diff --git "a/data_multi/mr/2019-51_mr_all_0034.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-51_mr_all_0034.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-51_mr_all_0034.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,497 @@ +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/fast-news-single/articleshow/67324161.cms", "date_download": "2019-12-06T16:37:08Z", "digest": "sha1:PKZP3ZGGRRMBTUQRSPILXWFEKVWCQGV4", "length": 11691, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: फास्ट न्यूज, सिंगल - fast news, single | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nमोटार वाहन निरीक्षकांचा मासिक दौरा कार्यक्रमनाशिक : जनतेच्या सोयीसाठी व मोटार वाहन मालक व चालकांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन ...\nमोटार वाहन निरीक्षकांचा मासिक दौरा कार्यक्रम\nनाशिक : जनतेच्या सोयीसाठी व मोटार वाहन मालक व चालकांसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकांचा जानेवारीमध्ये तालुकानिहाय दौरा आयोजित करण्यात आला आहे. पिंपळगाव येथे २ व १८ जानेवारी, सिन्नर येथे ४ व २१ जानेवारी, निफाड ८ जानेवारी, घोटी येथे १० जानेवारी, लासलगांव येथे १४ जानेवारी, दिंडोरी १६ जानेवारी, येवला येथे २३ जानेवारी ,चांदवड २५ जानेवारी, त्र्यंबकेश्वर येथे २८ जानेवारी व सुरगाणा येथे ३० जानेवारी रोजी दौरा होणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी कळविले आहे.\nनाशिक : शासनाच्या विविध योजना गरजूंपर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून होणारा लाभ, त्यात येणाऱ्या अडचणी आणि आवश्यक सुधारणा याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'लोक संवाद' साधून जाणून घेणार आहेत. बुधवारी (२ जानेवारी) सकाळी ११ वाजता लाभार्थी आणि मुख्यमंत्री यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे होणारा थेट लाईव्ह संवाद मोबाइल, संगणक, टॅब आणि लॅपटॉपवरही पाहता येणार आहे. हा थेट लाईव्ह संवाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या devendra.fadnavis या फेसबुक पेजवर, Dev Fadnavis या ट्विटर हॅण्डलवर आणि Devendra.Fadanavis या यु ट्यूब चॅनलच्या माध्यमातून तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या facebook.com/MahaDGIPR या फेसबुक पेज आणि youtube.com/maharashtradgipr यु ट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nराज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात: संजय राऊत\nकांदा रडवतोय; प्रतिकिलो १२५ रुपये\nबाथटबमध्ये पडून एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू\n टवाळखोरांना मुली देणार ‘पंच’\nश्वान पथकाती��� 'मॅक्स'ला गोल्ड; 'गुगल'ला कांस्य\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nTelgi stamp papers scam: सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता...\nमनमाड रेल्वे स्थानकात रुळाला तडा, मोठा अपघात टळला...\nस्टॅम्प घोटाळा: तेलगी प्रकरणाचा आज निकाल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/letter-162-mla-come-front-all-238557", "date_download": "2019-12-06T16:13:00Z", "digest": "sha1:7LGQND67S3ACMRNJNL6BAYIJ5EHRHSPK", "length": 13942, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "162 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आले सर्वांसमोर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n162 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र आले सर्वांसमोर\nमंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\nराज्यपालांना 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले. हे पत्र आज सगळीकडे व्हायरल झालं आहे. या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोशियारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nमुंबई : राज्यात सत्तास्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडीच्या वतीने सोमवारी राज्यपालांकडे केला. राज्यपालांना 162 आमदारांच्या सह्यांचे पत्र देण्यात आले. हे पत्र आज सगळीकडे व्हायरल झालं आहे. या पत्रावर राज्यपाल भगतसिंह कोशियारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nशिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जयंत पाटील आणि कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. त्या वेळी राज्यपाल राजभवनावर नव्हते. त्यामुळे या तिन्ही नेत्यांनी राजभवनाच्या अधिकाऱ्यांकडे पत्र सुपूर्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे ते बहुमत सिद्ध करू शकत नाहीत. फडणवीस बहुमत सिद्ध करण्यास असमर्थ ठरल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष सरकार स्थापन करण्याचा दावा करत आहोत, असे पत्रात नमूद केले आहे.\nराज्यपालांनी आम्हाला अनुमती दिल्यास आम्ही आमदारांची ओळखपरेड घडवून आणू शकतो, अशी माहिती जयंत पाटील यांनी या वेळी दिली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nशिवसेनेचा 'या' दोन खात्यावर डोळा\nमुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी खातेवाटप अजून झालेले नाही. याच दरम्यान आज सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nमहाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यात बदल... 'हा' आहे नवीन फॉर्म्युला\nमुंबई ः तब्बल एक महिण्याच्या घाडमोडीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. उद्धव ठाकरे व त्यांच्यासह सहा...\nमुख्यमंत्र्यांकडून पायाभूत सुविधांच्या कामाचा आढावा\nमुंबई, : राज्यात सुरू असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना थांबवणार नाही, असे स्पष्ट करतानाच उपलब्ध निधी पाहता त्यांचा प्राधान्यक्रम ...\nआंबेडकरी अनुयायांच्‍या मदतीसाठी प्रशासन सज्‍ज\nमुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीकडे येणाऱ्या अनुयायांना सोई-सुविधा देण्यासाठी बेस्ट उपक्रमाने...\nबहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार\nमुंबई : महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब कर���\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/687322", "date_download": "2019-12-06T16:14:17Z", "digest": "sha1:6WXD2LGBYZWZ26NA7ESV46UGWA4XEBFF", "length": 5717, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संयुक्त राष्ट्रसंघात भारताला नवे यश - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » संयुक्त राष्ट्रसंघात भारताला नवे यश\nसंयुक्त राष्ट्रसंघात भारताला नवे यश\nसंयुक्त राष्ट्रसंघ / वृत्तसंस्था :\nभारताच्या जगजीत पवाडिया यांची संयुक्त राष्ट्रसंघाची संस्था आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डावर (आयएनसीबी) पुन्हा निवड झाली आहे. पवाडिया 2015 पासून आयएनसीबीच्या सदस्या आहेत. त्यांचा विद्यमान कार्यकाळ 2020 पर्यंत होता.\nनिवडणूक निकालाची घोषणा झाल्यावर संयुक्त राष्ट्रसंघातील भारताचे स्थायी प्रतिनिधी सैयद अकबरुद्दीन यांनी याबद्दल माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड निवडणुकीत भारताच्या जगजीत पवाडिया यांनी पहिले स्थान मिळविले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेने मंगळवारी गुप्त मतदानाच्या माध्यमातून पवाडिया यांची निवड केली आहे.\nया निवडणुकीत परिषदेच्या एकूण 54 सदस्यांनी भाग घेतला आहे. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 44 मते प्राप्त करून पवाडियांनी पहिल्या क्रमांक पटकाविला आहे. दुसऱया क्रमांकावर राहिलेले मोरक्कोच जलल तौफीक यांना 32 मते प्राप्त झाली. पॅराग्वेचे सीजर रिवास हे 31 मतांसह तिसऱया क्रमांकावर राहिले आहेत. पवाडिया यांचा कार्यकाळ 2025 मध्ये समाप्त होणार आहे.\n1954 मध्ये जन्मलेल्या पवाडिया यांनी 1988 मध्ये दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढील काळात इंडियन इन्स्टीटय़ूटमधून त्यांनी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेतले होते. 2015 पासून पवाडिया या आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या सदस्या आहेत. भारतीय महसूल सेवेत त्यांनी अनेक वरिष्ठ पदांवर काम केले असून महत्त्वाच्या जबाबदाऱया सांभाळल्या आहेत. नार्कोटिक्स ड्रग्ज, व्हिएन्नाच्या आयोगात त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. भारताच्या सेंट्रल ब्युरो ऑफ न��र्कोटिक्समध्ये त्यांनी काम केले आहे.\n…पण कार्यकर्त्यांचा जल्लोष नाही \nव्होटर आयडी हे लोकशाहीच शस्त्र\nभाजपा खासदाराच्या गाडीला भीषण अपघात\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/jan28.htm", "date_download": "2019-12-06T15:03:09Z", "digest": "sha1:MUJTULTHJMTLSDFC2HPFD4CI5XB3ZZPU", "length": 5741, "nlines": 9, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २८ जानेवारी [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nकाही न करणे, आपण काही करीत आहो किंवा आपल्याला करावयाचे आहे असे न वाटणे, हाच परमार्थ. पण स्वस्थ बसायला लावणे ही तुरूंगात मोठी शिक्षा समजतात. देहाने, मनाने, एकसारखी चळवळ करण्याची आपल्याला सवय लागली आहे. देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण, मनाला स्वस्थ बसायला लावणे त्यापेक्षा कठीण, आणि देह कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण. मनाला खरे म्हटले तर स्वास्थ्य हवे. पण ते मिळविण्याकरता साधन करणे, म्हणजे प्रयत्‍न करणे, जरूर आहे. मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे काय ती पाहू. पहिले, आपल्या इच्छेविरूद्ध गोष्ट होणे; दुसरे, आपल्या बऱ्यावाईट कर्मांची आठवण होणे; आणि तिसरे, उद्याची काळजी करणे. जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार; सर्वजण तुमच्याच इच्छेप्रमाणे कसे चालतील तुमच्या इच्छेविरूद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला, आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू. हाव सोडावी. लोकांची आस सोडावी. अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्‍न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते; मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख तुमच्या इच्छेविरूद्ध गोष्टी होणारच. तेव्हा स्वास्थ्य बिघडू न द्यायला, आपली इच्छाच नाहीशी करावी. कोणतीही वस्तू मिळावी ही बुद्धी नाही ठेवू. हाव सोडावी. लोकांची आस सोडावी. अभिमान सोडून कर्म करीत राहावे. प्रयत्‍न करून यश आले नाही म्हणजे दुःख होते, स्वास्थ्य बिघडते; मी केलेच नाही म्हटले म्हणजे कुठले दुःख प्रयत्‍न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले म्हणावे. प्रत्येक गोष्ट रामाने केली म्हणणे म्हणजे भगवंताच्या अखंड अनुसंधानात राहणे. हे साधण्यासाठी अखंड नामस्मरण करावे. जे झाले, जे होते आहे, आणि जे होईल, ते भगवंताचेच आपल्या हिताकरिता करणे आहे. आपण कर्ते नाही, असे मानणे, याला अखंड भगवन्नामस्मरण पाहिजे. सारांश, जे जे काही झाले, ते ते भगवंतानेच आपल्या हिताकरिता केले. उद्याची काळजी भगवंतालाच आहे. त्याला काय योग्य वाटेल ते तो करील. म्हणून, झाल्याची म्हणजे कालची आठवण करू नये, होणाऱ्याची म्हणजे उद्याची काळजी करू नये, आणि चालू क्षण वाया जाऊ देऊ नये, नामस्मरणात राहावे. सगळया प्रपंचात खरी विश्रांती असेल तर ती नामस्मरणातच आहे.\nआहे त्या परिस्थितीत समाधान नसणे हा जो देहबुद्धीचा स्वभाव तो आपण सगळीकडे लावतो. सर्व गोष्टींचे ज्ञान होत नाही तोपर्यंत आपण काही करणार नाही, असे आपण म्हणतो; सर्व गोष्टींचे ज्ञान मरेपर्यंत आपल्याला होत नाही, आणि आपण काही करीत नाही देहबुद्धी आपल्याला भगवंताचा विसर पाडते. या देहबुद्धीवर आपण नामाच्या मंत्राचे पाणी शिंपडू या म्हणजे तिची वाढ होणार नाही.\n२८. मन परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर करावे आणि देहाने प्रपंचाच्या गोष्टी कराव्यात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/52836", "date_download": "2019-12-06T16:02:50Z", "digest": "sha1:HOGRX5AAATXJ6LVIKUVOAH63WUDAEDGP", "length": 3923, "nlines": 42, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गजानन महाराज | उल्लेखित नावे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nश्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. \"गण गण गणात बोते,\" हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना 'गिणगिणेबुवा' 'गजानन महाराज' अशी नावे पडली. वर्‍हाडातील भक्त त्यांना प्रेमाने 'गजानन बाबा' म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे, \"मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||.\" ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये.\nलोकमान्य टिळकांच्या कैदेबद्दलची भविष्यवाणी\nश्री गजानन महाराज संस्थान मठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/pune/35-year-old-man-shot-dead-by-a-sharp-weapon", "date_download": "2019-12-06T16:35:58Z", "digest": "sha1:EPSQM6ZF7ZPNZLQMCNIBTDV5JDWPATMD", "length": 9385, "nlines": 126, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | 35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\n35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून\n35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून\n अनंतपाळ निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील एका 35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खुन केल्याची घटना शिरोळ वांजरवाडा बसस्थानका समोरील मांमा भांजे हॉटेलसमोर समोर घडली.\nमागील कुरापत काढून खुन केल्याची घटना घडल्यासंदर्भात शिरुर अनंतपाळ पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. शिरुर अनंतपाळ पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की निटूर आऊट पोष्ट अंतर्गत असलेल्या निलंगा तालुक्यातील शिरोळ वांजरवाडा येथील मयत राजेंद्र रघुनाथ जाधव (वय -35 वर्ष ) व प्रसाद जाधव हे दोघे गावातील बसस्थानकावरील मामा भांजे हॉटेल समोर बोलत उभे असताना चुलत भावासह सात जणांनी येवून रात्रीच्या व पुर्वीच्या मागील भांडणाचे कुरापत काढून मारहाण करून चाकू सारख्या तीक्ष्ण हत्यारांनी राजेंद्र रघुनाथ जाधव यांच्या पाठीवर सपासप वार करून खून करण्यात आला आहे. अशी तक्रार प्रसाद हणमंतराव जाधव यांनी शिरूर अनंतपाळ पोलिसात दि 22 जुलै रोजी तक्रार दिल्याने, मुख्यआरोपी सुरेश दिलीप जाधव, यांच्यासह 6 जनां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील सुरेश दिलीप जाधव एकच आरोपी अटक असून बाकी फरार आहेत.\nआदित्य ठाकरेंचे साईदर्शन घेवून जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता\nपहिल्‍यांदाच दोन वर्षांची वॉरण्‍टी देणारा स्‍मार्टफोन लाँच\nलग्नाचे नाटक करून सहा लाखाचा गंडा, सातजणांविरोधात गुन्हा दाखल\nकांदा आयातीचा निर्णय इथंल्य�� शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा - राजू शेट्टी\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nमुंबई आणि पुणे शहरात आज पावसाची शक्यता\nकोल्हापूरात मटण दरांचा संघर्ष तीव्र\n मोक्का आरोपी सलीम मुल्लाच कार्यालय जमीनदोस्त; महापालिकेची कारवाई\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद करव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/mumbai-kokan-vibhag/let-the-tears-flow-through-your-eyes-lets-turn-your-hand---jitendra-awhad", "date_download": "2019-12-06T16:38:24Z", "digest": "sha1:AXZQEPOIRD42I2PORTNC34VB6AUV22SH", "length": 9478, "nlines": 128, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबुया, मायेचा हात फिरवूया - जितेंद्र आव्हाड", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nडोळ्यातून वाहणारे अश्रू थांबुया, मायेचा हात फिरवूया - जितेंद्र आव्हाड\n3 ट्रक जीवनाश्यक साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले\nठाणे | कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा मोठा फटका बसला आहे. या पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे संसार उभे करण्यासाठी प्रत्येकाने जमेल तशी मदत करावी. हजार रुपयात आपण एक संसार उभा करू शकतो. आपल्या आया-बहिणींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबूयात. मायेचा हात फिरवूया. त्यांना आज माहेरची गरज आहे. आपण माहेर म्हणून उभे राहूया असे आवाहन आमदार आव्हाड यांनी केले.\nसांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरस्थितीमुळे हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. हे संसार पुन्हा उभे करण्यासाठी ठाणेकरांनी हातभार लावावा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या संघंर्ष या संस्थेच्या माध्यमातून केले होते. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या आवाहनाला ठाणेकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. आज 3 ट्रक जीवनाश्यक साहित्य सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने रवाना करण्यात आले.\nविधानसभा 2019 : अणुशक्तीनगर मतदारसंघात नवाब मलिक बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेणार\n गिरीश महाजनांच्या सेल्फीवरून एकनाथ खडसे म्हणतात…\nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nमुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त\nसर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाच��च झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%81_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2019-12-06T16:23:32Z", "digest": "sha1:ER654WAUJU5TNHVZK7RWZ6AWYZ7NH7AS", "length": 4345, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इरुपु धबधबा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअब्बे • अरिसीना गुंडी • इरुपु • उंचाल्ली • एम्मेशिर्ला • कलहट्टी • कुंचीकल • कुडुमारी • कूसाल्ली • केप्पा • गोकाक • गोडचिनामलाकी • चुंचनाकट्टे • चुंची • जोग • बरकना • बेन्नेहोल • मागोड • माणिक्यधारा • मुत्याला माडवू • मेकेदाटू • वारापोहा • शिमसा • शिवसमुद्रम • साथोडी • हेब्बे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २०१४ रोजी ००:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/murder-of-father-by-son-2/", "date_download": "2019-12-06T15:29:41Z", "digest": "sha1:RICWEXFFM4QDL5LBS3CP7EI6KVYOJRRU", "length": 14334, "nlines": 162, "source_domain": "policenama.com", "title": "murder of father by son | मुलाकडूनच वडिलांचा खून | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nहैदराबाद रेप केस : ‘न्याय’ झाला पण ‘अन्यायकारक’ पध्दतीनं,…\nलोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – व्यसनाधिन मुलाने आपली पत्नी नांदायला का आणत नाही असे म्हणत आपल्याच जन्मदात्या पित्यास मारहाण करुन गळा दाबून हत्या केली. या घटनेमुळे थेऊर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विष्णू तारु (वय 65) यांची मुलगा गोपिनाथ शिवाजी तारु याने हत्या केली आहे.\nअक्षय चिंतामणी जाधव (वय 25, रा. पिंपळे गुरव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे मामा गोपिनाथ तारु यांना दारुचे व्यसन असल्याने त्यांची पत्नी नांदण्यास तयार नव्हती. त्यामुळे गोपिनाथ नेहमी दारु पिऊन घरात आपल्या वडिलांसोबत भांडण करायचा. आजोबा शिवाजी तारु यांना दोन वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने ते जागेवर पडून होते. (दि. 2 डिसेंबर) रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास थेऊर येथून आजीने अक्षय जाधव यांची आई यांना फोन केला आणि मुलगा वडिलांना मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यानंतर अक्षय व त्याची आई थेऊरला पोहोचले तेथे येऊन आजीला सोबत घेऊन पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले परत आल्यावर पाहिले तर मामा आजोबांना बाहेर ओट्यावर पाणी पाजत होता. परंतु आजोबा निपचित पडून होते. आजीला घरी सोडून ते परत आपल्या घरी परतले.\nसकाळी साडेसहाच्या सुमारास पप्पू तारु याने अक्षयला फोन करुन सांगितले की, तुझे आजोबा पहाटे साडेपाच वाजता मृत पावले. यावर अक्षय व त्याची आई थेऊरला पोहोचले. त्यांना खात्री पटली की मामानेच आजोबांची हत्या केली. लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये याबद्दल तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.\n‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या\nनेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक\nकर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे\nमुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष\nलिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये\nप्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे\nबँक दिवाळखोरीत निघाल्यास तुमच्या अकाऊंटमधील ‘एवढे’च पैसे सुरक्षित, RTI च्या उत्तरात RBI नं सांगितलं\nPM नरेंद्र मोदींना माझ्या वडिलांनी विनम्रपणे ‘नकार’ दिला, खा. सुप्रिया सुळेंनी सांगितलं जे ‘घडलं’\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nहैदराबाद रेप केस : आरोपींचा ‘एन्काऊंटर’ झाल्यानंतर पोलिसांनी सांगितल्या…\nहैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे ‘मृतदेह’…\nमराठमोळ्या अभिनेत्रीच्या पिंक कलरमधील बि��ीनी फोटोंनी लावली…\nफरहान अख्तरच्या ‘गर्लफ्रेन्ड’सोबत भरदिवसा घडलं…\n ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार,…\nजेव्हा ‘या’ 6 TV अभिनेत्रींनी दिले…\nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते \nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीसह परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला.…\nदेशातील ‘टॉप 10’ पोलिस ठाण्यांची यादी जाहीर, तेलंगणा 8…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभर महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीविषयी लोकांमध्ये संताप उसळत आहे. लोक आता पोलिस…\nहैदराबाद रेप केस : ‘न्याय’ झाला पण…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज पहाटे हैद्राबाद पोलिसांनी हैद्राबाद रेप आणि मर्डर केसमधील 4 आरोपींचा एन्काऊंटर केला.…\nभाजपचं अजित पवारांना सोबत घेण्याचं ‘गणित’ चुकलंच, भाजपच्या…\nपटणा : वृत्तसंस्था - राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना सोबत घेणे हे चुकीचं गणित आणि चुकीचं धाडस होतं असं मत…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता…\nहैदराबाद रेप प्रकरण : आरोपींचे एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी…\nJio च्या नव्या रिचार्जवर 300 % जास्त फायदे, ची घोषणा, जाणून घ्या नवीन…\nपश्चिम बंगालच्या राज्यपालांचा ममतांच्या सरकारवर ‘गंभीर’…\n ‘स्वेटर’ नाही ‘रेनकोट’ काढा बाहेर,…\nपोलिसांनी सांगितली हैदराबाद ‘गँगरेप’च्या आरोपींच्या ‘एन्काऊंटर’ची संपुर्ण ‘स्टोरी’,…\n7 वा वेतन आयोग : ‘या’ सरकारी नोकरदारांना प्रमोशनची ‘भेट’, पगारात ‘वाढ’\nगुजरात प्रमाणेच पुण्यात हेल्मेट सक्ती रद्द करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10132", "date_download": "2019-12-06T16:24:24Z", "digest": "sha1:BXJ6MQZDHXCRTFRFTFMTNPRKKSNRO76Q", "length": 33362, "nlines": 193, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "���राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nस्वराज्याला प्रारंभ केल्यापासून महाराजांचे वास्तव्य मुख्यत: राजगडावरच होते. राजगड हाच स्वराज्याच्या राजधानीचा किल्ला करावा असे त्यांच्या मनात होते , म्हणूनच राजगडाचा वापर राजधानी सारखाच सुरू झाला. (इ. १६४६ पासून) त्या वेळेपासूनच राजगडाच्या तीनही माची आणि बालेकिल्ला बांधकामाने सजू लागल्या. सुवेळा , संजीवनी आणि पद्मावती अशी या तीन माचींची नावे. एवढी उत्कृष्ट बांधकामे महाराष्ट्रातील कोणत्याही एकाच किल्ल्यावर सापडणार नाहीत. राजगड केवळ अजिंक्य होता.\nवास्तविक स्वराज्याचे राज्यकारभारातील वेगवेगळे भाग सपाट प्रदेशावरती असणे हे राजाच्या प्रजेच्या आणि राज्याच्या दळणवळणाच्या दृष्टीने जेवढे सपाटीच्या शहरात सोईचे होतात , तेवढे उंचउंच डोंगरमाथ्यावर होऊ शकत नाहीत. पण असे शहरात सपाटीवर राजधानी करणे क्रांतीच्या प्रारंभ काळात धोक्याचेही असते. शत्रू केव्हा झडप घालील आणि ऐन राजधानीलाच कधी धोका पोहोचेल याचा नेम नसतो. म्हणून उंच शिखरावर तटबंदीने अजिंक्य बनविलेल्या किल्ल्यावर राजधानी असणे गरजेचेच असते. राजगडचे बांधकाम सुमारे १० वषेर्ं चालले होते. जगातील उत्कृष्ट अशा डोंगरी लष्करी किल्ल्यात राजगडाचा समावेश करावा लागेल.\nइ. स. १६४६ पासून ते आग्ऱ्याहून सुटकेपर्यंत स्वराज्याची राजधानी राजगड होती. अद्यापीही होतीच की , पण मिर्झाराजा जयसिंग आणि दिलेरखान यांची स्वारी आली तेव्हा महाराजांच्या प्रत्ययास एक गोष्ट आली की , मोगलांचे लष्कर राजगडाच्या पायथ्यापर्यंत घुसण्याचा प्रयत्न करीत आहे.\nरायकरण सिसोदिया , दाऊतखान कुरेशी , सर्फराजखान इत्यादी मोगली सरदार राजगडाच्या उत्तरेस असलेल्या मावळात , म्हणजेच गुंजण मावळ आणि कानद मावळ या भागांत विध्वंसन करण्यासाठी मुसंड्या मारताहेत. या मोगली सरदारांनी प्रत्यक्ष राजगडावर हल्ले चढविले नाहीत. मोचेर् लावले नाहीत किंवा वेढा घालून बसण्याचेही प्रयत्न केले नाहीत. तशी एकही नोंद सापडत नाही. तरीही मोगली शत्रू राजधानीच्या पायथ्यापर्यंत येऊन जातो ही गोष्टही फार गंभीर होती. म्हणून महाराजांनी राजधानीचे ठिकाणच बदलावयाचा विचार सुरू केला.\nनवी र���जधानी कुठे करायची म्हटले , तरी ती डोंगरी किल्ल्यावरच करावी लागणार हे उघड होतं. जेव्हा कधी पुढे स्वराज्याचा सपाट प्रदेशावरतीही विस्तार होईल , तेव्हा एखाद्या शहरांत राजधानी करणे थोडे सोईचे ठरेल. पण जोपर्यंत उत्तर , पूर्व आणि दक्षिण या बाजूंना बादशाही अंमल अगदी लागून आहे , तोपर्यंत डोंगरातून बाहेर येणे आणि राजधानी स्थापणे हे धाडसाचे आणि लष्करी जबाबदारी वाढविणारे ठरेल.\nम्हणून महाराजांनी राजधानीचा विचार नवीन केला. त्यांचे लक्ष रायगडावरच खिळले. कोकणच्या बाजूने समुदापर्यंत मराठी स्वराज्याचा विस्तार झालेला होता. रायगड उंच पर्वतावर असूनही विस्ताराने प्रचंड आणि संरक्षणाच्या दृष्टीने केवळ अजिंक्य होता.\nआणि महाराजांनी ‘ राजधानी ‘ करण्याच्या दृष्टीने रायगडावर बांधकामे सुरू केली. त्यांनी रायगड राजधानी केली. यात त्यांची युद्धनेता या दृष्टीने अधिकच ओळख चांगल्याप्रकारे इतिहासाला होते.\nरायगड सर्व बाजूंनी सह्यशिखरांनी गराडलेला आहे. एका इंग्रजाने या रायगडावर असा अभिप्राय व्यक्त केला आहे की , ‘ रायगडसारखा अजिंक्य किल्ला जगाच्या पाठीवर दुसरा नाही. ‘ दुसऱ्या एका इंग्रजाने रायगडाला ‘ त्नद्बड्ढह्मड्डद्यह्लश्ाह्म श्ाद्घ ह्लद्धद्ग श्वड्डह्यह्ल ‘ असे म्हटले आहे. हेन्री ऑक्झिंडेन , ऑस्टीन , युस्टीक इत्यादी अनेक पाश्चात्य मंडळींनीही रायगडचा डोंगरी दरारा आपापल्या शब्दांत लिहून ठेवला आहे.\nहिराजी इंदुलकर या नावाचाही एक उत्कृष्ट दुर्गवास्तुतज्ज्ञ महाराजांच्या हाताशी होता. महाराजांनी याच हिराजीला राजधानीच्या रुपाने रायगडची बांधकामे सांगितली. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता रायगडाच्या म्हणजेच राजधानीच्या बेलाग सुरक्षिततेचा. त्या दृष्टीने रायगड सजू लागला. रायगड किती बलाढ्य आहे , हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर खरे लक्षात येते.\nहळूहळू एकेक राज्यकारभाराचा विभाग राजगडावरून रायगडावर दाखल होऊ लागला. पुढे इ. १६७४ मध्ये महाराज प्रत्यक्ष ‘ सिंहासनादिश्वर छत्रपति ‘ झाले ते याच रायगडावर. त्यावेळी हिराजी इंदुलकरानी जी काही बांधकामे गडावर केली , त्याची नोंद एका शिलालेखात कोरली. हा शिलालेख आजही रायगडावर श्रीजगदीश्वर मंदिराच्या बाहेर आहे. तेथेच देवळाच्या पायरीवर त्याने पुढील शब्द कोरले आहेत.\n‘ सेवेचे ठाई तत्पर हिराजी इंदुलकर ‘\nरा���गडावर चढून जाण्याची वाट अरुंद आणि डोंगरकड्याच्या कडेकडेने वर जाते. त्यामुळे चढणाऱ्याला धडकीच भरते. वर चढत असताना डावीकडे खोल खोल दऱ्या आणि उजवीकडे सरळसरळ कडा. असे हे बांधकाम गडाच्या माथ्यापर्यंत करताना केवढे कष्ट पडले असतील , याची कल्पनाही नेमकी येत नाही.\nअशा उंच गडावर चिरेंबदी दरवाजे , बुरुज , चोरवाटा आणि संरक्षक मोचेर् पाहिले की , हिराजीने भीमाच्या खांद्यावर जणू चक्रव्यूहच रचला असे वाटते. त्याने एक सुंदर वास्तू , एक बलाढ्य लष्करी वास्तू आणि तेवढीच मोलाची कला , संस्कृती , विविध शास्त्रे यांची ‘ रायगड ‘ ही सरस्वती नगरीही उभी केली. हिराजी इंदुलकर हा निष्णात लष्करी वास्तुतज्ज्ञ होता स्वत: महाराज.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्या��े काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लाव��ेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/360/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_-", "date_download": "2019-12-06T16:28:12Z", "digest": "sha1:4TVYCTRZQGX7BLPBKFEBWTHXKYCUJMLW", "length": 8672, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमुंबईला यातना देणाऱ्यांना मुंबईकर आता घरी बसवतील - शरद पवार\nआज सत्तेत बसलेल्या घटकांचे निर्णय देशाला, राज्याला आणि मुंबईकरांना यातना देणारे असल्याचे खासदार शरद पवार यांनी मुंबई येथील परिवर्तन सभेत सांगितले. कशाला महत्व द्यायचे आणि किती द्यायचे याचा विचार राज्यकर्त्यांनी करायचा असतो. आज मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांना किती यातना होतात, हे मी सांगायची गरज नाही. जसा निवाऱ्याचा प्रश्न महत्त्वाचा असतो तसा दळणवळणाचा आणि मुंबईकरांसाठी लोकलचा प्रश्न महत्वाचा आहे. यासाठी दळणवळणाची गाडी सुरळीत धावली पाहिजे. पण मुंबईकरांच्या यातना सरकारला दिसत नाहीत. त्यांना मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन दिसते. ९८ हजार कोटी रूपये खर्च करून त्यांना अहमदाबादला जायची घाई लागली आहे. मुंबई लोकलसाठी आठ हजार कोटी खर्च केले, तर मुंबईकरांचे प्रश्न सुटतील.\n९८ हजार कोटी रूपयांत मुंबई-दिल्ली, दिल्ली-कलकत्ता आणि कलकत्ता-चेन्नई या सर्व ठिकाणच्या ट्रेन धावू शकतात. पण त्याकडे पंतप्रधान साहेबांचे लक्ष नसल्याची टीका पवार यांनी यावेळी केली. मुंबईच्या दळणवळणासा��ी वेळीच निधी खर्च केला नाही तर मुंबईकरांच्या यातना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातना देणाऱ्यांना बाजूला करण्याचा निर्णय मुंबईकरांना आता घ्यावा लागेल, असे आवाहन पवार यांनी मुंबईकरांना केले.\nबस्स झाले घोटाळे... मुंबई महापालिकेत आता सत्तापरिवर्तनाची गरज – सुप्रिया सुळे ...\nमुंबई महानगरपालिकेत खूप घोटाळे झाले, आता इथे परिवर्तनाची गरज आहे, शहराचा विकास घडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मुंबईत सत्ता हवी आहे, असा नारा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा. सुप्रिया सुळे यांनी महापालिकेच्या निवडणुकीसाठीचे रणशिंग फुंकले. सुळे यांनी आपल्या तीन दिवसीय मुंबई प्रचार दौऱ्याची सुरूवात करत आज राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथे महिला मेळाव्याला संबोधित केले. यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, मुंबई महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे लोकसभा मतदारसंघांची चाचपणी ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघांची आढावा बैठक मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे घेण्यात आली. सलग दोन दिवस चालणारी ही मॅरेथॉन बैठक आज ठाणे, कल्याण-डोंबिवली, ईशान्य मुंबई, सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, माढा, यवतमाळ या भागांचा आढावा घेतल्यानंतर संपन्न झाली. यावेळी ज्या ठिकाणी राष्ट्रावदी काँग्रेस पार्टीची ताकद आहे त्या मतदारसंघांबाबत साधक-बाधक चर्चा करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.या आढावा बैठकीबाबत ब ...\nभारतीय जनता पक्ष हे गुन्हेगारीचे आश्रयस्थान - जयंत पाटील ...\nभाजपाची सत्ता येणार नाही अशी सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याचा खून करण्यात आला. या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तीव्र निषेध केला आहे. भाजप हे गुन्हेगारीचे आश्रयस्थान आहे, अशी टीका यावेळी पाटील यांनी केली.भाजप कार्यकर्त्यांना २०१९ ला केंद्रात व महाराष्ट्रात आपले सरकार येणार नाही, याची कल्पनाही करवत नाही असे जयंत पाटील म्हणाले. काँग्रेस कार्यकर्त्याने सोशल मीडियावर भाजप सरकार येणार नाही अशी पोस्ट टाकली याचा राग धरुन त्या कार्यकर्त्याचा खून ...\nकाही स���चना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/mahanermi-bombshearing/articleshow/64274474.cms", "date_download": "2019-12-06T15:11:53Z", "digest": "sha1:4PD5LJWFOBWUMXYJEAVPWB3QQC5Q4EGP", "length": 14442, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: महानिर्मितीचे बांबूसंवर्धन - mahanermi bombshearing | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nराखेचे प्रदूषण रोखण्यासाठी आगळावेगळा उपक्रम, ४३०० बांबूलागवड करणारम टा...\nराखेचे प्रदूषण रोखण्यासाठी आगळावेगळा उपक्रम, ४३०० बांबूलागवड करणार\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nऔष्णिक वीजनिर्मिती केंद्रातून निघणारी राख व त्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी खापरखेडा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पाद्वारे पुढाकार घेण्यात आला आहे. याअंतर्गत राखेपासून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी बांबू लागवड करून हरितपट्टा विकसित करण्यात येणार आहे.\nखापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातील राख, वारेगाव बंधाऱ्यात पाण्याद्वारे सोडण्यात येते. बंधाऱ्यातील राख, हवेमुळे नजीकच्या परिसरात पसरू नये म्हणून राख बंधारा परिसराच्या भोवताली उपयोगी बांबू लागवड करून हरितपट्टा विकसित करण्यात येत आहे. एकीकडे बांबू वृक्षापासून हरितपट्टा तयार होईल तर दुसरीकडे पाच वर्षांनंतर या बांबूच्या विक्रीतून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होणार आहे. या मोहिमेचे महानिर्मितीचे संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे हस्ते शुभारंभ झाला.\nवारेगाव बंधारा परिसरातील सुमारे ३.६५ हेक्टर जमिनीवर टप्पानिहाय ४३०० बांबू वृक्षलागवडीचे काम महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर यांना देण्यात आले आहे. बलकोवा जातीच्या या बांबूवृक्षाची उंची साधारणपणे १५ ते २० मीटर एवढी अपेक्षित आहे. महाराष्ट्र बांबू विकास मंडळ आगामी पाच वर्ष टप्पानिहाय बांबू वृक्षलागवड, संवर्धन व संरक्षण करणार आहे.वार्षिक प्रगती अहवाल व पाच वर्षानंतर आवश्यक त्या प्रशिक्षणासह औष्णिक विद्युत केंद्र प्रशासनाला हे बांबू वृक्षवन हस्तांतरित करण्यात येणार आहे. बांबू हे जलदगतीने वाढणारे काष्ट गवत आहे. बारमाही पडीक ते कायमस्वरूपी सुपीक, निचरा होणाऱ्या जमिनीत तसेच कोरड्या हवामानातही बांबू वाढू शकतो. बांबूमुळे हवेतील ऑक्सिजनचे ���्रमाण सुधारते, पर्यावरणीयदृष्ट्या बांबू, कल्पवृक्ष असल्याने बांबूलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले.\nकार्यक्रमाला मुख्य अभियंते राजेश पाटील, अभय हरणे, राजकुमार तासकर तसेच महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे सहाय्यक वनसंरक्षक सी. एस. रेड्डी, उप मुख्य अभियंते राजेंद्र राऊत, प्रदीप फुलझेले, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्राचे अधीक्षक अभियंते हेमंत रंगारी, परमानंद रंगारी, शरद भगत, प्रभारी अधीक्षक अभियंते प्रकाश बंडावार, अर्जुन वानखेडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मिलिंद भगत, कार्यकारी रसायनशास्त्रज्ञ राजेश चिव्हाणे, डॉ. शुद्धोधन कांबळे, कार्यकारी अभियंते यू. डी.पाटील, विश्वकर्मा, मनोज उमप, रवींद्र झलके, महेश वसू, उंबरकर, कल्याण अधिकारी पुरुषोत्तम वारजूरकर, जनसंपर्क अधिकारी यशवंत मोहिते, सुरक्षा अधिकारी उरकुडे, उपमुख्य लेखा अधिकारी फुल्लूके इत्यादी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nभाजपच्या काळात विदर्भाचा विकास खुंटला: राऊत\nकरन-अर्जुन आयेंगे, प्याज लायेंगे, कांदा दरवाढीवर मीम्स व्हायरल\nबुलडाणा: येळगावात आढळला पाण्यावर तरंगणारा दगड\n ऑटिझमग्रस्त दिग्विजय बनला इंजिनीअर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगोंदिया: धरणात बुडून दोन बालकांचा मृत्यू...\nखुनाच्या आरोपीवर तलवारीने हल्ला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/story-of-trip/the-journey-of-disciplined-switzerland/articleshow/64939193.cms", "date_download": "2019-12-06T15:05:40Z", "digest": "sha1:J7JMDLQ47FAWCDQPD3ALPOBKGJREGBQC", "length": 15048, "nlines": 171, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "story of trip News: शिस्तप्रिय स्वित्झर्लंडची सफर - the journey of disciplined switzerland | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nश्वेता सबनीस-आपटेभटकंती हा माझ्या आवडीचा भाग आहे लहानपणापासून आई-बाबांनी सुट्टीत बऱ्याच ठिकाणी फिरायला नेलं होतं...\nभटकंती हा माझ्या आवडीचा भाग आहे. लहानपणापासून आई-बाबांनी सुट्टीत बऱ्याच ठिकाणी फिरायला नेलं होतं. त्यामुळे कुठेतरी फिरण्याचा प्लॅन करण्याची मी कायम आतुरतेने वाट बघत असते. लग्नानंतर मला आणि माझ्या नवऱ्याला स्वित्झर्लंडला जायचं होतं. पण लग्नाच्या धामधुमीत व्हिसासाठी वेळ काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही मॉरिशसला गेलो. पण मनातून स्वित्झर्लंडला काढू शकलो नाही. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मात्र आम्ही 'स्वित्झर्लंड'ची ट्रिप आखली.\nयुरोपमध्ये स्थायिक असलेल्या आमच्या मित्रांनी आम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तिथं वातावरण चांगलं असतं, असं सांगितलं. त्याप्रमाणे स्वप्नातला हा देश बघण्यासाठी आणि जगण्यासाठी आम्ही स्विस एअरच्या विमानाने निघालो. आठ तासांच्या प्रवासात मनात खूप उत्सुकता होती की खरंच का हा देश टीव्हीवर बघितला तसा असेल झुरिच एअरपोर्टवर आम्हाला कडाक्याच्या थंडीला सामोरं जावं लागलं. तिथून रेल्वेनं आम्ही इंटरलाकेन या अतिशय सुंदर अशा शहराच्या दिशेनं निघालो. रस्त्यात मनमोहक निसर्ग अनुभवत आम्ही तिथं पोहोचलो. अक्षरश: चित्रात असावं असंच आहे. तीन दिवसांच्या तिथल्या मुक्कामात आम्ही आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टी बघितल्या. जवळची छोटी-छोटी गावं बघितली. त्यानंतर आम्ही माऊंट टिटलीस बघितला.\nआम्ही आमच्या आठ दिवसांच्या वास्तव्यात थून, जिनिव्हा, स्पिएझ आणि राजधानी बर्न या शहरांना भेट दिली. चीझ आणि चॉकलेटची फॅक्टरी, लोकल बाजारपेठ, चॅपल ब्रीज, युनेस्कोचं मुख्यालय, रिहेन फॉल्स अशा काही ठिकाणांना भेट दिली. झुरिच म्हणजे स्वित्झर्लंडमधील सर्वात गर्दीचं शहर. अन्यथा बाकी ठिकाणी तुम्हाला लोक अगदी मोजकीच दिसतात. स्विस पासमध्ये ट्रेन, ट्राम, बस आणि क्रूझने प्रवास करता येतो. आम्ही या सगळ्यानं प्रवास केला. तिथली तळी निळसर हिरव्या रंगाची आहेत. अतिशय स्वच्छ आणि सुंदर. ट्रेनचे ट्रॅक्स या तलावांच्या अगदी बाजूने जातात. त्यामुळे प्रवास करताना खूप मजा येते.\nया देशात तीन भाषा बोलल्या जातात, त्या म्हणजे जर्मन, फ्रेंच आणि इटालियन. जर्मनचा प्रभाव जास्त आहे. स्वित्झर्लंडच्या वेगवेगळ्या भागात थोडा वेगळेपणा आहे. जिनिव्हावर फ्रेंच छाप दिसते. दळणवळण इतकं सहज आणि सुलभ आहे की आम्ही पूर्ण वेळ दोघंच फिरत होतो. पण आम्हाला कुठेही काहीही अडचण आली नाही. समोर येईल त्या ट्रेन, ट्राम, बसमध्ये बसून आम्ही मनसोक्त भटकलो. त्यामुळे त्या लोकांची जीवनशैली जवळून बघता आली. निवांत आणि शांत आयुष्य जगणाऱ्या त्या लोकांचा खरंच हेवा वाटला. निसर्गानं मुक्तहस्तानं रंगांची, हिरवळ आणि बर्फाची उधळण या देशावर केली आहे. पण त्याला जोड आहे शिस्तीची. बरीच लोकं सायकलनं प्रवास करताना दिसतात. ट्रेनमधून सायकल घेऊन जाण्यासाठी वेगळा डबा असतो. त्यामुळे इथं प्रदूषण खूप कमी आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nएका ट्रिपची गोष्ट:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहैदराबाद: जळालेला मृतदेह पाहायला ते नराधम पुन्हा आले होते...\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nहैदराबाद बलात्कार: मुख्य आरोपी घटनेच्या ४८ तास आधीच पोलिसांना तुरी देऊन निसटला होता...\n४०,००० कोटी वाचवण्यासाठी फडणवीस तीन दिवसांचे सीएम झाले: भाजप खासदार\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nमटा ५० वर्षांपूर्वी - पांढरे हत्ती\nमटा ५० वर्षांपूर्वी -भारताने नमविले\nमटा ५० वर्षांपूर्वी -जगजीवनराम अध्यक्ष\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबर्फाच्छादित पर्वतशिखरं, निळेशार तलाव...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/8", "date_download": "2019-12-06T15:34:19Z", "digest": "sha1:FVALNOTKA54EVQFVHOVEI5JRL2MFLJ7I", "length": 23762, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "धनंजय मुंडे: Latest धनंजय मुंडे News & Updates,धनंजय मुंडे Photos & Images, धनंजय मुंडे Videos | Maharashtra Times - Page 8", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल..\nराष्ट्रवादीच्या ४० स्टार प्रचारकांची यादी जाहिर\nम टा प्रतिनिधी, मुंबईविधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी आज शनिवारी मुंबईत जाहीर केली आहे...\nयेत्या विधानसभा निवडणुकीत बहुतांश पक्षांमधून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असलेल्या अनेक घराण्यांमधील पाव्हण्या रावळ्यांची रेलचेल दिसते आहे. काँग्रेसच्या गांधी घराण्यावर टीका करणाऱ्या इतरांनीही प्रस्थापित घराण्यांमध्ये उमेदवारी देण्याची प्रथा तोडण्याची हिंमत केलेली नाही, हेच महाराष्ट्रातील सर्व पक्षीय उमेदवारांची नावे पाहिली असता स्पष्ट होते.\nपंकजांची संपत्ती साडेपाच कोटींची\nसावरगाव घाट येथे मंगळवारी दसरा मेळावा\nमुंडे बंधू-भगिनीचे परळीत शक्तिप्रदर्शन\nपरळी विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्र पक्षांच्या आघाडीचे उमेदवार धनंजय मुंडे व भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार पंकजा ...\nउमेदवारी दाखल करताना मुंडे बंधू-भगिनीचे शक्तिप्रदर्शन\nराज्यभर 'अर्जधुमाळी'दिग्गजांनी गाठला गुरुवारचाच मुहूर्त; अर्जासाठी आज शेवटचा दिवसम टा...\nशक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल\nदिग्गज मंडळी विधानसभेच्या रिंगणातटीम मटा, औरंगाबादमराठवाड्यातील सर्वच मतदारसंघात विविध पक्षांच्या उमेदवारांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन करून ...\nराष्ट्रवादीची भुजबळ, अजितदादा, रोहित पवारांना उमेदवारी\nकाँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही त्यांची ७७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसे-पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. याशिवाय रोहित पवार यांच्यासह आज सकाळी राष्ट्रवादीत प्रवेश केले���्या माणिकराव कोकाटे यांनाही तिकीट देण्यात आले आहे. मात्र शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्याविरोधातील वरळीच्या उमेदवारांचं नाव राष्ट्रवादीनं जाहीर न केल्याने राष्ट्रवादीच्या वरळीतील उमेदवाराबाबतचं गूढ वाढलं आहे.\nसत्ताधारी भाजप-शिवसेनेला पराभूत करण्यासाठी दोन्ही काँग्रेसकडून समविचारी घटक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू असला तरी या संभाव्य आघाडीवर बुधवारी मोठी नामुष्की ओढवली. मित्रपक्षांनी आपल्याला रास्त वाटा मिळण्याची मागणी ताणून धरल्यामुळे संभाव्य महाआघाडीचे जागावाटपावर बुधवारी सायंकाळपर्यंत एकमत होऊ शकले नाही.\nमराठवाड्यातील मातब्बर आज भरणार उमेदवारी अर्ज\nटीम मटा, औरंगाबादविधानसभा निवडणुकीसाठी मराठवाड्यातील मातब्बर मंडळी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे...\nराष्ट्रवादीची पहिली यादी प्रसिद्ध\nकाँग्रेस आघाडीची आज मुंबईत बैठक\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूर काँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख नेत्यांची आज, बुधवारी मुंबईत बैठक होत आहे...\nगावाकडच्या माणसांची निवडणुकीत आठवण\nनमिता मुंदडा यांचा भाजपमध्येपवारांनी उमेदवारीची घोषणा केल्यानंतरही राष्ट्रवादीला बीडमध्ये धक्काम टा...\nयेणार असाल तर आजच ठरवा; आघाडीचं भाजप-सेनेतील नाराजांना आवाहन\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसची आघाडी होत असल्याने विधानसभा निवडणूक लढण्यास शिवसेना व भाजपमधील इच्छुकांनी चाचपणी सुरू केली असली तरी युती घोषित होत नसल्याने या इच्छुकांची मनस्थिती तळ्यात मळ्यात अशीच आहे. सोमवारपर्यंत काय तो अंतिम निर्णय घ्या, असे त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितले आहे.\nकाँग्रेस आघाडीचे जागावाटप गांधी जयंतीला\nमहाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतील मित्र पक्षांचे जागावाटप जवळपास निश्चित झाले असून, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीचे निमित्त साधून येत्या बुधवारी २ ऑक्टोबर रोजी काँग्रेस आघाडीतील जागावाटपाची घोषणा होण्याची शक्यता आहे.\nवंचित मातंग समाजाला विकासात पुढे नेऊ : धनंजय मुंडे\nम टा प्रतिनिधी, बीडअण्णाभाऊ साठे यांनी भुकेल्यांचे प्रश्न साहित्याच्या माध्यमातून मांडले...\n'निवडणुकीत साहेबांचा आदेश पाळ��ार'\nआमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन बारामती मतदारसंघातूनच विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करतानाच, 'येणाऱ्या निवडणुकीत शरद पवार जो आदेश देतील, तो पूर्णपणे पाळण्याचा शब्द आपण साहेबांना दिला आहे', असे स्पष्ट केले.\n वेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे लक्ष्य\nएन्काउंटर: हैदराबाद पोलीस चौकशी तयार\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\nएमजी मोटर आणणार स्वस्त इलेक्ट्रीक कार\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\n'धोनीचा पल्ला गाठण्यास पंतला १५ वर्ष लागतील'\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/rahul-kul", "date_download": "2019-12-06T15:49:44Z", "digest": "sha1:BY4ZLRL5BTBDBKVWOXQFGCIQFQKKNIQT", "length": 11416, "nlines": 125, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Rahul kul Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nसत्ता भाजपचीच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच, संजय काकडे यांची भविष्यवाणी\n“राज्यात पुन्हा भाजपचेच सरकार स्थापन होईल आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील,” अशी भविष्यवाणी भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी (Sanjay Kakade On Bjp government formation) केली आहे.\n‘त्या’ पराभवाची सल, रमेश थोरात गाफील राहिले आणि घात झाला : अजित पवार\nपुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात जवळपास सर्वच जागा आघाडीने जिंकल्या. याला अपवाद मात्र दौंड मतदारसंघ (Ajit Pawar on Daund Vidhan sabha result) ठरला. अवघ्या 673 मतांनी भाजप उमेदवार राहुल कुल यांनी ही अटीतटीची लढत जिंकली.\n‘रासप’मधून जानकरांनी हकालपट्टी केल्यावर आमदार राहुल कुल म्हणतात…\nमहायुतीत सर्वच घटक समाधानी राहतील असं नाही. कुठे समाधान तर कुठे असमाधान असतंच, असं राहुल कुल म्हणाले. जानकरांनी मंत्रिपद देण्याचा दिलेला शब्द फिरवूनही आपण काहीच तक्रार केली नसल्याचंही ते म्हणाले.\nभाजपने 100 टक्के फसवलं, पण मी 287 जागी मदत करेन, मला गंगाखे��ला सहकार्य करा : जानकर\nदौंडचे आमदार राहुल कुल आणि जिंतूरच्या उमेदवार मेघना बोर्डीकर हे रासपचे उमेदवार नाहीत, कारण त्यांनी भाजपच्या बी फॉर्मवर अर्ज भरले. या दोन्ही उनेदवारांना मी माझ्या पक्षातून बेदखल करतोय, असंही जानकरांनी जाहीर केलं.\nराज्यात भाजपच्या 25 पैकी फक्त या 2 उमेदवारांचा पराभव\nमुंबई : शिवसेना आणि भाजपने या वर्षीही राज्यात रेकॉर्डब्रेक विजय मिळवलाय. युतीने राज्यात 41 जागांवर विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत शिवसेनेने शिरुर आणि औरंगाबाद\nबारामतीच्या जनतेने आशीर्वाद दिलाय, माझा विजय निश्चित : कांचन कुल\nबारामती : एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर विरोधी पक्षांची धाकधूक वाढली आहे. महाराष्ट्रातही अनेक प्रतिष्ठेच्या लढती आहेत. भाजपने बारामतीमध्ये विजयाचा दावा केलाय. बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक\nपवारांनी लेकीसाठी कंबर कसली, कुल यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीची सभा\nबारामती : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह बारामतीत येऊन पवारांनी काय केलं विचारतात.. आणि आता पवारांना उपटून टाकू म्हणतात.. पण आता ते काय उपटणार आहेत\nप्रचाराच्या धामधुमीत जेव्हा चंद्रकांत दादा आणि सुप्रिया ताई भेटतात…\nबारामती : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील सध्या बारामतीत तळ ठोकून आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 10 मतदारसंघांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. रामनवमी निमित्त पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बांडेवाडी\nमी बारामतीची लेक आणि दौंडची सून, मला विजयी करा : कांचन कुल\nरासप आमदार राहुल कुल यांच्या गळ्यात भाजपचं उपरणं\nबारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, गडचिरोली, नांदेड आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. बारामतीत पालकमंत्री गिरीश बापट, भाजपचे\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींच�� प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10134", "date_download": "2019-12-06T16:11:55Z", "digest": "sha1:JHSWPVSK627GBWPRCEGXXLHPNL76ZIY3", "length": 32460, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nमहाराजांनी यावर्षी (इ. १६६९ ) मुरुड-जजिंऱ्यावर अगदी नेट धरून मोहिम सुरू केली. ही मोहिम दुहेरी होती. किनाऱ्यावरून आणि ऐन समुदातूनही. स्वराज्याचे आरमार समुदाकडून तोफा बंदुकांचा भडीमार करीत होते. स्वत: महाराज काही आठवडे पेणपाशी तळ ठोकून बसले होते. पेणच्या जवळचे किल्ले कर्नाळा आणि रोह्याच्या जवळचे किल्ले अवचितगड , त्याचप्रमाणे तळेगड आणि किल्ले भोसाळगड हे महाराजांच्याच स्वराज्यात होते. त्यामुळे असे वाटत होते की , दिघीच्या खाडीत समुदात असलेला हबश्यांचा जंजिरा किल्ला हा मराठी किल्ल्यांनी पूर्वदिशेने आणि मराठी आरमारामुळे समुदात पश्चिमदिशेने अगदी कोंडल्यासारखा झाला आहे. फक्त नेट धरून सतत जंजिऱ्यावर मारा केला तर जंजिऱ्याला अन्नधान्य पुरवठा आणि युद्धसाहित्याचा पुरवठा कुठूनही होणार नाही. त्याची पूर्ण नाकेबंदी होईल. अन् तशी मराठ्यांनी केलीच. वेंटाजी भाटकर , मायनाक भंडारी , तुकोजी आंग्रे , लायजी कोळी , सरपाटील , दर्यासारंग आणि दौलतखान ही मराठी सरदार मंडळी आणि आरमारी मंडळी अगदी असाच सर्व बाजूंनी जंजिऱ्याला गळफास टाकून बसली. महाराज अन्य राजकीय मनसुब्यांसाठी रायगडास गेले. ही मोहिम प्रत्यक्ष महाराज चालवीत नव्हतेच. ती चालवीत होते हे सगळे मराठी सरदार आणि खरोखर या सैन्याने जंजिऱ्यास जेरीस आणले. जंजिऱ्याची अवस्था व्याकूळ झाली.\nरायगडावर या खबरा महाराजांना पोहोचत होत्या. असे वाटत होतं की , एक दिवस ही लंका आपल्याला मिळाली आणि जंजिऱ्यावर भगवा झेंडा लागला , अशी खबर गडावर येणार. इतकंच नव्हे तर जंजिऱ्याचा मुख्य सिद्दी खैरतखान हा मराठी आरमारी सरदारांशी तहाची बोलणी करू लागला.\nपण तेवढ्यात किल्ल्यातील इतर दोन सिद्दी सरदारांनी या मराठ्यांना शरण जाऊ पाहणाऱ्या सिद्दीला अचानक कैद केले आणि युद्ध चालूच ठेवले. काही हरकत नाही , तरीही जंजिरा मराठ्यांच्या हाती पडणार हे अगदी अटळ होते. जंजिरेकर सिद्दींचे ही कौतुक वाटते. त्यांचे धाडस , शौर्य आणि स्वतंत्र राहण्याची जिद्द अतुलनीय आहे.\nयाचवेळी एक वेगळेच राजकारण महाराजांच्या कानांवर आले. दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाने सिंध आणि गुजरातच्या किनाऱ्यावर असलेले आपले आरमार जंजिऱ्याच्या सिद्दीला मदत करण्यासाठी जंजिऱ्याकडे पाठविण्याचा डाव मांडला. हुकुम गेले आणि मोगलांचे थोडेफार आरमारी दल शिडे फुगवून दक्षिणेकडे जंजिऱ्याच्या दिशेने निघाले. या बातम्या ऐकून महाराज चपापलेच. हे औरंगजेबी आक्रमण सागरी मार्गावर अनपेक्षित नव्हतं. पण मोगल मराठे असा तह झाला असताना आणि गेली तीन वषेर् ( इ. १६६७ ते १६६९ ) हा तह महाराजांनी विनाविक्षेप पाळला असताना , औरंगजेब असा अचानक वाकडा चालेल अशी अपेक्षा नव्हती. आता जंजिऱ्याचे युद्ध हे अवघड जाणार आणि हातातोंडाशी आलेला जंजिरा निसटणार हे स्पष्ट झाले. जंजिऱ्याशी आणि उत्तरेकडून येणाऱ्या औरंगजेबी आरमाराशी युद्ध चालू ठेवायचे की नाही असा प्रश्ान् महाराजांपुढे आला.\nतेवढ्यात महाराजांना औरंगाबादेहून एक खबर मिळाली की , औरंगजेबाचे मनसुबे घातपाताचे ठरत आहेत. म्हणजेच बादशाह शांततेचा तह मोडून आपल्याविरुद्ध काहीतरी लष्करी वादळे उठविण्याच्या बेतात आहे. अन् तसे घडलेच.\nत्याचं असं झालं , औरंगाबादमध्ये सेनापती प्रतापराव गुजर आणि निराजी रावजी नासिककर यांच्याबरोबर पाच हजार मराठी घोडेस्वार गेली तीन वषेर् मोगल सुभेदाराच्या दिमतीस होते. हे कसे काय आग्ऱ्यास जाण्यापूवीर् जो पुरंदरचा तह झाला , त्यात एक कलम असे होते की , शिवाज���राजांचे पुत्र संभाजीराजे भोसले ( त्यावेळी वय वषेर् आठ) यांच्या नावाने बादशाहाने पाच हजाराची मनसब द्यावी. त्या कलमाप्रमाणे हे पाच हजार मराठी स्वार औरंगाबादेस होते. युवराज संभाजीराजे हे ‘ नातनाव ‘ म्हणजे वयाने लहान असल्यामुळे ते प्रत्यक्ष स्वत: या सैन्यानिशी औरंगाबादेत राहू शकणार नव्हते. म्हणून सेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्याबरोबर कारभारी म्हणून निराजी रावजी या दोघांनी तेथे राहावे असे ठरले.\nयावेळी औरंगाबादला सुभेदारीवर होता औरंगजेबाचा प्रत्यक्ष एक शाहजादा. त्याचे नाव अजीम. तो गेली तीन वषेर् कोणत्याही लढाया बिढायांच्या भानगडीत पडलाच नाही. खानापिना और मजा कराना हेच त्याचे यावेळी तत्त्वज्ञान होते. तो महाराजांशी स्नेहानेच राहत वागत होता. वाकड्यांत शिरत नव्हता. त्याचे खरे कारण सांगायचे तर असे पुढे मागे आपल्याला आपल्या तीर्थरूप आलमगीर बादशाहांच्या विरुद्ध बंड करायची संधी मिळाली , तर शिवाजीराजांशी मैत्री असलेली बरी\nयाच शाहजादा अजीमला दिल्लीवरून बापाने एक गुप्त हसबल हुक्म (म्हणजे अत्यंत तातडीचा हुकुम) पाठविला. पण हा हसबल हुक्म काय आहे हे अजीमला एकदोन दिवस आधीच समजले तो हुकुम भयंकर होता. जणू ज्वालामुखी त्यातून भडकणार होता. पृथ्वी हादरणार होती.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भ��ग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भ��ग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://organic-vegetable-terrace-garden.com/2018/04/20/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-social-enthroprenuer/", "date_download": "2019-12-06T15:08:46Z", "digest": "sha1:FM66KSMQEA56ZMLPUXS2FYFDQJ7QGVA4", "length": 8245, "nlines": 94, "source_domain": "organic-vegetable-terrace-garden.com", "title": "गच्चीवरची बाग social enthroprenuer – गच्चीवरची बाग नाशिक", "raw_content": "\n20 Apr 2018 गच्चीवरची बाग गच्चीवरची बाग नाशिक Comments Off on गच्चीवरची बाग social enthroprenuer\nशहर व ग्रामिण भागात रसायनमुक्त शहरीशेतीचा प्रचार प्रसार करणे.\nपर्यावरण संरक्षणासाठी विविध कार्यक्रम आखणी करून लोक सहभाग वाढवणे.\nनैसर्गिकरित्या कुजणारा, फेकल्या जाणार्या कचरा व्यवस्थापनात लोक सहभाग वाढवणे.\nत्यासाठी विविध शासकीय,खाजगी संस्थांची कार्यालये, आस्थापने व शाळा, महाविद्यालये अशा ठिकाणी पोहोच वाढवणे.\nसार्वजनिक ठिकाणी, आठवडी बाजार, यात्रा, उत्सव, विविध प्रदर्शने याठिकाणी विविध माध्यमांचा वापर करून समुहांचे माध्यमांव्दारे प्रबोधन करणे\nशेती, पर्यावरण, कचरा व्यवस्थापन विषयक छापिल- दृकश्राव्य पुस्तक तसेच विविध माध्यमं प्रकाशीत करणे त्यासाठी लागणार्या संसाधनाची वर्गणीव्दारे जुळवाजुळव करणे व त्यावादारे लोकप्रबोधन करणे.\nवरील कार्यक्रमासाठी कार्य करणार्या व्यक्तिंना प्रोत्साहित करणे हेतू अर्थसहाय्य उभे करणे व ते पुरवणे तसेच त्याव्दारे निर्मीत होणार्या उत्पादनांची खरेदी विक्री करण्याकरिता ना नफा ना तोटा तत्वावर व्यासपिठ तयार करणे अथवा दुवा म्हणून काम करणे.\nसंदीप चव्हाण, गच्चीवरची बाग, नाशिक. 9850569644\nगच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…\nगच्चीवरच्या बागेचे शिका तंत्र\nपुस्तकः तुम्हाला माहित आहे का\nटेलेग्राम वर गच्चीवरची बाग..\nबहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…\nकार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…\nगच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा\nविकास पिडीया वर गच्चीवरची बाग\nगच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…\nअशा उगती टेरेसवर भाज्या\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nझाडांचे Tonic #जिवामृत. 17 Novem. 19, रविवार, 10 ते 1 पिंगळे वाचनालय जवळ, इंदिरानगर जूने पोलीस स्टेशन / बोबडे -बल्लाळ classes जवळ, राजीव नगर , नाशिक. जिवामृत, #गोमुत्र, #वर्मीवाश, शेणखत, निमपेंड , हळदीच्या हुंड्या, लाल माती मिळेल. #गच्चीवरची बाग, 9850569644 / 8087475242 Garden Products & services https://organic-vegetable-terrace-garden.com/2019/06/03/products-services-list/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/rahuls-family-stood-front-shiv-sena-chief-balasaheb-thackeray-and-rahuls-image", "date_download": "2019-12-06T16:28:04Z", "digest": "sha1:DOEJJ6AET2DI2RXEGFLTQWGVVVML2NYT", "length": 18691, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nठाकरे मुख्यमंत्री हाेताच 'ती' पाेस्ट झाली व्हायरल\nशनिवार, 30 नोव्हेंबर 2019\nउद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.\nवहागाव (जि. सातारा) : नोटाबंदी व जीएसटीला कंटाळून वनवासमाची (ता. कऱ्हाड) येथील शिवसेना कार्यकर्ते व सोने- चांदीचे व्यापारी राहुल फाळके यांनी गेल्या वर्षी (ता. 16 मार्च 2018) आत्महत्या केली होती. (कै.) राहुल यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या फेसबुक पोस्टमध्ये ज्यादिवशी महाराष्ट्रात शिव��ेनेची सत्ता येईल, त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.\n''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nही त्यांची पोस्ट उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री निवडीने पुन्हा चर्चेत आली. वनवासमाची ग्रामस्थ व त्याच्या मित्र परिवाराने राहुलचा आकस्मिक मृत्यू आणि फेसबुक पोस्टच्या आठवणींनाही त्यानिमित्ताने उजाळा दिला.\nराहुल हाेता कट्टर शिवसैनिक\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह, शिवसेना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर राहुलची नितांत श्रद्धा होती. राहुलचा सोने- चांदीचा कऱ्हाडमध्ये चांगला व्यवसाय होता. मात्र, भाजप सरकारच्या काळात अचानकपणे जाहीर झालेल्या नोटाबंदी व जीएसटीच्या जाचक अटी व धोरणांमुळे राहुलचा सोने- चांदीचा व्यवसाय पूरता अडचणीत आला आणि शेवटी त्यातून आलेल्या नैराश्‍यातून राहुलने गेल्या वर्षी फेसबुकवर शेवटची पोस्ट टाकून कऱ्हाडनजीकच्या रेल्वे रुळावर जीवनयात्रा संपवली.\nज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल...\nपोस्टमध्ये राहुलने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आत्मीयता, प्रेम व्यक्त करून शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन केले होते. ज्यादिवशी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता येईल त्याच दिवशी माझ्या आत्म्याला शांती मिळेल, अशी अपेक्षा शेवटी त्याने व्यक्त केली होती. त्या वेळी या घटनेची राज्यभर चर्चा झाली. प्रसार माध्यमांमुळे शिवसेना पक्षानेही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली होती.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वतीने त्यावेळी शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर, उपनेते नितीन बानुगडे- पाटील आदींनी राहुल यांचे वडील राजाराम फाळके, भाऊ योगेश फाळके, पत्नी अर्चना व मुलगा संस्कार यांचे प्रत्यक्ष भेटून सांत्वनही केले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार राहुल फाळके यांच्या चार वर्षे वयाच्या मुलाच्या संपूर्ण शिक्षणाची व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.\nहेही वाचा - साेशल मीडियावरील अखेर 'ती' पाेस्ट ठरली खरी\nदरम्यान, उद्धव ठाकरेंच्या काल झालेल्या मुख्यमंत्री निवडीने वनवासमाची व त्याच्या मित्र परिवाराकडून राहुलच्या आठवणींना उजाळा मिळाला. राहुलच्या आठवणीने पुन्हा एकदा सारा गाव गहिवरून गेला.\nअश्रूंना मिळाली मोकळी वाट\nउद्धव ठाकरे यांच्या निवडीनंतर राहुलच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व राहुलच्या प्रतिमेसमोर उभे राहून आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत राहुलला श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर राहुलचा बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतानाचा फोटोही सोशल मीडियावर फिरत राहिला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजीएसटीला 50 कोटींचे अभय\nऔरंगाबाद - वस्तू व सेवाकर विभागाने व्यापाऱ्यांकडून थकबाकी वसुलीसाठी अभय योजना राबविली होती. दोन टप्प्यांत राबविण्यात आलेल्या या योजनेतून 50 कोटींचा...\nदेशाचा घसरता जीडीपी हेच भाजपचे 'अच्छे दिन' का : पी. चिदंबरम\nदिल्ली : जेलमधून बाहेर येताच आज पत्रकार परिषद घेत देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर सडकून टीका केली....\n#Hyperloop ‘हायपर लूप’चे काय होणार\nपुणे-मुंबई प्रवास ११ मिनिटांत; सरकारकडून सवलतींची अपेक्षा पुणे - पुणे- मुंबईचा प्रवास केवळ ११ मिनिटांत होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास...\nप्रत्यक्ष करसंकलनात पाच टक्के वाढ - सीतारामन\nनवी दिल्ली - मोदी सरकार गरिबांविरुद्ध आणि श्रीमंतधार्जिणे असल्याच्या आरोपाचे खंडन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केले. अर्थव्यवस्थेला...\nएअर इंडिया आणि भारत पेट्रोलियमची मार्चपर्यंत विक्री होणार : निर्मला सीतारमण\nदिल्ली : सध्या देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे चित्र. सरकारी धोरणे देखील त्यामुळे बदलताना दिसत आहे. देशाच्या अर्थमंत्री निर्मला...\nई-वाहनांकडे नवी मुंबईकरांची पाठ\nनवी मुंबई : केंद्र सरकारने इलेक्‍ट्रिक वाहनांच्या अनुदानासाठी ‘फेम २’ योजना लागू करूनही नवी मुंबईकरांनी या वाहनांकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राई��� करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business?page=24", "date_download": "2019-12-06T16:34:08Z", "digest": "sha1:FIFBEKKW22ISCKSQCXLQ25O66VUWJ7AT", "length": 4242, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "व्यावसायिक बातम्या आणि सुधारणा - मुंबईतील चालू ट्रेंड आणि घडामोडी", "raw_content": "\nघाबरू नका... बँकांसमोर गर्दी करू नका\nबँक कर्मचारी करताहेत जास्त वेळ काम\nनिविदा काढूनही सीआर टू-आयनॉक्स उपाशीच\nसिद्धिविनायक दानपेटीत २८ टक्के वाढ\nएटीएमचा वापर करताना काय काळजी घ्याल\nमंदिर, ट्रस्टने केलं सरकारच्या निर्णयाचं स्वागत\nआता कॅशलेस मेट्रो प्रवास\nचिनी कंपनीवर सरकार मेहरबान\nपेट्रोल, डिझेल झालं स्वस्त...\nमुंबई बँकेला रोकड स्वीकारण्यास बंदी\n'जिल्हा बँकांवर लावलेली बंदी मागे घ्या'\nनोटायणानं आणलं कुटुंबाला एकत्र\nरंग न जाणारी नोटच असू शकेल नकली...\n‘कार्ड’ असताना ‘रोकड’ कशाला\n2000 रुपयाच्या नोटेवरील राजमुद्रेच्या आकारात बदल\nपालिका कर्मचाऱ्यांचा जुन्या नोटा स्वीकारण्यास नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/kolhapur-youth-attack-on-police-traffic-police-push/", "date_download": "2019-12-06T15:22:06Z", "digest": "sha1:BCCCPGL4O4II72SXXLOMQFC3HTDWUI6J", "length": 16023, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "Kolhapur youth attack on police Traffic police push | कोल्हापूरात मद्यधुंद तरुणांचा पोलिसांवर हल्ला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमित्रच पत्नीशी ‘लगट’ करत असल्याचं ‘जाणवलं’, मग त्यानं…\n‘गयारामांना’ तुर्तास काँग्रेसमध्ये प्रवेश नाही : बाळासाहेब थोरात\nखाते वाटपाची ‘कोंडी’ फुटणार, शरद पवार आणि CM उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा \nकोल्हापूरात मद्यधुंद तरुणांचा पोलिसांवर हल्ला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की\nकोल्हापूरात मद्यधुंद तरुणांचा पोलिसांवर हल्ला वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जीवबा नाना पार्क येथे मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्यांना अटकाव करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अविनाश शंकर गवळी (वय ३४, रा. लक्षतीर्थ वसाहत), अभिजित शीतलकुमार जिरगे (वय ३०, रा. लिशा हॉटेल) आणि विलास विजय पाटील (वय ३२, रा. रंकाळा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.\nजिवबा नाना पार्क येथील एका हॉटेलमध्ये अविनाश गवळी व त्याचे सहा मित्र जेवणासाठी गेले होते. सगळे मद्यधुंद अवस्थेत या ठिकाणी गोंधळ घालत आरडाओरडा करीत होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. त्यावरुन करवीर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे आणि पोलीस शिपाई रणजित शिंदे हे होमगार्डसमवेत घटनास्थळी गेले. त्यांनी या तरुणांना हटकून घरी जाण्यास सांगितले. त्यावर त्यांनी सहायक फौजदार शिंदे यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यात शिंदे यांच्या हाताला मार लागला. त्यानंतर पोलिसांनी अधिक कुमक मागवून तिघांना ताब्यात घेतले. त्याचे इतर चार मित्र पळून गेले.\nदुसऱ्या घटनेत राजारामपुरी भागात दारु पिऊन जाणाऱ्यास अडविल्याच्या रागातून दोघांनी वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की करण्याचा प्रकार शनिवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी नीलेश चंद्रकुमार गंगवाल (वय ४४, रा. साकोली कॉर्नर, शिवाजी पेठ), सुशांत प्रकाशराम देशमुख (वय ४३, रा. शिवतारा अपार्टमेंट, प्रतिभानगर) यांना अटक केली आहे.\nयाप्रकरणी वाहतूक शाखेचे पोलीस शिपाई राहुल पंडित कांबळे यांनी फिर्याद दिली आहे. कांबळे हे राजारामपुरी जनता बझार चौकात सायंकाळी वाहतूक नियंत्रण करीत होते. त्यावेळी नीलेश व सुशांत हे सिग्नलच्या उलट दिशेने वेडेवाकडी दुचाकी चालवत चौकात आले. ते पाहून नीलेश कांबळे यांनी त्यांना थांबवून लायसन्स मागितले. यावेळी दोघांनी त्यांच्या अंगावर धावत जात त्यांना धक्काबुक्की केली. हा प्रकार पाहून चौकातील इतर पोलीस धावत तेथे गेले व त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते. सरकारी कामात अडथळा, मद्य पिऊन गाडी चालविणे अशा विविध कलमाखाली गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.\n‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या\nनेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक\nकर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे\nमुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष\nलिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये\nप्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा ���सू शकतात ६ कारणे\nदापोडीतील खड्यात अग्निशमनच्या जवनासह कामगाराचा मृत्यू, मध्यरात्री उशिरा काढला कामगाराचा मृतदेह बाहेर\nRSS ची शिवसेनेवर टीकेची ‘झोड’ \nहैदराबाद रेप केस : आरोपींचा ‘एन्काऊंटर’ झाल्यानंतर पोलिसांनी सांगितल्या…\nहैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे ‘मृतदेह’…\nमित्रच पत्नीशी ‘लगट’ करत असल्याचं ‘जाणवलं’, मग त्यानं…\nपती घरी नसताना ‘ती’ करायची बिनधास्त ‘धंदा’, CCTV मुळं झाला…\nफरहान अख्तरच्या ‘गर्लफ्रेन्ड’सोबत भरदिवसा घडलं…\n ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार,…\nजेव्हा ‘या’ 6 TV अभिनेत्रींनी दिले…\nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते \n‘बालिका वधूम’मधील ‘या’ अभिनेत्रीनं…\nहैदराबाद रेप केस : आरोपींचा ‘एन्काऊंटर’ झाल्यानंतर पोलिसांनी…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - हैदराबाद येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी सकाळी झालेल्या चकमकीत ठार झाले. या…\nहैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे…\nहैदराबाद : वृत्तसंस्था - हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही संशयित आरोपींना पोलिसांनी एन्काउंटरमध्ये ठार…\nहैदराबादच्या स्टेडियमच्या एका स्टॅन्डला दिलं मोहम्मद अरूझद्दीनचं नाव\nहैदराबाद : वृत्तसंस्था - हैदराबाद येथील राजीव गांधी स्टेडियममधील नॉर्थ स्टँडला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद…\nमित्रच पत्नीशी ‘लगट’ करत असल्याचं ‘जाणवलं’, मग…\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नीच्या मोबाईलवर वारंवार संदेश पाठवत असल्याने चिडून स्केटिंग प्रशिक्षकाचा खून…\n‘गयारामांना’ तुर्तास काँग्रेसमध्ये प्रवेश नाही : बाळासाहेब…\nनाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक जण काँग्रेसला सोडून गेलेत. त्या ठिकाणी नवीन…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nहैदराबाद रेप केस : आरोपींचा ‘एन्काऊंटर’ झाल्यानंतर पोलिसांनी…\n आखाड्यावरील सालगड्याच्या पत्नीवर दोघांचा बलात्कार\n अर्धवट जळालेल्या महिलेचा मृतदेह सापडला\nपिस्तूल हिसकावलं…फायरिंग केली… पोलिसांनी सांगितली हैदराबाद…\nनवरदेवा��्या DJ डान्सचा व्हिडिओ ‘व्हायरल’, आनंदाचा शेवटचा…\nशबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा न्यायालयाचा निर्णय हा अंतिम शब्द नाही : सरन्यायाधीश\nपुणे : कोरेगांव पार्क परिसरातील 5 फ्लॅट फोडले\nहैदराबाद रेप प्रकरण : आरोपींचे एन्काऊंटर केलेल्या पोलिसांची चौकशी व्हावी, प्रकाश आंबेडकर आणि डॉ. निलम गोऱ्हेंची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/change-auction-onion-market-239724", "date_download": "2019-12-06T15:23:27Z", "digest": "sha1:SCEHOKWJO7VANZIBUTML6B6EWJMVJQ6M", "length": 16075, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "रोटेशन पद्धतीने होणार कांदालिलाव | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nरोटेशन पद्धतीने होणार कांदालिलाव\nशुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019\nआपला कांदा सकाळी दहापर्यंत नेप्ती बाजारात विक्रीसाठी आणून मापाड्याकडून वजन करून तत्काळ काटापट्टीची एक प्रत ताब्यात घ्यावी. यामुळे अडते, व्यापारी व शेतकरी यांच्यात संशयाचे वातावरण राहणार नाही, असे संचालक हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग व संतोष म्हस्के यांनी सांगितले.\nनगर तालुका ः तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात अडते, व्यापारी, हमाल, मापाडी व बाजार समितीचे कर्मचारी यांनी एकत्रितपणे रोटेशन पद्धतीने कांदालिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. आज बाजार समितीच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सभापती विलास शिंदे व उपसभापती रेवण चोभे यांनी ही माहिती दिली.\nअन्य बाजार समित्यांमध्ये कांद्याचे लिलाव कशाप्रकारे चालतात, त्यात येणाऱ्या अडचणींबाबत नेवासे, घोडेगाव, राहुरी येथील बाजार समित्यांना भेटी देऊन कामकाजाची पद्धत समजून घेतली. त्यानुसार नेप्ती उपबाजारातील कांदा बाजारामध्ये उद्या (शनिवारी) रोटेशन पद्धतीने कांदालिलाव होणार आहेत.\nआपला कांदा सकाळी दहापर्यंत नेप्ती बाजारात विक्रीसाठी आणून मापाड्याकडून वजन करून तत्काळ काटापट्टीची एक प्रत ताब्यात घ्यावी. यामुळे अडते, व्यापारी व शेतकरी यांच्यात संशयाचे वातावरण राहणार नाही, असे संचालक हरिभाऊ कर्डिले, दिलीप भालसिंग व संतोष म्हस्के यांनी सांगितले.\nनेप्ती बाजारात सुमारे 80 अडते व शंभरावर कांदाव्यापारी परवानाधारक आहेत. कांद्याच्या आवक-जावकेनुसार त्यांची संख्या कमी-जास्त होऊ शकते. शक्‍यतो लिलाव सुरू असताना कांदाउत्पादक शेतकऱ्यां��ी उपस्थित असणे अपेक्षित आहे.\nया सर्व प्रक्रियेवर बाजार समितीचे संचालक देखरेख ठेवतील. स्वतःच्या अडतीवर अडत्याला बोली लावता येणार नाही, असा दावा बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी केला आहे.\nअशी आहे रोटेशन पद्धत\nनेप्ती बाजार समितीतील सर्व अडत्यांना चार गटांत विभागले जाणार आहे. एका वेळी एकाच गटातील अडतींवर लिलाव सुरू होतील. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या, अशा क्रमाने बोली लावली जाईल. असे केल्याने व्यापाऱ्यांमध्ये माल घेण्यासाठी स्पर्धा होईल. पूर्वी आपापल्या सोईनुसार लिलाव व्हायचे. कधी कधी एकाच वेळी बोली लावली जायची. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये विभाजन व्हायचे आणि जास्त स्पर्धा न झाल्याने वाटेल त्या भावात कांदा खरेदी केला जायचा. म्हणजेच भाव पडायचे. आता स्पर्धेमुळे सर्व व्यापाऱ्यांना सर्व अडतींवर लिलावात भाग घेता येईल. या पद्धतीला \"रोटेशन' म्हणतात. नेवासे तालुक्‍यातील घोडेगाव बाजार समितीत ही पद्धत अवलंबिली जात आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजयदत्त क्षीरसागरांच्या पराभवाचे खापर भाजपवर\nबीड - बीड विधानसभेत जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव भाजपमुळेच झाल्याचे खापर शिवसेना पदाधिकारी आणि क्षीरसागर समर्थकांनी फोडले आहे. भाजपने काम केले नाही,...\nऔरंगाबाद : जुन्या योजनेची कामे घुसडली नवीन योजनेतही\nऔरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेतील स्मार्ट वॉटर प्रकल्पाअंतर्गत जुन्या पाणीपुरवठा यंत्रणेतील आवश्‍यक असलेली आठ प्रकारची दुरुस्ती व सुधारणांची कामे केली...\nनिसर्गाचा चमत्कार - लोणार सरोवर\nवीकएंड पर्यटन - अरविंद तेलकर पृथ्वीतलावर मानवनिर्मित आश्र्चर्यं खूप आहेत. अगदी इजिप्तच्या पिरॅमिडपासून भारतातल्या ताजमहालापर्यंत. मानवी...\nपिझ्झा खायला वेळ नसते\nवीकएंड हॉटेल - नेहा मुळे पिझ्झा म्हटले की बहुतांश लोकांची जीभ चाळवते. अर्थात, वितळलेले चीझ, क्रिस्पी ब्रेड क्रस्ट, टोमॅटो सॉस आणि आपल्या आवडीचे...\nपुणे विद्यापीठातर्फे ‘युवा गौरव’\nपुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे या वर्षापासून ‘युवा गौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ४०...\nब्रेल लिपीतील बालगीतांच्या पुस्तकाचे प्रकाशन\nपुणे - जागतिक दिव्यांग दिनाच्या निमित्ताने निवडक बालगीतांच्या ब्रेल लिपीतील पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विद्यानगर येथील निवांत अंध मुक्तालयाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/11/08/us-mid-term-elections-2018-trumps-g-o-p-consolidates-hold-senate-marathi/", "date_download": "2019-12-06T15:51:24Z", "digest": "sha1:VJL2TAFSO5D44SB4KKGVGXTY3Q2EJ3ZO", "length": 18577, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल घोषित; ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा सिनेटवर ताबा - डेमोक्रॅटस्ने प्रतिनिधीगृहावर नियंत्रण मिळविले", "raw_content": "\nजेरूसलेम/वॉशिंग्टन, दि. ५ (वृत्तसंस्था) - ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर इस्रायलच्या सुरक्षेच्या मुद्यावर नुकताच संवाद…\nजेरूसलम/वॉशिंग्टन - ‘अमरिका के राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प के साथ इस्रायल की सुरक्षा के मुद्दे पर हाल…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीन की शासक कम्युनिस्ट पार्टी के नेताओं पर प्रतिबंध लगाने का प्रावधान करने हेतू…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांवर निर्बंध लादण्याची तरतूद असणार्‍या ‘उघुर अ‍ॅक्ट २०१९’ विधेयकाला…\nतेहरान - ‘इराण आपल्या सर्वात मोठ्या शत्रूच्या, अमेरिकेच्याविरोधात सर्वात मोठ्या युद्धासाठी तयार आहे. इराणची हजारो…\nतेहरान - ‘ईरान अपने सबसे बडे शत्रु अमरिका के विरोध में सबसे बडे युद्ध करने…\nकॅनबेरा/बीजिंग - ऑस्ट्रेलियाच्या हितसंबंधांना धक्का पोहोचविल अशा कोणत्याही प्रकारच्या कारवाया उधळण्यात येतील, अशा आक्रमक शब्दात…\nअमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचे निकाल घोषित; ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा सिनेटवर ताबा – डेमोक्रॅटस्ने प्रतिनिधीगृहावर नियंत्रण मिळविले\nवॉशिंग्टन – राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राजकीय भवितव्य पणाला लागलेल्या अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीचा निका��� जाहीर झाला आहे. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या सत्ताधारी रिपब्लिकन पक्षाने अमेरिकन सिनेटवरील आपली पकड घट्ट केली असून हा सर्वात मोठा विजय असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. यामुळे ट्रम्प यांची लोकप्रियता ओसरली व अमेरिकी जनता त्यांच्या विरोधात गेल्याचे दावे निकालात निघाले आहे. मात्र असे असले तरी विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅट पार्टीने प्रतिनिधीगृहावर ताबा मिळवून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर आव्हान उभे केल्याचे काही राजकीय विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.\nया मध्यावधी निवडणुकीकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कारकिर्दीवरील अमेरिकन जनमताचा कौल म्हणून पाहिले जात होते. विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅट पार्टीने ट्रम्प यांच्यापासून अमेरिकेला वाचविण्यासाठी ही मध्यावधी निवडणूक म्हणजे संधी ठरेल, असल्याचा दावा केला होता. तर या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाला यश मिळाले तर अमेरिकेत रक्तपात होईल, असा इशारा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिला होता. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प तसेच त्यांच्या विरोधकांचेही राजकीय भवितव्य पणाला लागल्याचे दिसत होते. डेमोक्रॅट पक्षाचे काही नेते व समर्थक या निवडणुकीत ट्रम्प यांच्या पक्षाचा मोठा पराभव होऊन त्यांचे सरकार कोसळेल, असे दावे करू लागले होते.\nमात्र या मध्यवधी निवडणुकीनंतर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला सिनेटवरील आपली पकड भक्कम करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्याविरोधात जनक्षोभाची लाट उसळेल, असा दावा करणार्‍या विरोधकांची तोंडे बंद झाली आहेत. मात्र असे असले तरी अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात डेमोक्रॅट पक्षाने आपले वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवले आहे. डेमोक्रॅट पक्षाच्या नेत्या नॅन्सी पॅलोसी यांनी आपला पक्ष ट्रम्प प्रशासनाच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पार पाडणार असल्याचे सूचक विधान केले आहे.\nप्रतिनिधीगृहातील डेमोक्रॅट पक्षाच्या प्राबल्यामुळे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होणार आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे निर्णय रोखण्याचे व त्यांच्या धोरणांना आव्हान देण्याचे काम डेमोक्रॅट पक्षाकडून केले जाऊ शकते, अशी चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मात्र आपल्या पक्षाला फा��� मोठा विजय मिळाल्याचा दावा करून त्यावर समाधान व्यक्त केले आहे.\nया मध्यावधी निवडणुकीत मोठ्या संख्येने झालेले मतदान ट्रम्प यांच्या बाजूने व विरोधात असलेल्या मतदारांच्या तीव्र भावना व्यक्त करीत असल्याचा दावा राजकीय विश्‍लेषक करीत आहेत. त्याचवेळी ट्रम्प यांची लोकप्रियता ओसरलेली नाही, याचाही दाखला या निवडणुकीत मिळाल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमरीका के मध्यावधि चुनाव के नतीजे घोषित; ट्रम्प के रिपब्लिकन पार्टी का सिनेट पर कब्जा – डेमोक्रटस् का प्रतिनिधी सदन पर नियंत्रण\nव्हेनेझुएलाचे १४ टन सोने परत देण्यास ‘बँक ऑफ इंग्लंड’चा नकार\nईरान के परमाणु समझौते से अमेरीका अलग हुआ; कठोर प्रतिबंध डालने का निर्णय\nवॉशिंग्टन - आखिरकार अमेरीका के राष्ट्राध्यक्ष…\nस्वीडन की जनता युद्ध के लिए तैयार रहे – स्वीडिश सरकार की जनता को चेतावनी\nस्टॉकहोम - ‘स्वीडन दुनिया के अन्य देशों…\nरशियाबरोबरील तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका दुसरे आरमार सक्रिय करणार\nवॉशिंग्टन - रशियन नौदलाकडून वाढत असलेल्या…\nसीरिया में अमरिका और रशिया की जंग खतरनाक रास्ते पे है – तुर्की के मंत्री की चेतावनी\nइस्तंबूल - सीरिया में अमरिका और रशिया की…\nईरान के ‘स्पेस सेंटर’ प्रक्षेपण केंद्र पर रॉकेट का विस्फोट\nदुबई - अमरिका से हो रही आलोचना नजरअंदाज…\nपाकिस्तान बारा मिनट में इस्रायल को तबाह करेगा – पाकिस्तान के वरिष्ठ सेना अधिकारी की धमकी\nइस्लामाबाद - ‘पाकिस्तान सिर्फ १२ मिनट…\n‘जॉर्डन व्हॅली’ ताब्यात घेण्यासाठी ऐतिहासिक संधी – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे ट्रम्प यांना आवाहन\n‘जॉर्डन वैली’ पर कब्जा करने के लिए ऐतिहासिक अवसर – इस्रायली प्रधानमंत्री नेत्यान्याहू ने किया ट्रम्प से निवेदन\nउघुरवंशियों पर हो रहे अत्याचार के मुद्दे पर चीन को लक्ष्य करने के लिए अमरिकी संसद ने पारित किया स्वतंत्र विधेयक\nअमेरिकी संसदेची उघुरांवरील अत्याचारावरून चीनला लक्ष्य करणार्‍या विधेयकाला मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2157", "date_download": "2019-12-06T16:31:38Z", "digest": "sha1:4ERSZT6ARD7JJRQDWFZEMX7YLWA46AZQ", "length": 1779, "nlines": 38, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय २ रा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय २ रा (Marathi)\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nश्लोक १ ते १०\nश्लोक ११ ते १९\nश्लोक २० ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ५०\nश्लोक ५१ ते ६०\nश्लोक ६१ ते ७२\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/water-on-the-road/articleshow/72015232.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-12-06T15:08:32Z", "digest": "sha1:MVAVFYVJJOKLWGH3B5NYQAETRPUEY6GP", "length": 8714, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune local news News: रस्त्यावर पाणी - water on the road | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nधायरी रस्त्यावर पाणी धायरी नाऱ्हे रस्त्यावर, श्री कंट्रोल चौकाच्या पुढे रस्त्याच्या मध्ये पाणी आडवले आहे दोन्ही बाजूने बांध घालून पाणी जाण्याचा मार्ग बंद केला आहे व सर्व पावसाचे तसेच सांडपाणी पण गेल्या ४-५ महिन्यापासून तसेच आहे.या परिसरात मोठ्या प्रमाणावर शाळा वा कॉलेजेस आहेत व बरेच विद्यार्थी व पालक सायकल व दुचाकी वरून शाळा/कॉलेजला जातात, त्यांना यामुळे त्रास होतो. लवकर रस्ता नीट करावा. तुकाराम कोरके\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविमानतळ रास्ता वाहतूक कोंडी\nइतर बातम्या:रस्ता, पाणी आणि पायाभूत सुविधा|Pune\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nस्मार्ट सिटीचे सुंदर रस्ते\nएक किलोमीटरपर्यंत कचऱ्याची दुर्गंधी\nम्हसोबानगरात विजेचा सुरू झाला लपंडाव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेश���्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nबीआरटीसाठी सर्वसामान्यांचे पैसे वाया...\nचेंबर खचण्याचे शहराला ग्रहण...\nयेथील दुर्गंधी कमी करता येईल काय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/digital-payment", "date_download": "2019-12-06T15:15:41Z", "digest": "sha1:MBM5JA3ZFPPCZJCDRVIJUM4GOXITWSBN", "length": 27641, "nlines": 309, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "digital payment: Latest digital payment News & Updates,digital payment Photos & Images, digital payment Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल..\n३५ लाख जिंका; बिल गेट्सकडून 'ऑफर'\nनॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बिल गेट्स फाउंडेशन यांनी एका चॅलेंजची घोषणा केली असून हे खास सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्याला ३५ लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे.\nआर्थिक सर्वसमावेशकेतासाठी ‘डिजिटल पेमेंट’\n'केवळ मोठ्या कंपन्यांच्या सोयीसाठी नाही, तर व्यवहारात पारदर्शकता व सहजता यावी, खर्च कमी व्हावा आणि आर्थिक सर्वसमावेशकता यावी यासाठी भारतात डिजिटल पेमेंटपद्धती सुरू करण्यात आली आहे,' असे विधान 'यूआयडीएआय'चे माजी अध्यक्ष आणि 'इन्फोसिस'चे सहसंस्थापक नंदन नीलेकणी यांनी केले.\n५,५०० एटीएम वर्षभरात बंद\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी गेल्या वर्षभरात देशभरातील साडेपाच हजार एटीएम बंद केली आहेत. या बँकांनी आपल्या सहाशे शाखांनाही टाळे लावले आहे. खर्चकपात करण्यासाठी बँकांनी हे पाऊल उचलले असून शहरी भागांत डिजिटल व्यवहारांत वाढ झाली असल्याने एटीएमची गरज कमी झाली असल्याचे या बँकांनी म्हटले आहे.\nएसबीआय डेबिट कार्ड बंद करणार \nपुढील पाच वर्षांत डेबिट कार्ड बंद करण्याचा विचार 'स्टेट बँक ऑफ इंडिया' करतं आहे. सर्व आर्थिक व्यवहार डिजीटल व्हावे या दृष्टीकोनातून एसबीआय हे पाऊल उचलणार असल्याची माहिती संचालक रजनीश कुमार यांनी दिली आहे.\nव्हॉट्सअॅपच्या पेमेंट सुविधेवर सरकारचे लक्ष\nसोशल मीडियातील आघाडीची कंपनी व्हॉट्सअॅपने पेमेंट सेवेच्या अंमलबजावणीबाबत सुतोवाच केल्यानंतर केंद्र सरकारकडून सावधगिरी बाळगण्यात येत आहे.\nडिजिटल व्यवहारांमध्ये भारतीय बनावटीच्या कार्डना व यूपीआय व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी केंद्र सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना अर्थसंकल्पामुळे बळ मिळणार आहे. दुसरीकडे, 'मास्टर कार्ड' व 'व्हिसा'सारख्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कार्डना मोठा आर्थिक फटका बसण्याचे संकेत मिळत आहेत.\nयूपीएससी पूर्वपरीक्षा-विज्ञान व तंत्रज्ञान -२\nडॉ सुशील तुकाराम बारीयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ साठी आपण २०१८ च्या पूर्वपरीक्षेतील प्रश्न जाणून त्यांचे विश्लेषण या लेखात पाहणार आहोत...\n‘व्हॉट्सअॅप’वरूनही पेमेंटची सोय; झुकेरबर्गची घोषणा\nव्हॉट्सअॅपवर आता चॅटिंग करता करता ऑनलाइन पेमेंटही करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या सेवेसाठी डिजिटल मॉड्यूल तयार करण्याची जबाबदारी 'फेसबुक'ने स्वीकारली आहे. 'फेसबुक'चे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी ही घोषणा केली आहे. झुकेरबर्ग यांच्या घोषणेनुसार लवकरच भारतात 'व्हॉट्सअॅप पे' सादर करण्यात येणार आहे. मात्र, नेमकी तारीख सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.\nयूपीएससी पूर्वपरीक्षा-विज्ञान व तंत्रज्ञान -२\nयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ साठी आपण २०१८ च्या पूर्वपरीक्षेतील प्रश्न जाणून त्यांचे विश्लेषण या लेखात पाहणार आहोत. मागील लेखात आपण काही प्रश्न समजून घेतले आहेत. 'तंत्रज्ञान' या घटकावर विशेष भर आयोगातर्फे दिला जातो हेही आपण बघितले. त्याच आशयाचे अजूनही काही प्रश्न आहेत. २०१८ मध्ये विचारलेला खालील प्रश्न पाहा\n‘यूपीएससी पूर्वपरीक्षा अर्थशास्त्र विश्लेषण ४\nडॉ सुशील तुकाराम बारीअर्थशास्त्र य‌ा विषयातील प्रश्नांचे विश्लेषण आपण यूपीएससी पूर्वपरीक्षा २०१८ च्या प्रश्नांच्या आधारे पाहात आहोत...\nडॉ सुशील तुकाराम बारीयूपीएससी पूर्वपरीक्षा २०१९ ला समोर ठेवून २०१८ च्या जीएस पेपर १मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेषण आपण पाहात आहोत...\nरिझर्व्ह बँकेच्या समितीवर निलेकणी\nआधार योजनेचे प्रणेते नंदन निलेकणी यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका उच्चस्तरीय समितीवर नेमणूक केली आहे. निलेकणी यांच्यावर या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nदेशातील ऑनलाइन व्यवहारांत 'रुपे' कार्डांचा वाढता वापर आणि एकूण डेबिट कार्डांमध्ये या देशी कार्डांचा सर्वाधिक असलेला टक्का ही अभिनंदनीय बाब आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'व्हिसा' आणि 'मास्टरकार्ड' या कार्डांना टक्कर देऊन 'रुपे' कार्ड देशात संख्येच्या बाबतीत पहिल्या स्थानावर पोहोचण्यात अर्थातच सरकारच्या धोरणाचा मोठा वाटा आहे.\nडिजिट�� पेमेंट होणार महाग\nव्हिसा, मास्टर कार्ड आणि अमेरिकन एक्स्प्रेससारख्या जागतिक ग्लोबल पेमेंट कंपन्यांना भारतात प्राप्त होणाऱ्या उत्पन्नावर सुमारे पंधरा टक्के कर भरावा लागण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने या पेमेंट कंपन्यांना त्यांचा डेटा स्टोरेज देशातच करण्याचे बंधनकारक केले आहे.\nनाट्यगृहांचा डिजिटल व्यवहारांना नकार\nनिश्चलनीकरणांनंतर डिजिटल किंवा कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी शासन स्तरावरून विविध प्रयत्न होत असले तरी ठाणे जिल्ह्यातील एकाही नाट्यगृहामध्ये डिजिटल व्यवहार होत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.\nरुपे कार्ड,भीम अॅपद्वारे पेमेंट केल्यास GSTत सवलत\nरुपे कार्ड आणि भीम अॅपद्वारे पेमेंट केल्यास जीएसटीत सवलत देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. प्रायोगिक तत्वावर याचा लवकरच अवलंब करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जीएसटी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.\nडिजिटल पद्धतीने हवा टोलभरणा\nवाशीतील मुंबई कृषी उत्त्पन बजार समितीमध्ये दररोज शेकडो वाहनचालक देशाच्या कानाकोपऱ्यातून माल घेऊन येतात. मुंबईत पोहचेपर्यंत या वाहनचालकांना १५ ते २० टोलनाके तर सहज पार करावे लागतात.\nरोख रक्कम काढण्यावर शुल्कआकारणी\nकेंद्र सरकारने नोटाबंदी लागू केल्यानंतर आर्थिक देवाणघेवाणीसाठी डिजिटलचा वापर करण्याचे आवाहन करीत अनेक नवीन योजना सुरू केल्या. रोखीऐवजी ऑनलाइन व्यवहार अधिकाधिक व्हावे, यासाठी ठाणे जनता सहकारी बँकेने थेट दहा हजाराच्या आतील रक्‍कम काढण्यासाठी ग्राहकांकडून दहा रुपयांची शुल्क आकारणी सुरू केली आहे.\nग्रामीण भागांतही पेटीएमचा विस्तार\nडिजिटल पेमेंटमधील आघाडीची कंपनी असणाऱ्या पेटीएमने महानगरांसह ग्रामीण भागांतही विस्तार केल्याचे दिसत आहे. लहान शहरे व ग्रामीण भागांत पेटीएमचा वापर झपाट्याने वाढत आहे व ही वाढ महानगरांपेक्षाही अधिक आहे, असे या कंपनीने म्हटले आहे.\nशुभवार्ता: डिजिटल व्यवहारांवर लवकरच सवलत\nव्यापारी, विक्रेते, हॉटेल व्यावसायिक व अन्य घटकांकडून ग्राहकांना देण्यात येणारी देयके डिजिटल माध्यमातून अदा केल्यास त्यावर दोन टक्के सवलत देण्याचा ...\nहैदराबाद: काय झालं 'त्या' ३० मिनिटांच्या एन्काउंटरमध���ये\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\n'धोनीचा पल्ला गाठण्यास पंतला १५ वर्ष लागतील'\n...तर व्होडाफोनला टाळं ठोकावं लागेल: बिर्ला\nपाहाः माधुरी दीक्षितला गोवा का आवडतो\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/743185", "date_download": "2019-12-06T16:57:14Z", "digest": "sha1:GDEORJPTCVYBV63PGKYWBMUZMFUEDOKZ", "length": 3233, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पॅनासोनिक गोल्फ स्पर्धेत किम विजेता - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » पॅनासोनिक गोल्फ स्पर्धेत किम विजेता\nपॅनासोनिक गोल्फ स्पर्धेत किम विजेता\nवृत्तसंस्था / नुह (हरियाणा)\nरविवारी येथे झालेल्या पॅनासोनिक खुल्या इंडिया आंतरराष्ट्रीय गोल्फ स्पर्धेत कोरियाच्या किमने 13-अंडर-सरासरी 203 गुण नोंदवित विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत भारताच्या शिवकपूर आणि एस.चिक्करंगाप्पा यांनी संयुक्त दुसरे स्थान पटकाविले.\nया स्पर्धेतील शेवटच्या फेरीमध्ये शिवकपूर आणि चिक्करंगाप्पा यांनी प्रत्येकी समान 67 गुण नोंदविले. या दोन्ही भारतीय गोल्फपटूंनी या स्पर्धेत 12-अंडर 204 गुणांसह संयुक्त दुसरे स्थान मिळविले. भारताच्या विक्रांत चोप्राला पाचव्या तर अलावतला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.\nमार्टिन गुप्टील, राँचीचे किवीज संघात पुनरागमन\nअफगाणचा झिंबाब्वेवर दुसरा विजय\nमेघालयाची महिला फुटबॉल पंच\nविक्रमवीर शकीब, सचिनला टाकले मागे\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://bhimashankar.org.in/DetailsEventsPlaces?eventpath=%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%20%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE&Imgpath=Vanspati%20Kada", "date_download": "2019-12-06T16:59:47Z", "digest": "sha1:JP2VYSNYLQDYS2BCTTJQ6RRUMY6EOPCZ", "length": 1672, "nlines": 30, "source_domain": "bhimashankar.org.in", "title": "Shree Kshetra Bhimashankar | Details Events Places", "raw_content": "|| श्री क्षेत्र भीमाशंकर ||\nया कड्या वरून तळकोकण���तील काही भाग दिसतो. खांडस येथे जाण्यासाठी येथूनच रस्ता आहे .पूर्वी या ठिकाणी दुर्मिळ अश्या औषधी वनस्पती मिळायच्या परंतु काळाच्या ओघात आता त्या सहजरित्या मिळत नाही . तेथेच आता महाराष्ट्र सरकार च्या वतीने सुंदर असा बगीचा साकारण्यात आला आहे . भीमाशंकर पासून अंदाजे १ किमी अंतरावर हे स्थान आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10137", "date_download": "2019-12-06T16:06:49Z", "digest": "sha1:NDCQZC3P44XF2UTSKV3IM3JLB4V6IF37", "length": 35065, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nसिंहगड म्हणजेच कोंढाणा. हा\nकिल्ला पुण्याच्या नेऋत्येला तीस कि. मी.वर आहे. या किल्ल्याचे चरित्र अध्यायवारीने सांगावे असे मोठे आहे. पण काही मोजक्या घटनासुद्धा या गडाचे वेगळेपण सांगणाऱ्या आहेत. सर्वात शेवटची लढाई प्रथम पाहूया. इ. १७ नोव्हेंबर १८१७ या दिवशी पुणे शहर शनिवारवाड्यासकट कॅप्टन रॉबर्टसन या इस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रजाच्या कब्जात गेले. म्हणजेच पेशवेही गेले. पेशवाईही गेली. साताऱ्यास महाराज छत्रपती प्रतापसिंहराजे यांनाही इंग्रजांचे मांडलिकत्त्व स्वीकारावे लागले. म्हणजेच मराठी सत्ता संपली. पाठबळ देणारा धनी किंवा कोणी वाली उरला नाही.\nतरीही या पुण्याशेजारचा हा डोंगरी सिंहगड इंग्रजांच्या सुसज्ज बंदुकधारी फौजेशी आणि चहुअंगाने गडावर मारा करणाऱ्या कुलपी गोळ्यांच्या इंग्रजी तोफखान्याशी झुंजत होता. इंग्रजांनाही याचे आश्चर्य वाटत होते , की हे मुठभर मराठे निराधार झालेले असूनही आपल्या विरुद्ध अहोरात्र का झुंजताहेत इंग्रजांनी एकूण गडावर तोफांचे मोठे गोळे धडकविले , त्या गोळ्यांची संख्या तीन हजाराहूनही अधिक होती , तरीही मराठे झुंजतच होते. या सिंहगडच्या शेवटच्या युद्धाचा आम्ही कधी सूक्ष्म विचार केला का इंग्रजांनी एकूण गडावर तोफांचे मोठे गोळे धडकविले , त्या गोळ्यांची संख्या तीन हजाराहूनही अधिक होती , तरीही मराठे झुंजतच होते. या सिंहगडच्या शेवटच्या युद्धाचा आम्ही कधी सूक्ष्म विचार केला का तसे दिसत नाही. या लढणाऱ्या मराठ्यांच्या मनांत कोणती नेमकी भावना असेल तसे दिसत नाही. या लढणाऱ्या मराठ्यांच्या मनांत कोणती नेमकी भावना असेल विचार असेल इंग्रजी निशाण पुण्यावर लागल्यानंतर शेजारचा सिंहगड अजूनही रोज अहोरात्र इंग्रजांशी लढतोय याचा परिणाम पुण्यातील आणि एकूण मराठी राज्यातील जनतेच्या मनावर काही झाला का तसेही दिसत नाही. लढणारे आणि मरणारे मराठे झुंजतच होते. सारा देश गुलामगिरीत पडल्यानंतर सिंहगड , सोलापूरचा किल्ला राजधानी रायगड आणि असेच आणखी काही किल्ले इंग्रजांशी झुंजत होते. या त्यांच्या झुंजी म्हणजे व्यर्थ मृत्युच्या खाईत उड्या घालणेच होते. रायगड कॅप्टन प्रॉथरशी दहा दिवस झुंजला. (दि. १ मे ते १० मे १८१८ ) सोलापूरचा किल्लाही असाच आठापंधरा दिवसा इंग्रजांनी घेतला. सिंहगड मात्र झुंजतच होता. अखेर त्याचे तेच होणार होते. तेच झालं. किल्ला इंग्रजांच्या हाती पडला. एखादे राष्ट्र दुर्दैवाने शत्रूच्या गुलामगिरीत पडत असताना ज्या अगदी शेवटच्या लढाया दिल्या जातात , त्या त्या राष्ट्राच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील खरोखर पहिल्या लढाया असतात. सिंहगडची ही लढाई म्हणजे भारताच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील पहिले स्वातंत्र्ययुद्ध नाही का तसेही दिसत नाही. लढणारे आणि मरणारे मराठे झुंजतच होते. सारा देश गुलामगिरीत पडल्यानंतर सिंहगड , सोलापूरचा किल्ला राजधानी रायगड आणि असेच आणखी काही किल्ले इंग्रजांशी झुंजत होते. या त्यांच्या झुंजी म्हणजे व्यर्थ मृत्युच्या खाईत उड्या घालणेच होते. रायगड कॅप्टन प्रॉथरशी दहा दिवस झुंजला. (दि. १ मे ते १० मे १८१८ ) सोलापूरचा किल्लाही असाच आठापंधरा दिवसा इंग्रजांनी घेतला. सिंहगड मात्र झुंजतच होता. अखेर त्याचे तेच होणार होते. तेच झालं. किल्ला इंग्रजांच्या हाती पडला. एखादे राष्ट्र दुर्दैवाने शत्रूच्या गुलामगिरीत पडत असताना ज्या अगदी शेवटच्या लढाया दिल्या जातात , त्या त्या राष्ट्राच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील खरोखर पहिल्या लढाया असतात. सिंहगडची ही लढाई म्हणजे भारताच्या भावी स्वातंत्र्य संग्रामातील पहिले स्वातंत्र्ययुद्ध नाही का ही लढाई इंग्रजांशी तीन महिन्यातून किंचित अधिक काळ चालली होती. अखेर गड पडला. सिंहही पडले.\nया आधीच्या काळातला सिंहगडाचा इतिहास असाच धगधगीत ज्वालांनी लपेटलेला आहे. १ 33 ९ पासून ते इ. १६४७ पर्यंत हा गड सुलतानांच्या कब्जात होता. शेवटी आदिलशाही ठाणेदार म्हणून सिद्दी अंबर वाहब हा किल्लेदारी सांभाळत होता. ने���की तारीख माहीत नाही. पण इ. १६४७ च्या अखेरीस शिवाजी महाराजांच्या योजनेने आणि कारस्थानाने बापूजी मुद्गल नऱ्हेकर देशपांडे याने ‘ कारस्थाने ‘ करून कोंढाणा स्वराज्यात काबीज करून आणला. महाराज आणि जिजाऊसाहेब यांची मने सुखावली आणि बळावली. कारण सिंहगडसारखी अश्रफाची बलाढ्य जागा स्वराज्यात आली. या गडावर श्री काळभैरव आणि योगेश्वरी यांचे मंदिर आहे. या देवाळाला श्री अमृतेश्वर असेही नाव आहे. स्थानिक लोक याला अंबरीबुवा असे म्हणतात. या देवाच्या देवळांत बसून जिजाऊसाहेबांनी रयतेचे काही न्यायनिवाडे केल्याच्याही नोंदी आहेत. कोणालाही आवडावा असाच हा सह्यादीतील दागिना आहे. एक गोष्ट आत्ताच सांगून टाकू का पुढे (इ. १७० 3 एप्रिल) मध्ये औरंगजेबाने अगदी म्हातारपणी हा गड छत्रपती ताराबाईसाहेबांच्या कारकिदीर्त काबीज केला. त्याचा तपशील आत्ता नको. पण बादशाहाच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर तो स्वत: गडावर गेला. त्याने गड पाहिला. एक गाजलेला असामान्य मराठी किल्ला आपल्या ताब्यात आलेला पाहून औरंगजेब निहायत खूश झाला आणि त्याने या किल्ल्याला नाव दिले , ‘ बक्शींदा बक्श ‘ तो म्हणतो , ‘ यह तो खुदाकी करामत है पुढे (इ. १७० 3 एप्रिल) मध्ये औरंगजेबाने अगदी म्हातारपणी हा गड छत्रपती ताराबाईसाहेबांच्या कारकिदीर्त काबीज केला. त्याचा तपशील आत्ता नको. पण बादशाहाच्या ताब्यात हा किल्ला आल्यावर तो स्वत: गडावर गेला. त्याने गड पाहिला. एक गाजलेला असामान्य मराठी किल्ला आपल्या ताब्यात आलेला पाहून औरंगजेब निहायत खूश झाला आणि त्याने या किल्ल्याला नाव दिले , ‘ बक्शींदा बक्श ‘ तो म्हणतो , ‘ यह तो खुदाकी करामत है यह बक्शींदा बक्श है यह बक्शींदा बक्श है आलमगीर के लिए है आलमगीर के लिए है बक्शींदा बक्श\nबक्शींदा बक्श म्हणजे परमेश्वराची देणगी.\nहा गड पुण्याच्या नजीक असल्यामुळे म्हणा , पण पुढच्या काळात बहुतेक सर्व थोर मंडळी या गडावर येऊन , राहून गेली आहेत. अगदी लो. टिळक , म. गांधी , स्वा. सावरकर , जयप्रकाश नारायण इतकेच नव्हे तर नेताजी सुभाषचंद बोससुद्धा.\nगडावर लो. टिळकांनी स्वत:साठी छान घर बांधले. एक गंमत सांगू का म. गांधी यांचेही स्वत:च्या मालकीचे एक घर सिंहगडावर आहे. मोहनदास करमचंद गांधी हे नाव सातबाऱ्याच्या उताऱ्यावर आहे.\nमिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पठाण हे औरंगजेबाचे सरदार स्वराज्यावर ��ालून आले. (इ. १६६५ मार्च) त्यावेळी मोगली फौजेने पुरंदरगडास आणि सिंहगडासही मोचेर् लावले. सिंहगडचा मोर्चा होता. सर्फराजखान याच्याकडे. तो शर्थ करीत होता , गड घेण्याची. पण गडाचा टवकाही उडाला नाही. गड जिद्दीने अखेरपर्यंत ( म्हणजे लढाई थांबेपर्यंत) झुंजतच राहिला. यावेळी गडावर महाराजांच्या मातोश्री जिजाऊसाहेब या वास्तव्याला होत्या. त्यांचे ते वास्तव्य हेच प्रचंड प्रेरक सार्मथ्य होते. पण दि. ११ जून १६६५ या दिवशी मोगलांशी महाराजांचा तह पुरंदर गडाखाली झाला , अन् त्यात तेवीस किल्ले मोगलांना द्यावयाचे महाराजांनी मान्य केले. त्यात सिंहगड होता.\nतहाप्रमाणे सिंहगड देणे भाग होते. सर्फराजखान आणि दिलेरखान याच्या निसबतीचा एक सरदार अन् प्रत्यक्ष महाराजांचाही एक मुतालिक यावेळी गडावर आले. गड मोगलांच्या ताब्यात देण्याचा सोहळा सुरू झाला. जिजाऊसाहेबांना आपल्या सर्व मराठ्यांनिशी आणि डंकेझेंड्यांनिशी गडावरून कल्याण दरवाज्याने उतरावे लागले. उतरल्या. पण गड उतरत असताना त्यांच्या मनाची काय अवस्था झाली असेल , याची आपण कधी कल्पना केली का ज्यांच्या आकांक्षांपुढे गगनही ठेंगणे ठरत होते. त्यांना आपल्या हातातलाच पराभूत न झालेला किल्ला शत्रूच्या ताब्यात देऊन उतरावे लागत होते. त्याकरिता ते गगन आणि ते मन आणि त्या मनाचा मनस्वी महाराजा तिळातिळाने समजावून घेण्याची आवश्यकता आहे.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रम��ला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातार�� इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणू��.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/will-meet-governor-for-additional-help-ajit-pawar/", "date_download": "2019-12-06T16:36:40Z", "digest": "sha1:ULW4AN57WM24H7JHRS74BOSLJ6GHVMHJ", "length": 6782, "nlines": 103, "source_domain": "krushiking.com", "title": "वाढीव मदतीसाठी राज्यपालांना भेटणार - अजित पवार - Krushiking", "raw_content": "\nवाढीव मदतीसाठी राज्यपालांना भेटणार – अजित पवार\nकृषिकिंग : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. राज्यपालांनी जाहीर केलेली हि मदत अतिशय तुटपुंजी असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षाकडून यावर टीका केली जात आहे.\nअवकाळी पा��सानं राज्यातला शेतकरी मोडून पडला आहे. राष्ट्रपती राजवट असताना राज्यपालांनाही काही अडचणी असतात, मात्र त्यांनी शेतकऱ्यांना केलेली मदत अत्यंत तोकडी असून, अजून मदत वाढवून मिळावी यासाठी राज्यपालांना भेटणार असल्याचं आहे.” अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपल्या ट्वीट करून दिली आहे.\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nदेशाचा जीडीपी ४.५ टक्के नसून फक्त १.५ टक्के\nनाफेडच्या मका आयातीच्या टेंडर साठी प्रतिसाद नाही\nसरकारने कांदा साठवणुकीची मर्यादा पुन्हा घटवली\nबाजारभाव अपडेट : येवला बाजारसमितीत कांदा १४७००\nफडणवीसांनी कारखान्यांना दिलेली मदत नव्या सरकारने रोखली\nTags: अजित पवार नुकसान भरपाई\nडाळिंबाच्या आवकेत वाढ: भावात घसरण\nपणन महासंघाच्या कापूस खरेदीला २७ चा मुहूर्त\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-12-06T16:43:18Z", "digest": "sha1:YX53U5L4CEK6ALI62UQLQRJGXRCMJKXM", "length": 3634, "nlines": 56, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ऑस्कर पुरस्कार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - ऑस्कर पुरस्कार\nऑस्कर: ‘द शेप ऑफ वॉटर’ सर्वोत्��ृष्ट चित्रपट\nटीम महाराष्ट्र देशा- हॉलिवूड विश्वातील अत्यंत मानाच्या ऑस्कर पुरस्कारावर ‘द शेप ऑफ वॉटर’ चित्रपटाने मोहर उमटवली आहे. ‘द शेप ऑफ वॉटर’ने...\nसंगीतकार ए. आर. रहेमानला तिसऱ्यांदा ऑस्कर नामांकन \nमुबंई – प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमानच्या गाण्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरही नेहमीच दाद मिळते. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी रेहमान यांना ‘बेस्ट...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/do-you-know-difference-between-environmentalist-and-terrorist-yuva-sena-reply-bjp-leader/", "date_download": "2019-12-06T16:15:30Z", "digest": "sha1:B6EZKU4AL536TPIQBGFEPYMPR5VUPYWU", "length": 17141, "nlines": 168, "source_domain": "policenama.com", "title": "do you know difference between environmentalist and terrorist yuva sena reply bjp leader | भाजपनं मुख्यमंत्र्यांवर 'हल्लाबोल' केल्यानंतर युवासेनेचा BJP नेत्याला 'खोचक' सवाल | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nखाते वाटपाचा तिढा सुटला ‘या’ तारखेला होणार ‘मंत्रिमंडळा’चा…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील \nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\nभाजपनं मुख्यमंत्र्यांवर ‘हल्लाबोल’ केल्यानंतर युवासेनेचा BJP नेत्याला ‘खोचक’ सवाल\nभाजपनं मुख्यमंत्र्यांवर ‘हल्लाबोल’ केल्यानंतर युवासेनेचा BJP नेत्याला ‘खोचक’ सवाल\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्तांतर झाले आणि भाजप शिवसेना हे एकत्र असलेले नात्यांची वेगळा संसार सुरु झाला. आता दोन्ही नेत्याकडून एकमेकांवर टीका करण्यात येते. नव्या मुख्यमंत्र्यांनी आरे आणि नाणार प्रकरणातील आंदोकांवरील गुन्हे मागे घेतले. त्यानंतर तात्काळ भाजप नेते मोहित भारतीय यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. परंतू आता युवासेनेचे कोअर कमिटीचे सदस्य जय सरपोतदार यांनी त्यांनी आपल्या भाषेत चोख प्रतिउत्तर दिले. जय सरपोतदार यांनी ट्वीट करत म्हणले की मोहित भारतीय यांना पर्यावरण प्रेमी आणि दहशतवादी यांच्यातील फरक माहित नसावा हे यावरुन स्पष्ट होते. तसेच त्यांनी ज्या संधीचा उल्लेख केला त्याचा फायदा तुम्हीच उचलला पाहिजे असा टोमणा देखील सरपोतदार यांनी भाजप नेते सरपोतदार यांना हाणला.\nमुख्यमंत्री उद्ध�� ठाकरे यांनी आरे आंदोलक आणि नाणार आंदोलक यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यााचे आदेश प्रशासनाला दिले. तर भाजप नेते मोहित भारतीय यांनी यावर टीका करत म्हणले की आता लवकर महाराष्ट्र सरकार दाऊदवरील सर्व गुन्हे मागे घेऊन त्याला क्लीनचीट देणार.\nयाबाबत मोहित भारतीय म्हणाले की सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दाऊदवरील गुन्हे मागे घेऊन त्याला महाराष्ट्र सरकार लवकर क्लीनचीट देणार आहे. राज्यात गुन्हे मागे घेण्याचं सत्र सुरु आहे. त्वरा करा, काही दिवस शिल्लक आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.\nशिवाय महाराष्ट्रातील लोकशाहीची अशी अवस्था पाहावयाला मिळत आहे की विधानसभेत 288 उमेदवार निवडून येऊन सुद्धा त्यातील एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही असे सांगितल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.\nत्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यावर सांगितले की आरे कॉलनीत जेवढी झाडे राहिली आहेत तेवढी तशीच राहतील. या झाडांपैकी एकही झाड कापले जाणार नाही त्या झाडाच्या पानाला देखील हात लावता येणार नाही. त्यांनी कारशेटच्या कामाला स्थगिती देखील दिली. शिवाय आरे विरोधात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हा मागे घेण्याचे आदेश पोलिसांना दिले.\nभाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट केले होते की आरे आंदोलकांवरील केसेस मागे घेतली आता नाणार आंदोलनाच्या केसेस देखील परत घ्या. ते देखील पर्यावरण आणि आपल्या हक्कासाठी लढत होते. यानंतर उद्धव ठाकरे यांनी आदेश देत नाणार रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिकांच्या विरोधातील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले.\n‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या\nनेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक\nकर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे\nमुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष\nलिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये\nप्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे\nहैदराबाद रेप केस : पीडितेच्या आई-वडील आणि बहिणीने सांगितले ‘त्या’ रात्रीचा घटनाक्रम\n‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत ‘झेंगाट’ असल्या��्या चर्चांनी भडकला होतासचिन तेंडुलकर\nखाते वाटपाचा तिढा सुटला ‘या’ तारखेला होणार ‘मंत्रिमंडळा’चा…\nअजित पवारांना ‘क्लिनचीट’ मिळाली तरी…, जलसंपदाचे माजी अधिकारी विजय…\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\nहैदराबाद रेप केस : ‘न्याय’ झाला पण ‘अन्यायकारक’ पध्दतीनं,…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील…\nमराठमोळ्या अभिनेत्रीच्या पिंक कलरमधील बिकीनी फोटोंनी लावली…\nफरहान अख्तरच्या ‘गर्लफ्रेन्ड’सोबत भरदिवसा घडलं…\n ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार,…\nजेव्हा ‘या’ 6 TV अभिनेत्रींनी दिले…\nखाते वाटपाचा तिढा सुटला \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. सरकार…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार तापसी पन्नूनं नकुतंच एका कार्यक्रमात सेक्स आणि प्रेम यावर भाष्य केलं.…\nअजित पवारांना ‘क्लिनचीट’ मिळाली तरी…, जलसंपदाचे माजी…\nबुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - सिंचन घोटाळा प्रकरणात जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री दोषी नाही म्हणणे म्हणजे सरकारकडून…\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’,…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीसह परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nखाते वाटपाचा तिढा सुटला \nसत्ता जाताच भाजपच्या अंतर्गत कुरघोड्या समोर येण्यास सुरूवात\nमुरबाड शहरात चोरी – घरफोडीच्या घटना वाढल्या, पोलिसांसमोर…\n‘बालिका वधूम’मधील ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केले…\n… म्हणून आरोपींचं एन्काऊंटर केलं, हैदराबाद पोलिसांचं स्पष्टीकरण\n फक्त 1 दिवसात तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होतील PF चे पैसे, जाणून घ्या EPFO चा ‘प्लॅन’\nहैदराबाद रेप केस : आरोपींच्या एन्काऊंटरनंतर पोलिसांची ‘वाह-वाह’ अन् अ‍ॅक्शनवर ‘सवाल’ देखील\nहैदराबाद रेप केस : आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल, पिडीतेच्या वडिलांनी सांगितलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sanjay-sawant", "date_download": "2019-12-06T16:06:19Z", "digest": "sha1:2TCIJYW6CPJTAJXW4WDUN3SGVKP27HLU", "length": 5566, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Sanjay Sawant Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\nउद्धव ठाकरेंनी पहिला शब्द पाळला, ‘त्या’ शेतकऱ्याला सांगलीवरुन बोलावलं\nशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray calls farmer for oath ceremony ) निवड करण्यात आली.\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/bollywood/anurag-kashyap-delete-twitter-account-parents-daughter-receive-threats", "date_download": "2019-12-06T16:43:45Z", "digest": "sha1:IFSFKZUCSI4WC2L76GWP3BELBIPXPPRR", "length": 12210, "nlines": 150, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | अनुरा�� कश्यपची मुलगी आणि कुटुंबीयांना धमकी, डिलीट केलं ट्विटर अकाउंट", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nअनुराग कश्यपची मुलगी आणि कुटुंबीयांना धमकी, डिलीट केलं ट्विटर अकाउंट\nमला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलणेच बंद करतो. गुड बाय.\nमुंबई | नेहमी कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकणारा दिग्दर्शक अनुराग कश्यपने आपले अधिकृत ट्विटर अकाउंट डिलीट केले आहे. अनुराग कश्यप अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत राहिला आहे. अनुरागच्या आई-वडीलांना आणि मुलीला सतत धमकीचे फोन, मेसेज येत होते. याच कारणांमुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. अकाऊंट डिलीट करण्यापूर्वी अनुरागने दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये त्याने ट्विटर अकाऊंट डिलीट करण्यामागचे कारणही स्पष्ट केले होते.\nअनुरागने आपले ट्विटर अकाउंट डिलीट करण्यापूर्वी पोस्ट करत लिहिले की,''ज्यावेळी तुमच्या आई-वडीलांना धमकीचे फोन येतात. तुमच्या मुलीला ऑनलाइन धमकी मिळते, त्यावेळी सारेच जाणतात की या मुद्द्यावर कोणी उघडपणे बोलायला तयार होत नाही. हे कुठलंही कारण किंवा तर्क नाही. भामटे राज्य करतील आणि भामटेपणा हीच जीवन जगण्याची नवीन पद्धत असणार आहे. सगळ्यांना या नव्या भारतासाठी शुभेच्छा'', असे ट्विटर अनुरागने केले आहे.\nअनुरागने अजून एक ट्विट केले आहे. तो म्हणतोय की, ''तुम्हा सगळ्यांना यश आणि सुख मिळावी ही इच्छा आहे. हे माझं अखेरचं ट्विट आहे. कारण मी माझं ट्विटर अकाऊंट आता बंद करतोय. मला माझे विचार निर्भीडपणे मांडता येत नसतील तर मी आता बोलणेच बंद करतो. गुड बाय.''\nखरंतर अनुराग कश्यप ट्विटरच्या माध्यमातून स्पष्टपणे विचार मांडणात असतो. मात्र त्याच्या अनेक व्यक्तव्यांमुळे त्याला ट्रोलही केले जाते. काही दिवसांपूर्वी त्याने जम्मू-काश्मीरबाबतच्या 370 कलम हटवण्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. कलम 370 हटवण्याचे काम ज्या पद्धतीने करण्यात आले आहे ते भीतीदायक आहे. यासोबतच हा निर्णय चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचेही तो म्हणाला होता. त्याच्या या वक्तव्यानंतर त्याच्यावर अनेक स्तरांमधून टीका करण्यात आली होती.\nअवघ्या दहा दिवसांचे पुरग्रस्त बाळ, तीन दिवस अडकल्यानंतर जवानांनी वाचवले प्राण\nकृष्��ा नदीची पाणी पातळी ओसरतेय, मदतकार्यास वेग\n'जर्सी'च्या रिमेकमध्ये शाहिद कपूरचे कोच बनणार पंकज कपूर, 5 वर्षांनंतर एकत्र दिसणार पितापुत्र\n‘आशियातील सर्वात सेक्सी पुरुष 2019’चा मान हृतिकला, तर दुसऱ्या क्रमाकांवर 'हा' प्रसिद्ध अभिनेता\nमराठ्यांच्या इतिहासाचं सोनेरी पान, 'पानिपत' 6 डिसेंबरला प्रक्षेकांच्या भेटीला\n'लाल सिंह चड्डा'च्या शूटिंगमधून ब्रेक घेऊन अमृतसरच्या गोल्डन टेंबलमधे पोहोचला आमिर\nअभिनेत्री डिंपल कपाडियांना मातृशोक, वयाच्या 80 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nफेविक्विकच्या अॅडमध्ये स्वॅग दाखवणाऱ्या 'या' आजींचे निधन\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/pune/hunger-strike-in-pandharpur-for-dhangar-reservation", "date_download": "2019-12-06T16:50:44Z", "digest": "sha1:PLFT4OLH2SANZ5ZVDOKYLTHPP27QHNOL", "length": 10480, "nlines": 145, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | धनगर समाज उपोषणाचा पाचवा दिवस, तिघांची प्रकृती ढासळली", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nधनगर समाज उपोषणाचा पाचवा दिवस, तिघांची प्रकृती ढासळली\nधनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांची प्रकृती खालावत आहे\nपंढरपूर | पंढरपूर येथे धनगर आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे. टिळक स्मारकमध्ये धनगर आरक्षण समन्वय समितीचे कार्यकर्ते उपोषण करत आहेत. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यामधील अनेकांची प्रकृती ढासळली आहे. तीन जणांना पोलिसांनी बळजबरीने उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र इतर उपोषणकर्त्यांनी उपचारांसाठी नकार दिला आहे. या कारणामुळे आता त्यांची प्रकृती जास्त बिघडण्याचे चिन्ह आहेत. एकीकडे राज्यातील पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर धनगर आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांची प्रकृती खालावत आहे. यामुळे फडणवीस सरकारपुढे नवीन संकट उभं राहिले आहे.\nधनगर समाजाचा एस.टी.मध्ये समावेश करावा. यासाठी गेल्या पाच दिवसापासून पंढरपुर मधील टिळक स्मारक मध्ये धनगर आरक्षण समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांचे उपोषण सुरू आहे. हे उपोषणाला नऊ धनगर बांधव बसले होते. त्यातील गंगा प्रसाद केशवराव खारुडे यांची प्रकृती खालावल्याने उपचारासाठी जिल्हा उपरुग्णालय येथे हलवण्यात आले आहे. तर सतिश झंजे, धनाजी बंडगर यांची देखील प्रकृती खालावली आहे. गेल्या पाच दिवसात अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनास भेट दिली. मात्र अद्याप तोडगा निघाला नाही. जोपर्यंत मुख्यमंत्र्यकडून एसटीचे प्रमाणपत्र मिळत नाही. तोपर्यंत उपोषण सोडणार नाही. जीव गेला तरी बेहत्तर अशी आक्रमक भूमिका धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी घेतली आहे.\nकाश्मीर मुद्द्यावरून ट्रम्प प्रशासनाचा यूटर्न, म्हणाले- आता दखल देणार नाही अमेरिका\nइंडिगोच्या विमानात तांत्रिक बिघाड, नितीन गडकरींचेही विमान रद्द\nलग्नाचे नाटक करून सहा लाखाचा गंडा, सातजणांविरोधात गुन्हा दाखल\nकांदा आयातीचा निर्णय इथंल्या शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा - राजू शेट्टी\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nमुंबई आणि पुणे शहरात आज पावसाची शक्यता\nकोल्हापूरात मटण दरांचा संघर्ष तीव्र\n मोक्का आरोपी सलीम मुल्लाच कार्यालय जमीनदोस्त; महापालिकेची कारवाई\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 ��ोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sagunachi_Shej_Nirgunachi", "date_download": "2019-12-06T15:28:31Z", "digest": "sha1:PQDFBQR76JGYNN3TBQGS724PF5726LVM", "length": 3523, "nlines": 35, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सगुणाची सेज निर्गुणाची बाज | Sagunachi Shej Nirgunachi | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nसगुणाची सेज निर्गुणाची बाज\nसगुणाची सेज निर्गुणाची बाज \nसांवळी विराजे कृष्ण-मूर्ति ॥१॥\nमन गेले ध्यानीं कृष्णचि नयनीं \nनित्यता पर्वणी कृष्ण-सुखें ॥२॥\nआमुचां माज-घरीं कृष्ण बिंबे ॥३॥\nनिवृत्ती निघोट ज्ञानदेवा वाट \nनित्यता वैकुंठ कृष्ण-सुखें ॥४॥\nरचना - संत ज्ञानेश्वर\nसंगीत - राम फाटक\nस्वर - पं. भीमसेन जोशी\nगीत प्रकार - हे श्यामसुंदर , संतवाणी\nनिघोट - परिपूर्ण / निखळ.\nनिर्गुणाची बाज मांडली आहे. तीवर सगुणाची शय्या रचली आहे. त्या शय्येवर साकार मूर्ति पहुडली आहे. असे हे विश्वाचे स्वरूप. आमचे मन त्या मूर्तीच्या ध्यानात रमले आहे; डोळा तिच्या दर्शनात; नव्हे, तिचे दर्शनच आमच्या डोळ्यांत. अंत:करणाच्या आवारात चिंतनाचे मंदिर, त्यात जीवनाचे गर्भागार आणि त्याच्याही आत ती मूर्ति - असा हा नित्यानंद आहे निखळ वृत्ति-शून्यता ही त्या वैकुंठाकडे जाण्याची वाट ज्ञानदेव सतत चोखाळीत असल्यामुळे तो नेहमी वैकुंठातच असतो.\nसौजन्य- परंधाम प्रकाशन, वर्धा\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/577/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87_%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC_%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2019-12-06T15:19:06Z", "digest": "sha1:UXRIWNTKK4AQF4E3NP5NPQOYJV7WKCTU", "length": 7566, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती साजरी\nसंविधानाचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ गटनेते जयंत पाटील, राष्ट्रवादी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज चैत्यभूमी, दादर येथील बाबासाहेबांच्या समाधीस्थळी भेट देऊन अभिवादन केले.\nदरम्यान, मुंबईतील पक्षाच्या प्रदेश कार्यालयातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. माजी आमदार अशोक धात्रक, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकिम, कार्यालय अधीक्षक राजेश गांगण यांनी आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.\nइंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवण्याचा सरकारचा प ...\nइंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे भूमिपूजन म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवून निवडणुकीत यश मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली. निवडणुका जवळ आल्या असता स्मारकाचे भूमिपूजन केले गेले मात्र प्रत्यक्षात पुझ कोणतेही काम केले गेले नसल्याचे आज विरोधी पक्षाच्या नेत्यांनी इंदू मिल येथे भेट दिली असता उघड झाले. विरोधकांनी डॉ. आज इंदू मिल येथे जाऊन बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे ...\n‘सन ऑफ सॉईल’ कॉफी टेबल बुकचे खा. शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन ...\nग्राहकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी उत्पादक जगला पाहिजे असे सांगत उत्पादन करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला तर आम्हाला परदेशावर अवलंबून राहावे लागेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली. दिव्य मराठीच्या ‘सन आफ सॉईल’ या प्रगतीशील शेतकऱ्यांची यशोगाथा सांगणाऱ्या कॉफी टेबल बुकचे औरंगाबाद येथे आज पवार यांच्या हस्ते आज प्रकाशन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आ. राजेश टोपे, एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम, उद्योजक मानसिंग पवार, दिव्य मराठीचे सीईओ ...\nसंघर्षयात्रेच्या दुसऱ्या टप्प्याची मंगळवारी शहापूर येथे होणार सांगता ...\nविरोधकांच्या संयुक्त संघर्षयात्रेला शेतकऱ्यांचा पाठिंबा लाभत असून शेतकरी कर्जमाफीची मागणीने राज्यभरात जोर धरला आहे. ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये तसेच शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेदरम्यान शेतकरी आपल्या व्यथा मांडत असून, त्यांच्या मागण्यांसाठी निघालेल्या संघर्षायात्रेत सहभागी होत आहेत. नाशिक जिल्ह्यात यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मंगळवार, दि. १८ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता याबाबत नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधण्यात येणार आहे. मंगळवारी घोटी व शहापूर येथे जाहीर सभांनंतर संघर्षयात्रेच्या दुस ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/pt/26/", "date_download": "2019-12-06T16:42:24Z", "digest": "sha1:TNDJONKMBACPNN5P6ZXLEFEKER3GYEJF", "length": 16407, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "निसर्गसान्निध्यात@nisargasānnidhyāta - मराठी / पोर्तुगीज PT", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रक���रांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » पोर्तुगीज PT निसर्गसान्निध्यात\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nतुला तो मनोरा दिसतो आहे का Es--- a v-- a-- a t----\nतुला तो पर्वत दिसतो आहे का Es--- a v-- a-- a m-------\nतुला तो खेडे दिसते आहे का Es--- a v-- a-- a a-----\nतुला ती नदी दिसते आहे का Es--- a v-- a-- o r--\nतुला तो पूल दिसतो आहे का Es--- a v-- a-- a p----\nतुला ते सरोवर दिसते आहे का Es--- a v-- a-- o l---\n« 25 - शहरात\n27 - हाटेलमध्ये – आगमन »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + पोर्तुगीज PT (21-30)\nMP3 मराठी + पोर्तुगीज PT (1-100)\nप्रत्येक भाषेत म्हणी आहेत. याप्रकारे, म्हणी या राष्ट्रीय ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. म्हणी देशाच्या रुढी आणि मूल्ये प्रकट करतात. त्यांचे स्वरूप साधारणपणे ज्ञात आणि ठरलेले असून, ते बदलता येत नाहीत. म्हणी नेहमी लहान आणि संक्षिप्त असतात. त्यांमध्ये नेहमी रूपक वापरले जाते. अनेक म्हणी या काव्यमयरितीने तयार करण्यात आलेल्या असतात. बर्‍याच म्हणी आपल्याला सल्ला किंवा वर्तनाचे नियम सांगतात. परंतु, काही म्हणी देखील स्पष्ट टीका करतात. काही म्हणी ठराविक आणि मुद्देसूद असतात. मग ते इतर देशांच्या किंवा लोकांच्या ठराविक आणि अद्वितीय वैशिष्ट्यांबद्दल असू शकते. म्हणींना खूप मोठी परंपरा आहे. ऍरिस्टोटल त्यांना तत्वज्ञानाचे लहान तुकडे असे म्हणतो.\nते वक्तृत्व (कला) आणि साहित्य यांमधील महत्वाची शैलीगत साधने आहेत. ते नेहमी प्रासंगिक राहतात हा त्यांचा गुणधर्म त्यांना विशेष बनवितो. भाषाशास्त्रामध्ये एक संपूर्ण ज्ञानशाखा त्यांना समर्पित केली आहे. अनेक म्हणी वेगवेगळ्या भाषांमध्ये आढळतात. म्हणून ते शब्दगत एकसारखे असू शकतात. या बाबतीत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकसारखे शब्द वापरतात. Bellende Hunde beißen nicht, [नुसत्याच भुंकणार्‍या कुत्र्‍यामुळे हानी होत नाही.] Perro que ladra no muerde.[कुत्र्‍याच्या नुसत्याच भुंकण्यामुळे हानी होत नाही.] (DE-ES) बाकीच्या म्हणी अर्थदृष्टया सदृश आहेत. म्हणजे, तीच कल्पना वेगवेगळे शब्द वापरून व्यक्त करता येते. Appeler un chat un chat, Dire pane al pane e vino al vino. (FR-IT) म्हणून म्हणी आपल्याला बाकीचे लोक आणि त्यांची संस्कृती समजण्यास मदत करतात. जग��मध्ये आढळणार्‍या म्हणी सर्वात जास्त मजेशीर असतात. त्या माणसाच्या जीवनाच्या मोठ्या भागाशी निगडीत असतात. या म्हणी वैश्विक अनुभव हाताळतात. त्या असे दर्शवितात की, आम्ही सर्व एकसारखेच आहोत - मग आम्ही कोणतीही भाषा बोलत असू\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/cwc2019-us-beat-eng-by-49-runs/", "date_download": "2019-12-06T15:11:37Z", "digest": "sha1:QU5Q3EUZOBQRA7MMYK44S6DPQ7ZS23TM", "length": 22680, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "CWC2019 : ऑस्ट्रेलिया सेमिफायनलमध्ये दाखल, इंग्लंडचा पाय खोलात | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nकुलदीप सेंगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साक्षी महाराज ट्रोल\nबलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दयायाचिका करण्याचा अधिकारच नाही – राष्ट्रपती\nबलात्कारी आणि दहशतवाद्यांना ऑन द स्पॉट शिक्षा झाली पाहिजे – बाबा…\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nजगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार लॉन्च, किंमत…\nमहिलेने चोरल्या नऊ जीन्स, व्हिडीओ व्हायरल\nवधू बनवून 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री\nबाबा नित्यानंदने बेट विकत घेऊन केली स्वतंत्र देशाची स्थापना\nटी-20 वर्ल्ड कपची चाचणी, हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये पहिला टी-20 सामना हैदराबादमध्ये रंगणार\nआंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक – हिंदुस्थानचा डबल धमाका\nराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कास्य पदक – मुंबईच्या संपदाची झेप\nविराट कोहली पुन्हा नंबर वन,पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीचा स्मिथला फटका\n‘आयपीएल’ सामन्यांसाठी आता पाच पंच,सौरव गांगुली यांचा क्रांतिकारी निर्णय\nसामना अग्रलेख – उगाच घाई कशाला\nमुद्दा – नक्की काय बदललंय\nलेख – आंबेडकरवादी उमेदवार जिंकत का नाहीत\n…आणि ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा बंगला’\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nMovie Review- मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ‘पानिपत’\nडॅनिअल क्रेगने No Time to Die च्या खलनायकाचे चुंबन घेतले, सगळेजण…\nस्पर्धात्मक नाटय़ाविष्कार – ‘आय विटनेस’, ‘काळा घोडा’\nसीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे, वाचा एका क्लिकवर\nPhoto – निसर्गाचे सौंदर्य – ‘फुलोरा’\nजागतिक एड्स दिवस- लक्षणे, उपचार आणि काळजी\nरोखठोक – महाराष्ट्रात हे कसे घडले ठाकरे, पवार, गांधी यांचे राजकारण\nसिमेंट वाढले; तापमान वाढले\nएक शेर सुनाता हूं\nमुख्यपृष्ठ विशेष क्रिकेट वर्ल्ड कप 2019\nCWC2019 : ऑस्ट्रेलिया सेमिफायनलमध्ये दाखल, इंग्लंडचा पाय खोलात\nलॉर्डसच्या मैदानावर झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने सेमिफायनल मध्ये प्रवेश केला. ऑस्ट्रेलियाकडून बेहनड्रॉफने सर्वाधिक 5 बळी घेतले, तर स्टार्कने 4 बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. दरम्यान, या पराभवामुळे इंग्लंड पुढील आव्हान वाढले आहे.\nइंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. डेव्हिड वॉर्नर आणि अॅरॉन फिंच यांनी ऑस्ट्रेलियाला 100 धावांची सलामी दिली. वॉर्नर अर्धशतकानंतर 53 धावांवर बाद झाला. त्यानंतर फिंचने यंदाच्या वर्ल्डकपमधील दुसरे शतक ठोकले. शतकानंतर फिंचही आर्चरच्या गोलंदाजीवर बाद झाला. स्मिथने 38 आणि कॅरीने नाबाद 38 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज स्वस्तात बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाचा संघ 50 षटकात 7 बाद 285 धावा करू शकला.\nवाचा लाईव्ह अपडेट –\nइंग्लंड पराभवाच्या उंबरठ्यावर, आठ खेळाडू बाद\nइंग्लंडच्या 200 धावा पूर्ण\n60 चेंडूत 95 धावांची आवश्यकता\n40 षटकानंतर इंग्लंडच्या 7 बाद 191 धावा\nइंग्लंडला सातवा धक्का, मोईन अली बाद\nइंग्लंडला सहावा धक्का, बेन स्टोक्स 89 धावांवर बाद\n35 षटकानंतर इंग्लंडच्या 5 बाद 160 धावा\nइंग्लंडच्या 150 धावा पूर्ण\n120 चेंडूत विजयासाठी 157 धावांची आवश्यकता\n30 षटकानंतर इंग्लंडच्या 5 बाद 129 धावा\nबटलर 25 धावांवर बाद\nइंग्लंडचा निम्मा संघ तंबूत\n25 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 109 धावा\nइंग्लंडच्या 100 धावा पूर्ण\n20 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 91 धावा\nबटलर आणि स्टोक्सवर डाव सावरण्याची जबाबदारी\n15 षटकानंतर इंग्लंडच्या 4 बाद 57 धावा\nबेअरस्टो 27 धावांवर माघारी\nइंग्लंडच्या डावाला घसरण, चौथा खेळाडू बाद\nइंग्लंडच्या 50 धावा पूर्ण\n10 षटकानंतर इंग्लंडच्या 3 बाद 39 धावा\nस्टार्कने घेतला दुसरा बळी\nइंग्लंडला तिसरा धक्का, कर्णधार मॉर्गन 4 धावांवर बाद\nपाच षटकानंतर इंग्लंडच्या 2 बाद 21 धावा\nविन्सपाठोपाठ रुट 8 धावांवर बाद\nदोन षटकानंतर बिनबाद 11 धावा\nजेसन बेहरड्रॉफने दुसऱ्याच चेंडूवर घेतली विकेट\nइंग्लंडची खराब सुरुवात, विन्स शून्यावर बाद\nऑस्ट्रेलियाच्या 50 षटकात 7 बाद 285 धावा\nऑस्ट्रेलियाला सातवा धक्का, कमिन्स बाद\nऑस्ट्रेलियाला सहावा धक्का, स्मिथ बाद\nऑस्ट्रेलियाच्या 250 धावा पूर्ण\n45 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 5 बाद 248 धावा\nस्टॉयनिस विचित्र पद्धतीने धावबाद\nऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत\n40 षटकानंतर 4 बाद 215 धावा\nऑस्ट्रेलियाला चौथा धक्का, मॅक्सवेल बाद\nऑस्ट्रेलियाच्या 200 धावा पूर्ण\nऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, शतकानंतर फिंच बाद\n115 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांसह शतकाला गवसणी\nअॅरॉन फिंचचे वर्ल्डकपमधील दुसरे शतक\n35 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 2 बाद 183 धावा\nस्टोक्सने 23 धावांवर ख्वाजाला केले बाद\nऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का, ख्वाजा बाद\n30 षटकानंतर 1 बाद 162 धावा\nऑस्ट्रेलियाच्या 150 धावा पूर्ण\n25 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या 1 बाद 138 धावा\nमोईन अलीने वॉर्नरला 53 धावांवर केले बाद\nऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, वॉर्नर बाद\n20 षटकानंतर बिनबाद 110 धावा\nऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात, बिनबाद 100 धावा\n15 षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 75 धावा\nऑस्ट्रेलियाच्या 50 धावा पूर्ण\n10 षटकात बिनबाद 44 धावा\nपाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 23 धावा\nऑस्ट्रेलियाच्या पहिल्या तीन षटकात बिनबाद 13 धावा\nवॉर्नर-फिंच ही सलामीची जोडी मैदानात\nइंग्लंडने नाणेफेक जिंकली, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय\nथोड्याच वेळात होणार नाणेफेक\nइंग्लंड आणि ऑ���्ट्रेलिया संघात सामना\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा पुढाकार\nगृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nPhoto- मध्य रेल्वेच्या ताफ्यात आली एसी लोकल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nमुस्लीम कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेनेची तत्परता, बाळाचे प्राण वाचवले\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nअनधिकृत भरावासासाठी जेएसडब्ल्युला ठोठावला 5 कोटी 37 लाखांचा दंड\nगावठी पिस्तुल बाळगणारा गुत्तेदार पोलिसांकडून जेरबंद\nमालवणमधील चिवला बीचवर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा\nया बातम्या अवश्य वाचा\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/50384.html", "date_download": "2019-12-06T17:11:17Z", "digest": "sha1:2NUFEG4J64HJALIHSDYARU4I62JZUTFJ", "length": 59036, "nlines": 527, "source_domain": "www.sanatan.org", "title": "परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी एका व्यक्तीने सांगितल्यानुसार चैत्र नवरात्रात केलेल्या अनुष्ठानाचा देवीच्या चित्रावर झालेला परिणाम - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे ���्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > आध्यात्मिक संशोधन > परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी एका व्यक्तीने सांगितल्यानुसार चैत्र नवरात्रात केलेल्या अनुष्ठानाचा देवीच्या चित्रावर झालेला परिणाम\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी एका व्यक्तीने सांगितल्यानुसार चैत्र नवरात्रात केलेल्या अनुष्ठानाचा देवीच्या चित्रावर झालेला परिणाम\n‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.टी.एस्.\n(युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी\n(अनुष्ठानाचा ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर झालेला परिणाम’ आणि ‘सनातन पुरोहित पाठशाळेचे वेदमूर्ती ओकार पाध्ये यांच्यावर झालेला परिणाम’ यांविषयी केलेले संशोधन निराळ्या लेखांत दिले आहे.)\n‘१८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत चैत्र नवरात्रीनिमित्त एका व्यक्तीने परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी अनुष्ठान करण्यास सांगितले होते. त्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या निवासकक्षात (खोलीत) चौरंगावर देवीचे चित्र ठेवून तिचे पूजन करून ‘श्री दुर्गासप्तशती’ या ग्रंथाचे पठण करण्यात आले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वतीने सनातन पुरोहित पाठशाळेचे वेदमूर्ती ओकार पाध्ये यांनी हे अनुष्ठान केले. या अनुष्ठानाचा देवीच्या चित्रावर होणारा परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.\nया चाचणीत १८ ते २५ मार्च २०१८ या कालावधीत परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या निवासकक्षात देवीच्या चित्राची प्रतिदिन पूजनापूर्वी आणि पूजनानंतर (म्हणजे पूजन करून पठण झाल्यानंतर) ‘���ू.टी.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजणीच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.\nजागेअभावी या लेखातील ‘यू.टी.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे दैनिक सनातन प्रभातच्या संकेतस्थळाच्या\ngoo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.\n२. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन\n२ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन – अनुष्ठानातील आठही दिवस देवीच्या चित्रामध्ये पूजनापूर्वी आणि पूजनानंतरही नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे\nअनुष्ठानाच्या आरंभी देवीच्या चित्रामध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नव्हती. अनुष्ठानातील आठही दिवस देवीच्या चित्रामध्ये पूजनापूर्वी आणि पूजनानंतरही ‘इन्फ्रारेड’ अन् ‘अल्ट्राव्हायोलेट’ या दोन्ही नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.\n२ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन\n२ आ १. देवीच्या चित्राच्या पूजनानंतर तिच्यातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत अनुष्ठानातील प्रत्येक दिवशी उत्तरोत्तर वाढ होत जाणे : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. अनुष्ठानाच्या आरंभी, म्हणजे पहिल्या दिवशीच्या पूजनापूर्वी देवीच्या चित्रामध्ये सकारात्मक ऊर्जा पूर्णपणे होती, हे त्या चित्राच्या संदर्भात ‘यू.टी.’ स्कॅनरने पूर्णपणे उघडून त्याने केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे त्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. ती २.५२ मीटर होती. अनुष्ठानातील प्रत्येक दिवशीच्या पूजनानंतर देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत उत्तरोत्तर वाढ होत गेली. हे पुढे दिलेल्या सारणीतून स्पष्ट होते.\nअ. अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी (१८.३.२०१८ या दिनी) पूजनापूर्वी देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा २.५२ मीटर होती. आठव्या दिवशी (२५.३.२०१८ या दिनी) पूजनानंतर ती ५.१५ मीटर होती. याचा अर्थ देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा (चैतन्य) ८ दिवसांत अनुमाने दुपटीने वाढली.\nआ. वरील सारणीमधील देवीच��या चित्राच्या सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेल्या वाढीचा स्तंभ बघितल्यास त्या वाढीचा एकंदर कल (ट्रेंड) वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे लक्षात येते. पहिले २ दिवस ही वाढ अधिकाधिक होत गेली. त्यानंतर पुढील ४ दिवस वाढीचे प्रमाण अल्प अल्प होत गेले. पूजनाचे शेवटचे २ दिवस पुन्हा वाढ अधिकाधिक होत गेली.\n२ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन\n२ इ १. अनुष्ठानातील मधले २ दिवस सोडले, तर अन्य दिवशी देवीच्या चित्राच्या पूजनानंतरच्या एकूण प्रभावळीत उत्तरोत्तर वाढ होत जाणे\nसामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची प्रभावळ साधारण १ मीटर असते. अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी पूजनापूर्वी देवीच्या चित्राची एकूण प्रभावळ ३.४० मीटर होती. अनुष्ठानातील प्रत्येक दिवशी पूजनानंतर देवीच्या चित्राच्या एकूण प्रभावळीत किती वाढ होत गेली, हे पुढील सारणीत दिले आहे.\nअ. देवीच्या चित्राच्या पूजनानंतरच्या प्रभावळीच्या स्तंभामध्ये अनुष्ठानातील २१ आणि २३ मार्च २०१८ हे दोन दिवस सोडले, तर अन्य दिवशी देवीच्या चित्राच्या प्रभावळीत आधीच्या दिवसाच्या प्रभावळीच्या तुलनेत वाढ झाली होती. २० मार्च या दिवशी पूजनानंतरची देवीच्या चित्राची प्रभावळ ४.८० मीटर होती, ती २१ मार्च या दिवशी ४.६७ मीटर झाली, म्हणजे अल्प झाली. तसेच दिनांक २३ मार्च या दिवशी आढळून आले.\nआ. सारणीतील प्रभावळीत झालेल्या वाढीच्या स्तंभामध्ये वाढीच्या संदर्भात जो एकंदर कल (ट्रेंड) दिसून येतो, तो सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीच्या वाढीमध्ये दिसून आल्याप्रमाणेच बहुतांशी आहे. याला अपवाद म्हणजे २० मार्च या दिवशी प्रभावळीतील वाढ पुष्कळ अल्प प्रमाणात झाली.\nवरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ३’ मध्ये दिले आहे.\n३. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण\n३ अ. श्री दुर्गासप्तशती पाठाचे महत्त्व\n‘मार्कंडेयपुराणात श्री चंडीदेवीचे (श्री चंडीदेवी हे श्री दुर्गादेवीचे एक नाव आहे) माहात्म्य सांगितले असून, त्यात तिच्या अवतारांचे आणि पराक्रमांचे विस्ताराने वर्णन केले आहे. त्यातील अनुमाने सातशे श्‍लोक एकत्र घेऊन ‘श्री सप्तशती’ नावाचा एक ग्रंथ देवीच्या उपासनेसाठी निराळा काढलेला आहे. ‘सुख, लाभ, जय इत्यादी अनेक कामनांच्या पूर्तीसाठी या सप्तशतीचा पाठ करावा’, असे सांगितले आहे.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शक्ति’)\n३ आ. अनुष्ठानातील प्रत्येक दिवशीच्या पूजनानंतर देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा आणि चित्राची एकूण प्रभावळ यांमध्ये उत्तरोत्तर वाढ होण्यामागील शास्त्र\n‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील एक सिद्धांत आहे. त्यानुसार जिथे देवीचे ‘रूप’ (चित्र किंवा मूर्ती) आहे, तिथे तिच्याशी संबंधित शक्ती, म्हणजेच स्पंदनेही असतात. देवतेच्या त्या रूपाचे पूजन केल्यावर अधिक मात्रेने त्या देवतेचे तत्त्व तिच्या रूपामध्ये येते; कारण पूजनामध्ये त्या देवतातत्त्वाला आवाहन करून त्या रूपामध्ये स्थित करतात. त्यामुळे अनुष्ठानाच्या प्रत्येक दिनी देवीच्या चित्राचे पूजन केल्यावर त्या देवीची स्पंदने तिच्या चित्रामध्ये प्रतिदिन आकृष्ट झाली. याचा प्रत्यय प्रत्येक दिवशी पूजनानंतर देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा आणि त्या चित्राची एकूण प्रभावळ यांमध्ये उत्तरोत्तर वाढ झाल्यातून दिसून आला. यातून देवाच्या पूजनाचे महत्त्व लक्षात येते.\n(हे अनुष्ठान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आरोग्यासाठी केले होते. प्रतिदिन पूजनामुळे देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा वाढत गेल्यामुळे त्याचा लाभ परात्पर गुरु डॉ. आठवले यांना झाला. त्यामुळे अनुष्ठानानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची एकूण प्रभावळ वाढली. याविषयी सविस्तर माहिती निराळ्या लेखात दिली आहे.)\n३ इ. अनुष्ठानाच्या कालावधीत देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत झालेल्या वाढीचा वैशिष्ट्यपूर्ण एकंदर कल (ट्रेंड)\nअनुष्ठानाच्या कालावधीत देवीच्या चित्राच्या पूजनानंतर त्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीमधील वाढ पहिले २ दिवस अधिकाधिक होत गेली. त्यानंतर पुढील ४ दिवस वाढीचे प्रमाण अल्प अल्प होत गेले. याचे कारण म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये एखादी स्पंदने ग्रहण करण्याची एक मर्यादा असते. ती वस्तू त्या स्पंदनांनी संपृक्त झाली की, त्यापुढे त्या वस्तूची ती स्पंदने ग्रहण करण्याची क्षमता अल्प होत जाते. तसेच येथे झाले. पूजनामुळे देवीच्या चित्रामध्ये देवीची स्पंदने अधिकतम येण्याची मर्यादा पूर्ण झाल्यानंतर त्या चित्रातील देवीच्या स्पंदनांमधील वाढ अल्प होत गेली. हे त्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीच्या मोजणीच्या नोंदींतून दिसून आले. अनुष्ठानातील शेवटचे २ दिवस पुन्हा त्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीमध्ये थोडी वाढ होत गेली. ही देवीची कृपा आहे. शेवटी अनुष्ठानाचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अधिकतम लाभ मिळवून देण्यासाठी देवीने त्या चित्रातील आपली स्पंदने पुन्हा थोड्या प्रमाणात वाढवली. यातून ‘देव कसा काटकसरी आहे आणि आवश्यक तेवढी शक्ती तो योग्य वेळी कसा देतो’, हेही शिकायला मिळाले.\nदेवीच्या चित्राच्या एकूण प्रभावळीच्या संदर्भातही बहुतांशी वरीलप्रमाणेच एकंदर कल असल्याचे लक्षात आले. त्याचेही कारण वरीलप्रमाणेच आहे.\n३ ई. अनुष्ठानाच्या कालावधीत २ दिवस पूजनानंतर देवीच्या चित्राच्या एकूण प्रभावळीमध्ये त्या दिवसांच्या आधीच्या दिवशी असलेल्या प्रभावळींपेक्षा घट होण्याचे कारण\nअनुष्ठानाच्या कालावधीत २० मार्च आणि २१ मार्च या दिवशी पूजनानंतर देवीच्या चित्राची एकूण प्रभावळ अनुक्रमे ४.८० मीटर अन् ४.६७ मीटर होती. याचा अर्थ दिनांक २० च्या तुलनेत दिनांक २१ या दिवशी देवीच्या चित्राची एकूण प्रभावळ घटली. त्याचप्रमाणे दिनांक २२ च्या तुलनेत दिनांक २३ मार्च या दिवशी देवीच्या चित्राची एकूण प्रभावळ ०.११ मीटर घटली. त्या दोन्ही दिवशी देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ घटली नाही. सकारात्मक ऊर्जा ही सगुण स्तराची असते, तर एकूण प्रभावळीमधील ऊर्जा ही निर्गुण स्तराची असते. ज्या अर्थी पूजनानंतर देवीच्या चित्राची प्रभावळ आधीच्या दिवसाच्या तुलनेत घटली, त्या अर्थी ती निर्गुण ऊर्जा व्यय झाली. आसुरी शक्ती परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर आक्रमणे करत असल्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्राणशक्ती न्यून असणे, चालतांना तोल जाणे, पुष्कळ ग्लानी असणे इत्यादी त्रास होत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना चांगले आरोग्य लाभावे, यासाठी हे अनुष्ठान केले असल्याने त्यांना त्रास देणार्‍या आसुरी शक्तींविरुद्ध लढण्यासाठी देवीच्या चित्रातील निर्गुण शक्ती व्यय झाली.\n४. मंदिरांतील देवतांच्या मूर्ती या चैतन्याच्या स्त्रोत असल्याने हा आध्यात्मिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जपणे आवश्यक \n‘श्री दुर्गासप्तशती पाठा’च्या अनुष्ठानामुळे देवीच्या चित्रातील चैतन्य (सकारात्मक ऊर्जा) के���ळ ८ दिवसांत अनुमाने दुपटीने वाढले, तर प्राचीन मंदिरांमध्ये शेकडो वर्षांपासून देवतांच्या मूर्तींचे भक्तीभावाने पूजन होत असल्यामुळे त्यांच्यामध्ये किती मोठ्या प्रमाणात चैतन्य निर्माण झाले असेल, याची कल्पनाही करता येत नाही. त्या चैतन्याची अनुभूती अनेकांनी घेतली आहे आणि यापुढेही अनेक जण घेतील. प्राचीन मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती चैतन्याच्या स्त्रोत आहेत. त्यामुळे हा आध्यात्मिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी जपणे आवश्यक आहे.’\n– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (२९.३.२०१८)\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nसद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे ठसे भूमीवर उमटल्यावर त्यांमध्ये विविध शुभचिन्हे दिसणे\n‘गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात निर्माण झालेले चैतन्य टिकून राहून समष्टीला त्याचा लाभ व्हावा’, यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव...\nश्री गणपतीच्या स्वयंभू मूर्तीचे छायाचित्र आणि सनातन-निर्मित श्री गणपतीचे चित्र यांत आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक स्पंदने असल्याचे...\nगोमयापासून बनवलेली अशास्त्रीय गणेशमूर्ती उपासकाला आध्यात्मिकदृष्ट्या लाभदायक नसणे, तर धर्मशास्त्रानुसार बनवलेली सनातन-निर्मित शास्त्रीय गणेशमूर्ती आध्यात्मिकदृष्ट्या...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांची खोली आणि परिसरातील वृक्ष यांच्यावर झालेली वाईट शक्तींची आक्रमणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रामध्ये वाईट शक्तींच्या आक्रमणामुळे झालेले त्रासदायक पालट\nCategories Select Category abc (1) check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजि�� कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (3) सनातनचे अद्वितीयत्व (393) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्म��क संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nवारांशी संबंधित देवता आणि\nतिला पूरक असलेला कपड्यांचा रंग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/444353", "date_download": "2019-12-06T15:13:29Z", "digest": "sha1:SCY44KOQ2S2H5WC5NVLVJE4R7G4RS4VH", "length": 25010, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मिथुन - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकालपुरुषाच्या कुंडलीतील पराक्रमस्थानी असणारी ही रास. राश्याधिपती बुधावर श्री विष्णूची मालकी आहे. लक्ष्मी व सरस्वती एकत्र नांदत नाहीत, ही म्हण ही रास खोटी करते. बुद्धी असेल तरच लक्ष्मी येईल हा या राशीचा सिद्धांत आहे. मेषेची चंचलवृत्ती व वृषभेची स्थिरता, नियोजन व आयोजन या गोष्टींचे मिश्रण या राशीत दिसून येते. संपूर्ण जगाला शहाणे करून सोडणारी रास. कितीही हुशारी असली तरीही कोणी तरी गॉडफादर यांच्यामागे असावा लागतो. यावषी शनि, हर्षल, गुरु या तीन ग्रहांचे प्राबल्य परिणाम करेल.\nज्या ज्या ठिकाणी बुद्धिचा संबंध आहे त्या त्या ठिकाणी मिथुन राशीच्या व्यक्ति विशेष प्रकर्षाने दिसून येतात. बुद्धिवंतांची इंगिते ओळखण्याची उपजतच शक्ति यांच्याकडे असते. एखाद्याला मोठी इस्टेट मिळाली पण ती कशी टिकवायची अथवा त्यात कशी भर घालायची याचे ज्ञान नसेल तर ती इस्टेट सहज हातची निघून जाईल. कान, चेहरा, वाणी, बुद्धिमत्ता नातेवाईकांशी चांगले वाईट संबंध, विष्णूची कृपा, राहुचा राजकारणी मुत्सद्दीपणा, घराण्यातील काही शापित दोष, भूतप्रेत बाधा, एकाचवेळी दोन डगरीवर हात ठेवण्याची वृत्ती तसेच एखाद्याचे पुनर्वसन करून त्याला सर्वोच्च पदावर पोहचविण्याची हीच रास आहे. बुध, राहू, गुरु आणि मंगळ या सर्व बलाढय़ ग्रहांचे पाठबळ असणारी ही रास आहे. त्यामुळे जो काही निर्णय असेल तो ठाम असेल. एखाद्याची रास कोणतीही असो पण त्याच्या लग्न कुंडलीत जर मिथुन रास बिघडली तर अनेक मोठमोठी संकटे येतात व त्याला बौद्धिक तऱहेनेच मार्गदर्शन घेऊन सुटका करून घेता येते व ही रास शुभ अवस्थेत असेल तर कुबेराचे ऐश्वर्यही मिळवून देईल. सर्व गुण चांगले असले तरीदेखील आणि कितीही कष्ट केले तरी मिथुन राशीच्या लोकांना उच्चपद, सत्तेचे नेतृत्व अथवा मोठे अधिकार लवकर मिळत नाहीत. मोठ मोठे मंत्री, आमदार, खासदार, सल्लागार बहुतेक या राशीचे असतात, असे दिसून आलेले आहे. मुळातच भावनाशील असलेल्या या राशीवर आजूबाजूच्या वातावरणाचा त्वरित परिणाम होतो. त्यासाठी प्राप्त परिस्थितीशी विचारपूर्वक तोंड देणे आवश्यक ठरते.\nयावषी जानेवारी 9 पर्यंत शनिचे पाठबळ चांगले आहे. करणी, जादूटोणा वगैरेंचा काही परिणाम होणार नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहील. त्यानंतर काही काळ शनिचे भ्रमण सप्तमात राहील. शासकीय कामात उत्तम यश मिळेल. राजकारणात गेल्यास गडगंज पैसा कमवाल. कोर्टप्रकरणात सरशी होईल. एखादे तयार घर अथवा फ्लॅट घेण्याचे योग येतील. ज्या ज्या वेळी शनि-मंगळाचा शुभ योग होईल, त्या त्यावेळी मोठय़ा प्रमाणात धनलाभ होईल. दूरवरचे प्रवास घडतील.\nशनिच्या दुसऱया बाजूकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. भावंडांशी कडाक्मयाचे मतभेद होतील. ज्ये÷ पुत्राशी मतभेद होतील. काही जणांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होईल. मामा-मावशींच्या बाबतीत त्रासदायक अनुभव. या शनिच्या कालखंडात चामडय़ाच्या वस्तू खरेदी केल्यास विनाशकारी अनुभव येतील. सर्व तऱहेच्या अपघातापासून जपा. व्यसन असेल तर लक्ष्मी पाठ फिरविल. एखाद्या तीक्ष्ण वस्तुमुळे डोक्मयाला इजा होण्याची शक्मयता. यावषी गुरु चतुर्थ स��थानात आहे. थोरामोठय़ांची संगत लाभेल. देखण्या व आकर्षक व्यक्तिशी विवाह जुळण्याची शक्मयता. लॉटरी, मटका, शेअर बाजार यातून मोठा धनलाभ. व्यापार उद्योग व्यवसायात जितके प्रामाणिक रहाल. त्या प्रमाणात चांगली प्रगती होईल. ज्या क्षेत्रात असाल त्यात उच्चपद प्राप्तीचे योग, स्वत:चे वाहन आणि घर होईल. मोठय़ा प्रमाणात प्रसिद्धी आणि नावलौकिक, चतुर्थ गुरु काही वेळा त्रासदायक योगही निर्माण करतो. एखादा खोटा आरोप येणे, आळ येणे, मानहानी, संततीच्या बाबतीत अडचणी, धर्माच्या नावाखाली वर्गणी गोळा करताना संकटात पडणे तसेच जर कोणाला उधार उसनवार दिला असाल तर ते पैसे वसुल होणे कठीण होईल. या गुरुचा कोणताही त्रास होऊ नये. यासाठी पुरोहित किंवा गुरुजींचा आशीर्वाद घ्यावा. दत्तात्रेय पूजन करावे.\n7 एप्रिलला लाभस्थानी येणारा हर्षल सतत मोठे लाभ घडवत राहील. ध्यानीमनी नसता विमानप्रवास घडू शकतील. लहानपणी तुमची परिस्थिती कशीही असली तरीही एकदम उच्चपदी जाल. परंतु याच हर्षलमुळे तुमच्या जीवनात अनेक प्रेमप्रकरणे निर्माण होतील, सावध रहा. तुमचे क्षेत्र कोणतेही असो बौद्धिक व विद्युत क्षेत्रात नवनवे शोध लावाल. सात पिढय़ात कोणी कमविली नाही ती, येत्या सात वर्षात मिळण्याचे योग. प्रयत्न चालू ठेवा. यावषीची संक्रांत तुम्हाला सर्वदृष्टीने शुभ असून सतत धनलाभ होत राहतील.\nचंद्रग्रहणः 10 फेब्रुवारीचे चंद्रग्रहण धनस्थानी होत असून सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींसाठी उत्तम. परंतु नको त्या जबाबदाऱया वाढतील. 7 ऑगस्टचे चंद्रग्रहण अष्टमस्थानी होत आहे, आरोग्याची काळजी घ्या. वाहन जपून चालवा, कोणतेही अति धाडस करू नका. 12 सप्टेंबरनंतर विवाहास व संततीसाठी अनुकूल. मुळातच ही रास भावनाप्रधान असल्याने गंभीर वादावादीचे प्रसंग व मतभेद टाळा.\nजानेवारी 2017- विवाहस्थानी होणारी शाकंभरी पौर्णिमा वैवाहिक जोडीदाराच्या बाबतीत भाग्योदयकारक योग. भागीदारी व्यवसायावरही त्याचा चांगला प्रभाव जाणवेल. संक्रातीपर्यंतचा काळ चांगला जाईल. मृग, आर्द्रा, पुनर्वसु नक्षत्र असणाऱयांना ही संक्रांत वर्षभर मोठा धनलाभ घडवील. महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.\nफेब्रुवारी- 9 तारखेचा गुरुपुष्यामृत योग आर्थिक बाबतीत शुभ फळ देईल या दिवशी कोणतेही आर्थिक काम करावे. जागेचे व्यवहार यशस्वी होतील. शुक्र, मंगळ��चा योग कला -कौशल्य, चित्रपट, संगीत, गायन यात चांगले यश मिळवून देईल. या योगावर काहीवेळा प्रेमप्रकरणेही होतात. त्यासाठी काळजी घ्यावी. महाशिवरात्री अष्टमात होत आहे. आरोग्याच्या तक्रारी असतील तर त्यासाठी महामृत्यूंजयाचा जप करावा. अमावास्या भाग्यात होत आहे. प्रवास जपून करावेत.\nमार्च- बुध, शुक्र, हर्षल दशमात आहेत. नोकरी, व्यवसाय, माता पिता तसेच धंदा रोजगाराच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे फेरबदल संभवतात. राजयोगावरील 12 ची होळी पौर्णिमा तृतीयात होत आहे. सर्व तऱहेच्या इच्छा पूर्ण करण्यास अनुकूल काळ. मंगळ लाभात आहे. चारचाकी वाहन घेण्याची ऐपत निर्माण होईल. व्यवसायात फायदा दिसेल. तुमचे वय जर 24 ते 28 वर्षे दरम्यान असेल तर मोठय़ा प्रमाणात धनलाभाची शक्मयता आहे. गुढीपाडवा दरम्यान शुभ अनुभव येतील.\nएप्रिल- या आठवडय़ात लक्ष्मीयोगातील ग्रहमान आहे. कोणताही व्यवसाय सुरू करणार असाल तर योग्य काळ. शनि, गुरुचा केंद्रयोग वास्तुविषयक कामात मोठे यश देईल. पौर्णिमेदरम्यान अचानक मोठे खर्च निघतील. अमावास्या यावेळी मित्रमंडळीकडून नुकसान दर्शविते. कुणाच्याही कोणत्याही धोकादायक प्रकरणात अडकू नका. नोकरीच्या ठिकाणी नवनवीन जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामाच्या ठिकाणीच ओळखीतून लग्न ठरण्याचे योग. सरकारी कामात चांगले यश मिळवाल.\nमे- मंगळ तुमच्या राशीतच आहे. घाईगडबडीत कामाचा उरक पार पडेल. दशमातील शुक्र सर्व बाबतीत लाभदायक आहे. दैवी कृपेचा अनुभव येईल. अपेक्षा नसताना चांगली नोकरी मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल. गुरुचे पाठबळ नाही. त्यामुळे लग्न वगैरे मंगल कार्य करताना काळजी घ्यावी. फसवणूक होण्याची शक्मयता राहील. अमावास्येदरम्यान कोठेही मोठी गुंतवणूक करू नका.\nजून- अनेक क्षेत्रातील मोठी माणसे भेटतील. त्यांच्या साहाय्याने तुम्हाला न जमणारी कामे करून घ्या. फक्त बोलणे गोड ठेवा. कुठेही कडवटपणा येणार नाही याची काळजी घ्यावी. रविचे भ्रमण अनुकूल नाही. त्यामुळे सरकारी क्षेत्राशी संबंध असलेले व्यवहार खोळंबतील. घशाचे विकार उद्भवतील.\nजुलै- स्वगृहीचा शुक्र 12 व्या स्थानी आहे. ऐनवेळी कुणाची तरी मदत मिळून न होणारी कामे होतील. या कालखंडात वैवाहिक जोडीदाराचा सल्ला जीवनाला कलाटणी देणारा ठरेल. अनेक रखडलेल्या कामांना गती मिळेल. रवि, मंगळ, बुध धनस्थानी आहेत. वाहन, घरासाठी चांगले योग. पण जुन्या वस्तू मात्र घेऊ नका. विद्युत उपकरणे जपून वापरा. बुध राहुची युती आर्थिक लाभाच्या अनेक संधी प्राप्त करून देईल.\nऑगस्ट- 7 तारखेची कार्यसिद्धीयोगावरील पौर्णिमा आरोग्य, धनलाभ, कौटुंबिक जीवन, शेजारी व नातेसंबंध या बाबतीत शुभ फळ देणारी आहे. शुक्र तुमच्या राशीत आहे. लक्ष्मीची कृपा राहील. शनि, सर्व बाबतीत अनुकूल असल्याने शत्रूचे काही चालणार नाही. गुरु, शुक्र षडाष्टक योगावर अनैतिक मार्गाकडे मन वळण्याची शक्मयता असते. सावध रहा. सोने, चांदी,लोखंड, गहू, साखर कारखाने यांच्याशी संबंध असेल तर अपेक्षेपेक्षा अधिक फायदा होईल.\nसप्टेंबर- रवि, मंगळ, बुधाचे उत्तम सहकार्य असल्याने सर्व कामे विनाविलंब होतील. शुक्र राहुचा अशुभ योग. अनावश्यक खर्च वाढवील. धनप्राप्तीच्या कामात अडथळे येतील. पण तरीही कोणतीही अडचण जाणवणार नाही. वृद्धीयोगावरील अमावास्या गुरुच्या सान्निध्यात होत आहे. वास्तुसंदर्भातील काही किचकट प्रश्न सुटतील. सांसारिक जीवनात निर्माण झालेले वादळ कमी होईल. बाधिक दोषही निर्माण करील.\nऑक्टोबर- पंचमात आलेल्या गुरुमुळे मंगलकार्याच्या दृष्टीने चांगले योग. कुलदेवतेची कृपा लाभेल. अपघात, आजार व संकटे यातून सुटका होईल. आर्थिक विवंचना कमी होतील. अनेक बाबतीत शुभ वार्ता ऐकण्यास मिळतील. घरातील वातावरण अतिशय आनंदी व समाधानी असेल. केलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. मंगळ, शुक्राचा शुभयोग आहे. अंगच्या कलागुणांना कुठेतरी योग्य न्याय मिळेल व जीवनाला शुभ कलाटणी मिळू शकेल.\nनोव्हेंबर- पंचमात होणारी रवि, गुरु, शुक्र युती तुमचे श्रे÷त्व सिद्ध करेल. मानसिक, आर्थिक, सामाजिक सर्व बाबतीत यश मिळेल. उत्तम नावलौकिक होईल. आर्थिक बाबीतील अडथळे दूर होतील. 16 तारखेला बदलणारा रवी शत्रूंची दाणादाण उडवील. 18 ची अमावास्या काही बाबतीत त्रासदायक ठरण्याची शक्मयता आहे. मंगळ, गुरुचा योग एखाद्या न होणाऱया कामातही यश मिळवाल. परंतु मुलाबाळांच्या चुकांमुळे अथवा त्यांच्या कारवायांमुळे अडचणीत याल. त्यासाठी मुलांना मोबाईल, गाडी अथवा सोईसुविधा देताना विचार करा.\nडिसेंबरö रवि, शुक्राचा योग बेफिकीर वृत्ती व निष्काळजीपणामुळे अडचणी निर्माण करेल. नैराश्येचे प्रसंग असतील तर त्यात भाग घेऊ नका. काहीवेळा नशीबाने सर्वकाही मिळते. परंतु कर्माने ते घालविण्याची चूक करू नका. दत्तपौर्णिमा आ��्यात्मिक बाबतीत शुभ. 7 तारखेच्या गुरुपुष्यामृत योगावर आर्थिक लाभ होतील. 18 ची सोमवती अमावास्या वैवाहिक जीवनावर प्रभाव टाकण्याची शक्मयता आहे. 20 डिसेंबरला सप्तमात येणारा शुक्र विवाहासंदर्भात अडलेल्या कामात गती देईल. भागीदारी व्यवसाय करणार असाल तर अनुकूल काळ आहे. चाकोरी सोडून कोणता तरी व्यवसाय स्वीकाराल.\n2017 हे नववर्ष आपणा सर्वांना सुखसमृद्धी, आयुरारोग्य, सुविद्या, सौभाग्य, मांगल्य, ऐश्वर्य व प्रसन्नता प्राप्त करून देवो. आम्हा सर्वांकडून सर्वांना सदिच्छा, हार्दिक शुभेच्छा व अभिष्टचिंतन.\nआजचे भविष्य मंगळवार दि. 31 ऑक्टोबर 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 12 ऑक्टोबर 2018\nआजचे भविष्य मंगळवार दि. 24 सप्टेंबर 2019\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/videogallery/play/R1w7Vgao2ik", "date_download": "2019-12-06T16:39:04Z", "digest": "sha1:ZWXIQCD3U4UZRI3HHP4OTOOKJV2PJBLZ", "length": 5098, "nlines": 110, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | #Breaking चांद्रयान-2 आज दुपारी 2.43 वाजता झेपावणार | AM NEWS", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\n#Encounter \"बलात्काऱ्यांवर अशीच कारवाई झाली पाहिजे\", बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया\n#Encounter तेलंगणा पोलिसांच कौतूक केल पाहिजे : नवनीत राणा\n#Encounter हैदराबाद प्रकरणी आरोपींना अशींच शिक्षा व्हायला हवी, मुलींची प्रतिक्रिया\n#Encounter हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणांवर मुलींची प्रतिक्रिया\n#Encounter हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत, तृप्ती देसाई\n#Encounter \"उत्तर प्रदेश, दिल्ली पोलिसांनी बदलावे\" , मायावती यांचे प्रतिपादन\n#Encounter \"हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी पांघरुन टाकलं जात आहे \" - नीलम गोऱ्हे\n#Encounter हैदराबाद प्रकरणांवर जाणकाराचे मत\n#Encounter \"गुन्हेगारांना न्यायप्रक्रियेतून शिक्षा व्हावी, घटनेच कौतूक व्हाव, योग्य नाही\" - निकम\n\"आंबेडकर समजून घ्यायचे तर पर्यटन करा\" - डॅा. राजेश रगडे\n#Encounter \" एन्काऊंटर कायद्याला धरुन नाही, ही अराजकता माजवण्याची पध्दत\"- प्रकाश आंब��डकर\n#Encounter | 'त्या' आरोपींना योग्य शासन - महिलांच्या प्रतिक्रिया\n#Encounter | 'त्या' आरोपींना दया नकोच - मुलींची संतप्त प्रतिक्रिया\n#Encounter | 'ते' ट्विट उदयनराजेंनी हटवलं\n#Encounter | सर्वसामान्य नागरिक म्हणून आनंदी - रेखा शर्मा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://researchmatters.in/mr/news/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2019-12-06T15:16:43Z", "digest": "sha1:APVRWJZK2SNNIEMPXMY774PIRVVUYZ2A", "length": 14044, "nlines": 40, "source_domain": "researchmatters.in", "title": "प्राणघातक बुरशीचा पश्चिम घाटातील बेडकांवर जीवघेणा हल्ला | रीसर्च मॅटर्स", "raw_content": "\nभारतातील विज्ञान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान व मानव्यशास्त्रांतील संशोधन आणि ठळक घडामोडींवर आधारित बातम्या व लेख\nप्राणघातक बुरशीचा पश्चिम घाटातील बेडकांवर जीवघेणा हल्ला\nApoorva Mule (अपूर्वा मुळे)\nपावसाळा सुरु झाला आहे, आणि पश्चिम घाटांच्या हिरव्या टेकड्यांमध्ये बेडकांचा डराव डराव आवाज भरून राहिला आहे हे बेडूक पावसात मजेत वेळ घालवतायत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचा हा समज चुकीचा असू शकेल हे बेडूक पावसात मजेत वेळ घालवतायत असं तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुमचा हा समज चुकीचा असू शकेल आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीची एखादी भीषण लढाई ते लढत असण्याची दाट शक्यता आहे. त्यांचा शत्रू कोणी शिकारी नाही, तर बॅट्रॅकोकायट्रिम डेंडरोबॅटीडिस उर्फ बी.डी. नावाची बुरशी आहे. हे रोगजंतू जगभरातील उभयचरांना त्रास देतात आणि प्राणघातक अश्या कायट्रिडिओमायकोसिस नावाच्या बुरशी-संसर्गास कारणीभूत ठरतात. नुकत्याच झालेल्या अभ्यासात, प्लायमाउथ विद्यापीठ, यूके, जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठ, यूएसए, इंपीरियल कॉलेज लंडन, यूके आणि टाटा समाजशास्त्र संस्था येथील संशोधकांनी उत्तर पश्चिमी घाटांच्या खडकाळ पठारांमध्ये बी.डी.च्या प्रसाराचा अभ्यास केला आहे.\nजगभरात कायट्रिडिओमायकोसिस मुळे बेडूक मृत्यूमुखी पडत आहेत आणि या रोगामुळे अनेक प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पनामाच्या जंगलामध्ये आढळणारा, पनामा सोनेरी बेडूक, जो २००७ पासून जंगलांमधून लुप्त झाल्याचे दिसून आले आहे. पश्चिम घाटांमध्ये बी.डी. ची उपस्थिती २०���१ पासून नोंदवली गेली आहे तर २०१३ मध्ये उत्तर पश्चिमी घाटांमधून कायट्रिडिओमायकोसिस च्या पहिल्या संसर्गाची नोंद झाली. रॉयल सोसायटी ओपन सायन्स जर्नल मध्ये प्रकाशित केलेल्या या अभ्यासात संशोधकांनी संबद्धता आणि वातावरण यांत विभिन्नता असलेल्या आणि शेती व पर्यटन यांचा प्रभाव असलेल्या पारिस्थितिक संस्थेत बी.डी. चा प्रसार करणाऱ्या घटकांचा शोध घेतला आहे.\nदख्खन पठारावरील, समुद्रपातळीपासून ६७ मीटर ते ११७९ मीटर उंचीवर आढळणाऱ्या उभयचरांच्या २१ विविध जातिंमधील शेपटी नसलेले उभयचर (एनयूरन) आणि अंगरहित उभयचर (एपोडन्स) यांचे ११८ नमुने संशोधकांनी गोळा केले. बी.डी.चा संसर्ग झाला आहे का हे तपासण्यासाठी त्यांनी नमुन्यांच्या त्वचेवरील डीएनएचा अभ्यास केला. पश्चिम घाट एक मोठी परिसंस्था असल्यामुळे संशोधकांनी तीची समुद्रसपाटीपासून ७०० मीटरपेक्षा कमी उंचीवर असलेले 'खालचे' आणि ७०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर असलेले 'वरचे' अश्या दोन क्षेत्रांमध्ये विभागणी केली.\nतपासणी केलेल्यांपैकी ७९% उभयचर बी.डी. मुळे ग्रस्त आहेत असे या अभ्यासात दिसून आले. शिवाय लुप्त होण्याचा धोका असलेल्या आंबोली बेडूक (झान्थोफ्राईन टायग्रिना), व्हाइट लिप्ड क्रिकेट फ्रॉग (फेझर्वाराय सीएफ. सह्याद्रीस) आणि कॅसिलियन्स या सरपटणाऱ्या अंगरहित उभयचरांच्या चार जातिंना बी.डी. चा संसर्ग (कायट्रिडिओमायकोसिस) झाल्याची नोंद या अभ्यासात प्रथमच केली आहे.\nभारतातील बॅट्राकॉलॉजिस्ट ( उभयचरशास्त्रज्ञ) डॉ. के व्ही गुरुराजा म्हणतात, \"बुरशीचा संसर्ग व्यापक प्रजातींपेक्षा स्थानिक प्रजातींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. झऱ्यांपाशी राहणाऱ्या आणि दिवसा सक्रिय असलेल्या नाचणाऱ्या बेडकाची (मायक्रिक्सलिडे) मला चिंता वाटते. इतरांच्या तुलनेत त्यांच्यामध्ये संसर्ग जास्त प्रमाणात दिसून आला आहे. जर त्यांच्यातील रोगाचा प्रादुर्भाव वाढला तर पश्चिम घाटातून नष्ट होणारी ती पहिली प्रजाती ठरेल. मिनर्वार्या कॅपरेटा (कॅनरा क्रिकेट फ्रॉग) अश्या सर्वसामान्य बेडकांच्या जातिंमध्ये मी या संसर्गाचे निरीक्षण केले आहे, पण रात्री दिसणाऱ्या बेडकांमध्ये संसर्ग क्वचितच दिसून आला आहे.”\nसंशोधकांना आढळले की 'वरच्या' प्रदेशांपेक्षा 'खालच्या' प्रदेशात बुरशीचे संक्रमण जास्त प्रमाणात होते. संशोधकांच्या मते ख��लच्या भागातील झरे असल्यामुळे पाण्याद्वारे बुरशीचे संक्रमण होण्यास अनुकूल मार्ग मिळतात. खालच्या प्रदेशांपैकी मानवी वसाहतींपासून लांब असलेल्या भागांत बी.डी. ची जास्त प्रमाणात वाढ झालेली दिसली. ‘वरच्या’ प्रदेशांत टेकड्या, दऱ्या आणि घाटांची भौतिक रचना संसर्ग पसरण्यास प्रतिबंध करते. संशोधनाचे परिणाम अशीही शक्यता दर्शवतात की पाणपक्षी टिटवी मार्फत देखील या बुरशीचा प्रसार होतो.\nहवामान बदलांसह अनेक गंभीर धोके निर्माण झाल्यामुळे, पश्चिम घाटांसह जगभरातील उभयचरानां तग धरून राहण्याची अगदी अंधुकशी आशा राहिली आहे. म्हणूनच या बुरशीने पश्चिम घाटातील उभयचरांचा विनाश करू नये यासाठी ही बुरशी पसरण्याचे मार्ग समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. संशोधकांचे म्हणणे आहे की \"बी.डी. ची सौम्य लागण प्राणघातक कायट्रिडिओमायकोसिस मध्ये कशी रूपांतरित होते ते संपूर्णपणे माहिती होईपर्यंत या बुरशीची उपस्थिती भविष्यातील संरक्षण धोरण निर्णयांमध्ये विचारात घ्यावी. संपूर्ण पश्चिम घाट क्षेत्रातील बी.डी.च्या उत्क्रांतीच्या इतिहासाचा अभ्यास या बुरशीच्या संसर्गाला आळा घालण्यास मदत करेल. रोगजंतूंच्या प्रसाराचे माध्यमे आणि रोग साध्या संसर्गापासून प्राणघातक कशामुळे होतो हे समजून घेणे अत्यंत निकडीचे बनले आहे.\"\nसध्याची परिस्थिती अशी आहे की बी.डी. संसर्गाची माहिती नसणाऱ्या उत्साही निसर्गप्रेमींची संख्या अमाप झाली आहे. डॉ. गुरुराजा म्हणतात की या रोगाचा प्रसार एखाद्या व्यक्ती मार्फत देखील होऊ शकतो, त्यामुळे बेडकांचे निरीक्षण करण्यासाठी व हाताळण्यासाठी अधिक चांगल्या प्रकारच्या सर्वेक्षण पद्धतींची गरज आहे.\nपश्चिम घाटातील या बेडकांचे भवितव्य काय असेल डॉ. गुरुराजा म्हणतात \"आपल्याला अजूनही माहित नाही कि पश्चिम घाटात बेडकांच्या किती जाति आहेत. अशा परिस्थितीत भविष्यात काय होईल याचा विचार करणे चिंताजनक आहे. बी.डी. पश्चिम घाटापुरता मर्यादित आहे, हे स्पष्ट असले तरी बी. डी. चे संक्रमण थांबवण्यासाठी आपण इतर ठिकाणी वापरलेल्या पद्धती वापरू शकू असे नाही. हा प्रसार थांबविण्यासाठी आपल्याला आपल्या पद्धती विकसित करण्याची गरज आहे.\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/node/1484", "date_download": "2019-12-06T16:53:15Z", "digest": "sha1:RGQ4BZJMBBBBVWDJAKAD3MB6MNGRGUE3", "length": 21384, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वीणा गोखले - देणे समाजाचे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवीणा गोखले - देणे समाजाचे\nआयुष्यात एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड देत असताना, त्यावर मार्ग शोधत असताना, उपाय करत असताना, अगदी अनपेक्षितपणे एखाद्या चांगल्या कामाची सुरुवात होते पुण्याच्या वीणा गोखले यांच्या बाबतीत असेच झाले. वीणाला जुळ्या मुली. त्यांपैकी एक नॉर्मल व दुसरी स्पेशल चाईल्ड – जन्मापासून अंथरुणाला खिळलेली मुलगी. या मुलीला कसे सांभाळायचे पुण्याच्या वीणा गोखले यांच्या बाबतीत असेच झाले. वीणाला जुळ्या मुली. त्यांपैकी एक नॉर्मल व दुसरी स्पेशल चाईल्ड – जन्मापासून अंथरुणाला खिळलेली मुलगी. या मुलीला कसे सांभाळायचे तिच्यावर काय उपचार करायचे तिच्यावर काय उपचार करायचे कसे करायचे यासाठी वीणा व तिचे यजमान दिलीप हे वेगवेगळ्या सामाजिक कार्य करणा-या संस्थांमध्ये जाऊन येत असत. पुण्यातील, पुण्याच्या आजुबाजूच्या परिसरातील ठिकाणी जात असत. संस्था पाहून आल्यावर, त्यांविषयी आपल्या मित्रमैत्रिणींनाही त्यांच्या कार्याविषयी सांगत असत. त्यावेळी वीणा व दिलीप यांच्या असे लक्षात आले, की आपल्या मित्रमैत्रिणींना चांगले सामाजिक काम करणा-या अशा संस्थांविषयी काहीच माहीत नाही\nवीणा व दिलीप या दोघांनाही असे वाटले, की चांगले सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांची माहिती लोकांना द्यायला हवी. त्यांचे चांगले काम लोकांपर्यंत पोचवायला हवे. या दांपत्‍याच्‍या मनात, काय केले की आपला हा हेतू साध्य होईल याविषयी विचार चालू असे. अशातच, ते दोघे एक प्रदर्शन पाहायला गेले. प्रदर्शनात अनेक स्टॉल्स असतात. तिथे विविध प्रकारच्या वस्तू विकल्या जातात. खरेदी केल्या जातात. आणि अचानक दिलीपना असे वाटले, की प्रदर्शन हे माध्यम चांगले आहे. मग तो विचार पक्का झाला. ही घटना आहे २००५ सालची. सर्व सामाजिक संस्थांचे चांगले काम एका प्रदर्शनातून लोकांच्या समोर मांडावे. अशा प्रदर्शनाचे नाव ‘देणे समाजाचे’ असे असावे.\n‘कल्पना दिलीपची व त्याची अंमलबजावणी माझी’. वीणा माहिती देताना सांगत होती. ती म्हणाली, की २००५ साली म्हणजे पहिल्या वर्षी, जेव्हा प्रदर्शन भरवायचे होते, तेव्हा आम्ही दोघे - मी व दिलीप – आमच्या सोसायटीत, नातेवाईक, मित्रमंडळी, सर्वांशी या प्रदर्शनाविषयी बोललो व प्रत्येक परिवाराने किमान पाच हजार रुपये द्यावेत असे आवाहन केले. ब-यापैकी पैसे जमा झाले. कमी पडत असलेले पस्तीस हजार रुपये आम्ही घातले.\nहे प्रदर्शन पितृपंधरवड्यात भरवायचे असे ठरले. वीणा म्हणाली, की एकतर पितृपंधरवड्यात दान करण्याची संकल्पना आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पितृपंधरवड्यात हॉल मिळणे सोपे जाते. त्याचे भाडेही, लग्नमुंजीच्या सिझनच्या मानाने, थोडे कमी असते. वीणाने मनोहर मंगल कार्यालयाच्या मालकांविषयी आदराने सांगितले, ते, आम्हाला हॉल देत व अमूक इतके पैसे दे असे चुकूनही सांगत नसत. ही सामाजिक बांधिलकीचीच जाणीव. परंतु मीही योग्य तेवढेच पैसे त्यांना देते.\nपितृपंधरवड्यात शुक्रवार, शनिवार व रविवार असे तीन दिवस ‘देणे समाजाचे’ प्रदर्शन असते. प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ या वेळेत असते. वीस संस्थांना प्रत्येक वर्षी बोलावले जाते. तिथे प्रोजेक्टरच्या सहाय्याने वा ऑडिओ-व्हिज्युअल पद्धतीने, संस्था कशा प्रकारचे काम करते ही माहिती त्या त्या संस्थेद्वारा दिली जाते. संस्थांना असे आवर्जून सांगितले जाते, की तुम्हाला लोकांकडून कशा प्रकारच्या मदतीची अपेक्षा आहे ते तुम्ही हायलाईट करा. कारण प्रत्येक वेळी पैशाचीच मदत हवी असते असे नाही. तर कधी कपडे हवे असतात - कधी भांडी हवी असतात - कधी कार्यकर्ते हवे असतात वगैरे, वगैरे.\nआम्ही प्रदर्शनासाठी संस्थांची निवड करताना संपू्र्ण महाराष्ट्रभरच्या संस्थांचे काम पाहतो. ज्या संस्था ग्रास रुट लेव्हलवर काम करतात अशांची आम्ही निवड करतो. प्रदर्शनास अंदाजे तीन ते साडेतीन हजार लोक भेट देतात. मात्र २०१२ला झालेल्‍या कार्यक्रमात सुमारे सहा हजार व्‍यक्‍तींनी या प्रदर्शनास भेट दिली. हा कार्यक्रम सुरू करण्‍यात आल्‍यापासून प्रदर्शनास भेट देणा-या व्‍यक्‍तींचा हा सर्वाधिक आकडा असल्‍याचे वीणा म्‍हणाल्‍या.\nएका संस्थेला आपले काम फक्त दोन वर्षेच प्रदर्शनाद्वारे लोकांसमोर मांडता येते. त्यामुळे - मागीलवर्षी येऊन गेलेल्या संस्था एका बाजूला व नव्या संस्था एका बाजूला अशी प्रदर्शनाची मांडणी असते. यंदा २०१२ साली वीस ऐवजी पंचावन्‍न संस्‍थांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्‍यात आले होते. यापैकी सात संस्‍था नवीन होत्‍या.\nदुस-या वर्षीपासून - २००६ - प्रायोजक मिळाल्यामुळे, प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा असतो. वीणा��े २००७ सालचा एक प्रसंग सांगितला. ती म्हणाली, की उद्घाटन सोहळा संपण्याच्या तीन-चार मिनिटे आधी, एका गृहस्थांनी मला चिठ्ठी पाठवली व मला बोलण्यासाठी दोन मिनिटे वेळ द्यावा अशी त्यात विनंती केली. वीणा म्हणाली, की त्या गृहस्थांनी सांगितले की मी येथून जात होतो. काय कार्यक्रम आहे म्हणून थांबलो. येथील संस्थाच्या कामाविषयी ऐकून भारावून गेलो. मी एक लाख वीस हजार रुपयांचा हा चेक देत आहे. ती रक्कम सर्व संस्थांनां सारख्या प्रमाणात वाटण्यात यावी अशी माझी इच्छा आहे.\nवीणा म्हणाली, मी पाहातच राहिले त्यांच्याकडे नुकतेच बॅंकेतून रिटायर झालेले ते गृहस्थ, त्यांनी दिलेली अशी उत्स्फूर्त दाद\nवीणा यांना २००८ साली मोठाच धक्का बसला. ‘देणे समाजाचे’ या प्रदर्शनापूर्वी, पितृपंधरवड्यातील पहिल्याच दिवशी दिलीप यांना काळाने हिरावून नेले. वीणावर दु:खाचा डोंगर कोसळला. पण तरीही, त्याही वर्षी प्रदर्शन नेहमीप्रमाणे भरवले गेले. वीणाच्या मित्रमैत्रिणींनी तिला खंबीरपणे साथ दिली. वीणानेही स्वत:चे वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून, आपले सामाजिक कार्य केले. वीणा म्हणाली, की आता प्रदर्शन पितृपंधरवड्यातच करण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कै. दिलीप यांच्या सहकार्याने, त्यांच्या प्रेरणेने चालू केलेले हे काम करून त्यांना श्रद्धांजली वाहायची. हा कार्यक्रम त्यांनाच समर्पित\nवीणा ही एम.एस.सी. (न्यूट्रिशन) आहे. ती पुण्याच्या चैतन्य हेल्थ क्लबमध्ये डाएट कन्सल्टंट म्हणून काम करते. त्याचप्रमाणे, तिच्या मुलीच्या आजारपणामुळे –स्पेशल चाईल्ड असल्यामुळे, तिला पू्र्वी घरातून बाहेर पडणे अशक्य असायचे. फार कठीण, मानसिक ताणाखाली राहावे लागत असे. पण तिला बोलण्याची, लोकांशी संपर्क ठेवण्याची खूप आवड. त्यांचे डॉक्टर व पती, दिलीप यांच्या प्रोत्साहनामुळे तिने ‘गिरीसागर टूर्स’ची सुरुवात पंधरा वर्षांपूर्वी केली. व ती कोकणात सहली नेऊ लागली. दिलीप हे उत्तम तबलावादक होते. त्यामुळे व तिला स्वत:लाही संगीत आवडत असल्यामुळे ‘गिरीसागर टूर्स – स्वरांबरोबर विहार’ ही संकल्पना राबवली. सहलीत उत्तमोत्तम कलाकारांचे सांगीतिक कार्यक्रमही सुरु केले.\nसमाजऋण फेडण्याचा हा अनोखा उपक्रम आहे.\nयंदाचा कार्यक्रम - 23, 24 आणि 25 सप्‍टेंबर 2016\nस्‍थळ - हर्षल हॉल, बापट पेट्रोल पंपाजवळ, कर्वेरोड, पुणे\nवेळ - सकाळी 10 वाजल्‍यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत\nआमच्या विश्व हिंदू परिषद सेवा कार्य प्रकल्प सहभागी करावा\nपद्मा क-हाडे यांचे इराणमधील वास्‍तव्‍यात आलेल्‍या अनुभवांचे लिखाण 'इराण' या पुस्‍तकाद्वारे प्रसिद्ध झाले आणि त्‍या लेखिका म्‍हणून प्रकाशात आल्‍या. त्‍या मूळच्‍या पुण्‍याच्‍या. त्‍यांनी लग्‍नाआधी पुण्‍यात अहिल्‍यादेवी हायस्‍कूलमध्‍ये तर लग्‍नानंतर मुंबईत परांजपे विद्यालय, अंधेरी येथे शिक्षिका म्‍हणून काम केले. त्‍यांचा विषय होता विज्ञान. त्‍या, त्‍यांचे पती पुरूषोत्‍तम क-हाडे यांच्‍या नोकरीच्‍या निमित्‍ताने इराण आणि सौदी अरेबिया इथे वास्‍तव्‍यास होत्या. त्‍यांनी देशविदेशातील भ्रमंतीमध्‍ये आलेले अनुभव पुस्‍तकरुपाने प्रसिद्ध केले आहेत.\nअनुराधा प्रभुदेसाई यांचे कारगिल ‘लक्ष्य’\nहिवरेबाजार आणि पोपट पवार\nसंदर्भ: पोपटराव पवार, ग्रामविकास, जलसंधारण, हिवरेबाजार\nमाढ्याचे ग्रामदैवत - माढेश्‍वरी देवी\nसंदर्भ: माढा गाव, माढेश्‍वरी, शिवाजी महाराज, देवी, माढा तालुका\nराहुल अल्वारिस - शाळेपासून मुक्ती : वर्षापुरती\nसंदर्भ: गोंधळ, रुक्मिणी, नवरात्र\nकैलास भिंगारे - साहित्य-संस्कृतीचा शिलेदार\nसंदर्भ: कैलास भिंगारे, व्‍यंगचित्र, वाचनालय, बाळ ठाकरे, आर के लक्ष्‍मण, प्रदर्शन, पु. ल. देशपांडे, टेभुर्णी गाव\nसंजय क्षत्रिय - सूक्ष्म मुर्तिकार\nलेखक: शैलेश दिनकर पाटील\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, सिन्‍नर शहर, गणपती, सूक्ष्‍म मूर्तीकार, संग्रह, प्रदर्शन, Ganpati, Miniature, sinnar tehsil, Sinnar city\nडोंबिवलीतील आदानप्रदान पुस्तक प्रदर्शन\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/447820", "date_download": "2019-12-06T15:36:10Z", "digest": "sha1:2DF3KIKORTSTNMUBSRABXO7QRQFW66TP", "length": 6825, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रिपाइंच्या अन्य गटांशी युतीसाठी सेनेची रणनीती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » रिपाइंच्या अन्य गटांशी युतीसाठी सेनेची रणनीती\nरिपाइंच्या अन्य गटांशी युतीसाठी सेनेची रणनीती\nबहुजन समाजाची मते आपल्याकडे खेचण्याचा शिवसेनेद्वारे प्रयत्न\nउल्हासनगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप-रिपाइं (आठवले गट) यांची जागावाटप झाल्यानंतर आता शिवसेनेनेदेखील रिपाइंच्या अन्य गटांशी युतीबाबत चर्चा सुरू केली आहे. बहुजन समाजाची मते आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न शिवसेनेद्वारे केला जात असून भाजपला जशाच तसे उत्तर देण्याची रणनीती आखली जात आहे.\nशिवसेना-भाजप यांच्या युतीबाबत अद्याप कोणत्याही प्रकारचा निर्णय वरिष्ठ पातळीवर झालेला नाही. भाजप स्वबळावर लढण्याची भाषा करत असून दुसरीकडे शिवसेनेच्या नेत्यांना अजूनदेखील युती होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर अजूनही सोडवला गेला नसतानाच भाजप व रिपाइं (आठवले)ने युती जाहीर करून 12 जागा रिपाइंच्या पारडय़ात देखील दिल्या. भाजप-रिपाइंच्या या अनपेक्षित खेळीने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये येण्यासाठी राष्ट्रवादी काँगेसचे दोन नगरसेवक वगळता अन्य 18 नगरसेवक व इच्छुक उमेदवार ओमी कलानी यांच्या नेतफत्त्वाखाली गुढघ्याला बाशिंग बांधून बसले आहे. तर भाजपच्या मदतीशिवाय आपण सत्ता स्थापन करू शकणार नाही हे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना माहित असल्यामुळे ते भाजपसोबत युती करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. तिसरीकडे स्थानिक साई पक्षही भाजप सोबत युती करण्यास इच्छुक आहे.\nभाजप व रिपाइंच्या स्थानिक नेत्यांनी आमची नैसर्गिक युती असल्याचे जाहीर करून 12 जागा रिपाइंला देण्यात आल्या आहेत. हि युती जाहीर झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी रिपाइंच्या अन्य गट व साई पक्षासोबत आघाडी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी या संदर्भात म्हणाले कि रिपाइंच्या गवई गट, कवाडे गट यांच्या सोबत आमची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. तसेच साई पक्षासोबत देखील आमची चर्चा सुरू असल्याचे चौधरी यांनी सांगितले. शिवसेना व रिपाइंचे बहुसंख्य मतदार हे मराठी आहेत. मात्र, शहरात 50 टक्क्यांच्या आसपास असलेल्या सिंधी मतदारांची मते मिळविण्यासाठी साई पक्षासोबत शिवसेना युती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.\nदेवळा मार्गावर एसटी बसचा भीषण अपघात ; 4 ठार,15 जखमी\nसंपत्तीसाठी नातवाने केली आजोबांची हत्या\nराजू शेट्टींनी मागितली ब्राह्मण समाजाची माफी\nविकी कौशलला हनुवटीला 13 टाके\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/734722", "date_download": "2019-12-06T16:38:41Z", "digest": "sha1:FNDVBRFYEZUDR67PRQG36CSHFYRHLMTY", "length": 3361, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिकेटपटू साहाचा 35 वा वाढदिवस साजरा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » क्रिकेटपटू साहाचा 35 वा वाढदिवस साजरा\nक्रिकेटपटू साहाचा 35 वा वाढदिवस साजरा\nतब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय क्रिकेट संघात दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या झालेल्या तिसऱया आणि शेवटच्या कसोटीत पुनरागमन करणारा बंगालचा यष्टीरक्षक आणि फलंदाज वृद्धीमन साहाचा गुरूवारी येथे 35 वा वाढदिवस साजरा करण्यात आला.\nसाहाला त्याच्या वाढदिवसानिमित्त संघातील इतर क्रिकेटपटूंनी तसेच त्याच्या अनेक चाहत्यानी शुभेच्छा देत दीर्घायुष्य चिंतले. बंगाल रणजी संघाचा कर्णधार मनोज तिवारी, मयांक अगरवाल, रविचंद्रन अश्विन, कर्णधार कोहली तसेच भारतीय क्रिकेट मंडळाच्या पदाधिकाऱयांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.\nस्वीपसन, बर्डला ऑसी संघात स्थान\nबांगलादेशने उडवला श्रीलंकेचा धुव्वा\nपाकिस्तान, इंग्लंड आणि इम्रान\nब्राझील, ऑस्ट्रेलिया शेवटच्या 16 संघात\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://directorate.marathi.gov.in/598/", "date_download": "2019-12-06T15:55:58Z", "digest": "sha1:FKMBTWLTPT74XP3BATJLHOL3NAWASIQ6", "length": 5303, "nlines": 101, "source_domain": "directorate.marathi.gov.in", "title": "अराजपत्रित मराठी भाषा परीक्षा – कार्यक्रमपत्रिका – भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य", "raw_content": "भारत सरकार | महाराष्ट्र राज्य सरकार | मराठी भाषा विभाग\nमराठी भाषा परीक्षेचे नियम\nहिंदी भाषा परीक्षेचे नियम\nमराठी टंकलेखन / लघुलेखन परीक्षा\nमराठी टंकलेखन / लघुलेखन परीक्षेचे नियम\nअभ्यासक्रम व पर��क्षा शुल्क, इ. माहिती\n24.5.2016 मराठी भाषा विभाग अधिसूचना\nसाप्रवि मटंप मलप 6 मे 1991 अधिसूचना – 2\nसाप्रवि मटंप मलप 6 मे 1991 अधिसूचना\n30.12.1987 अधिसूचना इंग्रजी प्रत\n30.12.1987 अधिसूचना मराठी प्रत\nमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी\nमराठी भाषा परीक्षेचे नियम\nहिंदी भाषा परीक्षेचे नियम\nमराठी टंकलेखन / लघुलेखन परीक्षा\nमराठी टंकलेखन / लघुलेखन परीक्षेचे नियम\nअभ्यासक्रम व परीक्षा शुल्क, इ. माहिती\n24.5.2016 मराठी भाषा विभाग अधिसूचना\nसाप्रवि मटंप मलप 6 मे 1991 अधिसूचना – 2\nसाप्रवि मटंप मलप 6 मे 1991 अधिसूचना\n30.12.1987 अधिसूचना इंग्रजी प्रत\n30.12.1987 अधिसूचना मराठी प्रत\nमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी\nअराजपत्रित मराठी भाषा परीक्षा – कार्यक्रमपत्रिका\nCopyright 2019 - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य | सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2019-12-06T16:12:14Z", "digest": "sha1:PSYY2HQSDU2F2AIXITP7B6P2R6YQJVJD", "length": 3083, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इटलीचे दर्यासारंग - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इटलीचे दर्यासारंग\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/1084/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A5_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE", "date_download": "2019-12-06T16:45:10Z", "digest": "sha1:KHSU6OPHH6UJ7LJWYSK3L7ZESQAX6JZI", "length": 14291, "nlines": 53, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बुथ कमिटी ताकदवान करणार - जयंत पाटील\nभंडारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी कनेक्ट दौऱ्यांतर्गत कार्यकर्ता मेळावा घेतला. यावेळी त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून टीका केली. मागच्या चार वर्षात या सरकारने अनेक चुकीचे निर��णय घेतले. सरकारच्या चुकीमुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने वेळोवेळी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला. सरकारला जाब विचारला. आता हा लढा शेवटच्या टप्यात येऊन पोहोचला आहे. कारण सरकारची परिस्थिती काही नीट वाटत नाही. सरकारवर लोक प्रचंड नाराज आहेत. म्हणून पुन्हा भाजपला लोक मतदान करतील असं वाटत नाही. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने जनतेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला आपली बुथ कमिटी ताकदवान करावी लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.\nकाँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू हे पाकिस्तानात गेले म्हणून त्यांच्यावर टीका होत आहे. सिद्धू यांना आमंत्रण तरी होतं पण पंतप्रधान नरेंद्र मोदी तर बिन बुलाये मेहमान म्हणून पाकिस्तानात गेले होते. पाकिस्तानात उतरले, शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक खाल्ला मग सिद्धूवर का टीका करत आहात असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\nदेशात कधी घडले नाही असा घटना जाळण्याचा प्रयत्न झाला. सरकारने एकालाही अटक केली नाही कारण हे त्यांचेच बगलबच्चे होते. हे सरकार खडा टाकून बघतं लोकांमध्ये त्याची प्रतिक्रिया काय उमटते हे पाहिले जाते आणि मग मोठा कार्यक्रम केला जातो. जनतेने यांच्या भुलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. हल्ली विरोधीपक्ष नेत्याच्या बातम्या काही छापल्या जात नाही. खरे बोलणाऱ्या पत्रकारांनीही घरी बसवले जात आहे. एबीपीचे पत्रकाराने सरकारची पोलखोल केली म्हणून त्यांना घरी बसविण्यात आले. हे सरकार अघोषित आणीबाणी आणत आहे, असे ते म्हणाले.\nप्रफुल्ल पटेल हे काही योजना या भागात आणू पाहत आहेत मात्र सरकार त्यात अडथळा निर्माण करत आहे. अनेक जलसिंचन प्रकल्प प्रलंबित आहेत. सरकारने एकही प्रकल्प अद्याप आणला नाही. या सरकारला विकास करता येत नाही. मुख्यमंत्र्यांना तर नागपुरमधली गुन्हेगारी कमी करता येत नाही. राज्यातील गुन्हेगारीही वाढली आहे. सरकारच्या या सगळ्या गोष्टी आपण बाहेर आणायला हव्यात, असे जयंत पाटील म्हणाले.\nसनातनचा साधक वैभव राऊत याला अटक करण्यात आली. या वैभवसाठी मोर्चे काढले गेले. आसिफा या चिमुरडीवर बलात्कार झाला. तिच्या आरोपींना अटक झाली होती. या अटकेतील आरोपींना सोडण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. याने स्पष्ट होते की भाजप आता अटलजींच्या नेतृत्वातील भाजप राहिलला नाही. तो मोदींचा भाजप झाला आहे. ज्यांच्या मनात गरीब जनतेसाठी नाही तर तुरुगांतील आरोपींसाठी संवेदना आहे. म्हणून लोक भाजपला वैतागले आहेत, असे ते म्हणाले.\nखासदार मधुकर कुकडे यावेळी म्हणाले की भंडारा येथे अनेक समस्या आहेत. या समस्यांना वाचा फोडण्याचे काम आम्ही करत आहोत. प्रत्येक भागाचा न थकता आम्ही दौरा करत आहोत. आमच्या मेहनतीचे चीज येणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल याची मला खात्री आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच झेंडा फडकेल याचा आम्हाला विश्वास आहे, असे ते म्हणाले.\nमाजी मंत्री अनिल देशमुख म्हणाले की मधल्या काळात लोकसभा पोटनिवडणूक झाली. सर्व विरोधी पक्ष एकत्र आले त्यामुळे हे शक्य झाले. पण यात बुथ कमिट्यांचाही फायदा झाला. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये बुथ कमिट्या आणखी ताकदवान कराव्या लागतील.\nयावेळी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुधे आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.\nराष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक कार्यमंत्र्यांना निवेदन ...\nराज्यातील लोककलावंत, नाटयकलावंत आणि चित्रपट कलावंतांच्या विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक विभागाने सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांना दिले.या निवेदनामध्ये कलावंतांच्या महत्त्वाच्या १२ मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान निवेदन स्वीकारताना कलावंतांच्या मागण्या रास्त असून यासंदर्भात गणेशोत्सवानंतर सकारात्मक चर्चा करण्याचे आणि राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक विभागाला बैठकीला पाचारण करण्याचे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यावेळी दिले.हे निवेदन देता ...\nसावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अकोला येथे घेतली सुप्रिया सुळे यांची भेट ...\nखासदार सुप्रियाताई सुळे संवाद दौऱ्यानिमित्त अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाध्यक्ष विजय देशमुख व राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रवक्त्या डॉ. आशा मिरगे यांच्यासह सावकारग्रस्त शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली होती. सावकार, जिल्हा उपनिबंधक आणि साहाय्यक निबंधक ���ांच्या अभद्र युतीमुळे शेतकरी नाडला जात असल्याचे सुप्रिया सुळे यांच्या निदर्शनास आले. अकोला जिल्ह्यातील तीन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांच्या ताब्यात आहेत. मागच्या वर्षभरात १८७ सावका ...\nराष्ट्रवादीतर्फे रावसाहेब दानवे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचा राज्यभरात निषेध ...\nशेतकऱ्यांना शिवराळ भाषेत संबोधणारे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्याचे दहन व जोडे मारत राज्यभरात ठिकठिकाणी राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला आहे. परभणी, पंढरपूर आणि अहमदनगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस व विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी सरकारविरोधी प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली.परभणी जिल्ह्यात युवक जिल्हाध्यक्ष शांतिस्वरूप जाधव,विद्यार्थी प्रदेश सचिव अक्षय पाटील, विद्यार्थी शहाराध्यक्ष सुमंत वाघ, इम्रान लाला बाबा देशमु ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/depositors-in-failed-and-liquidated-banks-will-get-only-up-to-rs-1-lakh-as-insurance-cover/", "date_download": "2019-12-06T16:06:17Z", "digest": "sha1:EHEMDSWYQHS4RIUWXIN6NFQKFGU2DIZQ", "length": 15831, "nlines": 167, "source_domain": "policenama.com", "title": "depositors in failed and liquidated banks will get only up to rs 1 lakh as insurance cover | बँक दिवाळखोरीत निघाल्यास तुमच्या अकाऊंटमधील 'एवढे'च पैसे सुरक्षित, RTI च्या उत्तरात RBI नं सांगितलं | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nखाते वाटपाचा तिढा सुटला ‘या’ तारखेला होणार ‘मंत्रिमंडळा’चा…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील \nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\nबँक दिवाळखोरीत निघाल्यास तुमच्या अकाऊंटमधील ‘एवढे’च पैसे सुरक्षित, RTI च्या उत्तरात RBI नं सांगितलं\nबँक दिवाळखोरीत निघाल्यास तुमच्या अकाऊंटमधील ‘एवढे’च पैसे सुरक्षित, RTI च्या उत्तरात RBI नं सांगितलं\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर एखादी बँक बुडाली तर त्या बँकेत खाते असणाऱ्यांना जास्तीत जास्त एक लाख रुपयेचं मिळतात. मग त्यांच्या खात्यातील रक्कम कितीही जास्त असो. भारतीय रिझर्व बँकेचे (RBI) सब्सिडिअरी डिपॉजिट इंश्युरंस आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) नुसार विम्याचा अर्थ हाच आहे की जमा रक्कम कितीही असो ग्राहकाला 1 लाख रुपयेच परत मिळणार.\nसर्व बॅंकधारकांचा विमा करणाऱ्या DICGC ने दिलेल्या माहित���नुसार आरटीआयला उत्तर देताना ही माहिती समोर आली आहे की, फिक्स्ड डिपॉझिट, करंट डिपॉजिट आणि रिकरिंग डिपॉजिट खात्यांना कव्हर करते.\n1 लाख रुपये सुरक्षित\nDICGC Act, 1961 च्या कलम 16 (1) नुसार एखादी बँक बुडते किंवा दिवाळखोरीत निघते तेव्हा DICGC प्रत्येक खातेधारकाला देय देण्यासाठी जबाबदार असते. त्यांच्या जमा रकमेवर एक लाखांचा विमा असतो. जर तुमचे एका बँकेचे एकच खाते आहे तर खात्यातील जमा पैशांवर व्याज पकडून एक लाखांपर्यंतची रक्कमच सुरक्षित मानली जाणार आहे.\nएवढेच नाही तर जर तुमचे एकाच बँकेत एकापेक्षा अधिक खाते आहे आणि FD आहे तर बँक जर बुडाली किंवा डिफॉल्टमध्ये गेली तर तुम्हाला एक लाख रुपयेच भेटू शकतात. शिवाय ही रक्कम कशा प्रकारे मिळणार हे सुद्धा DICGC ठरवणार आहे.\nविमा रक्कम वाढवण्याबाबत माहिती नाही\nनुकत्याच झालेल्या पीएमसी घोटाळ्यानंतर भारतीय रिझर्व बँक या एक लाखाच्या रकमेत वाढ करण्याबाबत काही विचार करत आहे का असे देखील विचारण्यात आले होते. त्यावर DICGC ने सांगितले की याबाबतची कोणतीही माहिती सध्या उपलब्ध नाही. DICGC ने स्पष्ट सांगितले की बँक बुडाली किंवा दिवाळखोरीत निघाली तर ग्राहकाचे जास्तीत जास्त एक लाख रुपये सुरक्षित आहेत.\n24 सप्टेंबर नंतर आरबीआयने पीएमसी बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बँकेवर काही निर्बंध लादले होते आणि याबाबतची माहिती मिळवण्यासाठी एक समिती नियुक्त केली आहे. सुरुवातीला आरबीआयने पीएमसी बँकेतील ग्राहकांना सहा महिन्याला दहा हजार रुपये काढण्याची परवानगी दिली होती. नंतर आरबीआयने याची मर्यादा वाढवत ५० हजार रुपये इतकी केली होती. त्यानंतरच बँकेतील खातेधारकांचे केवळ एक लाख रुपये सुरक्षित आहेत अशी चर्चा सुरु झाली होती.\n‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या\nनेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक\nकर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे\nमुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष\nलिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये\nप्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे\n‘मनमोहन सरकार’नं दिली होती बलात्कार्‍यांना ‘फाशी’, तेव्���ापासुन आजपर्यंत 4 लाख ‘रेप’ केस\nअजित पवारांना ‘क्लिनचीट’ मिळाली तरी…, जलसंपदाचे माजी अधिकारी विजय…\nदेशातील ‘टॉप 10’ पोलिस ठाण्यांची यादी जाहीर, तेलंगणा 8 व्या नंबरवर तर…\nPorn वेबसाइट्स ‘बॅन’, शौकिनांनी शोधला ‘जुगाड’\n फक्त 1 दिवसात तुमच्या अकाऊंटमध्ये जमा होतील PF चे पैसे, जाणून घ्या EPFO चा…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील…\nमराठमोळ्या अभिनेत्रीच्या पिंक कलरमधील बिकीनी फोटोंनी लावली…\nफरहान अख्तरच्या ‘गर्लफ्रेन्ड’सोबत भरदिवसा घडलं…\n ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार,…\nजेव्हा ‘या’ 6 TV अभिनेत्रींनी दिले…\nखाते वाटपाचा तिढा सुटला \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. सरकार…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार तापसी पन्नूनं नकुतंच एका कार्यक्रमात सेक्स आणि प्रेम यावर भाष्य केलं.…\nअजित पवारांना ‘क्लिनचीट’ मिळाली तरी…, जलसंपदाचे माजी…\nबुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - सिंचन घोटाळा प्रकरणात जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री दोषी नाही म्हणणे म्हणजे सरकारकडून…\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’,…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीसह परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nखाते वाटपाचा तिढा सुटला \nअजित पवारांना मोठा दिलासा \n…म्हणून अभिनेता खा. रवी किशन संसद सोडून मुलीसाठी मुंबईला पोहोचले…\nPorn वेबसाइट्स ‘बॅन’, शौकिनांनी शोधला ‘जुगाड’\nPMC बँक राज्य सहकारी बँकेत विलीन होणार \nपतीसह राहताना पत्नीनं दुसऱ्याशी केलं ‘प्रेम’, जमलं नाही म्हणून तिनं तिसर्‍यावर धरला ‘नेम’\nहैदराबादच्या एन्काऊंटरबद्दल देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया\n 51 वर्षीय शिक्षकाचा 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://visionstudy.in/current/affairs/25_july_current_affairs_mpsc", "date_download": "2019-12-06T15:37:54Z", "digest": "sha1:HQQ4HL3E7R3OS2CF6O3V3MCCIFSFQ2PK", "length": 35542, "nlines": 121, "source_domain": "visionstudy.in", "title": "25 July Current Affairs | Vision Study", "raw_content": "\nमाहिती अधिकाराच्या दुरुस्तीला तूर्त लगाम\nमाहितीच्या अधिकाराचा कायदा कमकुवत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असून प्रवर समितीत सखोल चर्चा केल्याशिवाय या कायद्यात दुरुस्ती होऊ दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका राज्यसभेतील विरोधी पक्षांनी घेतली. राज्यसभेत विरोधी पक्षाचे बहुमत असल्याने केंद्र सरकारने माहिती अधिकारात दुरुस्ती करणारे विधेयक बुधवारी मांडले नाही.\nलोकसभेत चार तासांच्या चर्चेनंतर मंगळवारी हे विधेयक मंजूर करण्यात आले. ते बुधवारी राज्यसभेत मांडले जाणार होते. राज्यसभेत सत्ताधारी ‘एनडीए’कडे ११६ खासदारांचे संख्याबळ असून त्यांना बहुमतासाठी आणखी पाच खासदारांची गरज आहे. राष्ट्रीय तेलंगण समिती आणि बिजू जनता दल हे दोन्ही पक्ष विषयानुरूप केंद्र सरकारला पाठिंबा देतात. माहिती अधिकारातील दुरुस्तीला या दोन्ही पक्षांनी आक्षेप घेतलेला आहे.\n‘यूपीए’च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या पुढाकाराने माहिती अधिकाराचा कायदा बनलेला होता. सोनिया गांधी यांनी या कायद्यातील दुरुस्तींना विरोध दर्शवला असून त्यांनी जाहीर निवेदनही प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे बुधवारी राज्यसभेतील काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक पवित्रा घेतला.विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या दालनात विरोधी पक्ष नेत्यांच्या झालेल्या बैठकीत हे दुरुस्ती विधेयक प्रवर समितीकडे पाठवण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यसभेत हे विधेयक मांडले तर तातडीने संमत होण्याची शक्यता नसल्याचे दिसल्यानंतर केंद्र सरकारने हे दुरुस्ती विधेयक मांडण्याचे टाळले.\nया दुरुस्तीमुळे केंद्राला माहिती आयुक्त व अधिकाऱ्यांचा कार्यकाल व वेतन ठरवण्याचा अधिकार मिळणार आहे. त्याद्वारे प्रत्यक्षपणे केंद्र माहिती अधिकाराच्या यंत्रणेवर नियंत्रण आणू पाहात असल्याचा आक्षेप विरोधी पक्षांनी तसेच या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे.\nया दुरुस्ती विधेयकासह सात विधेयके प्रवर समितीकडे पाठवली जाईल, यासाठी राज्यसभा सभापतींकडे नोटीस दिली असल्याची माहिती तृणमूल ���ाँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी पत्रकारांना सांगितले. बुधवारी लोकसभेत संमत झालेले अवैध कृत्य प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक (यूएपीए), तसेच तिहेरी तलाक, कामगार कायदा ही विधेयकही प्रवर वा स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली जाईल, असे ओब्रायन यांनी सांगितले.\nपाकमध्ये 40 हजार दहशतवादी\n‘दहशतवाद्यांची फॅक्टरी’ म्हणून जगभर कुख्यात असलेल्या पाकिस्तानचे बिंग खुद्द त्या देशाच्या पंतप्रधानानेच फोडले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम—ान खान यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात सांगितले की, देशात आजही 30 ते 40 हजार दहशतवादी सक्रिय आहेत. त्यापैकी काही प्रशिक्षित दहशतवादी काश्मीरमध्ये, तर काही अफगाणिस्तानात कारवाया करीत आहेत. एकेकाळी देशात 40 दहशतवादी संघटना सक्रिय होत्या, असेही त्यांनी म्हटले आहे.\nगेल्या पंधरा वर्षांच्या काळात ही बाब यापूर्वीच्या पाकिस्तानी सरकारांनी अमेरिकेपासून दडवून ठेवली, असा ‘गौप्यस्फोट’ही त्यांनीकेला.\nआपल्याच पंतप्रधानाने अमेरिकेत जाऊन दहशतवादाबाबत अशी विधाने केल्याने पाकिस्तानातील विरोधी पक्ष आक्रमक झाला असून, त्यांनी याबाबत इम—ान खान यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. अमेरिकन संसद सदस्य आणि ‘काँग्रेसनेपाकिस्तान कॉकस’च्या अध्यक्षा शीला जॅक्सन ली यांनी कॅपिटल हिलमध्ये इम—ान खान यांच्या स्वागतासाठी ठेवलेल्या मेजवानीवेळी त्यांनी आपल्याच देशवासीयांसाठी कटू घास ठरेल, असे हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी अमेरिकेला पाकिस्तानने किती साथ दिली, हेही दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. ते म्हणाले, आम्ही दहशतवादाविरुद्धची अमेरिकेची लढाईच लढत आहोत. वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही. ‘अल-कायदा’ ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात कार्यरत होती. पाकिस्तानात तालिबानचे दहशतवादी नाहीत. दुर्दैवाने ज्यावेळी आमच्याही देशात चुकीचे घडत गेले, त्यावेळी मी देशाच्या तत्कालीन सरकारांवर आरोप केले होते. मात्र, त्यावेळीही तत्कालीन पाकिस्तानी सरकारांनी अमेरिकेला पाकिस्तानात जे घडत होते त्याबाबत अंधारातच ठेवले. एकेकाळी पाकिस्तानी भूमीवर 40 दहशतवादी संघटना सक्रिय होत्या. आम्ही बचावणार नाही, अशाच भीतीच्या छायेतच त्या काळातून देश जात होता. ज्या काळात अमेरिका आमच्याकडून मदतीची अपेक्���ा करीत होता, त्यावेळी आम्ही आमच्या अस्तित्वासाठी संघर्ष करीत होतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि अन्य बड्या नेत्यांना मी भेटणे अत्यावश्यक बनले होते. आपापसातील विश्वासावरच पुढची वाटचाल सुरू राहावी, असे मी त्यांना सांगितले आहे. दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळ परस्परविश्वास कमी होता, ही खेदाची बाब आहे.अफगाणिस्तानात आम्ही तालिबानला चर्चेच्या व्यासपीठावर आणण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे, अशी मखलाशीही इम—ान खान यांनी यावेळी केली. आमचे व अमेरिकेचे ध्येय एकच आहे आणि शांतीपूर्ण अफगाणिस्तान हा समस्येवरचा उपाय आहे, असेही त्यांनी सांगितले. पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या सरचिटणीस नफिसा शाह यांनी ‘इम—ान खान हे विनादाढीचे तालिबान खान’ आहेत, अशी टीका केली. एका प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ‘सिलेक्टेड पी.एम. इम—ान खान केवळ भ—ष्टच नाहीत, तर ते दहशतवाद्यांचे समर्थकही आहेत. ते जितक्या आत्मविश्वासाने खोटे बोलतात ते पाहून त्यांना खोटेपणासाठीचा ‘गोबेल्स अ‍ॅवॉर्ड’ द्यायला हवा. आत्मविश्वासाने खोटे बोलण्यासाठीही सराव असावा लागतो आणि इम—ान तो अनेक दशकांपासून करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. जर्मनीचा हुकूमशहा हिटलरचा प्रचार मंत्री जोसेफ गोबेल्सबरोबर त्यांनी इम—ान खान यांची तुलना करून म्हटले की, इम—ान रेटून खोटे बोलत असले, तरी गेल्या वीस वर्षांपासून ज्यांनी लोकशाहीच्या विरुद्ध कारस्थाने केली त्यांचेच ते प्यादे आहेत हे उघड सत्य आहे. अन्य प्रमुख विरोधी पक्ष ‘पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज’चे (पीएमएल-एन) अध्यक्ष आणि नॅशनल असेम्ब्लीमधील विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे की, प्रसारमाध्यमांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे, असे म्हणून इम—ान खान यांनी आपली हुकूमशाही मानसिकता व्यक्त केली आहे. खरेतर देशात मीडियाला स्वातंत्र्य नसून, सर्वाधिक वाईट सेन्सॉरशिपचा त्यांना सामना करावा लागत आहे.\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम—ान खान यांनी दावा केला होता की, ओसामा बिन लादेन पाकमध्ये लपला असल्याची माहिती पाक गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’नेच अमेरिकेच्या ‘सीआयए’ला दिली होती. मात्र, ‘सीआयए’चे माजी संचालक जनरल पेट्रियास यांनी या दाव्याचे स्पष्ट शब्दांत खंडन करून इम—ान खान यांचा खोटारडेपणा उघड केला आहे.\nइम्रान खोटारडे ः विरोधकांची टीका\nइम—ान खान यांनी दहशतवादाबाबतची जी वक्तव्ये केली त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. इम—ान खान यांनी दहशतवादाच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न केले. इम—ान खान हे ‘अव्वल दर्जाचे खोटारडे’ आणि ‘दहशतवाद्यांचे समर्थक’ असल्याची टीकाही विरोधकांनी केली.\nऔरंगाबाद मध्ये 800 कोटींच्या गुंतवणुकीतून पोलाद प्रकल्प\nनोव्होलिपटेस्क स्टील (एनएलएमके) ही रशियामधील सर्वात मोठी पोलाद कंपनी महाराष्ट्रात सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. प्रकल्पासाठी कंपनीने औरंगाबादला पसंती दिली असून दुसऱ्या टप्प्यात ६,००० कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे.\nविद्युत उपकरणांसाठी वापरण्यात येणाऱ्या पोलाद निर्माता अशी ‘एनएलएमके’ची ओळख आहे. ही कंपनी महाराष्ट्रात प्रथमच आपला प्रकल्प सुरू करणार आहे. औरंगाबादच्या डीएमआयसीमध्ये (दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) शेंद्रा आणि बिडकीनमध्ये प्रकल्पासाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. रशियाचे वाणिज्यदूत ए. शार्वालेव्ह यांच्यासह कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासह चर्चा केली.\nभारतात गेल्या ३० वर्षांत विजेची मागणी वेगाने वाढली आहे. त्यामुळे वीज उपकेंद्रांची गरजही वाढली आहे. वीज वहन व रोहित्रांसाठी वापरण्यात येणारे विशेष दर्जाचे पोलाद तयार करणारा प्रकल्प औरंगाबादमध्ये उभारण्यात येईल. सध्या भारतात तयार होणाऱ्या रोहित्रांसाठी लागणाऱ्या पोलादापैकी २० टक्के पोलाद एनएलएमके कंपनी पुरवते.\nहा प्रकल्प महाराष्ट्रात सुरू झाल्यास देशांतर्गत आयात-पर्यायी पोलाद उत्पादन सुरू होईल. त्याचा मोठा लाभ भारतातील रोहित्र उत्पादकांना होईल, अशी माहिती रशियन कंपनीचे संचालक व्ही. शेव्हलेव्ह, ए. काव्होसीन यांनी उद्योगमंत्री देसाई यांना दिली. डीएमआयसीचे संचालक गजानन पाटील, कंपनीचे कार्यकारी संचालक एन. गुप्ता, प्रकल्प व्यवस्थापक पी. रिचॉकॉव्ह आदी उपस्थित होते.\nसरकारच्या विविध विभागांकडून या नियोजित पोलाद प्रकल्पास सोयी-सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा शिष्टमंडळाने देसाई यांच्याकडे व्यक्त केली. त्यावर या प्रकल्पामुले महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होऊन अनेकांना रोजगार मिळणार असल्याने सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असे ��श्वासन देसाई यांनी दिले.\nऔद्योगिक वीजदर सवलतीचा मराठवाडय़ाला लाभ\nपोलाद उद्योग हा जास्त वीज लागणारा उद्योग असून युती सरकारने मराठवाडा आणि विदर्भात उद्योगांना वीजदरात सवलत दिल्याने त्याचा लाभ मराठवाडय़ाला या प्रकल्पाच्या रूपात होत आहे. औद्योगिक वीजदरातील सवलत आणि विद्युत शुल्कातील सवलतीमुळे राज्यातील इतर भागांच्या तुलनेत मराठवाडा-विदर्भातील उद्योगांना प्रति युनिट सुमारे दोन रुपयांच्या आसपास सवलत मिळते. पोलाद प्रकल्पासाठी वीज तुलनेत स्वस्त आणि विदर्भाच्या तुलनेत बंदर जवळ असल्याने औरंगाबादला हा प्रकल्प टाकणे रशियन कंपनीसाठी सोयीचे ठरले आणि त्याचा लाभ मराठवाडय़ाच्या औद्योगिक विकासाला होईल.\nअर्थसचिव सुभाष चंद्र गर्ग यांची ऊर्जा विभागात बदली\nअजयकुमार भल्ला नवे गृहसचिव\nआर्थिक आघाडीवर निराशाजनक स्थिती असताना केंद्राचे अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची बुधवारी ऊर्जासचिवपदी बदली करण्यात आली. मावळते ऊर्जासचिव अजयकुमार भल्ला यांच्याकडे गृहसचिवपदाची सूत्रे येणार आहेत.\nप्रशासनात ज्येष्ठ पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, अर्थसचिव सुभाषचंद्र गर्ग यांची ऊर्जा विभागात बदली करण्यात आली.\nरिझव्‍‌र्ह बॅंकेच्या स्वायत्ततेच्या मुद्यावर रिझव्‍‌र्ह बॅंकेचे तत्कालीन डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि सुभाषचंद्र गर्ग यांच्यात वाद रंगला होता. आता आर्थिक आघाडीवर निराशानक स्थिती असताना गर्ग यांची बदली करण्यात आली आहे. १९८५ च्या तुकडीचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी अतनू चक्रवर्ती यांची आता अर्थसचिवपदी नियुक्ती करण्यात आली.\nमावळते ऊर्जा सचिव अजयकुमार भल्ला यांची सरकारने बुधवारी गृहमंत्रालयात विशेष कार्यपालन अधिकारी (ओएसडी) म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे ते नवे गृहसचिव बनणार हे निश्चित झाले आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील नियुक्त्या समितीने भल्ला यांच्या गृहमंत्रालयात ओएसडी म्हणून तत्काळ प्रभावाने नियुक्तीला मंजुरी दिली. १९८४ च्या तुकडीचे आसाम मेघालय कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले भल्ला हे येत्या ३१ ऑगस्टला सेवानिवृत्त होणार असलेले विद्यमान गृहसचिव राजीव गऊबा यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील, असे सांगण्यात येते.\nअमेरिका गुणवत्तेवर आधारित स्थलांतराचे प्रमाण ५७ टक्के करणार\nअमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने जुन्या स्थलांतर व्यवस्थेत बदल करताना यापुढे गुणवत्तेवर आधारित कायदेशीर स्थलांतराचे प्रमाण ५७ टक्के करण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन ठेवला आहे, यात कौटुंबिक व मानवतावादी आधारावर स्थलांतराचाही समावेश आहे.\nट्रम्प प्रशासनाचे सल्लागार व अध्यक्षांचे जावई जॅरेड कुशनर यांनी सांगितले,की स्थलांतर धोरण हे बुद्धिमान व गुणवत्ताधारक लोकांना प्राधान्य देणारे राहील. त्यातून दहा वर्षांत ५०० अब्ज डॉलर्सच्या करमहसुलाची वसुली होण्याची शक्यता आहे. सामाजिक सुरक्षा व्यवस्थेत मदत करणाऱ्या लोकांची संख्या त्यामुळे वाढणार आहे, हे लगेच घडणार नसून त्याला वेळ लागेल. ट्रम्प यांच्या आदेशानुसार कुशनर यांनी स्थलांतर सुधारणा प्रकल्पाची धुरा खांद्यावर घेतली असून सुधारणा आराखडा अंतिम टप्प्यात असल्याचे कुशनर यांनी म्हटले आहे. ते म्हणाले,की अमेरिकेची सध्याची स्थलांतर व्यवस्था स्पर्धक देशांच्या तुलनेत कालबाह्य़ झालेली आहे. सध्या कायदेशीर स्थलांतर व्यवस्थेत केवळ १२ टक्के लोक गुणवत्तेच्या आधारे कायदेशीर स्थलांतराचा दर्जा मिळवत आहेत, त्याउलट कॅनडात ५३ टक्के, न्यूझीलंड ५९ टक्के, ऑस्ट्रेलिया ६३ टक्के, जपान ५२ टक्के असे हे प्रमाण आहे. आम्ही अमेरिकेत गुणवत्ताधारित स्थलांतराचे प्रमाण ५७ टक्के करण्याचा प्रयत्न करीत आहोत.\nमनोज नरवणे लष्कर उपप्रमुख\nमराठमोळे लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांची लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. यापदी नियुक्ती झालेले ते पहिलेच मराठी अधिकारी आहेत. सध्या पूर्व कमांडचे प्रमुख असलेले नरवणे लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांच्याकडून सूत्रे स्वीकारतील.\nलेफ्टनंट जनरल नरवणे हे मूळ पुण्याचे आहेत. ७ जून, १९८० रोजी ते लष्कराच्या ७व्या शीख बटालियनमध्ये रुजू झाले. जम्मू-काश्मिरातील दहशतवादविरोधी लढा व ईशान्य भारतातील सेवेचा त्यांना अनुभव आहे. लष्करी युद्ध कॉलेजात ते प्रशिक्षक होते. तसेच लष्कराच्या प्रशिक्षण कमांडचे प्रमुखपदही त्यांनी सांभाळले आहे. एरवी फक्त कमांडो पूर्ण करीत असलेला पॅराशूटमधून उडी घेण्याचा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला आहे. असा दांडगा अनुभव असलेले लेफ्टनंट जनरल नरवणे सध्याचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या पाठोपाठ भूदलातील सर्वात ज्येष्��� अधिकारी आहेत. या सेवाज्येष्ठतेच्या आधारेच त्यांची ही नियुक्ती झाली आहे. दरम्यान, लष्करातील अन्य तीन नियुक्त्याही सोमवारी घोषित झाल्या. त्यामध्ये लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे पूर्व कमांड, लेफ्टनंट जनरल ए. एस. क्लेर हे दक्षिण-पूर्व कमांड तर लेफ्टनंट जनरल आर. पी. सिंह हे पश्चिम कमांडचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत.\nरावत ३१ डिसेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे नवीन प्रमुखांच्या निवडीची प्रक्रिया संरक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे. नरवणे हे सेवाज्येष्ठतेमध्ये अग्रस्थानी आहेत. त्यामुळे तेच पुढील प्रमुख असतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. परंतु केंद्र सरकारने तिन्ही दलांच्या प्रमुखपदाच्या काही नियुक्त्या अलीकडे सेवाज्येष्ठतेसह अन्य निकषांच्या आधारेही केल्या आहेत. तसेच भूदलाच्या इतिहासात आजवरच्या ३९ उपप्रमुखांपैकी फक्त नऊ अधिकारीच पुढे 'जनरल' अर्थात प्रमुख झाले आहेत. हे सर्व ध्यानात घेता नरवणे यांना आता उपप्रमुख केल्याने त्यांची लष्कर प्रमुख होण्याची संधी हुकू नये, अशी आशा व्यक्त होत आहे.\nविद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही \"कमवा व शिका\" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/737649", "date_download": "2019-12-06T15:34:37Z", "digest": "sha1:H4G6JVEEVNUESQP7KJFVPSMH3HKYCDYS", "length": 7904, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "चाकरमान्यांची परतीची वाट - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » चाकरमान्यांची परतीची वाट\nसातारा बसस्थानक गजबजले, आगार व्यवस्थापनाकडून गैरसोय,\nदिवाळीच्या सणाला मुंबई, पुण्याहून चाकरमानी गावी आले होते. आता दिवाळीच्या सुट्टय़ा संपत आल्याने व सोमवारपासून कामावर रुजू होण्याकरता रविवारी सकाळपासूनच सातारा बसस्थानकात चाकरमान्य��ंची तोबा गर्दी दिसत होती. सातारा आगाराकडून नेहमीप्रमाणे गैरसोय होताना दिसत होती. प्रवाशांच्या लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. ऑनलाईन बुकींगचा फज्जा उडाला होता. वेळेची बस तास तासभर थांबूनही मिळत नव्हती, अशी खंत प्रवाशांनी व्यक्त केली.\nदिवाळीनिमित्ताने गावी आलेल्या चाकरमान्यांना परतीचे वेध लागले आहेत. एसटीचा प्रवास सुखी प्रवास ही वाक्य आता ठेवणीतली वाटू लागली आहेत. सातारा आगारामध्ये एक ना धड भाराभर चिंध्या असा कारभार सुरु आहे. महामंडळाचेच अधिकारी आहे की अन्य कोणत्या खाजगी कंपनीचे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीवरुन प्रवाशांनाच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सातारा आगारात पुणे, मुंबईला जाण्याकरता बुकींग सेंटर आहेत. त्या सेंटरवर सगळाचा सावळा गोंधळ असतो. अधिकारीही आपला कोण असेल तरच सांभाळून घेतात. नाहीतर विरोधात बोंबाबोंब करतात. शिवशाहीच्या नावाने तर खडे फोडण्याचेच सत्र सुरु आहे. मुळात प्रवाशांना एसटीने कोणती बस द्यायची हे ठरवायचे असते. सध्या ऑनलाईनचा जमाना असल्याने अनेक प्रवाशी हे मोबाईलवरुनच ऑनलाईन बसची बुकींग करतात. परंतु सातारा आगारात विचारणा करण्याची सोय नसते. सदर प्रवाशी आणि संबंधित बुकींग करणारे कर्मचारी यांच्यामध्ये वादावादीच्या घटना घडू लागल्या आहेत. बुकींग करणाऱया वाहकास थोडे आगावु पैसे दिले की लगेच चांगली सिट देतो, असा अनुभव अनेक प्रवाशांनी बोलून दाखवला आहे. तास अन् तास रांगेत उभे राहूनही बस मिळत नाही. असा सातारा आगाराचा तुघलकी कारभार सध्या सुरु आहे. नियोजनाचा अभाव असल्याने एसटी स्थानकाला यात्रेचे स्वरूप आले आहे. दरम्यान, स्थानकातील अधिकाऱयांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सातारा आगारामधून रोज मुंबई पुणे बोरिवली या ठिकाणी नॉन स्टॉप बसेस सुरू केल्या आहेत. सातारा आगार व जिह्यातील इतर आगारामधून जादा बसेस बोलावण्यात आल्या आहेत. विभागीय नियंत्रक सागर पाळसुले यांनी स्वतः लक्ष घातले आहे. 60 ते 70 बसेसचे नियोजन करून या तीनही मार्गावर सोडल्या जात आहेत. पुणे नॉनस्टॉपसाठी जादा 30 बसेस, मुंबईसाठी जादा 15 बसेस बोरिवलासाठी जादा 15 बसेसची सोडण्यात आल्या आहेत. प्रवाशांना जादा वेळ रांगेत उभे राहायला लागू नये म्हणून जादा तिकीट काउंटर ही उघडले आहे. आगार प्रमुख श्रीमती सय्यद याही प्रवाशांची गैरसोय होवू नये याकरता धावपळ करत असल्याचेही सांगण्यात आले.\nअल्पवयीन मुलीचे अपहरण करणारे दोघे अटकेत\nबिदालची कन्या मनिषा जगदाळे भारतात दुसरी\nमहालक्ष्मीमध्ये 100 हून अधिक प्रवाशी कराडचे\nअयोध्या निकालप्रकरणी राजधानीत शांतता सलोख्याचे वातावरण\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/technology/facebook-expresses-apology-for-facebook-issues-", "date_download": "2019-12-06T16:34:22Z", "digest": "sha1:BZJOV25IU7OAFVK7PIPHNPC5RKQTBM7Z", "length": 10191, "nlines": 130, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | बुधवारी दुपारीनंतर फेसबुकचा वेग मंदावल्यामुळे फेसबुकने व्यक्त केली दिलगिरी", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nबुधवारी दुपारीनंतर फेसबुकचा वेग मंदावल्यामुळे फेसबुकने व्यक्त केली दिलगिरी\nआमच्या लाखो युजर्सना जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो असे फेसबुकने म्हटले आहे.\nएएम न्यूज | आजच्या काळात मोबाईल हा प्रत्येकाचा जीव की प्राण झाला आहे. मोबाईल म्हटलं की, व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्राम हे तर आलंच... मात्र बुधवारी दुपारनंतर या समाज माध्यमांचा वेग मंदावला होता. तांत्रिक कारणांमुळे सर्वांना ही अडचण येत होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअपचा वापर करताना अनेक अडचणी येत होत्या. यासोबतच फोटो आणि व्हिडिओ अपलोड आणि डाउनलोड होण्याचा वेग कमालीचा मंदावला होता. या सर्व प्रकरणानंतर आता फेसबुकने दिलगिरी व्यक्त केली आहे. फेसबुक यूजर्सला जो त्रास झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर असल्याचे फेसबुकने म्हटलं आहे.\nबुधवारी दुपारनंतर फेसबुकचा वेग कमालीचा मंदावला होता. सर्वच क्षेत्रातील मंडळींना याची अडचण आली होती. फेसबुकवर फोटो आणि व्हिडिओज दिसत नव्हते. फोटो अपलोड आणि डाऊनलोड होण्यासही अडचणी येत होत्या. यामुळे सोशल मीडिया यूजर्सचा चांगलाच संताप झाला. मात्र आता फेसबूकने याविषयी दिलगिरी व्यक्त केली आहे. आम्ही बुधवारी दुपारपासून या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न करत असल्याचे ते म्ह��ाले आहे. तसेच आता ही समस्या पूर्णपणे सोडवण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासोबतच दिलगिरी व्यक्त केली आहे.\nजपानी मेंदूज्वराने चंद्रपुरात दोन जणांचा मृत्यू\nराहुल गांधींचा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा हा ‘धाडसी निर्णय’: प्रियंका गांधी\nओक्टाविया आरएस 245 लवकरच भारतीय बाजारात, फक्त 200 मोटारींची विक्री भारतात होणार\nभारताचा आणखी एक इतिहास, कार्टोसॅट -3 यशस्वीरित्या लाँच\n'ही' स्कूटी घरी आणा.. फक्त 2 तास चार्ज करा, 70 कि.मी. धावेल\nहोंडा कारवर 2.50 लाख रुपयांपर्यंत सवलत, एक्सचेंज बोनसचाही समावेश\nबजाज चेतक स्कूटरची नवीन किंमत 'ही' असेल, जानेवारीपासून पुण्यात विक्री\nदेशातील टेलिकॉम कंपन्यांचे मोठे नुकसान, विनामूल्य कॉलिंग-डेटा सेवा बंद होणार\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद करव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/speaker-assembly-congress-party-says-prafful-patel-239075", "date_download": "2019-12-06T15:45:59Z", "digest": "sha1:36PRFPADFWZJ7GCM7W3R4RP2P35QRIM6", "length": 14421, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "ठरलं ! काँग्रेसचा अध्यक्ष तर उपाध्यक्ष... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n काँग्रेसचा अध्यक्ष तर उपाध्यक्ष...\nबुधवार, 27 नोव्हेंबर 2019\nराज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राज���ीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होताना दिसत नव्हते परंतु आता जवळपास सर्व मुद्यांवर एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.\nमुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. काही मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीत एकमत होताना दिसत नव्हते परंतु आता जवळपास सर्व मुद्यांवर एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nशिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद तर उपमुख्यामंत्रिपद राष्ट्रवादीकडे आणि काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद देण्यात आल्याची माहिती पटेल यांनी दिली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत उद्या एकूण मुख्यमंत्र्यांसोबत आणखी सहाजण म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन-दोन नेते शपथ घेणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.\nउद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 'या' दिग्गज व्यक्तींची राहणार उपस्थिती\nतीनही पक्षाचा निर्णय झाला असून अध्यक्षासाठी तिनही पक्षात चर्चा झाली. उपमुख्यमंत्री एकच असणार आहे आणि तो राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री राहील अशी माहितीही पटेल यांनी दिली. दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली\nसोलापूर : \"घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', \"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', \"जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव...\nसहकारातून राजापुरात पहिली राईस मिल\nराजापूर (रत्नागिरी) : तालुक्‍यातील मूर, वाळवड येथील आदर्श संकल्प शेतकरी गटाने कृषी विभागाच्या आत्मा विभागाच्या सहकार्याने सहकाराच्या...\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nकोकणात विकासकामांना स्थगिती नाही ,पण...\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गच काय , कोकणातील कोठेही मंजूर विकासकामांना स्थगिती दिलेली नाही . त्यांचा केवळ फेरआढावा घेतला जाईल , असे माजी...\nधान्य म्हटले, की सहसा आपल्या डोळ्यांसमोर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ही धान्ये येतात. मात्र याखेरीज अजून बरीच धान्ये आयुर्वेदात सांगितलेली आहेत....\nशाळा-मैदानासाठी 12 वर्षांनी भूखंडावर शिक्कामोर्तब\nमुंबई : वांद्रे पश्‍चिम येथील तीन हजार 764 चौरस मीटरचा शाळा आणि मैदानासाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यावर महापालिकेने अखेर 12 वर्षांनी शिक्कामोर्तब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/family-performed-child-dashkriya-vidhi-maharashtra-state-electricity-board-mseb", "date_download": "2019-12-06T16:02:31Z", "digest": "sha1:JGCXYNAQCS4YL7BYUWP6YZ4FFZYDXBAK", "length": 19422, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुलाची महावितरण कार्यालयातच दशक्रिया | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nमुलाची महावितरण कार्यालयातच दशक्रिया\nसोमवार, 11 नोव्हेंबर 2019\nनगर: महावितरणच्या हलगर्जीमुळेच संदेश अनिल आढाव या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याचे कुटूंबिय व प्रहार संघटनेने महावितरणच्या विभागीय कार्यालयातच आज दशक्रिया विधी केला.\nनगर: महावितरणच्या हलगर्जीमुळेच संदेश अनिल आढाव या 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्याचे कुटूंबिय व प्रहार संघटनेने महावितरणच्या विभागीय कार्यालयातच आज दशक्रिया विधी केला.\nया वेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोरच कुटूंबियांनी मुंडण केले. पिंडही पाडले. तसेच प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय बारस्कर महाराज यांनी दशक्रियेचे प्रवचनही दिले. हे अनोखे आंदोलन पाहण्यासाठी महावितरणचे कर्मचारी काम सोडू�� तेथे आले होते.\nसंदेशचे वडील अनिल दौलत आढाव यांनी महावितरणला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदू संस्कृती प्रमाणे दशक्रिया विधीचा कार्यक्रम महावितरणच्या नगर येथील अधीक्षक अभियंता कार्यालयाच्या प्रवेशद्वारामध्ये केला. सारोळा सोमवंशी (ता.श्रीगोंदे) येथील मी रहिवासी आहे. माझा मुलगा संदेश अनिल आढाव (वय 17) याचा महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. त्यास पूर्णपणे महावितरण कंपनी जबाबदार आहे.\nतीन नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास गवत आणण्यासाठी माझी पत्नी, मुलगी व संदेश शेतामध्ये गेले होते. संध्याकाळी सहाच्या दरम्यान घरी गवत घेऊन येत असतांना माझ्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. मी शेताकडे पळत गेलो असता माझा मुलगा विद्युत तारेमध्ये गुंतलेल्या अवस्थेत होता. गवत गोळा करुन झाल्यावर घराकडे येत असतांना शेताजवळील बांधावरुन पाय घसरुन तो खाली तारेवर पडला आणि त्याला ओढण्यासाठी गेलेली माझी मुलगी प्रतीक्षा आढाव हे दोघेही तारेला चिकटले. त्यांना वाचवण्यासाठी माझी पत्नी रोहिणी आढाव हिने प्रतीक्षाचे पाय धरुन ओढण्याचा प्रयत्न केला असता तिच्या हाताला मुंग्या आल्या. त्या दूर फेकल्या गेल्या. त्यानंतर पत्नीने अंगावरची साडी काढून हाताला गुंडाळली व मुलीला दूर ओढले. प्रयत्न केल्यानंतर मुलीला दूर ओढले. ती बेशुध्द अवस्थेत होती. मुलाला पण तारेपासून दूर काढले. परंतु तो जागेवरच मृत झाला होता. तिघांनाही (पत्नी,मुलगा व मुलगी) उपचारासाठी सुपे येथील निरामय\nहॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे नेल्यानंतर डॉक्‍टरांनी मुलाला मृत घोषित केले. पत्नी व मुलीवर उपचार केले.\nमाझ्या शेतामध्ये महावितरण कंपनीची विद्युत वाहिनी व एक सिमेंटचा खांब आहे. हा खांब तीन आठवड्यापासून माझ्या शेतामध्ये पडलेला आहे. त्या खांबावरील दोन्ही बाजूच्या तारा माझ्या शेतात जमिनीवर पडलेल्या आहेत. या बाबतची माहिती वेळोवेळी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी यांना दिलेली होती. तरीही विद्युत प्रवाह महावितरणाने खंडित केला नव्हता. त्यामुळे माझ्या मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी. त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.\nआज सकाळी साडेनऊ वाजता महावितर��� कार्यालयात आढाव कुटूंबिय व प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अजय बारस्कर महाराज, महाराष्ट्र राज्य शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हाकार्याध्यक्ष अजित धस, प्रकाश बेरड, विजय भंडारे, कृष्णा खामकर, वामन भदे,माजी महापौर अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते.\nपिंडाला शिवला दर्भाचा कावळा\nया वेळी बारस्कर महाराज यांनी प्रवचन केले. प्रवचना दरम्यान पोलिसांचे पथक तेथे आले. \"\"भारतीय संविधानानुसार धार्मिक विधी बंद करणे हा कायद्याने गुन्हा आहे. संदेशच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या महावितरण कार्यालयातच हा दशक्रिया विधी सुरू आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही थांबवू नये.'' असे बारस्करांनी स्पष्ट करताच आलेले पोलिस पथकही बाजूला उभे राहिले. अन्‌ महावितरण कार्यालयातच संदेशच्या पिंडाला दर्भाचा कावळा करुन त्याचा स्पर्श त्याला करण्यात आला. दशक्रिया विधीनंतर महावितरण अधिकाऱ्यांनी संदेशचे कुटूंबिय व प्रहार संघटनेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयाची देही, याची डोळा.. उपग्रहाचा सोहळा\nराहुरी (नगर) : श्रीहरिकोट्टा (आंध्र प्रदेश) येथील \"इस्रो' केंद्रातून 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता \"पीएसएलव्ही-सी-47' या ध्रुवीय...\nशिक्रापूर पोलिसांनी \"पुणे'ला दिला न्याय\nशिक्रापूर (पुणे) : \"वाचून दाखवा आणि एक लाख ते एक कोटीचे बक्षीस मिळवा' या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजची दखल शिक्रापूर पोलिसांनी घेतली. रस्ता...\nभीमराया घे तुझ्या सर्व लेकरांची वंदना\nनगर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटना व...\nआमदार रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप\nपुणे : जिल्हा परिपद या मिनी मंत्रालयाचे सदस्य असताना विधानसभेवर निवडून जात राज्याच्या मंत्रालयात पाऊल ठेवल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या...\nमहाराष्ट्राच्या रणजी संघात \"नगरचा तोफखाना'\nनगर ः महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा तोफखाना धडाडणार आहे. एका बाजूने द्रुतगती, तर दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण...\nकणकवलीत जानेवारीत पर्यटन महोत्सव\nकणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली नगरपंचायतीचा पर्यटन महोत्सव २ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात होणार आहे. या कार्यक्रमात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/hn/2019/07/12/agro-sector-revolution/", "date_download": "2019-12-06T16:39:48Z", "digest": "sha1:N7TVU66N5KO644D5JHSKARJ466HLUMXY", "length": 7228, "nlines": 120, "source_domain": "krushiking.com", "title": "कृषी क्षेत्रातील क्रांती - Krushiking Hindi", "raw_content": "\nकृषिकिंग: कृषी शिक्षण मध्ये आज आपण कृषी क्षेत्रात झालेल्या विविध क्रांती पाहुया.\n१. हरितक्रांती(Green) – गहू व तांदूळ उत्पादन\n२.तपकिरी क्रांती (Brown) – कोकोवा, चामडे उत्पादन आणि अपारंपरिक उर्जा स्रोत\n३. श्वेत क्रांती(White) – द्ग्धोत्पादन\n४. गोल क्रांती(Round) – बटाटे उत्पादन\n५. अमृत क्रांती – नद्याजोड प्रकल्प\n६. पित क्रांती(Yellow) – तेलबिया आणि खाद्य तेल उत्पादन\n७. लाल क्रांती (Red) – टोमॅटो व मांस उत्पादन\n८. गुलाबी क्रांती(Pink) – कांदा, झिंगे , कोलंबी उत्पादन\n९. करडीक्रांती(Gray) – खत उत्पादन\n१०. चंदेरी तंतू क्रांती(Silver fiber) – कापूस उत्पादन\n११. रजत/चंदेरी क्रांती(Silver) – अंडी उत्पादन\n१२. सोनेरी क्रांती(Golden) – फळे, मध उत्पादन\n१३. सोनेरी तंतू क्रांती(Golden Fiber) – ताग उत्पादन\n१४. नील क्रांती(Blue) – मत्स्यउत्पादन\nकृषी उत्पन्न व प्रमुख जाती\nजगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती\nभारतातील पहिला बेट जिल्हा : माजुली बेट आसाम\nसिक्कीम जगातील पहिले 'ऑर्गेनिक स्टेट'\nभारतातील जागतिक वारसा स्थळे\nभारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे\nभारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-\nराष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018\nम्हशींच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी प्रक्रियेची गरज\nइ-नाम प्लॅटफॉर्मवर केवळ 14 टक्के शेतकऱ्यांची नोंदणी\nजनावरातील आहार संबंधित वांझपणा\nपारितोषिक विजेत्या शेतकरयाची यशोगाथा , सिक्कीम\nबुधवारपासून पाऊस आठवडाभर विश्रांती घ���णार\nज्ञानेश्वर महाराज पालखीः संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांना पालखीच्या पुढे चालण्यास परवानगी नाही\nसफरचंद उत्पादकांना अच्छे दिन येणार\nसंतुलीत पशुआहारातील पाण्याचे महत्व July 16, 2019\nपीक सल्ला: कांद्यावरील मर रोगाचे नियंत्रण July 16, 2019\n“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ८ (१४) July 15, 2019\nदेशाच्या अन्नधान्य आयातीत मोठी घट July 15, 2019\nएचटीबीटी कापसाचे पीक नष्ट करण्यास शेतकरी संघटनेचा विरोध July 15, 2019\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१ पहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७.\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nपहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/randhir-sawarkar/", "date_download": "2019-12-06T16:44:23Z", "digest": "sha1:ESVFDQIGNLXJGVZEXNTMIMVEPHBMKHPP", "length": 3072, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "randhir sawarkar Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nVIDEO: बंदोबस्त सोडून ऑन ड्युटी पोलीसाचा ‘डान्स’\nअकोला – धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त निघालेल्या मिरवणुकीत खाकी वर्दी घालून ग्रामस्थांच्या खांद्यावर बसून नाचणारे जिल्ह्यातील बोरगावमंजूचे ठाणेदार...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/959.html", "date_download": "2019-12-06T17:01:06Z", "digest": "sha1:JTFL7LS5IL6CSCH3PLBK5AWMM5EXLFBJ", "length": 37780, "nlines": 504, "source_domain": "www.sanatan.org", "title": "ज्ञानयोग - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदू���चे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र > विविध साधनामार्ग > ज्ञानयोग > ज्ञानयोग\nईश्वरप्राप्तीच्या विविध साधनामार्गांतील ज्ञानयोग हा एक मार्ग आहे. हिंदूंच्या धर्मग्रंथांचा सखोल अभ्यास आणि आचरण करून ईश्वरप्राप्ती करणे, ही ज्ञानयोग्याची साधना आहे. या योगमार्गाविषयी माहिती जाणून घेऊ.\n१. हिंदूंच्या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास म्हणजे ज्ञानयोग\nहिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये आपल्या ऋषिमुनींनी हिंदु धर्माची महती, वैशिष्ट्ये आणि आचारधर्माचे नियम यांचे विस्तृत विवेचन केले आहे. वेद, उपनिषदे, पुराणे, दर्शने, स्मृति, ऋचा, रामायण, श्रीमद्भगवतगीता, दासबोध हे आपले प्रमुख धर्मग्रंथ आहेत. या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करून ईश्वरप्राप्ती करणे, म्हणजे ज्ञानयोग या योगाची साधना आहे.\n२. धर्माविषयीचे लिखाण ब्रह्माविषयी\nअसल्याने आपले धर्मग्रंथ काळावर मात करणारे असणे\nधर्माविषयीचे लिखाण ब्रह्मासंबंधी असल्याने आणि ब्रह्म अनादि-अनंत असल्याने ते लिखाणही अनंत काळ टिकते. म्हणूनच आपले धर्मग्रंथ काळावर मात करणारे ठरले आहेत.\n३. सत्ययुगात जीव निर्गुणाच्या संपर्कात असलेले सगुण स्वरूपच\nअसल्याने त्याला ईश्वराच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे जाणे ज्ञानयोगाच्या माध्यमातून शक्य असणे\nज्ञानयोग हा ज्ञानशक्तीतील सगुणता, म्हणजेच शब्दबद्धतेच्या किंवा आकलनात्मक मायेच्या माध्यमातून ज्ञानशक्तीतील निर्गुणतेला प्रगट करतो. (शब्द ज्ञानाशी संबंधित आहेत. त्यांची स्वत:ची एक शक्ती असते. शब्दांना पहाणे सगुणाशी संबंधित, तर त्यांचे आकलन होणे हे निर्गुणाशी संबंधित आह���.) सत्ययुगात जीव निर्गुणाच्या संपर्कात असलेले सगुण स्वरूपच असल्यामुळे त्याला निर्गुणतेकडे, म्हणजेच ईश्वराच्या प्रत्यक्ष स्वरूपाकडे जाणे ज्ञानयोगाच्या माध्यमातून शक्य झाले.\n४. ‘ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या’, या उक्तीप्रमाणे\n‘मायेतील सत्य बोलणे’, ही देखील कलियुगात साधना असणे\n‘ब्रह्म सत्यं जगन् मिथ्या’, या आद्य शंकराचार्यांच्या मार्गदर्शक उक्तीप्रमाणे केवळ ब्रह्मच सत्य आहे आणि शेष सर्व माया आहे. मायेवर आधारित जीवन जगतांना ज्ञानयोगानुसार कलियुगातील जीव सातत्याने असत्याचा आधार घेऊन सुख-प्राप्तीसाठी धडपडत असतात. अशा परिस्थितीत जगाचा विरोध पत्करून मायेतील सत्य घटनेचे अथवा विचारांचे कथन करण्यासाठी मोठे धारिष्ट्य लागते. जो मायेतील सत्य बोलण्यास कचरत नाही, तोच पुढे अध्यात्मातील परमसत्याचा प्रसार जगभर करण्यास पात्र ठरतो. यानुसार ज्ञानयोगाप्रमाणे कलियुगात ‘मायेतील सत्य बोलणे’ ही देखील साधनाच आहे.\n५. ज्ञानयोग : अध्यात्माचे मर्म\n‘अध्यात्म’ हे ज्ञानयोगाचे मर्म आहे.\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म’\n६. ज्ञानयोग : सुखदुःखाची कारणे\nज्ञानयोगात सुख-दुःख असे काही नाही, सर्व ब्रह्मच आहे.\n७. ज्ञानयोग यामध्ये सात्त्विक बुद्धी आवश्यक\nअसल्याने कलियुगात या मार्गाने साधना करणे कठीण असणे\nया मार्गाने ईश्वरप्राप्ती होण्यासाठी मानवाची बुद्धी अतिशय सात्त्विक असावी लागते. अशी सात्त्विक बुद्धी सत्ययुगातील मानवाची होती; कारण सर्वजण ‘सोहं’ भावात असत. कलियुगातील मानवाची सात्त्विकता अल्प (कमी) असल्याने या मार्गाने साधना करणे कठीण आहे.\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘साधना (सर्वसाधारण विवेचन)’\nCategories Select Category abc (1) check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे ���ावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) व��पौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (3) सनातनचे अद्वितीयत्व (393) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोड��� (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nवारांशी संबंधित देवता आणि\nतिला पूरक असलेला कपड्यांचा रंग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/tag/congress/page/3", "date_download": "2019-12-06T15:12:21Z", "digest": "sha1:K6TR22N5FRHQAGHKKZJ2ZB5JOS5455QV", "length": 9224, "nlines": 33, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "congress Archives - Page 3 of 4 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमिलिंद देवरा यांच्याविरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल\nऑनलाईन टीम / मुंबई : दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या अडचणीत वाढ झाली असून, त्यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेने केलेल्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने हा गुन्हा दाखल केला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना दोन दिवसांपूर्वी नोटीस पाठविण्यात आली होती. जैन मंदिरा��ाहेर शिवसेनेने मांस ...Full Article\nकाँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी शिवसेनेच्या वाटेवर\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अनेक धक्के बसताना दिसत आहेत. त्यातच काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी देखील शिवसेनेच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...Full Article\n‘आप’चा काँग्रेस आघाडीला पाठिंबा\nमहाराष्ट्रात निवडणुकीत न उतरविण्याची भूमिका : सुधीर सावंत यांची माहिती पुणे / प्रतिनिधी : सत्ताधारी पक्षामुळे देश संकटात आला आहे. या सरकारच्या काळात दहशतवादाचे प्रमाण अधिक वाढले असून, सैन्याच्या ...Full Article\nशिवसेना अल्पसंख्यांकांविरोधात : मिलिंद देवरा\nऑनलाईन टीम / मुंबई : शिवसेना अल्पसंख्यांकांविरोधात असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केला आहे. तसेच काही वर्षांपूर्वी पर्युषण काळात शिवसेनेने जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा ...Full Article\nगोव्यात काँग्रेसकडून सत्तास्थापनेचा दावा , राज्यपालांची घेतली भेट\nऑनलाईन टीम / पणजी : मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आला असून सोमवारी दुपारी काँग्रेसने सत्तास्थापनेसाठी दावा केला आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट ...Full Article\nआंध्रच्या विशेष दर्जासाठी वायएसआर काँग्रेस, टीडीपी आक्रमक\nऑनलाईन टीम/ नवी दिल्ली : वायएसआर काँग्रेस, तेलगू देसम पार्टी या पक्षांसह इतर विरोधी पक्षांनी आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी गुरुवारी आंध्र प्रदेश बंद पुकारला. तसेच राज्यातील ...Full Article\n2018 मध्ये निवडणुकांसाठी तयार रहा ; अशोक चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nऑनलाईन प्रतिनिधी / जळगाव येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात. हे लक्षात घेऊन काँग्रस कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार रहावे, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक ...Full Article\nमोदी ‘रावण’; तर राहुल ‘राम’: अमेठीत वादग्रस्त बॅनरबाजी\nऑनलाईन टीम / अमेठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या अमेठी दौऱयात पोस्टरबाजी सुरू झाली असून, एका पोस्टरमध्ये राहुल गांधींना रामाच्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रावणाच्या भूमिकेत दाखवण्यात आले आ���े. ...Full Article\nनाना पटोलेंची घरवापसी; काँग्रेसमध्ये प्रवेश\nऑनलाईन टीम / मुंबई : माजी खासदार नाना पटोलेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या ट्विटर अकाउंटवरून ही माहिती देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे ...Full Article\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ’मौनी बाबा’ : काँग्रेस\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भीमा कोरेगाव हिंसाचाराच्यो पडसाद राज्यभर उमटत असताना या घटनेचे पडसाद लोकसभा आणि राज्यसभेत देखील उमटले. जिथे जिथे भाजपाची सत्ता आहे. तिथे तिथे दलितांवर ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/pune/two-youth-died-in-well-near-ambegaon-pune", "date_download": "2019-12-06T16:33:36Z", "digest": "sha1:5TLKOHBGKZODPWJT6LH75GQBIGB64SZ6", "length": 8748, "nlines": 128, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | आंबेगावात विहिरीत आढळले मावस भाऊ-बहिणीचे मृतदेह, आत्महत्येचा संशय", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nआंबेगावात विहिरीत आढळले मावस भाऊ-बहिणीचे मृतदेह, आत्महत्येचा संशय\nही आत्महत्या आहे की हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\n आंबेगाव तालुक्यातील खडकी येथील पांढरे वस्तीत सख्ख्या मावस भाऊ आणि बहिणीचे विहिरीत मृतदेह आढळले. अक्षय अशोक जाधव आणि ऋतुजा उत्तम तट्टू अशी मृतांची नावे आहेत. तथापि, विहिरीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही आत्महत्या आहे की हत्या याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.\nआंबेगाव तालुक्यातील खडकी येथे एका विहिरीत मुला-मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. पांढरे वस्तीत शंकराच्या मंदिरामागे घोड नदीकाठी असलेल्या विहिरीत या दोघांचे मृतदेह सापडले. अक्षय अशोक जाधव (वय 24) व ऋतुजा उत्तम तट्टू (वय 19) हे दोघेही मावस बहीण-भाऊ असून आत्महत्या झाली की हत्या झाली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह विहिरीबाहेर काढले. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.\nगडचिरोली जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये पाणी\nरायफल साफ करताना गोळी सुटून जवानाचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना\nलग्नाचे नाटक करून सहा लाखाचा गंडा, सातजणांविरोधात गुन्हा दाखल\nकांदा आयातीचा निर्णय इथंल्या शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा - राजू शेट्टी\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nमुंबई आणि पुणे शहरात आज पावसाची शक्यता\nकोल्हापूरात मटण दरांचा संघर्ष तीव्र\n मोक्का आरोपी सलीम मुल्लाच कार्यालय जमीनदोस्त; महापालिकेची कारवाई\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद करव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/court-gave-extension-to-inquiry-committee-appointed-to-inquire-into-kamala-mill-fire-investigation-till-september-10-27630", "date_download": "2019-12-06T15:58:24Z", "digest": "sha1:HZSEYJMJQFQBVASWWKKZMEEF7MLRKDPS", "length": 8024, "nlines": 101, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कमला मिल आग : चौकशी समितीच्या अहवालास मुदतवाढ", "raw_content": "\nकमला मिल आग : चौकशी समितीच्या अहवालास मुदतवाढ\nकमला मिल आग : चौकशी समितीच्या अहवालास मुदतवाढ\nकमला मिल कम्पाऊंडमधील एका हाॅटेलला २९ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या आगीप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी जुलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.\nकमला मिल आगीच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल ३१ आॅगस्टपर्यंत मुंबई उच्च न्यायालयात सादर होणं अपेक्षित होतं. मात्र, अाता न्यायालयानं अहवाल सादर करण्यासाठी चौकशी समितीला १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.\nकमला मिल कम्पाऊंडमधील एका हाॅटेलला २९ डिसेंबर रोजी भीषण आग लागली होती. यात १४ जणांचा मृत्यू झाला होता. या आगीप्रकरणी माजी आयपीएस अधिकारी जुलिओ रिबेरो यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं एप्रिलमध्ये माजी मुख्य न्यायमूर्ती ए. व्ही. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती नेमली. ही समिती आगीची सखोल चौकशी करणार आहेच, पण त्याचबरोबर रेस्टाॅरंट आणि हाॅटेलमध्ये आगीच्या घटना घडू नयेत यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासंबंधीच्या शिफारशी करणार आहे.\nया समितीकडून एप्रिलपासूनच कामाला सुरूवात झाली असून ३१ आॅगस्टपर्यंत समितीकडून यासंबंधीचा अहवाल न्यायालयात सादर केला जाणार होता. पण आता हा अहवाल सादर करण्यास न्यायालयानं समितीला १० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तर या याचिकेवरील पुढील सुनावणी १७ सप्टेंबरला होणार आहे.\nमहापालिका करणार १३६ वर्षे जुन्या मलाबार हिल जलाशयाची दुरूस्ती\nआयडॉलच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ\nकमला मिल आगहाॅटेलचौकशी समितीअहवालमुदतवाढउच्च न्यायालयजनहित याचिकान्यायमूर्ती ए. व्ही. सावंतजुलिओ रिबेरो\nमुंबईसाठी ‘व्हिजन २०३०’चं लक्ष्य, मुख्यमंत्र्यांनी दिली महापालिकेला भेट\nवांद्रे- वर्सोवा सी-लिंकच्या कामाला सुरुवात\nक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दुचाकीवरून नेल्यास होणार कारवाई\n'या' अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा\nलाचखोरीत पोलीस अव्वल, महसूलला मागे टाकलं\nपीएनबी घोटाळा: मेहुल चोक्सीला दणका, कारवाईवरील स्थगिती अर्ज फेटाळला\nउच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला 'या' कारणामुळं फटकारलं\nभटक्या गुरांसाठी आयआयटी मुंबईत गोसंवर्धन\nघरासाठी महापालिका मुख्यालयावर माहुलवासीयांची धडक\nदिवाळीनंतर गिरणी कामगारांसाठ��� सोडत होण्याची शक्यता\n मेट्रो कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयाचा प्रश्न\nग्रँट रोड आणि वांद्रे स्थानकातील पूल बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/pune-16-years-old-girl-suicide/", "date_download": "2019-12-06T15:39:33Z", "digest": "sha1:CKKKSP4FAN2V7CMFG2IWTYZQWVU4GMSH", "length": 14319, "nlines": 160, "source_domain": "policenama.com", "title": "pune : 16 years old girl suicide | मोबाईलमध्ये रेकॉडिंग करत 16 वर्षाच्या मुलाची आत्महत्या | policenama.com", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nहैदराबाद रेप केस : ‘न्याय’ झाला पण ‘अन्यायकारक’ पध्दतीनं,…\nमोबाईलमध्ये रेकॉडिंग करत 16 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nमोबाईलमध्ये रेकॉडिंग करत 16 वर्षाच्या मुलाची आत्महत्या\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात एका सोळा वर्षाच्या मुलाने मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याने पबजी गेम आमि टिक टॉक व्हिडीओ पाहण्यास कुटूंबियानी विरोध केल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा बिबवेवाडीत त्याच्या आजीसोबत राहतो. त्याला वडील नाहीत. तर, आई मुंबईत असते. त्या मुलास मोबाईलचे व्यसन होते. त्यामुळे त्याने नववीनंतर शाळा देखील सोडली होती. तो सतत मोबाईल टिकटॉक व्हिडीओ व पबजी गेम खेळत होता. यामुळे आजी सतत काळजीपोटी त्याला मोबाईल वापरू नकोस असे सांगत होती. तसेच, मी गेल्यावर तुझे काय होणार असेही म्हणत.\nगेल्या आठवड्यात आजीने मोबाईल वापरू नकोस म्हणून रागवले होते. यामुळे तो नैराश्यात होता. तो मोबाईलही कमी वापरत होता. सोमवारी सायंकाळी आजी एका खोलीत झोपली होती. त्यावेळी त्याने दुसर्‍या खोलीत मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केले. साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आजी उठल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली. त्यावेळी त्यांना मोबाईल दिसून आला. त्यामध्ये त्याने आत्महत्या केल्याचे रेकॉर्डिंग झाले आहे. पबजी गेम व टिकटॉक व्हिडीओ पाहण्यावरूनच रागवल्याने आत्महत्या केल्याचे स्थानिकाचे म्हणणे आहे. अधिक तपास बिबवेवाडी पोलिस करत आहेत.\n‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या\nनेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक\nकर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे\nमुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष\nलिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये\nप्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे\nमाझ्याकडून अपघात झाला अन् त्याचा मृत्यू झाला, मला अटक करा म्हणणारा ‘चालक’ मुंढव्यात\nविद्यापीठात अनधिकृत राहणार्‍या तरुणांचा मद्याच्या नशेत ‘गोंधळ’\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nहैदराबाद रेप केस : आरोपींचा ‘एन्काऊंटर’ झाल्यानंतर पोलिसांनी सांगितल्या…\nहैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे ‘मृतदेह’…\nमराठमोळ्या अभिनेत्रीच्या पिंक कलरमधील बिकीनी फोटोंनी लावली…\nफरहान अख्तरच्या ‘गर्लफ्रेन्ड’सोबत भरदिवसा घडलं…\n ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार,…\nजेव्हा ‘या’ 6 TV अभिनेत्रींनी दिले…\nअभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते \nअजित पवारांना ‘क्लिनचीट’ मिळाली तरी…, जलसंपदाचे माजी अधिकारी…\nबुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - सिंचन घोटाळा प्रकरणात जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री दोषी नाही म्हणणे म्हणजे सरकारकडून…\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’,…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीसह परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला.…\nदेशातील ‘टॉप 10’ पोलिस ठाण्यांची यादी जाहीर, तेलंगणा 8…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशभर महिलांवरील वाढत्या गुन्हेगारीविषयी लोकांमध्ये संताप उसळत आहे. लोक आता पोलिस…\nहैदराबाद रेप केस : ‘न्याय’ झाला पण…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आज पहाटे हैद्राबाद पोलिस���ंनी हैद्राबाद रेप आणि मर्डर केसमधील 4 आरोपींचा एन्काऊंटर केला.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nअजित पवारांना ‘क्लिनचीट’ मिळाली तरी…, जलसंपदाचे माजी अधिकारी…\nपोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी PM मोदी आणि HM शहा पुणे दौर्‍यावर\nअमेरिकेच्या नौदलाच्या पर्ल हार्बर शिपयार्डवर गोळीबार, सर्व गेट बंद\nPorn वेबसाइट्स ‘बॅन’, शौकिनांनी शोधला ‘जुगाड’\n‘गयारामांना’ तुर्तास काँग्रेसमध्ये प्रवेश नाही : बाळासाहेब…\nसोनं झालं ‘स्वस्त’ तर चांदी ‘महागली’, जाणून घ्या आजचे दर\nमोदी सरकार विवाहीत लोकांना ‘पेन्शन’ देणार, प्रत्येक जोडप्याला मिळणार 72 हजार रूपये, जाणून घ्या\nदिल्लीच्या रोहिणीमध्ये ‘डबल’ मर्डर शिक्षकाने पत्नी आणि सुनेला ‘संपवलं’, अनैतिक संबंधाचा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/consumer-federation-of-cotton-buys-27-purchase/", "date_download": "2019-12-06T16:38:51Z", "digest": "sha1:35NZTO22L2W5BIN3FA4G6A45JLBJUYP6", "length": 7626, "nlines": 104, "source_domain": "krushiking.com", "title": "पणन महासंघाच्या कापूस खरेदीला २७ चा मुहूर्त - Krushiking", "raw_content": "\nपणन महासंघाच्या कापूस खरेदीला २७ चा मुहूर्त\nकृषिकिंग : पणन महासंघ स्वतंत्र कापूस खरेदी न करता सीसीआयकरिता एजंट म्हणून खरेदी करतो. त्यामुळे निकृष्ट कापूस खरेदीनंतर त्यापासून तयार गाठींची उचलच सीसीआयने केली नाही तर मग काय, असा प्रश्‍न पणन महासंघासमोर होता. या साऱ्या मुद्यांवर विचार करून त्यानंतर बुधवारपासून २७तारखेपासून पणन महासंघाने खरेदी केंद्र उघडण्याचे ठरवले आहे.\nत्यामुळे सिसिआयची खरेदी सुरूच असली तरी कापूस पणन महासंघाची खरेदी २७तारखेपासून सुरु करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. महासंघाकडून राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल ४२ खरेदी केंद्रे उघडण्यात येणार असून ती यादीदेखील अंतिम झाली आहे. अमरावती येथील सहकारी जिनिंग परिसरात काटापूजनाने खरेदीची सुरुवात केली जाणार आहे.\nकापसात आठ टक्‍क्‍यापर्यंत आर्द्रता असेल तरच हमीभाव दिला जाणार आहे. त्यानंतर प्रती टक्क्‍यानुसार प्रती किलोची किंमत कमी होईल. बारा टक्‍क्‍यांपर्यंत आर्दता असेल तर चार किलोचे हम���भावानुसार पैसे कमी केले जाणार असल्याचे पणनच्या सूत्रांनी सांगितले. कापसाचा हमीभाव ५५५० रुपये असून आर्द्रतेचा विचार करूनच शेतकऱ्यांना पैसे दिले जातील.\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nदेशाचा जीडीपी ४.५ टक्के नसून फक्त १.५ टक्के\nनाफेडच्या मका आयातीच्या टेंडर साठी प्रतिसाद नाही\nसरकारने कांदा साठवणुकीची मर्यादा पुन्हा घटवली\nबाजारभाव अपडेट : येवला बाजारसमितीत कांदा १४७००\nफडणवीसांनी कारखान्यांना दिलेली मदत नव्या सरकारने रोखली\nTags: कापूस कापूस खरेदी पणन महामंडळ भारतीय कापूस महामंडळ\nवाढीव मदतीसाठी राज्यपालांना भेटणार – अजित पवार\nपणन महामंडळाच्या कापूस खरेदीची हि असतील केंद्रे\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/housefull-4-'s-movie-earnings", "date_download": "2019-12-06T16:44:52Z", "digest": "sha1:XGPDFLOAYGKVTMJC3QMJ4ENFIO7YW6TK", "length": 13772, "nlines": 251, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "housefull 4 's movie earnings: Latest housefull 4 's movie earnings News & Updates,housefull 4 's movie earnings Photos & Images, housefull 4 's movie earnings Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी ��लाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\n...म्हणून अक्षय कुमारने स्वीकारलं कॅनडाचे नागरिकत्...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाड..\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\n'हाऊसफुल्ल ४'ची कमाई, खरी की खोटी\nदिवाळीच्या मुहूर्तावर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. बॉक्स ऑफिसवर चित्रपटांची गर्दी होती. अक्षयकुमारच्या 'हाऊसफुल्ल ४' या अक्षयकुमारच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.\n; भारताने पासपोर्ट केला रद्द\nएन्काउंटर: हैदराबाद पोलीस चौकशी तयार\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nएकाच दिवसात दोन खुनांनी हादरली उपराजधानी\nहेटमायर हिट; लुईस, पोलार्डचीही फटकेबाजी\n...म्हणून अ���्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व\nमहाविकास आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार; नागपुरात घबराट\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\nएमजी मोटर आणणार स्वस्त इलेक्ट्रीक कार\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/gelusil-mps-p37124104", "date_download": "2019-12-06T16:17:47Z", "digest": "sha1:HZCKD3XL3FCVEOMYW7HPISN45VSZYFAQ", "length": 17606, "nlines": 310, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Gelusil Mps in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n14 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\n14 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nGelusil Mps के प्रकार चुनें\n14 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Gelusil Mps घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nकब्ज (और पढ़ें - कब्ज के घरेलू उपाय)\nगर्भवती महिलांसाठी Gelusil Mpsचा वापर सुरक्षित आहे काय\nGelusil Mps चा गर्भवती महिलांवर हानिकारक परिणाम होऊ शकतो. तुम्हाला असा कोणताही अनुभव आला, तर Gelusil Mps बंद करा आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Gelusil Mpsचा वापर सुरक्षित आहे काय\nGelusil Mps चा स्तनपान देणाऱ्या महिलांवर कोणताही हानिकारक परिणाम होत नाही.\nGelusil Mpsचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वरील Gelusil Mps च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nGelusil Mpsचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Gelusil Mps घेऊ शकता.\nGelusil Mpsचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Gelusil Mps घेऊ शकता.\nGelusil Mps खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Gelusil Mps घेऊ नये -\nGelusil Mps हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Gelusil Mps सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nGelusil Mps तुम्हाला पेंगुळलेले किंवा झोपाळू बनवित नाही. त्यामुळे तुम्ही वाहन किंवा मशिनरी सुरक्षितपणे चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Gelusil Mps केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Gelusil Mps चा मानसिक विकारांवरील वापर परिणामकारक नाही आहे.\nआहार आणि Gelusil Mps दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Gelusil Mps दरम्यान अभिक्रिया\nआजच्या तारखेपर्यंत यावर संशोधन झालेले नाही. त्यामुळे, अल्कोहोलसोबत Gelusil Mps घेण्याचे परिणाम काय असतील हे माहित नाही.\nGelusil Mps के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Gelusil Mps घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Gelusil Mps याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Gelusil Mps च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Gelusil Mps चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Gelusil Mps चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/gaming-consoles/silver+gaming-consoles-price-list.html", "date_download": "2019-12-06T16:59:58Z", "digest": "sha1:K76MULBD2K2TJAAXDWEMX4WEULVQHOH7", "length": 9394, "nlines": 158, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सिल्वर गेमिंग कॉन्सोल्स किंमत India मध्ये 06 Dec 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nसिल्वर गेमिंग कॉन्सोल्स Indiaकिंमत\nसिल्वर गेमिंग कॉन्सोल्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसिल्वर गेमिंग कॉन्सोल्स दर India मध्ये 6 December 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण सिल्वर गेमिंग कॉन्सोल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन निनटेंडो ३ड्स क्सल विथ पूर्व इंस्टॉलेड मारिओ अँड लुइगी टीम आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Ebay, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सिल्वर गेमिंग कॉन्सोल्स\nकिंमत सिल्वर गेमिंग कॉन्सोल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन निनटेंडो ३ड्स क्सल विथ पूर्व इंस्टॉलेड मारिओ अँड लुइगी टीम Rs. 19,990 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.286 येथे आपल्याला ड्रीम डेअल्स गमे प्लेअर विथ कॅसत्ते 8 इन 1 सिल्वर & ब्लू उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nसिल्वर गेमिंग कॉन्सोल्स India 2019मध्ये दर सूची\nनिनटेंडो ३ड्स क्सल विथ पू� Rs. 19990\nड्रीम डेअल्स गमे प्लेअर व� Rs. 286\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10 Silver गेमिंग कॉन्सोल्स\nताज्या Silver गेमिंग कॉन्सोल्स\nनिनटेंडो ३ड्स क्सल विथ पूर्व इंस्टॉलेड मारिओ अँड लुइगी टीम\nड्रीम डेअल्स गमे प्लेअर विथ कॅसत्ते 8 इन 1 सिल्वर & ब्लू\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/deepika-padukone-is-upset-with-shah-rukh-khan-as-he-forgets-to-call-her/articleshow/71386952.cms", "date_download": "2019-12-06T15:58:36Z", "digest": "sha1:JV4R765WO6ZUYGKZKAS7CFGHVTTJCRY2", "length": 15910, "nlines": 155, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Deepika Padukone and Shahrukh Khan: ...म्हणून शाहरूख खानवर चिडली दीपिका पादुकोण - Deepika Padukone Is Upset With Shah Rukh Khan As He Forgets To Call Her | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\n...म्हणून शाहरूख खानवर चिडली दीपिका पादुकोण\n'ओम शांति ओम', 'चेन्‍नई एक्‍स्प्रेस' आणि 'हॅपी न्‍यू इयर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता शाहरूख खान. केवळ ऑन स्क्रिनच नाही तर ऑफ स्क्रिनदेखील दीपिका आणि शाहरूखची चांगली मैत्री आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.\n...म्हणून शाहरूख खानवर चिडली दीपिका पादुकोण\nमुंबई: 'ओम शांति ओम', 'चेन्‍नई एक्‍स्प्रेस' आणि 'हॅपी न्‍यू इयर' यांसारख्या सुपरहिट चित्रपटात काम केलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेली जोडी म्हणजे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि अभिनेता शाहरूख खान. केवळ ऑन स्क्रिनच नाही तर ऑफ स्क्रिनदेखील दीपिका आणि शाहरूखची चांगली मैत्री आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. पण सध्या दीपिका किंग खानवर नाराज झाली आहे.\nदीपिका पादुकोणच्या एका पोस्टमुळे शाहरूख खान आणि ती एकमेकांचे किती चांगले मित्र आहेत हे लक्षात येईल. बॉलिवूडचा 'किंग खान' अर्थात शाहरूख सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असतो. इन्स्टाग्राम असो किंवा ट्विटर तो सतत त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींचे अपडेट्स आपल्या चाहत्यांना देत असतो. अलीकडेच शाहरूखने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली होती. स्वत:चा एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत त्याने लिहिलंय की, 'मी संपूर्ण रात्र जागं राहून माझ्या लायब्ररीची साफ-सफाई केली. सध्या मी तुम्हाला फार विस्कटलेला दिसेन पण त्या धुळीला पार करत माझ्यापर्यंत येणारा पुस्तकांचा विशिष्ट सुगंध मला अतिशय आनंद देणार आहे.' असं त्याने या फोटोसोबत लिहिलं होतं.\nशाहरूखचा हा फोटो पाहून द���पिकानं तो ट्विटरवर शेअर करत त्याला आठवण करून दिली की 'तू मला फोन करणार होतास...त्याचं काय झालं' दीपिकानं केलेल्या या ट्विटवरून कॉल करायला विसरलेल्या आपल्या मित्रावर दीपिका नाराज झालीय हे समजतंय. तिनं आपल्या मित्राला कानपिचक्या देत याची आठवणदेखील करून दिली. परंतु, हा फोन नेमका कशासंदर्भात होता हे मात्र समजू शकलं नाहीए. त्यांचे हे बोलणं पाहता शाहरूख आणि दीपिकाच्या आगामी चित्रपटाची ही चाहूल असू शकते असा अंदाज त्यांचे अनेक चाहते लावत आहेत.\nशाहरूख खानचा 'झिरो' चित्रपट मोठ्या पडद्यावर आपटल्यानंतर शाहरूख कोणत्याही सिनेमात दिसला नाहीए. लागोपाठच्या फ्लॉप्सचा त्यानं एवढा धसका घेतलाय की अद्याप कोणत्याही चित्रपटाची घोषणा त्यानं केलेली नाही. त्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाविषयी उत्सुकता आहे. तो सध्या एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे. दरम्यान, अमिताभ बच्चन व हेमा मालिनीच्या सुपरहिट 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटाचा रिमेक लवकरच बनणार असून या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता शाहरूख खान दिसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.\nदीपिका पादुकोण मात्र सध्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. लक्ष्मी अग्रवाल या अॅसिडहल्ला पीडितेच्या आयुष्यावर बेतलेल्या 'छपाक' या सिनेमात ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची जोडी '83' या सिनेमातून पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर भारतीय कर्णधार कपिल देव यांची भूमिका करत आहे, तर दिपीका त्यांची पत्नी रोमी भाटीया यांची भूमिका साकारणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविवाहित पुरुषाच्या प्रेमात पडली अभिनेत्री, आयुष्यभर राहिली एकटी\nतरुणींनी बलात्काऱ्यांची लैंगिक वासना पूर्ण करावी; निर्माता डॅनियल श्रवण बरळला\nडिंपी गांगुली पुन्हा गरोदर, शेअर केला बेबी बंपचा फोटो\nराज ठाकरेंकडून 'पानिपत' सिनेमाचे कौतुक\nइतर बातम्या:शाहरूख दीपिका चित्रपट|शाहरूख खान|दीपिका पादुकोण|Shah Rukh Khan|Deepika Padukone and Shahrukh Khan|Deepika Padukone\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिस��ंचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपती, पत्नी और वो\nधुसरतेत निर्माण झालेलं तीव्र नाट्यसंवेदन\nक्रांती रेडकर करणार कमबॅक\nअभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n...म्हणून शाहरूख खानवर चिडली दीपिका पादुकोण...\nबायोपिक करणं हे खायचं काम नाही: विद्या बालन...\nबॉलिवूडमध्ये येणार, पण अभिनयाच्या बळावर\nराखी सावंत विचारतेय, 'कौन सा मेरा हसबंड है", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/dr-award-to-cyrus-poonawala/articleshow/72029451.cms", "date_download": "2019-12-06T15:09:32Z", "digest": "sha1:IOF7AAAIDFPGIUHYC3GKRREMPIY6JAJS", "length": 11536, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: डॉ. सायरस पूनावाला यांना पुरस्कार - dr. award to cyrus poonawala | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nडॉ. सायरस पूनावाला यांना पुरस्कार\nम टा प्रतिनिधी, पुणे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ...\nडॉ. सायरस पूनावाला यांना पुरस्कार\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nसिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे (एबीएलएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबईत आयोजित एका समारंभात डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nलसीकरणाच्या क्षेत्रातील अद्वितीय योगदानाबद्दल डॉ. पूनावाला यांना जून महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे प्रतिष्ठेची 'डॉक्टर ऑफ सायन्स ऑनरिस कौसा', तसेच मॅसॅच्युसेट्स विद्यापीठच्या वतीने गेल्या वर्षी 'डॉक्टर ऑफ ह्युमेन लेटर्स' ही मानद पदवी प्रदान करण्यात आली होती. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही देशातील आघाडीची बायोटेक कंपनी असून, तिची स्थापना १९६६मध्ये झाली. ही कंपनी विविध आजारांवरील उपाय ठरणाऱ्या जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे उत्पादन करणारी जगातील सर्वांत मोठी कंपनी ठरली आहे. १७० ��ेक्षा अधिक देशांमध्ये रेबीज, गोवर, गलगंड, रूबेला, डांगी खोकला, टिटॅनस, घटसर्प, क्षयरोग, शीतज्वर, मेनिंनजायटिस, रोटाव्हायरस आणि हेपॅटायटिस बी यांपासून बचावासाठी वापरल्या जाणाऱ्या जीवरक्षक प्रतिबंधक लसींचे दीड अब्जपेक्षा जास्त डोस तयार केले जातात. जगातील आर्थिकदृष्ट्या वंचित वर्गातील ४० दशलक्षहून अधिक मुलांना जीवरक्षक लसी उपलब्ध करून दिल्या आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्लास्टीक टॅगने गळफास घेऊन टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nपुणे: 'पबजी'च्या आहारी गेलेल्या १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपुणे: 'या' अभिनेत्रीला खंडणीच्या गुन्ह्यात अटक\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nडॉ. सायरस पूनावाला यांना पुरस्कार...\nसंचेती रुग्णालयातमेंदू पुनर्वसन केंद्र...\n‘वीज आयोगाकडेतक्रारी दाखल करा’...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/chowkidar-chor-hai-remark-rahul-gandhi-let-off-with-warning/videoshow/72050966.cms", "date_download": "2019-12-06T15:19:40Z", "digest": "sha1:FRHCV4OY5M3GRJTSKE6XJMQGUVMPJA62", "length": 8234, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "'chowkidar chor hai' remark: rahul gandhi let off with warning - चौकीदार चोर... राहुल गांधींना कोर्टाकडून समज, Watch news Video | Maharashtra Times", "raw_content": "\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदर��बाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल..\nचौकीदार चोर... राहुल गांधींना कोर्टाकडून समजNov 14, 2019, 04:41 PM IST\nलोकसभा निवडणुकीच्या काळात 'चौकीदार चोर है' हे वाक्य काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चांगलंच प्रसिद्ध केलं होतं. पण या वक्तव्याविरोधात दाखल झालेल्या अवमान याचिकेवर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे. राहुल गांधी यांनी दिलेला माफीनामा स्वीकारत कोर्टाने त्यांना दिलासा दिला. शिवाय अशा प्रकारची वक्तव्य करण्यापासून दूर राहण्याचा सल्लाही कोर्टाने दिला. भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी 'चौकीदार चोर है' या वक्तव्याविरोधात याचिका दाखल केली होती. राफेल प्रकरणी मोदी सरकारवर टीका करण्यासाठी राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाचंही नाव वापरलं होतं. त्यामुळेच हे प्रकरण लांबलं.\nमध्य प्रदेशच्या महिला मंत्र्यांनी केला डान्स\n; मग 'या' टिप्स लक्षात ठेवा\nमुंबईत पोपटाच्या पिलांची तस्करी, तरुण वनविभागाच्या ताब्यात\nआजचं राशी भविष्य: दि. ३ डिसेंबर २०१९\nजान्हवी कपूरचा व्हाइट ड्रेसमधला हॉट लुक\nकुल्लूतील कडाक्याच्या थंडीतही अमिताभ बच्चन यांचे शूटींग\nआलिया भट्टची बहीण शाहीन डिप्रेशनमध्ये\nमुंबईत ४०० शिवसेना कार्यकर्ते भाजपत\nदाक्षिणात्य दाल वडे तयार करण्याची पाककृती\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A6%E0%A5%AC%E0%A5%AC", "date_download": "2019-12-06T16:37:01Z", "digest": "sha1:U46VO5XVOF2PZ3SD6TWMTFMNKN3G4I2E", "length": 4309, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १०६६ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १०६६ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १०६६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ११ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/chandrayan-ii-may-take-off-in-diwali/", "date_download": "2019-12-06T15:24:02Z", "digest": "sha1:7QZRWO7ZNVNOWIZBQFCPQJIIJWBWMKT3", "length": 15663, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "…तर दिवाळीत झेपावणार ‘चांद्रयान-2‘ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nकुलदीप सेंगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साक्षी महाराज ट्रोल\nबलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दयायाचिका करण्याचा अधिकारच नाही – राष्ट्रपती\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nजगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार लॉन्च, किंमत…\nमहिलेने चोरल्या नऊ जीन्स, व्हिडीओ व्हायरल\nवधू बनवून 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री\nबाबा नित्यानंदने बेट विकत घेऊन केली स्वतंत्र देशाची स्थापना\nटी-20 वर्ल्ड कपची चाचणी, हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये पहिला टी-20 सामना हैदराबादमध्ये रंगणार\nआंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक – हिंदुस्थानचा डबल धमाका\nराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कास्य पदक – मुंबईच्या संपदाची झेप\nविराट कोहली पुन्हा नंबर वन,पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीचा स्मिथला फटका\n‘आयपीएल’ सामन्यांसाठी आता पाच पंच,सौरव गांगुली यांचा क्रांतिकारी निर्णय\nसामना अग्रलेख – उगाच घाई कशाला\nमुद्दा – नक्की काय बदललंय\nलेख – आंबेडकरवादी उमेदवार जिंकत का नाहीत\n…आणि ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा बंगला’\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nMovie Review- मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ‘पानिपत’\nडॅनिअल क्रेगने No Time to Die च्या खलनायकाचे चुंबन घेतले, सगळेजण…\nस्पर्धात्मक नाटय़ाविष्कार – ‘आय विटनेस’, ‘काळा घोडा’\nसीताफळ खाण्याचे गुणका���ी फायदे, वाचा एका क्लिकवर\nPhoto – निसर्गाचे सौंदर्य – ‘फुलोरा’\nजागतिक एड्स दिवस- लक्षणे, उपचार आणि काळजी\nरोखठोक – महाराष्ट्रात हे कसे घडले ठाकरे, पवार, गांधी यांचे राजकारण\nसिमेंट वाढले; तापमान वाढले\nएक शेर सुनाता हूं\n…तर दिवाळीत झेपावणार ‘चांद्रयान-2‘\nसामना ऑनलाईन, नवी दिल्ली\nअंतराळात नवा इतिहास रचण्याचा निर्धार केलेल्या ‘इस्रो’ने तांत्रिक बिघाड दूर करून गुरुवारपर्यंत ‘चांद्रयान-2’चे प्रक्षेपण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, मात्र या प्रयत्नांतही यश न आल्यास ऑक्टोबरमध्ये म्हणजेच दिवाळीच्या आसपास ही मोहीम फत्ते केली जाणार आहे.\n‘चांद्रयान-2’ सोमवारी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावणार होते. इस्रोने मोहिमेची संपूर्ण तयारी केली असतानाच प्रक्षेपण वाहनामध्ये आलेल्या तांत्रिक बिघाडाने उड्डाणाचा ब्रह्ममुहूर्त साधता आला नाही. इस्रोने 18 जुलैपर्यंत बिघाड दूर करून यानाचे उड्डाण करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यात यश न आल्यास पुढील तीन महिन्यांसाठी ही मोहीम थांबवली जाणार आहे. इस्रोला पुढील ‘लाँच विंडो’ ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे. मोहीम रद्द केलेली नाही. लवकरच प्रक्षेपणाची नवी तारीख घोषित केली जाईल, अशी माहिती इस्रोच्या सूत्रांनी दिली. ज्यावेळी पृथ्वी आणि चंद्रामधील अंतर कमी असते आणि रॉकेटची दुसऱया उपग्रहांना धडकण्याची शक्यता खूप कमी असते त्यावेळी त्या वेळेला ‘लाँच विंडो’ म्हटले जाते.\n‘चांद्रयान -2’चे प्रक्षेपण तांत्रिक बिघाडामुळे थांबवले. यामुळे प्रक्षेपण पाहण्यासाठी आलेल्या लोकांची भले निराशा झाली, मात्र मोहिमेतील सक्रियता आणि वेळीच निर्णय घेतल्याबद्दल इस्रोची भरभरून प्रशंसा होऊ लागली आहे. घाई करून मोहिमेला संकटात टाकण्याऐवजी प्रक्षेपण रद्द करण्याचा इस्रोचा निर्णय कौतुकास्पद आहे, अशी दाद काही अंतराळ शास्त्रज्ञांनी दिली.\n‘काही दिवसांचा विलंब’ अधिक चांगला\n‘चांद्रयान-2’च्या प्रक्षेपणाच्या एक तास आधी इस्रोला आपल्या ‘बाहुबली’ रॉकेटमधील तांत्रिक बिघाडाची कल्पना आली. सोशल मीडियावर लोकांनी इस्रोची प्रशंसा करताना म्हटले की, ‘कधीच नाही’पेक्षा ‘काही दिवसांचा विलंब’ अधिक चांगला.\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्ह���यरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा पुढाकार\nगृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nPhoto- मध्य रेल्वेच्या ताफ्यात आली एसी लोकल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nमुस्लीम कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेनेची तत्परता, बाळाचे प्राण वाचवले\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nअनधिकृत भरावासासाठी जेएसडब्ल्युला ठोठावला 5 कोटी 37 लाखांचा दंड\nगावठी पिस्तुल बाळगणारा गुत्तेदार पोलिसांकडून जेरबंद\nया बातम्या अवश्य वाचा\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/additional-help-to-farmers-if-our-government-comes-ashok-chavan/", "date_download": "2019-12-06T16:42:44Z", "digest": "sha1:MZNKNCYPETWHOT2M6ONPMK67JWMRNDX2", "length": 7015, "nlines": 103, "source_domain": "krushiking.com", "title": "आमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत : अशोक चव्हाण - Krushiking", "raw_content": "\nआमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत : अशोक चव्हाण\nकृषिकिंग : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून राज्यातील शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला आहे. मात्र ही मदत अतिशय तुटपुंजी असल्याने विविध स्थरातून संताप व्यक्त केला जात आहे.\nराज्यपालांच्या या निर्णयावर बोलताना कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले कि, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली ��दत तुटपुंजी आहे. मात्र प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल. असा विश्वास त्यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया देताना व्यक्त केला आहे.\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nदेशाचा जीडीपी ४.५ टक्के नसून फक्त १.५ टक्के\nनाफेडच्या मका आयातीच्या टेंडर साठी प्रतिसाद नाही\nसरकारने कांदा साठवणुकीची मर्यादा पुन्हा घटवली\nबाजारभाव अपडेट : येवला बाजारसमितीत कांदा १४७००\nफडणवीसांनी कारखान्यांना दिलेली मदत नव्या सरकारने रोखली\nTags: अशोक चव्हाण नुकसान भरपाई राज्यपाल\n…अखेर राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर\nहि मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा : तुपकर\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87/4", "date_download": "2019-12-06T16:49:05Z", "digest": "sha1:VPQMKJ5BHWM7HRZ76WRWXYJSLXSINGVL", "length": 24465, "nlines": 307, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "विलेपार्ले: Latest विलेपार्ले News & Updates,विलेपार्ले Photos & Images, विलेपार्ले Videos | Maharashtra Times - Page 4", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\n...म्हणून अक्षय कुमारने स्वीकारलं कॅनडाचे नागरिकत्...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाड..\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nसंस्कृत रसास्वाद वर्गविलेपार्लेच्या लोकमान्य सेवा संघातर्फे ४, ५, ८, ११, १२ आणि १५ नोव्हेंबरला संस्कृत रसास्वाद वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे...\nअलीकडे काही उमेदवारांच्या 'कार्यसम्राट' चित्रफिती पाहून ऊर भरून आला आहे. मतदारसंघात सुलभ शौचालय आणि लादीकरणाच्या पलीकडील अनेक आभासी कामे त्या चित्रफितींमध्ये पाहून 'आमचेच चुकीचे की काय' असा प्रश्नही पडतो आहे.\nविधानसभा निवडणुकीसाठी मुंबईत उमेदवारांनी डिजिटल माध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणावर केला असून समाज माध्यमांचा खुबीने वापर करण्यासाठी तसेच बूथ मॅनेजमेंटसाठी बुथप्रमुखांना मोबाइल दिले आहेत.\n'पेट्रोरसायने'वर व्याख्यान मराठी विज्ञान परिषद आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने 'विज्ञानगंगा' व्याख्यानमालेत ...\nनालासोपाऱ्यात १९ हजार बोगस मतदार\nइतर मतदारसंघांतील मतदारांची नावे नालासोपारा मतदारसंघात असल्याची तक्रार बहुजन विकास आघाडीने केली होती. मात्र तपासात बोगस मतदार नसल्याचे पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. तसेच, बोगस मतदारांची यादी असल्यास ती सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार बविआने शोध घेऊन इतर मतदारसंघांत नावे असलेल्या १९ हजारांहून अधिक मतदारांची नावे नालासोपाऱ्यातही असल्याचे पुरावे सोमवारी पत्रकार परिषदेत सादर केले.\nपुनर्विवाहासाठी गमावले कोट्यवधी रुपये\nघटस्फोटित तसेच विधवा महिलांकडून पुनर्विवाहासाठी बऱ्याचदा विवाह जुळविणाऱ्या संकेतस्थळांचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. याचाच गैरफायदा ऑनलाइन भामटे घेत असून विलेपार्ले आणि वांद्रे येथील महिलेला कोट्यवधी रुपयांना गंडविण्यात आल्याचे उघड झाले आहे.\nबिपिन फुटबॉल प्रशिक्षण २० ऑक्टोबरपासून\n३३व्या बिपिन फुटबॉल अकादमी मोफत प्रशिक्षण शिबिराला कर्नाटक स्पोर्टिंग असोसिएशनच्या मैदानावर रविवार, २० ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार ...\nआजोबांना सेल्फी भोवली; ४०० फूट दरीत पडले\nसेल्फीचं वेड फक्त तरुण-तरुणींना लागलं नाही. तर यात आजी-आजोबा हेही बरेच पुढे गेले आहेत. माथेरानला फिरायला गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एका आजोबाचा जीव थोडक्यात बचावला. सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरल्याने हे आजोबा ४०० फूट खोल दरीत कोसळले होते. परंतु, दैवं बलवत्तर होतं म्हणून ते वाचले. दरीत पडल्यानंतर त्यांना स्थानिक बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले असून त्यांना किरकोळ जखम झाली आहे.\nपारसी कला व वारसा जपणाऱ्या उत्पादनांचे प्रदर्शन बाया स्टोअर, तळमजला, प्रथमेश टॉवर, ए विंग, रघुवंशी मिल कंपाऊंड, लोअर परळ स १० ते रा ८ वा...\nगणित गुजराती मतदारांच्या हाती\nगुजराती-राजस्थानी मतदारांच्या प्राबल्य��सह मराठी मतदारांचा सहभाग असलेला असा हा मिश्र लोकवस्तीचा मतदारसंघ आहे. पंजाबी, बंगाली, तमिळ, मल्याळी, सिंधी , ख्रिश्चन असे संमिश्र मतदार या ठिकाणी असले तरीही गुजराती मतदारांवर येथील निवडणुकांमधील गणिते अनेकदा ठरतात...\nविलेपार्ले मतदारसंघ बहुतांश नागरिक मराठी आणि गुजराती नागरिकांचा आहे. बहुतांश उच्चशिक्षित, उच्चभ्रू असलेला हा मतदारसंघ आहे. यामध्ये विमानतळ परिसरातील झोपडपट्टी, चकाला, सहार गावठाण यांचाही समावेश होतो.\nविलेपार्ले मतदारसंघ बहुतांश नागरिक मराठी आणि गुजराती नागरिकांचा आहे बहुतांश उच्चशिक्षित, उच्चभ्रू असलेला हा मतदारसंघ आहे...\nमुंबईत ३६ मतदारसंघांत ३३३ उमेदवार\nउपनगरात ३२ उमेदवारांची माघार, ५९ अर्ज बाद\n- चांदिवली, अणुशुक्तीनगर या मतदारसंघांत सर्वाधिक १५ उमेदवारम टा...\nमुंबईत ३६ मतदारसंघात ३३३ उमेदवार\n'फनेल'ची टांगती तलवार कायम\nम टा प्रतिनिधी, मुंबईछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील हजारो कुटुंबांचा पुनर्वसनाचा तिढा सुटू शकलेला नाही...\nविले-पार्ले मतदारसंघ हा २००९ साली डिलिमिटेशननंतर बदलला. पूर्वी यात पार्ले पश्चिमचे पाच प्रभाग येत. डिलिमिटेशननंतर पार्ले पूर्वचे पाच प्रभाग येऊ लागले. पार्ले पूर्व हा उच्चवर्णीय-वर्गीय मराठी, गुजराती, मारवाडी बहुल विभाग आहे. भाजपची विचारसरणीला अनुकूल अशा या समाज घटकांमध्ये मोदींचा राजकीय उदय झाल्यानंतर भाजपची हवा तयार झालेली नाही, तर ती खूप पूर्वीपासूनच होती. १९६७ पासून पार्ले पूर्वच्या दोन प्रभागांमध्ये तर काँग्रेस पक्ष कधीच जिंकलेला नव्हता.\nपार्लेकर अनधिकृत कबुतर खान्यामुळे त्रस्त\nरेल्वे स्थानकांतील पादचारी पूल किंवा सरकते जिना उतरत असताना प्रवाशांना धक्का देणे आणि अन्य साथीदाराच्या मदतीने बेसावध प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरणे, या पद्धतीने चोरी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला रेल्वे पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.\n; भारताने पासपोर्ट केला रद्द\nएन्काउंटर: हैदराबाद पोलीस चौकशी तयार\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nएकाच दिवसात दोन खुनांनी हादरली उपराजधानी\nहेटमायर हिट; लुईस, पोलार्डचीही फटकेबाजी\n...म्हणून अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व\nमहाविकास आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार; ना��पुरात घबराट\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\nएमजी मोटर आणणार स्वस्त इलेक्ट्रीक कार\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://visionstudy.in/current/affairs/mpsc_exam_will_mumbai_soon_get_its_first_women_chief", "date_download": "2019-12-06T15:38:21Z", "digest": "sha1:GOQYWIOQFG34NSPEPPLMWVAKCWMTRX5U", "length": 6626, "nlines": 89, "source_domain": "visionstudy.in", "title": "मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी येणार पहिली महिला | Vision Study", "raw_content": "\nमुंबईच्या पोलीस आयुक्तपदी येणार पहिली महिला\nमुंबईच्या पोलीस आयुक्तपदी येणार पहिली महिला\nया पदासाठी आयुक्त रश्मी शुक्ला आणि परमबीर सिंह यांच्या नावांची चर्चा\nमुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना मुदतवाढ न मिळाल्याने आता मुंबई पोलीस दलाच्या प्रमुख पदी लवकरच नवा अधिकारी नियुक्त होईल.\nया पदासाठी राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला आणि लाचलुचपत विभागाचे महासंचालक परमबीर सिंह यांच्या नावांची चर्चा आहे.\nजर रश्मी शुक्ला यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती झाली तर त्या या पदावर येणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत. गुप्तचर विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती होण्यापूर्वी त्या पुणे पोलीस आयुक्त होत्या. एका वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संजय बर्वे यांना पोलीस आयुक्तपदी मुदतवाढ द्यायची वा नाही याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. ३१ ऑगस्ट रोजी बर्वे यांचा कार्यकाळ संपत आहे. सुबोध जयस्वाल यांना राज्याच्या पोलीस महासंचालकपदी बढती मिळाल्यानंतर परमबीर सिंह मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या शर्यतीत सर्वात अग्रभागी होते, मात्र फडणवीस यांनी बर्वे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती.\n२००८ मध्ये तत्कालीन पोलीस महासंचालक पी. एस. पसरीचा आणि तत्कालीन पोलीस आयुक्त डी. एन. जाधव यांना त्यांच्या निवृत्तीनंतर तीन महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. हा निर्णय मुंबई हायकोर्टानं फेटाळला होता. नंतर तत्कालीन सरन्यायाधीश स्वतंतर कुमार आणि न्या. आय.पी. देवधर यांनी असं निरीक्षण नोंदवलं होतं की अशी मुदतवाढ इतर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या करिअरवर विपरित परिणाम करते.\nविद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही \"कमवा व शिका\" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Aathavato_Ka_Balapana", "date_download": "2019-12-06T16:42:13Z", "digest": "sha1:WCO4MRSHTQPW65XWPO4PCMUNS77UYN5E", "length": 2565, "nlines": 36, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "आठवतो का बालपणा | Aathavato Ka Balapana | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nआठवतो का बालपणा तुज\nबालपणातील सहवासाच्या थोर जाहल्या आज खुणा\nहळूच खुडिली कमळे कोणी\nकुणी गुंफिला हार मनोहर आणि वाहिला सांग कुणा\nइथे रुजविली कुणी मालती\nकुणी घातला मांडव भवती\nकळ्यांत पण या तुझाच दिसतो अबोल सुंदर गोडपणा\nझुके डहाळी तरू मोहरला\nत्यास बांधला कुणी हिंदोला\nकुणी चढविला वरती झोला हात लाविण्या रे गगना\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - सुधीर फडके\nस्वर - बालकराम , ललिता फडके\nचित्रपट - मायाबाजार (ऊर्फ वत्‍सलाहरण)\nगीत प्रकार - चित्रगीत , युगुलगीत\nतरुवर - तरू / झाड.\nहिंदोल (हिंडोल) - झुला, झोका.\nदूर राहुनी पाहु नको रे\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/farmers-are-expecting-loan-waiver-chief-minister-uddhav-thackeray-239498", "date_download": "2019-12-06T15:19:37Z", "digest": "sha1:IRXKCCBBYRKTN7PJWUO2CTV3NO7ROILN", "length": 16967, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुख्यमंत्री महाेदय कर्जमाफीचे तेवढे बघाच | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nमुख्यमंत्री महाेदय कर्जमाफीचे तेवढे बघाच\nशुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019\nउद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने त्यांच्याकडून शेतकरी वर्गाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या डाेक्यावर 32 कोटींचे पीक कर्जाचा बाेजा आहे. ताे उतरावा अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त हाेत आहे.\nसातारा : \"दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे,' असे आश्‍वासन नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना दिले होते. सध्या राज्यभरात अतिवृष्टी, महापुरांमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, पीक कर्���ही भरणे मुश्‍कील झाले. राज्यपालांनी जाहीर केलेली नुकसान भरपाईची मदत अत्यंत तोकडी असल्याने संपूर्ण कर्जमाफीचे आश्‍वासन देणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.\nसकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा.\nगत पावसाळ्यात अतिवृष्टी, सातत्याने पडलेल्या पावसामुळे बहुतांश ठिकाणी महापूर, पूर आले. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्यात पुन्हा एकदा परतीच्या पावसाने जिल्ह्यास मेटाकुटीला आणले. अतिपावसामुळे पिके कुजून गेली. बहुतांश शेतकऱ्यांच्या पिकांचे उत्पादन घटले. फळ, बागांचे प्रचंड नुकसान झाले. त्यात निवडणुकीचा निकाल लागूनही महिनाभर सरकार स्थापन झाले नाहीत. त्यातच राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्यपालांनी जिरायती शेतीसाठी हेक्‍टरी आठ हजार, तर बागायती व फळबागांसाठी हेक्‍टरी 18 हजारांची मदत जाहीर केली. मात्र, नुकसानची तुलनेत ही मदत अत्यंत तोकडी आहे.\nउद्धव ठाकरेंचा दाैरा अन्...\nउद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी \"तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल. खचून जायचे नाही, आत्महत्या करायची नाही, धीर सोडायचा नाही, शेतकरी मर्द असतो, तो प्रत्येक संकटाचा सामना करतो, त्याला धीर देण्यासाठी आम्ही आहोत,' असे आश्‍वासन दिले होते. आज ते सायंकाळी शपथविधी घेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आता महाविकास आघाडीचे सरकार आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता संपूर्ण कर्जमाफीकडे लागल्या आहेत.\nहेही वाचा - साताऱयात अतिक्रमणांचे साम्राज्य ; राजेंच्या सूचनांकडे दुर्लक्ष\nसत्ता स्थापनेचा पेच सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी सातारा, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेतली. त्या वेळी त्यांनी \"दुष्काळ कोरडा असो की ओला, संकटात तुमच्यासोबत आहे. तुमची संपूर्ण कर्जमाफी करणार आहे. कर्ज प्रकरणात बॅंक तगादा लावत असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. आपले सरकार स्थापन होताच कर्जमाफी केली जाईल,' असे आश्‍वासन दिले होते.\nपीक कर्ज न घेतलेले 1,27,542\nपीक कर्ज घेतलेले 14,572\nपीक कर्ज 32.73 (रक्‍कम लाखात)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nइथून झाला कांदा गायब...\nब्रह्मपुरी (जि. सोलापूर) : कांदा सर्वांच्या आहार��तील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साहजिकच तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दर वाढल्याने हाॅटेलातील...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचा शिधा\nठाणे : आर्थिक मंदीसह महागाईचा आगडोंब उसळला असतानाच यंदा पावसामुळे ओला दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. एकीकडे...\nगतवर्षीचे अनुदान कधी मिळणार\nउमरगा (जि. उस्मानाबाद) : नैसर्गिक संकटामुळे 2018 मध्ये खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना प्रशासनाच्या चुकीच्या अहवालामुळे...\nसरकार बदलले की पीक कर्जवाटप रखडले\nऔरंगाबाद: सततचा दुष्काळ आणि शेतमालास अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांना आसमानी व सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज मोठा...\nशेतकरी कर्जमाफीसाठी 'या' पोलिसाने दिला एक महिन्याचा पगार (video)\nउपळाई बुद्रूक (सोलापुर) : पावसाळ्यात झालेली अतिवृष्टी आणि परतीच्या अवकाळी पावसाने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हातातोंडाशी आलेली पिके वाया गेली...\nशेतकऱ्यांचे 82 कोटी थकले\nअकोला : सरकारी काम अन् वर्षभर थांब या उक्तीचा फटका अकोट, पातूर तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना बसत आहे. सदर दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्‍यांना वर्षभरानंतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/740690", "date_download": "2019-12-06T15:42:29Z", "digest": "sha1:3RMOQSYXZL5TAKLZIES33XO3UBFC2QEA", "length": 4071, "nlines": 23, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृतरित्या प्रस्ताव - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृतरित्या प्रस्ताव\nशिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृतरित्या प्रस्ताव\nऑनलाइन टीम / मुंबई :\nशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे सेनेला पाठिंबा देण्याची मागणी के��ी आहे. शिवसेनेकडून अधिकृतरित्या प्रस्ताव देण्यात आला आला.\nशिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व शरद पवार यांची बैठक वांद्र्याच्या हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे सुरू झाली आहे. या बैठकीला शरद पवार यांच्या सोबत अजित पवार देखील उपस्थित आहेत.\nया बैठकीत सत्तेचे वाटप कसे व्हावे आणि चालू राजकीय घडामोडींवर प्रामुख्याने चर्चा केली जात आहे. सोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास काहीच अट नसल्याचे सांगत असले तरीही शिवसेनेकडून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा होऊ शकते. त्यातही आदित्य ठाकरे यांच्या नावावर राष्ट्रवादीची काय भूमिका असणार हे देखील ठरणार आहे.\nदरम्यान, शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी 7.30 पर्यंतची वेळ आहे.\nरेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\nलाचखोर कृषी अधिकाऱयाला एसीबीने केली अटक\n…अखेर सोमय्या यांचे तिकट कापत ईशान्य मुंबईतून मनोज कोटकांना उमेदवारी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/362-362/", "date_download": "2019-12-06T16:04:40Z", "digest": "sha1:ENDXE37IS6FLQOU3244VSWDOHXGFI2UJ", "length": 15758, "nlines": 102, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "वळणदार रहस्य आणि चकित करणारे वास्तव! | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome नाटक नाटक समीक्षण वळणदार रहस्य आणि चकित करणारे वास्तव\nवळणदार रहस्य आणि चकित करणारे वास्तव\n‘तळ्यात मळ्यात’ अभिनयाची त्रिकोणी जुगलबंदी\nआपण आपल्याच जगण्याभोवती ख-या-खोटय़ाचे जाळे विणत असतो. अनाहुतपणे त्यात अडकत जातो.त्या अडकण्यातून नवनव्या खरे-खोटेपणाची गुंतागुंत वाढवतो. ���धी संशयाच्या कल्लोळाने अस्वस्थ होतो तर कधी आपल्या माणसाच्या जिव्हाळ्यानेप्रेमाचे घरटे बांधतो. आयुष्यातील अशा असंख्य वळणदार टप्प्यांना रहस्यमयतेची आकर्षक झालर लावून एक नाटक अनेक प्रश्नांचे जाळे विणते आणि चकित करणा-या वास्तवापर्यंत रसिकांना खिळवून ठेवते… या नाटय़ाविष्काराचे नाव आहे ‘तळ्यात मळ्यात’\nअभिजित गुरूने `तळ्यात मळ्यात’या खेळाद्वारे व्यावसायिक नाटकात नाटय़लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून दमदार पदार्पण केले आहे. समिधा देशपांडे-गुरू,अमृता संत आणि अभिजित अशा तिघांच्या अभिनयाची त्रिकोणी जुगलबंदी या खेळाला श्रीमंत करणारी आहे. या त्रिकोणाला राजू बावडेकर आणि विक्रम पाटील या दोन कलावंतांनी छोटय़ा भूमिकांमधून भक्कम आधार दिला आहे.\nपडदा उघडतो तेव्हा अश्विन (अभिजित गुरू) आणि त्याची बायको नीलिमा (अमृता संत) दिसते. दोघांचे कुटुंब. नीलिमा नोकरी करते. अश्वीन लेखक आहे. तो लेखनात अडकला आहे; पण प्रचंड अस्वस्थ आहे. नीलिमाच्या प्रश्नांवर त्याचे दचकणे, त्याचे सावरणे यातून त्याचा गोंधळ परिणामकारकपणे अधोरेखित करण्यात आला आहे. तो नाटकभर गुंफला आहे. नीलिमा ऑफिसला जाण्याच्या घाईत. त्यात ती स्वत:ला सजवते, त्याच्या काळजीपोटी त्याला सूचना देते,आवराआवर करून घरातून बाहेर पडते. ती घराबाहेर पडताच अश्वीन मोबाईलवरून स्विटी (समिधा गुरू)शी बोलतो. आता तो अश्वीन नाही. तो आहे आयबी एजंट राज. स्विटी ही त्याची आयबीतील सहकारी. स्विटीला राजच्या खासगी आयुष्यापासून सारे काही माहिती आहे. नीलिमाला मात्र स्विटी आणि अश्वीनबद्दल काहीही माहिती नाही. तिच्या नजरेतून तिचा नवरा हा लेखकच आहे. एक दिवस तो त्याचे कर्तृत्व सिद्ध करील, असा तिचा ठाम विश्वास आहे. अश्वीनला मात्र नीलिमापासून आपण हे सारे दडवून ठेवल्याबद्दल अपराधीपणाचे वाटते. तिला आपली खरी ओळख द्यावी, असे त्याला अनेकदा वाटते; पण स्विटी ते करू देत नाही. स्विटी आणि राज ड्रग माफियाला पकडण्याच्या माहिमेवर आहेत. तो एका हॉटेलमध्ये असल्याची खबर या दोघांना मिळते. त्याला पकडण्यासाठी ते जातात आणि रॉबर्ट डिसुझा नावाच्या माणसाला अश्वीन गोळ्या घालतो. या खुनाची वेगळी गोष्ट या नाटकात प्रवेश करते. रॉबर्टची बायको जेनी, मुलगा लोबो आणि सायमन नावाचा गृहस्थ या नाटकात प्रवेश करतात आणि या रहस्यनाटय़ाला वेगवेगळे कंगोरे देऊन जातात.\nहे नाटक पुढे सरकताना या कथानकाचे वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यासाठी वेगवेगळ्या घटना-घडामोडींची पेरणी केली आहे. त्यामुळे आपोआपच नाटकात रसिक गुंतत जातो. त्याचे तर्क लढवायला लागतो. रहस्यमय नाटकात रसिकांना गुंतवून ठेवणे, हे त्या कलाकृतीचे बलस्थान ठरत असते. ते बलस्थान कमावण्यासाठी कुठलीही कसर लेखकाने सोडली नाही. या नाटकात नवरा-बायकोच्या नात्यातील संघर्षाचे भावविश्वही विणले आहे. त्यातून हे नाटक फक्त रहस्याच्या ताणाचे ओझे वाहायला सांगत नाही, त्या नातेसंबंधांतील भावविश्वाच्या रंजकतेतही गुंतवून ठेवते. कधी चिमटे काढते. कधी हसवते आणि कधी या नवरा-बायकोच्या संघर्षात रसिकांना अस्वस्थही करते.\nया नाटकात कलावंतांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच असली तरी व्यक्तिरेखा असंख्य आहेत. अभिजित गुरूने अश्वीन आणि राज अशा दोन भूमिकांतून आपल्या अभिनय कौशल्याची भट्टी छान पेटवली आहे. समिधाने आयबी एजंट स्विटी रेखाटताना कुठेही कसर सोडली आहे. त्या भूमिकेतील सारे बारकावे ठसठसशीतपणे अधोरेखित केले आहेत.अमृताची भूमिका ही नोकरी करणारी स्त्राe अशी सर्वांना माहितीतली असल्याने जास्त अवघड होती. तिने हा अवघड डोंगर आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यावर ताकदीने सर केला आहे. अमृता, समिधा आणि अभिजित या तिघांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये सरस कोण, हे सांगता येणे कठीण व्हावे एवढय़ा प्रचंड ताकदीने या तिघांनी `तळ्यात मळ्यात’चा डाव हसत खेळत रंगवला आहे. राजन बावडेकरने सायमन आणि तुकाराम तर विक्रम पाटीलने रॉबर्ट, जेनी, लोबो अशा वेगवेगळ्या भूमिकांद्वारे आपल्या अभिनयाची ताकद दाखवून दिली आहे. या नाटकात आणखी काही भूमिका आहेत, त्या कोणत्या आहेत यासाठी आणि नाटकातील वळणदार रहस्यापासून आश्चर्यचकित करणारे वास्तव जाणून घेण्यासाठी हे नाटक बघावे लागणार आहे.\nनिर्माते शिवदर्शन साबळे, वैजयंती साबळे आणि संतोष भरत काणेकर यांच्या मॅजिक अवर क्रिएशन,आध्या क्रिएशन आणि अथर्व थिएटर या नाटय़संस्स्थेच्या बॅनरची ही निर्मिती आहे. संगीत शिवदर्शन साबळे यांचे असून नेपथ्य विजय कोळवणकर, प्रकाशयोजना भूषण देसाई, वेशभूषा सचिन लोवलेकर,रंगभूषा शरद सावंत यांची आहे. आशीष कांबळी हे निर्मितीप्रमुख असून, संजय माने, रुचिता शेलार, श्रवण विचारे, अवधेश भोसले, निकिता नार्वेकर, प्रणाली कदम, अमोल ��ंडजी यांनी निर्मिती व्यवस्था सांभाळली आहे. सूत्रधार अजित सरबळकर हे आहेत.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/election-environmentally/articleshow/71249643.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-12-06T16:27:31Z", "digest": "sha1:IHX3IO4GEW5VPJJ7YWGLEZVAIVOR2ET6", "length": 14030, "nlines": 166, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: पर्यावरणपूर्वक निवडणूक करा - election environmentally | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nलातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांचे आवाहन म टा...\nलातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचे आवाहन\nम. टा. प्रतिनिधी, लातूर\nलातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात १९ लाख १४ हजार ६६९ मतदार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. विधानसभेच्या निवडणुकीत पर्यावरण पूरक वातावरण निर्माण करून लातूर पॅटर्न निर्माण करण्याचे आवाहन राजकीय पक्षांना करण्यात आले असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.\nसहा विधानसभा मतदार संघापैकी सर्वाधिक मतदार लातूर शहर मतदार संघात ३ लाख ७२ हजार २१ मतदार आहेत. सर्वात कमी मतदार औसा मतदारसंघात २ लाख ८३ हजार ७९२ मतदार आहेत. लातूर ग्रामीण मतदारसंघात ३ लाख २२ हजार ६१, अहमदपूर मतदारसंघात ३ लाख २१ हजार ९३, उदगीर मतदारसंघ दोन लाख ९९ हजार १११, निलंगा मतदारसंघ ३ लाख १६ हजार ९१ मतदार आहेत. एकूण लोकसंख्येच्या ७० टक्के मतदार नोंदणी झाली आहे. नोंदणी झालेल्या मतदारांपैकी ९७ टक्के मतदारांकडे फोटो ओळखपत्र आहेत.\nया निवडणुकीत राजकीय पक्षानी हार फुलाचा, किंवा सत्कार, स्वागतासाठी फटाक्यांचा खर्च कमी करून जर रोपांचा वापर केला तर त्याचा निवडणूक खर्चात प्रत्येक रोपाचा फक्त एक रुपया खर्च मान्य करण्यात येणार असून पर्यावरणपूरक बाबींसाठी अत्यल्प खर्च मान्य करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.\nलोकसभा निवडणुकीच्या वेळी दिव्यांगासाठी निर्माण केलेल्या सक्षम मतदार संघाची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. यावेळी ही सखी आणि सक्षम मतदान केंद्र निर्माण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत म्हणाले. यावेळी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कालावधीत देण्यात येणाऱ्या पुस्तीकेत क्युआरएन कोडचा वापर केला असून देशपातळीवरचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. ज्याचा कर्मचाऱ्यांना चांगला उपयोग होणार आहे. राजकीय पक्षांनी सुद्धा सखी मतदान केंद्रात पोलिंग एजंट जर महिला कार्यकर्त्या नियुक्त केल्या तर तो सुद्धा एक नवा पायंडा पडेल यासाठी विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.\nएक नोव्हेंबरपासून टँकरने पाणीपुरवठा\nजिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटणकर हे सहा ही विधानसभा मतदारसंघासाठी आचारसंहिता विभाग प्रमुख आहेत. त्यांचीही यावेळी उपस्थिती होती. पाणी टंचाईबाबतीत विभागीय आयुक्तांच्या सुचनेनुसार आता एक नोव्हेंबरपासून टँकरने पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या पत्रकार परिषदेनंतर लातूर शहर मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी सुनील यादव, लातूर ग्रामीणचे अधिकारी रामचंद चोबे यांनीही त्यांच्या मतदारसंघाविषयी माहिती दिली.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nफडणवीस यांना ‘सागर’ बंगला\n‘संघटनात्मक कार्यबांधणीला वेळ द्या’\nनाराजांची एकजूट करण्याचा प्रयत्न\nहैद्राबादच्या पीडितेला ‘अभाविप’ची श्रद्धांजली\nजि. परिषद कर्मचारी लाभाच्या प्रतीक्षेत\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहे��ांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nगृहस्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे...\nविकासकामांसाठी ४७ लाखांची मंजुरी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/bandra", "date_download": "2019-12-06T15:39:22Z", "digest": "sha1:NVIRDU6PKW563JHZFXGRTBT7M22N5W76", "length": 26022, "nlines": 299, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "bandra: Latest bandra News & Updates,bandra Photos & Images, bandra Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्क�� शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाड..\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nVideo: गजरा विकणारी मलायकाला म्हणाली, 'हा गजरा अरबाजकडून...'\nतिला अनेकदा जिमच्या बाहेर पाहिलं जातं. नेहमीच्या दिनक्रमाप्रमाणे ती जिममधून बाहेर पडत होती. पण यावेळी असं काही झालं की तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले.\n‘आरेमध्ये प्राणिसंग्रहालयाचा हट्ट नको’\nशिवसेनेतील हालचालींना वेग; आमदार रंगशारदात\nराज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भाजपच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे.\nधारावी आणि वांद्रे येथे बुधवारी पाणीबाणी\n'जी-उत्तर' विभागातील धारावी येथे ६०० मिमी व्यासाची जलवाहिनी आणि १४५० मिमी व्यासाच्या अप्पर वैतरणा प्रमुख जलवाहिनी यांच्या जोडणीचे काम ६ नोव्‍हेंबर रोजी दुपारी १२ वाजल्यापासून ७ नोव्‍हेंबर रोजी पहाटे चार वाजेपर्यंत १६ तासांसाठी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात धारावी आणि वांद्रे परिसरात पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.\nसांसो�� की माला पे... गझल गायिका पूजा गायतोंडेचा सुमधुर स्वर\nमुंबईत 'मातोश्री'च्या अंगणातच शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला\nवांद्रे पश्चिममध्ये एकतर्फी लढत\nवांद्रे पश्चिम मतदारसंघातील लढत ही भाजपचे आशिष शेलार आणि काँग्रेसचे आसिफ झकारिया यांच्यात होणार आहे. या मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार बाबा सिद्दीकी यांनी यावेळी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आणि वांद्रे पूर्व येथे त्यांनी आपल्या मुलासाठी उमेदवारी मागितली,\n'मातोश्री'च्या अंगणातच सेनेला आव्हान देणाऱ्या सावंत यांची हकालपट्टी\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे 'मातोश्री' हे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातच शिवसेनेच्या विरोधात बंड पुकारून निवडणूक लढणाऱ्या आमदार तृप्ती सावंत यांची अखेर शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून सावंत यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.\nवांद्र्यातून तृप्ती सावंत यांचे तिकीट कापले\nशिवसेनेचे विद्यमान आमदार अशोक पाटील यांना डावलून रमेश कोरगावकर यांना, तर तृप्ती सावंत यांच्याऐवजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे सावंत आणि पाटील यांच्या समर्थकांनी 'मातोश्री'वर जाऊन नाराजी व्यक्त केली.\n‘आरे’ प्रश्नाचा आज निकाल\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ या मार्गावरील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडची उभारणी करण्यासाठी आरे कॉलनीमधील दोन हजार १८५ झाडे तोडण्यास व ४६१ झाडांचे अन्यत्र पुनर्रोपण करण्यास मुंबई वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी वैध आहे की अवैध आरे कॉलनी हे वनक्षेत्र आहे की नाही आरे कॉलनी हे वनक्षेत्र आहे की नाही आणि मेट्रो कारशेडची उभारणी ही मिठी नदीच्या पूरक्षेत्रात होत आहे की नाही\nमुंबई: प्लास्टिकमुळे लोकल रुळावरून घसरली\nमाहिम-किंग्जसर्कल विभागातील अनधिकृत झोपडपट्टीमधील रहिवाशांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे बुधवारी हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात आला. रुळांवर मोठ्या प्रमाणात आलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यामुळे लोकल रुळांवरून घसरली. रुळांवरील कचऱ्यामुळे लोकल घसरल्याची ही दुसरी घटना असून यामुळे रुळांशेजारी असलेल्या अनधिकृत झोपडपट्टीचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.\nसमुद्रात पडून तरुण बेपत्ता\nमुंबईतील प्रसिद्ध ठिकाण असलेले वांद्रे बँडस्टँ��� येथे समुद्रकिनारी बसलेले प्रेमीयुगुल पाण्यात पडल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. पोलिस, अग्निशमन दलाचे जवान यांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने तरुणीला वाचविले; मात्र तरुणाचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.\nमुंबईः समुद्र किनारी बसलेले दोघे जण बुडाले\nमुंबईतील प्रसिद्ध ठिकाण असलेले वांद्रे बँडस्टँड या ठिकाणी समुद्राच्या किनारी बसलेल्या मुलगा व मुलीला पाण्याचा अंदाज न आल्याने हे दोघे जण बुडाल्याची धक्कादायक घटना आज दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. समुद्रात बुडालेल्या २० वर्षीय मुलीला वाचवण्यात यश आले असून तिच्यावर भाभा हॉस्पिटलमध्ये आयसीयूत उपचार सुरू आहेत.\nमुंबई: सीएसएमटी-वांद्रे लोकल रुळांवरून घसरली\nसात कोटींचा सायकल ट्रॅक मोडीत काढल्यानंतर आता पुन्हा एकदा एमएमआरडीए सायकलच्या प्रेमात पडली आहे. कुर्ला व वांद्रे स्थानकातून वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये (बीकेसी) येण्यासाठी भाडेतत्त्वावर बॅटरीवरील सायकल सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.\nमुंबई: लोकलमध्ये जुंपली, महिलेने चावा घेत ओरबाडले\nलोकल प्रवासादरम्यान डब्यातील रेटारेटीदरम्यान झालेल्या भांडणात एका महिलेने सहप्रवासी महिलेच्या हातावर चावा घेत हात आणि मानेवर नखांनी ओरबाडले. यामुळे महिला प्रवासी जखमी झाली आहे. नजराना अंसारी (३५) असे या प्रवासी महिलेचे नाव असून ती प्रभादेवीहून वांद्र्याला जात होती.\nसर्वधर्मियांना एकत्र आणणारी 'माऊंट मेरी जत्रा'\nमुंबई: शाहरूख खानच्या हस्ते टपाल पाकिटाचे अनावरण\nवांद्रे स्थानक पोस्ट पाकिटावर\n'युनेस्को'ने जागतिक हेरिटेज म्हणून दर्जा दिलेल्या जुन्या कौलारू छपराच्या वांद्रे रेल्वे स्टेशनच्या सन्मानार्थ शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या पोस्ट पाकीटचे अनावरण अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते वांद्रे रेल्वे स्टेशन येथे शुक्रवारी झाले.\nवांद्रे आगीत रोबो कुचकामी\nआग विझवण्यासाठी अग्निशमन दलात एक कोटी खर्चून रोबो दाखल झाला असला प्रत्यक्षात वांद्रे येथील एमटीएनएल इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी उतरवले असता रोबो कुचकामी ठरला असल्याचे बोलले जात आहे.\n वेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे लक्ष्य\nएन्काउंटर: हैदराबाद पोलीस चौकशी तयार\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\n���िव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\nएमजी मोटर आणणार स्वस्त इलेक्ट्रीक कार\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\n'धोनीचा पल्ला गाठण्यास पंतला १५ वर्ष लागतील'\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/1061/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A5%8B", "date_download": "2019-12-06T15:19:26Z", "digest": "sha1:URMWRTMR4CGEJJ7JZH776SD4LBKJIGE4", "length": 10951, "nlines": 49, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमुख्यमंत्र्याची कमिटमेंट सरकारी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासारखीच – जयंत पाटील\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुका आता हे सरकार एकत्रित घेईल आणि त्याची तयारी म्हणून मुख्यमंत्र्यांनी सातव्या वेतन आयोगाची रक्कम देण्याची ही घोषणा केलेली आहे. आधी फरक दिला पाहिजे आणि मग त्याची मुख्य रक्कम हजार कोटी आहे ती दयायची आहे. त्यामुळे जी कमिटमेंट महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिली आहे त्याचा अर्थ त्यांच्या तोंडाला पानेच पुसण्याचे काम हे सरकार करणार आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मीडियाशी बोलताना केला.\nसातवा वेतन आयोग जाहीर झाल्यानंतर राज्य सरकारने अमलबजावणी करण्यास बराच उशीर केला आहे. विधानसभेतही मी सांगितले होते की राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर अमूक देत असल्याचे सांगेल आणि देत असताना त्यातला थोडासा टक्का एक भाग देईल आणि तशीच घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे असेही जयंत पाटील म्हणाले.\nमुख्यमंत्र्यांनी जानेवारी महिन्यात सातव्या वेतन आयोगाचे पैसे देण्यास सुरुवात करु असे जाहीर केले आहे याचा अर्थ असा की राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पैसे देण्याची सरकारची इच्छा नाही. बहुतेक एप्रिल-मे मध्ये निवडणूक होणार असल्याने त्या निवडणुकांसाठी आम्ही तुम्हाला दिलं असं सांगण्यासाठी आणि ते ही पाच किंवा सात टक्केच रक्कम महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी देण्यास सुरुवात केली जाईल अशी टिकाही जयंत पाटील यांनी केली.\nमहाराष्ट्���ातील सर्व शासकीय-निमशासकीय कर्मचारी सरकारवर आज नाराज आहेत. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देतानाही हे सरकार किती आडेवेडे घेते याचे चित्र आज पाहायला मिळत आहे. महागाई भत्ता मिळवण्यासाठी सुध्दा सरकारी कर्मचाऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष हे राज्य सरकार करत आहे. आता तर नवा फतवा काढला आहे की नवीन योजना तुम्हाला घ्यायची असेल तर २५ टक्के कर्मचारी कमी करण्याची तजवीज करुन तुम्ही नवी योजना सादर करा. याचा अर्थ महाराष्ट्रात ठेकेदारी पध्दत राबवून कर्मचारी सरकारला घ्यायचे आहेत असं एक नवं धोरण म्हणजे स्वस्तातील कर्मचारी राबवून ठेकेदारी पध्दतीला प्रोत्साहन देण्याची योजना राज्यसरकारची आहे असा थेट आरोप जयंत पाटील यांनी सरकारवर केला.\nदेशातील राजकारण वाईट वळणावर - शरद पवार ...\nशरद पवार यांची भाजपवर टीका; रोजगार निर्मितीत सरकारला अपयशकाही संघटनांना हाताशी धरून सत्तारूढ भाजप देशातील वातावरण कलुषित करत आहे. त्यामुळे कधी नव्हे ते देशातील राजकारण सध्या वाईट वळणावर गेल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शनिवारी केली.पक्षाच्या एकोणिसाव्या स्थापना दिनानिमित्त येथील मावळणकर सभागृहामध्ये झालेल्या कार्यक्रमात पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे देशभरातील प्रमुख नेते उपस्थित होते. त्या वेळी पवारांनी केलेले भाषण हे प्रामुख्याने शेतकऱ्यांचा उद्रेक, मंदसौरचा गोळीबार, मह ...\nपेट्रोल-डीझेल दरवाढीच्या निषेधार्थ परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाधिकारी ...\nगेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलसह घरगुती वापराच्या इंधनाच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. आपल्या परभणी जिल्ह्यात पेट्रोलने उच्चांक गाठला आहे. यामुळे सर्व नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले असून केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दरवाढ मागे घ्यावी, या मागणीसाठी आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने परभणी शहरातून सायकल मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात सहभागी कार्यकर्त्यांनी हातात विविध घोषणा लिहीलेले सरकार विरोधी फलक घेतले होत ...\nराष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलच्या वतीने लासुर्णे येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर्स सेलच्या वतीने लासुर्णे जि. सातारा येथे सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मेघा क्षीरसागर (स्त्रीरोगतज्ञ), डॉ. आशुतोष बर्गे (फिजिशियन) , डॉ. राजशेखर दिसले (एमएस अस्थिरोगतज्ञ), जयवंत भोसले जिल्हा परिषद सदस्य, सुप्रिया सावंत, पंचायत समिती सदस्या, डॉ. सुरेश शेडगे, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल, डॉ. प्रसन्न बाबर, जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल, डॉ. गणेश होळ, शिबीर समन्वयक, डॉ. नितीन सावंत, डॉ. म ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/health-fitness-wellness/what-golden-milk-and-its-seven-benefits-234380", "date_download": "2019-12-06T16:19:01Z", "digest": "sha1:3VI3UCWJ3QBA7MN5LLHU4FMHU5FUJNTF", "length": 20767, "nlines": 253, "source_domain": "www.esakal.com", "title": "काय आहे गोल्डन मिल्क ? जाणून घ्या त्याचे सात फायदे ! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nकाय आहे गोल्डन मिल्क जाणून घ्या त्याचे सात फायदे \nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\nगोल्डन मिल्कचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या शरीरासाठी गोल्डन मिल्क कशाप्रकारे फायदेशीर आहे.\nमुंबई : दुध आरोग्याला किती लाभदायक आहे हे आपण सर्व जाणताच. शरीरासाठी उपयुक्त असणारे कॅल्शिअम दुधातुन मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच दुध पियावे असा सल्ला डॉक्टर देतात. शिवाय हळदीचं दुध आरोग्यासाठी किती चांगलं आहे हे तुम्ही वयस्कर लोकांकडून अनेकदा ऐकलचं असेल. त्यालाच 'गोल्डन मिल्क' असं म्हणतात. गोल्डन मिल्कचे अनेक फायदे आहेत. जाणून घ्या शरीरासाठी गोल्डन मिल्क कशाप्रकारे फायदेशीर आहे. गोल्डन मिल्कमध्ये हळद, आल्याची पुड, वेलची पुड हेदेखील टाकतात.\nहळदीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्वचेसाठी फायदेशीर असते हळद. त्याचसोबत जखमेसाठी मलम म्हणून हळदेचा फायदा होतो. हे फार कमी लोकांना माहित आहे की, वजन कमी करण्यासाठीही हळदेचा फायदा होतो. त्यामुळे हळद आणि दुध एकत्रित घेतल्याने शरीरासाठी खुप उपयुक्त ठरतं. हे आहेत गोल्डन मिल्कचे सात फायदे.\nफोटो सोजन्य : गुगल\n1. भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स\nगोल्डन मिल्कमधील महत्त्वाचा घटक म्हणजे हळद. आशियाई पाककृतीमध्ये हळद महत्त्वाची आहे. त्यामुळेच जेवणाला पिवळा रंद येतो आणि शिवाय फोडणीही हळदीशिवाय पूर्ण होत नाही. 'कर्क्युमिन' ���ा हळदीमधील एक घटक गेले अनेक वर्ष आयुर्वेदीक औषधांमध्येही वापरला जातो. हळदी ही अॅंटीबायोटीक म्हणून ओळखली जाते. अँटीऑक्सिडंट्स या घटकामुळे जखमा लवकर बऱ्या होऊन येतात. तसेच शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार लवकर बरा होण्यास मदत होते. अनेकजण गोल्डन मिल्कमध्ये वेलची आणि आलं देखील टारकतात. त्यामधूनही अँटीऑक्सिडंट्स मिळतात. अशाप्रकारचं हळदीचं दूध तुम्हाला शरीराला उपयुक्त अँटीऑक्सिडंट्स पोहोचवण्याचं काम करतात.\nफोटो सोजन्य : गुगल\n2. जळजळ आणि सांधे दुखी कमी होण्यास मदत\nहळदीचं दुध अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. दीर्घकालिन आजाराचं दुखण हे प्रचंड वेदनादायी असतं. कर्करोग, मेटाबोलिक सिंड्रोम म्हणजेच चयपचनाचा सिंड्रोम, अल्झाइमर म्हणजे स्मरणशक्ती कमी होण्याचा आजार, हृदयविकार आणि असे अनेक आजार शरीराला वेदना पोहोचवतात. त्यामुळे विरोधी दाहक घटक शरीरामध्ये घेणे आवश्यक असतं. त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. हळदीच्या दुधाने सांधे दुखी कमी होण्यास मदत होते. शिवाय शरीरात होणारी जळजळही कमी होते. शरीराला होणाऱ्या अनेक व्याधींपासून संरक्षण मिळते.\nफोटो सोजन्य : गुगल\n3. मेंदुला चालना आणि बुद्धी तल्लख होण्यास मदत\nहळदीचं दुध मेंदुसाठीही तितकचं फाय़देशीर आहे. एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, कर्क्युमिन हा हळदीमधील घटक न्युट्रोट्राफिक घटक म्हणजेच BDNF वाढवण्याचं काम करतात. BDNF मेंदूतील सेल्सना वाढण्यास मदत करतात. त्यामुळे मेंदुला चालना मिळते तसेस बुद्धी तल्लख होण्यास मदत होते.\nफोटो सोजन्य : गुगल\n4. बिघडलेला मुड ठिक होण्यास मदत\nहळदीमधील कर्क्युमिन घटक विविध पद्धतीने शरीरासाठी उपयुक्त ठरतो. तुमचा मुड ठिक करण्यास आणि डिप्रेशन म्हणजेच नैराश्याला दूर राहण्यास मदत करतं. मेंदूतील नैराश्याला प्रवृत्त करणारे घटकांना कमी करुन मानसिक आरोग्य सुरळीत राखण्यास मदत होते. त्यामुळे हळदीचं दुध ज्याप्रमाणे शरीरासाठी फायदेशीर आहे तसचं मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहे.\nफोटो सोजन्य : गुगल\n5. शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित\nज्यावेळी शरीरातील साखरेचं प्रमाण गरजेपेक्षा जास्त वाढतं त्यावेळी मधूमेह सारखा त्रास होतो. गोल्डन मिल्कमधील वेलची आणि आलं हे शरीरातील साखरेचं प्रमाण कमी करण्यास मदत करतात. ज्यांना मधूमेह आणि रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी हळदीचं दुध घ्यावं. जेवल्यावर शरीरात जाणारं ग्लुकोज म्हणजेच साखर वेलचीमुळे कमी होऊ शकेत. अशाप्रकारे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.\nफोटो सोजन्य : गुगल\nखाण्यातील अनेक पदार्थामुळे अन्नपचन होण्यास अडथळा निर्माण होतो. अपचनामुळे साहजिकच पोटदुखी होते. अपचनाची लक्षणे कमी करण्यासाठी आणि पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी गोल्डन मिल्कमधील वेलची आणि हळद हे घटक पचनासाठी मदत करतात. जेवणानंतर हळदीच्या दुधाचे सेवन करावे. झोपण्याआधी तासभर ग्लासभर गरम हळदीच्या दुध पिल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते. दुधातील सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन ताण कमी करण्यास मदत करतात.\nफोटो सोजन्य : गुगल\n7. वजन कमी करण्यास मदत\nवजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हळदीचे दूध पिणे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हळदीमुळे मेदाचे (फॅट्सचे) विघटन होते ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. एका संशोधनानुसार जाडपणा घालवण्याचा महत्वाचा टप्पा असणारा भाग म्हणजे फॅट बर्न. हळद या फॅट बर्नला सुरुवात करते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nटिंडा थंड तसेच पित्तनाशक असल्याने अग्नीजवळ काम करावे लागणाऱ्यांसाठी, उन्हात प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा प्रखर प्रकाशात राहावे लागणाऱ्यांसाठी टिंड्याची...\nजेजुरीच्या चंपाषष्ठी उत्सवात असे भरले रंग...\nजेजुरी (पुणे) : चंपाषष्ठी उत्सवानिमित्त जेजुरीच्या खंडोबा गडावर आज कुलधर्म कुलाचारासाठी राज्यभरातून भाविक आले होते. सकाळी खंडोबाचे घट उठल्यानंतर...\nश्री खंडोबाचा विवाह सोहळा उत्साहात\nदहिवडी (जि. सातारा) : श्री क्षेत्र मलवडी येथील श्री खंडोबाचा विवाह सोहळा नाग दिव्यांच्या शुभ मुहूर्तावर रविवारी रात्री अकरा वाजून वीस मिनीटांनी...\n84 शेतकऱ्यांनी मिळून घेतले एवढे कर्ज...\nऔरंगाबाद : राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयाअंतर्गत बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना राबविली जात आहे. शुक्रवारपर्यंत (ता. 29) मराठवाड्यातील पाच...\n‘या’ पुनर्भार बिटी वाणाची उत्पादन क्षमता अधिक\nनांदेड : नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात विकसित झालेली ‘नांदेड - ४४’ बीटी कपाशी सतत फलधारणा होणारे वाण आहे. यामुळे इतर वाणापेक्षा या कपासीची...\n...या भागातील शेतकऱ्यांची गुळ निर्मितीला पस���ती\nगिरगाव (जि. हिंगोली) ः वसमत तालुक्‍यातील गिरगाव परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी गुळ कारखान्याकडे (गुऱ्हाळ) वळले आहेत. साखरेपेक्षा गुळाला अधिक भाव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/d-vitamin/", "date_download": "2019-12-06T16:43:54Z", "digest": "sha1:YE7ZINO4Z44JMXDVC43EOOZKL7ERA3XH", "length": 3082, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "'D' vitamin Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nआरोग्यम् धन संपदा : पाठदुखी आणि मानदुखी – कारणे आणि उपाय\nपाठदुखी आकारणेणि मानदुखी हल्ली या आजाराचे प्रमाण खूप वाढले आहे. बदलती जीवनशैली हे यामागचे मूळ कारण आहे. आजचे जीवन खूप धकाधकीचे झाले आहे. रात्री उशीरा जेवणे...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=prithviraj%20chavan&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aprithviraj%2520chavan", "date_download": "2019-12-06T15:49:42Z", "digest": "sha1:AQDDB2VXKYSGGUYUCJ5NTQK74NLD7KNF", "length": 15658, "nlines": 190, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस��क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (36) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (31) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (10) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (34) Apply बातम्या filter\nसरकारनामा (24) Apply सरकारनामा filter\nबातमी मागची बातमी (3) Apply बातमी मागची बातमी filter\nसिटीझन रिपोर्टर (1) Apply सिटीझन रिपोर्टर filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nपृथ्वीराज%20चव्हाण (35) Apply पृथ्वीराज%20चव्हाण filter\nमुख्यमंत्री (23) Apply मुख्यमंत्री filter\nकाँग्रेस (22) Apply काँग्रेस filter\nमहाराष्ट्र (18) Apply महाराष्ट्र filter\nअशोक%20चव्हाण (17) Apply अशोक%20चव्हाण filter\nबाळासाहेब%20थोरात (10) Apply बाळासाहेब%20थोरात filter\nअजित%20पवार (8) Apply अजित%20पवार filter\nराष्ट्रवाद (7) Apply राष्ट्रवाद filter\nउद्धव%20ठाकरे (6) Apply उद्धव%20ठाकरे filter\nजयंत%20पाटील (6) Apply जयंत%20पाटील filter\nदिल्ली (6) Apply दिल्ली filter\nछगन%20भुजबळ (5) Apply छगन%20भुजबळ filter\nदेवेंद्र%20फडणवीस (5) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (5) Apply राष्ट्रवादी%20काँग्रेस filter\nअग्रलेख : खुर्चीतील खिळे\nमहाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या सत्तातरांच्या नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्क...\nफडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा : पृथ्वीराज चव्हाण\nनवी दिल्ली : 'सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या बहुमत चाचणीबाबत निर्णय दिला. उद्याच बहुमत चाचणी होणार, आणि...\nफडणवीस सरकारला महत्त्वाचे निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाही.\nनवी दिल्ली - महाराष्ट्रात सिंचन गैरव्यवहारात नऊ प्रकरणे नस्तीबंद करण्याच्या, म्हणजे थांबविण्याच्या निर्णयावर कॉंग्रेसने कडाडून...\n 'या' नेत्यांकडे 'ही' मंत्रीपदे\nमुंबई/नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या...\nकाँग्रेसच्या 'या' नेत्याला मिळणार उपमुख्यमंत्रिपद\nबई : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांऐवजी बाळासाहेब थोरात यांचं नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी घेतले जात आहे. थोरातांच्या नावावर...\nVIDEO | आजची महाशिवआघाडी राज्यपाल भेट रद्द\nमुंबई : महाशिवआघाडीच्या नेत्यांची राज्यपालासोबत होणारी आजची नियोजित बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. पक्षांचे नेते त्यांच्या...\nVIDEO | Shivsena - Congress बैठक संपन्��; बैठकीनंतर उद्धव ठाकरे म्हणतात की...\nमुंबई : काँग्रेस नेत्यांसोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक संपली असून, चर्चा योग्य दिशेने सुरु झाली आहे, असे त्यांनी...\nराष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय | जाणून घ्या कोव्हा लागते राष्ट्रपती राजवट\nराष्ट्रपती राजवट म्हणजे नेमकं काय राज्यातील शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल राज्यपालांनी राष्ट्रपतींना...\nजाणून घेऊयात , 'राष्ट्रपती राजवट म्हणजे काय\nमुंबई: महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आतापर्यंत दोनवेळाच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली आहे. २०१४ मध्ये राष्ट्रवादी...\nभाजप-सेनेचे काय ठरले नाही तर आम्ही पुढील विचार करू -पृथ्वीराज चव्हाण\nकऱ्हाड: भाजप-शिवसेनेतील मतभेद हे टोकाला गेले आहेत. एकमेकांविरुद्ध आरोप- प्रत्यारोप होत आहेत. महाराष्ट्राला हे शोभणारे नाही. भाजप...\nभाजपचे संख्याबळ124 वर; शिवसेनेच्या जवळपास दुप्पट\nमुंबई : राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतही आठ दिवस झाले, तरी ओढाताण वाढत असल्याने सत्तास्थापनेचा घोळ...\nआमचा कोकण, नी.. आमचो राणो\n'आमचो राणो'..ही एकेकाळी त्यांच्याबद्दल प्रत्येक कोकणी माणसाच्या मनात असलेली आपलेपणाची भावना ओसरून आता काही वर्षे लोटलीत.. शिवाय '...\nराजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, कोण कोणाबद्दल काय म्हणतंय पाहा एका क्लिकवर...\n1. भाजपचे उमेदवार नाना श्यामकुळे यांच्यासाठी सुधीर मुनगंटीवारांची प्रचारसभा, चंद्रपुरातल्या सभेत शहराचा विकास करणार असल्याचं...\n36 जिल्ह्यांमधील राजकीयसह महत्वाच्या घडामोडी पाहा एका क्लिकवर..\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात काय घडतं आहे प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत प्रचारासाठी नेते काय काय फंडे आजमवत आहेत यासह 36 जिल्ह्यांमधील काय विशेष...\nकॉंग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर\nपुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आज ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया...\nउदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील लढणार\nसातारा : सातारा लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे नेते व माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून अखेर श्रीनिवास पाटील...\nकोण लढणार साताऱ्यात उदयनराजेंविरोधात\nनवी दिल्ली : उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी, त्यांना आपल्या...\nकाँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर\nकराड : सातारा जिल्ह्य़ात राष्ट्रवादी काँग्रेसला यापूर्वीच मोठे खिंडार पडलेले आहे. अद्यापही सभापती रामराजे निंबाळकर, खासदार...\nराष्ट्रवादीकडून उमेदवारांची नावं निश्चित\nपुणे : काँग्रेस-राष्ट्रवादीची सध्या विधानसभा जागा वाटपाची बोलणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काल पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या...\nपंढरपुरात होणाऱ्या धनगर मेळाव्याला,धनगर समाजाचा तीव्र विरोध\nपंढरपूर : धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करुन त्या प्रमाणे सवलती लागू कराव्यात या मागणीसाठी येत्या 11 ऑगस्ट रोजी पंढरपुरात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/holi", "date_download": "2019-12-06T17:10:15Z", "digest": "sha1:D3KQVXCIKYPD4R2CB5YX36P6UDLNKLXW", "length": 23256, "nlines": 497, "source_domain": "www.sanatan.org", "title": "होळी आणि रंगपंचमी - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nधार्मिक उत्सवांमागील शास्त्र लक्षात घेऊन ते श्रद्धापूर्वक साजरे केल्याने प्रत्येक व्यक्तीचे जीवन कल्याणमय होते. या दृष्टीने होलिकोत्सवाचा उद्देश, इतिहास, तो साजरा करण्याची पद्धत, होळीची रचना आदी कृतींसंबंधी शास्त्रीय विवेचनासह प्रत्यक्ष कृतींचे चलच्चित्रपटही (व्हिडीओ) येथे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे कचर्‍याच्या होळीपेक्षा पारंपारिक धा��्मिक पद्धतीने होळी का साजरी करावी होळी पेटवल्यावर अर्वाच्च भाषेत बोंब का मारावी होळी पेटवल्यावर अर्वाच्च भाषेत बोंब का मारावी रंगपंचमीला रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंग का वापरावेत रंगपंचमीला रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक रंग का वापरावेत यांसारख्या सूत्रांची कारणमीमांसाही येथे केली आहे.\nहोळी साजरी करण्यामागील इतिहास, महत्त्व, साजरा करण्याची पद्धत, याविषयीची माहिती या लेखातून...\nहोळीची रचना शास्त्रीय पद्धतीने नेमकी कशी करावी, तिला सजवण्याची पद्धत याविषयी पाहूया.\nहोळीतील ‘बोंब मारणे’ या कृतीमागील शास्त्र\nहोळी पेटवल्यानंतर बोंब मारण्याची प्रथा आहे. ही विकृती नसून त्यामागेही शास्त्र आहे.\nहोळीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे धूलीवंदनाच्या दिवशी अनेक ठिकाणी रंग खेळतात आणि त्याला...\nरंगपंचमीच्या दिवशी नैसर्गिक रंगांचीच उधळण करण्यामागील शास्त्र\nरासायनिक रंगामुळे होणारी हानी, सात्त्विक रंगांचे लाभ, नैसर्गिक रंग कसे बनवावेत यांविषयी...\nअपसमज आणि त्यांचे खंडण\nहोलीदहनानंतर त्या स्थानातील प्रज्वलित निखार्‍यांवरून चालत जाणे योग्य कि अयोग्य \nएखाद्यामध्ये तेजतत्त्व धारण करण्याची क्षमता आहे कि नाही, हे लक्षात न घेता...\nहोळी, धूलिवंदन आणि रंगपंचमी पर्यावरणपूरक, अपप्रकार विरहित; मात्र धर्मशास्त्र सुसंगत अशी साजरी...\nवृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे, हा उदात्त...\nधार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र\nपंचोपचार आणि षोडशोपचार पूजनामागील शास्त्र\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/raj-thackeray-mns", "date_download": "2019-12-06T15:52:37Z", "digest": "sha1:CDUJ5RL7UBLFVWX5LK773HFXCNFORUV4", "length": 6947, "nlines": 109, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Raj Thackeray mns Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nमी ब्लू फिल्म करत नाही : राज ठाकरे\n‘ब्लू प्रिंट’ हा शब्द उच्चारताना पत्रकार चुकला आणि ‘ब्लू फिल्म’ असं बोलून गेला. राज ठाकरेंनी हाच धागा पकडला आणि ‘मी ब्लू फिल्म करत नाही’ असं हसत उत्तर दिलं.\nमुंबई महापालिका लढवणारा मनसे उमेदवार चोरी प्रकरणात अटकेत\nमनसेच्या तिकीटावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणारा उमेदवार निलेश मुद्राळे याला 1995 मधील चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे.\nराज ठाकरे यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत\nराज ठाकरेंचं मुंबईच्या सभेतील संपूर्ण भाषण\nमोदींच्या जाहिरातीतील कुटुंब राज ठाकरेंनी मंचावर आणलं\nमुंबई : भाजपच्या ‘डिजीटल गाव हरिसाल’च्या पोलखोलनंतर ‘मोदी है तो मुमकिन है’च्या जाहिरातीवरील कुटुंबाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंचावर आणलं. भाजपने खोटा प्रचार करत\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sanjay-ghatge", "date_download": "2019-12-06T15:53:10Z", "digest": "sha1:VUFYBEU2SH3MHKSA6HKWTXYVOUOH4WSV", "length": 6475, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Sanjay Ghatge Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nसंजय घाटगेंच्या एबी फॉर्मने कोल्हापुरात भाजपला धक्का, राजे गटात अस्वस्थता\nकागलमधून भाजपचे समरजितसिंह घाटगे (Samarjit Singh Ghatge) यांनी तयारी सुरू असतानाच शिवसेनेनं संजय घाटगे (Sanjay Ghatge) यांना एबी फॉर्म दिल्यानं समरजितसिंह राजे गटात खळबळ उडाली आहे.\nआधी भाजप इच्छुकाचं शक्तीप्रदर्शन, आता शिवसेनेने ताकद दाखवली, कागलमध्ये युतीची डोकेदुखी\nविधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत, तसं कागलमधील (Kagal Vidhan Sabha ) राजकीय वातावरण तापू लागलं आहे. युतीचा फॉर्म्युला ठरण्याआधीच शिवसेनेचे माजी आमदार संजयबाबा घाटगे (Sanjay Ghatge) यांनी आज प्रचाराचा शुभारंभ केला.\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/sword", "date_download": "2019-12-06T15:49:05Z", "digest": "sha1:CC3TRKCITFPLJURE3KZYRPXPG46SOQL5", "length": 6501, "nlines": 104, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "sword Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nनागपुरात कोंबिंग ऑपरेशन, 20 तलवारींचा साठा जप्त\nनागपूर : नागपूरमध्ये पहिल्या टप्प्यात म्हणजे उद्या (11 एप्रिल) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. नागपूरातील बाळाभाऊपेठ झोपडपट्टीत\nशिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीची प्रतिकृती तयार\nVIDEO : खासदार सुप्रिया सुळेंची तलवारबाजी\nपुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात तलवारबाजी केली. हडपसरमध्ये सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/23047.html", "date_download": "2019-12-06T16:51:44Z", "digest": "sha1:T7LZTABZTKOMBN7OUIWOXUAYECMMOVHG", "length": 47518, "nlines": 526, "source_domain": "www.sanatan.org", "title": "विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन उपचार - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आपत्काळासाठी संजीवनी > स्वसंमोहन > विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन उपचार\nसनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या ग्रंथमालिकेतील उपमालिका \nभावी महायुद्धकाळात डॉक्टर, वैद्य, औषधे\nआदी उपलब्ध नसतांना, तसेच नेहमीसाठीही उपयुक्त \n१. मनोविकारांवर स्वसंमोहन उपचार (२ भाग)\n२. शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार\n३. लैंगिक समस्यांवर स्वसंमोहन उपचार\nसंत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबियांच्याही आरोग्याचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन संस्था ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. ६.१२.२०१६ या दिनांकापर्यंत या मालिकेतील १३ ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या मालिकेतील ‘विकार-निर्मूलनासाठी स्वसंमोहन-उपचार’ या उपमालिकेचा परिचय करून देत आहोत. सविस्तर विवेचन ग्रंथमा��िकेत केले आहे. या ग्रंथमालिकेतील सर्व भाग वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत.\n‘स्वसंमोहन उपचारपद्धत’ ही केवळ आपत्काळाच्या दृष्टीनेच नाही, तर एरव्हीसाठीही उपयुक्त आहे.\nलेखाच्या या भागात ‘दमा’ या शारीरिक विकारावर ‘स्वसंमोहन उपचार कसे करू शकतो ’ याचे विवेचन केले आहे.\nग्रंथांचे संकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ)\n‘माणसाला अतिशय त्रस्त करणारा रोग कोणता ’, असे कोणी विचारले, तर बहुतेक वैद्य त्याचे उत्तर ‘दमा’ असेच देतील. पाण्याबाहेर काढलेला मासा तडफडतो, त्याप्रमाणे सभोवार हवा असूनही वातावरणातील प्राणवायू शरिरात जाऊ शकत नसल्याने दम्याचा विकार झालेला रुग्ण अक्षरशः माशासारखा तडफडत असतो.\nदम्याच्या विकारात श्‍वासनलिकांचे आकुंचन होऊन श्‍वासोच्छ्वासाला अडथळा निर्माण होतो.\nआपण येथे ‘श्‍वासनलिकांचे आकुंचन झाल्यामुळे दमा लागणे’, या विकाराचा विचार करणार आहोत. सर्वसाधारण व्यक्ती ज्या वेळी ‘दमा’ असा उल्लेख करते, त्या वेळी तिच्या मनात हाच विकार असतो. इतर कारणांमुळे दम लागत असल्यास त्याला ‘दमा’ असे संबोधले जात नाही, तर त्याला ‘धाप लागली’, असे म्हणतात.\n६ अ. दम्याची लक्षणे\n६ अ १. पूर्वसूचना मिळणे : काही जणांना अस्वस्थता वाटणे, शिंका येणे अशांसारख्या लक्षणांमुळे दमा लागणार असल्याची पूर्वसूचना मिळते.\n६ अ २. दम्याचा झटका येणे : छातीवर अचानक दाब आल्यासारखे वाटून रुग्ण उठून बसतो आणि श्‍वास घेण्यासाठी तडफडू लागतो. तो दारे, खिडक्या उघडायला सांगतो. त्याच्या अंगाला घाम फुटून त्याचे हात-पाय थंड पडतात.\n६ अ ३. दम्याचा झटका नाहीसा होणे : शेवटी खोकला येऊन अल्पसा कफ बाहेर पडल्यावर दम्याचा झटका नाहीसा होतो.\n६ अ ४. धापेचा अवधी : काही मिनिटे ते काही घंटे (तास)\n‘केवळ ३४ टक्के रुग्णांमध्ये ‘अ‍ॅलर्जी’ किंवा फुफ्फुसाचा गंभीर विकार यांमुळे दमा लागतो. ६६ टक्के रुग्णांत मनावर ताण आला की, शरिरावरही ताण येतो. त्यामुळे छातीचे स्नायू आवळले जाऊन श्‍वासोच्छ्वास करायला त्रास होतो, म्हणजेच दमा लागतो.’\n६ आ १. सर्वसाधारण उपचार\nअ. दमा लागण्याचे जे कारण असेल, त्यानुसार उपचार करण्यात येतात.\nआ. प्रत्यक्षात दमा लागलेला असतो, त्या वेळी ‘रुग्णाला व्यवस्थितपणे श्‍वासोच्छ्वास कसा करता येईल’, याला प्राधान्य द्यावे लागते.\nइ. श्‍वासनलि���ा प्रसरण पावण्याच्या दृष्टीने गोळ्या, औषधे, ‘इंजेक्शन’ इत्यादी उपचार करण्यात येतात.\nई. दम्याचा त्रास अधिक असल्यास रुग्ण प्राणवायूअभावी गुदमरू नये; म्हणून त्याला कधीकधी प्राणवायू द्यावा लागतो.\n६ आ २. संमोहनावस्थेत द्यावयाच्या सर्वसाधारण स्वयंसूचना : संमोहनशास्त्राद्वारे ‘रुग्ण कोणत्या प्रकारच्या मानसिक ताणाला बळी पडतो ’, हे शोधून ‘त्या ताणाच्या वेळी मन निर्विकार कसे ठेवायचे आणि शरिराचा ताण कसा अल्प करायचा’, हे शिकवण्यात येते. त्यायोगे छातीचे स्नायू सैल रहातात आणि दमा लागत नाही. अशा प्रकारे बरा झालेला रुग्ण ‘ब्राँकोडायलेटर’ औषधांच्या कचाट्यातून पूर्णपणे सुटतो.\nज्या गोष्टींचा रुग्णाच्या मनावर ताण येत असेल, त्या गोष्टींना तोंड द्यायला संमोहन उपचाराद्वारे रुग्णाला शिकवल्यास दम्याचा विकार बरा होतो. संमोहन उपचाराद्वारे भावनाप्रधानता, एकलकोंडेपणा यांसारखे स्वभावदोष घालवून रुग्णाचे व्यक्तीमत्त्व निरोगी केल्यास व्यक्तीचा दमा नेहमीसाठी बरा होतो. येथे लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे सूत्र म्हणजे प्रत्यक्ष दम्याचा झटका येईल, त्या वेळी रुग्ण स्वसंमोहन करू शकत नाही; म्हणून अशा वेळी रुग्णाने औषधेच घ्यावीत.\n६ आ ३. संमोहनावस्थेत द्यावयाच्या विशिष्ट स्वयंसूचना\n६ आ ३ अ. दमा लागणार असल्यास त्याची पूर्वसूचना मिळण्यासाठी मनाला सूचना देणे : पुष्कळ रुग्णांना धाप लागणे, हा विकार होणार असल्याची पूर्वसूचना मिळत नाही. पूर्वसूचना मिळाल्यास रुग्ण स्वसंमोहनाचे अभ्याससत्र करून किंवा या विकारावरील औषध घेऊन दमा लागण्याचा येणारा झटका टाळू शकतात. संमोहनावस्थेत पुढीलप्रमाणे सूचना दिल्यास रुग्णाला दमा लागणाच्या झटक्याची पूर्वसूचना मिळू शकते. ‘मला दम्याचा झटका येणार असेल, त्या वेळी त्याची पूर्वसूचना मिळेल’, अशा प्रकारच्या सूचनेमुळे झटका येण्याआधीच रुग्णाचे अंतर्मन त्याच्या बाह्यमनाला त्याची जाणीव करून देते.\n६ आ ३ आ. मनावर ताण येणार्‍या प्रसंगात दमा लागणे : परीक्षा आणि चाकरीसाठी मुलाखत अशांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी दमा लागू नये, यासाठी ‘प्रसंगाचा सराव मनात करणे’, या संमोहन उपचार पद्धतीचा वापर करावा.\n६ इ. उपचारामुळे होणारा लाभ\n३३ टक्के रुग्णांत दमा हा विकार केवळ मानसिक कारणांमुळे झालेला असतो आणि तो संमोहन उपचाराने प���र्णपणे बरा होतो. दुसर्‍या ३३ टक्के रुग्णांना मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही कारणांमुळे धाप लागते; म्हणूनच संमोहन उपचाराने त्यांना ५० टक्के लाभ होतो. म्हणजे गोळ्या, औषधे, इंजेक्शन ५० टक्क्यांहून अल्प प्रमाणात घ्यावी लागतात. उर्वरित ३४ टक्के रुग्णांत शारीरिक कारणांमुळे दमा लागत असल्यामुळे त्यांना केवळ १० – २० टक्के एवढाच लाभ होतो; कारण दमा या विकाराचा स्वीकार करायला त्यांचे मन शिकल्यामुळे, दम्याच्या भीतीमुळे निर्माण होणारी काळजी मनात निर्माण होत नाही आणि काळजी न्यून झाल्यामुळे दम्यामध्ये घट होते. कोणत्या रुग्णाला किती टक्के लाभ होईल, हे निश्‍चित सांगणे कठीण असल्यामुळे श्‍वासरोगाच्या प्रत्येक रुग्णानेच संमोहन उपचार शिकणे आवश्यक आहे. स्वसंमोहन उपचारामुळे त्यांचा दमा पूर्ण बरा होईल किंवा न्यून होईल, हे निश्‍चित \nप्रत्येक दमा लागणार्‍या व्यक्तीने पुढील साधनामार्गाचा अवलंब केल्यास त्याला निश्‍चितच लाभ होतो.\n६ ई १. अखंड नामजप : यामुळे ‘परत कधी दमा लागेल’, हा विचार, तसेच स्वभावदोषांमुळे निर्माण होणारे चुकीचे विचार आणि भावना मनात येत नाहीत. त्यामुळे अंतर्मनातील काळजी न्यून होऊन दमा लागण्याचे प्रमाण न्यून व्हायला लागते.\n६ ई २. प्राणायाम : प्राणायामामुळे शरिरात प्राणवायू न्यून असला, तरी सर्व प्रक्रिया सुरळीतपणे चालू ठेवण्याचा शरिरातील प्रत्येक पेशीला सराव होतो; म्हणूनच दमा लागला, तरी अधिक त्रास होत नाही.\n(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शारीरिक विकारांवर स्वसंमोहन उपचार’)\nटीप : वाचकांनी प्रस्तुत लेख संदर्भासाठी जपून ठेवावा.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nCategories Select Category abc (1) check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपच���र (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडव�� (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामद��सस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (3) सनातनचे अद्वितीयत्व (393) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फ��लांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nवारांशी संबंधित देवता आणि\nतिला पूरक असलेला कपड्यांचा रंग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/52845", "date_download": "2019-12-06T16:05:24Z", "digest": "sha1:LDVCCQGFETYGVUAVVQJKEJGNHYNK5ZQY", "length": 10179, "nlines": 46, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गजानन महाराज | समाधि| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nजेव्हा गजानन महाराजांना कळले की त्यांच्या अवतारसमाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले, \"आम्ही आहोत येथे स्थित | तुम्हा सांभाळण्याप्रति सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||\" लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्य���त आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.\nत्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला.\nत्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला, \"जय गजानना |ज्ञानांबरीच्या नारायणा | अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||,\" आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना \"अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय\" असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंकाच न���ही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे, \"अगा\" असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंकाच नाही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या 'गुरुस्तुति'मध्ये सांगितले आहे, \"अगा निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||१|| अगा निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||१|| अगा अलक्षा, अनामा, अरूपा | अगा अलक्षा, अनामा, अरूपा | अगा निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा || कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||\" सदगुरूच्या स्वरूपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, गजानन महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे.\nत्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते.\n०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले.\nलोकमान्य टिळकांच्या कैदेबद्दलची भविष्यवाणी\nश्री गजानन महाराज संस्थान मठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/e-liabrary-for-corporators-at-bmc-headquarters-21728", "date_download": "2019-12-06T15:59:26Z", "digest": "sha1:J4J7LFNTFG5RGCLMH3BQTKIFWBMKGKMM", "length": 8315, "nlines": 95, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "महापालिका मुख्यालयात नगरसेवकांसाठी ई-वाचनालय", "raw_content": "\nमहापालिका मुख्यालयात नगरसेवकांसाठी ई-वाचनालय\nमहापालिका मुख्यालयात नगरसेवकांसाठी ई-वाचनालय\nBy मुंबई लाइव्ह टीम | सचिन धानजी\nमुंबई महापालिका मुख्यालयात नगरसेवकांसाठी असलेलं वाचनालय आता अत्याधुनिक होणार आहे. हे वाचनालय अत्याधुनिक बनवण्यासाठी खुद्द महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पुढाकार घेतला असून ई-वाचनालयाच्या सुविधेसह ते अद्ययावत करण्यात येणार आहे.\nमहापालिक��� व विविध समित्यांचे सदस्य म्हणून सभेच्या कामकाजात भाग घेऊन निरनिराळ्या विषयांसंबंधित प्रस्तावांवर विचार करून निर्णय घेतले जातात. त्यामुळे अशा विषयांचे सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध विषयांचे संदर्भग्रंथ आणि कायदे, अधिनियम तसेच नियमांची पुस्तके महापालिका चिटणीस विभागातील कार्यालयातील ग्रंथालयात नगरसेवकांना उपलब्ध करून दिली जातात. परंतु या ग्रंथालयाची महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अचानक पाहणी केली असता ती दयनीय अवस्थेत दिसून आली. यामध्ये फर्निचर, आसनव्यवस्था जुन्या पद्धतीची असून ग्रंथालयाची जागा अपुरी असल्याने खुद्द महापौरांनी नाराजी व्यक्त केली होती.\nमहापालिका मुख्यालयात एकाच वेळी किमान २० नगरसेवक बसू शकतील अशी आसन व्यवस्था आणि ई वाचनालयाची सुविधा असलेले अद्ययावत ग्रंथालय सुरु करण्याची मागणी खुद्द महापौरांनी केली आहे. त्यामुळे ग्रंथालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था पुरवण्यात यावी,अशी खुद्द मागणी महापौरांनी केली असून गटनेत्यांच्या सभेत मान्यता दिल्यानंतर या कामाला सुरुवात होईल.\nनगरसेवकांकरता असलेले ग्रंथालय वातानुकूलित, प्रशस्त, सुसज्ज तसेच ई-वाचनालयाच्या सुविधेसह अत्याधुनिक पध्दतीने असणे आवश्यक आहे. त्यामुळे विविध विषयांची पुस्तके सहज प्राप्त होतील आणि संदर्भग्रंथ हाताळताना नगरसेवकांना एकाग्रता आणि शांतताही प्राप्त होईल, असा विश्वास महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी व्यक्त केला.\nमहापौर वाचनालयात अवतरतात तेव्हा\nमुंबईसाठी ‘व्हिजन २०३०’चं लक्ष्य, मुख्यमंत्र्यांनी दिली महापालिकेला भेट\nवांद्रे- वर्सोवा सी-लिंकच्या कामाला सुरुवात\nक्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी दुचाकीवरून नेल्यास होणार कारवाई\n'या' अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ५ दिवसांचा आठवडा\nलाचखोरीत पोलीस अव्वल, महसूलला मागे टाकलं\nपीएनबी घोटाळा: मेहुल चोक्सीला दणका, कारवाईवरील स्थगिती अर्ज फेटाळला\nराणी बागेत वाघ, सिंह, तरस, अस्वलाचं होणार दर्शन\nहलाखीत राहणाऱ्या माजी नगरसेवकांचं पालकत्व पालिकेनं घ्यावं, नगरसेवकांची मागणी\nमुंबईचे डब्बेवाले देणार 10 रुपयात थाळी\nशिपाई चालक पदासाठी भरती, भरणार १०१९ जागा\nप्रवासी विमानतळावर विसरले १० कोटींच्या वस्तू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/20928.html", "date_download": "2019-12-06T16:45:06Z", "digest": "sha1:7J24ADSETMSJ3CIKL5YKNCB3KJXSEYTC", "length": 45993, "nlines": 515, "source_domain": "www.sanatan.org", "title": "औषधी वनस्पतींची लागवड करा ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > आपत्काळासाठी संजीवनी > औषधी वनस्पती > औषधी वनस्पतींची लागवड करा \nऔषधी वनस्पतींची लागवड करा \nभावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध नसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ \n१. काळाची पावले ओळखून जनकल्याणासाठी ग्रंथाची निर्मिती \n‘पूर, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरते. जनजीवन आणि दळणवळण सुविधा विस्कळीत झाल्याने तयार औषधांचा पुरवठा होऊ शकत नाही. कधी सीमेवर युद्धाची ठिणगी पडल्यास शासनाकडे उपलब्ध औषधे सैन्याला पुरवायची कि जनतेला, हा प्रश्‍न येतो आणि साहजिकच सर्व सुविधा सैन्याकडे वळवल्या जातात. अलीकडेच नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या भूकंपामध्ये १० सहस्रांहून अधिक लोक मरण पावले. तेथेही औषधांचा प्रचंड तुटवडा भासत होता. अशा वेळी शासकीय यंत्रणांवर अवलंबून न रहाता औषधांच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने आतापासूनच निदान स्वतःपुरत्या तरी काही औषधी वनस्पती लावायला हव्यात. या वनस्पती कशा लावाव्यात याची इत्थंभूत माहिती प्रस्तुत ग्रंथात दिली आहे. हा ग्रंथ म्हणजे काळाची पाऊले ओळखून जनकल्याणासाठी केलेला एक यज्ञच म्हणावा लागेल.\n२. औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी समर्पित ग्रं��� \nविश्‍वाच्या उत्पत्तीच्या वेळी प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने आयुर्वेदाचे सृजन केले. अनादी काळापासून भारतामध्ये आरोग्यरक्षणासाठी औषधी वनस्पतींचा वापर केला जात आहे. आयुर्वेद हा ‘पाचवा वेद’ आहे. परंतु भारतातच या शास्त्राच्या झालेल्या उपेक्षेमुळे आज या चिकित्साशास्त्रातील एक महत्त्वाचा घटक असलेल्या औषधी वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. प्रस्तुत ग्रंथ या वनस्पतींच्या संवर्धनासाठी समर्पित आहे.\n३. मुंबईसारख्या शहरांतील लोकांनाही स्वतःच्या\nघरांमध्ये लावता येतील, अशा वनस्पतींविषयी सविस्तर मार्गदर्शन \nशहरातील बहुतेक लोक सदनिकांमध्ये (‘फ्लॅट्स’मध्ये) किंवा भाड्याच्या खोल्यांमध्ये रहात असल्याने त्यांना औषधी वनस्पतींची लागवड करणे शक्य होत नाही. अशा स्थितीत त्यांनाही निवडक १० वनस्पतींची लागवड कुंड्यांमध्ये किंवा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्येही करता येते. या १० वनस्पतींद्वारे १०० हून अधिक विकारांवर उपचार करता येतात. या ग्रंथांत हे उपचारही सविस्तर वर्णिले आहेत.\n४. लागवडीच्या दृष्टीने वनस्पतींचे प्रायोगिक वर्गीकरण करून\nप्रत्येकालाच औषधी वनस्पतींच्या संवर्धनासाठी प्रवृत्त करणारा ग्रंथ \nप्रत्येकाकडील जागेची उपलब्धता, पाण्याची सोय आणि प्रत्येकाची क्षमता यांना अनुसरून एकूण २०० हून अधिक वनस्पती या ग्रंथात विविध वर्गांमध्ये समाविष्ट केल्या आहेत. घरातील सज्जात लावण्याजोग्या, परसात लावण्याजोग्या, पाण्याची टंचाई असतांना आणि पडीक भूमीमध्ये अत्यल्प श्रम करून लावता येण्याजोग्या, तसेच चालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती, अशी ही वर्गवारी केली आहे. या वर्गवारीमुळे हा ग्रंथ अधिक प्रायोगिक बनला आहे.\n५. बहुपयोगी औषधी वनस्पतींच्या माहितीचा समावेश \nऔषधी वनस्पतींमधील अनेक वनस्पतींचा वापर औषधांसमवेतच अन्य कारणांसाठीही होतो. काही औषधी झाडांना सुंदर फुले येतात. ती झाडे घराच्या अवतीभोवती, तसेच मार्गाच्या दोन्ही बाजूंनी लावल्यास परिसर सुशोभित होतो. पुष्कळ औषधी वनस्पतींची भाजी सुरेख होते. काही औषधी झाडांपासून फळेही मिळतात. काही कंदवर्गीय वनस्पतींचे कंद पोटभरीसाठीही खाता येतात. वृक्षवर्गीय वनस्पतींचा इंधनासाठीही उपयोग होतो. काही वनस्पतींपासून खाण्याचा डिंक, खाण्याचा रंग यांसारखे पदार्थ मिळ���ात. एकूणच औषधी वनस्पती या बहूपयोगी सिद्ध होतात. अशा सर्व प्रकारच्या औषधी वनस्पतींची माहिती या ग्रंथात दिली आहे.\n६. पडीक भूमींचा सदुपयोग करण्याविषयीचे उत्कृष्ट मार्गदर्शन असलेला ग्रंथ \nआजकाल सर्वत्रच ‘शेतीकामासाठी कोणी कामगार मिळत नाही आणि मिळाला, तरी त्याची मजूरी परवडत नाही’, अशी स्थिती आहे. अशा परिस्थितीत अत्यल्प श्रमांमध्ये, तसेच न्यूनातिन्यून व्ययामध्ये (कमीत कमी खर्चामध्ये) औषधी वनस्पतींची लागवड करता येऊ शकते. काहीजणांकडे मोठी भूमी विनावापर पडून असते. या भूमीवर पावसाळ्याच्या दिवसांत औषधी वनस्पतींचे बी टाकल्यास त्यातील काही वनस्पती तरी उगवून येतील. भूमी विनावापर पडीक ठेवण्यापेक्षा अशा भूमीमध्ये थोडेसे प्रयत्न करून बीजारोपण करणे कधीही चांगलेच नाही का अशाने पडीक भूमीचा सदुपयोग होऊन तिच्यापासून शेतकर्‍याला उत्पन्नही मिळू शकेल.\n७. निसर्गतःच तणस्वरूपात उगवणार्‍या औषधी वनस्पतींविषयी माहिती देणारा ग्रंथ \nकाही वनस्पती निसर्गतःच पुष्कळ मोठ्या प्रमाणात उगवत असतात. पावसाळ्यात तणस्वरूपात उगवणार्‍या अनेक वनस्पतींमध्ये औषधी गुणधर्म असतात. टाकळा, मोठी नायटी, एकदंडी यांसारख्या वनस्पती, तर आपण प्रतिदिन पहात असतो; पण ‘त्या औषधी वनस्पती आहेत आणि त्यांचा विकार बरे करण्यासाठी उपयोग होऊ शकतो’, हेच आपल्याला ठाऊक नसते. निसर्गामध्ये तण स्वरूपात मोठ्या प्रमाणात उगवणार्‍या वनस्पतींची वेगळी लागवड करण्याची आवश्यकता नसते; परंतु आपल्याला अशा वनस्पतींची ओळख होणे आणि त्या आपल्या भोवताली कुठे मिळतात, हे ठाऊक असणे आवश्यक असते. अशा वनस्पतींची माहिती त्यांच्या छायाचित्रासह प्रस्तुत ग्रंथात अंतर्भूत केली आहे.\n८. मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करण्याविषयीही मार्गदर्शन \nमोठ्या प्रमाणात औषधी वनस्पतींची लागवड करायची झाल्यास कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात माती परीक्षण का करतात माती परीक्षण का करतात रोपवाटिका कशी बनवावी आदी माहिती ग्रंथात वाचायला मिळते. औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी सेंद्रिय खते आणि कीटकनाशके यांचे विविध पर्याय, तसेच औषधी वनस्पतींपासून मिळणार्‍या उत्पन्नाची काढणी आणि साठवण कशी करावी, याचीही माहिती या ग्रंथात दिली आहे.\n९. आध्यात्मिक स्पर्श असलेला ग्रंथ \nनवग्रह, २७ नक्षत्रे, १२ राशी, ��प्तर्षि आदींशी संबंधित वनस्पतींचीही माहिती या ग्रंथात दिली आहे. आज अशी उपवने ठिकठिकाणी बनवली जात आहेत. अशा उपवनांच्या निर्मितीमध्ये हा ग्रंथ मार्गदर्शक ठरेल. औषधी वनस्पतींची लागवड ही केवळ व्यवसाय म्हणून न करता ईश्‍वरप्राप्तीसाठीची साधना म्हणून केल्यास सुयोग्य उत्पन्नासह मनःशांतीही लाभते, हे या ग्रंथात विविध अनुभूतींच्या द्वारे स्पष्ट केले आहे.’\n– श्री. प्रशांत सावंत, फळविज्ञान शाखेचे पदवीधर, गोवा.\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nबद्रीनाथमध्ये उगवणार्‍या बद्री तुळशीमध्ये प्रदूषणाशी लढण्याची अद्भुत क्षमता \nलागवडीसाठी औषधी वनस्पतींचे बियाणे, रोपे इत्यादी कोठे मिळतात \nऔषधी वनस्पतींची लागवड साधना म्हणून करा \nचालू शेतीत आंतरपीक म्हणून लावता येण्याजोग्या तसेच पडीक भूमीमध्ये, केवळ पावसाच्या पाण्यावर लागवड करता येण्याजोग्या...\nपरसात किंवा बागायतीमध्ये लावता येण्याजोग्या औषधी वनस्पती\nघराच्या सज्जात लावता येतील, अशा निवडक औषधी वनस्पती आणि त्यांचे उपयोग\nCategories Select Category abc (1) check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्���्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (3) सनातनचे अद्वितीयत्व (393) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्र���ति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nवारांशी संबंधित देवता आणि\nतिला पूरक असलेला कपड्यांचा रंग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lostandfoundnetworks.com/mr/category/people-mr/male-kid-mr", "date_download": "2019-12-06T15:21:09Z", "digest": "sha1:U6FHN2SZFHJIFBRVOERGBWQ5P3ALXPGS", "length": 12031, "nlines": 525, "source_domain": "lostandfoundnetworks.com", "title": "लॉस्ट अँड फाउन्ड जाहिराती Male Kid, व्यक्ति, भारत", "raw_content": "\nसर्व विभाग मोबाइल व्यक्ति पाळीव प्राणी वाहन बॅग कागदपत्रे लॅपटॉप दागिने फॅशन ऍस्केसरीज चावी कपडे आणि शूज घड्याळे खेळणी खेळाचे साहित्य इतर\nकपडे आणि शूज 1\nतुम्हाला हरवले वा सापडले याचा रिपोर्ट करायचा आहे का\nसापडलेल्या गोष्टींचा online report लिहा आणि तुमचे बक्षीस मिळवा. हे खुप सोप आहे\nटर्क्स आणि कैकोस बेटे\nदक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण स...\nसाओ टोम आणि प्रिंसिपे\nसेंट किट्स आणि नेव्हिस\nसेंट पियरे आणि मिक्वेलोन\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनडाइ...\nस्वालबर्ड आणि जान मायेन\nहाँगकाँग एसएआर क्षेत्र चीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/-/articleshow/20745073.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-06T16:06:38Z", "digest": "sha1:SEGTVCMGL4EQ7E3JXTZDKRSG7JC4AWWU", "length": 10934, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur + Western Maharashtra News News: सोलापुरात पावसाची जोरदार हजेरी - | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nसोलापुरात पावसाची जोरदार हजेरी\nसोलापूर शहर आणि परिसरात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पावसा��े जोरदार हजेरी लावली. शहरवासीयांना आणि शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात पेरण्यांनाही सुरुवात झाली आहे.\nम. टा. वृत्तसेवा, सोलापूर\nसोलापूर शहर आणि परिसरात आठवडाभराच्या विश्रांतीनंतर सोमवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरवासीयांना आणि शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात पेरण्यांनाही सुरुवात झाली आहे.\nमान्सून दाखल झाल्यावर राज्यभरात चांगला पाऊस पडला असला, तरी सोलापुरात समाधानकारक पाऊस झाला नव्हता. त्यामुळे खरिपाची तयारी केलेले शेतकरी अडचणीत आले होते. पाऊस गायब झाल्यामुळे झालेल्या पेरण्याही अडचणीत आल्या होत्या. मात्र, आता रविवारपासून जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी पुन्हा जोमाने खरिपाच्या कामांच गुतले आहेत.\nदक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व पंढरपूर परिसरात चांगला पाऊस झाला. शहरात सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. ठिकठिकाणी डबकी साचली आहेत. मात्र, जिल्ह्याच्या इतर भागांत अद्यापही समाधनकारक पाऊस झाला नाही. या भागांत ढग भरून येतात, विजांचा कडकडाट होते. वादळी वारे सुटते, पण पाऊस काही पडत नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसेनेने विश्वासघात केला, भाजपचा आरोप\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; खासदार संभाजीराजे यांची मागणी\nविचित्र अपघात; ७० फुटावरून कोसळूनही तरुणी बचावली\nमटणाचा दर ५४० रुपये\n‘अपयशाचे खापर दुसऱ्यावर नको’\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉप���र\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसोलापुरात पावसाची जोरदार हजेरी...\nकारवाई करा अन्यथा न्यायालयात जाऊ...\nसंचार कॉलनी रस्ता समस्यांच्या विळख्यात...\nशाहूकालीन कागदपत्रांचा खजिना खुला...\nपाऊस आला दरवाढ घेऊन...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/yuzvendra-chahal", "date_download": "2019-12-06T15:51:47Z", "digest": "sha1:33RGMNU355CXX37AHFPL3DB6C6XNPKMJ", "length": 9525, "nlines": 117, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Yuzvendra Chahal Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nकुलदीप-चहलमुळे जाडेजा-अश्विनवर वन डेतून घरी बसण्याची वेळ\nनागपूर : काळानुसार संघात नवे खेळाडू येतात आणि दिग्गज खेळाडूंना घरी बसावं लागतं. तसंच काहीसं रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या बाबतीत झालंय. जाडेजा सध्या\nभारत वि. न्यूझीलंड वन डे : विश्वचषकापूर्वी परदेशात भारताची अखेरची परीक्षा\nनेपियर/मुंबई : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर धूळ चारल्यानंतर भारतीय संघ आता न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. भारतासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असेल. कारण, विश्वचषकापूर्वी भारताचा हा\nऑस्ट्रेलियाचा दळभद्रीपणा, धोनी-चहलला केवळ 35 हजार, गावसकर संतापले, रक्कम दान\nमुंबई: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा वन डे सामना जिंकून, वन डे मालिका 2-1 अशी जिंकली. भारताने वन डे मालिका जिंकून चषक तर जिंकला, मात्र ऑस्ट्रेलियाने\n‘मी सचिनला चिडलेलं पाहिलंय, पण धोनीला नाही’\nमेलबर्न: भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आणि इतिहास रचला. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीच्या जबरदस्त नाबाद\n14 वर्ष खेळूनही मी ‘ती’ तक्रार करु शकत नाही: धोनी\nमेलबर्न: भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचत, तीन वन डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीच्या जबरदस्त नाबाद 87\nऑस्ट्रेलियात चहलचा कहर, अजित आगरकरच्या अभेद्य विक्रमाशी बरोबरी\nमेलबर्न : फिरकीपटू यजुवेंद चहलच्या भेदक सहा विकेट्सच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या आणि निर्णायक वन डे सामन्यात 230 धावांत गुंडाळलं. कुलदीप यादवच्या जागी स्थान मिळवलेल्या\nIND vs AUS: भारताने इतिहास रचला, ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका जिंकली\nIND vs AUS मेलबर्न: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि हुकमी फिनिशर महेंद्रसिंह धोनीची डॅशिंग फलंदाजी आणि त्याला मिळालेल्या केदार जाधवच्या संयमी अर्धशतकाच्या जोरावर, भारताने ऑस्ट्रेलियावर 7\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10140", "date_download": "2019-12-06T16:02:44Z", "digest": "sha1:R24332K5FV3ICITBPXUASLOMXBXX2V66", "length": 32025, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nसिंहगडावर पाण्याची 33 टाकी आहेत. कालभैरव अमृतेश्वर , कोंढाणेश्वर महादेव , नृसिंह , मारुती , गणपती , गडाच्या रामदऱ्यात भवानी अशी देवदैवतेही आहेत. पूवेर्कडच्या कंदकड्यावर सुबक तटबुरूज आहेत. खोल गुहेत गारगार अन् काचेसारखं स्वच्छ पाणी आहे. याला म्हणतात सुरुंगाचे पाणी. यादवकाळातील एखाद्या सुंदर मंदिराचे पडकेमोडके अवशेषही अस्ताव्यस्त पडलेले आहेत. याच गडावर पुढे 3 मार्च १७०० या दिवशी शिवछत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजाराम महाराज यांचा मृत्यू घडला. त्यांचे दहन जेथे झाले , त्या जागेवर पुढे महाराणी छत्रपती राजमाता ताराबाईसाहेब यांनी समाधीमंदिर बांधले. तानाजी मालुसऱ्यांचीही नंतर बांधलेली समाधी आणि त्याही नंतर बसविलेला अर्धपुतळा गडावर आहे.\nया गडावरचं तरुणांचं अपरंपार प्रेम सतत आमच्या प्रत्ययास येत गेलं आहे. गडाच्या दोन्ही वाटांनी तरुण या गडावर येतात , हसतात , खेळतात , बागडतात. दही दूध पितात घरी जातात. क्वचित कोणी धाडसी मुलगा आडरान वाटेनं पायी गड चढून येण्याचा हौशी डाव यशस्वी करतो. कधी कोणी दोर सोडून गडावर चढण्या उतरण्याचा डाव करतो. आपण अश्विन विद्याधर पुंडलिक हे नाव ऐकलं असेल. अनेकांच्या तर तो ओळखीचा खेळगडीच होता. अश्विन धाडसी होता. बिबट्या वाघासारखे त्याचे काहीसे घारे असलेले डोळे पाहिले की , असं गमतीनं वाटायचं , की हे पोरगं सिंहगडावरच्या गुहेतच सतत नांदत असावं.\nशतकाचं पावकं काळाच्या निठव्यात भरायला आलं असावं. त्या दिवशी अश्विन सिंहगडावर गेला. झपझप चढला. त्या दिवशी गडावर गेल्यानंतर कल्याण दरवाज्याने तो बाहेर पडला. अन् गडाला उजवा वळसा घालून पश्चिमेच्या डोणागिरीच्या कड्याखाली आला. उंच , भिंतीसारखा ताठ कडा दिसतोय. हाच तो कडा. या कड्यावरून तानाजी सुभेदार जसे चढले , तसाच अश्विन हातापायाची बोटं कड्यावरच्या खाचीत घालून शिडीसारखा चढू लागला. नेहमीच असले खेळ रानावनात अन् घाटाखिंडीत खेळणारा अश्विन पूर्ण आत्मविश्वासाने सिंहगडाचा कडा आपल्या बोटांनी , आपल्या वीस बोटांनी चढत होता. वितीवितीने तो वर माथ्याकडे सरकत होता. हे कडा चढण्याचे जे तंत्र आहे ना , त्यात एक गोष्ट निश्चित असते. की मधेअधे कुठे थांबायला मिळत नाही. अन् मधूनच पुन्हा माघारी फिरता येत नाही. एकदा चढायला सुरुवात केली की , वर माथ्यावर पोहोचलंच पाहिजे. अश्विन चढत होता. पुरुषभर गेला. दोन पुरुष , तीन पुरुष , चार पुरुष , पाच पुरुष , सहा पुरुष , सात , आठ , नऊ , दहा , अकरा , पुरुषांपर्यंत वर गेला. अन् पूर्णपणे अगदी सफाईनं माथ्यावर पोहोचलाही. गिर्यारोहणाचा तो आनंद सोफा सेटवर कळणार नाही. अश्विन आनंदात होता. दमला असेल , ���ोडाफार घामही आला असेल. माहीत नाही. पण त्याचा आनंद तर्काच्या पलिकडं जाऊनही लक्षात येतो. तो माथ्यावर पोहोचला , अन् त्याच्या मनाने चेंडूसारखी उसळी घेतली. तो या कड्यापासून पुन्हा गडाच्या कल्याण दरवाजाकडे निघाला. कल्याण दरवाज्यातून पुन्हा बाहेर पडला. गडाला उजवा वळसा घालून पुन्हा त्याच डोणागिरीच्या कड्याच्या तळाशी आला. अन् पुन्हा तोच कडा आपल्या वीस बोटांनी चढू लागला. आत्मविश्वासाची एक जबर फुंकर त्याच्या मनावर इतिहासाने घातली होती. हा इतिहास अर्ध्या पाऊण तासांपूवीर्च घडला होता. तो त्यानेच घडविला होता. पुन्हा आणखीन एक तसेच पान लिहिण्यासाठी अश्विन कडा चढू लागला.\nअश्विन चढत होता. एक पुरुष. एक पुरुष म्हणजे सहा फूट. घोरपडीच्या नखीसारखी त्याची बोटं वर सरकत होती. दोन पुरुष. तीन पुरुष. चार , पाच , सहा , सात , अन् आणखीन किती कोण जाणे. अश्विन वर सरकत होता आणि काय झालं , कसं झालं , कळले नाही कोणाला. अन् अश्विनचा पाय किंवा हात सटकन निसटला. खडकांवर आदळत , आपटत अश्विन डोणागिरीच्या तळाला रक्तात न्हाऊन कोसळला.\nहे दु:ख शब्दांच्या पलिकडे आहे. सिंहगडही गुडघ्यांत डोकं घालून ढसढसा रडला असेल.\nअश्विन गेला. त्याचं घर , त्याच्या मित्रांची घरं , अन् सारेच पुंडलिक परिवारातले सगेसोयरे नाकातोंडात दु:ख असह्य होऊन तळमळू लागले.\nहोय. हे फार मोठं दु:ख आहे. असे अपघात कड्यावर , नद्यांच्या महापुरात , कधी जीवघेण्या शर्यतीत तर कधी खेळतानाही घडलेले आपण पाहतो.\n धाडस , साहस हे शिपाईपणाचे खेळ खेळायचेच नाहीत का नाही. खेळले पाहिजेत. जास्तीत जास्त दक्षता घेऊन खेळले पाहिजेत. त्यातूनच शिपाईपणा अंगी येतो ना\nआज महाराष्ट्रभर तरुण मुलंमुली असे काही कमीजास्त धाडसाचे खेळ खेळताना दिसतात. एका बाजूने ते पाहताना आनंद होतो. दुसऱ्या बाजूने मन धास्तावतं , या मुलांना म्हणावसं वाटतं , छान पण पोरांनो , याही तुमच्या खेळातले नियम शिस्त , गुरुची शिकवण अन् धोक्याचे इशारे डावलू नका. खूप खेळा. खूप धाडसी व्हा. मोठे व्हा.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग �� तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमा��ा भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमा��ा भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवच���ित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jobmaharashtra.com/top-current-affairs-for-sarkari-naukri-preparation-15-november-2018/", "date_download": "2019-12-06T15:17:19Z", "digest": "sha1:ON32LQURPR2RKKGURF3ZRFTRYKZTVLF4", "length": 7902, "nlines": 104, "source_domain": "www.jobmaharashtra.com", "title": "Top Current Affairs For Sarkari Naukri Preparation 15 November 2018 » JobMaharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nमहाजेनको मध्ये 168 पदांची नवीन भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\nMCGM बृहन्मुंबई महानगरपालिका 173 पदांची भरती.\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेत 06 जागा\nयवतमाळ महावितरण मध्ये 77 पदांची नवीन भरती.\nयवतमाळ महावितरण मध्ये 47 पदांची भरती.\nनागपुर महानगरपालिकेत 118 जागांची भरती\nESIC- कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई 31 जागा.\nजिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये विविध पदांची भरती.\nNIV- राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान पुणे मध्ये 13 जागा.\nIDBI- आयडीबीआय बँकेमध्ये 61 पदांची भरती.\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मध्ये 75 जागा\nराष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे 09 जागा.\nHPCL हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये 96 पदांची भरती.\nपशुसंवर्धन विभाग 729 पदभर्ती प्रवेशपत्र उपलब्ध.\nIBPS Clerk 12075 पदभरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nMSBSHSE – पुणे शिक्षण मंडळ 266 लिपिकभरती प्रवेश पत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षाचे अंदाजित वेळापत्रक 2020\nखुशखबर – डिसेम्बर पासून राज्यात 72000 पदांची मेघाभरती\nपोलिसांनी खासगी वाहनावर ‘पोलिस’ लिहिल्यास होणार कडक कारवाई\nलोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर\nMIDC भरती निकाल जाहीर.\nतलाठी भरती निकाल मेरीट लिस्ट जिल्हानिहाय.\nतलाठी भरती २०१९ -ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध\nमुंबई हाई-कोर्ट मधील शोर्ट लिस्टेड उमेद्वार यादी जाहीर\nटेलीग्राम चैनलला ज्वाइन करा\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nमहाजेनको मध्ये 168 पदांची नवीन भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\nMCGM बृहन्मुंबई महानगरपालिका 173 पदांची भरती.\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेत 06 जागा\nMMRDA- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती.\nBARC- भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर मध्ये 92 जागा.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 12 जागा.\nनोकरीची माहिती मिळवा email मध्ये \nफेसबुक पेज ला लाइक करा\n10 वी वर भारतीय विमानतळ प्राधिकरणात 730 पदांची भरती.\nतलाठी भरती निकाल मेरीट लिस्ट जिल्हानिहाय.\nमहावितरण मध्ये 119 पदांची नवीन भर्ती.\nWCD – महिला व बाल विकास महाराष्ट्र मध्ये 432 पदांची भरती.\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nपुणे महानगरपालिका मध्ये 105 पदांची भरती.\nग्र��मीण पशुपालन महामंडळ मध्ये 318 पदांची भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10143", "date_download": "2019-12-06T16:15:44Z", "digest": "sha1:SHQM7WNDCN47XTZZUNRRHRUDZJBH3LZR", "length": 30387, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nहंबीरराव मोहिते , मोरोपंत , प्रतापराव , आनंदराव भोसले आणि असे अनेक समशेरीचे सरदार नासिकपासून तापीपर्यंत हुतूतू घालीत होते. महाराज स्वत: किल्ले शिवनेरीच्या रोखाने निघाले हा महाराजांच्या जन्माचा किल्ला. त्याची ओढ वेगळी काय सांगावी महाराजांनी शिवनेरीवर हल्ला चढवला. महाराज या गडाशी किती तास किंवा दिवस झुंजत राहिले. हे माहीत नाही. पण त्यांना या अजिंक्य शिवनेरीत अजिबात रीघ मिळेना. अखेर माघार घेऊन महाराज नाणेघाटाने कोकणाकडे वळले. (इ. १६७० एप्रिल बहुदा) शिवनेरीवर महाराजांना यश आले नाही.\nमहाराज कोकणात उतरले आणि त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर छापा टाकला. माहुली गड अजस्त्र आहे. भंडारदुर्ग , पळसदुर्ग आणि माहुली अशा तीन उत्तुंग शिखरांनी हा गड उभा आहे. यावेळी येथे औरंगजेबाचा किल्लेदार होता राजा मनोहरदास गौड. हा बलाढ्य किल्लेदार दक्षतेने गड सांभाळीत होता.\nमहाराजांचा गडावर छापा पडला. जबर झटापट झाली आणि महाराजांना माघार घ्यावी लागली. गड मिळाला नाही. पराभवच. लागोपाठ हा दुसरा पराभव. महाराज आपल्या सैन्यानिशी टिटवाळ्यास आले. महागणपतीचे हे टिटवाळे. तळ पडला. पुढचे काय पाऊल टाकावे हा विचार त्यांच्या मनी होता. शहर बंदर कल्याण आणि तेथील किल्ले दुर्गाडी मोगलांच्या ताब्यात होती. महाराजांनी तेच लक्ष्य केले. त्यांनी सुभेकल्याणवर झडप घातली. मोगलांची अक्षरश: दाणादाण उडाली. कल्याण फत्ते झाले. (इ. १६७० , एप्रिल अखेर)\nमाहुलीच्या किल्ल्यावर खासा सीवा चालून आला. पण आपल्या बहाद्दूर किल्लेदाराने त्याचा पूर्ण पराभव केला याच्या बातम्या औरंगजेबाला दिल्लीत समजल्या. तो सुखावला त्याने राजा मनोहरदास गौड याचे भरभरून कौतुक आणि सर्फराजी केली. मनोहर दासलाही धन्यता वाटली. कुणालाही जमत नाही ते आपल्याला जमले. सीवाचा पराभव तो आनंदला , सुखावला आणि लगेचच धास्तावलाही. कारण हा यशाचा शिरपेच आणखीन किती तास आपल्या माथ्यावर झळकेल याची त्याला खात्री नव्हती. म्हणून त्याने औरंगजेबाकडे नोकरीतून कायमची रजा मागितली. इस्तीफा म्हणजेच राजीनामा दिला. असा अंदाज आहे की , राजा मनोहरदास हा वयाने वृद्ध असावा. कारण औरंगजेबाने त्याचा अर्ज मंजूर केला आणि माहुली गडावर अलीविदीर्खान याची नेमणूक केली.\nमहाराज कल्याणास होते. त्यांनी माहुलीच्या किल्ल्यावर एकदम झडप घातली. अन् किल्ला जिंकला. खान पराभूत झाला. (इ. १६७० जून १६ )\nपुरंदर , शिवनेरी , माहुली आणि अनेक किल्ल्यांशी या काळात घडलेल्या लढायांचा तपशील मिळतच नाही. हा उन्हाळा होता. (जून १६७० ) पेण पनवेलच्या जवळ शिरढोणचा किल्ले कर्नाळा बोट उंचावून उभा होता. गडावर मोगली निशाण होते. महाराज या गडावर हल्ला करण्यासाठी पायथ्याशी आले. मे अखेर. महाराजांनी अचानक छापा घातला नाही आणि वेढाही घातला नाही. त्यांनी एक वेगळाच प्रयत्न सुरू केला. कर्नाळ्याच्या पायथ्याशी त्यांनी माती उकरून खूप चिखल तयार केला. त्या चिखलाची घमेली आघाडीवर बांधासारखी ओतावयास सुरुवात केली. त्यात लाकडी फळ्या उभ्या केल्या. म्हणजेच एक संरक्षक भिंत उभी केली. अशा किल्ल्याच्या दिशेने चिखलात फळ्या उभ्या करीत त्याच्या आडोशाने मराठी सैन्य गडावर पुढे पुढे सरकत होतं. अन् असे करीतकरीत त्यांनी दि. २२ जून १६७० या दिवशी कर्नाळ्यावर शेवटचा हल्ला चढविला. अन् गड काबीज झाला. या आधीच महाराजांना आपल्या मराठ्यांनी माळा लावून लोहगड (अन् विसापूर गडसुद्धा) जिंकल्याची खबर आली. दि. १ 3 मे १६७०\nया संपूर्ण मोहिमेत शिवनेरीसारखा अपवाद सोडला तर सर्वत्र मराठी झेंडे फत्ते पावले. एकदा हरलेला माहुलीगड फत्ते झाला होता. आग्ऱ्यास जाण्यापूर्वी पुरंदरच्या तहात मोगलांना द्यावे लागलेले एकूण एक किल्ले स्वराज्यात आले. शिवाय इतरही काही किल्ले मराठ्यांनी घेतले. या एकूण चढाईत मराठी सैन्यात दिसणारा उत्साह , आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा कारंज्यासारखी नाचत होती.अस्वस्थ होता औरंगजेब.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिव��रित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2164", "date_download": "2019-12-06T16:34:38Z", "digest": "sha1:AQOQPNKZIGNJYXKSV5TE26S7WT7SGIA7", "length": 1762, "nlines": 38, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा (Marathi)\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nश्लोक १ ते ९\nश्लोक ११ ते १४\nश्लोक १५ ते २१\nश्लोक २२ ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ४७\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/an-eight-month-old-baby-has-hearing-aids/articleshow/71039008.cms", "date_download": "2019-12-06T15:19:33Z", "digest": "sha1:7JRN7JHIKB6L2C34BPE7NFO572XNWWWK", "length": 12076, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: आठ महिन्यांच्या बाळाला मिळाली श्रवणशक्ती - an eight-month-old baby has hearing aids | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nआठ महिन्यांच्या बाळाला मिळाली श्रवणशक्ती\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nरत्नागिरी जिल्ह्याच्या एका खेड्यात शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या आठ महिन्यांच्या सुयश बेडेकरला जन्मापासून ऐकू येत नव्हते. त्यामुळे त्याच्या आईवडिलांच्या जिवाला घोर लागला होता. पण, केईएम रुग्णालयामध्ये पाच ऑगस्ट रोजी झालेल्या शस्त्रक्रियेनंतर या बाळाला ऐकू येऊ लागले आहे. स्पीच थेरपी आणि वैद्यकीय उपचारांनंतर बाळाची श्रवणशक्ती अधिक सुधारेल, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.\nसुयश जन्मापासूनच कोणत्याही आवाजाला प्रतिसाद देत नव्हता. हाक मारली वा मोठा आवाज झाला, तरी सुयश त्या दिशेने पाहायचाही नाही. सुयशच्या आत्याने तिची चिमुकली आवाजाकडे पाहते, पण सहा महिन्यांचा सुयश पाहत नाही, हे अभ्यासू नजरेने हेरले. काही तपासण्या केल्यानंतर सुशयला श्रवणदोष असल्याचे निष्पन्न झाले.\nखेड्याच्या ठिकाणी प्रगत वैद्यकीय उपचार उपलब्ध नव्हते. तरीही सुयशच्या आईवडिलांनी आर्थिक मदतीसाठी अनेक ठिकाणी वणवण केली. केईएम रुग्णालयामध्ये डॉ. हेतल पटेल आणि त्यांच्या टीमने ही कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेसाठी बारा लाख रुपयांचा खर्च येणार होता. दुष्काळी परिस्थितीशी झुंजणाऱ्या या शेतकरी दाम्पत्याला हा खर्च परवडणारा नव्हता. बाळाला बायलॅटरल प्रोफाऊंड एसएनएचएल असल्याचे निदान झाले होते. केईएम रुग्ण���लय प्रशासनाने दिलेल्या मोलाच्या मदतीमुळे बाळाला या व्यंगावर मात करता आले. मुख्यमंत्री मदतनिधीतूनही सुयशच्या शस्त्रक्रियेसाठी मोलाची मदत देण्यात आली, असे बेडेकर कुटुंबीयांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपंकजा मुंडे सेनेच्या वाटेवर ट्विटरवरून भाजपचा उल्लेख गायब\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nआठ महिन्यांच्या बाळाला मिळाली श्रवणशक्ती...\nगणेश विसर्जनाच्या उत्साहावर पावसाचे पाणी...\nमुंबई उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा...\nजेठमलानी विधी क्षेत्रातील ‘भीष्म पितामह’: राज्यपाल...\nगणेश विसर्जन: आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक नाही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/maneka-gandhi", "date_download": "2019-12-06T16:13:32Z", "digest": "sha1:GOUDYMAOLPM6E7IJAFNK4LY5HVJWXHZO", "length": 31733, "nlines": 309, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "maneka gandhi: Latest maneka gandhi News & Updates,maneka gandhi Photos & Images, maneka gandhi Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे ��ैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाड..\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद य���थील बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काउंटरनंतर देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी पोलिसांच्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. 'केवळ तुम्हाला वाटतं म्हणून तुम्ही एखाद्याला कसं मारू शकता, जे झालं ते खूप भयानक आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे.\nहैदराबाद एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह; होतेय चौकशीची मागणी\nहैदराबाद एन्काउंटरचे देशभरातील सर्वसामान्यांकडून स्वागत होत असताना बुद्धीजीवी आणि राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून मात्र घडलेला प्रकार अयोग्य असल्याचे मत व्यक्त होऊ लागले आहे. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार देशात झालेल्या प्रत्येक एन्काउंटरची चौकशी व्हायला हवी अशी मागणी एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. ओवेसी यांच्याबरोबरच सीपीएमचे नेते सीताराम येचुरी, काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनीही विरोधी मत व्यक्त केले आहे.\n'हे' प्रमुख चेहरे 'मोदी सरकार-२' मध्ये नाहीत\nआधीच्या मोदी सरकारमधील अरुण जेटली, सुषमा स्वराज, सुरेश प्रभू, उमा भारती, राधामोहन सिंह हे प्रमुख चेहरे 'मोदी सरकार-२' मध्ये दिसणार नाहीत. जेटली यांनी प्रकृतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात समाविष्ट होण्यास नकार दिला आहे तर सुषमा आणि उमा यांनीही आम्हाला मंत्रिपद नको, असे कळवल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.\nलोकसभेत वाढला महिलांचा टक्का\nयंदाची लोकसभा निवडणूक वेगळी ठरली; कारण यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत विजयी महिला उमेदवारांची संख्या मोठी आहे. देशभरात ५४३ जागांपैकी एकूण ८२ जागांवर यंदा महिला उमेदवार निवडून आल्या आहेत.\nराजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नाही: मनेका गांधी\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजप नेत्या मनेका गांधी यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल यांच्यावर टीका केली आहे.\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आणि प्रचारातील सभ्यतेची पातळी घसरली नाही, असे घडतच नाही...\n...तर राजकारण सोडून देईनः वरुण गांधी\nभाजपचे खासदार वरुण गांधी यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चेने गेल्या काही दिवसांपासून जोर धरला आहे. पण वरुण गांधी यांनी काँग्रेस प्र��ेशाची शक्यता स्पष्ट शब्दात नाकारली आहे. भाजप पक्ष सोडला तर मी राजकारण सोडून देईन, असं स्पष्ट मत वरुण गांधी व्यक्त केलं आहे. त्यामुळे वरुण गांधी यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.\nमनेका गांधी आणि आजम खान यांच्यावरही निवडणूक प्रचार बंदी\nबहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने सपा नेते आजम खान आणि भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांच्यावरही निवडणूक प्रचारास बंदी घातली आहे. आजम खान यांच्यावर तीन दिवसाची तर मनेका गांधी यांच्यावर दोन दिवसाची प्रचार बंदी घालण्यात आली आहे. याकाळात या दोन्ही नेत्यांना कोणत्याही सभा, रॅली आणि रोड शोमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यांना सोशल मीडियावरूनही प्रचार करता येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.\nमनेका गांधी आणि आजम खान यांच्यावरही निवडणूक प्रचार बंदी\nबहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यापाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाने सपा नेते आजम खान आणि भाजपच्या नेत्या मनेका गांधी यांच्यावरही निवडणूक प्रचारास बंदी घातली आहे. आजम खान यांच्यावर तीन दिवसाची तर मनेका गांधी यांच्यावर दोन दिवसाची प्रचार बंदी घालण्यात आली आहे. याकाळात या दोन्ही नेत्यांना कोणत्याही सभा, रॅली आणि रोड शोमध्ये सहभागी होता येणार नाही. त्यांना सोशल मीडियावरूनही प्रचार करता येणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.\nयूपीः मनेका गांधींची मुस्लिम मतदारांना धमकी\nसुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मनेका गांधी यांनी मुस्लिम परिसरात जाऊन मतदारांना धमकी दिली. मी निवडणूक जिंकणार आहे. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या. जर साथ दिली नाही तर जिंकल्यानंतर मी तुमच्याबरोबर काय करेन, पाहा, अशा शब्दांत मनेका गांधींनी मुस्लिम मतदारांना धमकी दिली.\nयूपीः मेनका गांधींची मुस्लिम मतदारांना धमकी\nसुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार मेनका गांधी यांनी मुस्लिम परिसरात जाऊन मतदारांना धमकी दिली. मी निवडणूक जिंकणार आहे. त्यामुळे तुम्ही मला साथ द्या. जर साथ दिली नाही तर जिंकल्यान��तर मी तुमच्याबरोबर काय करेन, पाहा, अशा शब्दांत मेनका गांधींनी मुस्लिम मतदारांना धमकी दिली.\n...तर जशास तशी वागणूक मिळेलः मनेका गांधी\nभाजप नेत्या आणि केंद्रीयमंत्री मनेका गांधी यांनी सुल्तानपुरातील प्रचारसभेत केलेल्या भाष्यावर वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे. 'जर मी मुसलमान समुदायाच्या मताधिक्याशिवाय निवडून आले आणि यानंतर हे लोक कोणत्याही कामासाठी माझ्याकडे आल्यास त्यांना जशास तशी वागणूक दिली जाईल', असे विवादास्पद वक्तव्य मनेका गांधी यांनी केले.\nसुलतानापूरमध्ये गांधी कुटुंबांत ‘भाऊबंदकी’\nकेंद्रीय मंत्री मेनका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी यांनी केलेल्या मतदारसंघांच्या अदलाबदलीवरून उत्तर प्रदेशातील पिलभित आणि सुलतानपूर मतदारसंघ चर्चेत आले होते. अमेठी आणि रायबरेली या गांधी कुटुंबीयांच्या परंपरागत मतदारसंघांच्या शेजारीच सुलतानपूर असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून राहुल गांधी किंवा प्रियांका गांधी यांच्यापैकी कोण प्रचारात उतरणार का, याविषयी चर्चा सुरू झाली आहे\nBJP: मनेका, वरुण, जयाप्रदा यांना तिकीट\nभाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी ३९ उमेदवारांची घोषणा केली असून ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कापत कानपूर मतदारसंघातून सत्यदेव पचौरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nBJP: मनेका, वरुण, जयाप्रदा यांना तिकीट\nभाजपने लोकसभा निवडणुकीसाठी आणखी ३९ उमेदवारांची घोषणा केली असून ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांचा पत्ता कापत कानपूर मतदारसंघातून सत्यदेव पचौरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.\nमनेकांविरोधात न्यायालयात जाणार: शार्पशूटर खान\nयवतमाळ जिल्ह्यात अवनी या वाघिणीच्या शिकारीप्रकरणी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी आपल्यावर मानहानीकारक आणि बेताल आरोप केल्याचा आरोप करत याविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी शार्पशूटर शफाअत अली खान यांनी चालवली आहे. बुधवारी त्यांनी ही माहिती दिली.\nAvni Killing: मनेका-मुनगंटीवार वाद टोकाला\nअवनी वाघिणीच्या शिकारीवरून ऐन दिवाळीत भाजपच्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये जुंपली आहे. नरभक्षक ठरवलेल्या वाघिणीची हत्या केल्याबद्दल केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वनमंत्री सुधीर मुनगंटीव��र यांच्या हकालपट्टीची मागणी केली\nयवतमाळ जिल्ह्यात नरभक्षक वाघीण अवनीला ठार केल्याबद्दल वनमंत्री व राज्य सरकारवर टीका करणाऱ्या केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी यांची भूमिका शेतकरी व आदिवासी विरोधी असल्याची पलटवार वसंतराव नाईक शेती स्वावलंबी मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केला. अशा आगाऊ मंत्र्यांना आवर घालून समज द्यावी, अशी मागणीही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.\navani killing: मुनगंटीवारांना हटवा; मनेकांची मागणी\nअवनी वाघिणीच्या मृत्यूवरून 'सोशल खल' सुरू असतानाच, राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. वाघिणीला ठार मारण्याचे आदेश देणारे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पदावरून हटवा, असं केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे.\n'अवनी' हत्या: मनेका गांधी फडणवीस सरकारवर संतापल्या\nयवतमाळमध्ये 'अवनी' वाघिणीची हत्या झाल्याचा आरोप करत प्राणीप्रेमींनी निषेध व्यक्त केला असतानाच, तिला ठार मारण्याचे आदेश देणाऱ्या महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर केंद्रीय मंत्री आणि वन्यजीवप्रेमी मनेका गांधी कमालीच्या संतापल्या आहेत.\n वेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे लक्ष्य\nएन्काउंटर: हैदराबाद पोलीस चौकशी तयार\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nएकाच दिवसात दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n...म्हणून अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व\nमहाविकास आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार; नागपुरात घबराट\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\nएमजी मोटर आणणार स्वस्त इलेक्ट्रीक कार\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/prakash-solanke", "date_download": "2019-12-06T15:51:04Z", "digest": "sha1:3IUEP6TFPS7QVWVXVLRAZKS3ZUVQXL2H", "length": 6364, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "prakash solanke Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nगोपीनाथ मुंडेंना सोडून गेलेला एक-एक नेता पंकजा मुंडेंनी परत आणला\nदिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Pankaja Gopinath Munde) यांना सोडून जाणारे नेते पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या (Pankaja Gopinath Munde) नेतृत्त्वात भाजपात येत आहेत. मुंदडा कुटुंबीयही पुन्हा भाजपात आल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे.\n18 वर्षांपासून माझ्यावर बलात्कार, आता मुलीवर नजर, माजी मंत्र्यावर आरोप\nबीड : राज्याचे माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी गेल्या 18 वर्षांपासून सतत माझ्यावर बलात्कार केला आणि आता त्यांची नजर माझ्या मुलीवर पडली आहे, असा गंभीर\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/state-president", "date_download": "2019-12-06T16:43:26Z", "digest": "sha1:VHIHA6QS7YGDEE2YPMNKBLKLRPPDXVP4", "length": 8005, "nlines": 110, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "state president Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\nमनसेला सोबत घेण्याचे प्रयत्न, बाळासाहेब थोरातांचे मोठं वक्तव्य\nयेत्या निवडणुकीत वंचित, मनसेसह इतर समविचारी पक्षांना एकत्रित घेण्यास प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी टीव्ही 9 मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये केले.\nमहाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातांची वर्णी\nकाँग्रेसच्या राजीनामा सत्रानंतर महाराष्ट्राच्या नेतृत्वात मोठे फेरबदल झाले आहेत. महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची निवड झाली आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर नेतृत्व कुणाकडे जाणार याच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे.\nबाळासाहेब थोरात काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष-सूत्र\nराष्ट्रवादीच्या मुंबईतील बैठकीकडे पाठ, माजी मंत्री भास्कर जाधव नाराज\nमुंबईत सुरु असणाऱ्या आढावा बैठकीला राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि दोनवेळा मंत्री राहिलेले भास्कर जाधव हे अनुपस्थित राहिले.\nअमित शाहांनी भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांना दिल्लीत बोलावलं\nनवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल समोर आल्यानंतर, भाजपचे धाबे दणाणले आहे. राजस्थान, मध्य\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/vidhansabha-election-results", "date_download": "2019-12-06T16:17:45Z", "digest": "sha1:B7MEG2MLWHJSD5QSYILWIVQZXN5ZU3RA", "length": 5626, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "vidhansabha election results Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\nबंडखोरीमुळे कोल्हापुरात पराभव, विधानसभा निकालानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया\nविधानसभा निकाल 2019 : मलकापूर : राजेश एकडे यांचा ऐतिहासिक विजय\nआम्ही मजबूत विरोधकांची भूमिका निभावू : प्रफुल्ल पटेल\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rahul-gandhi-other-opposition-leaders-sent-back-from-srinagar-airport/articleshow/70818753.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-12-06T16:28:43Z", "digest": "sha1:UQJOKRWSFUQSFNUVKBH3AHY2BTZLE6B2", "length": 13273, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Rahul Gandhi: राहुल यांच्यासह विरोधी पक्���नेत्यांना माघारी धाडले - rahul gandhi, other opposition leaders sent back from srinagar airport | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nराहुल यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना माघारी धाडले\nजम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर भेटीवर गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरूनच माघारी धाडण्यात आले आहे. सर्व नेत्यांना प्रशासनाने विमानतळावरच रोखले व दिल्लीला परत पाठवले.\nराहुल यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना माघारी धाडले\nश्रीनगर : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर भेटीवर गेलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला श्रीनगर विमानतळावरूनच माघारी धाडण्यात आले आहे. सर्व नेत्यांना प्रशासनाने विमानतळावरच रोखले व दिल्लीला परत पाठवले.\nजम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर काश्मीरमधील आताची नेमकी स्थिती जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष नेत्यांचं शिष्टमंडळ आज जम्मू-काश्मीर दौऱ्यावर गेलं होतं. काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद, के. सी. वेणुगोपाल, आनंद शर्मा, माकप नेते सीताराम येचुरी, द्रमुक नेते तिरुची सीवा, तृणमूल काँग्रेसचे नेते दिनेश त्रिवेदी, भाकपचे डी. राजा, राष्ट्रवादीचे नेते माजिद मेमन, राजद नेते मनोज झा, जेडीएसचे कुपेंद्र रेड्डी आणि शरद यादव या नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश होता.\nदरम्यान, या दौऱ्यास प्रशासनाने आधीच मनाई केली होती. राहुल व अन्य नेत्यांनी सद्यस्थितीत काश्मीरमध्ये येऊ नये, अशी विनंती कालच करण्यात आली होती. त्यानंतरही हे नेते दौऱ्यावर ठाम राहिले. परिणामी श्रीनगर विमानतळावर हे नेते पोहचताच तिथेच त्यांना रोखण्यात आले. विमानतळावरून बाहेर पडण्याची परवानगीही नेत्यांना देण्यात आली नाही. सुरक्षेचं कारण देत आल्यापावली या सर्व नेत्यांना दिल्लीत धाडण्यात आले. यादरम्यान विमानतळावर काही काळ गोंधळाचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहैदराबाद: जळालेला मृतदेह पाहायला ते नराधम पुन्हा आले होते...\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nहैदराबाद बलात्कार: मुख्य आरोपी घटनेच्या ४८ तास आधीच पोलिसांना तुरी देऊन निसटला होता...\n४०,००० कोटी वाचवण्यासाठी फडणवीस तीन दिवसांचे सीएम झाले: भाजप खासदार\nशिवसेनेचा भाजपला पहिला झटका; नागरिकत्व दुरुस्ती विधेयकास विरोध करणार\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nLive हैदराबाद एन्काउंटर: चौकशीस तयार- पोलीस आयुक्त\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्रपतींपुढं\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलिसांनी सांगितला घटनाक्रम\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nराहुल यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांना माघारी धाडले...\nऑर्डनन्स फॅक्टरी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे...\nदेशाच्या विकासात जेटलींचे योगदान मोलाचे: मोदी...\nअसा झाला अरुण जेटलींचा राजकीय प्रवास...\nमोदी सरकारचे संकटमोचक, माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचं निध...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/state-level-top-body-for-road-safety-work-/articleshow/67184104.cms", "date_download": "2019-12-06T16:47:02Z", "digest": "sha1:PPS6AWGR2FEQVWDR5ACWIKZB3HHH75CS", "length": 12094, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: रस्ता सुरक्षाविषयक कामकाजासाठी राज्यस्तरीय शीर्ष संस्था…… - state level top body for road safety work ...... | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nरस्ता सुरक्षाविषयक कामकाजासाठी राज्यस्तरीय शीर्ष संस्था……\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nरस्ता सुरक्षाविषयक कामकाज हाताळण्यासाठी राज्यस्तरीय शीर्ष संस्थेची स्थापना करण्यासह या संस्थेसाठी सहपरिवहन आयुक्त हे पद निर्माण करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. रस्ते सुरक्षासंदर्भात उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षा समिती स्थापन केली होती. या समितीच्या आदेशानुसार राज्य सरकारने रस्ता सुरक्षा निधी स्थापन केला आहे. त्याचप्रमाणे परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य रस्ते सुरक्षा परिषद तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा रस्ते सुरक्षा समिती यांचे पुनर्गठन करण्यात आले आहे. आता नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय शीर्ष संस्थेसाठी पदनिर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रस्ता सुरक्षाविषयक राज्यस्तरीय कामकाज हाताळण्यासाठी या शीर्ष संस्थेसाठी १६ नवीन पदे निर्माण करण्यात येणार आहेत.\nया संस्थेमध्ये सहपरिवहन आयुक्त, परिवहन उपायुक्त, पोलिस उप अधीक्षक किंवा सहाय्यक पोलिस आयुक्त, कार्यकारी अभियंता, जनसंपर्क अधिकारी यांचे प्रत्येकी एक अशी पाच पदे तसेच रस्ता सुरक्षा पर्यवेक्षकाची पाच पदे व लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांची सहा पदे अशा एकूण १६ पदांचा समावेश आहे. या सर्व पदांना उच्चस्तरीय सचिव समितीने मान्यता दिलेली असून सह परिवहन आयुक्त या पदाचे ग्रेड वेतन ७,६०० असल्याने त्यास मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक होती. त्यानुसार गुरुवारी मान्यता देण्यात आली असून हे पद प्रतिनियुक्तीने किंवा सेवानिवृत्त अधिकाऱ्यांमधून सेवा करार पद्धतीने भरण्यात येणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nफडणवीस यांना ‘सागर’ बंगला\n‘संघटनात्मक कार्यबांधणीला वेळ द्या’\nनाराजांची एकजूट करण्याचा प्रयत्न\nहैद्राबादच्या पीडितेला ‘अभाविप’ची श्रद्धांजली\nजि. परिषद कर्मचारी लाभाच्या प्रतीक्षेत\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सा���गितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरस्ता सुरक्षाविषयक कामकाजासाठी राज्यस्तरीय शीर्ष संस्था……...\nपनवेलच्या १४ झोपडपट्ट्यांवर शिक्कामोर्तब...\nनेरूळ, ऐरोली रुग्णालयातही डायलिसिस...\nडॉ. साळुंखे यांचा आज गौरव समारंभ...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80", "date_download": "2019-12-06T16:02:20Z", "digest": "sha1:CU2BIWKSGGDAWDAJJJFCZT7ATZZ6RYX5", "length": 29518, "nlines": 309, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "५० वर्षांपुर्वी: Latest ५० वर्षांपुर्वी News & Updates,५० वर्षांपुर्वी Photos & Images, ५० वर्षांपुर्वी Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझ���क...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाड..\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nमटा ५० वर्षांपुर्वी - इंदिरा आणि बाळ ठाकरे यांची भेट\nपंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या येत्या शनिवारच्या मुक्कामात त्यांची व शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे भेट होण्याची शक्यता येथील राजकीय गोटात व्यक्त करण्यात येत आहे.\nमटा ५० वर्षांपुर्वी - इंदिराजीच वारस\nआपला राजकीय वारस (पंतप्रधान) म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मनात कोणाचे नाव होते त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेले लालबहादूर शास्त्री यांच्या मते श्रीमती इंदिरा गांधी यांचेच नाव नेहरूंच्या मनात होते. खुद्द शास्त्रीजींनीच एका खासगी संभाषणात तसे सांगितले होते. 'स्टेट्समन' पत्राचे एक संपादक कुलदीप नय्यर यांनी लिहिलेल्या 'बिटवीन द लाईन्स' या पुस्तकात तसे लिहिले आहे.\nमटा ५० वर्षांपुर्वी-कम्युनिस्टांवर बंदी\nबंगलोर - काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आज मध्यरात्रीनंतरही चालली होती. पण बँक राष्ट्रीयीकरणाच्या प्रश्नावरील प्रखर मतभेदांमुळे आर्थिक धोरण ठरावाचा मसुदा कार्यकारणीला तयार करता आला नाही. गृहमंत्री यशवंतराव चव्हाण व इतर काही सदस्यांनी क���र्यकारणीत फूट पडू देऊ नये,\nम.टा. ५० वर्षांपुर्वी- मृत्युपत्र कितपत अस्सल\nबंगलोर - आर्थिक धोरणाच्या संदर्भात मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयीकरण व इतर मूलगामी फेरबदल याचा विचार व्हावा, असे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आज काँग्रेस कार्यकारिणीला सुचवले. कार्यकारिणीत आज सायंकाळी आर्थिक धोरणाच्या ठरावावर चर्चा चालू\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - मालमत्ता जनतेस अर्पण\nनुकतेच दिवंगत झालेले थोर साहित्यिक आचार्य अत्रे यांनी सारी मिळकत व मालमत्ता महाराष्ट्रीय जनतेस अर्पण केली असल्याचे कळते. त्यांची ही सारी मालमत्ता सुमारे ५० लाख रुपयांची असावी, असा अंदाज आहे. महाराष्ट्राला आपल्या जवळचे सर्वस्व समर्पण करणारे आचार्य अत्रे यांचे मृत्युपत्र आज सकाळी सॉलिसिटर आणि त्यांनी नेमलेले एक्झिक्युटर्स यांच्या समक्ष सीलबंद लिफाफ्यातून बाहेर काढण्यात आले, असे कळते.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - कोकण जलवाहतूक\nकोकणच्या जलवाहतुकीसंबंधी अत्यंत महत्वाची बैठक १७ जुलै रोजी दिल्लीत होणार आहे, असे बांधकाम व दळणवळण मंत्री मधुसुदन वैराळे यांनी आज विधानसभेत सांगितले. चौगुले कंपनीने उपस्थित केलेल्या अनेक मुद्यांवर व प्रचलित अडचणीवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने पुढे आलेल्या योजनावर या बैठकीत चर्चा होणार आहे.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - ​अरुणाचा निश्चय\nसंगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांचे नातलग विकास देसाई व त्यांची पत्नी अरुणा राजे यांनी फिल्म इन्स्टिट्यूटचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून चित्रपट व्यवसायात पदार्पण करण्याचे ठरविले आहे. विकास देसाई व अरुणा राजे यांचा यंदाच विवाह झाला. अरुणाने संकलनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. हॉलिवूडमध्ये आणि पश्चिम युरोपात संकलनाचे एडिटिंग काम मुख्यत: स्त्रियाच करतात.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-शाळांसाठी प्रार्थनापाठ\n(५ जुलै १९६९ च्या अंकातून)...\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - आम्ही पृथ्वीवरील मानव\nवॉशिंग्टन : अमेरिकन 'अपोलो ११' हे अंतराळयान २० जुलै रोजी चंद्रावर उतरेल. त्यावेळी अंतराळवीर तेथे एक धातूची पट्टी ठेवून येतील. त्या पट्टीवर साधाच मजकूर कोरलेला असेल.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - गलिच्छ वस्ती समिती\nमुंबईतील गलिच्छ वस्त्यांचे प्रश्न हाताळण्यासाठी महापालिकेची खास समिती नेमावी अशी शिफारस करणारा आर. ए. खैरे (काँग्रेस) यांचा ठराव मह��पालिकेने आज संमत केला. या ठरावाद्वारे श्री. खैरे यांनी या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या दहा लाख लोकांचे गाऱ्हाणे मांडले असता सभागृहातील सर्व गटाच्या नगरपित्यांनी त्यांना पाठिंबा दिला.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - मुंबईकरांची दैना\nआज सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवून दिली. मध्य रेल्वेच्या गाड्या बंद पडल्या, पाच हजारच्या वर वाहने रस्त्यात अडकून पडली. रस्ते जलमय झाले आणि हजारो नागरिकांची दैना झाली.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - शेतीच्या समस्या सोडवा\nशेतीच्या मूलभूत समस्या जोपर्यंत सोडविल्या जात नाहीत तोपर्यंत हरित क्रांतीच्या घोषणा म्हणजे केवळ वल्गनाच ठरतील, असा इशारा विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळूप यांनी आज विधानसभेत १९६९ - ७० सालच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावरील सर्वसाधारण चर्चेचा उपोद्घात करताना दिला. जमिनीची मालकी, पाणीपुरवठा व शेतमालाच्या बाजारपेठांवरील नियंत्रण या हरित क्रांतीच्या तीन मूलभूत गोष्टींच्या बाबतीतच सरकारला अपयश आले आहे, असे त्यांनी आग्रहाने सांगितले.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - लोकसंख्या ३४२ कोटी\n१९६७च्या मध्यास झालेल्या शिरगणतीनुसार जगाची लोकसंख्या एकूण ३४२ कोटी झाली असून ती १९५८ साली असलेल्या लोकसंख्येपेक्षा ५१ कोटी ६० लक्षांनी जास्त आहे. रशियन संघराज्य वगळूनही आशियाची लोकसंख्या दुसऱ्या कोणत्याही खंडापेक्षा सर्वांत जास्त म्हणजे १९० कोटी ७० लक्ष आहे. त्यापैकी, एकट्या चीनची लोकसंख्या ७२ कोटी, तर भारताची ५१ कोटी १० लक्ष आहे. युरोपची लोकसंख्या ४५ कोटी २० लक्ष आहे.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी -खटला रद्द\nमद्रास - द्रविड मुन्नेत्र कळहमच्या द्विभाषा धोरणानुसार तामिळनाडूतील कोणत्याही शाळेत तामिळ आणि इंग्रजी याखेरीस तिसरी भाषा शिकविण्याची परवानगी मिळणार नाही, असे राज्याचे शिक्षणमंत्री एस. माधवन यांनी आज येथे सांगितले. काही केंद्रीय शाळा आणि अल्पसंख्यांकाच्या शाळा यास अपवाद समजल्या जातील.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी -तेलंगण नाहीच\nहैद्राबाद - गेल्या दोन दिवसांत हैद्राबाद आणि वारंगळ येथे पोलिस गोळीबारात निदान १२ ठार झाले. त्यापैकी सहा जण आजच्या गोळीबारात ठार झाले. दरम्यान आजही, लागोपाठ तिसऱ्या दिवशीही तेलंगण बंदचा आदेश तेलंगण प्रजा समितीने दिला आहे\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - दत्तक पुलं\nसुप्रसिद्ध विनोदी लेखक पु. ल. देशपांडे हे चौदा वर्षांपूर्वी दत्तक गेले होते, हे कुणाला ठाऊक आहे काय पण खुद्द त्यांनीच ही हकीकत परवा येथे सांगितली.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी - इंटर सायन्सची समस्या\nयंदा मुंबई विद्यापीठाच्या इंटर सायन्स परीक्षेच्या निकालाची टक्केवारी खूप असल्याने विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाची समस्या उभी राहिली आहे.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-नव्या पक्षाची आशा\nनवी दिल्ली :स्वतंत्र पक्षाचे अध्यक्ष एन. जी. रंगा यांचे माझ्याशी झालेले अनौपचारिक बोलणे ध्यानी घेता, स्वतंत्र पक्ष आणि भारतीय क्रांतिदल यांच्या एकीकरणाने नवा पक्ष स्थापन होण्यात काहीच अडचण येऊ नये, असे क्रांतिदलाचे अध्यक्ष चरणसिंग यांनी आज येथे सांगितले.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-गर्भपात विधेयक\nअकोला - अकोला जिल्ह्यात या वर्षी उष्माघाताने आतापर्यंत ११ बळी घेतले आहेत. खुद्द अकोला शहरात काही दिवसांपूर्वी ११८ फॅरनाइट इतके तपमान वाढले असता उष्माघाताने नऊ लोक मरण पावले. शिवाय, मूर्तिझापूर येथे एक खेडूत आणि महान या खेड्यात एक स्त्री यांचेही तीव्र उष्णतेने बळी घेतले.\nम.टा. ५० वर्षांपुर्वी-आफ्रिका लढा तीव्र\nस्वतंत्र तेलंगण राज्यासाठी तेलंगण प्रजा समितीने सुरूकेलेल्या आन्दोलनाचे दुसरे पर्व आज सत्याग्रह व सामुदायिक अटकेने सुरू झाले. शेकडो सत्याग्रहींनी सत्याग्रहात भाग घेतला. हैदराबाद व सिकंदराबाद या जोड शहरात, एकूण दहा जागी आज सत्याग्रह करण्यात आला.\n वेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे लक्ष्य\nएन्काउंटर: हैदराबाद पोलीस चौकशी तयार\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nमहाविकास आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\nएमजी मोटर आणणार स्वस्त इलेक्ट्रीक कार\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/punjab-national-bank-lost-rs-4750-crore/", "date_download": "2019-12-06T16:19:13Z", "digest": "sha1:B4HQAW5VA4BI3MJOJYGBK7A2J274P3AI", "length": 9128, "nlines": 154, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पंजाब नॅशनल बॅंकेला 4,750 कोटींचा तोटा | Dainik Prabhat", "raw_content": "\nपंजाब नॅशनल बॅंकेला 4,750 कोटींचा तोटा\nनवी दिल्ली: पंजाब नॅ��नल बॅंकेला चौथ्या तिमाहीत 4,750 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा गेल्या वर्षातील चौथ्या तिमाहीतील 13,417 कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा 65 टक्‍क्‍यांनी कमी असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.\nबॅंकेने खराब कर्ज वसुलीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर न वसूल होत असलेल्या कर्जापोटी मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे बॅंकेला तोट्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र तरीही तोटा बराच आटोक्‍यात आला आहे. आगामी काळात बॅंकेची परिस्थिती आणखी सुधारेल असे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी सांगितले.\nचौथ्या तिमाहीत बॅंकेचा कार्यचांलन नफा 2861 कोटी रुपये झाला आहे. तर सरलेल्या वर्षाचा कार्यचालन नफा 12,995 कोटी रुपये आहे. मात्र, बॅंकेला अधिक तरतूद करावी लागली असल्यामुळे बॅंकेच्या निव्वळ नफ्यामध्ये घट झाली आहे असे त्यांनी सांगितले. बॅंकेचे स्थूल एनपीए सध्या 15.50 टक्के आहे. गेल्या वर्षी या काळात हे 18.38 टक्के होते, असे त्यानी पत्रकारांना सांगितले.\nफरार आरोपी नित्यानंद याचा पासपोट रद्‌द\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार – उद्धव ठाकरे\nशहरी गरीब योजनेसाठी तातडीनं निधी द्यावा\n#INDvWI : विंडीजचे भारतासमोर २०८ धावांचे आव्हान\nएटीएमवर दरोड्याच्या प्रयत्नातील चौघे गजाआड\nआमिर खान एका जाहिरातीसाठी घेतो तब्ब्ल एवढी रक्क्म\nसमाज कल्याण वसाहतीची दुरावस्था\nपाऊस थांबला तरीही रस्त्याची कामे ठप्प\nगणेशोत्सव कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत – आमदार चेतन तुपे\nजाणून घ्या आज (6 डिसेंबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nस्टाफ सिलेक्‍शन, रेल्वे भरती आणि आयबीपीएसच्या परिक्षेत केंद्राकडून मोठा बदल\nहैदराबाद एन्काऊंटर: नेमके काय झाले\n'त्यांना' अशा अवस्थेत मी पाहूच शकत नाही\nअगदी 'त्या' युझरच्या सल्ल्याप्रमाणे झाला हैद्राबाद एन्काऊंटर\nहैद्राबाद बलात्कार प्रकरण: ज्या ठिकाणी केले दुष्कर्म तिथेच केला आरोपींचा खात्मा\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पुण्यात आगमन\n'ही' अभिनेत्री म्हणते, हा न्याय नाही\nरुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच लावले लग्न\nस्टाफ सिलेक्‍शन, रेल्वे भरती आणि आयबीपीएसच्या परिक्षेत केंद्राकडून मोठा बदल\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पुण्यात आगमन\nशहरी गरीब योजनेसाठी तातडीनं निधी द्यावा\nहैदराबाद एन्काऊंटर: नेमके काय झाले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2019-12-06T16:11:31Z", "digest": "sha1:LSAM5NGPBJXFOM2LC7PC4PLYVU3I323K", "length": 5693, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंडियानापोलिस ५०० - विकिपीडिया", "raw_content": "\nइंडियानापोलिस ५०० तथा इंडी ५०० ही अमेरिकेच्या इंडियानापोलिस शहरात होणारी वार्षिक कारशर्यत आहे.\nही शर्यत नेहमी मेमोरियल डेच्या वीकांतात इंडियानापोलिस मोटर स्पीडवे येथे होते.\n२०१९ फॉर्म्युला वन हंगाम\nफॉर्म्युला वन विश्व अजिंक्यपद\n१९५० • १९५१ • १९५२ • १९५३ • १९५४ • १९५५ • १९५६ • १९५७ • १९५८ • १९५९ • १९६० • १९६१ • १९६२ • १९६३ • १९६४ • १९६५ • १९६६ • १९६७ • १९६८ • १९६९\n१९७० • १९७१ • १९७२ • १९७३ • १९७४ • १९७५ • १९७६ • १९७७ • १९७८ • १९७९ • १९८० • १९८१ • १९८२ • १९८३ • १९८४ • १९८५ • १९८६ • १९८७ • १९८८ • १९८९\n१९९० • १९९१ • १९९२ • १९९३ • १९९४ • १९९५ • १९९६ • १९९७ • १९९८ • १९९९ • २००० • २००१ • २००२ • २००३ • २००४ • २००५ • २००६ • २००७ • २००८ • २००९\n२०१० • २०११ • २०१२ • २०१३ • २०१४ • २०१५ • २०१६ • २०१७ • २०१८ • २०१९\nग्रांप्री यादी • चालक यादी • चालक अजिंक्यपद यादी • कारनिर्माते अजिंक्यपद यादी • सर्किटांची यादी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/keep-compassion-file-right-away-239596", "date_download": "2019-12-06T16:15:26Z", "digest": "sha1:6TEX7VZPHNEJNUS5OFQNFALLV6EODMYE", "length": 17583, "nlines": 245, "source_domain": "www.esakal.com", "title": "अनुकंपाची फाइल त्वरित ठेवा | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nअनुकंपाची फाइल त्वरित ठेवा\nशुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019\n■ \"सीईओ' वायचळ यांच्या सूचना\n■ ऍड. सचिन देशमुख यांनी दिले पत्र\n■ अचानक मृत्यू झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावर\n■ अनुकंपाने भरण्याचा विषय अद्यापही प्रलंबित\nसोलापूर : जिल्हा परिषदेत अनुकंपा भरतीची फाइल अनेक वर्षांपासून बंद स्थितीत आहे. त्याची नेमकी माहिती काय आहे, हे कागदोपत्री माझ्यासमोर ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी आज सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत. त्याचबरोबर हा विषय त्वरित मार्गी लावावा, या मागणीचे पत्र जिल्हा परिषद सदस्य ऍड. सचिन देशमुख यांनी श्री. वायचळ यांना दिले आहे.\nहेही वाचा : एकही कारखाना सुरु नाही तरीही आठ हजार मेट्रिक टन ऊस गाळप\n\"कुठे अडले अनुकंपाचे घोडे' या मथळ्याखाली आज \"सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या वृत्ताची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वायचळ यांनी सामान्य प्रशासन विभागाला ती फाइल त्वरित सहीसाठी ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य ऍड. देशमुख यांनीही या भरतीबाबत गांभीर्याने विचार करून सेवाज्येष्ठतेनुसार व गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची रिक्त जागेवर त्वरित भरती करण्याची मागणी श्री. वायचळ यांच्याकडे केली आहे. नोकरीत असताना अचानक मृत्यू झाल्याने संबंधित कर्मचाऱ्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. त्या कुटुंबाला उदरनिर्वाह करणे जिकिरीचे जाते. त्यामुळे हा विषय गांभीर्याने घेऊन तो मार्गी लावणे गरजेचे आहे.\nजिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी 309 उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार केली आहे. त्या प्रतीक्षा यादीतील अर्जांची छाननी होऊन जिल्हा परिषदेत संवर्गनिहाय रिक्त असलेल्या जागा अनुकंपाने भरण्याचा विषय अद्यापही प्रलंबित राहिला आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा मुद्दा पुढे करून हा विषय टाळला जात आहे. त्यावरूनच श्री. वायचळ यांनी याबाबतही जी काही वस्तुस्थिती आहे, त्याप्रकारे फाइल आपल्याकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील एक-दोन दिवसात फाइल आपल्याकडे येईल, असेही श्री. वायचळ यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nकाकाणी यांनी दिले होते आदेश\nतत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेतील जवळपास 72 जणांना अनुकंपाने नियुक्तीचे आदेश दिले होते. हे आदेश देताना त्यांनी अतिशय पारदर्शक प्रक्रिया राबविली होती. उमेदवारांना नियुक्ती देताना त्यांचे समुपदेशन केले होते. त्यांना अपेक्षित असलेल्या रिक्त जागी त्यांच्या गुणवत्तेनुसार नियुक्ती दिली होती. तशाच प्रकारची भरती प्रक्रिया यावेळीही राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यात श्री. वायचळ यशस्वी होतात का हे पाहणे महत्त्वाचे आहे.\nभरती प्रक्रिया तातडीने राबवा\nअनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हा विषय मार्गी लावणे आवश्‍यक आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची व्यथा समजून घेणे आवश्‍यक आहे. त्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. त्यांना आधार देण्यासाठी ही भरती प्रक्रिया तातडीने राबविण्याची मागणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे.\nऍड. सचिन देशमुख, सदस्य\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचा असा आहे इतिहास\nमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला `वर्षा` बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे...\nभीमराया घे तुझ्या सर्व लेकरांची वंदना\nनगर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटना व...\nमहाराष्ट्राच्या रणजी संघात \"नगरचा तोफखाना'\nनगर ः महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा तोफखाना धडाडणार आहे. एका बाजूने द्रुतगती, तर दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\nफुलपाखरांची मराठी नावे माहीत आहेत का\nनागपूर : आपल्या सभोवताली विविधरंगी आणि आकर्षक फुलपाखरू आपण नेहमीच पाहतो. बगिच्यांमध्ये फुलझाडांवर बागडणारे फुलपाखरू सर्वांना आवडतात. मात्र त्यांची...\nमुसळधार पावसात घरं गमावणाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच निधी होणार वितरीत\n२६ जुलै 2019 नंतर मुसळधार पावसात ज्यांची घरं पडली आहेत अशा नागरिकांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी ���बस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/category/practicing-spirituality/achardharma/hairstyles", "date_download": "2019-12-06T16:59:28Z", "digest": "sha1:LWBDLJ5OF3JFV25A3DTMDINUP4K72RFC", "length": 35864, "nlines": 519, "source_domain": "www.sanatan.org", "title": "केशभूषा Archives - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म कृतीत आणा > आचारधर्म > केशभूषा\nस्त्रिया मध्यभागी भांग पाडून केसांना मानेवर पाठीमागे एकत्रित करून त्यांची विशिष्ट प्रकारे गाठ बांधतात. त्याला ‘अंबाडा घालणे’, असे म्हणतात.\nहिंदु धर्माचा सर्वांत मोठा शोध ‘शिखा’ (शेंडी) आणि त्याचे लाभ \nप्राचीन काळी कोणाचीही शेंडी कापणे मृत्युदंडासमान मानले जात होते. अत्यंत खेदाची गोष्ट आहे की, आज हिंदू स्वतःच्या हातांनीच स्वतःची शेंडी कापत आहेत.\nकेस कापणे (भाग २)\nप्रस्तूत लेखात आपण चातुर्मासात केस का कापू नये; नखे, केस, दाढी आणि मिशा का वाढू देऊ नयेत. तसेच केस पूर्णपणे का कापू नये; दाढी का कुरवाळू नये इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नांची शास्त्रीय कारणमीमांसा जाणून घेऊ.\nआध्यात्मिकदृष्ट्या चैतन्यमय असलेल्या गोमुत्राने केस धुणे\nकेस गळणे, कोंडा, केसांच्या जटा होणे यांसारख्या केसांच्या विविध समस्यांवर एक प्रभावी उपाय म्हणजे केस धुण्यासाठी गोमूत्राचा वापर करणे. प्रस्तूत लेखात आपण यासंदर्भात आलेल्या विविध अनुभूती पहाणार आहोत.\nकेसांची वैशिष्ट्ये (संन्यासी, उन्नत आणि देवता यांच्या केसांसह) (भाग २)\nया लेखात देवता आणि उन्नत यांच्या केसांची वैशिष्ट्ये जाणून घेऊ.\nकेसांशी संबंधित संस्कार आणि काही कृती (भाग १)\nकेसांचे क्षौरकर्म (केस कापणे) या विधीविषयीची माहिती या लेखात पाहू.\nकेसांशी संबंधित संस्कार आणि काही कृती (भाग २)\nदेवतांच्या चरणी किंवा तीर्थक्षेत्री जाऊन केशविमोचन (मुंडण) करणे या कृतीमागील अध्यात्मशास्त्र या लेखात पाहू.\nविविध शॅम्पूंच्या दूरदर्शंनवरील आकर्षक विज्ञापनांना सामान्य जनता भुलते. असे असले तरी नैसर्गिक घटकांनी केस धुणे, हेच हितकारी का आहे, यामागील अध्यात्मशास्त्रीय कारणमीमांसा प्रस्तूत लेखातून जाणून घेऊ.\nकेस ड्रायरने का वाळवू नये, तसेच महिलांनी न्हाऊन झाल्यावर केस मोकळे सोडून बाहेर का जाऊ नये, याचे शास्त्र प्रस्तूत लेखातून आपण जाणून घेऊ.\nकेस विंचरणे आणि कंगवा किंवा फणी यांचा वापर\nप्रस्तूत लेखात आपण केस विंचरण्याची योग्य पद्धत, केस विंचरण्यासाठी कंगव्यापेक्षा फणी उपयुक्त का इत्यादींविषयी जाणून घेऊ.\nCategories Select Category abc (1) check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) ��िवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सन��तनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आ���र्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (3) सनातनचे अद्वितीयत्व (393) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्य�� (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nवारांशी संबंधित देवता आणि\nतिला पूरक असलेला कपड्यांचा रंग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://marathisongs.netbhet.com/2014/08/zala-zala-ho-anand-zala.html", "date_download": "2019-12-06T15:37:33Z", "digest": "sha1:4E5SUAKGDNGVWSEMT43XYZ2KFTUQ4IOK", "length": 26158, "nlines": 581, "source_domain": "marathisongs.netbhet.com", "title": "मराठी गाणी Marathi Songs online, Marathi songs lyrics, Download marathi songs free: झाला झाला हो आनंद झाला ZALA ZALA HO ANAND ZALA", "raw_content": "\nझाला झाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nझाला झाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nतारा सुरांचा नाद बघा घुमु लागला\nझाला झाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nढगा ढगांचा ढगा ढगांचा ढगा ढगांचा\nढोल बघा वाजला कडकडुनी ताश्या कडाडला\nढगा ढगांचा ढगा ढगांचा ढगा ढगांचा\nढोल बघा वाजला कडकडुनी ताश्या कडाडला\nताला सुरांचा नाद बघा घुमला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nधरणी माता ही हर्षा निघाली\nबाप्पा मोर्यात दंगुन गेली\nधरणी माता ही हर्षा निघाली\nबाप्पा मोर्यात दंगुन गेली\nधरणी माता ही हर्षा निघाली\nबाप्पा मोर्यात दंगुन गेली\nक्षण भाग्याचा आज तो आला\nताला सुरांचा नाद बघा घुमला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nरंगी बेरंगी तुषारे उड़ती\nतारे आकाशात उठून दिसती\nरंगी बेरंगी तुषारे उड़ती\nतारे आकाशात उठून दिसती\nनभी चंद्र तो गाली हसला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आन���द झाला\nमाझा गणपती नाचत आला\nझाला झाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nसाद थोरांना आनंद झाला\nभक्ती रसात न्हाऊन गेल\nसाद थोरांना आनंद झाला\nभक्ती रसात न्हाऊन गेल\nधुंद होऊन नाचु तो लागला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो झाला आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nझाला झाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nबाप्पा मौर्याची गर्जना झाली\nत्याची ललकारी गगनाला भिडली\nबाप्पा मौर्याची गर्जना झाली\nत्याची ललकारी गगनाला भिडली\nबाप्पा मौर्याची गर्जना झाली\nत्याची ललकारी गगनाला भिडली\nसीमा उरली न संकेताला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nढगा ढगांचा ढगा ढगांचा ढगा ढगांचा\nढोल बघा वाजला कडकडुनी ताश्या कडाडला\nढगा ढगांचा ढगा ढगांचा ढगा ढगांचा\nढोल बघा वाजला कडकडुनी ताश्या कडाडला\nताला सुरांचा नाद बघा घुमला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nझाला झाला हो झाला झाला हो\nझाला हो आनंद झाला\nमाझा गणपती नाचत आला\nपार्वतीच्या बाळा Parvatichya Bala\nसावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची\nहिरवा निसर्ग HIRAWA NISARG\nकृष्णे वेधिली KRUSHNE VEDHILE\nL\t-\tअण्णा जोशी (1)\nL\t-\tअण्णासाहेब किर्लोस्कर (3)\nL\t-\tआ. रा. देशपांडे 'अनिल' (1)\nL\t-\tइंदिरा संत (1)\nL\t-\tकवि संजीव (1)\nL\t-\tकुसुमाग्रज (1)\nL\t-\tग. दि. माडगूळकर (8)\nL\t-\tजगदीश खेबूडकर (5)\nL\t-\tपी. सावळाराम (1)\nL\t-\tबा. भ. बोरकर (1)\nL\t-\tभा. रा. तांबे (1)\nL\t-\tमंगेश पाडगावकर (2)\nL\t-\tमधुसूदन कालेलकर (1)\nL\t-\tयोगेश्वर अभ्यंकर (3)\nL\t-\tवंदना विटणकर (2)\nL\t-\tवसंत कानेटकर (1)\nL\t-\tविं. दा. करंदीकर (2)\nL\t-\tविद्याधर गोखले (1)\nL\t-\tशांताबाई जोशी (1)\nL\t-\tशांताराम नांदगावकर (1)\nL\t-\tशान्‍ता शेळके (1)\nL\t-\tसंत अमृतराय महाराज (1)\nL\t-\tसंत चोखामेळा (1)\nL\t-\tसंत ज्ञानेश्वर (2)\nL\t-\tसंत तुकाराम (1)\nL\t-\tसंदीप खरे (1)\nL\t-\tसुधीर मोघे (1)\nL\t- सुरेश भट (2)\nL -\tसंत नामदेव (1)\nL - कुसुमाग्रज (3)\nL - ग. दि. माडगुळकर (4)\nL - ग. दि. माडगूळकर (3)\nL - गुरुनाथ शेणई (1)\nL - गोविंद बल्लाळ देवल (2)\nL - जगदीश खेबुडकर (1)\nL - जगदीश खेबूडकर (6)\nL - दत्‍तात्रय कोंडो घाटे (1)\nL - ना. घ. देशपांडे (1)\nL - ना. धो. महानोर (1)\nL - ना. धों. महानोर (1)\nL - बालकव��� (1)\nL - मंगेश पाडगांवकर (3)\nL - मधुसूदन कालेलकर (2)\nL - माणिक प्रभू (1)\nL - योगेश्वर अभ्यंकर (1)\nL - विद्याधर गोखले (2)\nL - वैभव जोशी (1)\nL - शान्‍ता शेळके (2)\nL - संत ज्ञानेश्वर (2)\nL - संदीप खरे (4)\nL - संदीप खरे M - सलील कुलकर्णी S - संदीप खरे (1)\nL - सुधीर मोघे (1)\nL - सुरेश भट (1)\nL -कवि भूषण (1)\nL -ग. दि. माडगूळकर (4)\nL -जगदीश खेबुडकर (1)\nL -जगदीश खेबूडकर (1)\nL -मा. ग. पातकर (1)\nL -वंदना विटणकर (1)\nL -वसंत कानेटकर (1)\nL -विद्याधर गोखले (1)\nL -श्रीनिवास खारकर (1)\nL -संत ज्ञानेश्वर (1)\nL -संत तुकाराम (1)\nL -संदीप खरे (1)\nL -सुरेश भट (1)\nL-\tश्रीनिवास खारकर (2)\nL- मधुसूदन कालेलकर (1)\nL- अवधुत गुप्ते (2)\nL- ग. दी.माडगुळकर (5)\nL- गुरु ठाकुर (12)\nL- चंद्रशेखर सानेकर (1)\nL- जगदीश खेबुडकर (15)\nL- मधुकर जोशी (1)\nL- शांता शेळके (10)\nL- सुधीर मोघे (1)\nL-- गुरु ठाकूर (1)\nL--डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) Dr.Vasant Awsare (1)\nL-. शान्‍ता शेळके (1)\nL-आ. रा. देशपांडे 'अनिल' (10)\nL-आर. आर. शुक्ल (1)\nL-एस. एम. बापट (1)\nL-कृ. द. दातार (1)\nL-कृ. ब. निकुंब (1)\nL-कृशंजी प्रभाकर खाडिलकर (1)\nL-कृष्ण भट बांदेकर (1)\nL-कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर (73)\nL-ग. दि. माडगुळकर (4)\nL-ग. दि. माडगूळकर (378)\nL-ग. दि. माडगूळकर.M-दत्ता डावजेकर (1)\nL-ग. ह. पाटील (2)\nL-गु. ह. देशपांडे (1)\nL-गो. नि. दांडेकर (3)\nL-गोविंद बल्लाळ देवल (87)\nL-गोविंद बल्लाळ देवल.M-गोविंद बल्लाळ देवल (2)\nL-गोविंद सदाशिव टेंबे (6)\nL-ज. के. उपाध्ये (3)\nL-जी. के. दातार (2)\nL-डॉ. वसंत अवसरे (1)\nL-डॉ. वसंत अवसरे (शान्‍ता शेळके) (6)\nL-डॉ. शिरिष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. शिरीष गोपाळ देशपांडे (1)\nL-डॉ. संगीता बर्वे (1)\nL-दत्ता वि. केसकर (2)\nL-दत्तात्रय कोंडो घाटे (1)\nL-नरहर गणेश कमतनूरकर (1)\nL-ना. घ. देशपांडे (10)\nL-ना. धो. महानोर (1)\nL-ना. धों. महानोर (26)\nL-ना. सी. फडके (3)\nL-नारायण गोविंद शुक्ल (1)\nL-नारायण विनायक कुळकर्णी (7)\nL-पं. हृदयनाथ मंगेशकर (1)\nL-पद्मजा फेणाणी जोगळेकर (1)\nL-प्रल्हाद केशव अत्रे (12)\nL-प्राजक्ता गव्हाणे - शंकर जांभळकर (1)\nL-बा. भ. बोरकर (13)\nL-बाबाजीराव दौलत राणे (1)\nL-बी (नारायण मुरलिधर गुप्ते) (2)\nL-भा. रा. तांबे (21)\nL-भार्गवराम विठ्ठल वरेरकर (11)\nL-म. उ. पेठकर (1)\nL-म. पां. भावे (7)\nL-मल्लिका अमर शेख (1)\nL-मा. ग. पातकर (3)\nL-मा. दा. देवकाते (5)\nL-माधव गो. काटकर (1)\nL-मो. ग. रांगणेकर (16)\nL-यशवंत नारायण टिपणीस (10)\nL-रा. ना. पवार (4)\nL-राम गणेश गडकरी (4)\nL-रामकृष्ण बाबु सोमयाजी (1)\nL-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज (3)\nL-वंदना विटणकर.M-श्रीनिवास खळे (1)\nL-वसंत शांताराम देसाई (11)\nL-वा. ना. देशपांडे (1)\nL-वा. भा. पाठक (1)\nL-वा. रा. कांत (5)\nL-वासुदेव वामन खरे (2)\nL-वि. म. कुलकर्णी (1)\nL-वि. वा. शिरवाडकर (10)\nL-वि. स. खांडेकर (5)\nL-विठ्ठल सीताराम गुर्जर (26)\nL-विमल कीर्ति महाजन (1)\nL-विष्णुदास नामदेव महाराज (2)\nL-वीर वामनराव जोशी (5)\nL-शंकर बालाजी शास्त्री (2)\nL-शाहीर अमर शेख (1)\nL-शाहीर पुंडलीक फरांदे (1)\nL-शाहीर विठ्ठल उमप (1)\nL-शाहीर सगन भाऊ (1)\nL-शाहीर होनाजी बाळा (7)\nL-सचिन दरेकर M-अमित राज (1)\nL-संजय कृष्णाजी पाटील (4)\nL-संत अमृतराय महाराज (3)\nL-संत गोरा कुंभार (2)\nL-संत चोखामेळा-S-पं. भीमसेन जोशी (1)\nL-संत सावता माळी (1)\nL-सुमित्रा ( किशोर कदम ) (1)\nLगोविंद बल्लाळ देवल (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/dombivali-gurukul/", "date_download": "2019-12-06T15:08:34Z", "digest": "sha1:EXRFWPGUN67Q2SOSHIAG4XDQYUXWT7MG", "length": 12808, "nlines": 103, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "डोंबिवलीत चित्रकला स्पर्धेतून अवयवदानाचे संस्कार | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome अवांतर डोंबिवलीत चित्रकला स्पर्धेतून अवयवदानाचे संस्कार\nडोंबिवलीत चित्रकला स्पर्धेतून अवयवदानाचे संस्कार\non: September 14, 2017 In: अवांतर, चालू घडामोडी, चित्ररंग, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सांस्कृतिक उपक्रमNo Comments\n‘रघुकुल’च्या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग\nसहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतोय… पाण्याखालचे विश्व उलगडताना एक जलपरी सतारीचे सुर छेडतेय… कुणी पर्यटनस्थळी स्वच्छता राखण्याचे आवाहन करतंय तर कुठे मांडीवर पृथ्वी घेऊन बसलेला गणपतीबाप्पा पर्यावरण रक्षणाचा संदेश देतोय. असे एकाहून एक सरक कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकले हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं\nविद्यार्थीदशेत सामाजिक भान जागृत करण्याच्या उद्देशाने डोंबिवलीस्थित रघुकुल शैक्षणिक संस्थेने शालेय विद्यार्थ्यांकरीता आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवार दि. १० सप्टेंबर रोजी करण्यात आले. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील एकूण ५७ शाळांमधून ६ ते १४ वयोगटातील १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फुर्तपणे भाग घेतला.\nअवयव दान जीवन दान हे घोष असलेल्या या आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत इयत्ता दुसरी ते चौथी… पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे तीन गट करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून अवयवदान, बेटीबचाव, बालमजुरी, व्यसनमुक्ती, पर्यावरण रक्षण, पर्यटनस्थळांची निगा, स्वच्छता अभियान, अंधश्रद्धा निर्मुलन, पाण्याखालचे जग आदी विषयांवरील चित्रं रेखाटली. विद्यार्थांमधील उत्साह, विषयाची जाण आणि कल्पकता पाहून महाराष्ट्र राज्य कलाध्यापक विभागाचे परिक्षक अवाक झाले.\nतीनही गटांमध्ये प्रथम क्रमांक रुपये १०००/-, व्दितीय क्रमांक रू. ७००/- आणि तृतीय क्रमांक रू. ५००/- असे रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, कलापयोगी वस्तु असे बक्षीसाचे स्वरूप होते.\nमोठ्या गटात यशोधन विचारे या एस. के पाटील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सहा हात असलेला मुलगा प्रत्येक हाताने वेगवेगळ्या अवयवांचे दान करतानाचे चित्र प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरले. मधल्या गटात टिळकनगर विद्यामंदिराच्या समृद्धी शुक्ल या विद्यार्थिनीने आणि लहान गटात रॉयल इंटरनॅशलन स्कुलच्या गौरव तोंडवळकरने प्रथम क्रमांक पटकावला. तीनही गटांत मिळून एकूण ३८ विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.\nशालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांचे सामाजिक भान जागृत व्हावे, आपणही समाजाचे देणे लागतो, ही भावना मुलांमध्ये रुजविण्यासाठी चित्रकलेचा उपयोग करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या मार्फत पालकांपर्यंत हे सर्व सामाजिक संदेश गेल्याने उपक्रमाचा हेतू साध्य झाला व स्पर्धा यशस्वीरीत्या पार पडली. त्यामुळे मनाला खूप समाधान प्राप्त झाले असे या उपक्रमाचे व स्पर्धेचे प्रमुख अमोल पाटील यांनी सांगितले.\nया स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात आले नव्हते. साईकृपा सहकारी पतपेढीचे अध्यक्ष श्री जितेंद्र राणे यांनी आर्थिक सहकार्य करून विद्यार्थ्यांसाठी जास्तीतजास्त बक्षिसे देऊन प्रोत्साहित केले. तसेच गद्रे बंधू , होम रिवाईज यांचेसुद्धा सौजन्य लाभले. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर म्हात्रे व श्यामसुंदर सोन्नर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुणे म���हणून भास्कर तिखे – निरीक्षक चित्र व शिल्प महाराष्ट्र राज्य, विश्वनाथजी राणे – नगर सेवक, कालाध्यापक संघाचे राज्य पदाधिकारी विलास ससाणे, जिल्हा अध्यक्ष दिगंबर बेंडाळे, जितेंद्र राणे, सी.आर.पाटकर, गुरुदत्त लाड उपस्थित होते.\nनारायण महाजन, शेखर पाटील, सुवर्णा मॅडम व कला शिक्षकांनी सहकार्य केले.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2019-12-06T16:31:57Z", "digest": "sha1:3SADFPSBQA5CS5C3XUM4IYTY36BPLC4M", "length": 7617, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विश्रामबाग वाडा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविश्रामबाग वाडा हा मराठा साम्राज्याचा पेशवा दुसरा बाजीराव याचा जुन्या पुण्यातील राहता वाडा होता. इ.स. १८०७ साली सुमारे ३.५ लाख रुपये खर्चून हा वाडा बांधला गेला. शनिवार वाडा या पेशव्यांच्या वडिलार्जित वाड्यात राहण्यापेक्षा दुसर्‍या बाजीरावाने विश्रामबागवाड्यात राहणे पसंत केले. तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धात इ.स. १८१८ साली पुण्याचा पाडाव होईपर्यंत ११ वर्षे दुसर्‍या बाजीरावाचे येथे वास्तव्य होते. सुमारे २०,००० वर्ग फूट क्षेत्रफळाच्या या वाड्याचा बहुतांश भाग टिकला आहे. या वाड्यात सध्या टपाल कार्यालय, नगरपालिकेच्या काही कचेर्‍या व मराठा साम्राज्यातील ऐतिहासिक वस्तूंचे संग्रहालय आहे.\nदुसर्‍या बाजीराव पेशवे यांनी बांधलेल्या विश्रामबागवाड्याची १८०८ मध्ये वास्तुशांत झाल्याच्या नोंदी मिळतात. शहराच्या मध्य भागातील हा ऐसपैस वाडा आणि त्याच्या दर्शनी भागाचे सुरुवातीपासून सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. ब्रिटिशांच्या कालखंडात त्यांनी हा वाडा तब्बल एक लाख रुपयांना पुणे नगरपालिकेला विकल्याची नोंद आढळून येते. पुणे महापालिकेची सध्याची इमारत बांधून होण्यापूर्वी नगरपालिकेचे मुख्य कार्यालय विश्रामबागवाड्यामध्येच होते.\nपुणे महापालिकेतर्फे विश्रामबागवाड्यात एक 'कल्चरल सेंटर' उभारण्यात आले आहे. नेपथ्याचा वापर करून संगीत-नाट्य-कला प्रांतातील कलावंतांना आता पुणेकरांसमोर कलाविष्कार सादर करण्यासाठी हा एक रंगमंच उपलब्ध आहे. दगडाचे बांधीव स्टेज उभारण्यात आले असून शेजारी एक 'ग्रीन रूम' आहे. या स्टेजवरून तासा-दीड तासाचे लहान कार्यक्रम होऊ शकतात.,\nमहाराष्ट्र पर्यटन विभागाचे संकेतस्थळ - विश्रामबाग वाडा (इंग्लिश मजकूर)\nपुण्यातील इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ डिसेंबर २०१९ रोजी २०:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?paged=2&cat=2", "date_download": "2019-12-06T15:42:56Z", "digest": "sha1:KRC4Z4GC6OQIFVILCMLSUO54QPMXNH5H", "length": 28437, "nlines": 124, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "आपला विदर्भ – Page 2 – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nउद्या अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा.\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील कमलापूर या गावात उद्या रविवारला गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आविस नेते अजय कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार दीपक दा���ा आत्राम यांच्या हस्ते पार पडणार आहे. या जनसंपर्क कार्यालयामुळे कमलापूर सह परिसरातील जनतेला शासकीय योजनांची माहिती व सोयी सुविधा होणार आहे. या सोहळ्याला […]\nPosted on May 12, 2018 11:53 am Author विदर्भ क्रांती\tComments Off on उद्या अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा.\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nकालेश्वर -मुक्तेश्वर स्वामी मंदिर ट्रस्ट सदस्यपदी सत्यनारायण मंचालवार यांची निवड ..आमदार पुट्टा मधुकर यांच्या हस्ते सत्कार व शपथविधी सोहळा संपन्न\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा प्रतिनिधी .. भाजप नेते व सिरोंचा ग्रा.प.चे माजी उपसरपंच सत्यनारायण मंचालवार यांची तेलंगणातील भूपालपल्ली जिल्ह्यातील कालेश्वर येथील अति प्राचीन व पवित्र कालेश्वर -मुक्तेश्वर स्वामी मंदिराचे ट्रस्ट सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तेलंगणा सरकारकडून दरवर्षी या मंदिराची ट्रस्ट सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येत असतात. यावर्षी सुद्धा 13 लोकांची नवीन ट्रस्ट सरकारने […]\nPosted on May 11, 2018 5:59 pm Author विदर्भ क्रांती\tComments Off on कालेश्वर -मुक्तेश्वर स्वामी मंदिर ट्रस्ट सदस्यपदी सत्यनारायण मंचालवार यांची निवड ..आमदार पुट्टा मधुकर यांच्या हस्ते सत्कार व शपथविधी सोहळा संपन्न\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nझिंगानुर गावावर पसरली शोककळा ..त्या अपघातातील मृतकांची संख्या चार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा प्रतिनिधी.. तालुक्यातील झिंगानुर येथील वऱ्हाड बुधवारी मेटाडोर या वाहनाने कुरखेडा तालुक्यातील खरकडा येथे लग्नासाठी जात असतांना सिरोंचा आल्लापल्ली या मार्गावरील मोसम या गावाजवळ मेटाडोर झाडाला आदळल्याने यात जवळपास 50 जण जखमी तर एक महिला ठार झाली होती. प्राप्त माहितीनुसार त्या अपघातातील मृतकांची संख्या चारवर पोहचली असून झिंगानुर येथील मासी मल्ला आत्राम, […]\nPosted on May 11, 2018 12:10 pm Author विदर्भ क्रांती\tComments Off on झिंगानुर गावावर पसरली शोककळा ..त्या अपघातातील मृतकांची संख्या चार\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nअहेरी तालुक्यातील खांदला व राजाराम ग्रा.पं. मध्ये तेंदूपत्ता लिलाव संपन्न\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी.. अहेरी पंचायत समिती अन्तर्गत येत असलेल्या खांदला व राजाराम ग्राम पंचायतीच्या तेंदूपत्ता लिलाव आज ग्रामसभा आयोजित करून करण्य���त आली . या लिलावाला एकच कंत्राटदार एम.जी.पटेल उपस्तित होवून प्रति गोनी 4000 म्हणजे प्रति शेकडा मजुरी 350रुपए दर प्रमाणे देण्यात येईल. .असे कंत्राटदार सांगितले, मात्र कुणीच कंत्राटदार लिलावाला येत नसल्याने ग्रामसभा ला उपस्तीत […]\nPosted on May 11, 2018 11:40 am Author विदर्भ क्रांती\tComments Off on अहेरी तालुक्यातील खांदला व राजाराम ग्रा.पं. मध्ये तेंदूपत्ता लिलाव संपन्न\nशालेय विद्यार्थिनींना जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते सायकल वाटप\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क वन वैभव शिक्षण मंडळ आलापल्ली द्वारा संचालित अहेरी तालुक्यातील भगवंतराव हाइस्कूल इंदारम येथे शैक्षणिक शालेय विद्यार्थिनीना जिल्हा परिषद उपाध्यक्ष मा.श्री. अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते सायकल वाठप करण्यात आले.प्रमुख उपस्तिथि श्री.अब्दुल जमीर अ. हकिम मुख्यध्यापक तसेच गुलाबराव सोयाम सरपंच ग्रा.पं. इंदाराम, एस. व्ही. मामिडवार, व्ही. आर.गहुकर सौ.पी.पी.ढेगळे,आर.एच. गोबाडे,एस.यस.बोंगळे,टि. इस.नीलम,यस.एन. शेख,बी.आय.सडमेक, जी.बी.नैताम पोसालु कारकर, […]\nPosted on May 11, 2018 10:52 am Author विदर्भ क्रांती\tComments Off on शालेय विद्यार्थिनींना जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या हस्ते सायकल वाटप\nआवलमरी येथील आगग्रस्त कुटुंबाला जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील आवलमरी येथील पोचा आञाम यांच्या घराला मंगळवारला अचानक आग लागल्याने या आगीत घर जळून खाक झाले . या घटनेची माहिती मिळताच जि. प. उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पोच आत्राम यांना आर्थिक मदत केली. यावेळी जि. प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोबत उमानुर- आवलमरी क्षेञाचे जि. प. सदस्य अजय […]\nPosted on May 10, 2018 6:39 pm Author विदर्भ क्रांती\tComments Off on आवलमरी येथील आगग्रस्त कुटुंबाला जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nरस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सिरोंचा येथे पोलीस विभागाकडून भव्य रॅली\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा… रस्ता सुरक्षा पंधरावडा अभियानाअंतर्गत आज सिरोंचा पोलिसांनी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश घारे व पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील यांच्या प्रमुख उपस्तित आज शहरात रॅली काढून रस्ता सुरक्षा पंधरावडा अंतर्गत वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी आदिवासी आश्रम शाळेचे तसेच डॉ. सी.व्ही.रमण महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळण्याविषयी मार्गदर्शनकेले […]\nPosted on May 7, 2018 12:02 pm Author Admin\tComments Off on रस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सिरोंचा येथे पोलीस विभागाकडून भव्य रॅली\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा.. गडचिरोली व चंद्रपूर जिह्यातील नामवंत पत्रकार न्यूज 18 लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी यांनां मंगळवारला पुण्यात झालेल्या एका कार्यक्रमात मानाचा समजल्या जाणाऱ्या स्वर्गीय वरूणराज भिडे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आला होता. या करक्रमाचे संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार व शाल […]\nआपला विदर्भ छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज\nआसरअल्ली येथील भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल . आसरअल्ली पोलिसांनी केली श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार ला अटक\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क .. सिरोंचा.. तालुक्यातील आसरअल्ली पोलिसांनी आज आररेल्ली येथील भाजपचे कार्यकर्ता श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार विरुद्ध विविध कलमान्व��े गुन्हा दाखल करून आज त्याला अटक केल्याची विश्वासनीय माहिती मिळाली आहे. प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील रायगुडम येथे दोन बंधाऱ्यांची बांधकाम मागील महिन्यापासून सुरु आहे. हे दोन्ही कामे ई टेंडर पद्धतीने संबंधित कंत्राटदारांनी लिलावात घेतले. व कंत्राटदारांनी […]\nPosted on May 1, 2018 7:54 pm May 10, 2018 5:08 pm Author Admin\tComments Off on आसरअल्ली येथील भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल . आसरअल्ली पोलिसांनी केली श्रीकांत उर्फ बबलू सुगरवार ला अटक\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जन��ेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?paged=3&cat=2", "date_download": "2019-12-06T16:13:23Z", "digest": "sha1:BY3VWAYKRULRSMDTJRAW7S7UNEF5HXEF", "length": 15621, "nlines": 96, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "आपला विदर्भ – Page 3 – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पं���ायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क .. गडचिरोली .. गडचिरोली,दि.01:- महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री ना. अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन […]\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणी आणि पेन्शनसाठी बी.डी. ओ. खिराडे यांना दिले निवेदन.\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा शहर प्रतिनिधी.. राज्य सरकारने राज्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी आणि पेन्शन देण्यासाठी 2 आगस्ट 2017 ला एक समिती गठित केली असून या समितीने अद्यापही सरकारला अहवाल सादर न केल्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन पासून वंचित राहावे लागत आहे. समितीने आपलं अहवाल लवकरात लवकर सरकारकडे सादर करून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना […]\nPosted on May 1, 2018 10:51 am May 2, 2018 4:17 am Author Admin\tComments Off on ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणी आणि पेन्शनसाठी बी.डी. ओ. खिराडे यांना दिले निवेदन.\nझिंगानुर येथे बुध्द विहार लोकार्पण सोहळा थाटात.\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुका प्रतिनिधी.. सिरोंचा..तालुक्यातील झिंगानुर येथे बौद्ध समाज मंडळ,पंचशील बहुउद्देशीय विकास मंडळांनी सोशल युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने झिंगानुर येथे बुध्द विहार लोकार्पण सोहळा थाटात पार पडला. या सोहळ्याचे लोकार्पण भदान्त महानाम यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्याला उपासक व उपसिका बहुसंख्येने उपस्थित होते.\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष���य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2169", "date_download": "2019-12-06T16:25:40Z", "digest": "sha1:BRLQQA6O3F2KXZNSK4EFW2MYVAFI2KLS", "length": 1816, "nlines": 39, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "अभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ११ वा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ११ वा (Marathi)\nस्वामी स्वरूपानंद ह्या थोर सत्पुरूषाने ‘ अभंग ज्ञानेश्वरी ‘ नामक अत्यंत सुबोध , नितांत सुंदर आणि परम रसाळ असा अभंगात्मक ग्रंथ लिहीला .\nश्लोक १ ते ५\nश्लोक ६ ते १०\nश्लोक ११ ते २०\nश्लोक २१ ते २५\nश्लोक २६ ते ३०\nश्लोक ३१ ते ४०\nश्लोक ४१ ते ५०\nश्लोक ५१ ते ५४\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/uddhav-thackeray-criticize-bjp-237720", "date_download": "2019-12-06T15:51:09Z", "digest": "sha1:FQQSPINGWNCXHQQPNIPP5W5YK24DJIYS", "length": 13825, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "आमची लढाई भाजपच्या 'मी' पणाविरुद्ध : उद्धव ठाकरे | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n��मची लढाई भाजपच्या 'मी' पणाविरुद्ध : उद्धव ठाकरे\nशनिवार, 23 नोव्हेंबर 2019\nमी पुन्हा येईन, असे म्हणण्यापेक्षा मी जाणारच नाही, असे म्हणावे लागेल. तुम्ही माणसे फोडून राजकारण करत आहात. आम्ही चर्चा करून करत आहोत. भाजपच्या मी पणाविरुद्ध आमची लढाई सुरु झाली आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nमुंबई : मी पुन्हा येईन, असे म्हणण्यापेक्षा मी जाणारच नाही, असे म्हणावे लागेल. तुम्ही माणसे फोडून राजकारण करत आहात. आम्ही चर्चा करून करत आहोत. भाजपच्या मी पणाविरुद्ध आमची लढाई सुरु झाली आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हेही यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.\nउद्धव ठाकरे म्हणाले, की हरियानात तुम्ही काय केले. मी पणाविरुद्ध आमचा लढा सुरु झाला आहे. रात्रीच खेळ करून सत्ता मिळत नसते. पवारसाहेब आपण एकत्र आलो आहोत. यापुढे निवडणुका घेऊन नका. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखा महाराष्ट्रावर करण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचा असा आहे इतिहास\nमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला `वर्षा` बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे...\nउघड्यावर शौचासाठी चक्‍क लोकप्रतिनिधीकडून निधी\nधुळे : केंद्र व राज्य सरकार स्वच्छ भारत योजनेअंतर्गत कोट्यवधींची निधी खर्च करते. वैयक्‍तिक शौचालये बांधून त्याचा वापर व्हावा, त्यासाठी लाखो रुपये...\nमहिला सन्मानाचा धर्माशी काय संबध स्मृती ईराणी संसदेत भडकल्या\nनवी दिल्ली : लोकसभेत बलात्काराच्या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नला...\nVIDEO : कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परतीची दारे बंद - बाळासा��ेब थोरात\nनाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेकांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली परंतू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदललेल्या सत्ता...\nठाकरे सरकारने अडविली विकास कामे\nखामगाव (जि.बुलाडाणा) : महाविकास आघाडी राज्‍यातील वैशिष्ट्यपुर्ण आणि मुलभुत सुविधा अंतर्गत मंजुर झालेल्‍या कामांना ब्रेक दिला आहे. सरकारचा...\nकर्जत : \"\"कुठलीही पूर्वसूचना न देता, वीज वितरण कंपनीने खेड येथील कर्जतच्या पाणीयोजनेचा वीजजोड तोडला. त्याद्वारे शहरवासीयांना तीन दिवस वेठीस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/kumbh-mela", "date_download": "2019-12-06T16:57:15Z", "digest": "sha1:VXCTUSX2KQVTTYUCO7EHHGYNPLJDZIGA", "length": 25165, "nlines": 508, "source_domain": "www.sanatan.org", "title": "कुंभमेळा - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nकुंभमेळा म्हणजे जगातील सर्वांत मोठी धार्मिक यात्रा कुंभमेळा हे भारताच्या सांस्कृतिक महत्तेचे दर्शन घडवते. कुंभपर्वाच्या निमित्��ाने प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर-नाशिक या चार क्षेत्री प्रत्येक १२ वर्षांनी भरणार्‍या यात्रेला हिंदु जीवनदर्शनात महत्त्वपूर्ण स्थान आहे. कुंभमेळ्याचे माहात्म्य अनन्यसाधारण आहे. तेथे गंगास्नान, साधना, श्राद्धविधी, संतदर्शन, धर्मचर्चा इत्यादी धार्मिक कृती करण्यासाठी कोट्यवधी भाविक येतात. भाविकच नव्हे, तर देवता, ऋषी, संत अन् तेहतीस कोटी तीर्थे कुंभपर्वास येतात, हे सारे अद्वितीय आहे.\nकुंभमेळा, कुंभक्षेत्र आणि त्यांचे धार्मिक महत्त्व\nब्रह्मा, विष्णु आणि शिव यांचे रूप म्हणजे प्रयागराज येथील लक्षावधी वर्षांपासून असलेला परमपवित्र ‘अक्षयवट’ \nकुंभमेळ्यातील काही प्रथा आणि त्यांचा इतिहास\nउज्जैन या तीर्थक्षेत्राचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व\nगंगा नदी आणि तिचे माहात्म्य\nगंगा नदी :भूलोकावरील अवतरण आणि तिची विविध नांवे\nप्रयागराज या तीर्थक्षेत्री साजरा होणारा कुंभमेळा \nकुंभमेळा आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या हिंदूंचे दायित्व \nहिंदूंच्या एकतेचे प्रतीक असलेला कुंभमेळा \nश्री पंच अग्नि आखाडा\nनाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन कौलकर यांनी...\nश्री शंभू पंचदशनाम आवाहन आखाडा\nउज्जैन सिंहस्थपर्वानिमित्त.. नाशिक येथे ऑगस्ट २०१५ मध्ये पार पडलेल्या सिंहस्थपर्वात दैनिक सनातनचे प्रतिनिधी श्री. सचिन...\nश्री तपोनिधी निरंजनी आखाडा\nश्री तपोनिधी निरंजनी आखाड्याची स्थापना संवत ९६० (वर्ष ९०४) मध्ये कच्छमधील मांडवी येथे झाली. कार्तिकस्वामी...\nश्री तपोनिधी पंचायती आनंद आखाडा\nसिंहस्थपर्व म्हटले की, आखाडे, नागा साधू आदी एरव्ही विस्मृतीत गेलेले शब्द पुन: पुन्हा कानावर पडू...\nअखिल भारतीय श्री पंच दिगंबर अनी आखाडा \nश्री पंच दिगंबर अनी आखाडा हा भारतातील सर्व म्हणजे १३ आखाड्यांचा राजा मानला जातो. सर्वाधिक...\nकाश्मीरप्रमाणे देशात ‘इस्लामिक स्टेट’ येण्यापूर्वी भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित...\nवर्ष १९९० मध्ये काश्मीर खोर्‍यामध्ये ‘रलिव्ह’, ‘चलिव्ह’ आणि ‘गलिव्ह’, अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. याचा...\nमोक्षप्राप्ती करण्यासाठी साधना करणे आवश्यक \nधर्माने सांगितलेल्या चार पुरुषार्थांपैकी ‘मोक्ष’ या पुरुषार्थाची प्राप्ती करण्यासाठी साधना करणे आव���्यक आहे, असे प्रतिपादन...\nकुंभमेळा व्हिडीआे (Kumbh videos)\nदेवनदी गंगेचे रक्षण करा \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/nov04.htm", "date_download": "2019-12-06T16:30:48Z", "digest": "sha1:M6LVBO4KOWTXLJ3W5ZBQSAWER4C6BFJM", "length": 5814, "nlines": 10, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ४ नोव्हेंबर [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nभगवंत सगुणात आले म्हणजे काय \nएक गृहस्थ मला भेटले. ते म्हणाले, \"हिंदू धर्मासारखा धर्म नाही; पण देव सगुणात आले हे नाही मला कबूल. म्हणे निरनिराळ्या उपासना सांगितल्या देव जर निर्गुण निराकार, तर राम, कृष्ण, शिव, दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला देव जर निर्गुण निराकार, तर राम, कृष्ण, शिव, दत्त अशा या एवढ्या निरनिराळ्या उपासना कशाला \" पुढे एक दिवस त्यांच्याविषयी एका गृहस्थाने त्यांच्या घरी चौकशी केली, तेव्हां प्रत्येकजण निरनिराळे नाव घेऊन सांगू लागले. कोणी 'दादा' घरी नाहीत असे म्हणाले, तर कोणी 'दामोदर' घरी नाही म्हणाले, कोणी 'रावसाहेब' नाहीत म्हणाले. हे सर्व जरी म्हटले तरी त्या योगे भेटणारा मनुष्य ज्याप्रमाणे तो गृहस्थ एकच, त्याप्रमाणे हे भगवंताच्या निर्गुणाचे सगुणात आले. भगवंत सगुणामध्ये आला की, जे नियम आपल्याला लागू असतात तेच नियम त्यालाही लागू होतात. सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. खरी तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याला नाही ते कळत. आपले वेद, उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, आणि त्यावरची भाष्ये यांनी निर्गुण स्वरूपाची रूपरेषा काढून दिली. संतांनी तिच्यामध्ये रंग भरला आणि भगवंताचे सुंदर चित्र तयार केले; ही सगुणभक्ति होय. सगुणोपासनेवाचून मोक्ष मिळणार नाही.\nउपासना याचा अर्थ अगदी निकट असणे, उपास्याचा गुण अंगी आणणे. तुळशीदासांनी रामोपासना अशी केली की ते स्वतः रामरूप बनले. तुळशीदासांचे रामायण ऐकत असता मनुष्य तल्लीन ���ोऊन जातो. रामरूप होण्यासाठी रामासारखे निःस्वार्थी बनले पाहिजे. रामाने 'जग माझ्याकरिता आहे' असे न म्हणता, 'मी जगाकरिता आहे' असे म्हटले. हा खरा परमार्थ. एकपत्‍नीव्रत, सत्यभाषण हे रामाचे दोन प्रमुख गुण होते. इतर अवतारातही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, परंतु सर्वांत रामचरित्र प्रापंचिकांना अत्यंत आदर्शरूप आहे. रामचरित्र सर्वांना सर्वकाळी आदरणीय आणि अनुकरणीय होय. रामचरित्र वाचताना, सांगताना अथवा ऐकताना, आपण रामप्रेमात स्वतःला विसरून जाणे ही फार उच्च अवस्था होय.\nभगवंत हवासा वाटणे यामध्ये सर्व मर्म आहे. भगवंत हवासा वाटणे किंवा त्याची तळमळ उत्पन्न करणे हे भगवंताच्या हाती नाही, ते संतांच्या हाती आहे; म्हणून सत्संगतीने ते साधते. 'साधुसंत येती घरा तोचि दिवाळी दसरा' असे आपण म्हणतो. संत दसरा आणतात, मग दिवाळी आपोआप मागे येते. आमची वृत्ती विषयाकार झालेली आहे, ती काढून संत सन्मार्गाला लावतात, तोच खरा मुहूर्त की ज्या दिवशी आमची वृत्ती भगवंताकडे होऊ लागली.\n३०९. भगवंताच्या प्रेमामुळे ज्याला समाधान मिळाले तोच खरा भाग्यवान.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/844/%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80_-_%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2019-12-06T15:25:45Z", "digest": "sha1:MGUHKIDGGR3Q6DOQTYZBPH7P47URO54Q", "length": 16664, "nlines": 56, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nतीन वर्षांत येथे विकासाचा पाळणा हाललाच नाही - अजित पवार\nमराठवाड्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी आज बीडमधील गेवराई येथे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की २०१४ साली देशात आणि राज्यात सत्तांतर झाले. ती लाट इतकी जबरदस्त होती की, ज्यांना नगरसेवक होता आले नसते, असे लोकही आमदार, खासदार झाले. पण तीन वर्षाच्या काळात येथे विकासाचा पाळणा हालला नाही. त्यामुळे या सरकारला तीन वर्षात विकास का करता आला नाही, याचा विचार सरकारने करायला हवा.\nफक्त मागच्या सरकारवर आरोप करून चालणार नाही. आघाडी सरकारच्या काळात तर कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांची कर्जमाफी केली गेली होती. या मुख्यमंत्र्यांना मात्र कोणताच प्रश्न सोडवता आला नाही. ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमासाठी कोटीच्या कोटी ��ुपये खर्च केले जातात. जनतेच्या पैशांचा चुराडा मोदी जसे केंद्रात करतात, तसेच मुख्यमंत्री राज्यात करतात, असा आरोप त्यांनी केला.\nलोकांना हे सरकार पटत नाही, म्हणूनच तरुण, महिला, सर्वच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आले आहेत. कायदा-सुव्यवस्था ढासळत चालली आहे. रक्षकच भक्षक बनत आहेत. ही परिस्थिती आणायची असेल, तर आपल्या विचारांचे सरकार यायला हवे आणि यासाठीच आपण या हल्लाबोल आंदोलनाला पाठिंबा द्या, असे आवाहन त्यांनी केले.\nया सरकारच्या फसव्या धोरणाबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, प्रत्येक गोष्टीत ‘ऑनलाईन’चा आग्रह धरणाऱ्या सरकारला खऱ्या अर्थाने सत्तेतून ‘ऑफलाईन’ घालवण्याची आता वेळ आली आहे. कापसाची ३५ लाख हेक्टर शेती बोंडअळीमुळे प्रभावित झाली, मात्र सरकारने एका रुपयाचीही मदत केली नाही.\nआ. अमरसिंह पंडित सभेत बोलताना म्हणाले की भाजप सरकारच्या धोरणामुळे सर्वात जास्त हानी मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. मराठवाडा हा खरीपाचा विभाग म्हणून ओळखला जातो. बोंडअळीमुळे कापूस पिक उध्वस्त झाले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसमोर पुढच्या वर्षी खरीपाची शेती कशी करायची हा प्रश्न आहे. पण सरकारला याचे गांभीर्य नाही.\nबीटी बियाणांचा कार्यकाळ संपलेला आहे, याची माहिती आम्ही विधिमंडळात दिली होती. मात्र सरकारने हालचाल केली नाही. म्हणूनच आज शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांची अशी चेष्टा करणाऱ्या सरकारला २०१९च्या निवडणुकीत जनता घरी बसवल्याशिवाय शांत बसणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nआ. विद्या चव्हाण सभेत बोलताना म्हणाल्या की हे सरकार वांझोटे आहे. शेतकऱ्यांचे, सामान्यांचे प्रश्न यांना माहिती नाहीत. त्यामुळे सरकारकडून काही अपेक्षा करणेच चुकीचे आहे. कारण, या सरकारला फक्त धनदांडग्यांचा कळवळा आहे आणि अशा पद्धतीच्या सरकारला वेळीच खाली खेचण्याची गरज आहे.\nमुख्य प्रवक्ते नवाब मलिक सरकारवर हल्लाबोल करताना म्हणाले की लोकांमध्ये असंतोष नाही असे भाजपचे प्रवक्ते सांगतात. पण खरी परिस्थिती वेगळी आहे. ‘अच्छे दिन’ म्हणत हे सरकार सत्तेवर आले. आता लोक भाजपला विचारत आहेत की, अच्छे दिन कुठे आहेत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा तर म्हणतात की ‘अच्छे दिन’ हा एक जुमला होता. भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात की, ‘अच्छे दिन’ ही’ गले की हड्डी बन गयी है’. इतक्या नीच पातळीची फसवणूक या सरकारने लोकांची केली आहे. भाजप हा शेठजींचा पक्ष आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना मदत करणार नाही, हे जगजाहीर आहे, असेही ते म्हणाले.\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील म्हणाले की, हे सरकार फक्त शेतकऱ्यांना आणि सामान्य माणसांना फसवण्यात यशस्वी झाले आहे. २०१९ ला ज्या वेळी निवडणुका लागतील, तेव्हा जनतेचा सरकारच्या विरोधात किती राग आहे ते स्पष्ट होईल. या सरकारकडे जाहिरातीसाठी पैसे आहे पण विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी नाही. विद्यार्थ्यांना अजून शिष्यवृत्त्या मिळाल्या नाहीत. परीक्षा केंद्रावर जाण्यास विद्यार्थ्यांना मिनिटभर उशीर झाला तरी त्यास परीक्षेला बसू देणार नाहीत असा नियम या सरकारने काढला. हा कुठला नियम आहे असा सवाल करत हे सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यासाठी आहे, असा आरोप त्यांनी केला.\nशेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी आंदोलन छेडणारे भाजपचे बीडचे नेते पाशा पटेल हे कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष झाल्यावर त्यांना त्यांचाच मागणीचा विसर पडला, अशी कोपरखळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस मेहबूब शेख यांनी मारली.\nया सभेत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी बीड जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, आ. राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे-शिक्षक आमदार, आ. रामराव वडकुते, माजी आ. प्रकाश सोळुंके, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे, युवानेते संदिप क्षीरसागर, माजी आ. उषाताई दराडे, महिला जिल्हाध्यक्ष रेखाताई फड, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, माजी आ. संजय वाकचौरे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ. नरेंद्र काळे, गेवराई तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बीड युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.\nशेतकरी आणि गुराढोरांसकट जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादीचा 'हल्लाबोल मोर्चा'\nउस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ असतानाही या जिल्ह्यातील चारा छावण्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या विरोधात राष्ट्रवाद�� काँग्रेसच्या वतीने पुढील दोन दिवसात उस्मानाबाद,लातूर आणि बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल अशी घोषणा विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनजंय मुंडे यांनी १६ फेब्रुवारी रोजी केली. या मोर्चात शेतकऱ्यांसह त्यांची गुरे ढोरे घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात उ ...\nविधवा महिलेला विहीर मिळवून देण्यासाठी अजित पवार यांनी घेतला पुढाकार ...\nकाबाडकष्ट करणाऱ्या विधवा महिलेस विहीरीसाठी अनुदान मिळावे यासाठी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांचा पुढाकार घेतला. संगीता काळे ही काबाडकष्ट करणारी विधवा महिला शेतकरी. अवघी दोन एकर जमीन, तीन मुलं, आजारी दिर असा परिवार. सरकारी अनुदानातून खूप आधी विहिरीची मागणी केली होती. तिची मागणी तिच्या शिवारातूनच फोन लावून जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्यापर्यंत पोहोचवली. ...\nसुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचा नागपूर प्रवेशद्वाराजवळ हल्लाबोल ...\nआज खापरी येथून सुरू झालेल्या पदयात्रेचे नागपूर शहराच्या प्रवेशद्वारावर रास्तारोको आंदोलनात रूपांतर झाले. या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई करत खा. सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. दरम्यान, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी तसेच हल्लाबोलच्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला. पोलिसांनी सोडून दिल्यानंतर #हल्लाबोल पदयात्रा पुन्हा सुरू करण्यात आली. ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/pm-narendra-modis-election-rally-not-useful-bjp-candidates-229357", "date_download": "2019-12-06T16:36:03Z", "digest": "sha1:AIVSBARMJDRDE4RQUQYJ6VXWIJ3A2GCP", "length": 18663, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "मोदींच्या सभांचा उमेदवारांना अपशकून! | Election Results 2019 | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nमोदींच्या सभांचा उमेदवारांना अपशकून\nगुरुवार, 24 ऑक्टोबर 2019\n- सातारा, परळी, जळगावसह विदर्भ व मराठवाड्यातील उमेदवारांना फटाका\nपुणे : भारतीय जनता पक्ष प्रत्येकच निवडणूक निकराची लढाई असल्याप्रमाणे लढते आणि त्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्यासह अमित शहा, नितीन गडकरी, योगी आदित्यनाथ यांच्यासारखे स्टार प्रचारक मैदानात उतरतात. यंदाच्या महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी मोदींनी एकूण नऊ सभा घेतल्या. यामध्ये जळगाव, सातारा, परळी, मुंबई (वांद्रे), खारघर, पुणे, परतूर, अकोला, भंडारा यांचा समावेश होता. मात्र, निकाल येऊ लागताच मोदींनी सभा घेतलेल्या ठिकाणी उमेदवारांची काय स्थिती एवढी वाईट का झाली, याचीच चर्चा सुरू झाली.\nसाताऱ्यामधील निकाल सर्वाधिक धक्कादायक ठरला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढत चारच महिन्यांपूर्वी खासदार झालेल्या उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देत येथून पुन्हा एकदा भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवली. भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली. छत्रपती घराण्यातील व्यक्ती आपल्या पक्षात घेतल्याने त्याला निवडून आणण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली. स्वतः पंतप्रधानांनी साताऱ्यात सभा घेत उदयनराजेंना निवडून देण्याचे आवाहन केले. दुसरीकडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही साताऱ्याची जागा प्रतिष्ठेची केली. श्रीनिवास पाटील यांना निवडून आणण्यासाठी शरद पवारांनी मेहनत घेतली. शेवटची पावसात झालेली सभा, त्यात पवारांनी भिजत केलेले भाषण व उदयनराजेंना खासदार करून आपण चूक केली होती व ती सुधारण्यासाठी आलो आहे, हे आव्हान हवा फिरवणारे ठरले. याचा परिणाम म्हणजे उदयनराजे भोसले यांना पराभवाचा सामना करावा लागला.\nदुसरी महत्त्वाची निवडणूक होती, बीड जिल्ह्यातील परळीची. स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री पंकजा मुंडे यांचा परळी हा मतदारसंघही प्रतिष्ठेचा झाला होता. पंकजा आणि त्यांचे चुलत भाऊ व राष्ट्रवादीचे फायरब्रॅंड नेते धनंजय मुंडे यांच्यातील लढत अत्यंत चुरशीची.\nपंतप्रधान मोदी यांनीही येथे सभा घेत मतदारांना भावनिक आवाहन केले. शेवटच्या दोन दिवसांत येथेही साताऱ्याप्रमाणेच हवा फिरली व भाऊ-बहिणीतील भावनिक लढाईत मतदारांनी धनंजय मुंडे यांच्या बाजूने कौल दिला. पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण नवी दिशा घेणार आहे.\nमोदींनी जळगावात घेतलेली सभा युतीच्या उमेदवारांसाठी फायद्याची ठरली असली, तरी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी यांना विजयाने हुलकावणी दिली.\nविदर्भामध्येही मोदींनी अकोला आणि भंडारा अशा दोन सभा घेतल्या, मात्र लोकसभेमध्ये युतीचा बालेकिल्ला ठरलेला हा भाग यावेळी कमी पडला. पुणे युतीचा बालेकिल्ला आहे व येथील आठही आमदार युतीचेच होते. मोदींच्या सभेनंतर हे यश बऱ्यापैकी कायम राहिले व केवळ हडपसर हा मतदारसंघ युतीच्या ताब्यातून निसटला. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले इंदापूरचे आमदार व माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील व मावळातून बाळा भेगडे यांचा पराभवही धक्कादायक ठरला.\nमुंबईमध्ये मोदी व उद्धव ठाकरे यांची संयुक्त सभा झाली आणि मुंबई व कोकणाने युतीला पुन्हा सत्ता देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्मा, अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या पदरी अपयश आले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभीमराया घे तुझ्या सर्व लेकरांची वंदना\nनगर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटना व...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\nफुलपाखरांची मराठी नावे माहीत आहेत का\nनागपूर : आपल्या सभोवताली विविधरंगी आणि आकर्षक फुलपाखरू आपण नेहमीच पाहतो. बगिच्यांमध्ये फुलझाडांवर बागडणारे फुलपाखरू सर्वांना आवडतात. मात्र त्यांची...\nमुसळधार पावसात घरं गमावणाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच निधी होणार वितरीत\n२६ जुलै 2019 नंतर मुसळधार पावसात ज्यांची घरं पडली आहेत अशा नागरिकांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये...\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\nप्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली\nसोलापूर : \"घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', \"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', \"जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/career/online-examination-for-talathi-recruitment-from-122-centers-in-all-the-districts-of-the-state-tomorrow", "date_download": "2019-12-06T16:38:16Z", "digest": "sha1:M37QDEINY6ZHVAGWORX5BKTBXA7JGT7U", "length": 11153, "nlines": 136, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | राज्यातील 122 केंद्रांवर उद्यापासून तलाठी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nराज्यातील 122 केंद्रांवर उद्यापासून तलाठी भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा\n2 जुलै ते 26 जुलै 2019 या कालावधीत ई महापरीक्षा पार पडणार\n महसूल विभागातील तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या 2 जुलै ते 26 जुलै 2019 या कालावधीत ई महापरीक्षा मार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यातील 122 केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्य शासनाने सर्व विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार महसूल विभागातील तलाठी संवर्गातील पदांसाठी अर्ज मागवण्यात आले होते. या पदासाठी 2 जुलैपासून राज्यातील विविध केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे पूर्ण संचलन व कार्यान्वयन महा-आयटी विभागाच्या माध्यमातून ई-महापरीक्षा मार्फत होणार आहे. महापरीक्षा पोर्टलवरून घेतल्या जाणार्‍या परीक्षा सुरू असताना नियमांचे पालन केले जात आहे ना, काही गैरप्रकार होत नाही ना, यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा नियंत्रक म्हणून व महा-आयटीच्या मुंबई येथील कमांड रुममध्ये परीक्षा नियंत्रक म्हणून प्रत्येकी एका अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे.\nप्रत्येक परीक्षा केंद्रावर उमेदवाराने यापैकी एक मूळ फोटो ओळखपत्र आणणे अत्यावश्यक आहे.\n5. मूळ फोटोसह राष्ट्रीयीकृत बॅक पासबुक\n6. आधार कार्ड यांचा समावेश आहे. ओळखपत्र फेरफार करून दुसरा उमेदवार येऊ नये यासाठी फोटो ओळखपत्राची रंगीत झेरॉक्स, ई आधार कार्ड आणि फोटो ओळखपत्राची सॉफ्ट कॉपी वैध ओळखपत्र पुरावा म्हणून स्विकारली जाणार नाही, अशा स्पष्ट सूचना उमेदवारांच्���ा हॉल तिकिटावर देण्यात आल्या आहेत.\nया परीक्षेसंदर्भात अधिक माहिती अथवा तक्रारींसाठी 1800 3000 7766 हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला असल्याची माहिती मुंबई शहर व मुंबई जिल्हा उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कळविली आहे.\nप्रसादात गुंगीचे औषध देऊन लुटणारी महिला गजाआड, शिर्डीच्या साई मंदिरातील घटना\nविमानाच्या धावपट्टीवर पोहत आहेत मासे, पावसामुळे मुंबईचे हाल\nया दिवशी होणार सीईटीची परिक्षा, संभाव्य वेळापत्रक जाहीर\nतयारीला लागा...पोलीस शिपाई चालक पदासाठी 1019 पदांची भरती\nमहाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 828 जागांची भरती\nनॉर्थ ईस्ट रेल्वेमध्ये 10 वी पास असलेल्या उमेदवारांसाठी 1104 पदावर मेगा भरती\nमुलांच्या शिक्षणावर ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत 3 पट अधिक पैसे खर्च करतात शहरातील लोक\nराजस्थानातील मयंक प्रताप सिंह ठराला देशातील सर्वात कमी वयाचा न्यायाधीश\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/will-political-instability-affect-farmers-help/", "date_download": "2019-12-06T16:40:45Z", "digest": "sha1:SCX5RVSKQ7CTHVHUSIL4KUUNSJVFX5BH", "length": 7358, "nlines": 103, "source_domain": "krushiking.com", "title": "राजकीय अस्थिरतेचा परिणाम शेतकऱ्यांच्या मदतीवर होणार ? - Krushiking", "raw_content": "\nराजकीय अस्थिरतेचा परिणाम शेतकऱ्यांच्या मदतीवर होणार \nकृषिकिंग : ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात दक्षिण महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तत्कालीन शासनाने तातडीने निर्णय घेत अडीच हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ व ज्यांचे पीककर्ज नाही त्यांना तिप्पट भरपाई अशी घोषणा केली. तातडीने पंचनामेही झाले. यानंतर याद्या बॅंकांकडे पाठविण्यात आल्या. याद्या आल्यानंतर शेतकरी वंचित राहू नयेत यासाठी पुन्हा तपासणी करून राहिलेल्या शेतकऱ्यांचाही यात समावेश करण्यात आला. या याद्या कृषी विभागाकडून बॅंका, जिल्हाधिकारी कार्यालयांकडे देण्यात येत आहेत.\nयेत्या काही दिवसांत हे काम पूर्ण होण्याची शक्‍यता आहे; परंतु याद्या पूर्ण झाल्यानंतर त्याला मंजुरी मिळून ही रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणे गरजेचे आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत वेगाने राजकीय घडामोडी झाल्या; परंतु सरकार स्थापन न झाल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट आली. याचा परिणाम मिळणाऱ्या कर्जमाफीवर होईल का याबाबत पूरग्रस्त शेतकऱ्यांत संभ्रम आहे.\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nदेशाचा जीडीपी ४.५ टक्के नसून फक्त १.५ टक्के\nनाफेडच्या मका आयातीच्या टेंडर साठी प्रतिसाद नाही\nसरकारने कांदा साठवणुकीची मर्यादा पुन्हा घटवली\nबाजारभाव अपडेट : येवला बाजारसमितीत कांदा १४७००\nफडणवीसांनी कारखान्यांना दिलेली मदत नव्या सरकारने रोखली\nTags: कोल्हापूर नुकसान नुकसान भरपाई महापूर सांगली पूर\nअन्यथा राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढणार – बच्चू कडू\nबटाटा उत्पादनात मोठी घट\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/economic-downturn-in-the-municipality/articleshow/71485487.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-06T15:15:35Z", "digest": "sha1:74QMNUWBERDHPGQ7HHAAZKTN3ACNQUNU", "length": 8195, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai local news News: महापालिकेतील आर्थिक मंदी - economic downturn in the municipality | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nमुंबई महानगर पालिकेने सर्वप्रथम महापालिकेचे खाजगीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर पुढील दहा वर्षांमध्ये कामगार भरती बंद ठेवली पाहिजे यामुळे पालिकेची आर्थिक स्थिती नक्कीच सुधारेल - सुहास भालेराव\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nफुटपाथ की पार्किंग ची जागा\nमटा इम्पॅक्ट उखडलेल्या लाद्या नीट बसविल्या\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nस्मार्ट सिटीचे सुंदर रस्ते\nएक किलोमीटरपर्यंत कचऱ्याची दुर्गंधी\nम्हसोबानगरात विजेचा सुरू झाला लपंडाव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nवायफळ खर्च बंद करा...\nआठवड्याचा प्रश्र्न -- आयुक्तांच्या सूचना अनाकलनीय....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/mumbai-local-news/palin-responsible/articleshow/70237202.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-12-06T15:08:19Z", "digest": "sha1:ZI3Z5N2V57DZYHEQRGZLZANJLRMGDBNW", "length": 8024, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai local news News: पालिकाच जबाबदार - palin responsible | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nगटाराची झाकणे उघडी राहिल्याने अपघात घडतात,त्याला पालिकाच जबाबदार आहे.स्थानिकांनी गटारे उघडी केल्यास त्याच्यांवर कारवाई करावी.महापौरांनी जबाबदारी झटकणे योग्य नाही.पालिकेचे खासगीकरण करावे..विवेक तवटे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nफुटपाथ की पार्किंग ची जागा\nमटा इम्पॅक्ट उखडलेल्या लाद्या नीट बसविल्या\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nस्मार्ट सिटीचे सुंदर रस्ते\nएक किलोमीटरपर्यंत कचऱ्याची दुर्गंधी\nम्हसोबानगरात विजेचा सुरू झाला लपंडाव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदुर्घटना घडू न देण्यास जनतेचीही जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/andaman-nicobar-islands-may-not-be-habitable-in-future-report/articleshow/71297775.cms", "date_download": "2019-12-06T16:44:11Z", "digest": "sha1:PR44PFEMJRMYOWLTZTSXWFRXTBLQ63ED", "length": 14827, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Andaman: अंदमान बेटांवरील वस्ती धोक्यात? - andaman, nicobar islands may not be habitable in future: report | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nअंदमान बेटांवरील वस्ती धोक्यात\nयेत्या काही वर्षांत समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे अंदमान आणि निकोबार व्दीपसमूहासारखी अन्य काही बेटे मानवी वस्तीसाठी योग्य राहणार नाहीत, तेथील वस्ती अन्यत्र स्थलांतरित करावी लागेल, असा इशारा हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या एका पर्यावरणविषयक जागतिक अहवालामध्ये देण्यात आला आहे.\nनवी दिल्ली/ न्यूयॉर्क: येत्या काही वर्षांत समुद्रातील पाण्याची पातळी वाढल्यामुळे अंदमान आणि निकोबार व्दीपसमूहासारखी अन्य काही बेटे मानवी वस्तीसाठी योग्य राहणार नाहीत, तेथील वस्ती अन्यत्र स्थलांतर���त करावी लागेल, असा इशारा हवामान बदलाचा अभ्यास करणाऱ्या एका पर्यावरणविषयक जागतिक अहवालामध्ये देण्यात आला आहे. त्याचबरोबर महासागराचे तापमान वाढल्यामुळे भारतात चक्रीवादळासारख्या हवामानविषयक आपत्तींची तीव्रता आणि प्रमाण वाढण्याचीही भीती या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.\n'महासागर आणि निम्नतापावरण (पृथ्वीचा बर्फाच्छादित भाग) यावर हवामान बदलाचा परिणाम' या विशेष अहवालाने हा धोक्याचा इशारा दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटर-गव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने (आयपीसीसी) हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.\n'अंदमान-निकोबार, मालदिव यांसारख्या बेटांवरून मानवी वस्ती हटवण्याची गरज पडू शकते. समुद्राची पातळी वाढल्यामुळे ही बेटे वस्तीसाठी योग्य राहणार नाहीत, त्यामुळे तेथील रहिवाशांचे स्थलांतर करावे लागेल,' असे इंटर-गव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) अहवालाचे समन्वयक आणि मुख्य लेखक अंजल प्रकाश यांनी स्पष्ट केले. प्रकाश हे टेरी स्कूल ऑप अॅडव्हान्स्ड स्टडीज येथील रीजनल वॉटर स्टडीज येथे सहयोगी प्राध्यापक आहेत. 'जागतिक तापमानात दोन अंशांपेक्षा कमी वाढ झाली, तरी समुद्राची पातळी वाढेल, हिमनद्या वितळतील आणि अनेक ठिकाणच्या मानवी वस्तीला फटका बसेल. त्यातील काही बदल उलट फिरवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना तोंड देण्यासाठी तयारी करणे आवश्यक आहे,' असेही प्रकाश यांनी स्पष्ट केले.\nसमुद्राच्या पातळीत तीन फूटांची वाढ\nहवामान बदलाच्या वेगाला आळा घातला नाही, तर या शतकाच्या अखेरीपर्यंत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत तीन फुटांची वाढ होण्याचा इशारा संयुक्त राष्ट्रांच्या आयपीसीसी या यंत्रणेच्या अहवालात देण्यात आला आहे. यामुळे महासागरातील प्रवाहांची क्षमता कमी होईल, बर्फाची प्रमाण घटेल, एल निनो यंत्रणेत बदल होतील, तसेच चक्रीवादळे अधिक शक्तिशाली होतील, असा धोक्याचा इशाराही या अहवालात देण्यात आला आहे.\nहवामानातील हे बदल अत्यंत वेगाने होत आहेत. या बदलांमुळे पृथ्वीवरील केवळ महासागराने व्यापलेल्या ७१ टक्के भागावर किंवा १० टक्के हिमाच्छादित भागावरच परिणाम होईल, असे नाही. तर त्यामुळे मानवी वस्ती, वनस्पती, प्राणी, अन्न, समाज, पायाभूत सुविधा आणि जागतिक अर्थव्यवस्था या सर्वांवरच परिणाम होणार आहे, असे या अहवालात म्हटले आहे.\nतुम��हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविदेश वृत्त:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी फसवलं\nनासानं शोधला विक्रम लँडरचा पत्ता\nसंसदेत भाषण थांबवून खासदाराचे गर्लफ्रेंडला प्रपोज\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nपाकच्या विमानात एकाच वेळी तिघांना हार्टअॅटॅक\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाचा जन्म\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nअंदमान बेटांवरील वस्ती धोक्यात\nपाकिस्तानशी चर्चा करू; टेररिस्तानशी नाही: जयशंकर...\npm मोदींना बिल गेट्स यांच्याकडून ग्लोबल गोलकीपर्स पुरस्कार...\nदहशतवादी हल्ला लहान किंवा मोठा नसतो...\nखासगीपणाच्या मुद्दा: गुगलचा मोठा विजय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-will-prove-majority-today-9-pm-says-bjp-leader-raosaheb-danve-238628", "date_download": "2019-12-06T15:58:40Z", "digest": "sha1:GJMCQP6HVGGBWWW3Q2ILEI4DWKOTFC5U", "length": 13777, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "आम्ही आजच बहुमत सिद्ध करू : रावसाहेब दानवे | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nआम्ही आजच बहुमत सिद्ध करू : रावसाहेब दानवे\nमंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\nदेवेंद्र फडणवीस सरकारला बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार असून, आम्ही आजच रात्री नऊ वाजेपर्यंत आमचे बहुमत सिद्ध करू, असे भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.\nमुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार असून, आम्ही आजच रात्री नऊ वाजेपर्यंत आमचे बहुमत सिद्ध करू, असे भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.\nभाजपचे सगळे आमदार आज मुंबईत गरवारे क्लबमध्ये भेटणार आहेत. भाजपने आपल्याकडे 170 आमदार असल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीनेही आपल्याकडे 162 आमदार असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देताना उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता बहुमत चाचणीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.\nन्यायालयाच्या निकालानंतर वेगवान घडामोडी घडत असताना दानवे यांनी खळबळजनक दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बुधवारी संध्याकाळी 5 वाजता चाचणी होणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारकडे 30 तासांची मुदत आहे. पण, दानवेंच्या दाव्यानुसार भाजप आजच आपले बहुमत सिद्ध करू शकते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभिवंडी पालिकेत आर्थिक घोडेबाजार\nभिवंडी : भिवंडी पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार झाल्याने...\n'मी' पणाला छेद देणारा प्रयोग पाचवर्ष राहील यशस्वी : आमदार चिमणराव पाटील\nपारोळा : गेल्या महिनाभरापासून सत्ता स्थापनेबाबत अनेक हालचाली झाल्यात. महायुतीला जनमताने स्पष्ट बहुमत दिले. मात्र, मुख्यमंत्रिपदाच्या मतभेदामुळे...\nसाखरेचा उतारा का आला नऊ टक्क्याच्या खाली \nकोल्हापूर - यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन दोन आठवडे होत आले तरी साखर उतारा मात्र अजून नऊ टक्‍क्‍यांपेक्षा कमीच आहे. महापूर आणि अवकाळी पावसाने घटलेले...\n जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी ३५०० झाडांचा बळी\nपिंपरी - चिखली येथील गायरानावरील जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी अंदाजे एक हजार ५२७ झाडे काढण्याची पूर्वतयारी महापालिकेने केली असून, त्याच्या कामाला...\nपालकमंत्रीपदाची चर्चा म्हणजे \"बाजारात तुरी.......'\nकोल्हापूर - राज्यात नवे सरकार आले असले तरी अजून मंत्री मंडळाचा विस्तार नाही, कोणाला संधी मिळणार हे स्पष्ट नाही. तोपर्यंत पालकमंत्रीपदाचा मुद्दा...\nराजकारणाचा भिवंडी पॅटर्न; नगरसेवक चार, पण बसवला आपला महापौर..\nमुंबईच्या नजीक असलेल्या भिवंडीमध्ये राजकारणाचा एक नवीन पॅटर्न पाहायला मिळाला. भिवंडीच्या महापौरपदी कोणार्क विकास आघाडीच्या नगरसेविका प्रतिभा पाटील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/microwave-oven/bajaj-16-l-otg-microwave-oven-1603-tss-black-price-ptQzGI.html", "date_download": "2019-12-06T15:49:12Z", "digest": "sha1:ZC5AY22LCEOCU5I4MHFDCYQRFOR3F7CL", "length": 9759, "nlines": 203, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "बजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये बजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक किंमत ## आहे.\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक नवीनतम किंमत Nov 29, 2019वर प्राप्त होते\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅकपयतम उपलब्ध आहे.\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 3,975)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया बजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक वैशिष्ट्य\nमॉडेल नाव 1603 TSS\nमिक्रोवावे कॅपॅसिटी 16 L\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर ग्रिल AC 220 - 240 V\nपॉवर कॉन्सुम्पशन फॉर मिक्रोवावे 1200 W\n( 1 पुनरावलोकने )\n( 13 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 306 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nबजाज 16 L ओटग मिक्रोवावे ओव्हन 1603 तस्स ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=ganesh%20festival&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aganesh%2520festival", "date_download": "2019-12-06T15:38:53Z", "digest": "sha1:3DOXSH7KACRI4KHOQH4WGEWS6BPSYDJ2", "length": 6099, "nlines": 129, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (4) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (2) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (2) Apply सरकारनामा filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nगणेशोत्सव (4) Apply गणेशोत्सव filter\nरेल्वे (2) Apply रेल्वे filter\nकोकण%20रेल्वे (1) Apply कोकण%20रेल्वे filter\nपार्किंग (1) Apply पार्किंग filter\nप्रशासन (1) Apply प्रशासन filter\nमहात्मा%20फुले (1) Apply महात्मा%20फुले filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nराज%20ठाकरे (1) Apply राज%20ठाकरे filter\nलोकमान्य%20टिळक (1) Apply लोकमान्य%20टिळक filter\nवाहतूक%20कोंडी (1) Apply वाहतूक%20कोंडी filter\nआता गाड्या पार्क करायच्या कुठे\nपुणे - अपुऱ्या पार्किंग व्यवस्थेमुळे शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडत असतानाच ठेकेदाराने भाडे थकविल्याने महात्मा फुले मंडईतील (कै...\nगणेशोत्सवसाठीचं कोकण रेल्वेचं आरक्षण 29 पासून होणार खुलं\nरत्नागिरी - कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा गाड्यांचे आरक्षण 29 एप्रिलपासून चाकरमान्यांसाठी खुले होणार...\nआवाज वाढव DJ.. ‘डीजे’ला राज ठाकरेंचे समर्थन\nमुंबई - गणेशोत्सव मंडळांची सहमती असेल तर खुशाल ‘डीजे’ वाजवा, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ��्यक्त केलंय. मुंबई, ठाणे,...\nकोकणात जाणाऱ्या गणपती स्पेशल ट्रेनला जादा डब्बे\nमुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे गणपती विशेष गाड्यांमध्ये 3 अतिरिक्त...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2019-12-06T16:48:48Z", "digest": "sha1:W766M7CEWLXZS2IO25APTJZ5IJHWY5MH", "length": 3125, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "ट्रेसमी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nनामवंत ब्रॅण्डच्या शाम्पूची नक्कल करणारी टोळी गजाआड\nपुणे : नामवंत ब्रँडचे नाव वापरून बनावट शाम्पू विकणाऱ्या उत्तर प्रदेशच्या एका टोळीला गजाआड करण्यात आले आहे. पुणे गुन्हे अन्वेषण विभाग आणि औषध व अन्न सुरक्षा...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-12-06T16:44:29Z", "digest": "sha1:2Z7YZFCFOK4YNVJDBV5UEGJGKLE6US4M", "length": 3165, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पुणे जिल्हाधिकारी Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - पुणे जिल्हाधिकारी\nमहाराष्ट्र बंद: प���ण्यात तोडफोड करणाऱ्या १८५ जणांना अटक\nमहाराष्ट्र देशा: गुरुवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान, पुण्यात झालेल्या तोडफोडप्रकरणी १८५ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. काल बंदच्यावेळी...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-06T16:47:00Z", "digest": "sha1:B7UXRYTRCPQ5MPHP4QJA7HJI7NMEXYSF", "length": 3778, "nlines": 58, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सातारा नगरपालिका Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - सातारा नगरपालिका\nआलिशान कारमधून फिरणारे उदयनराजे जेव्हा डंपर चालवतात…\nटीम महाराष्ट्र देशा– आपल्या वेगळया स्टाईलसाठी कायमच चर्चेत असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांची एंट्री ही नेहमीच...\nसुशांत मोरेंच्या आरोपांबाबत मुख्याधिका-यांची सारवा-सारव\nसातारा : सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी बोगस बिलांचे काय पुरावे दिलेत हे माहीत नाही.मात्र हे चुकीचे असून आमचाकडे असे कधी होत नाही, असे म्हणून सातारा...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/oh-my-god-porn-video-group-municipal-officers-235266", "date_download": "2019-12-06T16:02:10Z", "digest": "sha1:VOGTH3MPYI43S5OV6D4BJ23T5YVLQGCU", "length": 16971, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "अरे बाप रे...! महापालिका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर \"पॉर्न व्हिडीओ' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n महापालिका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर \"पॉर्न व्हिडीओ'\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\nचार वर्षांपूर्वीही झाला होता असा \"प्रकार'\nचार वर्षांपूर्वी महिला कर्मचाऱ्याच्या संगणकावर अश्‍लिल छायाचित्रे पाठविण्यात आल्याचा प्रकार 17 जानेवारी 2015 रोजी उघडकीस आला. हा प्रकारही दडपण्याचा प्रयत्न झाला, मात्र नगरसेवक बाबा मिस्त्री यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन सहायक आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. विशाखा समितीची बैठकही झाली. सौ. दगडे-पाटील यांच्या बदलीनंतरही या प्रकरणी समितीच्या बैठका झाल्या आणि \"व्हायरस'ची अडचण आणि \"सायबर' विभागाचा अहवाल उपस्थित करीत संबंधित कर्मचाऱ्यास \"क्‍लिन चिट' देण्यात आली.\nसोलापूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरु असलेल्या सोलापूरचे भवितव्य ज्या अधिकाऱ्यांच्या हाती आहे, त्याच अधिकाऱ्यांच्या \"एसएमसी ऑफिसिअल' या व्हॉटस्‌अप ग्रुप वर \"पॉर्न व्हिडीओं'चा धिंगाणा सुरु असल्याचे दिसून आले. या ग्रुपवर खानदानी आणि सुसंस्कृत घराण्यातील महिला अधिकारीही आहेत. त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरु आहेत.\nअरे वा.. तर सोलापुरात होऊ शकतो महाशिवआघाडीचा महापौर\nमहापालिकेच्या कामकाजासंदर्भात काही सूचना करायची असल्यास ते सोईचे व्हावे, वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातम्यांची दखल घेऊन संबंधितांनी योग्य ती कारवाई करावी या संदर्भातले आदेश तत्पर पोचावेत यासाठी महापालिका आयुक्तांसह सर्व अधिकारी, खातेप्रमुख आणि विशेष नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचा हा ग्रुप आहे. त्या ग्रुपवर हे व्हिडीओ ग्रुपवरील एका सदस्याकडून रात्रीच्या वेळी अपलोड झाले. हा प्रकार ध्यानात आल्यावर ग्रुपवरील सर्वांचीच विशेषतः महिला अधिकाऱ्यांची झोप उडाली. अनेकांनी या प्रकाराबद्दल नापसंती व्यक्त केली, तर काहीजणांनी ग्रुपमधून लेफ्ट होणे पसंद केले. दरम्यान, या प्रकरणाची वाच्यता होऊ नये यासाठी ग्रुपमधील बहुतांश सदस्यांना \"रिमुव्ह' करण्यात आले. हा प्रकार बाहेर कोणालाही कळणार नाही याची पूरेपर दक्षता घेण्यात आली.\nराष्ट्रपती राजवट या महापालिकेसाठी आपत्ती\nहा प्रकार ग्रुपवर असलेल्या आयुक्तांपासून कर्तव्यकठोर अधिकाऱ्यांना माहिती आहे. मात्र तरीही त्याची वाच्यता होऊ नये यासाठी धडपड सुरु आहे. आ���ुक्त दीपक तावरे प्रशिक्षणासाठी दौऱ्यावर गेले आहेत. त्यामुळे प्रभारी आयुक्ताचा पदभार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे आहे. महापालिका सभेत डॉ. भोसले यांनी नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्‍नांना दिलेली उत्तरे ऐकून प्रत्येकजण प्रभावित झाला आहे. त्यामुळे ते या प्रकरणाची गंभीर दखल घेतील आणि \"भ्रष्टाचारी व कामचुकारांना पाठिशी घालणारी महापालिका' हा गैरसमज ते दूर करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nया प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यास कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उद्या (शुक्रवारी) संबंधित अधिकारी त्याचे म्हणणे सादर करेल. त्यानंतर पुढील धोरण ठरविण्यात येईल.\n- अजयसिंह पवार, उपायुक्त, सोलापूर महापालिका\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकणकवलीत जानेवारीत पर्यटन महोत्सव\nकणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली नगरपंचायतीचा पर्यटन महोत्सव २ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात होणार आहे. या कार्यक्रमात...\nप्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली\nसोलापूर : \"घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', \"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', \"जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव...\nदिवेघाटात कारने पेट घेतला; दुर्घटना टळली\nहडपसर : दिवेघाटात सासवडच्या दिशेने जाणाऱ्या स्कॅारपीओ गाडीने पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली. गाडीमधील पाचजण प्रवाशांनी प्रसंगावधान राखत...\nनांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी (ता. सहा) रेल्वेस्थानकासमोरील डॉ. आंबेडकर यांच्या...\nभिवंडी पालिकेत आर्थिक घोडेबाजार\nभिवंडी : भिवंडी पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार झाल्याने...\nभिवंडीत कॉंग्रेस फुटली, महापौरपदी कोणार्कच्या प्रतिभा पाटील\nभिवंडी : भिवंडी शहर महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक फुटल्याने भाजप कोणार्क विकास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंट��नॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jobmaharashtra.com/maharashtra-vij-vitaran-company-2000-post-recruitment/", "date_download": "2019-12-06T15:16:44Z", "digest": "sha1:QSD2PIQGDSBUTY4OTECKCADMXJEXL7JN", "length": 10729, "nlines": 127, "source_domain": "www.jobmaharashtra.com", "title": "महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २००० जागा » JobMaharashtra", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २००० जागा\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nमहाजेनको मध्ये 168 पदांची नवीन भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\nMCGM बृहन्मुंबई महानगरपालिका 173 पदांची भरती.\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेत 06 जागा\nयवतमाळ महावितरण मध्ये 77 पदांची नवीन भरती.\nयवतमाळ महावितरण मध्ये 47 पदांची भरती.\nनागपुर महानगरपालिकेत 118 जागांची भरती\nESIC- कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई 31 जागा.\nजिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये विविध पदांची भरती.\nNIV- राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान पुणे मध्ये 13 जागा.\nIDBI- आयडीबीआय बँकेमध्ये 61 पदांची भरती.\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मध्ये 75 जागा\nराष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे 09 जागा.\nHPCL हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये 96 पदांची भरती.\nपशुसंवर्धन विभाग 729 पदभर्ती प्रवेशपत्र उपलब्ध.\nIBPS Clerk 12075 पदभरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nMSBSHSE – पुणे शिक्षण मंडळ 266 लिपिकभरती प्रवेश पत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षाचे अंदाजित वेळापत्रक 2020\nखुशखबर – डिसेम्बर पासून राज्यात 72000 पदांची मेघाभरती\nपोलिसांनी खासगी वाहनावर ‘पोलिस’ लिहिल्यास होणार कडक कारवाई\nलोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर\nMIDC भरती निकाल जाहीर.\nतलाठी भरती निकाल मेरीट लिस्ट जिल्हानिहाय.\nतलाठी भरती २०१९ -ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध\nमुंबई हाई-कोर्ट मधील शोर्ट लिस्टेड उमेद्वार यादी जाहीर\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २००० जागा\nमहाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत उपकेंद्र सहाय्यक पदाच्या २००० जागा\nमहाराष्ट्र राज्��� विद्युत वितरण कंपनी मर्यादितच्या कार्यकक्षेत येणार्या कार्यालयातील\n“उपकेंद्र सहाय्यक ” पदे सरळ सेवा भरतिद्वारे तीन वर्षाच्या निश्चित कंत्राटी\nकालावधीकरीता व त्यांनंतर “यंत्रचालक” या नियमीत पदावर कार्यक्षम आणि पात्र\nअशा इछुक उमेद्वारांकडून विहित नमुन्यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.\nपद :- उपकेंद्र सहाय्यक पदाच्या\nएकूण जागा :- २००० जागा\nशेक्षणिक पात्रता :- उमेदवार बारावी उत्तीर्ण आणि आयटीआय (विजतंत्री/ तारतंत्री) किंवा विजतंत्री/ तारतंत्री पदविका (डिप्लोमा) आणि किमान २ वर्ष अनुभव आवश्यक आहे.\nवयाची अट :- उमेदवाराचे वय २६ जुलै २०१९ रोजी १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५ वर्ष आणि दिव्यांग/ माजी सैनिक उमेदवारांना १८ वर्ष सवलत.)\nनोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र\nपरीक्षा शुल्क :- नाही.\nपरीक्षा दिनांक :- ऑगस्ट २०१९ मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.\nअर्ज करण्याची अंतिम दिनांक :- २६ जुलै २०१९ आहे.\nअधिक माहितीसाठी मूळ जाहिरात डाउनलोड करुण वाचा\nएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP) गडचिरोली येथे विविध पदांच्या २३ जागा\nPCMC- पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक पदांची भरती २०१९\nटेलीग्राम चैनलला ज्वाइन करा\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nमहाजेनको मध्ये 168 पदांची नवीन भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\nMCGM बृहन्मुंबई महानगरपालिका 173 पदांची भरती.\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेत 06 जागा\nMMRDA- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती.\nBARC- भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर मध्ये 92 जागा.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 12 जागा.\nनोकरीची माहिती मिळवा email मध्ये \nफेसबुक पेज ला लाइक करा\n10 वी वर भारतीय विमानतळ प्राधिकरणात 730 पदांची भरती.\nतलाठी भरती निकाल मेरीट लिस्ट जिल्हानिहाय.\nमहावितरण मध्ये 119 पदांची नवीन भर्ती.\nWCD – महिला व बाल विकास महाराष्ट्र मध्ये 432 पदांची भरती.\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nपुणे महानगरपालिका मध्ये 105 पदांची भरती.\nग्रामीण पशुपालन महामंडळ मध्ये 318 पदांची भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/video", "date_download": "2019-12-06T15:41:05Z", "digest": "sha1:XHY3UUIERSFPH27LTP4G5F5JCXY4F7YV", "length": 3587, "nlines": 89, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nआता फेसबुकवरून फोटो व्हिडिओ ट्रान्स्फर करा\n'द फॅमिली मॅन २' वेबसिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n‘टीक टाॅक’ मुळे मुलांवर वाईट संस्कार, अॅपवर बंदीसाठी ३ मुलांच्या आईची हायकोर्टात याचिका\nटिकटाॅक व्हिडीओसाठी धावत्या लोकलमध्ये स्टंट, तरूणाला अटक\nडिजिटल युगात कलाकाराची गुंतागुंत- हॅरी आनंद\nव्हायरल व्हिडिओ अंगलट, विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्या पोलिसावर कारवाई\nपबजीचं फॅड, भावी पिढीला करतंय मॅड\nइमारतींवर स्टंटबाजी करणाऱ्या ६ परदेशी नागरिकांची मायदेशात रवानगी\nतब्बल २ तास ठप्प झाल्यानंतर सुरू झालं You Tube\nस्टंटबाजी बेतली जीवावर, तरूणी ट्रेनखाली येताना थोडक्यात बचावली\nअंगावरून कार जाऊनही चिमुरडा वाचला\nमुक्ताच्या 'त्या' व्हिडिओमुळे सोशल मिडियावर खळबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2019/01/13/venezuela-opposition-initiates-resistance-against-maduro-marathi/", "date_download": "2019-12-06T15:18:05Z", "digest": "sha1:RWFEQFFMH665VA5HMINCUSY4RUACR7AU", "length": 18273, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अमेरिकेच्या पाठिंब्यावर व्हेनेझुएलातील विरोधी पक्ष ‘लोकशाहीवादी उठावाच्या’ तयारीत", "raw_content": "\nजेरूसलेम/वॉशिंग्टन, दि. ५ (वृत्तसंस्था) - ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर इस्रायलच्या सुरक्षेच्या मुद्यावर नुकताच संवाद…\nजेरूसलम/वॉशिंग्टन - ‘अमरिका के राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प के साथ इस्रायल की सुरक्षा के मुद्दे पर हाल…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीन की शासक कम्युनिस्ट पार्टी के नेताओं पर प्रतिबंध लगाने का प्रावधान करने हेतू…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांवर निर्बंध लादण्याची तरतूद असणार्‍या ‘उघुर अ‍ॅक्ट २०१९’ विधेयकाला…\nतेहरान - ‘इराण आपल्या सर्वात मोठ्या शत्रूच्या, अमेरिकेच्याविरोधात सर्वात मोठ्या युद्धासाठी तयार आहे. इराणची हजारो…\nतेहरान - ‘ईरान अपने सबसे बडे शत्रु अमरिका के विरोध में सबसे बडे युद्ध करने…\nकॅनबेरा/बीजिंग - ऑस्ट्रेलियाच्या हितसंबंधांना धक्का पोहोचविल अशा कोणत्याही प्रकारच्या कारवाया उधळण्यात येतील, अशा आक्रमक शब्दात…\nअमेरिकेच्या पाठिंब्यावर व्हेनेझुएलातील विरोधी पक्ष ‘लोकशाहीवादी उठावाच्या’ तयारीत\nComments Off on अमेरिकेच्या पाठिंब्यावर व्हेनेझुएलातील विरो��ी पक्ष ‘लोकशाहीवादी उठावाच्या’ तयारीत\nकॅराकस/वॉशिंग्टन – व्हेनेझुएलाच्या राज्यघटनेने मला राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेण्याचे अधिकार दिले आहेत, फक्त मला जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे, अशा शब्दात व्हेनेझुएलातील विरोधी आघाडीचे नेते ‘जुआन गैदो’ यांनी देशात लोकशाहीवादी बंड घडविण्याचे संकेत दिले. व्हेनेझुएलात गैरमार्गाने पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी आलेल्या निकोलस मदुरो यांच्याविरोधात उघड बंडाचे आव्हान देण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हेनेझुएलातील या बंडाला अमेरिकेचे पूर्ण समर्थन असल्याचे समोर आले असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी, अमेरिका व्हेनेझुएलातील लोकशाहीसाठी आपला प्रभाव वापरेल, असा उघड इशारा दिला.\nगुरुवारी निकोलस मदुरो यांनी पुन्हा एकदा व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. मात्र क्युबा, बोलिविया या लॅटिन अमेरिकी देशांसह रशिया व चीनचा अपवाद वगळता इतर कोणत्याही देशाने मदुरो यांना समर्थन दिलेले नाही. लॅटिन अमेरिकेतील तब्बल १७ देशांनी मदुरो यांची राजवट स्वीकारण्यास नकार दिला असून ‘ऑर्गनायझेशन ऑफ अमेरिकन स्टेट्स’ या संघटनेने उघडपणे विरोधी आघाडीचे नेते ‘जुआन गैदो’ यांना अंतरिम राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली आहे.\nगैदो यांनी शुक्रवारी व्हेनेझुएलाची राजधानी कॅराकसमध्ये भव्य सभा घेऊन राष्ट्राध्यक्ष मदुरो यांच्या सत्तेला उघड आव्हान देत असल्याचे जाहीर केले. ‘आपण सर्व एकत्र येऊन व्हेनेझुएलातील स्थिती बदलणार आहोत. आपण सर्व या देशाला वैभवाकडे घेऊन जाणार आहोत’, अशा शब्दात विरोधी आघाडीच्या नेत्यांनी मदुरो यांच्याविरोधात नवा संघर्ष सुरू होत असल्याचे जाहीर केले. त्याचवेळी २३ जानेवारी रोजी मदुरो यांच्याविरोधात देशव्यापी निदर्शने करण्यात येणार असून देशातील लष्करानेही यात सामील व्हावे, असे आवाहन गैदो यांनी केले.\nव्हेनेझुएलातील विरोधकांनी दिलेल्या बंडाच्या हाकेला आंतरराष्ट्रीय स्तरावरून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. गेले काही महिने निर्बंधांच्या माध्यमातून व्हेनेझुएलावर सातत्याने दबाव टाकणार्‍या अमेरिकेने, व्हेनेझुएलातील नव्या आंदोलानाला पूर्णपणे समर्थन देत असल्याची घोषणा केली. ‘अमेरिका निकोलस मदुरो यांच्या बेकायदेशीर राजवटीला मान्यता द���त नाही. व्हेनेझुएलातील जनतेने एकत्र येऊन मदुरो यांच्याविरोधात आवाज उठविला आहे. गैदो यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाला अमेरिकेचा पाठिंबा आहे’, अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी अमेरिका व्हेनेझुएलातील विरोधी आघाडीमागे ठामपणे उभी राहिल, असे स्पष्ट केले.\nअमेरिकेव्यतिरिक्त कॅनडा व युरोपिय महासंघानेही मदुरो यांच्या राजवटीला मान्यता देण्यास नकार दिला आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमरिका के समर्थन से व्हेनेजुएला का विपक्ष ‘जनतंत्र के लिए बगावत’ करने की तैयारी में\nइराणबरोबरील अणुकरारातून माघार घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व युरोपचे संबंध संपविले\nविख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांची…\nतुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्कीच्या ताब्यात…\nमेक्सिकोत सहा महिन्यात १७ हजार जणांची हत्या -दरदिवशी सरासरी ९४ जणांची हत्या होत असल्याची माहिती\nमेक्सिको सिटी, दि. ६ (वृत्तसंस्था) - अमेरिकेबरोबर…\nआर्क्टिक क्षेत्र में रशिया के नया लष्करी अड्डा कार्यान्वित\nमास्को - रशिया ने आर्क्टिक क्षेत्र में…\nब्रिटनचे राजपुत्र विल्यम ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ बनणार – तयारीसाठी गुप्त बैठकी सुरू झाल्याचा माध्यमांचा दावा\nलंडन - ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स…\nतुर्की के चुनाव में राष्ट्राध्यक्ष एर्दोगन विजयी – कुर्द समर्थक राजनीतिक पार्टी भी संसद में दाखिल\nइस्तंबूल - दो साल पहले असफल रहे सैनिकी…\n‘जॉर्डन व्हॅली’ ताब्यात घेण्यासाठी ऐतिहासिक संधी – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे ट्रम्प यांना आवाहन\n‘जॉर्डन वैली’ पर कब्जा करने के लिए ऐतिहासिक अवसर – इस्रायली प्रधानमंत्री नेत्यान्याहू ने किया ट्रम्प से निवेदन\nउघुरवंशियों पर हो रहे अत्याचार के मुद्दे पर चीन को लक्ष्य करने के लिए अमरिकी संसद ने पारित किया स्वतंत्र विधेयक\nअमेरिकी संसदेची उघुरांवरील अत्याचारावरून चीनला लक्ष्य करणार्‍या विधेयकाला मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/43419", "date_download": "2019-12-06T16:02:36Z", "digest": "sha1:EOME7FQMRWR3GHCCLQLBEOXRX3ZMP3F6", "length": 11127, "nlines": 94, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरुचरित्र | श्रीगुरुचरित्र पारायण-पद्धती| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nश्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.\nअंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून ह्या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्ततेसाठी गुरुचरित्र सप्ताहवाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते, असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुबव आहे. ह्या दृष्टीने अनुष्ठानाच्या कालात पाळावयाचे सामान्य संकेत वा नियम पुढीलप्रमाणे आहेत.\n१. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरांतून व्यक्त होणार्‍या अर्थाकडे असावे.\n२. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच बसावे.\n३. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये.\n४. श्रीदत्तात्रेयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रेयांचे आवाहन करावे.\n५. सप्ताहकालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूतपणाने व सोवळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी. गूळ घेऊ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप, साखर घेता येते.)\n६. रात्री देवाच्या सन्निधच चटईवर अथवा पांढर्‍या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू येतात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणार्‍यांचा अनुभव आहे.\n७. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसर्‍याशी बोलू नये.\n८. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंदगमनाचा दिवस होय.\n९. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर आठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रेयांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरत्या करून, भोजनास सवाष्ण, ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.\nपारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nगुरूचरित्र - अध्याय पहिला\nगुरूचरित्र - अध्याय दुसरा\nगुरूचरित्र - अध्याय तिसरा\nगुरूचरित्र - अध्याय चौथा\nगुरूचरित्र - अध्याय पाचवा\nगुरूचरित्र - अध्याय सहावा\nगुरूचरित्र - अध्याय सातवा\nगुरुचरित्र - अध्याय आठवा\nगुरुचरित्र - अध्याय नववा\nगुरुचरित्र - अध्याय दहावा\nगुरुचरित्र - अध्याय अकरावा\nगुरुचरित्र - अध्याय बारावा\nगुरुचरित्र - अध्याय तेरावा\nगुरुचरित्र - अध्याय चौदावा\nगुरुचरित्र - अध्याय पंधरावा\nगुरुचरित्र - अध्याय सोळावा\nगुरुचरित्र - अध्याय सतरावा\nगुरुचरित्र - अध्याय अठरावा\nगुरुचरित्र - अध्याय एकोणीसावा\nगुरुचरित्र - अध्याय विसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकविसावा\nगुरूचरित्र - अध्याय बाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय तेविसावा\nगुरूचरित्र - अध्याय चोविसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचविसावा\nगुरूचरित्र - अध्याय सव्विसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nगुरुचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणतिसावा\nगुरूचरित्र - अध्याय तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय एकतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय बत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय तेहेतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय चौतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा\nगुरुचरित्र - अध्याय छत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय सदतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अडतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणचाळीसावा\nगुरुचरित्र - अध्याय चाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय चव्वेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/lifestyle/health-benefits-of-tulsi-during-pregnancy", "date_download": "2019-12-06T16:35:43Z", "digest": "sha1:YMZIUHSJD5PAI2OS7KOW4INEMW4LVHM7", "length": 10123, "nlines": 128, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | गर्भावस्थेत नियमित करा तुळशीच्या पानांचे सेवन, बाळ आणि आई राहतात निरोगी", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nगर्भावस्थेत नियमित करा तुळशीच्या पानांचे सेवन, बाळ आणि आई राहतात निरोगी\nतुळशी एक आयुर्वेदिक औषधी आहे. याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते. गरोदर स्त्रियांनी तुळशीचे पानं खाणे आरोग्यदायी मानले जाते.\nतुळशी एक आयुर्वेदिक औषधी आहे. याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येऊ शकते. गरोदर स्त्रियांनी तुळशीचे पानं खाणे आरोग्यदायी मानले जाते. हे त्यांच्यासाठी एक वरदान ठरते. विशेष म्हणजे तुळशीची पानं खाल्ल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम होत नाहीत. याचे नियमित सेवन केल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका खुप कमी होतो. या पानांमध्ये रोगप्रतिकारक क्षमता जास्त असते. यामुळे बाळ आणि आई दोघंही निरोगी राहतात.\nगरोदर स्त्रियांना होतात हे फायदे -\n- तुळशीच्या पानांमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुण असतात.\n- या पानांमध्ये मँग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. बाळाच्या हाडांच्या विकासासाठी आणि मजबूतीसाठी हे फायदेशीर ठरते. यामधील मॅगनीज टेंशन कमी करण्याचे काम करते.\n- तुळशीच्या पानात अँटी-बॅक्टेरियल गुण असल्यामुळे आई आणि गर्भातील बाळाला इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो.\n- तुळशीच्या पानांमध्ये 'व्हिटॅमिन ए' असते. व्हिटॅमिन ए हे गर्भातील बाळाच्या वाढीसाठी महत्त्वपुर्ण मानले जाते.\n- गर्भावस्थेत अनेक महिलांना रक्ताच्या कमतरतेची समस्या होते. नियमित तुळशीची दोन पानं खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमरता दूर होते. अशावेळी रोज तुळशीची दोन पानं खाणे फायदेशीर ठरु शकते.\nड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमात केंद्र सरकारचा बदल, आता लायसन्स होणार आणखी स्मार्ट\nकर्जत मुरबाड रोडलगत एकाची पत्नीच्या वियोगामुळे गळफास घेऊन आत्महत्या\nकेळी खाण्यापूर्वी 'या' 10 गोष्टी नक्की जाणून घ्या, अन्यथा तुम्ही...\nहिवाळ्यात 'ही' भाजी मधुमेह, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, तसेच...\n'या' 4 सुपरफूड्सम���ळे रक्ताभिसरण प्रक्रिया होईल सुरळीत, हृदयरोगही राहिल दूर\nआईच्या पोटात बाळाला विषाणूंचा धोका वाढतोय\nओक्टाविया आरएस 245 लवकरच भारतीय बाजारात, फक्त 200 मोटारींची विक्री भारतात होणार\nरिलायन्स जिओने नवीन योजनांची घोषणा केली, या सर्व योजना 6 डिसेंबरपासून लागू\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद करव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-12-06T16:46:15Z", "digest": "sha1:RHR7ITMOWPQNDUJTIQSUKZ3XA2Z56IAS", "length": 3175, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अमित Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nपरिवारातून येणारे नाही तर कर्तृत्वाने येणारे नेतृत्व देशाचा विकास घडवते : अमित शहा\nपुणे : परिवारवादावर चाणक्यांनी सर्वप्रथम प्रहार केला होता. परिवारातून येणारे नाही तर कर्तृत्वाने येणारे नेतृत्व देशाचा विकास घडवते सांगत जो जेष्ठ असेल तो...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-06T16:48:02Z", "digest": "sha1:M654WDNYRHX3MNT6WVMLRLYVQRZ6PMM5", "length": 3317, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील\nजिल्हा परिषद अध्यक्षा-उपाध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा\nअहमदनगर :- जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील व उपाध्यक्षा राजश्री घुले यांनी निंबोडी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदांचा राजीनामा...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-12-06T16:48:56Z", "digest": "sha1:I7MBDNH4RFQT5MDCVMFN2BWFVNJEG3UF", "length": 3168, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विजय मोरे Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळ��ार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - विजय मोरे\nसुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढणार, वंचित बहुजन आघाडीकडून बारामतीसाठी उमेदवार जाहीर\nटीम महाराष्ट्र देशा- वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेसाठी उमेदवार जाहीर करण्याचा धडाका सुरूच आहे. दबावतंत्राचा वापर करत भारिपचे प्रकाश आंबेडकर यांनी...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2019-12-06T15:09:21Z", "digest": "sha1:BKAQWUWR7NHB6ZPYELRS7S2TGHKD5ILL", "length": 22534, "nlines": 309, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "जिग्नेश मेवाणी: Latest जिग्नेश मेवाणी News & Updates,जिग्नेश मेवाणी Photos & Images, जिग्नेश मेवाणी Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल..\nसिंचन घोटाळा: अजित पवारांना क्लिन..\nहैदराबाद एन्काउंटर: भाजप आमदार रा..\nआता देशभरात पोलीस ठाण्यांमध्ये मह..\nमोदी, शहा भांडवलदारांचे दलाल\nजिग्नेश मेवाणी यांची टीकाम टा प्रतिनिधी, ठाणेमोदी, अमित शहा हे मूठभर भांडवलदारांचे दलाल आहेत...\nबंडखोर नगरसेवक ओव्हाळ यांची हकालपट्टी\n​जिग्नेश मेवाणींचा विद्यार्थ्यांशी संवाद\nम टा विशेष प्रतिनिधी, नागपूरगुजरातचे आमदार व दलित युवा नेता जिग्नेश मेवाणी यांनी रविवारी उत्तर नागपुरातील अनेक ठिकाणी भेटी दिल्या...\n‘भाजपच्या विरोधात एकत्र या’\nम टा प्रतिनिधी, पिंपरी 'शेतकरी आत्महत्या थांबत नाहीत नागरिकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळत नाही...\nम टा प्रतिनिधी, मुंबईनायर रुग्णालयातील डॉ पायल तडवी हिने रॅगिंगला कंटाळून केलेल्या आत्महत्येचे गंभीर पडसाद उमटू लागले आहे डॉ...\nम टा प्रतिनिधी, मुंबईनायर रुग्णालयातील डॉ पायल तडवी हिने रॅगिंगला कंटाळून केलेल्या आत्महत्येचे गंभीर पडसाद उमटू लागले आहे डॉ...\nम टा प्रतिनिधी, मुंबईनायर रुग्णालयातील डॉ पायल तडवी हिने रॅगिंगला कंटाळून केलेल्या आत्महत्येचे गंभीर पडसाद उमटू लागले आहे डॉ...\nदलितांच्या वरातींवरून गुजरात सरकार टार्गेट\nआमदार जिग्नेश मेवाणीची टीका वृत्तसंस्था, अहमदाबाद'गुजरात राज्य सरकार जातीवादी असून, हे सरकार राज्यातील दलितांना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले आहे...\nअयोध्या नव्हे, ऑक्स्फर्ड हवे : जिग्नेश मेवाणी\n‘तुम्ही मत देताना अशा नेत्याला द्या, जो तुमच्या मुलांना अयोध्या किंवा कुंभला नव्हे तर ऑक्स्फर्ड किंवा केंब्रिज विद्यापीठात पाठवेल,’ असे आवाहन गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी रविवारी केली. पूर्व दिल्ली मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या (आप) उमेदवार आतिशी मार्लेना यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.\nदलित मतांचे ‘दान’ कोणाला\nबाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांबाबत तरुणांमध्ये मोठा उत्साह असला तरी सर्व वयोगटांमध्ये याबाबत फारशी स्पष्टता नाही. त्यामुळे मुंबईतील दलित वस्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीबाबत वेगवेगळे मतप्रवाह दिसून येत आहेत.\nkanhaiya kumar : कन्हैया कुमार बेरोजगार, भाषणातून कमावले ८.५८ लाख\nविद्यार्थी नेता कन्हैया कुमारने बिहारमधील बेगुसराई मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (भाकप) उमेदवार म्हणून नामांकन अर्ज भरला आहे. या निवडणूक अर्जात कन्हैया कुमारने स्वत:ला बेरोजगार दाखवले असून भाषण आणि पुस्तक विक्रीतून ८.५८ लाख रुपये कमावले असल्याचं नमूद केलं आहे.\nभाजपचा शिरकाव होणार का\nभाजपचा शिरकाव होणार का\nगुजरातमध्ये २०१४च्या लोकसभा निवडणुकांत सर्वच्या सर्व म्हणजेच २६ जागा खिशात घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यंदा असा करिश्मा करणे शक्य होणार नाही. पंतप्रधानांचे 'होम पीच' असलेल्या गुजरातमध्ये भाजपच वरचढ ठरण्याची शक्यता असली, तरीही काँग्रेस सत्तेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल यात शंका नाही.\nगुजरातमध्ये २०१४च्या लोकसभा निवडणुकांत सर्वच्या सर्व म्हणजेच २६ जागा खिशात घालणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यंदा असा करिश्मा करणे शक्य होणार नाही. पंतप्रधानांचे 'होम पीच' असलेल्या गुजरातमध्ये भाजपच वरचढ ठरण्याची शक्यता असली, तरीही काँग्रेस सत्तेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल यात शंका नाही.\n'संविधान बचाव रॅलीसाठी सरकार परवानगी नाकारतंय'\nचार दिवसांपासून संविधान बचाव रॅलीसाठी आम्ही परवानगी मागत आहोत. पण आम्हाला सरकारने परवानगी नाकारली आहे. हे सरकार आम्हाला घाबरतं आहे असं विधान पाटीदार नेता हार्दिक पटेल याने केलं आहे. संविधान बचाव रॅलीसाठी सरकार परवानगी नाकारत असल्यामुळे जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार, दलित नेता जिग्नेश मेवाणी आणि हार्दिक पटेल या तिघांनी राजकोटमध्ये पत्रकार परिषद घेतली आहे.\nहैदराबाद: काय झालं 'त्या' ३० मिनिटांच्या एन्काउंटरमध्ये\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०:भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\n'धोनीचा पल्ला गाठण्यास पंतला १५ वर्ष लागतील'\n...तर व्होडाफोनला टाळं ठोकावं लागेल: बिर्ला\nपाहाः माधुरी दीक्षितला गोवा का आवडतो\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/bjp-mp-girish-bapat-talked-about-shivsena-234392", "date_download": "2019-12-06T15:14:30Z", "digest": "sha1:RHJSNVES4SLGFJKV2P6DXW75WBOZJDV4", "length": 13545, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिवसेनेबरोबर आमचे भांडण नाही, आम्ही एका मनाचे : गिरीश बापट | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nशिवसेनेबरोबर आमचे भांडण नाही, आम्ही एका मनाचे : गिरीश बापट\nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\nमहाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला होता. त्यामुळे युतीचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे जनता शिवसेनेवर नाराज आहे. कुणीच सरकार स्थापन करू न शकल्याने पेच निर्माण झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.\nपुणे : शिवसेनेबरोबर आमचे काही भांडण नाही. आम्ही एका मनाचे, एका दिलाचे आहोत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने त्यांना दिलेल्या अनुभवानंतर त्यांच्यात जर काही मत परिवर्तन झाले असेल, भाजप त्याचे स्वागत करील, अशी प्रतिक्रिया खासदार गिरीश बापट यांनी दिली.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू; महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट\nत्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आले असताना, ते सकाळशी बोलत होते.\nबापट म्हणाले, \"महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला कौल दिला होता. त्यामुळे युतीचाच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता. परंतु तसे झाले नाही. त्यामुळे जनता शिवसेनेवर नाराज आहे. कुणीच सरकार स्थापन करू न शकल्याने पेच निर्माण झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. हीच स्थिती कायम राहील असे नाही. विरोधक एकत्र आले, तर ते सरकार बनवू शकतील.\"\nकोण आहेत राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राच्या रणजी संघात \"नगरचा तोफखाना'\nनगर ः महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा तोफखाना धडाडणार आहे. एका बाजूने द्रुतगती, तर दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\nफुलपाखरांची मराठी नावे माहीत आहेत का\nनागपूर : आपल्या सभोवताली विविधरंगी आणि आकर्षक फुलपाखरू आपण नेहमीच पाहतो. बगिच्यांमध्ये फुलझाडांवर बागडणारे फुलपाखरू सर्वांना आवडतात. मात्र त्यांची...\nमुसळधार पावसात घरं गमावणाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच निधी होणार वितरीत\n२६ जुलै 2019 नंतर मुसळधार पावसात ज्यांची घरं पडली आहेत अशा नागरिकांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये...\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेला शहांची पहिल्याच दिवशी उपस्थिती; मोदीही येणार\nपुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून...\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/147-avataran/", "date_download": "2019-12-06T15:24:19Z", "digest": "sha1:D7XNU77HJ34LYSCMLYPBNMIVKSRUH2ZV", "length": 7523, "nlines": 97, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘अवतरण’तर्फे द्���िपात्री अभिनय, एकांकिका लेखन स्पर्धा | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome नाटक नाट्यस्पर्धा ‘अवतरण’तर्फे द्विपात्री अभिनय, एकांकिका लेखन स्पर्धा\n‘अवतरण’तर्फे द्विपात्री अभिनय, एकांकिका लेखन स्पर्धा\nमुंबईतील ‘अवतरण’ अकादमीच्या वतीने गेल्या १६ वर्षांपासून ‘जागतिक रंगभूमी दिन’ साजरा केला जातो. यंदाही या सोहळ्यानिमित्त राज्यस्तरीय द्विपात्री अभिनय, एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.\nया दोन्ही स्पर्धा १६ वर्षांवरील सर्वांसाठी खुली असून, द्विपात्री अभिनय स्पर्धेत ५ ते ७ मिनिटांचा मराठी नट्याअंश सदर करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज २० मार्चपर्यंत करावा लागेल. एकांकिका लेखन स्पर्धेसाठी स्वलिखित मराठी एकांकिकेच्या दोन प्रती पाठवायच्या असून, त्यासोबत लेखकाने सदर एकांकिका स्वतंत्र, अप्रकाशित, व प्रयोग न झालेली असल्याचे पत्र, स्वतंत्र कागदावर सहीनिशी सोबत जोडायचे आहे.सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे आणि प्रत्येक स्पर्धेतील उत्कृष्ट तीन स्पर्धकांना रोख पारितोषिके, मानचिन्हे व प्रशस्तीपत्रे तसेच उत्तेजनार्थ दोन पारितोषिकेही देण्यात येतील.\nप्रवेश नोंदणी, स्पर्धेचे नियम व अटी, स्पर्धेचे ठिकाण आदी तपशीलासाठी सौ. भारती सावंत ९५९४४१६७३५ किंवा सौ. विनया लाड ९८६९४८६७२६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘अवतरण’चे प्रमुख संभाजी सावंत यांनी केले आहे.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठव���ींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/nakusi-star-pravah/", "date_download": "2019-12-06T15:49:10Z", "digest": "sha1:SQNGOHP45YDIBKIBTVUNI4W2VHHXPROH", "length": 6780, "nlines": 99, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "लक्षवेधी ‘नकुशी’ | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome टीव्ही मालिका लक्षवेधी ‘नकुशी’\n‘स्टार प्रवाह’वर नवी मालिका\nवास्तवाचं नेमकं चित्रण हे ‘स्टार प्रवाह’च्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पुढे एक पाऊल टाकत टीव्ही मालिकांची शहरी वातावरणाची चौकट मोडून वेगळा प्रवाह प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. या वाहिनीवरील ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’ या नव्या मालिकेचा टीजर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला आहे. या टीजरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.\nअलीकडच्या काळात टीव्ही मालिकांतून गावगाड्याचं चित्रण झालेलं नाही. ती उणीव ‘नकुशी.. तरीही हवीहवीशी’या मालिकेतून भरून निघणार आहे. स्टार प्रवाहनं प्रदर्शित केलेल्या या छोट्या टीजरमधूनच मालिकेचं वेगळेपण जाणवत आहे. हा टीजर पाहून मालिका सामाजिक पार्श्वभूमीवर असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, या लक्षवेधी टीजरमुळे मालिकेची कथा, कलाकार या विषयीची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली आहे.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ य��ट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/are-flowers-238171", "date_download": "2019-12-06T15:13:41Z", "digest": "sha1:SD3H52FKCY23STABA77PXQF7TWHPSS5T", "length": 14561, "nlines": 245, "source_domain": "www.esakal.com", "title": "..या फुलांनी बहरले ताटवे | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n..या फुलांनी बहरले ताटवे\nसोमवार, 25 नोव्हेंबर 2019\n- निसर्गप्रेमी मंडळींचे लक्ष वेधून घेतय\n- अनोखे वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारी दीपमाळ ही वनस्पती\n- शेतामधले ओढे-नाले खळखळून वाहिले\n- सृष्टीचे मोहक रूप निसर्गप्रेमींना करतेय आकर्षित\nचिखलठाण (सोलापूर ) : समाधानकारक पावसामुळे चिखलठाण परिसरातील शेतामध्ये बहरलेले विविध रानफुलांचे ताटवे निसर्गप्रेमी मंडळींचे लक्ष वेधून घेत आहेत.\nगेल्या तीन-चार वर्षांपासून तालुक्‍यात सतत दुष्काळी स्थिती असल्यामुळे शेतामधले ओढे-नाले खळखळून वाहिलेच नाहीत. परंतु यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक बरसल्याने गावोगावीचे ओढे नाले जिवंत झाले आहेत. त्यांच्या काठावर वेगवेगळ्या प्रकारच्या वेली व रानफुलांचे ताटवे दिसू लागले आहेत. सृष्टीचे मोहक रूप निसर्गप्रेमी मंडळींना आकर्षित करत आहे.\nहेही वाचा : पक्षाने मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला केला अन्‌..\nगवेगळ्या प्रकारची फुले पाहण्यासाठी अनेक निसर्गप्रेमी मंडळी दरवर्षी सातारा जिल्ह्यातील कास पठारावर जात असतात. परंतु, समाधानकारक पावसामुळे करमाळा तालुक्‍यातील चिखलठाण भागात सर्वत्र रानफुलांचे ताटवे व मनमोहक फुलपाखरे दिसू लागली आहेत.\nहेही वाचा : ज्वारी, बाजरीची भाकरी महागणार...कारण...\nकाही नेहमीच्या फुलांबरोबरच पाखरांच्या माध्यमातून झालेल्या बीजस्थलांतरामुळे परिसरात पूर्वी या परिसरात फारसे न दिसणारी आपले अनोखे वैशिष्ट्यपूर्ण रचना असणारी दीपमाळ ही वनस्पती निसर्गप्रेमी मंडळींचे लक्ष वेधून घेत आहे.\nदीपावलीच्या दिवसांमध्ये फुलणाऱ्या या फुलाचे नाव दीपमाळ असून ल्यामिएसी या कुळातील लिओनोटीस नेर्पेटिफोलीया असे त्याचे नाव आहे ही या वनस्पतीची रचना आपल्या मंदिरासमोरील दीपमाळेप्रमाणे असते म्हणून याच्या फुलांना दीपमाळीचे फुले असे म्हटले जाते.\n- विवेक पाथ्रुडकर, निसर्गप्रेमी शिक्षक, चिखलठा��\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राच्या रणजी संघात \"नगरचा तोफखाना'\nनगर ः महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा तोफखाना धडाडणार आहे. एका बाजूने द्रुतगती, तर दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\nफुलपाखरांची मराठी नावे माहीत आहेत का\nनागपूर : आपल्या सभोवताली विविधरंगी आणि आकर्षक फुलपाखरू आपण नेहमीच पाहतो. बगिच्यांमध्ये फुलझाडांवर बागडणारे फुलपाखरू सर्वांना आवडतात. मात्र त्यांची...\nमुसळधार पावसात घरं गमावणाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच निधी होणार वितरीत\n२६ जुलै 2019 नंतर मुसळधार पावसात ज्यांची घरं पडली आहेत अशा नागरिकांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये...\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेला शहांची पहिल्याच दिवशी उपस्थिती; मोदीही येणार\nपुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून...\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/bevac-p37103185", "date_download": "2019-12-06T15:04:32Z", "digest": "sha1:VKFKC35KKDW3VEBEFCT7HK2ZKFMPHXXW", "length": 16575, "nlines": 272, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Bevac in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n6 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n6 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nBevac के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n6 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध पर्चा कैसा होता है \nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nBevac खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Bevac घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Bevacचा वापर सुरक्षित आहे काय\nBevac पासून गर्भवती महिलांना मध्यम दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला देखील तसेच वाटत असेल, तर त्याला थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच पुन्हा सुरु करा.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Bevacचा वापर सुरक्षित आहे काय\nBevac स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आहे.\nBevacचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nBevac चा मूत्रपिंडावर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना मूत्रपिंड वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nBevacचा यकृतावरील परिणाम काय आहे\nBevac हे यकृत साठी हानिकारक नाही आहे.\nBevacचा हृदयावरील परिणाम काय आहे\nBevac हृदय साठी पूर्णपणे सुरक्षित आहे.\nBevac खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Bevac घेऊ नये -\nBevac हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Bevac सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Bevac घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, Bevac सुरक्षित आहे, परंतु तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर हे घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nमानसिक विकारांसाठी Bevac घेण्याचे कोणतेही फायदे नाही आहेत.\nआहार आणि Bevac दरम्यान अभिक्रिया\nआहारासोबत [Medication] घेणे सुरक्षित असते.\nअल्कोहोल आणि Bevac दरम्यान अभिक्रिया\nBevac आणि अल्कोहोल यांच्यादरम्यान अभिक्रियेबद्दल माहिती उपलब्ध नाही आहे, कारण या विषयावर अजून संशोधन झालेले नाही.\nBevac के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Bevac घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Bevac याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Bevac च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Bevac चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Bevac चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sharad-pawar-talking-supreme-court-decision-238563", "date_download": "2019-12-06T15:42:08Z", "digest": "sha1:QLC3RHVWDBFK47OJ3AEPY4DH4OGT4MID", "length": 14919, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शरद पवार म्हणाले... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर शरद पवार म्हणाले...\nमंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\nशरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की लोकशाही मूल्य आणि घटनेच्या तत्वांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आज संविधान दिनाच्या दिवशी महाराष्���्रातील राजकीय परिस्थितीविषयी हा निकाल आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ही खरी आदरांजली आहे.\nमुंबई - महाराष्ट्रातील सत्ताघडामोडींवर सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) दिलेल्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nशरद पवार यांनी ट्विट करत म्हटले आहे, की लोकशाही मूल्य आणि घटनेच्या तत्वांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल दिला आहे. त्यामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. आज संविधान दिनाच्या दिवशी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीविषयी हा निकाल आल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ही खरी आदरांजली आहे.\nअजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क\nमहाराष्ट्रातील 'महाराजकीय नाट्या'बाबत सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) निकाल लागला असून, न्यायालयाने उद्याच (बुधवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. उद्या बहुमत चाचणी होणार आहे. उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत आमदारांचा शपथविधी संपवून बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. तसेच या सर्व घडामोडींचे लाईव्ह चित्रिकरण करावे लागणार आहे. यासाठी हंगामी अध्यक्षांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहे. तसेच आवाजी मतदानाने मतदान न घेता गुप्त मतदान घ्यावे असेही न्यायालयाने म्हटले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nIndVSWestIndies: विंडिजनं भारताला धू धू धुतलं; भारताला किती धावाचं टार्गेट\nहैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून सुरू झालेल्या टी-20 मालिकेत विंडिजच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. विंडिजच्या संघाला कमी...\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nजागतिक रेसलिंग स्पर्धेत सुधीर पुंडेकरला रौप्यपदक\nसातारा : बुडापेस्ट (हंगेरी) येथे युनायटेड वर्ल्ड स्पोर्टस के फेडरेशनच्या वतीने झालेल्या जागतिक ग्राफलिंग रेसलिंग स्पर्धेत मुळीकवाडी (ता. फलटण) सुधीर...\nएक फोन ��ला आणि अजित पवार बारामतीतून मुंबईच्या दिशेने निघाले\nबारामती : सत्ता संघर्षाच्या घडामोडी झाल्यानंतर आता सर्व आमदार आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये बिझी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार देखील...\nविधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंचा झाला इतका खर्च\nसातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये...\nसोलापूरची ऋतुजा भोसले दुहेरीत उपांत्य फेरीत\nसोलापूर : प्रिसिजन जागतिक लॉन टेनिस स्पर्धेत दुहेरीत सोलापूरच्या ऋतुजा भोसले हिचा खांदा दुखत असतानाही कडवी झुंज देत तिने उपांत्य फेरी गाठली. तर,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/social-activities-of-sanatan", "date_download": "2019-12-06T17:13:51Z", "digest": "sha1:DV4IH2LPSUGC7BAQHYAWMYLK72J3P4C2", "length": 38068, "nlines": 560, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सनातन संस्थेचे समाजकल्याणकारी कार्य - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिड��आे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे समाजकल्याणकारी कार्य\nगरजूंना कपडे वाटप करणे\nआपत्कालीन परिस्थिती आल्यास घाबरुन न जाता प्रथमोपचार कसे करावे यासंदर्भात प्रशिक्षण\nविद्यार्थ्यांचे मोफत रक्तगट तपासणी शिबीर\nगरिबांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य-विषयक सल्ले\nसमाजासाठी संगणकाचे व्यावसायिक प्रशिक्षण शिबीर आयोजित करणे\nचैतन्याचे स्त्रोत असलेली मंदीरे स्वच्छ करुन समाजाला मंदिरांचे महत्त्व लक्षात आणून देणे\nस्त्री भ्रूण-हत्या रोखण्यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे\nचैतन्याचे स्त्रोत असलेली मंदीरे स्वच्छ करुन समाजाला मंदिरांचे महत्त्व लक्षात आणून देणे\nटि. व्ही. च्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी क्रांतिकारकांची शौर्य गाथा सांगणारे प्रदर्शन\nचैतन्याचे स्त्रोत असलेली मंदीरे स्वच्छ करुन समाजाला मंदिरांचे महत्त्व लक्षात आणून देणे\nमहिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर\nमहिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि शंकानिरसन\nमहिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य-विषयक सल्ले\nमहिलांचे आरोग्य तपासणी शिबीर आणि आरोग्य-विषयक मार्गदर्शन\nगरिब महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी आणि आरोग्य-विषयक सल्ले\nमहिलांना आरोग्य चांगले रहावे यासाठी मार्गदर्शन\nशालेय विद्यार्थ्यांना समतोल आहार आणि निरोगी आयुष्य यांवर मार्गदर्शन करणे आणि फळ वाटप करणे\nसमाजातील गरीब मुलांविषयी जागरुक राहून त्यांना खाऊ वाटप करणे\nसमाजातील गरीबांची समस्या लक्षात घेऊन त्यांना अन्न वाटप करणे\nसमाजातील गरजू महिलांची समस्या लक्षात घेऊन त्यांना कपडे वाटप करणे\nसमाजातील गरीब मुले, भावी पिढी सुदृढ व्हावी यासाठी त्यांना अन्न वाटप करणे\nसमाजातील गरीबांविषयी जागरुक राहून त्यांना अन्न वाटप करणे\nसमाजातील गरजू महिलांना साड्या वाटप करणे\nचैतन्याचे स्त्रोत असलेल्या मंदीरांचे पावित्र्य टिकून रहाण्यासाठी मंदिरांची स्वच्छता करणे\nस्त्री भ्रूण-हत्या रोखण्यासाठी समाजाला मार्गदर्शन करणे\nटि. व्ही. च्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीला वाचवण्यासाठी क्रांतिकारकांची शौर्य गाथा सांगणारे प्रदर्शन\nमहिलांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी योग शिबीर\nसुसंस्कारित पिढी घडवण्यासाठी पालकांची भुमिका कशी असावी याविषयी मार्गदर्शन\nगरीब महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर\nभावी पिढी सुदृढ आणि सशक्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना व्यायामाचे महत्त्व सांगणे\nगरीब महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर\n‘सनातन संस्था’ ही ऋषीमुनी आणि संत-महंत यांनी धर्मशास्त्र हा आधारस्तंभ मानून समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उन्नतीचा जो मार्ग दाखवला, त्यानुसार कार्य करणारी अग्रणी संस्था आहे. ‘सनातन संस्थे’चा दृष्टीकोन केवळ व्यक्तीची पारमार्थिक उन्नती होण्यापुरता मर्यादित नाही. सनातनने व्यक्तीसह समाज, राष्ट्र आणि धर्म यांच्या उत्कर्षाला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी अध्यात्मप्रसार करण्यासह समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांविषयी ‘सनातन संस्था’ विविध उपक्रम राबवते.\nसध्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, न्यायालयीन अशा सर्वच क्षेत्रांत आढळून येणारा अन्याय आणि गैरप्रकार यांनी सर्वसामान्य माणूस हतबल झाला आहे. ही स्थिति बदलण्यासाठी सनातन संस्था कटिबद्ध आहे.\nविद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांवर प्रवचन\nसर्वसामान्यांसाठी प्रथमोपचार प्रशिक्षण शिबीर\nयांसारखे सामाजिक कार्य जाणून घ्या \nभावी पिढीला दिशादर्शन करण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने युवा साधना...\nतीन दिवसांच्या कालावधीत शिबिरार्थींना विविध तात्त्विक, प्रायोगिक भागांसमवेत विषय मांडणे, गटचर्चा, स्वभावदोष-अहं निर्मूलन यांसह विविध...\nआनंदप्राप्तीसाठी साधना करणे आवश्यक – सद्गुरु नंदकुमार जाधव,...\nआनंद केवळ अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. त्यासाठी सर्वांनी साधना करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातनचे सद्गुरु...\nपूरग्रस्तांना साहाय्य करण्यात विविध सामाजिक संस्थांसमवेत सनातन संस्थेचा सहभाग\nमुंबई, पुणे, कुरुंदवाड येथील विविध सामाजिक संस्थांकडून कुरुंदवाड, नांदणी, शिरढोण येथील ३०० गरजू पूरग्रस्तांना धान्य,...\nसनातन संस्थेच्या वतीने बेळगाव येथे पूरग्रस्तांसाठी मोफत औषधोपचार शिबिर\nबेळगाव येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांना डेंगू, चिकनगुनिया यांना प्रतिबंध करणारे मोफत होमिओपॅथी औषध देण्यात...\nसाधना केल्याने जीवनात कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाता येते...\nखर्ची येथील श्री मारुति मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावरील...\nसनातन संस्थेच्या वतीने बेळगांव येथे पूरग्रस्तांसाठी विन���मूल्य आरोग्य तपासणी\nबेळगाव येथील जुना पी.बी. रस्त्यावरील श्री रेणुका मंदिर येथे सनातन संस्थेच्या वतीने पूरग्रस्तांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी...\nसनातन संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिरात बेळगाव येथील नागरिकांना रोगप्रतिबंधक...\nबेळगाव येथील दैवज्ञ सुवर्णकार व्यवसायिक संघ यांच्या वतीने १५ ऑगस्ट या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात...\nसनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महाराष्ट्र आणि...\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने भडगाव येथील महादेव मंदिर येथे ६२ पूरग्रस्तांची आरोग्य...\nसनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून महाराष्ट्र अन्...\nकर्नाटक राज्याचे सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना वस्तूंचे वाटप करण्यात आले.\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून कोल्हापूर, तसेच...\nसनातन संस्थेतर्फे २०० हून अधिक रुग्णांची सर्दी, खोकला, अंगदुखी आणि पावसामुळे होणारे त्वचेचे आजार याविषयी...\nसनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांनी केले पूरग्रस्तांना...\n११ ऑगस्ट या दिवशी हातकणंगले तालुक्यातील चावरे या ठिकाणी पूरग्रस्तांना अन्नदान करण्याची सेवा सनातन संस्थेच्या...\nसनातन संस्था आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून कोल्हापूर, सांगली...\nपुरात अडकून पडलेल्या लोकांना साहाय्य करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसह समाजातून अनेक सामाजिक, तसेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी...\nसनातन संस्थेचा कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यात सक्रीय सहभाग\nसनातनच्या साधिका सौ. सुरेखा काकडे यांच्याकडे दोन धर्मप्रेमी महिलांनी त्यांचे घर पावसामुळे घर गळत असल्याने...\nधर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत...\nधर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या...\nभुसावळ (जळगाव) येथे ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या विषयावर प्रवचन\nजळगाव येथील विठ्ठल मंदिरात २२ जुलै या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता ‘आनंद प्राप्तीसाठी साधना’ या...\nभारतभूषण प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी गुरुंचे महत्त्व या विषयावर सनातन...\nगुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मिरज येथील भारतभूषण प्राथमिक विद्यालय येथे सनातन संस्थेच्या साधिका सौ. तनुजा पडियार यांचे...\nपिंप्री येथे सनातन संस्थेचे युवा शौर्य जागरण शिबिर\nपिंप्री (जळगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘युवा शौर्यजागरण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी...\nब्रह्मपूर (मध्यप्रदेश) येथे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती...\nबहुचरामाता मंदिर, राजपुरा येथे सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी परात्पर गुरु...\nकोपरगाव येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरातील प्रवचनाला उत्स्फूर्त...\nकोपरगाव (जिल्हा नगर) येथील सप्तर्षि मळा परिसरातील हनुमान मंदिरात सनातन संस्थेच्या साधिका सौ. वनिता आव्हाड...\nविद्यार्थ्यांनी अभ्यासासमवेत साधना केल्यास आनंदी रहाणे शक्य \nहरिपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषी विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात...\nसनातन संस्थेचा सहभाग असलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची यशस्वी...\nधूलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी राबवण्यात येणार्‍या ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’ची २५ मार्च या दिवशी...\nपुणे येथील खडकवासला धरणाचे प्रदूषण रोखण्यासाठीच्या मानवी साखळीत सनातन...\nगेली १६ वर्षे राष्ट्रीय संपत्तीचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण यांसाठीचा हा उपक्रम हिंदु जनजागृती समिती...\nआंतरराष्ट्र्रीय कीर्तीचे मानसोपचारतज्ञ आणि संमोहन उपचारतज्ञ असलेले परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हे ‘सनातन संस्थे’चे...\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://srtmun.ac.in/mr/examination/lac/9-srtmun/schools.html", "date_download": "2019-12-06T16:36:42Z", "digest": "sha1:F4U6KQXE6HVIX2R4JWVDDM5Z26QFHX5K", "length": 10156, "nlines": 223, "source_domain": "srtmun.ac.in", "title": "परीक्षार्थी सूची", "raw_content": "\nस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ\nनांदेड - ४३१६०६, महाराष्ट्र राज्य, भा���त\n१७ सप्टेंबर १९९४ रोजी स्थापना, विद्यापीठ अनुदान आयोग कायदा कलम २ (एफ) व १२ (बी) अंतर्गत मान्यता, नॅक पुर्नमुल्यांकन \"अ\" दर्जा\nविद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता\nशैक्षणिक सहयोग - सामंजस्य करार\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र\nउपकेंद्र - सुविधा केंद्र\nशिष्यवृती / विद्यार्थी सुविधा\nसभा व निवडणूक कक्ष\nनवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य\nशैक्षणिक विभाग (मान्यता ) -परिपत्रके\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग\nशैक्षणिक नियोजन व विकास विभाग-परिपत्रके\nमहाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ - परिपत्रके\nवित्त व लेखा विभाग\nन्यू मॉडेल कॉलेज, हिंगोली\nनॅक / आयक्युएसी सेल\nसभा व निवडणूक कक्ष\nशैक्षणिक नियोजन व विकास\nवाणिज्य आणि व्यवस्थापनशास्त्रे संकुल\nललित आणि प्रयोगजीवी कला संकुल\nभाषा, वाङ् मय आणि संस्कृती अभ्यास संकुल\nकॉपीराइट © 2016 srtmun.ac.in. सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/ca/28/", "date_download": "2019-12-06T16:40:38Z", "digest": "sha1:LYHFSSIGF6435YIL7POV7DWXJR4JC7H2", "length": 16616, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "हाटेलमध्ये – तक्रारी@hāṭēlamadhyē – takrārī - मराठी / कातालान", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » कातालान हाटेलमध्ये – तक्रारी\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआपण त्याची दुरुस्ती करून घ्याल का Ho p---- r------\nआपल्याजवळ काही स्वस्त आहे का Té a----- c--- m-- b-----\nइथे जवळपास युथ हॉस्टेल आहे का Hi h- u- a----- d- j------- a- b----\nइथे जवळपास बोर्डींग हाऊस आहे का Hi h- u-- c--- d------- a- b----\nइथे जवळपास उपाहारगृह आहे का Hi h- u- r--------- p-- a---\n« 27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १ »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + कातालान (21-30)\nMP3 मराठी + कातालान (1-100)\nसकारात्मक भाषा आणि नकारात्मक भाषा\nबहुतांश लोक आशावादी किंवा निराशावादी असतात. पण त्याशिवाय भाषांसाठीही हे लागू पडते शास्त्रज्ञांनी वारंवार भाषेमधील शब्दांच्या अर्थांचे विश्लेषण केले आहे. ते करत असताना त्यांना विस्मयकारक निष्कर्ष मिळाले. उदाहरणार्थ, इंग्रजीमध्ये नकारात्मक शब्द होकारार्थी शब्दापेक्षाही जास्त आहेत. नकारात्मक भावनांचे शब्द होकारार्थी शब्दाच्या जवळजवळ दुप्पट आहेत. पाश्चात्य समाजातील वक्त्यांचा शब्दसंग्रहावर प्रभाव असतो. त्या ठिकाणी लोक अनेकदा तक्रार करत. ते बर्‍याच गोष्टींवर टीका करत असत. त्यामुळे ते पूर्णपणे अधिक प्रमाणावर नकारात्मक स्वराने भाषा वापरतात. पण नकारार्थी शब्दही काही कारणास्तव मजेशीर असतात. त्यांमध्ये होकारार्थी शब्दांपेक्षा जास्त माहिती असते. याचे कारण आपल्या उत्क्रांतीमध्ये सापडू शकते.\nधोके ओळखणे हे सर्व सजीव गोष्टींसाठी नेहमी महत्त्वाचे होते. ते धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देऊ लागले. त्याशिवाय, ते इतरांना धोक्यांबाबत बजावत होते. त्यामुळे अत्यंत जलद माहिती पुढे पुरवणे आवश्यक होते. जास्तीत जास्त शक्य झाल्यास कमी शब्दांत सांगितले पाहिजे. त्याव्यतिरिक्त, नकारात्मक भाषेचे क��णतेही वास्तविक फायदे नाहीत. असे कोणालाही कल्पना करणे सोपे आहे. जे लोक केवळ नकारात्मक बोलतात ते नक्कीच खूप लोकप्रिय नसतात. शिवाय, नकारात्मक भाषा आपल्या भावनांवर परिणाम करते. दुसरीकडे, सकारात्मक भाषा आशावादी परिणाम करू शकते. जे लोक नेहमी सकारात्मक आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये अधिक यश असते. त्यामुळे आपण अधिक काळजीपूर्वक आपली भाषा वापरली पाहिजे. कारण आपण तो शब्दसंग्रह निवडतो ज्याचा वापर आपण करतो. तसेच आमच्या भाषेत आम्ही आमचे खरेपण तयार केले पाहिजे. म्हणून: सकारात्मक बोला\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/tree-fall-in-sadhna-school-building-sion", "date_download": "2019-12-06T15:48:57Z", "digest": "sha1:7T7ZM2MYCHRHAETSR6XLAMKELVJ6BAPX", "length": 5404, "nlines": 103, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "मुंबई : सायनमधील साधना विद्यालयावर झाड कोसळलं", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nमुंबई : सायनमधील साधना विद्यालयावर झाड कोसळलं\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच म��णार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/10/14/turkey-releases-pastor-brunson-tensions-with-us-likely-to-thaw-marathi/", "date_download": "2019-12-06T15:43:48Z", "digest": "sha1:F7IO3FZT745AF3JU2QEARXU3HFG2AF4H", "length": 20740, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "तुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत", "raw_content": "\nजेरूसलेम/वॉशिंग्टन, दि. ५ (वृत्तसंस्था) - ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर इस्रायलच्या सुरक्षेच्या मुद्यावर नुकताच संवाद…\nजेरूसलम/वॉशिंग्टन - ‘अमरिका के राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प के साथ इस्रायल की सुरक्षा के मुद्दे पर हाल…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीन की शासक कम्युनिस्ट पार्टी के नेताओं पर प्रतिबंध लगाने का प्रावधान करने हेतू…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांवर निर्बंध लादण्याची तरतूद असणार्‍या ‘उघुर अ‍ॅक्ट २०१९’ विधेयकाला…\nतेहरान - ‘इराण आपल्या सर्वात मोठ्या शत्रूच्या, अमेरिकेच्याविरोधात सर्वात मोठ्या युद्धासाठी तयार आहे. इराणची हजारो…\nतेहरान - ‘ईरान अपने सबसे बडे शत्रु अमरिका के विरोध में सबसे बडे युद्ध करने…\nकॅनबेरा/बीजिंग - ऑस्ट्रेलियाच्या हितसंबंधांना धक्का पोहोचविल अशा कोणत्याही प्रकारच्या कारवाया उधळण्यात येतील, अशा आक्रमक शब्दात…\nतुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत\nवॉशिंग्टन/अंकारा – तुर्कीच्या ताब्यात असलेले ख्रिस्ती धर्मोपदेशक पास्टर ‘अँड्य्रू ब्रुन्सन’ यांची सुटका झाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी अमेरिकेकडून तुर्कीवर दडपण टाकण्यात येत होते. यासाठी अमेरिकेने तुर्की���र कठोर आर्थिक निर्बंधही लादले होते. पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी स्वागत केले. सुटकेचे आदेश मिळाल्यानंतर पास्टर ब्रुन्सन अमेरिकेसाठी रवाना झाले असून त्यांच्या सुटकेमुळे प्रचंड ताणाखाली असलेल्या तुर्कीच्या अर्थव्यवस्थेचीही सुटका होईल, असा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे. दरम्यान, तुर्कीच्या ताब्यात असलेल्या इतर अमेरिकन नागरिकांचीही सुटका करण्यात यावी, अशी मागणी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केली आहे.\nपास्टर ब्रुन्सन यांना दोन वर्षांपूर्वी तुर्कीने अटक केली होती. तुर्कीत राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांच्या सरकारविरोधात बंडाच्या कटात ब्रुन्सन यांचा समावेश असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. बंडखोरांना साथ देण्यासाठी ब्रुन्सन इथे आले होते, असा आरोप तुर्कीच्या यंत्रणा करीत होत्या. मात्र हे आरोप बिनबुडाचे असल्याचे सांगून अमेरिकेने ब्रुन्सन यांच्या सुटकेची मागणी केली होती. ही मागणी अमान्य केल्यास तुर्कीला कडक निर्बंधांचा सामना करावा लागेल, असे अमेरिकेने बजावले होते. तुर्कीने हा इशारा धुडकावल्यानंतर अमेरिकेने निर्बंध लादून तुर्कीच्या अर्थव्यवस्थेवरील दबाव प्रचंड प्रमाणात वाढविला होता.\nयामुळे पास्टर ब्रुन्सन हे अमेरिका व तुर्कीमधील वादाचे केंद्र बनले होते. अशा परिस्थितीत शनिवारी तुर्कीचे न्यायालय पास्टर ब्रुन्सन यांच्याबाबत कोणता निर्णय देते, याकडे तुर्कीसह प्रमुख देशांचेही लक्ष लागले होते. काही आखाती वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रुन्सन यांना दोषी ठरवून न्यायालयाने तीन वर्षाहून अधिक काळाची शिक्षा सुनावली. पण या सुनावणीदरम्यान त्यांची चांगली वागणूक पाहता, त्यांच्या सुटकेचे आदेश देण्यात आले. या निर्णयाला फार मोठे राजकीय महत्त्व आले असून पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेमुळे तुर्कीचीही सुटका झाल्याचा दावा या देशातील काही विश्‍लेषकांनी केला आहे.\nपुढच्या काळात अमेरिका व तुर्कीमधील संबंध सुरळीत होतील, असे सांगून विश्‍लेषक ब्रुन्सन यांच्या सुटकेला फार मोठे महत्त्व देत आहेत. यामुळे सिरियाची समस्या सोडविण्यासाठी अमेरिका व तुर्की एकजुटीने काम करतील, असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. याहून महत्त्वाची बाब म्हणजे मोठ्या प्रमाणात घसरण झालेले तुर्कीचे चलन आता सावरेल, अशी अपेक्षा या देशाच्या जनतेकडून व्यक्त केली जाते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेचे स्वागत केले असून लवकरच ते ‘व्हाईट हाऊस’ला भेट देतील, असे म्हटले आहे.\nअमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेचे स्वागत करून तुर्कीसमोर नवी मागणी ठेवली आहे. तुर्कीने आपल्या ताब्यातील अमेरिकन नागरिकांची सुटका करावी, असे पॉम्पिओ यांनी म्हटले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी अशारितीने शर्थीचे प्रयत्न करीत राहणार असल्याचा संदेश यामुळे सार्‍या जगाला मिळाल्याचा दावा परराष्ट्रमंत्री पॉम्पिओ यांनी केला आहे.\nदरम्यान, अमेरिका व तुर्कीमधील तणाव कमी होऊन या देशांमध्ये पुन्हा सहकार्य प्रस्थापित झाले तर सिरियासह आखातातील समीकरणे पुन्हा एकदा बदलू शकतात. म्हणूनच माध्यमे व विश्‍लेषक पास्टर ब्रुन्सन यांच्या सुटकेकडे अतिशय गांभीर्याने पाहत आहेत.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nतुर्की द्वारा अमरीकी पास्टर बु्रन्सन की रिहाई-अमरीका और तुर्की में तनाव कम होने के संकेत\nइस्रायलच्या लेबेनॉनवरील १०० तोफगोळ्यांच्या हल्ल्यानंतर हिजबुल्लाहची इस्रायलला नव्या संघर्षाची धमकी\nतेल अविव/बैरूत - लेबेनॉनमधून इस्रायलच्या…\nसउदी अरेबिया खुफिया तरीकों से परमाणु मिसाइल विकसित कर रहा है – अमरिका के प्रमुख समाचार पत्र का दावा\nवॉशिंगटन/दुबई - ईरान के परमाणु कार्यक्रम…\nमॅक्रॉन यांच्यासारख्या घमेंडखोर राष्ट्राध्यक्षांमुळे फ्रान्स इटलीचा आघाडीचा शत्रू बनण्याचा धोका – इटलीच्या प्रमुख नेत्यांकडून इशारा\nरोम/पॅरिस - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल…\nइराणबरोबरील अणुकरारातून माघार घेऊन डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व युरोपचे संबंध संपविले\nविख्यात गुंतवणूकदार जॉर्ज सोरस यांची…\nपरमाणु हथियारों के लिए आवश्यक संवर्धित युरेनियम प्राप्त करने के लिए ईरान ने प्रगत सेंट्रिफ्युजेस कार्यान्वित किए\nतेहरान - परमाणु हथियारों का निर्माण करने…\nअमेरिकेवरचा सायबर हल्ला ९/११ इतका भयंकर असेल – सायबर सुरक्षा तज्ज्ञांचा इशारा\nपॅरिस - ‘‘‘९/११’ तसेच ‘प��्ल हार्बर’ सारख्या…\nअमेरिकेतील ‘नॉर्थ फ्लोरिडा’ विद्यापीठाचा चीनच्या ‘कन्फ्युशिअस इन्स्टिट्यूट’ला नकार – अमेरिकी शिक्षणसंस्थांमध्ये चीनचा प्रभाव वाढत असल्याचा सिनेटर मार्को रुबिओ यांचा आरोप\nवॉशिंग्टन, दि. 18 (वृत्तसंस्था) - अमेरिकेच्या…\n‘जॉर्डन व्हॅली’ ताब्यात घेण्यासाठी ऐतिहासिक संधी – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे ट्रम्प यांना आवाहन\n‘जॉर्डन वैली’ पर कब्जा करने के लिए ऐतिहासिक अवसर – इस्रायली प्रधानमंत्री नेत्यान्याहू ने किया ट्रम्प से निवेदन\nउघुरवंशियों पर हो रहे अत्याचार के मुद्दे पर चीन को लक्ष्य करने के लिए अमरिकी संसद ने पारित किया स्वतंत्र विधेयक\nअमेरिकी संसदेची उघुरांवरील अत्याचारावरून चीनला लक्ष्य करणार्‍या विधेयकाला मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/altretamine-p37141114", "date_download": "2019-12-06T16:06:20Z", "digest": "sha1:PMWZQ6CQVU5SESMKXVATPPXVRHEVLHKE", "length": 13245, "nlines": 232, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Altretamine - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Altretamine in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nAltretamine खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें ओवेरियन कैंसर\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Altretamine घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nदौरे (अंगों का बेकाबू मुड़ना)\nएनीमिया मध्यम (और पढ़ें - एनीमिया के घरेलू उपाय)\nलिवर एंजाइमों में वृद्धि\nबालों का झड़ना सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Altretamineचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Altretamineचा वापर सुरक्षित आहे काय\nAltretamineचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nAltretamineचा यकृतावरील परिणाम काय आहे\nAltretamineचा हृदयावरील परिणाम काय आहे\nAltretamine खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Altretamine घेऊ नये -\nAltretamine हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nते सुरक्षित आहे का\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nआहार आणि Altretamine दरम्यान अभिक्रिया\nअल्कोहोल आणि Altretamine दरम्यान अभिक्रिया\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Altretamine घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Altretamine याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Altretamine च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Altretamine चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Altretamine चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.dnsbank.in/Encyc/2018/3/27/best-annual-report-award.html", "date_download": "2019-12-06T16:09:07Z", "digest": "sha1:GJTEDF2MDAT2GVO2QQ3YFQH7T7MS7WY4", "length": 2192, "nlines": 5, "source_domain": "www.dnsbank.in", "title": " डोंबिवली बँकेच्या वार्षिक अहवालास सहकार सुगंध चा उत्कृष्ट अहवाल पुरस्कार - Dombivli Nagari Sahakari Bank Ltd. Dombivli Nagari Sahakari Bank Ltd. - डोंबिवली बँकेच्या वार्षिक अहवालास सहकार सुगंध चा उत्कृष्ट अहवाल पुरस्कार", "raw_content": "डोंबिवली बँकेच्या वार्षिक अहवालास सहकार सुगंध चा उत्कृष्ट अहवाल पुरस्कार\nसहकार भारती व सहकार सुगंधच्या वतीने नागरी सहकारी बँकांसाठी प्रतिवर्षी उत्कृष्ट वार्षिक अहवाल स्पर्धा योजण्यात येते. २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी डोंबिवली नागरी सहकारी बंकेला या स्पर्धेत कोकण विभागातून प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.\nसोलापूर येथे झालेल्या भव्य समारंभात मा. सहकार मंत्री नामदार श्री. सुभाषबापू देशमुख यांच्या शुभ हस्ते बँकेचे मा. संचालक सर्वश्री शिवाजीराव पाटील, मिलिंदजी आरोलकर व सौ. पूर्वा पेंढरकर यांनी पारितोषिक स्वीकारले .\nया सोहळ्यास महाराष्ट्राच्या विविध भागात सहकार क्षेत्रात काम करणार्‍या संस्था-संघटना व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/ratanwadi-cherrapunji-nagar-district-236856", "date_download": "2019-12-06T16:22:15Z", "digest": "sha1:5KYFA7AZPHJQEA7IFCTBD6LAU36CZC35", "length": 14497, "nlines": 248, "source_domain": "www.esakal.com", "title": "नगरची चेरापुंजी रतनवाडीच.... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nबुधवार, 20 नोव्हेंबर 2019\nनगर जिल्ह्याची चेरापुंजी तालुक्‍यातील रतनवाडी असल्याचे यंदाच्या पावसाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यंदा जूनपासून गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील सर्वाधिक 7210 मिलिमीटर पाऊस रतनवाडी येथे झाल्याचे दिसते.\nअकोले : नगर जिल्ह्याची चेरापुंजी तालुक्‍यातील रतनवाडी असल्याचे यंदाच्या पावसाच्या आकडेवारीवरून दिसत आहे. यंदा जूनपासून गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील सर्वाधिक 7210 मिलिमीटर पाऊस रतनवाडी येथे झाल्याचे दिसते.\nत्या खालोखाल घाटघर येथे सात हजार 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा दमदार पाऊस झाल्याने तालुक्‍यातील छोटे प्रकल्प, बंधारे, तलाव यांसह भंडारदरा, तसेच निळवंडे धरण तुडुंब भरले. तालुक्‍यात सरासरी 1545 मिलिमीटर पाऊस झाला.\nनगर जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडणारा व निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका म्हणजे अकोले. येथील डोंगरमाथ्यावर पावसाळ्यात धो-धो पाऊस पडतो, तर उन्हाळ्यात पिण्यासाठी पाण्याचे टॅंकर सुरू असतात, अशी विरोधाभासी स्थिती असते. घाटमाथ्यावरील रतनवाडी, घाटघर, साम्रद, उडदावणे, पांजरे, तसेच हरिश्‍चंद्रगड, पाचनई, शेणित आदी भागांत यंदाही मुसळधार जलधारा कोसळल्या. मात्र, घाटमाथ्यावरील पावसाचे बहुतांश पाणी कोकणात वाहून जाते.\nगेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यातील पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाले होते; मात्र यंदाच्या पावसाळ्यात सगळी कसर भरून निघाली. अगदी नोव्ह��ंबरपर्यंत पाऊस सुरू होता. \"बस बाबा, आता नको पडू..' असे म्हणण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर आली. त्यात परतीच्या पावसाने तालुक्‍यातील पिकांचे अतोनात नुकसानही झाले. अर्थात, त्याचे पंचनामे झाले असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आहे.\nधरणांतील पाणीसाठा (दशलक्ष घनफूट)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nयाची देही, याची डोळा.. उपग्रहाचा सोहळा\nराहुरी (नगर) : श्रीहरिकोट्टा (आंध्र प्रदेश) येथील \"इस्रो' केंद्रातून 27 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता \"पीएसएलव्ही-सी-47' या ध्रुवीय...\nशिक्रापूर पोलिसांनी \"पुणे'ला दिला न्याय\nशिक्रापूर (पुणे) : \"वाचून दाखवा आणि एक लाख ते एक कोटीचे बक्षीस मिळवा' या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजची दखल शिक्रापूर पोलिसांनी घेतली. रस्ता...\nभीमराया घे तुझ्या सर्व लेकरांची वंदना\nनगर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटना व...\nआमदार रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप\nपुणे : जिल्हा परिपद या मिनी मंत्रालयाचे सदस्य असताना विधानसभेवर निवडून जात राज्याच्या मंत्रालयात पाऊल ठेवल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या...\nमहाराष्ट्राच्या रणजी संघात \"नगरचा तोफखाना'\nनगर ः महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा तोफखाना धडाडणार आहे. एका बाजूने द्रुतगती, तर दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण...\nकणकवलीत जानेवारीत पर्यटन महोत्सव\nकणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली नगरपंचायतीचा पर्यटन महोत्सव २ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात होणार आहे. या कार्यक्रमात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=election%20officer&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aelection%2520officer", "date_download": "2019-12-06T15:48:54Z", "digest": "sha1:LHNUALSMH6P2HNAGMGGLCNAGAU45TB3I", "length": 3916, "nlines": 105, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nईव्हीएम (1) Apply ईव्हीएम filter\nउत्तर%20प्रदेश (1) Apply उत्तर%20प्रदेश filter\nछायाचित्रकार (1) Apply छायाचित्रकार filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nसार्वजनिक%20बांधकाम%20विभाग (1) Apply सार्वजनिक%20बांधकाम%20विभाग filter\nसोशल%20मीडिया (1) Apply सोशल%20मीडिया filter\nपिवळ्या साडीतील 'ती' निवडणूक अधिकारी कोण\nनवी दिल्ली : लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान उद्या (रविवार) होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षातील नेतेमंडळींकडून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=3801", "date_download": "2019-12-06T15:29:30Z", "digest": "sha1:YHUGKDHAEWLY3MDTCNQZCP4B7ZZOZ5AY", "length": 16940, "nlines": 107, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "सिरोंचा येथील जिओ टॉवर दहा दिवसात सुरु करा..अन्यथा आंदोलन.. – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nसिरोंचा येथील जिओ टॉवर दहा दिवसात सुरु करा..अन्यथा आंदोलन..\nPosted on May 17, 2018 6:17 pm Author विदर्भ क्रांती\tComments Off on सिरोंचा येथील जिओ टॉवर दहा दिवसात सुरु करा..अन्यथा आंदोलन..\nमागील वर्षी सिरोंचा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये जिओ या खाजगी टॉवर उभं केले असून टॉवरची काम पूर्ण होऊन सुद्धा अद्याप सुरु न केल्यान जिओ टॉवर दहा दिवसाचे आत सुरु करण्याची मागणी येथील युवकांनी केली आहे.\nकाल सिरोंचा येथील राकेश गरपल्लीवार, महाराज परसा,लक्ष्मण मेकला, महेश गादम, आकाश परसा, मंगेश जाधव, साईचरण पेद्दापोल, जीतीन आडेपू आदी युवकांनी सिरोंचाचे तहसिलदार रमेश जसवंत यांना भेटून जिओ टॉवर सुरु करण्यासाठी तहसिलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.\nसिरोंचा येथील बी एस एन एल मोबाईल सेवा दिवसेंदिवस मोबाईल धारकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याने येत्या दहा दिवसात जिओ टॉवर सुरु करावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनातून दिली आहे.\nटेकडाताल्ला येथील प्रा.आ.केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली अचानक भेट\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुका प्रतिनिधी.. तालुक्यातील टेकडाताल्ला येथील प्राथमिक आरोग्य उप केंद्राला आज गडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी अचानक भेट देऊन आरोग्य केंद्रातील व गावातील समस्या जाणून घेतले. यावेळी जाफराबाद ग्राम पंचायतचे सरपंच सडमेक बापू व कंत्राटदार सुधाकर पेद्दी यांनी टेकडताल्ला व जाफराबाद येथील अपूर्ण अवस्तेत असलेली महसूल मंडळ कार्यालयाची बांधकाम पूर्ण करणे, गावात […]\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा शहर प्रतिनिधी .. सिरोंचा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे अडीच वर्षासाठी अनु.जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून आज या जागेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसच्या श्रीमती मरिया जयवंत बोल्लामपल्ली यांनी नामांकन दाखल केली आहे. आज पासून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचे पहिलाच दिवशी नगर पंचायत सभागृहात काँग्रेस व राष्ट्रवादी […]\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी महाराष्ट्र\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nसिरोंचा शहरात मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक पथदिवे बंद असून याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.\nटेकडाताल्ला येथील प्रा.आ.केंद्राला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली अचानक भेट\nअन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-12-06T16:11:41Z", "digest": "sha1:NDRIILZ3536QPRPO7TJMTPR46G6SBT2W", "length": 3704, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तमिळनाडूचे मुख्यमंत्री - विकिपीडिया", "raw_content": "\n\"तमिळनाडूचे मुख्यमंत्री\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ डिसेंबर २०१३ रोजी १४:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/lemon-t139w-mobile-phone-black-price-pdA2sP.html", "date_download": "2019-12-06T15:07:01Z", "digest": "sha1:YFVJUFXOCGI6RHTN4JIRO2JY3N2RQF2D", "length": 9589, "nlines": 233, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण प��ड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये लेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक किंमत ## आहे.\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक नवीनतम किंमत Oct 14, 2019वर प्राप्त होते\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅकस्नॅपडील उपलब्ध आहे.\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 2,265)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया लेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक वैशिष्ट्य\nसिम ओप्टिव DUAL GSM\nइन थे बॉक्स 1\nरिअर कॅमेरा 1.3 MP\nटाळकं तिने 360 min\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 120 hours\nडिस्प्ले तुपे HVGA TFT COLOR\n( 8 पुनरावलोकने )\n( 23 पुनरावलोकने )\n( 150 पुनरावलोकने )\n( 311 पुनरावलोकने )\n( 150 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 116 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 50 पुनरावलोकने )\n( 55 पुनरावलोकने )\nलेमन टँ१३९व मोबाइलला फोने ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/886-hindi-oneact-play/", "date_download": "2019-12-06T16:14:25Z", "digest": "sha1:OWFPJJEPXM2DEEQFTLXPYCZZRCWTYJSV", "length": 8228, "nlines": 100, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "खुली हिंदी एकांकिका स्पर्धा २ ऑक्टोबरला | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष���टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome एकांकिका स्पर्धा खुली हिंदी एकांकिका स्पर्धा २ ऑक्टोबरला\nखुली हिंदी एकांकिका स्पर्धा २ ऑक्टोबरला\nअस्तित्व, आय.एन.टी, साठ्ये महाविद्यालयाचा उपक्रम\nहिंदी मनोरंजन क्षेत्रातल्या प्रवेशाची एक पायरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अस्तित्व, आय.एन.टी आणि साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खुल्या गटासाठीची हिंदी एकांकिका स्पर्धेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.\nयंदा रविवार २ ऑक्टोबर २०१६ रोजी ही स्पर्धा संपन्न होईल. स्पर्धेचे यंदाचे अकरावे वर्ष असून संपूर्ण महाराष्ट्रात खुल्या गटासाठी होणारी ही एकमेव हिंदी एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेत सादर झालेल्या एकांकिकांची नाटके किंवा मुळ एकांकिका हिंदी तसेच गुजराती व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्यासाठी अस्तित्व स्पर्धकांना विशेष साहाय्य उपलब्ध करून देते. या उपक्रमाला गेल्या सात वर्षात भरीव यश प्राप्त झाले आहे.\nयंदा या स्पर्धेची प्राथमिक फेरी, रविवार दि. २५ सप्टेंबरला तालीम स्वरूपात तर अंतिम फेरी २ ऑक्टोबरला संपन्न होईल. या दोन्ही फेऱ्या सह-आयोजक असलेल्या विलेपार्ले इथल्या साठ्ये महाविद्यालयाच्या रिहर्सल हॉल / मिनी थिएटर मध्ये होणार आहेत. स्पर्धेचे प्रवेश अर्ज १ सप्टेंबर २०१६ पासून अस्तित्व च्या www.astitva.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ सप्टेंबर आहे.\nयंदा किमान १५ एकांकिका स्पर्धेत दाखल झाल्या तरच ही स्पर्धा घेण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला असून, प्रवेशाची अंतिम तारखेत कुठलीही वाढ केली जाणार नाही.\nस्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी संपर्क : रवी मिश्रा – ९८२१०४४८६२\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सार���..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lostandfoundnetworks.com/mr/search?l=1264527&r=&c=&sc=", "date_download": "2019-12-06T15:21:51Z", "digest": "sha1:B6HRB76JWR4CTE7MEWMAL35SD2KAAW3H", "length": 11946, "nlines": 511, "source_domain": "lostandfoundnetworks.com", "title": "लॉस्ट अँड फाउन्ड जाहिराती in Chennai, भारत", "raw_content": "\nसर्व विभाग मोबाइल व्यक्ति पाळीव प्राणी वाहन बॅग कागदपत्रे लॅपटॉप दागिने फॅशन ऍस्केसरीज चावी कपडे आणि शूज घड्याळे खेळणी खेळाचे साहित्य इतर\nकपडे आणि शूज 1\nतुम्हाला हरवले वा सापडले याचा रिपोर्ट करायचा आहे का\nसापडलेल्या गोष्टींचा online report लिहा आणि तुमचे बक्षीस मिळवा. हे खुप सोप आहे\nटर्क्स आणि कैकोस बेटे\nदक्षिण जॉर्जिया आणि दक्षिण स...\nसाओ टोम आणि प्रिंसिपे\nसेंट किट्स आणि नेव्हिस\nसेंट पियरे आणि मिक्वेलोन\nसेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनडाइ...\nस्वालबर्ड आणि जान मायेन\nहाँगकाँग एसएआर क्षेत्र चीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-12-06T16:46:01Z", "digest": "sha1:X5B4EKBOYPPPEONNS7ZUE5TLCTVASN3U", "length": 3075, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पेडगाव Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nमराठवाड्यात सर्वत्र पाऊस, ३२ तालुक्यात अतिवृष्टी\nऔरंगाबाद : दीर्घकाळ दाडी मारल्यानंतर पावसाने मराठवाड्यात शनिवारपासून जोर धरला असून तब्बल ३२ तालुक्यात व १७० पंचायत मंडळात अतिवृष्टी झाल्याचे वृत्त आहे...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/dr-j-b-garde/", "date_download": "2019-12-06T16:44:52Z", "digest": "sha1:KKVAOHXI74V74YIKVY3T5DPOQIRIJBDY", "length": 3220, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Dr.J.B. Garde Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nजबड्याच्या सांध्यातील गुंतागुंतीच्या ट्युमर शस्त्रक्रियेतून 21 वर्षीय काश्मिरी रूग्णाची सुटका \nपुणे : जम्मू-काश्मीरमधील 21 वर्षीय रुग्ण मुलीच्या जबड्याच्या सांध्यातील ट्युमरवरील दुर्मिळ, अवघड शस्त्रक्रिया पुण्यातील ‘एम.ए.रंगूनवाला कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://pmc.gov.in/en/final-ward-formation", "date_download": "2019-12-06T15:02:45Z", "digest": "sha1:S6B7JZZXQNDHOS5RT3SIHA56P7AABQ7M", "length": 10790, "nlines": 311, "source_domain": "pmc.gov.in", "title": "अंतिम प्रभाग रचना | Pune Municipal Corporation", "raw_content": "\nHome » अंतिम प्रभाग रचना\nमराठी गॅझेट 25-11-2016 इंग्रजी गॅझेट 25-11-2016\n1 कळस - धानोरी नकाशासाठी येथे क्लिक करा\n2 फुलेनगर- नागपूरचाळ नकाशासाठी येथे क्लिक करा\n3 विमाननगर - सोमनाथ नगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n4 खराडी - चंदननगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n5 वडगांवशेरी - कल्याणीनगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n6 येरवडा नकाशासाठी येथे क्लिक करा\n7 पुणे विद्यापीठ - वाकडेवाडी नकाशासाठी येथे क्लिक करा\n8 औंध - बोपोडी नकाशासाठी येथे क्लिक करा\n9 बाणेर - बालेवाडी - पाषाण नकाशासाठी येथे क्लिक करा\n10 बावधन - कोथरुड डेपो नकाशासाठी येथे क्लिक करा\n11 रामबाग कॉलनी-शिवतीर्थ नगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n12 मयुर कॉलनी-डहाणूकर कॉलनी नकाशासाठी येथे क्लिक करा\n13 एरंडवणा - हॅपी कॉलनी नकाशासाठी येथे क्लिक करा\n14 डेक्कन जिमखाना-मॉडेल कॉलनी नकाशासाठी येथे क्लिक करा\n15 शनिवार पेठ - सदाशिव पेठ नकाशासाठी येथे क्लिक करा\n16 कसबा पेठ - सोम��ार पेठ नकाशासाठी येथे क्लिक करा\n17 रास्ता पेठ - रविवार पेठ नकाशासाठी येथे क्लिक करा\n18 खडकमाळ आळी-म. फुले पेठ नकाशासाठी येथे क्लिक करा\n19 लोहियानगर - कासेवाडी नकाशासाठी येथे क्लिक करा\n20 ताडीवाला रोड - ससून हॉस्पिटल नकाशासाठी येथे क्लिक करा\n21 कोरेगांव पार्क - घोरपडी नकाशासाठी येथे क्लिक करा\n22 मुंढवा - मगरपट्टा सिटी नकाशासाठी येथे क्लिक करा\n23 हडपसर गांवठाण - सातववाडी नकाशासाठी येथे क्लिक करा\n24 रामटेकडी - सय्यदनगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n25 वानवडी नकाशासाठी येथे क्लिक करा\n26 महंम्मदवाडी - कौसर बाग नकाशासाठी येथे क्लिक करा\n27 कोंढवा खुर्द - मीठा नगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n28 सॅलीसबरी पार्क - महर्षी नगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n29 नवी पेठ - पर्वती नकाशासाठी येथे क्लिक करा\n30 जनता वसाहत - दत्तवाडी नकाशासाठी येथे क्लिक करा\n31 कर्वेनगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n32 वारजे माळवाडी नकाशासाठी येथे क्लिक करा\n33 वडगांव धायरी - वडगांव बुद्रुक नकाशासाठी येथे क्लिक करा\n34 सनसिटी - हिंगणे खुर्द नकाशासाठी येथे क्लिक करा\n35 सहकारनगर - पद्‌मावती नकाशासाठी येथे क्लिक करा\n36 मार्केट यार्ड - लोअर इंदिरा नगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n37 अप्पर सुपर इंदिरा नगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n38 बालाजीनगर - राजीव गांधी नगर नकाशासाठी येथे क्लिक करा\n39 धनकवडी - आंबेगांव पठार नकाशासाठी येथे क्लिक करा\n40 आंबेगांव दत्तनगर-कात्रज गावठाण नकाशासाठी येथे क्लिक करा\n41 कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी नकाशासाठी येथे क्लिक करा\n42 पुणे शहर नकाशा नकाशासाठी येथे क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=3804", "date_download": "2019-12-06T16:29:19Z", "digest": "sha1:P22AIBWDGZVUZIGTOGC3GL2ZRUOORNJT", "length": 19649, "nlines": 108, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "अन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले.. – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nअन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..\nPosted on May 17, 2018 9:30 pm Author विदर्भ क्रांती\tComments Off on अन रस्त���यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..\nकाल सर्वत्र वादळ वाऱ्यासह सर्वत्र पाऊस ..वादळ वारा.. यतातच आलापल्ली व एटापल्ली मार्ग वर सिरोंचा मार्गावर झाडे पडून रस्ता पूर्ण बंद ..यात जवळपास एटापल्लीला जाणारे अनेक नागरिक अडकले. नागरिकांनी शासन व प्रशासन यांना कळविले ..परंतु कोणीही धावून आले नाहीत.\nया गंभीर विषयाची माहिती होताच अहेरीचे माजी आमदार आमदार दीपक दादा आत्राम आपल्या आविस कार्यकर्ता मार्फत घटनेची माहिती मिळताच माजी आमदार दीपक दादा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वादळाची प्रवाह न करता एटापल्ली सिरोंचासह अन्य मार्गावरील जाणाऱ्या प्रवासी व नागरिकांच्या जाण्या व येण्या साठी अडचण होऊ नये तब्बल रात्री बारा वाजे पर्यंत आपल्या करयकृत्यां स्वतः होऊन पुढाकार घेत रस्त्यावरील वादळ वाऱ्याने पडलेल्या झाडे बाजूला केले आणि रात्री बारा वाजता प्रवासी व नागरिकांसाठी रस्ता मोकळा करून दिले.\nशेवटी नागरिकांच्या मदतीला माजी आमदार दीपक दादाचं मनपूर्वक आभार मानून मदतीला धावून आल्याबद्दल धन्यवाद देऊन आपल्या प्रवासाला व नागरिक सुखरूप आपापल्या गावी पोहचले.\nआलापल्लीत विविध पक्षाचे राजकीय व सामाजिक पुढारी आहेत परन्तु प्रवासी व नागरिकांच्या मदतीला वेळप्रसंगी धावून न आल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस��ते ध्वजारोहण\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क .. गडचिरोली .. गडचिरोली,दि.01:- महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत अग्रेसर आहे. एकता व एकात्मता जपताना राज्याने पुरोगामी राज्य अशी प्रतिमा जपली आहे ती कायम ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री ना. अंम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 58 वा वर्धापन […]\nमातीकला वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने अभ्यासक्रम निश्चित करावा..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क.. संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य अर्थसंकल्पात घो‍षित करण्यात आला असून याअंतर्गत मातीच्या विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने यासंबंधीचा एक अभ्यासक्रम कौशल्य विकास विभागाने निश्चित करून द्यावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. आज महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड […]\nसिरोंचा येथील जिओ टॉवर दहा दिवसात सुरु करा..अन्यथा आंदोलन..\nजाफराबाद येथील बचत गट महिलांनी टाकली दारू अडयावर धाड \nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-43779465", "date_download": "2019-12-06T16:48:29Z", "digest": "sha1:XNQ7RE5ZMLI4YQN3WXZY4ESZGSEC63AB", "length": 19270, "nlines": 149, "source_domain": "www.bbc.com", "title": "कर्नाटक निवडणूक : दलितांना कुरवाळण्याची भाजपची कसरत - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nकर्नाटक निवडणूक : दलितांना कुरवाळण्याची भाजपची कसरत\nइमरान कुरैशी बीबीसी हिंदीसाठी, बंगळुरूहून\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा भाजपला कर्नाटकमध्ये अनेक गटांचा विचार करावा लागणार आहे.\nउत्तर प्रदेशासाठी ते 'डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर' असतील पण विधानसभा निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्नाटकसाठी ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत. सध्या कर्नाटकात सत्ता परत मिळवण्यासाठी भाजप हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहे.\nभाजपने 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीच्या निमित्ताने बहुतांश वर्तमानपत्रांमध्ये एक चतुर्थांश पान भरून जाहिराती दिल्या होत्या. त्यात बाबासाहेबांना 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात दाखवलं आलं होतं.\nया जाहिरातीत डॉ. आंबेडकर यांचा एक विचार वापरण्यात आला - 'लोकशाही फक्त सरकारचं स्वरूप नाही. लोकशाही म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन जगण्याचा अनुभव आहे. हा एक प्रकारचा स्वभाव आहे, ज्यामध्ये आपल्याबरोबर जगणाऱ्यांना सन्मान देतो आणि एकमेकांसाठी आदरभाव जपतो.'\nकर्नाटकात भाजपने याच धोरणाचा अवलंब केला आहे.\nदृष्टिकोन : प्रवीण तोगडियांना विहिंपमधून काढण्यामागे मोदी आणि संघाचा कट\nकर्नाटकात लिंगायत मतांसाठी मोदींनी मोडला स्वतःचा नियम\nमहिन्याला तीन लाख कमावणारा हा 'स्पर्म डोनर' रेडा पाहिलात का\nमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांचं एका दलिताच्या घरी जेवायला जाणं हा त्याच धोरणाचा एक भाग आहे. मागे एकदा ते एका दलित कुटुंबाकडे जेवायला गेले होते, तेव्हा तिथलं जेवण बाहेरून मागवण्यात आलं म्हणून त्यांना तुफान टीकेला सामोरं जावं लागलं होतं.\nया वेळी मात्र जेवण दलितांच्या घरीच तयार करण्यात आलं होतं आणि येडियुरप्पांनी तेच खाल्लं, हे विशेष उल्लेखनीय\nकेंद्रीय राज्यमंत्री अनंत हेगडे यांच्या \"भाजप फक्त घटना बदलण्यासाठी सत्तेत आला आहे,\" या वक्तव्यानंतर दलितांमध्ये रोष उसळला होता. हा रोष शांत करण्याचा भाजपचा सध्या प्रयत्न सुरू आहे.\nआंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित एका कार्यक्रमात काही दलितांनी येडियुरप्पा यांच्याशी बातचीत केली आणि हेगडे यांच्या वक्तव्यावर स्पष्ट नाराजी व्यक्त केली.\nहेगडे यांनी आपल्या त्या वक्तव्यासाठी माफी मागितली आहे, असं येडियुरप्पांनी त्या दलितांना सांगितलं.\nगेल्या महिन्यात म्हैसूरमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहा यांची दलित नेत्यांबरोबर एक बैठक झाली होती. या बैठकीत त्यांनी हेगडे यांच्या वक्तव्यासंबंधित प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं.\nप्रतिमा मथळा देशभरात दलितांमध्ये असुरक्षिततेची भावना आहेत.\nपण दलितांच्या नाराजीचं कारण फक्त अनंत हेगडेंचं ते एक वक्तव्यच नाही.\nसुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने SC-STअॅट्रॉसिटी अॅक्टबद्दलच्या सुनावणीत ज्या पद्धतीनं बाजू मांडली त्याबद्दल, डॉ. आंबेडकरांच्या मूर्तीची विटंबना होण्याची प्रकरणं, भीमा कोरेगाव हिंसाचार, उना दलित तरुणांवरचं हल्ला प्रकरण, अशा अनेक कारणांमुळे त्यांच्यात रोष आहे.\nभारिप बहुजन महासंघाशी संबंधित अंकुश गोखले यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, \"दलितांना कल्पना आहे की आपल्याला राजकीय शक्ती मिळू नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. त्यातच दलितांमध्ये अशी भावना निर्माण झाली आहे की, भाजप दलितविरोधी आहे.\"\nआता हीच भावना कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्षात घेतली तर ती भाजपसाठी निश्चितच चिंतेचं कारण ठरू शकते. 2008 मध्ये येडियुरप्पा यांच्या राजकीय खेळीनं पक्षाला बराच फायदा झाला होता.\nकर्नाटकात दलितांचे दोन भाग\nकर्नाटकात दलितांचे दोन गट आहेत - डावा आणि उजवा. डाव्या गटातले दलित अस्पृश्य नसतात. ते संख्येने उजव्या गटापेक्षा जास्त आहे.\nतसंच उजव्या गटाचा विचार केला तर ते डाव्यांसारखे शैक्षणिक, सामाजिक राजकीयदृष्ट्या मागासलेले नाहीत. मल्लिकार्जून खरगे हे या गटातले महत्त्वाचे नेते आहेत.\nप्रतिमा मथळा भाजप अध्यक्ष अमित शाह\nकर्नाटक विधानसभेतल्या राखीव जागांवर येडियुरप्पांनी दलितांच्या डाव्या गटाला लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळवून दिला होता. त्यामुळे भाजपच्या लिंगायत उमेदवारांना दलित समुदायाच्या डाव्या गटांकडून पाठिंबा मिळाला होता. पण त्यांना ज्या गटाचं समर्थन मिळालं होतं तेच समर्थन आता काँग्रेसला मिळण्याची चिन्हं आहेत.\nएका भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, \"या बदलामुळे आश्चर्य वाटून घ्यायचं कारण नाही. हेगडे यांच्या वक्तव्याला आता अनेक महिने उलटून गेले आहेत. पण घटनेशी निगडित बदल शक्य नाही, हे अजूनही आम्ही दलितांना समजावून सांगू शकलेलो नाही.\"\nदलित लेखक गुरूप्रसाद केरागोडू सांगतात, \"या निवडणुकीत दलितांच्या डाव्या गटातल्या लंबनी आणि वोद्दार समुदायातून काही लोकांना भाजपची तिकिटं मिळाली आहेत. पण आता हे लोक साशंक आहेत. मला वाटतं की, दलितांच्या डाव्या गटाचा 60 ते 80 टक्के पाठिंबा यंदा भाजपकडून काँग्रेसकडे जाईल.\"\nप्रतिमा मथळा कर्नाटक काँग्रेस नेत्यांसोबत भोजन करताना पक्षाध्यक्ष राहुल गांधी\nकाँग्रेस सरकारने दलितांच्या अंतर्गत आरक्षणासाठी सदाशिव आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाचा अहवाल तर समोर आलेला नाही पण आयोगाने लोकसंख्येच्या आधारावर डाव्या गटाला सहा टक्के आरक्षण तर उजव्या गटाला पाच टक्के आरक्षण देण्याच्या सूचना केल्या आहेत.\nसिद्धारमैय्या सरकारने या राजकीयदृष्ट्या संवेदनशील विषयावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.\nकारण जर कर्नाटक सरकारने आयोगाच्या शिफारसी मान्य केल्या तर उजवा दलित गट काँग्रेसपासून दुरावेल.\nदलित संघर्ष समितीचे मवाली म्हणतात, \"काँग्रेसबद्दल एक असंतोष आहे, हे खरं आहे. पण दलित तरुणांमध्ये देशभरात त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांमुळे आणि घटना बदलण्यासारख्या चर्चांमुळे काळजीचं वातावरण आहे. या निवडणुकांत काँग्रेसकडे ��क मोठी व्होट बॅंक सरकण्याची शक्यता आहे.\"\nमाडिगा आरक्षण समितीचे मपन्ना अदनूर यांनी बीबीसीला सांगितलं, \"दलित समुदायाच्या दोन्ही गटांत असंतोष आहे. पण कोणता पक्ष डाव्या गटाला, विशेषत: अस्पृश्यांना प्रतिनिधित्व देतो, यावर ही भावना अवलंबून आहे.\"\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ - बीबीसी न्यूज पॉप अप @ कर्नाटक\nकाश्मीरनंतर कर्नाटकालाही मिळणार का वेगळा झेंडा\nकर्नाटक : उडुपीतल्या साधूंनी का उडवली आहे भाजप नेत्यांची झोप\nकर्नाटकात अचानक का पसरतंय जातीय हिंसाचाराचं लोण\nलिंगायत स्वतंत्र धर्म : कर्नाटकमध्ये काँग्रेसची खेळी भाजपला रोखणार\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nकर्नाटक विधानसभा निवडणूक 2018\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nशिवसेनेच्या वाढीत आणि वाटचालीत अयोध्येचं महत्त्व किती\n'पोलिसांनी मलापण मारुन टाकावं'-आरोपीची पत्नी\nजिथं बलात्कार केला तिथंच झालं चौघांचं एन्काउंटर\n आता आलंय USB कॉंडम\nनाच थांबवला म्हणून डान्सरवर झाडली गोळी\nअजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीनचिट, याचिकाकर्त्यांचा आक्षेप\nडाऊन्स सिंड्रोम असलेल्या ‘फ्रुटी’सोबत एक दिवस\n'उद्या एखाद्या प्रकरणात निष्पाप आरोपीचं एन्काउंटर झालं तर\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maharashtra-bjp-president-chandrakant-patil-statement-about-government-237667", "date_download": "2019-12-06T15:16:42Z", "digest": "sha1:47EVWNSNM2XZEZYBDDS3FDZ6EKVUS3Z4", "length": 15238, "nlines": 256, "source_domain": "www.esakal.com", "title": "संजय राऊत तुम्ही शिवसेनेची वाट लावली, आतातरी थांबा : चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nसंजय राऊत तुम्ही शिवसेनेची वाट लावली, आतातरी थांबा : चंद्रकांत पाटील\nशनिवार, 23 नोव्हेंबर 2019\n24 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे निकाल लागले. महायुतीला जनादेश दिला होता. परंतू, या जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला. अडीच वर्षांचे पहिल्या दिवसापासून सुरु केले. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली. पण, त्यांना भाजपला भेटायला वेळ नव्हता. शेवटी भाजप सरकार स्थापन करण्यात अपयशी ��रले. महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे.\nमुंबई : संजय राऊत यांनी आतातरी बोलणे बंद करावे. शिवसेनेची वाट लावली. संजय राऊत यांच्या तोंडात ही भाषा शोभत नाही. पाठीत खंजीर खुपसण्याची भाषाण त्यांना शोभत नाही. उद्धव ठाकरेंनी आता त्यांना आवरावे. आम्ही मातोश्रीवर जात होतो. मात्र, त्यांना सिल्व्हर ओकवर किंवा हॉटेलवर जावे लागले, असे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nराजभवनात आज (शनिवार) सकाळी आठ वाजता राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी फडणवीस आणि अजित पवार यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री\nचंद्रकांत पाटील म्हणाले, की 24 नोव्हेंबरला महाराष्ट्राचे निकाल लागले. महायुतीला जनादेश दिला होता. परंतू, या जनादेशाचा शिवसेनेने अपमान केला. अडीच वर्षांचे पहिल्या दिवसापासून सुरु केले. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली. पण, त्यांना भाजपला भेटायला वेळ नव्हता. शेवटी भाजप सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले. महाराष्ट्रातील जनता त्रस्त आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडले, सावरकरांना भारतरत्न देण्याची भूमिका सोडली, तसेच त्यांनी शिव नाव सोडले. सर्वांत जास्त जागा मिळाल्याने आम्हीच सरकार स्थापन करावे, असे सगळ्यांचे मत होते.\nअजित पवारांनी आमच्यासोबत यायचा निर्णय घेतला : फडणवीस\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\nप्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली\nसोलापूर : \"घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', \"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', \"जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव...\nमगरीला जलाशयाजवळील वनक्षेत्रात सोडल्याने संताप\nकेत्तूर (करमाळा - सोलापूर) : अथांग पाणीसाठा झालेल्या उजनी धरणाच्या पाण्यात भीमानगर (ता. माढा) परिसरात सापडलेली महाकाय मगर उजनी जलाशयाजवळील...\nकांदा तेजीतच...पण वाचा आणखी किती दिवस राहाणार\nसोलापूर : राज्यातील अतिवृष्टी �� महापुरामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र अडीच लाख हेक्‍टरने घटल्याने अपेक्षित उत्पादनातही...\nशिवसेनेची फक्त दहा रुपयांत जेवणाची थाळी अखेर 'इथं' झाली सुरु..\nविधानसभा निवडणुकीत शिवसेनेनं सर्व सामान्य जनतेसाठी फक्तं १० रुपयांत सकस आहार देणारी जेवणाची थाळी त्यांच्या वचननाम्यात जाहीर केली होती. आता शिवसेनेची...\nटोल नाक्‍यावर सशस्त्र महिला पोलिस नेमावेत : डॉ. नीलम गोऱ्हे\nपुणे : महिला वाहनचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महामार्गावरील टोलनाक्‍यांवर सशस्त्र महिला पोलिस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. तसेच, त्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/sangli/page/528", "date_download": "2019-12-06T16:32:54Z", "digest": "sha1:FU7452U6E6GKASMLTG7AWRSYZ6WTHS72", "length": 9947, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगली Archives - Page 528 of 537 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nमहत्त्वाच्या समितींसाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच\nप्रतिनिधी/ इस्लामपूर नगरपालिकेच्या विषय समितींच्या निवडी आज बुधवारी होत आहेत. एका जागेने संख्याबळ वाढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व रहाणार आहे. बांधकामसह महत्त्वाच्या समितींच्या सभापतीपदांवर वर्णी लागण्यासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच रहाणार आहे. मात्र अंतिम निर्णय माजी मंत्री आमदार जयंत पाटील हेच घेणार आहेत. नगराध्यक्षपद गमावल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस काही अंशी निराशेच्या गर्तेत होती. पण अपक्ष दादासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीच्या गोटात प्रवेश केल्यानंतर विकास ...Full Article\nविविध प्रश्नांसाठी विद्यार्थ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक\nसांगली : सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली जिल्हय़ाच्यावतीने मंगळवारी 17 जानेवारी रोजी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नासाठी, तसेच न्याय हक्कां��ाबत व विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी सर्व जिल्हय़ातील ...Full Article\nवाहतूक सप्ताहातही शहरातील वाहतुकीचा बोजवारा\nरावसाहेब हजारे / सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतुक पोलीसांच्या वतीने जिल्हाभर वाहतुक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमीत्त जागृती मेळावे आणि कार्यशाळा घेण्यात येत आहेत.पण एका बाजूला ...Full Article\nशेतीवरील संकट सहकारच दूर करु शकतो – अजितराव घोरपडे\nप्रतिनिधी/ इस्लामपूर सहकारामुळे ग्रामीण भागाचा विकास झाला असून सहकार वाढला पाहिजे, शेतीवरील संकट सहकारी संस्थांशिवाय दूर होऊ शकत नाही. शेतीमधील कर्जासह अन्य कुठल्याही माफीं पेक्षा शेतीमालाला योग्य भाव मिळाल्यास ...Full Article\nहायवेवरील 600 परिमिटरूमचे होणार स्थलांतर\nसंजय पवार / सोलापूर न्यायालयाच्या आदेशानुसार हायवे पासून पाचशे मिटरच्या आतील परिमिट रूम, वाईन शॉपी, बिअरबार आणि शॉपींचे पुढील वर्षाचे नुतनीकरण होणार नाही. त्यामुळे अशा दुकानदारांनी आपले दुकाने स्थलांतरीत ...Full Article\nआमदार रमेश कदम यांची पुन्हा सोलापूर वारी\nसोलापूर / प्रतिनिधी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या भ्रष्टाचाराप्रकरणी आमदार रमेश कदम यांनी न्यायालयात जामीनसाठी अर्ज दाखल केला असून, याच्या सुनावणीबाबत कदम यांना सोमवारी सोलापूरात आणण्यात आले. याबाबत न्यायालयाने ...Full Article\n2 कोटी खर्चुन उभारली जातात शौचालये\nपंढरपूर / प्रतिनिधी संत ज्ञानोबाराय आणि तुकोबाराय यांच्यासमवेत आलेल्या लाखों वारकरी भक्तांची येथील वाखरी पालखीतळावर स्वच्छतागृहाबाबत सोय व्हावी. यासाठी सध्या प्रशासनाकडून सुमारे 2 कोटी खर्च करून 784 शौचालयांची निमिती ...Full Article\nअभियांत्रिकी शिक्षणा बरोबरच विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण बनावे – किर्लोस्कर\nप्रतिनिधी/ इस्लामपूर अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात संपूर्ण देशाला अभिमान वाटेल, असे कार्य करावे. विद्यार्थ्यांनी मुल्यांची जोपासना करुन ज्ञानाचा व कार्याचा दर्जा टिकवणे आवश्यक आहे. राजारामबापू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षणातील काम ...Full Article\nबिहार, युपी पेक्षा राज्यात महिलांच्यावर अत्याचार सर्वाधिकः चित्रा वाघ\nप्रतिनिधी/ सांगली राज्यात महिलांच्यावर गेल्या दोन वर्षात अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. देशातील सर्वात मोठय़ा युपी आणि बिहार पेक्षा राज्यात महिलांच्यावर अत्याचाराची संख्या मोठय़ाप्रमाणात वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ...Full Article\nमॅनेजर आत्महत्येचे गूढ कायम\nप्रतिनिधी/ सांगली कोल्हापूर जिल्हय़ातील हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याचे माजी अकौंटंट आणि सध्या फलटण येथील श्रीराम उद्योग समूहाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील गजानन पुजारी यांच्या आत्महत्येचे गूढ सोमवारीही कायम होते. त्यांनी ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/gautam-gambhir-trolled-social-media-after-commenting-aap-government-240984", "date_download": "2019-12-06T15:16:02Z", "digest": "sha1:553I6VYUVTBAY2LEOUJJB3J7ZY74LTNS", "length": 17737, "nlines": 257, "source_domain": "www.esakal.com", "title": "गंभीर पुन्हा झाला ट्रोल; 'तू जिलेबी खा' म्हणत नेटकऱ्यांनी घेतलं तोंडसुख! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nगंभीर पुन्हा झाला ट्रोल; 'तू जिलेबी खा' म्हणत नेटकऱ्यांनी घेतलं तोंडसुख\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nबुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी मोफत वायफायची घोषणा केली. या सेवेमार्फत नागरिकांना दर महिन्याला 15 जीबी डेटा मोफत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nनवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरवात झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी सरकारने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे सपाटा चालू केला.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप\nबुधवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी मोफत वायफायची घोषणा केली. या सेवेमार्फत नागरिकांना दर महिन्याला 15 जीबी डेटा मोफत मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच या सेवेचा फायदा विद्यार्थी, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातील लोकांसाठी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nकेजरीवाल के wifi का\nविरोधी पक्ष असलेल्या भाजपने या निर्णयाला विरोध दर्शवत नाराजी व्यक्त केली. भारतीय क्रिकेटपटू आणि भाजप खासदार असलेल्या गौतम गंभीरने केजरीवाल हे खोटारडे असल्याचे म्हटले आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मुख्यमंत्री केजरीवाल हे लोकांची दिशाभूल करत आहेत. गेल्या साडेचार वर्षात जी कामे केली नाहीत, ती शेवटच्या दोन महिन्यात उरकून वोट बँक आपल्याकडे खेचण्याचा त्यांचा इरादा असल्याचे खासदार गंभीरने म्हटले आहे.\nमात्र, गंभीरचे हे वक्तव्य दिल्लीकरांनी त्याच्यावरच उलटवले आहे. आणि ट्विटर या सोशल मीडिया साईटवर 'तू जिलेबी खा' असे हिणवत तोंडसुख घेण्यास सुरवात केली आहे.\nनेटकऱ्यांचे म्हणणे आहे की, केजरीवाल सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करण्याअगोदर दिलेल्या वचनांची पूर्तता करत असेल, तर त्यात चुकीचं काय असा सवालही उपस्थित केला आहे. तर एकाने म्हटले आहे की, भाजप सरकार केंद्रात दुसऱ्यांदा सत्तेत आलं. मात्र, त्यांनी 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण केले नाही. तर एका नेटकऱ्याने गंभीरला फ्री वाय-फायपेक्षा फ्री जिलेबी मिळावी असे वाटत आहे, असा टोमणा मारला आहे.\nमध्यंतरी दिल्ली सरकारने दिल्लीतील हवाप्रदुषणाबाबत सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीस उपस्थित राहण्यापेक्षा इंदूर कसोटीच्या सूत्रसंचालन करणे गंभीरने पसंत केले. आणि तेथे गेल्यावर जतीन सप्रू आणि भारताचा महान फलंदाज व्ही.व्ही.एस. लक्ष्मण सोबत जिलेबी खाण्याचा आनंद लुटला. यावरून गौतम दिल्लीच्या प्रश्नांबाबत गंभीर नसल्याने नेटकऱ्यांनी या अगोदरही त्याला ट्रोल केले आहे. राजकीय क्षेत्रात गंभीरने पाऊल ठेवल्यापासून आपल्या वर्तणुकीमुळे तो कायम चर्चेत येत आहे.\nकेजरीवाल ने अपना टर्म खत्म होने से पहले अपना हर वादा पूरा कर दिया लेकिन भाजपा का टर्म भी खत्म हो गया, नया टर्म शुरू हो गया लेकिन अभी तक 15 लाख नही आये\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\nआता मोबाईलवर खेळता खेळता शिका\nमुंबई : मुलांसाठी शिक्षण मजेशीर बनविण्यासाठी नवीन गेमिफिकेशन ऍप \"स्टेपऍप' भारतात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत नुकतेच प्रवीण त्यागी (...\n#hyderabadencounter : दिल्लीत कोण काय म्हणाले\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nकशामुऴे हे गाव पडले ओस..\nसोन्याळ (सांगली) : जतचा पूर्व भाग कायम दुष्काळी म्हणून गणला जातो. पाऊस कमी होतो . आठ -दहा वर्षांत या भागात पुरेसा पाऊस होण्याचे प्रमाण अत्यल्प...\nकोलकता - पश्‍चिम बंगालमधील राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात सातत्याने खटके उडत असताना मुख्यमंत्र्यांशी चर्चेस आपण तयार आहोत, अशी प्रतिक्रिया...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.atmamaharashtra.org/Sucess.aspx", "date_download": "2019-12-06T16:13:10Z", "digest": "sha1:BBROMJZIRJJ2EOMYV6PJYRYXIAUBYKII", "length": 10266, "nlines": 83, "source_domain": "www.atmamaharashtra.org", "title": "Success Stories", "raw_content": "\n-निवडा- अकोला अमरावती उस्मानाबाद औरंगाबाद कोल्हापूर गडचिरोली गोंदिया चंद्रपूर जळगाव जालना ठाणे धुळे नगर नंदुरबार नागपूर नांदेड नाशिक पुणे परभणी बुलढाणा बीड भंडारा यवतमाळ रत्नागिरी रायगड(अलिबाग) लातूर वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली\n1 2014-15 पातूर यशस्वी शेतीचा ठाकरे प्याटर्ण श्री. पांडुरंग ठाकरे, मु. पो.- खानापूर, ता.- पातुर, जि.- अकोला Download\n2 2014-15 पातूर फुलशेतीतून दरवळतो समृद्धीचा गंध श्री. उमेश फुलारी, मु. पो.- पातुर, ता.- पातुर, जि.- अकोला Download\n3 2014-15 पातूर मसाला उद्योगातून दरवळतो समृद्धीचा गंध सौ. सुमनताई गवई, मु. पो.- बाभूळगाव, ता.- पातुर, जि.- अकोला Download\n4 2014-15 बाळापूर झुरळच्या महिलांचा मिळून सार्याजणींचा प्रयोग सौ. प्रभावती पटोकार, मु. पो.- झुरळ, ता.- बाळापुर , जि.- अकोला Download\n5 2014-15 बाळापूर नळकांडे ठरले बांधावरचे संशोधक श्री. सुधाकर नळकांडे, मु. पो.- हिगना शेळद , ता.- बाळापुर , जि.- अकोला Download\n6 2014-15 बाळापूर विठ्ठलरावांनी जपला परिवर्तनाचा वसा श्री. विठ्ठल माळी, मु. पो.- बहादुरा, ता.- बाळापुर , जि.- अकोला Download\n7 2014-15 तेल्हारा थेट मार्केटिंगने केले शेतकरी समूहाला मालामाल वर्षभरात एक कोटी रुपयांच्या शेतमालाची विक्री श्री. अमोल खारोड, मु. पो.- तळेगाव बा., ता.- तेल्हारा, जि.- अकोला Download\n8 2014-15 तेल्हारा पिक फेरपालटातून बदलले नशीब श्री. गजानन वानखडे, मु. पो.- खंडाळा, ता.- तेल्हारा, जि.- अकोला Download\n9 2014-15 तेल्हारा करार शेतीतील येउल भावंडांचा आदर्श श्री. संजय व गोपाल येउल, मु. पो.- दानापूर, ता.- तेल्हारा, जि.- अकोला Download\n10 2014-15 अकोट सेवा निवृत्तीनंतर जपले काळ्या आईच्या सेवेत व्रत श्री. प्रभाकर ताडे, मु. पो.- पणज, ता.- अकोट, जि.- अकोला Download\n11 2014-15 अकोट सुकळीच्या आदर्श समूहाचा गणेश ब्रांड श्री. भास्कर चवाळे , मु. पो.- सुकळी, ता. - अकोट, जि. - अकोला Download\n12 2014-15 अकोट मधुमक्षिकापालन ठरला आर्थिक सुबत्तेचा राजमार्ग श्री. तुलसीदास गाडेकर, मु. पो. - पाटसुल, ता. - अकोट, जि. - अकोला Download\n13 2014-15 मुर्तिजापूर गोसावी यांनी जपला शेती व्यवसायातील आदर्श श्री. सतीश गोसावी, मु.पो. - मुर्तीजापूर, ता. - मुर्तीजापूर, जि. - अकोला Download\n14 2014-15 मुर्तिजापूर प्रशिक्षण आणि अभ्यासातून शेती झाली परिपूर्ण श्री. गोपाल कडू, मु.पो. - कंझरा, ता. - मुर्तीजापूर, जि. - अकोला Download\n15 2014-15 मुर्तिजापूर शेतीपूरक व्यवसायातून वाढविले नफ्याचे मर्जीन श्री. गजानन ढोरे, मु.पो. - माटोडा, ता. - मुर्तीजापूर, जि. - अकोला Download\n16 2014-15 बार्शी टाकळी ठोंबरे यांचा मिश्र शेती प्याटर्न श्री. श्रीकृष्ण ठोंबरे, मु.पो.- कान्हेरी सरप , ता.- बार्शीटाकळी जि. - अकोला Download\n17 2014-15 बार्शी टाकळी शेतीपूरक व्यवसायातून गाठले धवलयश श्री. अरुण दांदळे , मु.पो.-वरखेड , ता.- बार्शीटाकळी जि. - अकोला Download\n18 2014-15 बार्शी टाकळी आळंदा झाले उद्यमशील महिलांचे गाव सौ. चंदाताई भवाने, मु.पो.- आळंदा , ता. जि. - अकोला Download\n19 2014-15 अकोला कापसाच्या शिवारात बहरला ऊस श्री. मंगेश म्हैसने , मु.पो.- बोरगावमंजू , ता. जि. - ���कोला Download\n20 2014-15 अकोला हळकुंडाच्या पावडर निर्मितीतून युवा शेतकरी झाला उद्योजक श्री. सचिन शेगोकार, मु.पो.- सोनाळा, ता. जि. - अकोला Download\n21 2014-15 अकोला … त्यांनी रोवले उद्यमशीलतेचे बीज श्री. संतोष पदमाने, मु.पो.- चांदूर, ता. जि. - अकोला Download\n33 2012-13 मुर्तिजापूर पपई फळ पिकाची यशोगाथा श्री. बबनराव पु. देशमुख मु.पो.- कंझरा ता.- मूर्तीजापूर, जि.- अकोला Download\n34 2012-13 मुर्तिजापूर हळद पिकाची यशोगाथा श्री. राजेश चोपडे मु. पो. - माटोडा ता.- मूर्तीजापूर जि.- अकोला Download\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2019-12-06T16:47:41Z", "digest": "sha1:2BGINTHLSPCTQ4HVE54ODXARJOMG3OTO", "length": 3363, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील\nरेड अलर्टमुळे अवघ्या १३ तासांच्या कामकाजानंतर विधिमंडळ अधिवेशनाचं सूप वाजलं\nमुंबई: भारत – पाकिस्तान संबंध ताणले गेल्याने संपूर्ण देशभरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य विधीमंडळाचे...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-kapdne-cow-death-tavera-accident-240302", "date_download": "2019-12-06T15:22:33Z", "digest": "sha1:TBV67AVAPV6DJID2YAJXI36JAIAKRWEX", "length": 14858, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "तवेरा उलटली..ते झाले फरार पण... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nतवेरा उलटली..ते झाले फरार पण...\nसोमवार, 2 डिसेंबर 2019\nगायींची चोरी करून न���ली जात आहे. हे प्रकार कापडणे परिसरात तर होतच आहेत. पण जळगाव शहरात देखील असे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. याबाबत तक्रार देवून देखील गाय चोरणाऱ्यांचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागलेले नाही.\nकापडणे (धुळे) : मुंबई आग्रा महामार्गापासून अर्धा किमी अंतरावरील सरवड (ता.धुळे) जवळ आज सकाळी आठच्या सुमारास भरधाव जाणारी तवेरा (एमएच 14 बीए 3452) उलटली. ग्रामस्थ मदतीसाठी धावलेत. चालकासह तिघांना बाहेर काढले असता, ते फरार झाले. तर मागे चार गायी कोंडलेल्या आढळल्यात. यातील एक गायीचा मृत्यू झाला.\nलहान गाडी आणून गाडीतील सिट काढून होणाऱ्या छोट्याशा जागेत गायी कोंबून नेण्याचे प्रकार परिसरात घडत आहेत. कोणालाही संशय येणार नाही; अशा पद्धतीने गायींची चोरी करून नेली जात आहे. हे प्रकार कापडणे परिसरात तर होतच आहेत. पण जळगाव शहरात देखील असे प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. याबाबत तक्रार देवून देखील गाय चोरणाऱ्यांचे रॅकेट पोलिसांच्या हाती लागलेले नाही.\nनक्‍की वाचा > शेतकरी बाप...कर्जाचा डोंगर...अन्‌ तिने संपविले जिवन\nचार गायी निघृणपणे कोंडलेल्या..\nलामकानीकडून येणारी भरधाव तवेरा सरवड गावाच्या प्रवेशद्वाराजवळ वळण घेतांना अचानक उलटली. गाडी उलटल्याने ग्रामस्थ मदतीसाठी धावले. गाडीला सरळ करून तिघांना बाहेर काढले. बाहेर काढताच त्यांनी गर्दीचा फायदा घेत पळ काढला. तवेराच्या मागे चार गायी निघृणपणे कोंडलेल्या होत्या. त्या जिवाच्या आकांताने ओरडत होत्या. त्यांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. एक जागीच ठार झालेली आहे.\nहेही पहा > बाजरीची भाकरी होणार महाग\n...तर गायी चोरांचे रॅकेट हाती लागेल\nपरीसरात गायी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत. आठ दिवसांपूर्वी कापडणे येथे दोन गायी तर वावडे (ता. अमळनेर) येथे एकाच रात्री सहा गायी चोरीस गेल्या आहेत. आजच्या घटनेच्या चौकशीतून गायी चोरांचे रॅकेट हाती लागू शकते. याकडे पोलिसांनी विशेष लक्ष दिले पाहिजे. तात्काळ चौकशीला वेग देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nश्रीगोंदे : नगर-दौंड महामार्गाचे काम करणाऱ्या दिनेशचंद्र अग्रवाल या कंपनीच्या पाच परप्रांतीय कर्मचाऱ्यांनी कामाची गुणवत्ता तपासणीसाठी आलेल्या...\nकालवडीची गाय करा अन्‌ पैसे मिळवा\nराहुरी : शेतकरी, शेतमजुरांना गायीचे वासरू (कालवड) सांभाळण्यासाठी द्यायचे. एक-दीड वर्षाने ते गर्भवती राहिल्यावर गायीची विक्री करायची. त्यातून मिळालेली...\n#Motivation 'गोबरगॅस'च्या टाकाऊ पदार्थापासून दगडी कोळसा (व्हिडिओ)\nनागपूर : भारत कृषी प्रधान देश असल्यामुळे येथे गायीचे फार महत्त्व आहे. त्यामुळेच गायीला मातेचा दर्जा दिला असून, तिची पूजा केली जाते. जशी गाय...\nसोशल मीडियावर गाजताहेत परभणीचे ‘संजय राऊत’\nपरभणी : गेल्या महिनाभराच्या राजकीय घडामोडीत सर्वात चर्चेत राहिलेली व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. संजय राऊत यांनी निकालाच्या...\nसाखरपुड्यात मुलीने का दिला धनादेश\nबोदवड : भारतीय संस्कृतीत मैत्रीला महत्त्वाचे स्थान असून, श्रीकृष्ण अन्‌ सुदामा यांची मैत्री आपल्यासमोर आदर्श आहे. अशाच मैत्रीचे प्रत्यंतर आज दृष्टीस...\nअनुराधा पौडवाल यांच्या घरातून देवीचे दागिने चोरीला\nमुंबई : प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांच्या घरातील देवीच्या मूर्तीवरील दागिने चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला असून याप्रकरणी खार पोलिसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/581160", "date_download": "2019-12-06T15:51:29Z", "digest": "sha1:HPBOSAXILWI2DOSZ2WBEH2BQT3ENLZFT", "length": 7522, "nlines": 28, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "धोबीघाट कारवाईवरून सेनेचा संताप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » धोबीघाट कारवाईवरून सेनेचा संताप\nधोबीघाट कारवाईवरून सेनेचा संताप\nआयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा\nन्यायालयाच्या आदेशानंतरही पुनर्वसन रखडलेलेच\nमहालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरातील अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईवरून महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना आमनेसामने आले आहेत. दरम्यान, संतप्त झालेल्या प्रभाग समिती अध्यक्षा किशोरी पेडणेकर यांनी आ��� सोमवारी पालिका आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.\nमहालक्ष्मी स्टेशनजवळील धोबीघाट मुंबईत येणाऱया पर्यटकांचे एक महत्त्वाचे आकर्षण असून गेली सव्वाशे वर्ष हा धोबी अस्तित्वात आहे. धोबी घाट परिसरात कपडे धुण्यासाठी आणि छोटय़ा पायवाटा आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये या पायवाटांवर अतिक्रमणे आणि काही हौदांवर अनधिकृत बांधकामे झाली होती. याचबरोबर काही ठिकाणी अनधिकृत शेड देखील उभारण्यात आले होते. त्यामुळे या धोबी घाट परिसरात कपडय़ांचे गाठोडे घेऊन येणाऱया-जाणाऱयांना चालण्यास अडथळे येत होते. महापालिकेच्या जी/दक्षिण विभागाने मुंबई पोलिसांच्या सहकार्याने 43 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. तसेच, ही कारवाई थांबवायचे प्रयत्न करणाऱया सहा लोकांना पोलिसांनी अटक केली आहे.\nदरम्यान, अनधिकृत बांधकामांवर केलेल्या कारवाईमुळे धोबीघाटमधील नागरिकांच्या बाजूने शिवसेना उतरली आहे. धोबीघाट परिसरातील धोब्यांचे 1 वर्षापूर्वी पुनर्वसन करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पुनर्वसन केले नसल्याने ज्या ठिकाणी कपडे सुकवले जातात, त्या दोऱयांच्या बाजूला तात्पुरत्या स्वरूपाची शेड्स बांधली होती. ती शेड्स पालिकेने तोडली आहेत. पालिका अधिकारी बिल्डरांची सुपारी घेऊन गरीब धोब्यांवर कारवाई करत असल्याने पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांविरोधात सोमवारी आयुक्तांच्या कार्यालयात आंदोलन करणार असल्याचा इशारा नगरसेविका तथा प्रभाग समिती अध्यक्षा किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. दरम्यान 2015 पासून जी/दक्षिण या विभागात असलेल्या डेसिग्नेशन ऑफिसर आणि इतर अधिकाऱयांची चौकशी करण्याची मागणी पेडणेकर यांनी केली आहे.\nपालिकेच्या जी/दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना अशाच प्रकरणात अंधेरी आणि बोरिवली येथून धक्के मारून हाकलून दिले होते. या अधिकाऱयाने आता गरिब धोब्यांवर कारवाई केली आहे. गरिबांवर हातोडा मारणाऱया या अधिकाऱयांना कमला मिलसारख्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करता येत नाही. सहाय्यक आयुक्त बिल्डरची सुपारी घेऊन कारवाई करत आहेत.\n-किशोरी पेडणेकर, नगरसेविका तथा प्रभाग समिती अध्यक्षा\nबेळगावात ‘जय महाराष्ट्र’वर गुन्हा दाखल\nभेंडी बाजार दुर्घटनेतील मृतांची संख्या 34वर\nप्रकाश आंबेडकरांनी काडी करण्याचे काम करू नये :जितेंद्र अव्हाड\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=3807", "date_download": "2019-12-06T15:23:48Z", "digest": "sha1:VPQYEQMTDPB4VJ7YGJSXGZF74T55EEJL", "length": 18925, "nlines": 107, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "जाफराबाद येथील बचत गट महिलांनी टाकली दारू अडयावर धाड ! – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nजाफराबाद येथील बचत गट महिलांनी टाकली दारू अडयावर धाड \nPosted on May 21, 2018 10:23 am Author विदर्भ क्रांती\tComments Off on जाफराबाद येथील बचत गट महिलांनी टाकली दारू अडयावर धाड \nसिरोंचा – तालुक्यातील उपपोलिस स्टेशन बामणी अंतर्गत येणाऱ्या जाफ्राबाद येथील बचत गट महिलांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून दारूसाठी वापरला जाणारा कच्चा माल मोहफुलाचा सडवा काल नष्ट केला\nउपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस स्टेशनचे बामणीचे प्रभारी अधिकारी राहूल वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे व पोलिस पथकासह जाफ्राबाद येथील श्रीराम स्वयंसहायता महिला बचत गटाच्या पुढाकाराने घराघरात दारू काढण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल साठवून ठेवलेला गुळामोहाचा सडवा नाश केला. तसेच अवैध दारू बनविणारा एका दारूविक्रेत्याच्या घरी महिलांनी पोलिसांसोबत धाड टाकून २५ लिटर गुळामोहाची दारू पकडून गावातील दारूबंदीसाठी पुढाकार घेतला.\nश्रीराम स्वयंसहाय्यता महिला बचतगटाच्या अध्यक्षा दुर्गाक्का आत्राम, सदस्या शारदा मेश्राम, कमलक्का आत्राम, दुर्गाक्का आत्राम तसेच महिला गटाच्या १५ ते २० महिला सदस्य मागील आठवड्यात परिवर्तन महिला बचतटाने पुढाकार घेऊन गावठी दारूचे अड्डे नष्ट केले होते. महिला गटांच्या पुढाकाराने केलेल्या या धडक कारवाईमुळे गावातील दारूविक्रेत्यांवर वचक बसली आहे. परिसरातील ना���रिकांकडून महिला बचत गटाचे कौतुक होत आहेत. यावेळी बामणी पोलिसांनी महिला गटांना दारूबंदीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nअन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क आलापल्ली प्रतिनिधी.. काल सर्वत्र वादळ वाऱ्यासह सर्वत्र पाऊस ..वादळ वारा.. यतातच आलापल्ली व एटापल्ली मार्ग वर सिरोंचा मार्गावर झाडे पडून रस्ता पूर्ण बंद ..यात जवळपास एटापल्लीला जाणारे अनेक नागरिक अडकले. नागरिकांनी शासन व प्रशासन यांना कळविले ..परंतु कोणीही धावून आले नाहीत. या गंभीर विषयाची माहिती होताच अहेरीचे माजी आमदार आमदार दीपक दादा […]\nउद्या अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा.\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील कमलापूर या गावात उद्या रविवारला गडचिरोली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व आविस नेते अजय कंकडालवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे लोकार्पण सोहळा अहेरी विधानसभा निर्वाचन क्षेत्राचे माजी आमदार दीपक दादा आत्राम यांच्या हस्ते पार पडणार आहे. या जनसंपर्क कार्यालयामुळे कमलापूर सह परिसरातील जनतेला शासकीय योजनांची माहिती व सोयी सुविधा होणार आहे. या सोहळ्याला […]\nग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी वेतनश्रेणी आणि पेन्शनसाठी बी.डी. ओ. खिराडे यांना दिले निवेदन.\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा शहर प्रतिनिधी.. राज्य सरकारने राज्यातील ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी आणि पेन्शन देण्यासाठी 2 आगस्ट 2017 ला एक समिती गठित केली असून या समितीने अद्यापही सरकारला अहवाल सादर न केल्यामुळे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी व पेन्शन पासून वंचित राहावे लागत आहे. समितीने आपलं अहवाल लवकरात लवकर सरकारकडे सादर करून ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना […]\nअन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..\nसिरोंचा येथे एका महिलेची गळफास लावून आत्महत्या\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2019-12-06T16:09:36Z", "digest": "sha1:TQY6NTZE3SRQUIT52EUCBHDLQRI3FKDZ", "length": 7859, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "केंब्रिजशायर - विकिपीडिया", "raw_content": "\n३,३८९ चौ. किमी (१,३०९ चौ. मैल)\n२३८ /चौ. किमी (६२० /चौ. मैल)\nकेंब्रिजशायर (इंग्लिश: Cambridgeshire) ही इंग्लंडच्या पूर्व भागातील एक काउंटी आहे. केंब्रिजशायर ही एक औपचारिक काउंटी असून तिच्या ईशान्येस नॉरफोक, उत्तरेस लिंकनशायर, पूर्वेस सफोक, पश्चिमेस बेडफर्डशायर व नॉरदॅप्टनशायर तर दक्षिणेस एसेक्स व हर्टफर्डशायर ह्या काउंट्या आहेत. जगातील सर्वोत्तम मानले गेलेल्या केंब्रिज विद्यापीठाचा परिसर असलेले केंब्रिज हे ह्या काउंटीचे मुख्यालय आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआईल ऑफ वाइट · ऑक्सफर्डशायर · ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर · ईस्ट ससेक्स · एसेक्स · कंब्रिया · कॉर्नवॉल · केंट · केंब्रिजशायर · ग्रेटर मँचेस्टर · ग्रेटर लंडन · ग्लॉस्टरशायर · चेशायर · टाईन व वेयर · डर्बीशायर · डॉर्सेट · डेव्हॉन · ड्युरॅम · नॉटिंगहॅमशायर · नॉरफोक · नॉर्थअंबरलँड · नॉर्थ यॉर्कशायर · नॉरदॅम्प्टनशायर · बकिंगहॅमशायर · बर्कशायर · बेडफर्डशायर · ब्रिस्टल · मर्सीसाइड · रटलँड · लँकेशायर · लिंकनशायर · लेस्टरशायर · वॉरविकशायर · विल्टशायर · वूस्टरशायर · वेस्ट मिडलंड्स · वेस्ट यॉर्कशायर · वेस्ट ससेक्स · श्रॉपशायर · सफोक · सरे · साउथ यॉर्कशायर · सॉमरसेट · सिटी ऑफ लंडन · स्टॅफर्डशायर · हँपशायर · हर्टफर्डशायर · हर्फर्डशायर ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑक्टोबर २०१४ रोजी २३:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1021", "date_download": "2019-12-06T16:55:21Z", "digest": "sha1:JQUUKQEHQUVFGGVIKEZGZQWALSF54U7J", "length": 3510, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "जाते | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमंगळवेढ्यातील एक तालेवार कुटुंब म्हणजे डॉ. हरिहर पटवर्धन. ते आयुर्वेद व अॅलोपथीचे डॉक्टर आहेत. ते व त्यांचे पाच भाऊ मिळून त्यांची दोनशे एकर शेती आहे (प्रत्येकी चाळीस एकर) त्यांच्या बंधूंकडे एक अजस्र ‘जाते’ आहे. त्यात पूर्वी रोज दोन पोती (दहा क्विंटलपर्यंत) ज्वारी बैलांकरवी दळली जात असे. फोटोतील जात्‍याला डाव्‍या बाजूस दिसणा-या खोबणीमध्‍ये शिवणी अडकवली जाई आणि त्‍यास बैल जुंपण्‍यात येई. त्या जात्‍यातून तयार झालेले पीठ व ताकाचा डेरा दामाजी मंदिराच्या आवारात ठेवला जात असे. गरजू भाविक गरजेप्रमाणे ते पीठ घेत. भाकऱ्या करून ताक पीत असत.\n- राजा/राणी पटवर्धन, प्रमोद शेंडे\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://visionstudy.in/current/affairs/29_sep_current_affairs_mpsc", "date_download": "2019-12-06T15:36:50Z", "digest": "sha1:4JUH44WMNCBZ7SAJTXQQPWD5HWIN6424", "length": 36722, "nlines": 161, "source_domain": "visionstudy.in", "title": "29 Sep Current Affairs | Vision Study", "raw_content": "\nत्रिपुरा हायकोर्टाची मंदिरातील पशुबळींवर बंदी\nत्रिपुरा उच्च न्यायालयाने राज्यातल्या सर्व मंदिरात पशुबळींवर बंदी घातली आहे.\nमुख्य न्यायाधीश संजय करोल आणि न्या. अरिंदम लोध यांच्या खंडपीठाने जनहित याचिकेवर सुनावणी देत हा आदेश दिला.\nआदेशात म्हटलंय की, राज्याच्या आत कोणालाही मंदिराच्या प्रांगणात पशु किंवा पक्षांचा बळी देण्याची परवानगी नाही.\nसर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी असे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्रिपुरेश्वरी मंदिर आणि चतुरदास देवता मंदिर अशा दोन प्रमुख मंदिरांमध्ये तत्काळ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे आदेश खंडपीठाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. या दोन मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पशुंचा बळी दिला जातो.\nकाहींनी केले स्वागत, काहींचा विरोध:-\nहायकोर्टाच्या या आदेशाचं बहुतांश लोकांनी स्वागत केलं आहे, तर काही लोकांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. यापूर्वी २०१४ मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयानेदेखील मंदिरात पशुबळीवर प्रतिबंध आणला होता.\nशॅक पुन्हा शक्य आहे\nगोव्यातील शॅक व्यावसायिकांनी राष्ट्रीय हरित लवादाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. [आता इथे एक तुमच्या पटकन लक्षात यायला हवं ते म्हणजे की महाराष्ट्र आणि गोवा यासाठी एकच उच्चं न्यायालय आहे.]\nराज्य सरकारच्या शॅक धोरणास लवादाने स्थगिती दिली आहे, ती उठविण्याची मागणी या व्यावसायिकांनी याचिकेद्वारे केली आहे.\nगोव्याचा पर्यटन हंगाम दोन दिवसांत सुरू होईल. मात्र, लवादाच्या निर्णयामुळे यंदा शॅकला परवानगी मिळण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे शॅक व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.\nशॅक ही समुद्रकिनाऱ्यावर तात्पुरती उभारली जाणारी अस्थायी हॉटेल असतात. तेथे खाद्य पदार्थ आणि मद्य सेवन करता येते. तसेच, सन बेडचीही (Sun Bed-ज्यासाठी गोवा प्रसिद्ध आहे) सुविधा असते.\nगोवा सरकारने अद्यापही किनारपट्टी व्यवस्थापन आराखडा (कोस्टल झोन मॅनेजमेंट प्लॅन) सादर केला नसल्यामुळे लवादाने १४ सप्टेंबरला राज्याच्या शॅक धोरणाला स्थगिती दिली होती. परिणामी, यंदा शॅक लागण्याबाबत साशंकताच आहे. परदेशी पर्यटक शॅकना पसंती देतात. त्यामुळे या व्यावसायिकांना उत्पन्नही चांगले मिळते. आता त्याच्यावरच गदा येणार आहे.\nशॅक व्यावसायिकांच्या संघटनेने उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात लवादाच्या निर्णयाविरोधात दाद मागितली आहे. लवादाने शॅक धोरणाला दिलेली स्थगिती उठविण्याची मागणी याचिकेद्वारे ���रण्यात आली आहे. गोव्यात ४ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसाह वाजता रशियाहून हंगामातील पहिले चार्टर्ड विमान येणार आहे. त्यापूर्वी शॅकबाबत निर्णय न झाल्यास व्यावसायिकांचे नुकसान होऊ शकते.\nपाकिस्तानने आम्हाला सांगू नये भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रथम सचिव विदिशा मैत्रा\nभारताचे प्रतिनिधित्व करणा-या अधिका-यांची ही प्रत्युत्तर आपल्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असतात [It will help to devlope our personality as an aspirant]\nसंयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या व्यासपीठावरून भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारतीय अधिकाऱ्यांनी घणाघाती उत्तर दिले. 'आमच्या नागरिकांना त्यांच्या वतीने बोलण्याची अन्य कोणीच गरज नाही.\nकिमान, द्वेषाचे विचार पसरवत दहशतवादाचे कारखाने उभे करणाऱ्यांची तर अजिबात गरज नाही,' अशा शब्दांमध्ये इम्रान यांना सुनावले आहे. त्याच वेळी, संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर केलेले १३० दहशतवादी पाकिस्तानात आहेत, हे तुम्ही मान्य कराल का, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.\nसंयुक्त राष्ट्रांच्या ७४व्या आमसभेमध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा इम्रान खान यांचे भाषण झाले. या भाषणासाठी निर्धारित वेळ १५ मिनिटे असताना, इम्रान खान ५० मिनिटे भाषण केले. या भाषणातील बहुतांश वेळ ते भारत, काश्मीर आणि आण्विक युद्धाची धमकी यांशिवाय अन्य काहीच विषय नव्हता.\n'यूएन'मध्ये प्रत्युत्तर देण्याचा हक्क भारताने बजावला. भारताच्या संयुक्त राष्ट्रांमधील प्रथम सचिव विदिशा मैत्रा यांनी इम्रान खान यांच्यावर सडकून टीका केली. त्या म्हणाल्या, 'राजनैतिक परिभाषेमध्ये शब्दांना खूप महत्त्व असते.\nमात्र, रक्तपात, वांशिक सर्वोच्चता, बंदुकी उचला, अखेरपर्यंतचा लढा यांसारखे शब्द मध्ययुगीन मानसिकता दाखवून देतात आणि त्यामध्ये २१व्या शतकातील दृष्टिकोन दिसून येत नाही.\nइम्रान खान यांनी त्यांच्या भाषणामध्ये आम्ही विरुद्ध ते, श्रीमंत विरुद्ध गरीब, उत्तर विरुद्ध दक्षिण, विकसित विरुद्ध विकसनशील, मुस्लिम विरुद्ध अन्य असेच म्हणत होते.\nयातून, संयुक्त राष्ट्रांमध्ये गट पाडण्याचा प्रयत्न दिसून येतो.' पाकिस्तान ही दहशतवादाची फॅक्टरी आहे, असा स्पष्ट उल्लेख मैत्रा यांनी केला.\nविदिशा मैत्रा यांनी इम्रान यांचा उल्लेख करतान���, इम्रान खान नियाजी असा केला. याच वेळी पाकिस्तानने १९७१मध्ये पूर्व पाकिस्तानात आपल्याच जनतेवर अत्याचार करून नरसंहार केला होता आणि त्यामध्ये लेफ्टनंट जनरल ए. एक. के. नियाजी यांची प्रमुख भूमिका होती, असे अधोरेखित केले.\nइम्रान खान यांचे पूर्ण नाव इम्रान खान नियाजी असून, ते नियाजी वंशाची ओळख लपवत असतात. मात्र, त्यांची ही ओळख नेमकेपणाने सांगून मैत्रा यांनी त्यांची लपवाछपवी जगासमोर आणली.\nब्रह्मोस ने सज्ज पहिली युद्धनौका समुद्रात\n'ब्रह्मोस' या आवाजाच्या वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने सज्ज युद्धनौका शनिवारी पहिल्यांदाच समुद्रात उतरली.\nफ्रिगेट श्रेणीतील 'निलगिरी' नाव असलेल्या या युद्धनौकेचे माझगाव डॉकमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या पत्नी सावित्री सिंह यांच्या हस्ते जलावतरण झाले. आता तुम्ही म्हणाले असे का तर त्यामागेही एक कारण आहे. नौदलाच्या परंपरेनुसार कुठल्याही नौकेचे जलावतरण हे स्त्रीच्या हस्ते केले जाते. यामुळेच निलगिरीच्या जलावतरणासाठीही सावित्री सिंह यांना निमंत्रित करण्यात आले होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे प्रमुख अतिथी होते.\nयानंतर आता या नौकेच्या समुद्री चाचण्या सुरू होतील.\nमाझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने २००१ ते २०१२ दरम्यान शिवालिक श्रेणीतील तीन फ्रिगेट तयार करून त्या नौदलाच्या सुपूर्द केल्या. याच शिवालिक श्रेणीत आणखी सात युद्धनौका तयार केल्या जात आहेत.\nनिलगिरी त्यातील पहिली युद्धनौका आहे. ही नौका शिवालिक श्रेणीतील नौकांसारखीच आहे. पण यामध्ये अधिक अत्याधुनिक रडार आहेत.\nशिवालिक श्रेणीतील नौका बराक क्षेपणास्त्राने सज्ज आहेत. तर, निलगिरी ही ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असेल.\n'ड्राय डॉक' दुरुस्तीसाठी सज्ज:-\nविमानवाहू नौकेची दुरुस्ती करण्याची क्षमता असलेल्या देशातील सर्वात मोठ्या ड्राय डॉकचेही (दुरुस्ती तळ) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी उद्घाटन केले. तब्बल ५.६८ कोटी घनमीटर आकाराचा हा दुरुस्ती तळ १ हजार कोटी रुपये खर्चून समुद्रावर बांधण्यात आला आहे.\n२८१ मीटर लांब, ४५ मीटर रुंद व १७ मीटर खोल अशा या तळात नौदलाच्या ताफ्यात आगामी काळात येणारी अन्य विमानवाहू नौकादेखील दुरुस्त करता येईल, असे नौदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी सांगितले. पश्चिम कमांडचे नौदल प्रकल्��� महासंचालक व्हाइस अॅडमिरल संदीप नैथानी हेदेखील यावेळी उपस्थित होते.\nटी२०मध्ये विश्वविक्रम चौकारांचा पाऊस\nऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघातील सलामीवीर बेथ मुनी हिनं टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम केला आहे. श्रीलंकेविरुद्ध रविवारी झालेल्या टी-२० सामन्यात तिनं ६१ चेंडूंत ११३ धावांची स्फोटक खेळी केली. त्यात तिनं तब्बल २० खणखणीत चौकार लगावले. टी-२०मधील हा विश्वविक्रम आहे.\nबेथ मुनीच्या स्फोटक शतकी खेळीनं ऑस्ट्रेलियानं २० षटकांत चार गडी गमावून २१७ धावांचा डोंगर उभा केला. तिनं अवघ्या ५४ चेंडूंत शतक पूर्ण केलं. विशेष म्हणजे या शतकी खेळीत तिनं एकही षटकार लगावला नाही.\nऑस्ट्रेलियाचं हे तगडं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला फक्त १७६ धावाच करता आल्या. कर्णधार सी. अटापट्टूनं ११३ धावांची खेळी केली, मात्र संघाला विजय मिळू शकला नाही.\nमहिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात मुनीनं स्वतःचा विक्रम मोडीत काढला. याआधी तिनं इंग्लंडविरुद्ध २०१७ मध्ये १९ चौकार ठोकले होते. सर्वाधिक चौकार लगावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाची मॅट लेनिंग दुसऱ्या स्थानी आहे. तिनं आयर्लंडविरुद्ध १८ चौकार तडकावले होते.\nविशेष म्हणजे मुनीनं या शतकी खेळीत एकही षटकार लगावला नाही. हा सुद्धा एक विक्रमच म्हणावा लागेल. ती टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकही षटकार न मारता शतक झळकावणारी पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. तसंच मुनीचं हे टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरं शतक आहे. याआधी तिनं इंग्लंडविरुद्ध ७० चेंडूंमध्ये १९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं ११७ धावा केल्या होत्या.\nतत्पूर्वी, श्रीलंकेला या सामन्यात ४१ धावांनी पराभूत व्हावं लागलं. २० षटकांत त्यांनी ७ गडी गमावून १७६ धावा केल्या. कर्णधार सी. अटापट्टूनं जबरदस्त शतकी खेळी केली. तिनं ६६ चेंडूंत १२ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीनं ११३ धावांची झंझावाती खेळी केली. अन्य फलंदाजांची तिला साथ मिळाली नाही.\nजागतिक युवा बुद्धिबळ १ ऑक्टोबरपासून\nयेत्या १ ऑक्टोबरपासून मुंबईत जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेची चुरस पाहायला मिळणार आहे. विविध वयोगटातील सहा विजेतेपदांसाठी जगातील आघाडीचे बुद्धिबळपटू इथे एकमेकांना आव्हान देतील.\nतब्बल ६६ देश आणि ५६ किताबविजेते खेळाडू या स्पर्धेत खेळणार आहेत. स्पर्धेत खेळणाऱ्या ४५० बुद्धिबळपटूंपैकी १४५ खेळाडू हे भारतातले आहेत. त्यात सहाजणांनी जागतिक विजेतेपद पटकाविलेले आहे.\nजागतिक विक्रम नोंदविणारा भारताचा प्रज्ञानंद आर. हा खेळाडू आकर्षणाचे केंद्र असेल. सर्गिसियान शँट (अर्मेनिया) आणि इनियन पी. (भारत) हे आणखी दोन ग्रँडमास्टर या स्पर्धेत आहेत. १४, १६, १८ वर्षांखालील गटांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.\nभारताची आघाडीची खेळाडू व ग्रँडमास्टर द्रोणावल्ली हरिकानेही या स्पर्धेचे आयोजन भारतात केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. अशा अनेक स्पर्धा भारतात व्हाव्यात अशा शुभेच्छाही तिने दिल्या.\nग्रँडमास्टर कोनेरू हम्पीने म्हटले आहे की, अशा दर्जाची स्पर्धा भारतात प्रथमच होत आहे. युवा आणि लहान मुलांना या स्पर्धेतून बरेच काही शिकता येईल.\nनागपूरची दिव्या देशमुखही स्पर्धेत खेळणार आहे. भारतातील मुलींचे नेतृत्व ती करेल.\nरशिया, अझरबैजान, फ्रान्स, इटली, अमेरिका हे बुद्धिबळातील प्रमुख देश या स्पर्धेत खेळताना दिसतील.\nअखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशन आणि ऑल मराठी बुद्धिबळ असोसिएशनच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nWorld Athletics Championship मिश्र रिले प्रकारात भारतीय चमूला ऑलिम्पिकचं तिकीट\nदोहा येथे सुरु असलेल्या World Athletics Championship स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पहिलं यश मिळवलं आहे. ४*४०० मिश्र रिले प्रकारात भारताच्या मोहम्मद अनस, व्ही.के.विस्मया, निर्मल नोह टॉम आणि जिस्ना मॅथ्यू या चमूने टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.\nभारतीय खेळाडूंनी आपल्या हिटमध्ये तिसरं स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश केला. ३:१६:१४ अशी वेळ नोंदवत भारतीय संघ तिसऱ्या स्थानावर आला. यंदाच्या हंगामात भारतीय खेळाडूंनी नोंदवलेली ही सर्वोत्तम वेळ आहे.\nरविवारी रात्री या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवली जाणार आहे. मोहम्मदने शर्यतीची सुरुवात करत चांगला खेळ केला, मात्र दुसऱ्या टप्प्यात भारतीय खेळाडू विस्मया मागे पडली. मात्र वेळेतच स्वतःला सावरत विस्मयाने सर्व प्रतिस्पर्ध्यांनी मागे टाकत पुन्हा एकदा आघाडी घेतली.\nतिच्या या पुनरागमनाला मैदानात उपस्थित असलेल्या सर्वांनीच दाद दिली. तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यात भारतीय खेळाडूंमध्ये थोडा गोंधळ पहायला मिळाला, मात्र निर्मल टॉमने तिसरं स्थान पटकावून भारताचं ऑलिम्पिक तिकीट निश्चीत केलं.\nदेशातील मुलींच्या सन्मानासाठी भारत की लक्ष्मी अभियान राबवा पंतप्रधान मोदी\n[यात काही मुद्दे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते व्यवस्थित लक्षात ठेवा]\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. मोदी यांनी महिला सबलीकरणाबरोबर महिला सन्मानाकडं भारतीयांचं लक्ष वेधलं.\nमाेदी म्हणाले, “आजपासून उत्सवांचा काळ सुरू होतोय. देशभरात उत्सवाची रोषणाई राहिल. दिवाळीमध्ये सौभाग्याचं आणि समृद्धीच्या रूपाने लक्ष्मीचं आगमन होतं. आपल्या संस्कृतीत मुलींना लक्ष्मी म्हटलं जातं. मुलगी समृद्धी आणते. या दिवाळीत वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींचा-सूनांचाही सार्वजनिक कार्यक्रम घेऊन सन्मान करून वेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करावी. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करताना #bharatkilaxmi हॅशटॅग वापरा,” असं आवाहन मोदी यांनी केलं.\nपंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना सणउत्सवांच्या शुभेच्छा दिल्या. मोदी यांनी बेटी बचाओपासून ते प्लास्टिकमुक्तीपर्यंतच्या विषयांवर भाष्य केलं. मोदी म्हणाले, “दिवाळीत आतीषबाजी होते. पण हा आनंद साजरा करत असताना कुठे फटाक्यांमुळे आग लागणार नाही ना याची काळजी घ्या. आनंद असावा. कुणाला दुःख होणार नाही याची काळजी घ्या. या उत्सवाच्या काळात अनेक लोक सणांच्या आनंदापासून वंचित राहतात. यालाच दिव्याखाली अंधःकार म्हणतात. दिवाळीत काही घरं प्रकाशाने न्हाऊन निघतील, तर दुसरीकडे काही घरं अंधारात राहतील. काही घरात मिठाई खराब होत असते, तर काही घरात मुलं मिठाईची वाट बघत बसतात. काही घरात कपड्यांनी कपाट भरतील, तर काही घरं अंग झाकायला कपडे नसतील. यालाच दिव्याखाली अंधःकार म्हटलं जातं. जिथे आनंद जात नाही. तिथे आनंद वाटला पाहिजे. म्हणून आपल्या घरात इनकमिंग डिलिव्हरी होते. एकदा तरी अशा गरीब कुटुंबात आऊटगोईंग डिलिव्हरी करण्याचा विचार करायला हवा. सण उत्सवाच्या काळात गरीब कुटुंबात आलेलं हास्य आपला आनंद द्विगुणीत करेल,” असं आवाहन मोदी यांनी केलं.\nतंबाखू सेवन आणि नशा हानीकारक आहे. त्यामुळे कर्करोग, ह्रदयविकार, होतात. अलीकडेच भारतात ई-सिगरेटवर बंदी घालण्यात आली आहे. त्यात निकोटीन युक्त पदार्थ गरम करून निकोटीनच सेवन केलं जातं. ई-सिगरेटविषयी चुकीची माहिती देण्यात आली आहे. निकोटीनचा वास येऊ म्���णून सुंगधित पदार्थ मिश्रण केलं जातं. यांच्या सेवनामुळे नुकसान होतं हे सगळ्यांनाच माहिती नाही. ही नशा कुटुंबांना उद्ध्वस्त करतेय. फीट इंडियाबरोबरच व्यसनापासून दूर राहावे लागेल.\nलाल किल्ल्यावरून भाषण करताना मी देशातील १५ ठिकाणांना भेट देण्याचं आवाहन केलं होतं. आता दिवाळीची सुटी असेल तेव्हा १५ ठिकाणी पर्यटनाला जा.\nभारतीयांमुळे आणि स्वच्छता अभियानामुळे पर्यटनाच्या जागतिक क्रमवारीत भारत ३४ व्या स्थानी आला आहे. पाचव्या वर्षांपूर्वी भारत ६५ व्या स्थानी होता.\n[इथे एक मला आवर्जून नमूद कारावस वाटतं ते म्हणजे, कधीही कोणाकडूनही सकारात्मकता तुमच्या कानांवर पडत असेल तर तुमचे कान बंद करू नका आणि आपले विचार आणि व्यक्तिमत्व कसे प्रगल्भ होतील याकडे लक्ष द्या rather than to troll someone, its really not a good habbit Be Neutral\nखालीलपैकी बिनचूक नसणारे विधान/विधाने ओळखा.\nअ. इंडियन हाय कोर्ट्स ऍक्ट १८६१ नुसार, १८६२ मध्ये कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे उच्चं न्यायालयाची स्थापना झाली.\nब. १८७६ मध्ये अलाहाबाद येथे चौथे उच्चं न्यायायालय स्थापन करण्यात आले.\nक. सध्या देशात एकूण २४ उच्चं न्यायालये आहेत.\n१ अ आणि क\n२ ब आणि क\n४ अ, ब आणि क\nविद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही \"कमवा व शिका\" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/etrio-automobiles-obtains-certification-to-convert-petrol-diesel-cars-into-electric-vehicles-1882887/", "date_download": "2019-12-06T15:11:49Z", "digest": "sha1:KUYWGXWHQCUDC633UJR2IUFKQFRJUELL", "length": 11188, "nlines": 187, "source_domain": "www.loksatta.com", "title": "eTrio Automobiles obtains certification to convert petrol diesel cars into Electric Vehicles | पेट्रोल-डिझेल गाडय़ांचे विद्युत मोटारीत रूपांतरण | Loksatta", "raw_content": "\nमाती, माणसं आणि माया..\nबंदुकीची गोळी लागल्याने शिकाऱ्याचाच मृत्यू\nउपनगरी रेल्वेतून प्रवाशाला ढकलले\nइमारतीवरून फेकल्याने कांदि���लीत नवजात बालिकेचा मृत्यू\nमालदामध्येही महिलेचा होरपळलेल्या अवस्थेतील मृतदेह\nमध्य प्रदेशात बस अपघातात ९ जण ठार, १० जखमी\nपेट्रोल-डिझेल गाडय़ांचे विद्युत मोटारीत रूपांतरण\nपेट्रोल-डिझेल गाडय़ांचे विद्युत मोटारीत रूपांतरण\nअशा प्रकारची मंजुरी मिळविणारी ईट्रिओ ही पहिली प्रमाणित भारतीय कंपनी आहे.\nमुंबई : महागडय़ा आणि प्रदूषणपूरक पेट्रोल किंवा डिझेल इंधनाला पर्याय म्हणून विजेवर चालणाऱ्या मोटारींकडे उद्याचा भविष्यकाळ म्हणून पाहिले जाते. भारतातही अशा मोटारी अर्थात ईव्ही (इलेक्ट्रिक व्हेइकल)मध्ये उत्पादकांचे स्वारस्य दिसत असले तरी वार्षिक उत्पादनाचा दर अद्याप नगण्यच आहे. या पाश्र्वभूमीवर प्रचलित इंधनावर चालणाऱ्या मोटारींचे शुद्ध ईव्ही मोटारीत रूपांतरण (रेट्रोफिटिंग) शक्य असून, रूपांतरणाचे प्रमाणन हैदराबादस्थित ईट्रिओ ऑटोमोबाइल्स या कंपनीने मिळविली आहे.\nअशा प्रकारची मंजुरी मिळविणारी ईट्रिओ ही पहिली प्रमाणित भारतीय कंपनी आहे. कंपनीने हैदराबाद (तेलंगणा) येथील आपल्या प्रकल्पामध्ये अशा रूपांतरित मोटारींच्या पहिल्या तुकडीची निर्मिती केली आहे.\nईट्रिओ ऑटोमोबाइल्स या कंपनीने पहिल्या टप्प्यातील प्रमाणपत्रांसाठी विविध १० मोटारींच्या मॉडेलवर आधीपासूनच काम केले आहे आणि सुरुवातीच्या ग्राहकांसाठी जवळपास ५० कारचा यशस्वी वापरही करून दाखविला आहे, तर प्रथम प्रमाणित रेट्रोफिटिंग केलेल्या विद्युत मोटारीने यशस्वीपणे तेलंगणा प्रादेशिक परिवहन विभागाकडे नोंदणीही पूर्ण केली आहे.\nसध्या केवळ मोठा वाहन ताफा असलेल्या टॅक्सी कंपन्यांबरोबर रेट्रोफिट मोटारींबाबत काम सुरू असल्याचे इट्रिओचे मुख्य परिचालन अधिकारी नितीश भंडारी यांनी स्पष्ट केले,\nपरंतु नजीकच्या काळात मागणी वाढणे अपेक्षित असून, संपूर्ण देशभरात फ्रँचाइजी तत्त्वावर व्यवसाय भागीदार तसेच गुंतवणूकदारांचाही शोध सुरू आहे, असे भंडारी यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n 'या' दिवशी दिसणार पहिली झलक\n'माझ्या चित्रपटात काम करशील का' वडिलांच्या प्रश्नावर श्रिया पिळगांवकरचं थक्क करणारं उत्तर\n#Encounter : 'या' चित्रपटातून दाखवण्यात आला एन्काऊंटरचा थरार\nPanipat Movie Review : 'पानिपत' शब्दाचा अर्थ बदलणारा...\n'हा' ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आ���कॉन\n‘महापरीक्षा पोर्टल’ विरोधात तरुणाई आक्रमक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात\nठाकुर्लीत सरकारी जमीन हडपण्याचा डाव\nमालदामध्येही महिलेचा होरपळलेल्या अवस्थेतील मृतदेह\nतुम्ही काय खाता हे कुणीही विचारलेले नाही\nविधानसभेत जाण्यासाठी राज्यपालांसाठी राखीव असलेल्या प्रवेशद्वाराला टाळे\nठाण्यातील झोपु योजनेतील घर किती मोठे\nआई आली, पण पिलाला न घेताच गेली\nभाजपच्या खेळीपुढे काँग्रेस चीत\nसांगलीजवळ कवडा पाचू जखमी अवस्थेत आढळला\nहैदराबाद चकमकीची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल\nबाहेर पडण्याआधी या बातम्या अवश्य वाचा\nताज्या घडामोडींसाठी आम्हाला फाॅलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/743477", "date_download": "2019-12-06T15:34:49Z", "digest": "sha1:3JSVTGYMRCPZON7YKUVTMQ7UNZPBXXW6", "length": 2978, "nlines": 20, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "विरेंद्र सिंग यांचा खासदारकीचा राजीनामा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » विरेंद्र सिंग यांचा खासदारकीचा राजीनामा\nविरेंद्र सिंग यांचा खासदारकीचा राजीनामा\nराज्यसभेतून चौधरी विरेंद्र सिंग यांच्या राजीनाम्यामुळे हरियाणातून सभागृहाच्या 5 पैकी 2 जागा रिक्त झाल्या आहेत. सिंग यांनी राज्यसभा अध्यक्ष तसेच उपराष्ट्रपतींकडे राजीनामा सोपविला आहे. तर आमदार म्हणून निवडून आलेले रामकुमार कश्यप यांनीही सदस्यत्वाचा त्याग केला आहे. तर काँग्रेसच्या खासदार कुमारी शैलजा यांचा कार्यकाळ पुढील वर्षांपर्यंत संपुष्टात येणार आहे.\nमुसळधार पाऊस, भूस्खलनामुळे बांगलादेशात 35 जणांचा मृत्यू\nइंधन दरात मनमानी करू नका\nधनंजय मुंडेंसह चौदा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/category/kalavant/", "date_download": "2019-12-06T16:46:59Z", "digest": "sha1:5LXAAAZ3HD773OOCPL7ZALVYUMUP7B6I", "length": 13612, "nlines": 161, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "कलावंत | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद ���ाठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\non: May 27, 2018 In: कलादालन, चालू घडामोडी, चित्रकार, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधीNo Comments\nभास्कर सिंघा यांच्या चित्रांचे प्रदर्शन दिल्लीस्थित सुप्रसिद्ध चित्रकार भास्कर सिंघा यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’ हे एकल चित्रप्रदर्शन जहां...\tRead more\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\non: May 13, 2018 In: कलादालन, चालू घडामोडी, चित्रकार, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधीNo Comments\nयोगिता होले यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुप्रसिद्ध चित्रकार योगिता होले यांच्या ‘भुतदया’ या चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात २१ मे ते २७ मे २०१८ दरम्यान भरणार असून...\tRead more\nशिबू-अभिजीत ‘लगी तो छगी’साठी पुन्हा एकत्र\non: April 30, 2018 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सिने कलावंतNo Comments\nअभिनेता-दिग्दर्शकाची दोस्ती चंदेरी दुनियेत जशी कलाकारांची जोडी जमते तशी काही कलाकार आणि दिग्दर्शकांचीही जमते. मराठी सिनेसृष्टीपासून हिंदी सिनेसृष्टीच्या इतिहासावर सहज जरी नजर मारली तरी या ग...\tRead more\n‘संस्कृती कलादर्पण’ची नामांकने जाहीर\non: April 26, 2018 In: कलावंत, चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सांस्कृतिक उपक्रमNo Comments\nनजर खिळली आता पुरस्कार वितरण सोहळ्यावर नाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने नु...\tRead more\nबिग बॉसच्या घरामध्ये पुष्कर जोगला दुखापत\non: April 18, 2018 In: कलावंत, चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधीNo Comments\nकांदा फोडीचा खेळ खेळत असतानाची घटना बिग बॉसच्या घरामध्ये वेळ घालविण्यासाठी स्पर्धक घरामध्ये कांदा फोडीचा खेळ खेळत होते ज्यामध्ये घरामधील सगळ्यांनीच भाग घेतला होता. पण सई लोकूर हा खेळ खेळली...\tRead more\n‘शिकारी’मध्ये मृण्मयी देणार सरप्राईझ\non: April 18, 2018 In: आगामी चित्रपट, चालू घ���ामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सिने कलावंतNo Comments\nचित्रपट २० एप्रिलला प्रदर्शित होणार २० एप्रिल २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या ‘शिकारी’ या चित्रपटाच्या अनेक वैशिष्ट्यांबरोबरच आणखी एक म्हणजे या चित्रपटाचे सरप्राईज पॅकेज मृ...\tRead more\n१९ एप्रिलला ‘सिल्व्हर व्हॉईसेस्’\non: April 15, 2018 In: कलावंत, चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सांस्कृतिक उपक्रम1 Comment\nस्वर्णयुगातील स्वरानुभूती हिंदी सिनेसंगीताचं स्वर्णयुग आठवताक्षणी गाजलेल्या चित्रपटातील अजरामर गाण्यांसोबतच विस्मरणात गेलेल्या गाण्यांचीही आपल्याला आठवण येऊ लागते. त्याचबरोबर त्या गाण्यांच्य...\tRead more\nआदर्श शिंदेंचं ‘संभळंग ढंभळंग’\non: April 15, 2018 In: कलावंत, चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधीNo Comments\nटियाना प्रोडक्शन्सची निर्मिती आदर्श शिंदे यांच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘संभळंग ढंभळंग’ या गाण्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असून, ते गणेश निगडे यांनी स्वरबद्ध आणि श्रावणी सोळस्करांनी दि...\tRead more\nजहांगीरमध्ये ‘आठवणीतील सोनेरी क्षण’\non: April 15, 2018 In: चालू घडामोडी, चित्रकार, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधीNo Comments\nदीपक रमेश पाटील यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, सुप्रसिद्ध चित्रकार दीपक रमेश पाटील यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं ‘आठवणीतील सोनेरी क्षण’ ह...\tRead more\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\non: April 15, 2018 In: कलावंत, चालू घडामोडी, ट्रेलर, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधीNo Comments\nफ्युजन सॉंग व्हिडीओ युट्यूबवर आपल्या सुमधुर आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी गायिका कविता राम सगळ्यांच्या चांगल्या परिचयाची आहे. त्यांनी नुकतंच युट्यूबवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांन...\tRead more\n‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात\n‘जमलं रे जमलं…’ १४ फेब्रुवारीपासून रंगभूमीवर\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nनोटा बंदीचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर झाला आहे का \nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n���असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/former-deputy-commissioner-anand-mandya-passes-away/articleshow/64179927.cms", "date_download": "2019-12-06T15:36:47Z", "digest": "sha1:KD2NUFRPR747ZA5TTI7CAVZB52XXSXTD", "length": 10408, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: माजी उपायुक्त आनंद मंड्या यांचे निधन - former deputy commissioner anand mandya passes away | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nमाजी उपायुक्त आनंद मंड्या यांचे निधन\nफुप्फुसांच्या आजारावर उपचार घेत असलेले माजी पोलिस उपायुक्त आनंद मंड्या यांचे परळ येथील केईएम रुग्णालयात निधन झाले...\nमाजी उपायुक्त आनंद मंड्या यांचे निधन\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई\nफुप्फुसांच्या आजारावर उपचार घेत असलेले माजी पोलिस उपायुक्त आनंद मंड्या यांचे परळ येथील केईएम रुग्णालयात निधन झाले. त्यांना शुक्रवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nआनंद मंड्या हे मागील दोन महिन्यांपासून फुप्फुसाच्या संसर्गामुळे आजारी होते. त्यांनी पुण्यातही दोन महिने वैद्यकीय उपचार घेतले होते. ते नैराश्यानेही ग्रासले होते. शुक्रवारी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु सोमवारी मध्यरात्री बारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षी ती एप्रिल रोजी ते सेवानिवृत्त झाले होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपंकजा मुंडे सेनेच्या वाटेवर ट्विटरवरून भाजपचा उल्लेख गायब\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या ��ाज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमाजी उपायुक्त आनंद मंड्या यांचे निधन...\nuddhav thackeray: भाजपने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात: उद्धव...\nईव्हीएमचा विजय असो; राज यांचं खोचक ट्विट...\nमुंबई, गुजरात, उत्तर प्रदेशला हल्ल्याचा धोका...\nमोदी सरकारचा प्रचारावर ४३४३ कोटी खर्च...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/reaction-subodh-bhave-dr-priyanka-reddis-brutal-rape-case-239964", "date_download": "2019-12-06T16:09:54Z", "digest": "sha1:Z55DCTBI6SJPMDIRFZWTTL5UDST5TXWO", "length": 16926, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "'तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच शिक्षा जाहीर केली पाहिजे' - सुबोध भावे | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n'तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच शिक्षा जाहीर केली पाहिजे' - सुबोध भावे\nशनिवार, 30 नोव्हेंबर 2019\nहैद्राबादमध्ये माणूस म्हणून लाज वाटावी अशी घटना घडली. एका सत्तावीस वर्षीय महिला डॉक्टरवर सामुहीक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर तिला जाळण्यातही आलंय. या घटनेचा संपूर्ण देशभरातून आता निषेध केला जातोय. हैदराबादमध्येही कॅन्डल मार्च देखील काढण्यात आला. सर्वच स्तरातून या भयंकर आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचा निषेध कऱण्यात आलाय. या चारही आरोपींना कडक शासन व्हावं अशी मागणीही आता कऱण्यात येतेय.\nहैद्राबादमध्ये माणूस म्हणून लाज वाटावी अशी घटना घडली. एका सत्तावीस वर्षीय महिला डॉक्टरवर सामुहीक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली. एवढंच नाही तर तिला जाळण्यातही आलंय. या घटनेचा संपूर्ण देशभरातून आता निषेध केला जातोय. हैदराबादमध्येही कॅन्डल मार्च देखील काढण्य��त आला. सर्वच स्तरातून या भयंकर आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेचा निषेध कऱण्यात आलाय. या चारही आरोपींना कडक शासन व्हावं अशी मागणीही आता कऱण्यात येतेय.\nएकदा वाचा तर : VIDEO | 'रवी राणा का शपथ लेनेका स्टाईल थोडा अलग है रे बाबा', एकदा पाहा तर..\nयावर आता देशभरातून प्रतिक्रिया येताना पाहायला मिळतायत. कायमच आपल्या आसपासच्या अप्रिय घटनांवर भाष्य करणारा अभिनेता सुबोध भावेने देखील हैद्राबादमधील बलात्कारावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे, असं रोकठोक मत सुबोध भावेने मांडलंय.\nज्या छोट्याश्या अवयवाच्या जोरावर यांना माज आलाय तो अवयव शरीरापासून वेगळा करूनच त्यांना शिक्षा जाहीर केली पाहिजे.\nडॉ.प्रियांका यांना भावपूर्ण श्रद्धांजली.\nजो देश स्त्रियांचा सन्मान ठेऊ शकत नाही तो स्वतःचा सत्व गमावतो.#enoughisenough\nयाप्रकरणी आता पोलिसांनी चार आरोपींना अटक केलीये. हैद्राबादमधल्या पि़डीतेच्या चारही आरोपींना ज्या पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलंय त्या पोलिस स्टेशन बाहेर संतप्त लोकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.\nमहत्त्वाची बातमी : पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली, या मंत्र्यांची लागणार वर्णी..\nआरोपींच्या चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे देखील समोर आलेले पाहायला मिळतायत. तरुणीचा आवाज कुणालाही ऐकायला जाऊ नये यासाठी आरोपींनी तिचं तोंड दाबून ठेवलं होतं. श्वास घेऊ न शकल्यामुळेच गुदमरुन पीडित तरुणीचा मृत्यू झाला. यामध्ये देखील पोलिसांनी आणखी एक खुलासा केलाय. पीडित तरुणीला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आरोपींनीच कट रचत तिच्या स्कुटीमधून हवा काढली होती असं चौकशीतून समोर आलंय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिक्रापूर पोलिसांनी \"पुणे'ला दिला न्याय\nशिक्रापूर (पुणे) : \"वाचून दाखवा आणि एक लाख ते एक कोटीचे बक्षीस मिळवा' या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजची दखल शिक्रापूर पोलिसांनी घेतली. रस्ता...\nपोस्ट केलेला व्हिडीओ पाहुन ते धावले अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी\nऔरंगाबाद - अपघात झाला की जखमींची तात्काळ मदत करणे हा माणुसकीचा धर्म, पण मद��� मागुनही मदतीऐवजी त्याच अपघाताचे व्हिडीओचित्रण करुन वॉटसऍपवर व्हायरल करणे...\n#hyderabadencounter : बलात्कार, हत्या ते चकमक; कधी काय घडलं\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\nमुसळधार पावसात घरं गमावणाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच निधी होणार वितरीत\n२६ जुलै 2019 नंतर मुसळधार पावसात ज्यांची घरं पडली आहेत अशा नागरिकांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये...\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेला शहांची पहिल्याच दिवशी उपस्थिती; मोदीही येणार\nपुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/locked-jamkhed-market-committee-240923", "date_download": "2019-12-06T15:46:17Z", "digest": "sha1:N5WR47GARSHU2GDANVY47NK75RUX3K44", "length": 15762, "nlines": 237, "source_domain": "www.esakal.com", "title": "जामखेड बाजार समितीला ठोकले टाळे | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nजामखेड बाजार समितीला ठोकले टाळे\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nजामखेड शहरात नगरपरिषद प्रशासनाची करवसुली जोरात सुरू आहे. थकबाकीदारांना लेखी कळवूनही वेळेत दखल न घेतल्याने नगरपरिषदेने सक्तीची वसुली सुरू केली आहे. पहिलीच कारवाई बाजार समितीवर झाली.\nजामखेड : नगरपरिषदेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला 17 लाख रुपयांच्या थकीत वसुलीसाठी टाळे ठोकले. करवसुलीसाठी पहिल्यांदाच अशी कारवा�� करण्यात आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. जामखेड शहरात नगरपरिषद प्रशासनाची करवसुली जोरात सुरू आहे. थकबाकीदारांना लेखी कळवूनही वेळेत दखल न घेतल्याने नगरपरिषदेने सक्तीची वसुली सुरू केली आहे. पहिलीच कारवाई बाजार समितीवर झाली.\nहेही वाचा अन्‌ \"त्यांचा' ठावठिकाण मिळाला\nया वेळी कार्यालयीन निरीक्षक विष्णू भिसे, करनिरीक्षक रामराव नवगिरे, रज्जाक शेख, अभिजित भैसडे, प्रमोद टेकाळे, सुग्रीव फुंदे, पी. व्ही. नरवडे, अतुल राळेभात, शंकर देशमुख, हितेश वीर, अविनाश साबळे, रामेश्वर नेटके, राजेंद्र गायकवाड, वलीभाई शेख, संजय खेत्रे यांच्यासह नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.\nहेही वाचा सहलीसाठी \"एसटी बस' मिळेल हो...\nनगरपरिषद प्रशासनाने 17 लाख 35 हजार 434 रुपये कराच्या थकबाकीबाबत बाजार समितीकडे वेळोवेळी तगादे व मागणी बिल पाठवूही बाजार समितीने रक्कम भरली नाही. ही रक्कम सरळमार्गी वसूल होत नसल्याची खात्री झाल्यावर, शेवटची संधी म्हणून 27 नोव्हेंबर रोजी सर्व थकबाकी भरण्यासाठी नगरपरिषदेने अंतिम नोटीस बजावली. त्यासाठी तीन डिसेंबरपर्यंत मुदत दिली होती. या मुदतीत थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे तीत बजावले होते. त्यानुसार कारवाईच्या तीन तास अगोदर बाजार समितीला तशी नोटीस बजावली होती.\nआवश्‍य वाचा चला अंधाराच्या गावा\nकृषी उत्पन्न बाजार समितीने नगरपरिषदेच्या नोटिशीला उत्तरादाखल पत्र देऊन, \"थकबाकीवर लावलेला 24 टक्के दंडव्याज माफ करावे, नगरपरिषदेकडून साफसफाई, पाणी, आरोग्य आदी कोणत्याही सुविधा बाजार समितीला मिळत नाहीत. आम्ही बाजार समितीच्या थकीत मालमत्ता करापैकी दोन लाख रुपयांचा धनादेश देऊ केला; मात्र, नगरपरिषदेने पाच लाख रुपये भरण्यास सांगितले,' असे म्हटले आहे. यावर बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचा विचारविनिमय सुरू होता. त्या दरम्यान नगरपरिषद प्रशासनाने कार्यालयाला टाळे ठोकले. नगरपरिषद मनमानी करीत असल्याचा आरोप बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी केला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nराज्यातील विविध नगरपंचायती, नगरपरिषदांसाठी 'या' तारखेला मतदान\nमुंबई - कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व हातकणंगले आणि यवतमाळ जिल्ह्यातील ढाणकी या नवनिर्मित तीन नगरपंचायतींच्या अध्यक्ष व...\nशेतकऱ्यां���ा कर्जमाफीसह उद्योगांना चालना; वाचा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम\nमुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने...\nअकोला : खदान पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नगरपरिषद कॉलनीतील दोन घरे फोडून अज्ञांत चोरट्यांनी तब्बल पाच लाख 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला....\nभाजपला मोठा धक्का; 23 पालिका काँग्रेसच्या 'हाता'त\nजयपूर : राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात मतदारांनी भाजपला स्पष्ट...\nराजगुरुनगरचा विकास आराखडा लालफितीत\nराजगुरुनगर (पुणे) : राजगुरुनगर नगरपरिषदेच्या विकास आराखड्याच्या (डीपी) सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या असताना अद्यापही सरकारदरबारी तो प्रलंबित आहे. विकास...\nजि. प. निवडणूक : पुढच्या आठवड्यात लागणार आचारसंहिता\nनागपूर : महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले असताना पुढच्या आठवड्यात पुन्हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याची चर्चा प्रशासनात आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pen-drives/sony-micro-vault-usb-20-16-gb-utility-pen-drive-with-otg-cable-and-card-redaer-multi-color-price-pscihN.html", "date_download": "2019-12-06T15:08:12Z", "digest": "sha1:VL2MMX6LEO72R6ZQ6KRILQCN7QLYRXD2", "length": 11058, "nlines": 202, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर किंमत ## आहे.\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर नवीनतम किंमत Nov 20, 2019वर प्राप्त होते\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलरपयतम उपलब्ध आहे.\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर सर्वात कमी किंमत आहे, , जे पयतम ( 399)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर वैशिष्ट्य\nट्रान्सफर स्पीड 24 MB/s\n( 11944 पुनरावलोकने )\n( 176 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 5462 पुनरावलोकने )\n( 1141 पुनरावलोकने )\n( 3162 पुनरावलोकने )\nसोनी मायक्रो वळत उब 2 0 16 गब युटिलिटी पेन ड्राईव्ह विथ ओटग कॅबळे अँड कार्ड रडार मल्टि कलर\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 ��रून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10150", "date_download": "2019-12-06T16:03:24Z", "digest": "sha1:HDLVJHKW3E24XUBQ3HFQU6EWWN5V7MIU", "length": 34901, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nमहाराष्ट्राच्या इतिहासात दोन हजार वर्षांपूवीर् शालिवाहन कुळात गौतमी या नावाची एक प्रभावशाली ‘ आई ‘ होऊन गेली. सातकणीर् शालिवाहन हा तिचा पूत्र. पैठणचा सम्राट. तो स्वत:ला अभिमानाने अन् कृतज्ञतेने म्हणवून घेत असे ‘ गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहन ‘. नाशिक आणि पुणे परगण्यांत असलेल्या लेण्यांमधील शिलालेखांत या मायलेकांचे उल्लेख सापडतात. त्या महान राजमातेनंतर महाराष्ट्राला महान राजमाता आणि लोकमाता लाभली ती जिजाऊसाहेबांच्या रूपाने.\nजिजाऊसाहेबांच्या बद्दलची कागदपत्रे त्या मानाने थोडीफारच गवसली आहेत. पण साधार तर्काने व परिस्थितीजन्य पुराव्यांनी हे चरित्र आपल्या मन:पटलावर उत्तम ‘ फोकस ‘ होते. इ. १६ 3 ० ते 33 पर्यंतचे शिवाजीराजांचे शिशुपण त्यातून डोळ्यापुढे येते. नंतर राजांचे बालपणही अधिक स्पष्ट होत जाते. त्यांच्या बालपणच्या खेळांचे आणि खेळण्यांचे सापडलेले उल्लेख मामिर्क आहेत. त्यातील एक उल्लेख असा आहे की , आपल्या सौंगड्यांच्याबरोबर शिवाजीराजे लढाईचे खेळ खेळताहेत. या लुटुपुटीच्या लढाईत मातीच्या ढिगाऱ्यांचे किल्ले करून ते जिंकण्याची राजे आणि त्यांचे चिमणे सैनिक शर्थ करताहेत. अन् राजे म्हणताहेत , ‘ हे किल्ले आपले. आपण येथे राज्य करू. ‘ इथं राजांचे पाय पाळण्यात दिसतात. अन् राजमातेचे महत्त्वाकांक्षी मन त्या पाळण्याच्या झोक्यांप्रमाणेच घोडदौड करताना दिसते.\nआपल्याकडे एक लोकांचा लाडका विषय अजूनही सतत चचेर्त चवीने चघळताना दिसतो. तो म्हणजे शिवाजीमहाराज अशिक्षितच काय पण पूर्ण निरक्षर होते त्यांना साधी सहीसुद्धा करता येत नव्हती. स्वत:च्या वर्तमानकालीन अडाणीपणाचे समर्थन शिवाजीमहाराजांचा आधार घेऊन तर आम्ही करत नाही ना त्यांना साधी सहीसुद्धा करता येत नव्हती. स्वत:च्या वर्तमानकालीन अडाणीपणाचे समर्थन शिवाजीमहाराजांचा आधार घेऊन तर आम्ही करत नाही ना वास्तविक महाराज निरक्षर होते. त्यांना सहीसुद्धा करता येत नव्हती हा आरोपच पूर्ण खोटा आहे. हा आरोप ग्रँट डफ यांच्यापासून डॉ. यदुनाथ सरकारांपर्यंत अनेक इतिहासकारांनी केला आहे. महाराजांवर निरक्षरतेचा आरोप करणे म्हणजे राजमातेवरच , मुलाच्या बाबतीत निष्काळजी राहिल्याचा आरोप करणे आहे. तो खोटा आहे. आता तर महाराजांच्या हस्ताक्षारांनी लेखनसीमा केलेली किती तरी पत्रे मिळाली आहेत. त्यांच्या विद्येचे इतरही अनेक पुरावे सापडले आहेत. त्यावर एक स्वतंत्र प्रकरणच लिहिता येईल. अविद्येने मति जाते , मति विना गती जाते , गतिविना सर्वस्व जाते हे राजमातेच्या आणि पुढे महाराजांच्या मनात किती खोलवर रुजले होते , हे अभ्यासकांच्या लक्षात येते. शिवाजी महाराजांची सर्वांगीण अतिसुंदर आणि कर्तबगार अशी घडण जिजाऊसाहेबांनीच केली.\nशिवाजीमहाराज जे काही शिकले ते अंतर्मुख होऊन विचारांनी शिकले. त्यांच्या विचारात विवेक होता. अंत:चक्षूंनी ते गगनालाही ठेंगणे करून टाकतील अशा भावना , अशी स्वप्ने , अशा आकांक्षा ते पाहात होते. नंतर कृतीत आणत होते. पूर्ण व्यवहारी दृष्टीने वागत होते. मागच्या पिढ्यांत घडलेल्या घटनांचा खोलवर विचार करीत होते. त्यातून शिकत होते. प्रत्येक गोष्ट स्वत: अनुभव घेऊनच शिकायची असं ठरविलं तर माणसाला मार्कंडेयाचं आयुष्यही पुरणार नाही. ते शिकण्याकरताच इतिहासाचा अभ्यास आवश्यक असतो. इतिहास म्हणजे साक्षात अनुभव.\nम्हणूनच आज (इ. स. २००५ अन् पुढेही) आम्ही इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. असे केल्याने काय होईल असे केल्याने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा , सामाजिक आकांक्षा अन् व्यक्तिगत आकांक्षाही गगनाला ठेंगणे करून सूर्यमंडळही भेदून जातील. म्हणून शिवचरित्र असे केल्याने आमच्या राष्ट्रीय आकांक्षा , सामाजिक आकांक्षा अन् व्यक्तिगत आकांक्षाही गगनाला ठेंगणे करून सूर्यमंडळही भेदून जातील. म्हणून शिवचरित्र अन् म्हणूनच महारुद हनुमानाचाही अभ्यास. नारळ फोडण्याकरता नव्हे , शंभरापैकी पस्तीस मार्क मिळवून पास होण्यासाठीही नव्हे , तर कलेच्या आणि शास्त्रांच्या अंगोपांगात. सूर्यबिंब गाठण्याइतकी झेप घेण्याच्या महत्त्वाकांक्षेसाठी. टागोर , विवेकानंद , रामन , डॉ. भाभा , राजा रविवर्मा , योद्धा अब्दुल हमीद , अन् आजही आपल्या पुढे साक्षात तळपत असलेले राष्ट्रपती ���ब्दुल कलाम अर्मत्य सेन , रविशंकर , भारतरत्न लता मंगेशकर , डॉ. विजय भटकर , शिल्पकार सदाशिव साठे अशी कर्तृत्त्वाचे शतसूर्य शोधिताना शतआतीर् धन्य होत आहेतच ना\nजिजाऊसाहेब आणि शिवाजीराजे यांची चरित्रे मिळून एकच महान महाभारत आपल्यापुढे उभे आहे.\nजिजाऊसाहेबांच्या चरित्रात एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते. पाहा पटते का. शिवाजीराजांना त्यांनी पाळण्यापासून सिंहासनापर्यंत घडविलं. हाती छिन्नी- हातोडा घेतला तो प्रखर बुद्धिचा अन् सुसंस्काराचा , राजसंस्काराचा , स्वत: राजांना बोटाशी धरून राजांच्या सोळाव्या सतराव्या वयापर्यंत त्यांनी राज्यकारभाराचे अन् राजरणनीतीचे मार्ग हारविले. स्वत: न्याय आणि राज्यकारभार केला. नंतर आपण स्वत: राजव्यवहारातून अलगद पावले टाकीत त्या बाजूला होत गेल्या. राजांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अन् राजांच्या अनुपस्थितीत , विशेषत: आग्ऱ्याच्या भयंकर संकट काळात , स्वराज्याचा संपूर्ण राज्यकारभार स्वत: पाहिला. अगदी चोख.\nकुठेही काहीही कमी न पडू देता. अन् नंतर संपूर्ण प्रसन्न मनाने आणि समाधानाने त्यांनी राज्यकारभारातून निवृत्ती घेतली. पाहा आपण : इ. स. १६७० पासून पुढे याच क्रमाने जिजाऊसाहेबांचे जीवनचरित घडत गेले की नाही गोष्टी सांगेन युक्तिच्या चार हीच भूमिका त्यांची दिसून येते. मोह , लोभ , उपभोग , सत्तेची हाव इत्यादी विषारी पदार्थांचा त्यांनी स्वत:ला कधी स्पर्शही होऊ दिला नाही. त्यांच्या तेजाचे वलय हे हिंदवी स्वराज्याच्या मागे शेवटपर्यंत फिरत मात्र राहिले. कवी जयराम पिंड्ये यांनी लिहून ठेवल्याप्रमाणे खरोखर जिजाऊसाहेबांचे जीवन कादंबिनिवत् जगजीवनदान हेतूनेच भरून राहिले होते. त्यांच्या जीवनाला रंगच द्यायचा असेल , तर तो भगवा रंगच द्यावा लागेल.\nसत्ता , संपत्ती , तारुण्य , सौंदर्य आणि आयुष्य याचा कुणी मोह धरू नये. हे सारं वा यातील काही प्राप्त झाले तर त्याचा योग्य तो उपयोग करावा. ते आज असते , उद्या संपते. शिल्लक राहतो तो त्याचा ‘ कसा उपयोग केला ‘ तो इतिहास.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछा��� है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचन��स प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2171", "date_download": "2019-12-06T16:37:38Z", "digest": "sha1:3CTZLWYKHIBXH435AZAHETCADD6TGLNN", "length": 4842, "nlines": 81, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत सोयराबाई��े अभंग - संग्रह १| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंत सोयराबाईचे अभंग - संग्रह १ (Marathi)\nपरमात्म्याशी जवळीक साधण्याचा मार्ग संतांनी अभंगातून प्रभावीपणे सांगितला.\nहीन मी काय वानूं देवा \nअवघा रंग एक झाला \nदेहासी विटाळ म्हणती सक...\nमाय तूं माउली अनाथाची ...\nजन तें आंधळे भुलले पैं वा...\nवाउगें घरदार वाउगा संसार ...\nबैसोनी एकांती बोले गुजगोष...\nगर्जती नाचती आनंदे डोलती ...\nआनंद सोहळा आषाढी पंढरी \nमाझें माझें म्हणुनी गुंतल...\nकोण या पांगिला होईल संसार...\nआमची तो दशा विपरीत झाली \nजें तुम्हां कळें तें करा ...\nयेई वो विठठले येई लवकरी \nमाझें मन तुमचे चरणीं \nकां वा उदास मज केलें \nकिती किती बोलूं देवा \nकिती शिणताती प्रपंच परमार...\nसलगीनें बहु बो लिलें उत्त...\nआमुचे सुखदु :ख कोण दुजा व...\nशिणल्या भागल्यांचा तूंचि ...\nसंता ची तो खूण बाणली तुमच...\nहीन दीन म्हणोनी कां गा म...\nनामेचि तरले नर आणि नारी \nनामाचा भरंवसा मानिलासे सा...\nना माचें चिंतन करा सर्वका...\nआणिक देवाचे न करा साधन \nनामाचे चिंतन अखंड जया वाच...\nनामेचि पावन होती जगीं जाण...\nसदा सर्व काळ नामाचा छंद ...\nसुखाचें हें नाम आवडीनें ग...\nनवल पाहा नामाचें विंदान ...\nसुलभ सोपे वाचे नाम गातां ...\nजयाचिये वाचे विठोबाचे नाम...\nकळिकाळ कांपे नाम उच्चारित...\nकिती हें सुख मानिती संसार...\nकिती हे मरती किती हे रडती...\nपंच ही भूते अवघा त्यांचा ...\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-thif-come-back-240585", "date_download": "2019-12-06T15:34:57Z", "digest": "sha1:NPU2M75NQYPX3IYC25L4RJGKFEQSJ5OG", "length": 18386, "nlines": 241, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"आम्ही पुन्हा-पुन्हा येऊ...'! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nमंगळवार, 3 डिसेंबर 2019\nशिकलकड टोळीनंतर आता \"चड्डी- बनियान' गॅंगमधील चोरट्यांनी सुस्तावलेल्या पोलिसांना पुन्हा जागे करत \"आम्ही पुन्हा-पुन्हा येऊ' अशीच वर्दीच जणू दिली आहे. वलवाडी परिसरातील घरफोडीत सीसीटीव्ही फुटेजमधे \"चड्डी बनियान' गॅंगचे चार चोरटे कैद झाले आहेत.\nधुळे : पुढारी, पोलिस, न्यायालयनी कर्मचारी, व्यापारी, अशा समाजातील विविध घटकांची घरे \"टारगेट' केल्यानंतर चोरट्यांनी आता सीमेवरील जवानांच्या घरांकडे मोर्चा वळविला आहे. यात सशस्त्र चोरट्यांनी वलवाडी शिवारातील अक्षय कॉलनीत दागदागिन्यांसह सव्वा लाखाची घरफोडी केली, तर महिंदळे शिवारातील मीनाई कॉलनीत घरफोडीतून 80 हजारांचा ऐवज लांबविला. या दोन्ही घरफोड्यांमध्ये सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला.\nशिकलकर टोळी जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी सोडलेला सुटकेचा निःश्‍वास अवघ्या काही तासांपुरताच ठरला. शिकलकड टोळीनंतर आता \"चड्डी- बनियान' गॅंगमधील चोरट्यांनी सुस्तावलेल्या पोलिसांना पुन्हा जागे करत \"आम्ही पुन्हा-पुन्हा येऊ' अशीच वर्दीच जणू दिली आहे. वलवाडी परिसरातील घरफोडीत सीसीटीव्ही फुटेजमधे \"चड्डी बनियान' गॅंगचे चार चोरटे कैद झाले आहेत.\nशहरातील देवपूरमधील वलवाडीत शिवारात अक्षय कॉलनीत प्लॉट क्रमांक 15 मध्ये नीताबाई नेमीचंद पाटील (वय 29) यांचे वास्तव्य आहे. त्यांचे पती सैन्य दलात कार्यरत आहेत. श्रीमती पाटील बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. काल (ता. 1) मध्यरात्रीनंतर त्या घरी परतल्या असता घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी दरवाजाबाहेरील लोखंडी दरवाजाचा कडी- कोयंडा व मुख्य लाकडी दरवाजाची कडी कापून आत प्रवेश केला. घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममधील कपाट फोडले. कपाटातील चार तोळ्यांची सोन्याची पट्टीची माळ, सात हजारांची चांदीची लक्ष्मीची मूर्ती, 25 हजारांची रोकड असा एकूण एक लाख 32 हजारांचा ऐवज लंपास केला. सोन्याची आजच्या बाजारभावानुसार किंमत लक्षात घेतल्यास चोरट्यांनी दोन लाखांचा मुद्देमाल नेला. नीताबाई पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला असून, हवालदार शेख तपास करीत आहेत.\n\"सीसीटीव्ही'त चार चोरटे कैद\nश्रीमती पाटील या घरी आल्यानंतर आज पहाटे पश्‍चिम देवपूर पोलिसांना माहिती दिली. पश्‍चिम देवपूर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. पाटील यांच्या घराजवळील महेश पाटकर यांनी घराबाहेर लावलेल्या \"सीसीटीव्ही'त चौघे चोरटे कैद झाले. यात चड्डी बनियानमधील चार चोरट्यांनी घरफोडी केल्याचे दिसून येत आहे.\nसाक्री रोडवरील महिंदळे येथील मीनाई कॉलनीत शिवणकाम करणाऱ्या सविता अधिकार पाटील (वय 38) यांचे वास्तव्य आहे. 30 नोव्हेंबरला त्या बाहेरगावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. काल (ता. 1) सकाळी सातच्या सुमारास घरात चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचा कडी- कोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाट��तून 40 हजारांची रोकड, 12 ग्रॅमची सोन्याची मंगलपोत असा एकूण 47 हजारांचा ऐवज लंपास केला. मंगलपोतची किंमत आजच्या बाजारभावानुसार 45 हजारांवर असून एकूण 80 हजारांवर ऐवज चोरट्यांनी नेला. सविता पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला.\nचोरटे झाले पुन्हा सक्रिय\nशहरासह जिल्ह्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर चोरटे पुन्हा सक्रिय झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही त्यावर प्रतिबंध करण्यास किंवा गस्त वाढवून चोरट्यांना पकडण्यात पोलिस अपयशी ठरत आहेत. वाढत्या घटनांनी नागरिकांमध्ये मात्र भीती व्यक्त होत असून, पोलिसांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउघड्यावर शौचासाठी चक्‍क लोकप्रतिनिधीकडून निधी\nधुळे : केंद्र व राज्य सरकार स्वच्छ भारत योजनेअंतर्गत कोट्यवधींची निधी खर्च करते. वैयक्‍तिक शौचालये बांधून त्याचा वापर व्हावा, त्यासाठी लाखो रुपये...\nVIDEO : कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परतीची दारे बंद - बाळासाहेब थोरात\nनाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेकांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली परंतू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदललेल्या सत्ता...\nतरूण- तरूणींनी भरदिवसा हे काय केले...\nचोपडा : चोपडा शिरपूर जुना रोड लगत असलेल्या साई विहार अपार्टमेंटमध्ये भरदिवसा महाविद्यालयीन तरुण- तरुणी यांनी घरात प्रवेश करून मिरचीची पूड असलेला...\n16 कारखान्यांना मिळाला गाळपाचा परवाना\nऔरंगाबाद : मराठवाडा आणि खानदेशातील 19 साखर कारखान्यांनी गाळपासाठी परवाना मागितला होता. त्यापैकी 16 कारखान्यांना गाळपाचा परवाना देण्यात आला असून...\n#OnionPrice : 'या' कारणाने नवीन कांदा शंभरीच्या दिशेने सुसाट....\nनाशिक : डॉलरचा बुधवार (ता. 4)चा भाव 71 रुपये 57 पैसे असा राहिला असताना, या भावाला नवीन कांद्याने मागे टाकत किलोला शंभर रुपयांच्या दिशेने वाटचाल केली...\nआधी काम, नंतर निविदा\nधुळे : महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारातील सेप्टिक टॅंक स्थलांतरित करण्यासाठी महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. मात्र, हे काम निविदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्��ी प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10151", "date_download": "2019-12-06T16:00:58Z", "digest": "sha1:IZ5DHH3E3P6X2UXNDLPBI37CN4YR2B4F", "length": 32738, "nlines": 187, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nमहाराजांच्या जीवनातील अनेक घटना आणि मोहिमा यांचा वेग इतका विलक्षण दिसतो की , अशा प्रकरणांना नाव काय द्यावे त्याला पुन्हा तेच नाव द्यावेसे वाटते ‘ आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ‘ खरं म्हणजे महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र हे पर्यायी नाव झाले.\nमोगलांविरुद्ध महाराजांनी सिंहगड मिळवून मोहिम सुरू केली. दि. ४ फेब्रुवारी १६७० अन् लगेच मराठी सैन्याचे क्षेपणास्त्र सुटले. पुरंदरच्या पराभवी तहाच्या या क्षेपणास्त्राने ठिकऱ्या उडविल्या. औरंगजेबाला दिलेले सर्व किल्ले महाराजांनी परत जिंकले. त्यांनी स्वत: जिंकलेला किल्ला कर्नाळा. दि. २२ जून १६७० म्हणजे चार फेब्रुवारी ते २२ जून अवघ्या पाच महिन्यात हा प्रचंड झपाटा शिवसैन्याने दाखवला. पावसाळा सुरू झाला. लढणारे सैन्य शेतात राबू लागले. ऑक्टोबर १६७० प्रारंभी म्हणजेच दसऱ्याला मोहिमा पुन्हा शिलंगणाला निघाल्या. पंधरा हजारा स्वारांची फौज कल्याणहून सुरतेच्या रोखानं रोरावत निघाली आणि ऐन दिवाळीत मराठी फौज सुरतेत शिरली. सुरत स्वारीची ही दुसरी आवृत्ती दिवाळीच्या प्रकाशात प्रसिद्ध होत होती. मात्र पहिल्या सुरत स्वारीपेक्षा (इ. स. १६६४ जानेवारी) ही दुसरी स्वारी लढायांनी गाजली.\nसर्व प्रतिकारांना तोंड देतदेत सुरतेची सफाई मराठे करीत होते. नेहमीप्रमाणे इंग्रजांनी आपल्या वरवारींचे रक्षण केले. मराठ्यांची इंग्रजांची गोळाबारी चालूच होती. तरीही इंग्रज वाकेनात. पण आपण फार हट्टाला पेटलो तर मराठे आपला सर्वनाश करतील हे इंग्रजांच्या लक्षात आले. त्यांचा प्रमुख स्ट्रीनशॅम मास्टर याने नमते घेऊन आपला वकील नजराण्यासह महाराजांकडे पाठविला. या नजराण्यात उत्कृष्ट तलवारी आणि मौल्यवान कापडही होते. महाराज एवढ्याने सुखावणार नव्हते. पण अधिक वेळ व आपली अधिक माणसे खचीर् घालून आत्तातरी इंग्रजांकडून अधिक फारसे मिळणार नाही , फक्त जय मिळेल हे लक्षात घेऊन महाराजांनी इंग्रजांशी चाललेले रणांगण थांबविले. मुख्य कारण म्हणजे महाराजांना झपाट्याने सुरतेहून निघून जाणे जरुरीचे होते. नाहीतर मोगलांच्या फौजा जर आल्या , तर संपत्तीच्याऐवजी जबर संघर्षच समोर उभा राहील. मूळ हेतू सफळ होणार नाही हे लक्षात घेऊन महाराज थांबले. सुरतेतली संपत्ती (नक्की आकडा सांगता येत नाही) घेऊन महाराजांनी नासिकच्या दिशेने कूच केले. ही दिवाळी आनंदाची आणि सुख समृद्धीची झाली.\nपूर्वी महाराज सुरतेवर येऊन गेले होते हे लक्षात असूनही औरंगजेबाने सुरतेच्या संरक्षणाची विशेष व्यवस्था केलेली नव्हती. सावध होते आणि कडवेपणाने वागले ते इंग्रजच. या त्यांच्या कडवेपणाचा परिणाम म्हणजे , याच सुरतेचे ते पंच्याऐंशी वर्षांनी म्हणजे इ. स. १७५६ मध्ये सत्ताधारी पूर्ण मालक बनले. सुरतेचा इंग्रज अधिकारी स्ट्रीनशॅम मास्टर हा जेव्हा इंग्लंडला परत गेला. तेव्हा लंडनमध्ये त्याचा ‘ राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविणारा शूर नेता ‘ म्हणून सुवर्णपदक देऊन सत्कार करण्यात आला.\nत्या सीवाने दुसऱ्यांदा आपली बदसुरत केली याचा राग औरंगजेबाला आलाच. तहात मिळविलेले सर्व किल्ले आणि मुलुख सीवाने घेतलेच होते. आता सुरतेत आपली त्याने बेअब्रुही केली याचा हिशेब औरंगजेबाच्या डोळ्यापुढे उभा राहिला होता. आग्ऱ्यात आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने वागलो , त्याचे अपमान केले , त्याला कैदेत टाकले , त्याला ठार मारण्याचे बेत केले त्याचा हा सीवाने घेतलेला सूड होता हे औरंगजेबाच्या लक्षात आले.\nशाही वाढदिवसाच्यादिवशी सीवाने अर्पण केलेला सोन्याच्या मोहरांचा नजराणा आणि केलेले मुजरे औरंगजेबाला फार फार महागात पडले.\nमहाराज सुरतेच्या संपत्तीसह व फौजेसह बागलाणात (नासिक जिल्हा , उत्तर भाग) पोहोचले. सुरतेवरच्या या दुसऱ्या छाप्याची बातमी औरंगाबाद , बुऱ्हाणपूर , अहमदाबाद इत्यादी ठिकाणी पोहोचली होती. बुऱ्हाणपुराहून दाऊदखान कुरेशी झपाट्याने महाराजांना अडविण्यासाठी निघाला आणि त्याने वणी दिंडोरीच्या जवळ महाराजांना रात्रीच्���ा अंधारात गाठले. ही कातिर्की पौणिर्मेची रात्र होती. दि. १६ ऑक्टोबर १६७० . भयंकर युद्ध पेटले. दाऊदखान , इकलासखान , रायमकरंद , संग्रामखान घोरी , इत्यादी नामवंत मोगली सरदार महाराजांवर तुटून पडले होते. आणलेली संपत्ती सुखरूप सांभाळून आलेला हा प्रचंड हल्ला फोडून काढण्याचा महाराजांचा अवघड डाव , साऱ्या मराठ्यांनी एकवटून यशस्वी केला. रात्रीपासून संपूर्ण दिवस ( दि. १७ ऑक्टोबर) हे भयंकर रणकंदन चालू होते. अनंत हातांची ती वणीची सप्तश्रृंग भवानी जणू मराठ्यांच्या अनंत हातात प्रवेशली होती. मोगली सैन्याचा प्रचंड पराभव झाला. महाराज स्वत: रणांगणात झुंजत होते. कातिर्केच्या पौणिर्मेसारखंच महाराजांना धवल यश मिळाले. मोगलांचा हा प्रचंड पराभव होता. आपल्या हे लक्षात आलं ना , की ही लढाई मोकळ्या मैदानावर झाली. गनिमी काव्याया छुप्या छाप्यांच्याही पलिकडे जाऊन मोकळ्या मैदानात अन् रात्रीच्या अंधारातही महाराज अन् मावळे झुंजले अन् फत्ते पावले.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धा���ा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर��शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाल��� भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शि��स्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2172", "date_download": "2019-12-06T16:13:45Z", "digest": "sha1:DZNE3URTBM22OGCJ3KQSAMSCI43KXIMB", "length": 2196, "nlines": 43, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत सोयराबाईचे अभंग - संग्रह २| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंत सोयराबाईचे अभंग - संग्रह २ (Marathi)\nसंत सोयराबाईंच्या अभंगातून विठ्ठलाशी जवळीक साधण्याचा मार्ग सापडतो.\nदेखोनी आंधळे कां बा जन हो...\nयाचिये संगतीं अपायचि मोठा...\nकोण दुजा वारी शीण \nबहुता परी वानितसें देवा \nउदारा पंढरिराया नको अंत प...\nआजि माझा सर्व पुरवा नवस ...\nऐशा आनंदात एक मासवरी \nपुसोनी सर्वांसी निर्मळा न...\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/premay-namaha/", "date_download": "2019-12-06T16:35:30Z", "digest": "sha1:XHABHPJZSGTTWL7CIH55TZT5UBEBJ4KK", "length": 11318, "nlines": 99, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "२४ फेब्रुवारीपासून म्हणा ‘प्रेमाय नमः’ | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome चित्रपट आगामी चित्रपट २४ फेब्रुवारीपासून म्हणा ‘प्रेमाय नमः’\n२४ फेब्रुवारीपासून म्हणा ‘प्रेमाय नमः’\non: February 19, 2017 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधीNo Comments\nनिखळ प्रेम, श्रावणातल्या वाऱ्याचा मंद झुळुकेने स्पर्श केल्यानंतर मोहोरलेल्या गुलाबाच्या त्या नाजुक पाकळीची अनुभूती प्रेमाची अनेक रूपं आजतागायत रुपेरीपडद्यावर साकारली गेली आहेत व पुढेही अवतरतील. अशीच एक बहारदार नवीकोरीप्रेमकथा येऊ घातली आहे ‘प्रेमाय नमः’ च्या रूपात. अतिशय निराळी पण मोहक,उत्कट पण शीतल, तीव्र पण नाजूक आणि गंभीर पण मजेशीरसुद्धा.\nएका गर्भश्रीमंत कुटुंबातील मुलगा प्रेम (देवेंद्र चौगुले) जो वयोमानाप्रमाणे खट्याळ, अल्लड आहे पण तेव्हडाच संस्कारीही आहे व त्याचे आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेम आहे. जेव्हा प्रीती (रुपाली कृष्णराव) त्याच्या समोर येते तेव्हां तिला पाहून, तिच्यासौंदर्याला भाळून पहिल्याच नजरेत प्रेमात पडतो. जणू काही आज वारा वाहतोय, त्या माळरोपाच्या लयीत आणि तुझंच नाव येतंय माझ्या प्रत्येक नव्या ओळीत.. परंतु प्रीतीकाही प्रेमला हवा तसा प्रतिसाद देत नाही. पण नियती त्यांना वारंवार समोरासमोर आणत राहते, तेही गमतीशीर घटनांद्वारे. त्या दोघांच्या कुटुंबातील जुनी दोस्ती व जुन्या नात्यांमुळे प्रेम आणि प्रीतीमध्ये मैत्री होते व त्याचे रूपांतर प्रेमात कधी होते हे दोघांच्याही ध्यानात येत नाही. प्रीतीवर जीवापाड प्रेम करण्याऱ्या प्रेमच्या घरी एकगोड निमंत्रण येते आणि त्या उस्तवामध्ये त्याच्यासमोर एक धक्कादायक वास्तव उभे राहते जे त्याच्या कल्पनेपलीकडचे असते.\nदुष्काळात तेरावा महिना म्हणतात त्याप्रमाणे प्रीतीही प्रेमसमोर एक पेच निर्माण करते. ते गोड निमंत्रण कुठलं आणि काय होतं प्रेम आणि प्रीतीच्या प्रेमाचं काय होतं प्रेम आणि प्रीतीच्या प्रेमाचं काय होतं प्रेम संस्कार, कर्तव्य आणि प्रेम यामधील कोणाची निवड करतो प्रेम संस्कार, कर्तव्य आणि प्रेम यामधील कोणाची निवड करतो या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजे ‘प्रेमाय नमः’.\nखरंतर हा चित्रपट म्हणजे उत्कट प्रेमभावना आण��� आदर्शवादी संस्कार ह्यांच्या नाजूक कात्रीत सापडलेल्या एका तरुणाची संवेदनशील प्रेमकथा आहे. दिग्दर्शक जगदीश वठारकरांनी कथा, पटकथा, संगीत, लोकेशन्स ई. मध्ये वेगळेपण आणण्याचा स्तुत्य प्रयत्न केलाय. उदा. त्याने मराठी चित्रपटसृष्टीतील इतिहासात प्रथमच एक रोमँटिक गाणे खोल पाण्याखाली चित्रित केले आहे जो चित्रपटाचा महत्वाचा यू एस पी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रेमाय नमः हा मराठीतील एकमेव चित्रपट आहे , ज्याने हिंदीच्या धर्तीवर स्वतःचा भन्नाट असा ऑफशियल गेम लाँच केलाय. हा गेम प्ले स्टोरवर उपलब्ध आहे.\nउत्तम चोराडे निर्मित प्रेमाय नमः चे प्रेसेंटर आहेत विजय शिंदे, जितेंद्र जोशी व महेश जोके. कथा लिहिली आहे के. शशिकांत यांनी व चंद्रशेखर जनावडेंच्या गीतांवर स्वरसाजचढवलाय संगीतकार के. संदीपकुमार- चंद्रशेखर जनावडे यांनी. देवेंद्र चौगुले व रुपाली कृष्णराव ह्या प्रमुख जोडीबरोबर प्राची लालगे, सुरेखा कुडची, प्रकाश धोत्रे, भरत दैनी, सायली मगदूम, स्नेहालराज यांनी अभिनयाची धुरा सांभाळलीय.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/mayor-deputy-mayor-change-movement-start-in-jalgoan-municipal-corporation/articleshow/70063487.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-12-06T15:07:04Z", "digest": "sha1:ZYUBE64KQUJPUHZTEZ6DNQZXHKQC4V3G", "length": 14322, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon news News: महापौर, उपमहापौर बदलाच्या हालचाली - mayor, deputy mayor change movement start in jalgoan municipal corporation | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nमहापौर, उपमहापौर बदलाच्या हालचाली\nमहा��ालिकेत पहिल्यांदाच भाजपची सत्ता आल्यानंतर महापौरपदासाठी रस्सीखेच निर्माण झाली होती. त्यामुळे प्रत्येकी दहा महिने याप्रमाणे महापौरपदाची मुदत पक्षांतर्गत ठरली होती. पहिली संधी सीमा भोळे यांना मिळाली. त्यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ दि. १८ जुलै रोजी संपत असल्याने महापौर व उपमहापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांनी त्यासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.\nमुदत संपत असल्याने इच्छुकांची फिल्डिंग\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nमहापालिकेत पहिल्यांदाच भाजपची सत्ता आल्यानंतर महापौरपदासाठी रस्सीखेच निर्माण झाली होती. त्यामुळे प्रत्येकी दहा महिने याप्रमाणे महापौरपदाची मुदत पक्षांतर्गत ठरली होती. पहिली संधी सीमा भोळे यांना मिळाली. त्यांचा दहा महिन्यांचा कार्यकाळ दि. १८ जुलै रोजी संपत असल्याने महापौर व उपमहापौर बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. इच्छुकांनी त्यासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.\nमहापालिका निवडणुकीत प्रथमच भाजपला पूर्ण बहुमत मिळून त्यांचे ५७ नगरसेवक निवडून आले. त्यानंतर १८ सप्टेंबर २०१८ रोजी महापौरपदी सीमा भोळे तर उपमहापौरपदी डॉ. अश्विन सोनवणे यांची वर्णी लावण्यात आली होती. इतरांनादेखील संधी मिळावी म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी महापौर, उपमहपौरपदासह सभागृहनेतेपद हे दहा महिन्यांसाठी देण्याचे ठरविले होते. येत्या १८ जुलै रोजी महापौर व उपमहपौरपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे आतापासून इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. काही नगरसेवकांकडून याबाबत ज्येष्ठ नेत्यांकडे शब्द टाकला जात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शब्द दिला असल्याने दहा महिने पूर्ण होताच विद्यमान महापौर व उपमहापौर यांचे राजीनामे घेऊन ठरल्याप्रमाणे इतरांना संधी देणार असल्याची चर्चा महापालिकेच्या राजकीय गोटात आहे.\nआगामी काळात विधानसभा निवडणूक असल्याने या निवडणुकीत जळगाव शहरची जागा शिवसेनेकडे जाते की, भाजपाकडे यावरदेखील महापौर बदलाचे राजकारण अवलंबून असल्याचे सांगितले जात आहे. ही जागा शिवसेनेकडे गेल्यास भाजपचे आमदार सुरेश भोळे यांच्या पत्नी सीमा भोळे यांना मुदत वाढण्याची शक्यता असल्याचेही भाजप गोटातून बोलले जात आहे. दरम्यान, दहा महिन्यांचे ठरल्याप्रमाणे महापौर व उपमहापौर राजीनामा देतील अशी आशा इच्छुकांना असल्याने त्यांच्याकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. भारती सोनवणे, अ‍ॅड. शुचिता हाडा, ज्योती चव्हाण व उज्ज्वला बेंडाळे या चार नगरसेविका महापौरपदाच्या स्पर्धेत आहेत. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हेच घेणार आहेत.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nज्यांच्याविरोधात संघर्ष केला त्यांच्यासोबत घरोबा: खडसे\nभाजपचे माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचे निधन\nधरसोडीमुळे शिवसेनेवर ‘ही’ वेळ: एकनाथ खडसे\nमी अजित पवारांसोबतच : आ. अनिल पाटील\nबाइकचोरीच्या गुन्ह्यातील सराईत जेरबंद\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमहापौर, उपमहापौर बदलाच्या हालचाली...\nबँक खाती सीलप्रकरणी सुनावणी शुक्रवारी...\nकंटनेर मधोमध तुटतो तेव्हा......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/servants-are-destroying-the-house/articleshow/71147074.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-06T16:03:28Z", "digest": "sha1:67V2YE4OTLE6ORTFUQNOQ45B3J2VPIFN", "length": 18475, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: नोकरच ठरताहेत घरचे भेदी - servants are destroying the house | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nनोकरच ठरताहेत घरचे भेदी\nसुरक्षारक्षकानेच मालक नसताना घरफोड्या करून ऐवज चोरला, नोकरानेच घरातील ऐवज लांबविला, मोलकरणीने दागिने चोरले, दुकानात ठेवलेल्या कामगाराने पैशाचा अपहार केला, अशा अनेक घटना दररोज नागरिकांच्या कानावर पडू लागल्या आहेत.\nनोकरच ठरताहेत घरचे भेदी\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nसुरक्षारक्षकानेच मालक नसताना घरफोड्या करून ऐवज चोरला, नोकरानेच घरातील ऐवज लांबविला, मोलकरणीने दागिने चोरले, दुकानात ठेवलेल्या कामगाराने पैशाचा अपहार केला, अशा अनेक घटना दररोज नागरिकांच्या कानावर पडू लागल्या आहेत. शहरात चोऱ्या, घरफोड्या, फसवणुकीचे प्रकार वाढत असताना त्यामधील आरोपी नोकर, सुरक्षारक्षक असल्याचे आढळून येत आहेत. त्यामुळे नोकरावर किती विश्वास ठेवायचा अशी स्थिती शहरात निर्माण झाली आहे. काही वेळा तर नोकरांकडून मालकांना मारण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही घटनांमध्ये नोकरांनी दिलेल्या माहितीवरून लूटमार, चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नोकर, सुरक्षारक्षक हेच घरातील भेदी ठरत असून त्यांना कामावर ठेवताना नागरिकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.\nपुणे शहराचा विस्तार वाढत असून या ठिकाणी नोकरी, शिक्षणाच्या निमित्ताने येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे, व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे घरात, व्यवसायाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोकरांची गरज आहे. शहरात घरांमध्ये काम करणाऱ्या नोकरांचे प्रमाणही मोठे आहे. आजारी असलेल्या व्यक्तींची देखभाल करण्यासाठी खास अटेंडंटची मागणी वाढत आहे. पुण्यात परराज्यातून वेगवेगळ्या क्षेत्रात कारागीर म्हणून अनेक नोकर काम करत आहेत. व्यवसायाचा व्याप वाढत असल्याने मालकदेखील त्यांचा भार कमी करून नोकरांवर थोडीशी जबाबदारी टाकतात. बहुतांश कामगार विश्वासू व प्रामाणिक असल्याने मालक बिनधास्त असतात. त्यांच्या जीवावर व्यवसाय सोडून ते बाहेरची कामे करतात. पण, हा अतिविश्वास मालकांच्याच अंगलट येत असल्याचे काही घटनांवरून दिसून येत आहे. लालचेला बळी पडून नोकरांकडून थेट लाखोंचा ऐवज घेऊन पोबारा केल्याचा अनेक प्रकार समोर येत आहेत. अलिकडे या घटना वाढू लागल्या आहेत.\nशहरांत महिन्याला पूर्वी पाच ते सहा घटना घडत होत्या. पण, अलिकडे महिन्याला साधारण अशा स्वरूपाच्या दहा घटना समोर येऊ लागल्या आहेत. अनेक नोकरांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसते; पण त्यांना दररोज दिसणारी मोठी रक्कम, सोन्याचे दागिने या लालसेला बळी पडून ते चोरी करतात. कधी-कधी यातून कामगार मालकाच्या जिवावर उठल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे नोकरांच्या हालचालींवर, वागण्यावर नजर ठेवून मालकांनी सावधान होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नोकर ठेवताना पारखून घेण्याशिवाय आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास टाकताना अनेक वेळा विचार करावा लागणार आहे. त्यांची संपूर्ण माहिती घेऊन नोकरांना कामावर ठेवावे, असे आवाहन पोलिसांकडून केले जाते. पण, ज्या वेळी गुन्हा घडतो, त्या वेळी नोकराची पूर्ण माहिती मालकांकडे नसल्याचे समोर आले आहे.\nकोट्यवधीच्या घरफोड्यांतील नोकर पसारच\nखडकी येथे एका वकिलाच्या बंगल्यात ठेवलेल्या सुरक्षारक्षकानेच ३५ लाखांची घरफोडी केली होती. त्यानंतर काही दिवसांनंतर कर्वेनगर येथील एका व्यावसायिकाच्या बंद फ्लॅटमध्ये एक कोटी ११ लाख रुपये चोरून नेले. या घटनेत देखील सुरक्षारक्षक, त्याची पत्नी व पूर्वीच्या सुरक्षारक्षकाचा सहभाग असल्याचे आढळून आले. या घटनेनंतर काही दिवसांमध्येच मार्केटयार्ड येथे व्यावसायिकाच्या बंगल्यात नेमलेल्या सुरक्षारक्षकाने ५२ लाखांची घरफोडी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या सर्व घटनांमधील आरोपी असलेल्या सुरक्षारक्षकांची काहीच माहिती मालकांकडे नसल्याचे आढळून आले आहे. यामधील खडकीतील वकिलाच्या घरी चोरी करणाऱ्यांना पकडले. पण, तर दोन घटनांमध्ये दीड कोटींचा ऐवज घेऊन पसार झालेले नोकर अद्याप देखील पोलिसांना सापडलेले नाहीत.\nनोकर ठेवताना त्याचे संपूर्ण नाव, पत्ता व संपर्क क्रमांक घेऊन ठेवा.\nराहण्याचे मूळ ठिकाण आणि त्याच्या कुटुंबीयांची माहिती घ्या.\nपरिसरातील ओळखणाऱ्या दोघांची नावे, पत्ता व दूरध्वनी क्रमांक घ्यावा.\nपासपोर्ट फोटो व शक्य झाल्यास त्याच्या बोटाचे ठसे घेऊन ठेवा.\nनोकराचे पोलिस व्हेरिफिकेशन करून घ्यावे.\nनोकरासमोर पैशांचे व्यवहार किंवा संपत्तीचे प्रदर्शन टाळवे.\nकपाटाच्या चाव्या नोकराच्या हाती लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्लास्टीक टॅगने गळफास घेऊन टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nपुणे: 'पबजी'च्या आहारी गेले��्या १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपुणे: 'या' अभिनेत्रीला खंडणीच्या गुन्ह्यात अटक\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nइतर बातम्या:नोकराचे पोलिस व्हेरिफिकेशन|नोकरच ठरताहेत घरचे भेदी|नोकर|चोरी|Theft|servants are destroying the house|servants|Servant's Police Verification\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनोकरच ठरताहेत घरचे भेदी...\nपुण्यात फालूद्यात सापडले ब्लेड...\nअस्थीरोग तज्ज्ञ डॉ. खुर्जेकर यांचा अपघातात मृत्यू...\nजयकर बंगल्यात अभिजात चित्रपटांचा आनंद \nबारामतीत कलम ३७० आहे का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/modi-government-is-most-corrupted-government-in-country-criticized-congress-leader-and-former-cm-prithviraj-chavan-in-pune/articleshow/63900230.cms", "date_download": "2019-12-06T16:16:55Z", "digest": "sha1:ZHAZGLIVKJHKWJ4DPPSNHO6Y5QEO4QEW", "length": 14165, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Prithviraj Chavan: modi govt: मोदी सरकार सर्वात भ्रष्ट- पृथ्वीराज चव्हाण - modi government is most corrupted government in country criticized congress leader and former cm prithviraj chavan in pune | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nmodi govt: मोदी सरकार सर्वात भ्रष्ट- पृथ्वीराज चव्हाण\n'मोदींनी विकासाच्या वल्गना केल्या. ना खाउंगा, ना खाने दुंगा, हे त्यांचे निवडणुकीतील वाक्य होते. पण मोदी सरकार हे आत्तापर्यंतच्या सर्व सरकारांमधील भ्रष्ट सरकार आहे. त्यांची प्रकरणे काढायला वेळ पुरणार नाही', अशा शब्दा�� माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकार जोरदार टीकास्त्र सोडले.\nmodi govt: मोदी सरकार सर्वात भ्रष्ट- पृथ्वीराज चव्हाण\n'मोदींनी विकासाच्या वल्गना केल्या. ना खाउंगा, ना खाने दुंगा, हे त्यांचे निवडणुकीतील वाक्य होते. पण मोदी सरकार हे आत्तापर्यंतच्या सर्व सरकारांमधील भ्रष्ट सरकार आहे. त्यांची प्रकरणे काढायला वेळ पुरणार नाही', अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकार जोरदार टीकास्त्र सोडले. पुण्यातील वसंतदादा सेवा संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात '२०१४ नंतरचा भारताचा विकास किती खरा, किती खोटा' या विषयावर चव्हाण बोलत होते. राफेल विमान खरेदी घोटाळा हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळा आहे असे म्हणत चव्हाण थेट मोदींनाचा लक्ष्य केले.\nराफेल विमान खरेदी घोटाळ्याबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, २००६ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने १२६ विमाने खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार केला. युरो फायटर आणि राफेल ही विमाने खरेदी करण्याचे २०११ मध्ये ठरले. पुढे भारत आणि फ्रान्स मध्ये सरकारे बदलली. मोदी सरकारने व्यवहार बदलला. मोदी एकटे फ्रान्सला गेले. त्यांच्यासोबत कमिटी नव्हती. त्यांनी ३६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय घेतला. आमच्यावेळी विमानाची किंमत ५८० कोटी होती, मग या सरकारच्या काळात ती १७०० कोटी कशी झाली, असा सवाल करत चव्हाण यांनी या विमानांची खरी किंमत दडवली जात असल्याचा गंभीर आरोपही केला.\n'राफेल विमान खरेदीचा व्यवहार नेमका काय आहे, हे मोदींनी सांगितले पाहिजे. मात्र याबाबत माहिती उघड करायची नाही अशी अट घातली गेली आहे, असे म्हणत विमानांची किंमत गुप्त ठेवण्याचा विचार कुणाचा आहे, त्याबाबत संसदेला का सांगितले जात नाही, असे प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केले. प्रत्येक विमानामागे एक हजार कोटी रुपये इतकी किंमत वाढली आहे, असे नमूद करत, हे ३६ हजार कोटी कुठे गेले, असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. राफेल विमान खरेदी घोटाळा हा सर्वात मोठा घोटाळा आहे असे सांगत याबाबतचा व्यवहार सामान्य माणसाला कळलाच पाहिजे असेही ते म्हणाले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्लास��टीक टॅगने गळफास घेऊन टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nपुणे: 'पबजी'च्या आहारी गेलेल्या १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपुणे: 'या' अभिनेत्रीला खंडणीच्या गुन्ह्यात अटक\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nइतर बातम्या:सर्वात भ्रष्ट सरकार|मोदी सरकार|पृथ्वीराज चव्हाण|Rafale deal|Prithviraj Chavan|Modi government|corrupt govt\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nmodi govt: मोदी सरकार सर्वात भ्रष्ट- पृथ्वीराज चव्हाण...\nगळफास बसून लहानग्याचा मृत्यू...\nकोयत्याने वार करून लांबवली सोनसाखळी...\n‘पीएमपी’ला मिळणार७.३७ कोटींचा निधी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mhnmk.com/missionmpsc", "date_download": "2019-12-06T16:08:30Z", "digest": "sha1:H27OAX6MZW6XTDUVWJATSZMSC6SWHJ3U", "length": 5565, "nlines": 66, "source_domain": "mhnmk.com", "title": "mission mpsc Jobs Information News Updates - mh nmk", "raw_content": "\nसर्व जाहीराती एकाच ठिकाणी NMK :\n☞ प्रगत संगणन विकास केंद्रात 102 जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com on 6 Dec, 2019)\n☞ स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2019 ( www.missionmpsc.com on 4 Dec, 2019)\n☞ वडिल कोर्टात होते शिपाई, आता मुलगी बनली ‘न्यायाधीश’, ( www.missionmpsc.com on 3 Dec, 2019)\n☞ महाराष्ट्र कृषी सेवा पूर्वपरीक्षा मराठी प्रश्न विश्लेषण ( www.missionmpsc.com on 2 Dec, 2019)\n☞ ‘एमपीएससी’ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ( www.missionmpsc.com on 2 Dec, 2019)\n☞ चालू घडामोडी सराव प्रश्न ३ : १८ – २४ नोव्हेंबर २०१९ ( www.missionmpsc.com on 1 Dec, 2019)\n☞ एमपीएससी : महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा – मुख्य परीक्षा आणि मुलाखत ( www.missionmpsc.com on 29 Nov, 2019)\n☞ अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 75 जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com on 27 Nov, 2019)\n☞ उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 1104 जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com on 27 Nov, 2019)\n☞ हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये 72 जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com on 26 Nov, 2019)\nMahanews mission mpsc Updates Get Online SarkariJobs - सरकारी नौकरी जाहिराती, PrivateJobs - खाजगी नौकरी जाहिराती, Central Govt Jobs - केंद्र-शासित नौकरी जाहिराती, AdmitCards - प्रवेशपत्र सुचना, News Results - ताज्या बातम्या निकाल, Marathi Old Exam online Practice Mock Test - ऑनलाईन अभ्यासिका चालु घडामोडी, Marathi gk - सामान्य ज्ञान लेख विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/specification", "date_download": "2019-12-06T15:53:17Z", "digest": "sha1:CUGGNBTLPKYZ6NMWOY56JJP3M7ULTV3X", "length": 8229, "nlines": 114, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "specification Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nबजाजची नवी बाईक लाँच, किंमत फक्त…\nदेशातील सर्वात मोठी बाईक कंपनी बजाज ऑटोने (Bajaj Auto) CT110 मॉडल भारतात लाँच केलं आहे. CT बाईक पहिल्यापासून बाजारात उपलब्ध असून त्यामध्ये 100CC इंजन दिले आहे.\nगुगल पिक्सल 4 आणि 4 XL मध्ये 6 जीबी रॅम, ‘या’ महिन्यात लाँच होणार\nगुगलचा बहुप्रतीक्षित स्मार्टफोन पिक्सल 4 आणि पिक्सल 4 XL लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन ऑनलाईन लिक झालेले आहेत.\nVIVO Y3 लाँच, ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, पाहा किंमत…\nमुंबई : विवोने नवीन स्मार्टफोन VIVO Y3 लाँच केला आहे. Y सीरिजच्या नव्या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा ग्रेडिअंट डिझाईन दिली आहे. पीकॉक ब्लू आणि पीच\nमुंबईत सचिनच्या हस्ते BMW लाँच, किंमत तब्बल…\nमुंबई : बीएमडब्ल्यू इंडियाने आज (16 मे) एक्स 5 मॉडल भारतात लाँच केले. बीएमडब्ल्यू इंडियाने भारतात एक्स 5 चे तीन व्हेरिअंट लाँच केले आहेत. भारतात\nनोकियाचा नवा फोन लवकरच बाजारात, लाँचिंगचा मुहूर्त ठरला\nमुंबई : नोकिया कंपनी 7 मे रोजी भारतात नोकिया 4.2 स्मार्टफोन लाँच करणार आहे. एचएमडी ग्लोबलने ट्विटरवर टीजर व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली. या व्हिडीओमध्ये\nसॅमसंगचा Galaxy S10 आणि S10+ प्लस लाँच, पाहा किंमत आणि फीचर…\nमुंबई : सॅमसंगने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को येथील एका कार्यक्रमात नवीन स्मार्टफोन Galaxy S10 सीरिजचा फोन लाँच केला आहे. यावेळी सॅनसंगने Galaxy S10 आणि S10+ च्या व्यतिरीक्त\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/mumbai-kokan-vibhag/chief-minister-devendra-fadnavis-directs-the-classical-planning-of-the-panchaganga-river-flood-in-kolhapur-municipal-limits", "date_download": "2019-12-06T16:54:07Z", "digest": "sha1:IUG6RSPW65T76MI62XGYFSZ22YJA7H2M", "length": 12263, "nlines": 133, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | कोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nपंचगंगा नदीच्या पहिल्या टप्प्यातील 16.30 कि.मी लांबीमध्ये शिवाजी पूल ते राष्ट्रीय महामार्गावरील पूल या भागातील ब्लू लाईन व रेड लाईनचे सर्वेक्षण जलसंपदा विभागाने केले होते.\n कोल्हापूर महानगरपालिका हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूर रेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करावी असे निर्देश मुख्यमंत्र��� देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पंचगंगा नदीच्या पूर रेषेच्या आखणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पहिल्या टप्प्यातील 16.30 कि.मी लांबीमध्ये शिवाजी पूल ते राष्ट्रीय महामार्गावरील पूल या भागातील ब्लू लाईन व रेड लाईनचे सर्वेक्षण जलसंपदा विभागाने केले होते. तथापि या सर्वेक्षणाला क्रेडाई संस्था व कोल्हापूर असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट यांनी आक्षेप घेतला होता. यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. पूर रेषेचा फ्लड फ्रिक्वेन्सी अॅनेलॅसिस ही शास्त्रीय पद्धत वापरुन फेर सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यास आयआयटी पवई यांनी प्रमाणित केले आहे.\nज्या पूररेषेच्या भागात यापूर्वीच बांधकामे झाली आहेत, किंवा मंजुरी दिली आहे. तसेच जे क्षेत्र ना विकास विभागात येणार आहे, त्या जागामालकांचे नुकसान होऊ नये यासाठी जलसंपदा विभाग व नगरविकास विभागाने समन्वयाने स्वतंत्रपणे प्रकरण निहाय निर्णय घ्यावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे कोल्हापूर महानगर पालिकेने जलसंपदा विभागाकडून पूर रेषेबाबत मागणी घेऊन ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून घ्यावे व त्याचा उपयोग विकास आराखडा तयार करताना करावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या बैठकीला जलसंपदामंत्री गिरीष महाजन, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार, प्रकल्प सचिव सं.कृ घाणेकर, ज्येष्ठ संपादक प्रतापराव जाधव, क्रेडाई या संस्थेचे अध्यक्ष राजीव पारिख व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nजलसंपदा विभागाचे सचिव राजेंद्र पवार\nप्रकल्प सचिव सं.कृ घाणेकर\nज्येष्ठ संपादक प्रतापराव जाधव\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nखडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश\nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nमुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त\nसर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहाप���िनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/235/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A8_%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%95", "date_download": "2019-12-06T16:41:19Z", "digest": "sha1:3MPJPZM5KZBF5PGCJ7U5WQUX3RAWER7Q", "length": 10037, "nlines": 48, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nराष्ट्रवादी भवन येथे आढावा बैठक\nराज्यातील दुष्काळी स्थिती आणि औरंगाबाद येथे १६ मे रोजी होणाऱ्या दुष्काळ परिषदेचा आढावा आज राष्ट्रवादी भवनमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार, गटनेते जयंत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष आ. दिलिप वळसे पाटील, आ. शशिकांत शिंदे उपस्थित होते.\nमराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १६ ते २५ मे यादरम्यान दुष्काळ परिषदा घेतल्या जाणार असल्याची माहिती यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. औरंगाबाद येथे होणाऱ्या दुष्काळी परिषदेच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्��ा कुटुंबियांना मदत केली जाणार आहे. शिवाय दुष्काळावर मात करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाव्यात, सरकारने कोणती पाऊले उचलावीत, यावरही चर्चा केली जाणार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले. तसेच आज संध्याकाळी काँग्रेस नेत्यांबरोबर विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहितीही तटकरे यांनी यावेळी दिली. सध्याची राजकीय परिस्थिती तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित काम करण्याबाबत या बैठकीत चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nदरम्यान आजच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणिसपदी दक्षिण कराडचे अविनाश मोहीते यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी मोहीते यांना पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत दिले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून प्रा. एस. डी. पाटील यांचीही नियुक्ती करण्यात आली. मोहीते यांनी आता राज्यात काम करून संघटनेला शक्ती द्यावी अशी भावना पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. तर पक्षाने दिलेल्या संधीबद्दल अविनाश मोहीते यांनी आभार व्यक्त केले.\nपक्ष कार्यकारणीच्या ३ तारखेच्या बैठकीत रणनिती आखणार ...\nपक्षसंघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सोलापूरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत, ३ तारखेला मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यकारणी बैठकीविषयी माहिती दिली. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत चर्चा होणार असल्याची आणि योग्य रणनिती आखली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या पत्रकार परिषदेसाठी जिल्हाध्यक्ष दिपक आबा साळुंखे आणि पक्षाच्या राज्य महिला अ ...\nप्रशांत परिचारकांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही – धनंजय मुंडे ...\nपरिचारक यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे विधान परिषदेत पडसादजिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. आज याचे पडसाद अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी राज्यपालांच्या अभिनंदनपर प्रस्तावानंतर परिचारक यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडला. विधान परिषदेच्या सदस्याने सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान केला, याचा अर्थ तो या सभागृहाचा अपमान आहे. त्यामुळे परिचारकांना तात्काळ निल ...\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढाकाराने ठाण्याकडे जाताना एकाच टोलनाक्यावर वसूली ...\nठाणे शहरात निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी सोमवारपासून आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसकडून शनिवारी देण्यात आला. याचा परिणाम म्हणून एमएसआरडीसीने वाहनचालकांना ऐरोली किंवा मुलुंड यापैकी एकाच ठिकाणी टोल भरण्याची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्यात प्रवेश करण्यासाठी मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यावर टोलवसूली केली जात असल्याने पश्चिम द्रुतगती मार्गासह संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.याकरीता टोलवसुलीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात, म्हणून टोलनाके बंद ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/suresh-khot-surangi/", "date_download": "2019-12-06T15:59:21Z", "digest": "sha1:YXJUZO4BTWWAEZZVQZBNLAMZBYEGOWEG", "length": 7932, "nlines": 97, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "सुरेश खोत यांची ‘सुरंगी’ जहांगीरमध्ये | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome चालू घडामोडी सुरेश खोत यांची ‘सुरंगी’ जहांगीरमध्ये\nसुरेश खोत यांची ‘सुरंगी’ जहांगीरमध्ये\non: October 18, 2016 In: चालू घडामोडी, प्रदर्शन, महत्वाच्या बातम्या, रंगदालन, लक्षवेधीNo Comments\n२४ ऑक्टोबरपर्यंत बघायला मिळणार रंगलेखन\nप्रसिद्ध रंगलेखक सुरेंद्र (सुरेश) खोत यांनी अलीकडच्या काळात साकारलेल्या कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर कलादालनात १८ ऑक्टोबरपासून सुरु होत असून, ते २४ ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.\nसुरेंद्र खोत यांनी १९६६ साली सर जे.जे. कला महाविद्यालयामधून कमर्शिअल आर्टचे शिक्षण घेतले. नावाजलेल्या जाहिरात कंपनीमध्ये काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी स्वतंत्रपणे अनेक जाहिरात कंपन्यांसाठी काम केले आहे. त्यानंतरच्या काळात जाहिरातींचे काम कमी करून त्यांनी पेंटिंग्समध्ये स्वतःला गुंतवून घेतले. पूर्वीपासून फोटोग्राफीची आवड असल्यामुळे त्यांना रंगलेखन करण्यास मदत झाली. ग्रामीण जीवन, वेगवेगळ्या प्रांतातील कलाकार , माणसे, निसर्ग, विक्रेते, पारंपरिक कलाकार हे सारे त्यांनी आपल्या कलाकृतींमध्ये चित्रबद्ध करावे म्हणून हा उपक्रम हाती घेतला. करपल्लवी कलाकार, गोंधळी वासुदेव तरंग, देवांचे मोरपिसाने सजवलेले मुखवटे अशा अनेक पारंपरिक कलाकृती नजरेआड होऊ लागल्या आहेत , या सर्वाना उजाळा देण्यासाठी ‘सुरंगी’ ( हे एका फुलाचे नाव सु-रंगी ) हे रंगलेखनाचे प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, काळाघोडा, मुंबई येथे मंगळवार दिनांक १८ ते दिनांक २४ ऑक्टोबरदरम्यान सकाळी ११ ते सांयकाळी ७ या कालावधीत भरवले आहे.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10157", "date_download": "2019-12-06T16:07:43Z", "digest": "sha1:FLJOKDNEDNBEDAHXNUUAGNGOPGBYNDXN", "length": 35373, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nराजपुरीच्या किल्ल्यावर मध्यरात्री दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट झाला. मराठी सैन्य मारले गेले. जे कोणी मराठे सिद्दींना जिवंत सापडले त्यांचेही मरण अटळच होते. किनाऱ्यावर वा सागरात एखाद्या गलबतावर सिद्दींना कुणी मराठे सैनिक जिवंत सापडले , तर त्यांना हे सिद्दी कधीही सोडत नसत. त्यांना ते भयंकररीतीने ठार मारत असत. शिवाजी महाराजांचे सैनिक होणे हे एक खडतर व्रतच होते. हे व्रत शिवसैनिकांनी तान्हाजीप्रमाणे , बाजी प्रभूप्रमाणे , बाजी पासलकरांप्रमाणे , येसबा दाभाड्यांप्रमाणे आणि गडकोटांच्या तटाबुरुजांप्रमाणे सांभाळलं.\nएक विलक्षण गोष्ट या राजपुरीच्या भयंकर रात्री घडली. शिवाजी महाराज हे रायगडापासून एक मजल अंतरावर या रात्री छावणीत होते. मध्यरात्रीचा हा सुमार. महाराजांना गाढ झोप लागली होती. एवढ्यात अचानक महाराज दचकून जागे झाले. पहाऱ्यावर असलेली भोवतीची मराठी माणसे झटकन जवळ आली. महाराज एकदम का जागे झाले अन् का बेचैन झाले हे त्यांना समजेना. महाराज त्यांना म्हणाले , ‘ काहीतरी भयंकर घोटाळा झाला आहे. ताबडतोब दांडा राजपुरीकडे स्वार पाठवा. खबर आणा. ‘\nएक दोन स्वार राजपुरीच्या रोखाने दौडत गेले. राजपुरीच्या जवळ पोहोचण्याच्या आधीच त्यांना समजले की , रात्री राजपुरीवर सिद्द्यांचा हल्ला झाला. दारूगोळ्याचं कोठार उडालं. राजपुरी गेली. सिद्द्यांचे निशाण लागले. स्वार परतले. महाराजांना ही खबर त्यांनी सांगितली. हा एक फार मोठा धक्काच होता. दु:खही होते. पण उपाय काय जंजिऱ्याची मोहिम महाराजांनी तहकूब केली. ते रायगडास खिन्न मनाने परतले. राजपुरीचे अपयश कुणामुळे जंजिऱ्याची मोहिम महाराजांनी तहकूब केली. ते रायगडास खिन्न मनाने परतले. राजपुरीचे अपयश कुणामुळे या खबरा इंग्रजास समजल्या. त्यांनी त्यांच्या कल्पनेप्रमाणे अर्थ लावला की , मराठी सैनिक राजपुरीस दारू पिऊन चैनीत नाचगाणी करीत होते. त्यामुळे हा पराभव मराठ्यांचा झाला. पण ही शक्यता वाटत नाही. कारण लष्करी छावणीत आणि किल्लेकोटांत ताडी , माडी , दारू वा अमलीपदार्थ यांना सक्त बंदी होती. राजपुरीसारख्या जंजिऱ्याच्या ऐन तोंडावर असलेल्या या मराठी ठाण्यांत अशी दारूबाजी घडणे संभवनीय वाटतच नाही. शिवकालीन स्वराज्याच्या इतिहासात अशा गाफीलपणाने वा व्यसनबाजीने आत्मघात झाल्याचे एकही उदाहरण अजून तरी सापडलेले नाही. हा व्यसनबाजीचा आरोप महाराजांनीही केल्याची नोंद नाही.\nहा केवळ त्रयस्थांनी केलेला तर्क आहे. मात्र शत्रूचेही कौतुक केले पाहिजे की त्यांनी मराठ्यांइतकेच कुशलतेने गनिमी काव्याचे युद्धतंत्र वापरून हा अवघड डाव फत्ते केला. यातूनही खूप शिकण्यासारखे असते. शत्रूचे डावपेच कसे असू शकतात याचाही धडा मिळतो. रा���पुरीमुळे जंजिऱ्याची मोहीम स्थगित करावी लागली आणि महाराजांनी मोर्चा वळविला मोगलांकडे. यापूवीर् कोकण किनाऱ्याचा महाराज किती गंभीरपणे विचार करीत होते हेही लक्षात घेण्यासारखे आहे. महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांचे वास्तव्य सर्वांत जास्त दिवस कोकण भागात झाले. कोकणात किल्ले दोन प्रकारचे. सागरी आणि किनारी. सागरी किल्ला बेटावर बांधलेला असायचा. त्याला म्हणायचे जंजिरा आणि किनाऱ्यावरचा किल्ला हा एका किंवा दोन बाजूंनी जमीन असलेला आणि एका बाजूनी समुद असलेला असा असायचा. महाराष्ट्राच्या एकूण सागरी किनाऱ्यावर सागरी आणि किनारी अशा किल्ल्यांची संख्या सुमारे ६५ होती. त्यापैकी खांदेली उंदेली , दुर्गाडी , अलिबागपासून ते तेरेखोलपर्यंत बहुसंख्य किल्ले महाराजांनी काबीज केलेले होते. काही थोडेसेच किल्ले जंजिरेकर सिद्दी , पोर्तुगीज आणि मुंबईकर इंग्रज यांच्या ताब्यात होते. मुंबईचा किल्ला , ज्याला आपण आज फोर्ट म्हणतो , तो इंग्रजांनीच बांधला. माहिमपासून थेटवर सुरतेपर्यंत कोकण किनाऱ्यावर महाराजांची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. हा भाग मुख्यत: पोर्तुगीज , इंग्रज आणि मोगल यांच्या कब्जात होता.\nमहाराजांचे आरमार उत्तम होते. यात शंका नाही. साठ किंवा काही साठाहूनही अधिक टन वजनाची गलबते स्वराज्यात होती.\nआरमारावरील माणसे उत्तम दर्जाची लढाऊ होती. खरोखर त्यांच्या शौर्याला तोड नव्हती. स्वराज्यात असलेले किनाऱ्यावरचे एकही ठाणे शत्रूला कधीच जिंकता आले नाही. यातच या सागरी समाजांचे म्हणजे आगरी , कोळी , भंडारी आणि कोकणी मराठे यांचे सार्मथ्य अन् निष्ठा व्यक्त झाली होती. पुढच्या काळात तर औरंगजेबाला महाराष्ट्राशी पंचवीस वर्ष अव्याहत झुंजूनही कोकणात अजिबात यश मिळाले नव्हते. शाहजादा अजीम , शहाबुद्दीन खान आणि सरदारखान यांच्यासारख्या उत्तम मोगली सेनापतींनाही कोकण किनाऱ्यावर यश मिळाले नव्हते. उलट त्यांनी मारच खाल्ला होता. क्वचित कल्याण भिवंडीसारखे खाडीवरचे मराठी ठाणे मोगलांनी जिंकले. पण ते पुन्हा मराठ्यांनी थोड्याच अवधीत काबीज केले , असे दिसून येते.\nकोकणात स्वराज्य आल्यानंतर एक गोष्ट निश्चित प्रभावीपणे दिसून येत गेली की , कोकणी गावांना व जनतेला चाचे लोकांचा आणि फिरंगी घुसखोरांचा उपदव झाला नाही. तो बंदच झाला. कोकणातील जनतेला फार हाल सहन करावे लागत होते. ते पूर्ण बंद झाले. महाराजांनी आता तर राजधानीच कोकणात आणली. रायगड हा कोकण आणि मावळ यांच्या घाटमाथ्यावरच उभा आहे. महाराजांनी सर्वात जास्त उपयोग करून घेतला , कोकणातील मनगटांचा आणि बुद्धीमत्तेचा. राष्ट्र उभे करायचे असेल तर सोन्याच्या कणाकणाप्रमाणे गुणी , कष्टाळू , प्रामाणिक आणि हुशार माणसे वेचावी लागतात. त्यात जातीपातींचा भेदभाव करून चालत नाही. तो केल्यास राष्ट्र कधीही समर्थ होत नाही. संपन्नही होत नाही. गुणी माणसे हाताशी धरून ती घडवावी लागतात. महाराजांनी अशी माणसे घडविली.\nदौलतखान , लायजी सरपाटील , मायनाक भंडारी , सिदी मिस्त्रीखान , इब्राहिम खान , वल्लभदास , सुंदरजी परभुज , बाळाजी आवजी चित्रे , रामाजी अनंत सुभेदार , दादंभट उपाध्ये , विश्वनाथ भट्ट हडप , बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर , सुभानजी नाईक , कृष्णाजी नाईक , अडिवरेकर तावडे , दसपटीकर शिंदे मोकाशी , खानविलकर , सावंत , धुळप , शिकेर् , केशव पंडित पुरोहित , आंगे , दर्यासारंग आणखी किती नावं सांगावीत शाई पुरणार नाही. कागद पुरणार नाही. महाराजांचे मन मात्र अशी माणसे जमविताना पुरून उरत होतं. म्हणूनच कोकणपट्टा अजिंक्य बनला. ही सांगितलेली यादी मुख्यत: कोकणातील कर्तबगार घराण्यांचीच आहे.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे ब���द्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आ���ि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/mumbaikars-raises-question-over-wrong-audit-of-bmc-undertaking-csmt-foot-over-bridge-33953", "date_download": "2019-12-06T15:43:26Z", "digest": "sha1:QKFQVW4HX6P3IGY5SYBXHCQORVABI65R", "length": 20043, "nlines": 109, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "आर्थिक राजधानीत मरण झालंय स्वस्त!", "raw_content": "\nआर्थिक राजधानीत मरण झालंय स्वस्त\nआर्थिक राजधानीत मरण झालंय स्वस्त\nमुख्यमंत्र्यांनी हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचं जाहीररित्या सांगितलं. पण खरा प्रश्न इथंच उपस्थित होतो की मुंबईत मागील काही महिन्यांमध्ये ज्या दुर्घटना घडल्या त्यातील किती दोषींना आजपर्यंत शिक्षा झालीय किंबहुना किती जणांवर दोषारोप तरी ठेवण्यात आले किंबहुना किती जणांवर दोषारोप तरी ठेवण्यात आले याचं उत्तर नाही असंच आहे.\nअवघ्या काही दिवसांचाच अवकाश; मुंबईकर निश्चिंत मनाने आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असताना आणखी एका दुर्घटनेने निष���पाप मुंबईकरांचा बळी घेतला. देशाच्या आर्थिक राजधानीत सातत्याने घडणाऱ्या दुर्घटना आणि त्यात मुंबईकरांचे हकनाक जाणारे बळी ही जणू काही नित्याचीच बाब होऊन गेलीय. घटना घडल्याच्या काही तासानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर करून मुंबईकरांचा जीव किती स्वस्त आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती करून दिली. सोबतच घटनेच्या चौकशीचे आदेश देऊन जखमेवरही मीठ चोळलं.\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक १ वरून टाइम्स आफ इंडिया इमारतीच्या दिशेने उतरणाऱ्या पाचदारी पुलाचा काही भाग गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत ६ जणांचा जीव गेला असून ३५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. ज्यावेळेस ही दुर्घटना घडली. ती वेळ आॅफिस सुटण्याची होती. त्यामुळे टर्मिनसमध्ये गर्दी तर होतीच, पण पुलावरूनही मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा सुरू होती. पुलाखालच्या रस्त्यावरही वाहनांची वर्दळ होती.\nनशीब जेव्हा ही दुर्घटना घडली तेव्हा पुलासमोरच्या चौकातील सिग्नलचा लाल दिवा लागला होता. नाहीतर या दुर्घटनेतील मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढला असता. पुलाखाली एक टॅक्सी उभी होती या टॅक्सीवर पुलाचे स्लॅब येऊन कोसळले, ज्यात टॅक्सीचा चक्काचूर झाला. सुदैवाने या टॅक्सीत टॅक्सीचालक नव्हता. परंतु त्याने जे काही दृष्य पाहिलं ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं.\nमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचं जाहीररित्या सांगितलं. पण खरा प्रश्न इथंच उपस्थित होतो की मुंबईत मागील काही महिन्यांमध्ये ज्या दुर्घटना घडल्या त्यातील किती दोषींना आजपर्यंत शिक्षा झालीय किंबहुना किती जणांवर दोषारोप तरी ठेवण्यात आले किंबहुना किती जणांवर दोषारोप तरी ठेवण्यात आले याचं उत्तर नाही असंच आहे.\nमग मुख्यमंत्र्यांनी जे विधान केलं, त्याला अर्थ तरी काय उरतो. कारण काही दिवसांनी पुन्हा नवी दुर्घटना होईल आणि सर्वांचं लक्ष तिथंच वेधलं जाईल. दोन प्राधिकरणांमध्ये टोलवाटोलवीची स्पर्धा रंगेल, राजकीय पुढाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे खेळ सुरू होतील, वृत्त वाहिन्यांवर चर्चा झडू लागतील आणि सर्वसामान्य मुंबईकर केविलवाण्या नजरेने या सर्व प्रकाराकडे बघत राहतील. केवळ एकाच अपेक्षेने ते म्हणजे आम्हाला न्याय कधी मिळणार अशा शेकडो कुटुंबातील कमावत्या व्यक्तीची भरपाई करणं सरकारला खरंच शक्य आहे का\nइराक, अफगाणिस्तान, पॅलेस्टाइन, गाझा पट्टीत राहणारे रहिवासी जगातील सर्वात धोकादायक स्थितीत राहात असल्याचं म्हटलं जातं. कधी-कुठे एखादा मानवी बाॅम्ब फुटेल किंवा एखादी मिसाईल पायाशी येऊन पडेल याचा काही नेम नाही. परंतु मुंबईतील रहिवाशांना आवश्यक सोई-सुविधा पुरवण्यासाठी कटिबद्ध असलेल्या संस्था, प्राधिकरणांनी त्यावरही कडी करत मुंबईला धोकादायक शहराच्या यादीत पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवण्याचा चंग बांधलेला दिसतोय. किमान महापालिका, रेल्वे प्रशासनाच्या कारभाराकडे पाहून तरी तसं वाटतं. असं नसतं तर या प्राधिकरणांनी आपली कर्तव्य चोख बजावत शहरात दर महिन्याआड होणाऱ्या जीवघेण्या दुर्घटना घडू दिल्या नसत्या.\nपण तसं होताना दिसत नसल्याने या सर्व प्राधिकरणांमध्ये काम करणारे कर्मचारी, अधिकारी मुंबईकरांच्या जीवाबाबत किती बेफिकीर आहेत, हेच दिसून येतंय. परिणामी मुंबईकरांना सतत भयग्रस्त वातावरणात टोक्यावर टांगती तलवार घेऊनच जगावं लागतंय. कामावर जाण्याची वेळ नक्की आहे, परंतु घरी व्यवस्थित परतू की नाही याची खात्री मुंबईकरांना आजही नाही. उद्याही नसेल. कधी चालत्या ट्रेनमध्ये बाॅम्ब फुटेल, गर्दीने ओसंडून वाहणाऱ्या स्थानकावर गोळीबार होईल, एखाद्या रेस्टॅरंटला आग लागेल किंवा जीर्ण इमारत क्षणात जमीनदोस्त होईल याचा काहीही नेम नाही.\nअंधेरीतील गोखले पादचारी पूल दुर्घटनेच्या केवळ ८ महिन्यांनंतर पुन्हा ही दुर्घटना घडलीय. त्या दुर्घटनेत एका महिलेचा बळी गेला होता. त्याआधी एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत २२ जणांवर काळाने घाला घातला होता. या घटनेमुळे खडबडून जाग आलेल्या महापालिका आणि रेल्वे प्रशासनाने जबाबदारीतून अंग झटकणं थांबवून एकत्रितपणे शहरांतील जुन्या पुलांचं स्ट्रक्चरल आडिट करण्याचं ठरवलं.\nत्यानुसार ४४५ पुलांचं आॅडिट महापालिकेने केल्याचं सांगण्यात येत आहे. या आॅडिटमध्ये कुठल्या पुलांना दुरूस्तीची गरज आहे, कुठले पूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधणं आवश्यक आहे, याबद्दलचा अहवाल तयार करण्यात आला. दुर्घटनाग्रस्त झालेल्या पूल धोकादायक नसून त्याला क��वळ किरकोळ दुरूस्तीची गरज असल्याचं याच आॅडिटमध्ये नमूद करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. असं असूनही या पुलाच्या दुरूस्तीकडे तातडीने लक्ष का देण्यात आलं नाही पूल धोकादायक नव्हता तर ही दुर्घटना झालीच कशी पूल धोकादायक नव्हता तर ही दुर्घटना झालीच कशी पुलाचं आॅडिट नेमकं कुणी केलं पुलाचं आॅडिट नेमकं कुणी केलं आॅडिट करताना नियमांकडे दुर्लक्ष झालं का आॅडिट करताना नियमांकडे दुर्लक्ष झालं का असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नाच्या उत्तरातूनच आॅडिटच्या ८ महिन्यांनंतर पूल कसा पडला असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रश्नाच्या उत्तरातूनच आॅडिटच्या ८ महिन्यांनंतर पूल कसा पडला याचं उत्तर मिळू शकेल.\nजोडीनेच हा प्रश्न देखील उपस्थित होतोय की मुंबई महापालिका आयुक्त अजून याप्रकरणी गप्प का की मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या आयुक्तांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय की मुख्यमंत्र्यांच्या जवळचे मानल्या जाणाऱ्या आयुक्तांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय कमला मिल कंपाऊंड आग प्रकरणानंतरही मुंबईतील आगीचे सत्र थांबलेले नाही.\nअंधेरीतील फरसाण कारखान्याला लागलेली आग असो किंवा कामगार रुग्णालयाला लागलेली आग किंवा मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर दुर्घटनाग्रस्त झालेला हा पादचारी पूल. ज्या काही दुर्घटना मुंबईत घडल्या त्या बृहन्मुंबईचं व्यवस्थापन बघणाऱ्या महापालिकेच्या दृष्टीने लाजिरवाण्याच आहेत. त्यामुळे आॅडिट करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासोबत महापालिका आयुक्तांकडून राजीनामा घेत त्यांच्यावरही कडक कारवाई व्हायला हवी.\nमुंबईच्या नावाने गळे काढून ज्यांनी राजकारण केलं. मुंबईकरांच्या मतावर पोसून जे शिलेदार मोठे झाले, असे राजकारणीच नाही, तर मुंबई महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीच्या पहिल्यावहिल्या प्रचारसभेत मुंबईकरांवर ओढावलेल्या दुर्धर प्रसंगावर अवाक्षरही काढू नये यापेक्षा वाईट गोष्ट ती कुठली\nअसो. जोपर्यंत मुंबईकरांच्या जीवाची भरपाई भ्रष्ट अधिकारी, राजकारण्यांकडून करण्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईला अर्थ प्राप्त करून देणाऱ्या सर्वसामान्य मुंबईकरांचं मोल कुणालाही कळणार नाही. हाच बोध यातून घ्यायला हवा.\nशिवसेनेच्य��� भ्रष्ट कारभारामुळे मुंबईकरांचं जगणं कठीण- खा. अशोक चव्हाण\nहिमालय ब्रिज दुर्घटनेविरोधात हायकोर्टात याचिका\nसीएसएमटी फूट ओव्हर ब्रिजपूल दुर्घटनामुंबई महापालिकाcsmt footover bridge\nमंत्रीमंडळ विस्ताराचं सस्पेन्स संपणार उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट\n‘या’ दोघांमुळे ठाकरे सरकारचे मंत्री बिनखात्याचे\nनवीन प्रकल्पांना स्थगिती, नगरविकास विभागाचे आदेश\nसिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना एसीबीची क्लीनचिट\nएकही आमदार फुटणार नाही- आशिष शेलार\n१२ आमदार भाजपा सोडणार\nमुंबईच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या 'ह्या' नगरसेवकांमध्ये स्पर्धा\nदुकानातील मॅनीक्वीन्स हटवा, शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रेंचा आदेश\nएकच स्पिरीट, नो किरीट; सोमय्यांना शिवसेनेचा आक्रमक विरोध\nप्रवीण छेडा स्वगृही परतणार\nशिवसेनेच्या भ्रष्ट कारभारामुळे मुंबईकरांचं जगणं कठीण- खा. अशोक चव्हाण\n२३ जानेवारीपर्यंत मेगाभरती नाही, उच्च न्यायालयात सरकारचं प्रतिज्ञापत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2019-12-06T15:40:03Z", "digest": "sha1:4Y7HYNVC3ZRLVZBKF6IY75JEH7JNPVOI", "length": 3635, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nपियुष गोयल यांच्या आरोपांना रितेश देशमुखचं प्रत्युत्तर\nबॉलिवूड अभिनेता सनी देओलचा भाजपात प्रवेश\nरेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या नावाने फसवणूक करणारा अटकेत\nरेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांचा पाऊस; सरकते जिने, लिफ्टची संख्या वाढणार\nपरळ टर्मिनसचे रविवारी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते लोकार्पण\nफुकट्या प्रवाशांना रेल्वे म्हणते, 'तेरा टाईम आएगा'\n रेल्वेत ४ लाख पदांची मेगाभरती\nनवी कोरी राजधानी एक्सप्रेस मध्य रेल्वेवरून रवाना\n मुंबई-नाशिक लोकल प्रवासासाठी, चाचणी सुरू\nगोरेगाव-पनवेल थेट लोकल सेवेला मुहूर्त कधी\nएल्फिन्स्टन चेंगराचेंगरीला एक वर्ष पूर्ण: परिस्थिती 'जैसे थे'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AE%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%AE%2520%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2019-12-06T15:27:54Z", "digest": "sha1:2EBH7PTB7KPYPXWUMEAENJMTMDNBNCNY", "length": 7512, "nlines": 144, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (4) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\nसरकारनामा (4) Apply सरकारनामा filter\n(-) Remove प्रितम%20मुंडे filter प्रितम%20मुंडे\nपंकजा%20मुंडे (4) Apply पंकजा%20मुंडे filter\nखासदार (3) Apply खासदार filter\nमहादेव%20जानकर (2) Apply महादेव%20जानकर filter\nमहाराष्ट्र (2) Apply महाराष्ट्र filter\nराजकारण (2) Apply राजकारण filter\nराम%20शिंदे (2) Apply राम%20शिंदे filter\nराष्ट्रवाद (2) Apply राष्ट्रवाद filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nआरोग्य (1) Apply आरोग्य filter\nईव्हीएम (1) Apply ईव्हीएम filter\nउद्धव%20ठाकरे (1) Apply उद्धव%20ठाकरे filter\nउपक्रम (1) Apply उपक्रम filter\nकाँग्रेस (1) Apply काँग्रेस filter\nग्रामविकास (1) Apply ग्रामविकास filter\nजयदत्त%20क्षीरसागर (1) Apply जयदत्त%20क्षीरसागर filter\nधनंजय%20मुंडे (1) Apply धनंजय%20मुंडे filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nलोकसभा%20मतदारसंघ (1) Apply लोकसभा%20मतदारसंघ filter\nजयदत्त क्षीरसागर यांना शिसेनेकडून मंत्रीपद मिळणार\nबीड : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करणारे आमदार जयदत्त क्षीरसागर हे...\nबीडमध्ये ईव्हीएम हॅकिंगचा प्रकार\nबीड : दोन दिवसांत निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असताना बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी...\nपंकजा मुंडेना गृहमंत्री व्हायचंय \nVideo of पंकजा मुंडेना गृहमंत्री व्हायचंय \nबीडची गृहमंत्री मीच - पंकजा मुंडे\nमुंडे साहेबांनी आयुष्यात अनेक आघात सहन केले. पण, आपल्या माणसांकडून झालेल्या आघाताने त्यांच्या मनाला खूप वेदना झाल्या. अनेकांना...\nबीडची गृहमंत्री मीच- पंकजा मुंडे\nबीड : गृहमंत्री असताना मुंडे साहेबांनी महाराष्ट्रातील गॅंगवॉर संपवले होते. तसे, बीड जिल्ह्याच्या राजकारणातील गॅंगवार आपण संपविले...\n'सावरगावच्या वाघिणी'ची डरकाळी कोणाला घाम फोडणार\nबीड: सुरुवातीलाच 'वाघाच्या पोटी वाघिण जन्माला येते' असे म्हणत पंकजा मुंडे यांनी आपल्या राजकीय विरोधकांना इशारा दिला. तर, आपल्याला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/aurangabad-local-news/suffering-of-mokat-animals/articleshow/72101205.cms", "date_download": "2019-12-06T15:07:31Z", "digest": "sha1:XDND6ZWLNCMH2UDAKCNKLEXDZAA34ALP", "length": 8632, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "aurangabad local news News: मोकाट जनावरांचा त्रास - suffering of mokat animals | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nगेल्या कित्येक दिवसापासून बारावी मध्ये आणि परिसर यामध्ये अनेक जनावरे धुडगूस घालत आहेत गाड्यांना भेटत आहे झाडांचे नुकसान करतात झाडांचे नुकसान करतात लहान मुलांना मारतात महानगरपालिकेत कंप्लेंट करून सुद्धा कोणीही त्याकडे लक्ष देत नाही तरी आपण यावर काही उपाय सुचवा महानगरपालिकेला आपल्या वतीने कळवावे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nघाटी रुग्णालयात सर्वत्र कचरा आणि दुर्गंधी\nमहाराष्ट्र टाईम्स च्या बातमीची तत्काळ दखल घेतली\nदिल्ली दरवाजा वर उगवले रोपटे\nजाचक अटी शिथिल कराव्या\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nस्मार्ट सिटीचे सुंदर रस्ते\nएक किलोमीटरपर्यंत कचऱ्याची दुर्गंधी\nम्हसोबानगरात विजेचा सुरू झाला लपंडाव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nस्मार्ट सिटी मधील बस स्टॉप च्या बोर्ड ची अवस्था...\nमोतीवालानगर बनले कच-याचा अड्डा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/check-gift/articleshow/65383353.cms", "date_download": "2019-12-06T15:33:44Z", "digest": "sha1:2HKFJ4TIXK5WGQUF4WRFVFSXJXXWWVQN", "length": 10630, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment drama News: चेक भेट - check gift | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंट���मध्ये ठारWATCH LIVE TV\nमुंबई टाइम्स टीमसध्या जोरात चाललेल्या 'अनन्या' नाटकात ऋतुजा बागवेनं उत्कृष्टपणे साकारलेल्या भूमिकेबद्दल तिचं खूप कौतुक होतंय...\nसध्या जोरात चाललेल्या 'अनन्या' नाटकात ऋतुजा बागवेनं उत्कृष्टपणे साकारलेल्या भूमिकेबद्दल तिचं खूप कौतुक होतंय. प्रेक्षकांकडून या नाटकाला चांगली दादही मिळतेय. रविवारी, शिवाजी मंदिरमध्ये झालेल्या प्रयोगादरम्यान एका नाट्यप्रेक्षकानं ऋतुजाला चक्क एकावन्न हजार रुपयांचा चेक भेट म्हणून दिला. विशेष म्हणजे स्वत: स्टेजवर किंवा प्रेक्षकांसमोर न येता, मध्यंतरात बॅकस्टेजला येऊन अभिनेते प्रमोद पवार यांच्याकडे त्यांनी हा चेक आणून दिला. तिच्या उत्कृष्ट अभिनयाबद्दल तिला ही भेट असल्याचं त्यांनी सांगितलं. अनंत भालेराव असं त्यांचं नाव आहे. याविषयी 'मुंटा'ला सांगताना ऋतुजा म्हणाली, की 'मला या भेटीबाबत काहीच कल्पना नव्हती. प्रयोग संपल्यावर एक खास गोष्ट आहे, असं मला प्रमोद पवार यांनी सांगितलं होतं. प्रयोग संपल्यानंतर त्यांनी हा एकावन्न हजारांचा चेक माझ्या हातात ठेवला आणि त्या प्रेक्षकाबद्दल सांगितलं. प्रेक्षागृहात बसलेल्या त्यांना आम्ही स्टेजवर येण्याची विनंती केली. परंतु, ते स्टेजवर आले नाहीत. त्यामुळे त्यांना मला प्रत्यक्ष भेटता आलं नाही.' चेकच्या या रकमेपैकी काही रक्कम दिव्यांग मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणार असल्याचंही तिनं सांगितलं. ऋतुजाला यापूर्वीही उत्कृष्ट अभिनयाबद्दल मंगेशकर कुटुंबियांकडून सोनसाखळी भेट म्हणून मिळाली होती.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nएका मोठ्या नाटकाची सावली\n...म्हणून 'हिमालयाची सावली' बघायला हवं\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nपती, पत्नी और वो\nधुसरतेत निर्माण झालेलं तीव्र नाट्यसंवेदन\nक्रांती रेडकर करणार कमबॅक\nअभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत\nमटा न्यूज ��ॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n'अनन्या'च्या अभिनयाला '५१ हजारी' दाद...\nकल्पना एक, एकांकिका अनेक...\n४४ वर्षांनंतर पुन्हा 'आरण्यक'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/nashik/the-new-generation-will-prosper-with-the-book-kasturba/articleshow/71603877.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-12-06T16:10:48Z", "digest": "sha1:OR6UFYFELYOUGHDFIAMS6LOXKKGBDXSP", "length": 12527, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nashik News: ‘कस्तुरबा’ पुस्तकाने नवी पिढी समृद्ध होईल - the new generation will prosper with the book 'kasturba' | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\n‘कस्तुरबा’ पुस्तकाने नवी पिढी समृद्ध होईल\nम टा प्रतिनिधी, नाशिक'महात्मा गांधीजींचे सान्निध्य लाभलेले जे काही ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रा वासंती सोर...\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\n'महात्मा गांधीजींचे सान्निध्य लाभलेले जे काही ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आहेत, त्यापैकी एक म्हणजे प्रा. वासंती सोर. नवीन पिढीला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधींच्या जीवनाबद्दल आज फारशी माहिती नाही. ही सर्व माहिती प्रा. सोर यांच्या या 'कस्तुरबा' पुस्तकातून होईल.' असे प्रतिपादन ज्येष्ठ गांधीवादी अन्वर राजन यांनी केले.\nमहात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त ज्येष्ठ गांधीवादी प्रा. वासंती सोर लिखित कस्तुरबा या पुस्तकाचे प्रकाशन होलाराम कॉलनीतील वैराज कलादालनात श्री राजन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.\nराजन म्हणाले,'महात्मा गांधी यांच्याबद्दल आतापर्यंत विस्तृत स्वरूपात लेखन झाले आहे. त्यातून वास्तवातील महात्मा गांधी समजावून घेणे सोपे आहे. महात्मा गांधींनी सांगितलेल्या सत्याची कास धरण्याच्या तत्त्वाचा अंगीकार करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्यावर लिहिल्या गेलेल्या विपुल साहित्याचा उपयोग होईलच, पण त्यांची सहधर्म चारिणी असलेल्या कस्तुरबा गांधी यांच्याबद्दल प्रा. सोर यांच्या पुस्तकातून आणखी पैलू समजावून घेता येतील.'\nयावेळी आपल्या मनोगतात प्रा. वासंती सोर म्हणाल्या,'कस्तुरबा गांध�� यांच्याविषयी फारच कमी लिहिले गेले आहे. त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल लिहावे, हा विचार पुढे आला. त्यात बा बापू यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त पुस्तक लिहिण्याचे पक्के केले. कस्तुरबांच्या भूमिकेत जाऊन हे पुस्तक लिहावे, असे विचारांती ठरविलं आज कस्तुरबा पुस्तक प्रसिद्ध होण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे, असेही त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा. तुषार सोर यांनी केले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nराज्यातील अनेक बडे नेते शिवसेनेच्या संपर्कात: संजय राऊत\nकांदा रडवतोय; प्रतिकिलो १२५ रुपये\nबाथटबमध्ये पडून एक वर्षाच्या बालकाचा मृत्यू\n टवाळखोरांना मुली देणार ‘पंच’\nश्वान पथकातील 'मॅक्स'ला गोल्ड; 'गुगल'ला कांस्य\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘कस्तुरबा’ पुस्तकाने नवी पिढी समृद्ध होईल...\nशिवसेनेचं बंड म्हणजे स्टंटबाजीः सीमा हिरे...\nयुतीला धक्का; सेनेच्या ३५० कार्यकर्त्यांचे राजीनामे...\nशिवसेनेचा भाजपला दे धक्का\nशेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/heavy-rain-in-pune", "date_download": "2019-12-06T15:14:44Z", "digest": "sha1:VJ5ZLNHGRWE43K6LYFKJM5RUWTYWR2BN", "length": 18870, "nlines": 268, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "heavy rain in pune: Latest heavy rain in pune News & Updates,heavy rain in pune Photos & Images, heavy rain in pune Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबां���े BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा ���र्ज क..\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल..\nराज्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा\nगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. उद्या २३ ऑक्टोबर रोजी पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.\nLive: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर\nरुद्रावतार धारण केलेल्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशी शहर आणि परिसरात हाहा:कार उडवून दिला. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांना ओढ्या-नाल्याचे स्वरूप आले. मुसळधार पावसामुळे आंबिल ओढ्याला प्रचंड पूर आल्याने कात्रजपासून ते दांडेकर पुलापर्यंत काठांवरील वस्त्यांमध्ये पाणी शिरले.\nपुण्यात पावसाचे थैमान; १४ जणांचा गेला बळी\nपुण्यात बुधवारी रात्री पावसाचा जोर वाढल्याने हाहा:कार उडाला असून अनेक रस्ते व वस्ते पाण्याखाली गेले आहेत. पावसामुळे घाबरलेल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. आतापर्यंत रौद्र रूप धारण करत पावसाने एकूण १४ जणांचे बळी घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. रात्री अरण्येश्वर परिसरातील टांगेवाले कॉलनीत प्रथम पाच जणांचे मृतदेह आढळले. तर ३ ते ४ जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती.\nपुण्यात पावसामुळे दाणादाण, नागरिकांचे अतोनात नुकसान\nपुण्यात पावसाचे थैमान; बघा धडकी भरवणारी ही दृश्य\nपुण्यात पावसाने हाहाःकार, ११ जणांचा मृत्यू\nजोरदार पावसाने पुण्याला झोडपले\nशहर आणि परिसरात मंगळवारी रात्री सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने झोडपून काढले. विजांच्या कडकडाटासह सुमारे दीड ते दोन तास पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते. तर वीजपुरवठाही खंडित झाला होता. त्यामुळे घराबाहेर असलेल्या नोकरदारांसह नागरिकांची मोठी पंचाईत झाली. तसेच अनेकांना भिजत घर गाठण्याची वेळ आली.\nसोलापूरच्या उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू\nचोवीस तासात ३० मिमी पाऊस\nआठवडाभराच्या विश्रांतीनंतर शुक्रवारी रात्री दाखल झालेल्या पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. रात्री अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे नागरिकांची धांदल उडवली. शहरात शुक्रवारी रात्री ११ ते शनिवार संध्याकाळी साडेपाचपर्यंत ३० मिलीमीटर पाऊस पडला. पुढील दोन दिवस पुण्यासह मध्यमहाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.\nपुण्यातील कात्रज तलाव 'ओव्हरफ्लो'\nहैदराबाद: काय झालं 'त्या' ३० मिनिटांच्या एन्काउंटरमध्ये\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\n'धोनीचा पल्ला गाठण्यास पंतला १५ वर्ष लागतील'\n...तर व्होडाफोनला टाळं ठोकावं लागेल: बिर्ला\nपाहाः माधुरी दीक्षितला गोवा का आवडतो\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/hyderabad-rape-case-media-trying-prove-was-accident-240139", "date_download": "2019-12-06T15:19:25Z", "digest": "sha1:47CZAQRK7SWFEA56IWXRYBK4ZNMRVI23", "length": 16743, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "हैदराबाद अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nहैदराबाद अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न\nरविवार, 1 डिसेंबर 2019\nहैदराबादमधील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळणं देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात काही माध्यम समुहांचाही हात असल्याचा आरोप होत आहे. एका इंग्रजी न्यूज पोर्टलने आरोपी मोहम्मदच्या आईची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. त्यात मोहम्मद रात्री घरी परतल्यानंतर आपल्या ट्रकला अपघात झाला असून, माझ्याकडून एका मुलीचा खून झाल्याचं सांगत होता, असं आईनं म्हटलंय.\nहैदराबाद - हैदराबादमधील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळणं देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात काही माध्यम समुहांचाही हात असल्याचा आरोप होत आहे. एका इंग्रजी न्यूज पोर्टलने आरोपी मोहम्मदच्या आईची मुलाखत प्रसिद्ध केली आहे. त्यात मोहम्मद रात्री घरी परतल्यानंतर आपल्या ट्रकला अपघात झाला असून, माझ्याकडून एका मुलीचा खून झाल्याचं सांगत होता, असं आईनं म्हटलंय. संबंधित तरुणीवर अत्याचार झाला नसून, अपघात लपवण्यासाठी तिचा मृतदेह जाळल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप होत आहे.\nहैदराबाद 'निर्भया' प्रकरण; नागरिक रस्त्यावर, 3 पोलिस निलंबित\nहद्दीचा विषय सांगणारे तिघे पोलिस निलंबित\nपशुवैद्यकीय डॉक्‍टर तरुणीच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल करून घेण्यास उशीर केल्याबद्दल तीन पोलिसांना आज निलंबित करण्यात आले. या तिघांविरोधात संबंधित तरुणीच्या कुटुंबाने तक्रार केली होती. तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार करण्यासाठी तिचे कुटुंबीय पोलिस ठाण्यात गेले असता, हद्दीचे कारण सांगत या पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिला होता. त्यांनी वेळीच तक्रार घेत हालचाल केली असती तर तरुणीवर अत्याचार झाला नसता, असा दावा कुटुंबाने केला होता. दुसऱ्या दिवशी तरुणीचा मृतदेह सापडला होता. कुटुंबाच्या तक्रारीची दखल घेत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि एक पोलिस उपनिरीक्षक आणि दोन कॉन्स्टेबल यांना निलंबीत करण्यात आले. तसेच, कोणी तक्रार नोंदविण्यास आले तर हद्दीचे कारण सांगू नये, असे स्पष्ट निर्देशही सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. या प्रकरणात पोलिसांची भूमिका नकारात्मक होती, असा दावा राष्ट्रीय महिला आयोगाच्या प्रमुख रेखा शर्मा यांनी केला आहे. या प्रकरणात अटक केलेल्या चार आरोपींना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप\nया प्रकरणातील चारही आरोपींची बाजू लढविण्यास जिल्हा बार असोसिएशनने नकार दिला आहे. या चौघांनी केलेल्या घृणास्पद कृत्याला विरोध करत नैतिक आणि सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही हा निर्णय घेतल्याचे बार असोसिएशनने म्हटले आहे. या प्रकरणी चौघांना मृत्युदंड होण्याची शक्‍यताही काही वकीलांनी बोलून दाखविली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#hyderabadencounter : बलात्कार, हत्या ते चकमक; कधी काय घडलं\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\n#hyderabadencounter : दिल्लीत कोण काय म्हणाले\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवत��वर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nHyderabad Encounter : वकील म्हणतात, 'हा कायदेशीर न्याय नाही'\nपुणे : ''हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील आरोपींचे एन्काऊंटर केल्याने स्थानिक पोलिसांचे देशभरातून कौतुक होत आहे. मात्र वकिलांनी हा प्रकार घटनाबाह्य...\nमहिला सन्मानाचा धर्माशी काय संबध स्मृती ईराणी संसदेत भडकल्या\nनवी दिल्ली : लोकसभेत बलात्काराच्या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नला...\nराष्ट्रपती म्हणतात, 'पॉस्को कायद्याअंतर्गत दया याचिकेचा अधिकारच नको'\nजयपूर : लैंगिक शोषणाच्या लहान मुलांना संरक्षण देण्याच्या हेतूनं 2012मध्ये करण्यात आलेल्या कायद्यात आरोपींना दया याचिका दाखल करण्याची अनुमती नसावी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/jan22.htm", "date_download": "2019-12-06T16:03:50Z", "digest": "sha1:ME3Z2MWTA7PLBPL6Z5SSF7PC3MQLFIME", "length": 6319, "nlines": 11, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २२ जानेवारी [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nभवसागर तरून जाण्यासाठी नाम हेच साधन.\nनाम हे स्वत:सिद्ध आहे म्हणूनच ते अत्यंत उपाधिरहित आहे. नाम घेताना आपण पुष्कळदा त्याच्या मागे उपाधी लावतो; उदाहरणार्थ आपण ऐहिक सुखाच्या प्राप्तीकरिता नाम घेतो; किंवा मी नाम घेतो ही अहंकाराची भावना बाळगतो. या उपाधीमुळे आपल्या प्रगतीला बरेच अडथळे येतात. म्हणून नामाकरिताच नामस्मरण करावे आणि तेही सदगुरूच आपल्याकडून करवून घेतात या भावनेने करावे. त्या योगाने अहंकार नष्ट होऊन शरणागती येईल. शरणागती यायला रामनाम हाच रामबाण उपाय आहे. तो आपण करावा. नामाचा महिमा वाचेने सांगणे अशक्य आहे पण हे सांगण्याकरिता तरी बोल��वे लागते इतकेच. मनुष्यप्राणी भवसागरात गटांगळया खातो आहे; समुद्रातून तरून जाण्यासाठी जशी नाव तसे भवसागरातून तरून जाण्यासाठी भगवंताचे नाम आहे. फक्त एकच दक्षता घेणे जरूर आहे ती ही की नावेत समुद्राचे पाणी येऊ देऊ नये नाहीतर नावेसकट आपण बुडून जाऊ; त्याप्रमाणे संसाररूपी समुद्राचे पाणी नामरूपी नावेत येऊ देऊ नये. म्हणजे कोणत्याही प्रापंचिक अडचणीमुळे नामात व्यत्यय येऊ देऊ नये. तसेच नामाचा उपयोग संसारातल्या अडचणी दूर होण्याकरिता व्हावा ही बुद्धी न ठेवता नामाकरिताच नाम घ्यावे म्हणजे नावेत पाणी न शिरता सुखरूपपणे पैलतीराला म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचता येते. कोणतीही गोष्ट अभ्यासानेच साध्य होत असते.\nदेह केव्हा जाईल याचा नेम नाही मग म्हणून म्हातारपणी नामस्मरण करू असे म्हणू नये. अगदी उद्यापासून नामस्मरण करू म्हटले तर उद्याची खात्री आहे का आयुष्य क्षणभंगुर आहे ही खात्री प्रत्येकाला आहे म्हणून तर प्रत्येकजण आयुष्याचा विमा उतरवतो. लग्नाला आलेल्या पाहुण्याला लग्न कसे पार पडेल ही काळजी नसते पण घरातल्या माणसाला फार काळजी वाटते. आपल्या प्रपंचात आपण पाहुण्यासारखे वागू या. देहादिक सर्व रामाला अर्पण करून निश्चिंत होऊ या.\nसोन्यामोत्याचे दागिने घालणारी श्रीमंताची बाई असू द्या बेताचे लहान दागिने घालणारी मध्यम स्थितीतली बाई असू द्या किंवा चांदीची जोडवी आणि नुसते मंगळसूत्र घालणारी अगदी गरिबाची बाई असू द्या त्या सर्वांना कुंकू ज्याप्रमाणे सारखेच असते त्याप्रमाणे कसलाही भेद न ठेवता नाम हे सर्वांना सारखेच साधन आहे. सूर्य हा फक्त प्रकाश देतो पण त्यामुळे अंधार आपोआप नाहीसा होतो. तसेच नाम हे भगवंताचे प्रेम वाढविते; मग आपले दोष आपोआपच नाहीसे होतात. भगवंताचे अस्तित्व आपल्याला जास्त पटत चालले किंवा भगवंताच्या कर्तृत्वाची साक्ष जास्त जास्त अनुभवास येऊ लागली की परमार्थामध्ये आपली प्रगती झाली असे समजावे.\n२२. जगण्याकरता श्वास घेणे जसे मनुष्यास जरूरीचे आहे\nतसेच भगवंताच्या भेटीसाठी प्रत्येक श्वासाबरोबर नाम घेणे अगत्याचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/509/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3", "date_download": "2019-12-06T15:21:33Z", "digest": "sha1:S63Z7XCRB52I7YEQ52CJMFAHO7K6CEGG", "length": 7252, "nlines": 46, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nअर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस आणि कृतीचा दुष्काळ –आ. जयदत्त क्षीरसागर\nआजचा अर्थसंकल्प राज्याला विकासाच्या मार्गावर नेण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. शेती कर्जमुक्तीविषयी कोणतीही तरतूद सरकारने केलेली नाही. ग्रामीण भागाच्या विकासासाठी ठोस तरतूद नाही. मागील अर्थसंकल्पातील ५०% रक्कम खर्च न करू शकलेल्या सरकारची अकार्यक्षमता आणि निष्काळजीपणा यातून दिसत असल्याची टीका आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केली आहे. शिवसेनेने कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर केलेले घुमजाव धक्कादायक असून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे असल्याची टीकाही त्यांनी केली.\nराज्यातील दुष्काळग्रस्त जनतेची रावसाहेब दानवेंकडून चेष्टा – धनंजय मुंडे ...\n\"राज्यात दुष्काळच नव्हता, आम्ही ओरडून सांगितलं म्हणून मदत मिळाली\", हे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. दुष्काळासारख्या संवेदनशील विषयावर दानवेंनी केलेले वक्तव्य राज्यातील दुष्काळग्रस्त जनतेची चेष्टा करणारे असल्याची खंत मुंडे यांनी व्यक्त केली. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी आंदोलने झाली, सभागृह अनेक दिवस बंद पडले, न्यायालयालाही दुष्काळ जाहीर करावा हे सांगावे ला ...\n'महाराष्ट्र श्री' सुनीत जाधवला शासकीय सेवेत घेण्याची राष्ट्रवादीची मागणी ...\nराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धा विजेता महाराष्ट्राचा खेळाडू सुनीत जाधवला यास शासकीय सेवेत 'वर्ग एक' अधिकारी म्हणून सामावून घेण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, अनिकेत तटकरे यांच्यासह शरीररसौष्ठव क्षेत्रातील मान्यवरांनी आज यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, तसेच सुनीत जाधव यास तातडीने शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी ...\nराज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादीची 'सद्भावना यात्रा' ...\nराज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी राज्यातील प्रत्येक दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये मा. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 'सद्भावना यात्रा' काढणार आहे. या उपक्रमाअंर्तगत राज्यातील सुमारे १३१० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना प्रत्येकी १० हजार रूपयांचा मदत निधी दिला जाणार आहे. मदत निधीचे वाटप राज्यातील प्रत्येक आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला लवकरात लवकर व्हावे, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. या उपक्रमाची सुरूवात येत्या ७ मार्च रोजी पु ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=story&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Astory", "date_download": "2019-12-06T16:25:30Z", "digest": "sha1:OM4MHNFYRRBFUIB3PFTHTZKXTULZIS2A", "length": 7549, "nlines": 153, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (5) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (3) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (1) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (4) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nचित्रपट (2) Apply चित्रपट filter\nप्रदर्शन (2) Apply प्रदर्शन filter\nअजित%20पवार (1) Apply अजित%20पवार filter\nअत्याचार (1) Apply अत्याचार filter\nअभिनेता (1) Apply अभिनेता filter\nआणीबाणी (1) Apply आणीबाणी filter\nआयआयटी (1) Apply आयआयटी filter\nएकता%20कपूर (1) Apply एकता%20कपूर filter\nकर्नाटक (1) Apply कर्नाटक filter\nखासगीकरण (1) Apply खासगीकरण filter\nखासदार (1) Apply खासदार filter\nदिग्दर्शक (1) Apply दिग्दर्शक filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nदिवाळी%20अंक (1) Apply दिवाळी%20अंक filter\nदेवेंद्र%20फडणवीस (1) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nनिवडणूक (1) Apply निवडणूक filter\nपत्रकार (1) Apply पत्रकार filter\nपानिपत (1) Apply पानिपत filter\nभाजपच्या दिल्लीश्‍वरांशी आणि फोडाफोडीत माहिर नव चाणक्‍यांशी पारंपरिक राजकीय डावपेचात कसलेल्या पवारांनी नुसती अटीतटीची झुंजच...\n'लाल कप्नान'च्या कमाईला धक्का\nबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुख्य भूमिका असणारा 'लाल कप्तान' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा टीझर, ट्रेलर आणि...\nमाध्यमांबरोबर ���ानसिकताही बदलली, न्यूड दृश्य लवकरच पडद्यावर\nओढणी धरून पळत जाणारी हिरोईन, पाठिमागे पळत जाणारा हिरो.. मग एकाच ओढणीत दोघं येतात आणि हळू-हळू लाँग शॉट घेत कॅमेरा फेड आऊट होतो.....\n'सकाळ'चे दिवाळी अंक आता ऑडिओमध्येही\nपुणे : काळानुरूप तंत्रज्ञान बदलतंय आणि त्यानुसार वाचकाच्या सवयीही.. त्यामुळेच \"सकाळ माध्यम समूहा'ने यंदा दिवाळी अंकांमधील निवडक...\nकोल्हापुरच्या रिक्षा चालकाच्या मुलाने मुंबईच्या आयआयटीमधून मिळवली डॉक्‍टरेट\nयांचे नाव वसंत शंकर कातवरे, वय ७५. राहायला कुंभार गल्लीत ऋणमुक्तेश्‍वराच्या देवळाजवळ. गेली ४५ वर्षे रिक्षा चालवतात. रिक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/collegiens/supreme-court-to-hear-pil-on-medical-pg-maratha-reservation-today", "date_download": "2019-12-06T16:38:40Z", "digest": "sha1:KCXWDSNERTXXBFJIHS2U5GOOMCTCBTM3", "length": 12244, "nlines": 133, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, राज्य शासनाच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nमराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, राज्य शासनाच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\nवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत 16 टक्के मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.\n वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत 16 टक्के मराठा आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. यामुळे मराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे मराठा विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे.\nतत्पूर्वी, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत कोणत्याही याचिकांनी हायकोर्टांनी सुनावणी करू नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 31 मे रोजी दिले होते. यामुळे नागपूर खंडपीठाने मराठा आरक्षण लागू करण्यासाठी राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला. यामुळे मराठा आरक्षण लागू झाल्याने बाधित विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मराठा आरक्षण यंदाच्या शैक्षणिक सत्रात लागू होणार नाही, असा निर्वाळा नागपूर हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही राज्य सरकारने अध्यादेश काढला. हा अध्यादेश राज्य सरकारने काढून न्यायालयाच्या आदेशांची अवहेलना केल्याचा आक्षेप याचिकेत घेण्यात आला होता.\nदरम्यान, मराठा विद्यार्थ्यांच्या हितासाठीच राज्य सरकारने अध्यादेश काढला, यामुळे अध्यादेशाच्या वैधतेला समर्थन करणाऱ्या याचिकादेखील सादर करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी राज्य सरकारने वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये वाढ करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. अशा स्थितीत मराठा आरक्षण लागू करण्याबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे राज्यभरातील विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.\nमुख्यमंत्र्यांपाठोपाठ विरोधी पक्षनेताही विदर्भाचा, विजय वडेट्टीवारांची विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी निवड\nमंत्री परिणय फुके यांच्या स्वागताला समर्थकांचा अतिउत्साह, भाजप कार्यकर्त्यांनी तोडल्या विमानतळाच्या रेलिंग्ज\nमहाराष्ट्रात सशस्त्र पोलीस शिपाई पदासाठी 828 जागांची भरती\nमुलांच्या शिक्षणावर ग्रामीण भागातील लोकांच्या तुलनेत 3 पट अधिक पैसे खर्च करतात शहरातील लोक\nराजस्थानातील मयंक प्रताप सिंह ठराला देशातील सर्वात कमी वयाचा न्यायाधीश\nनातवाने दिली आजोबांना रांगोळी चित्रातून अनोखी आदरांजली\nअसदुद्दीन ओवैसी म्हणजे दुसरे झाकिर नाईक - बाबुल सुप्रियो\nआंतरराष्ट्रीय / व्हॉट्सअ‍ॅप-फेसबुकवर टॅक्स लावल्यामुळे पंतप्रधानांना द्यावा लागला राजीनामा\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणी��ी आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.e-activo.org/mr/category/niveles/a1-niveles/", "date_download": "2019-12-06T15:09:17Z", "digest": "sha1:5XJ46CLTPT7KISMI6I3PV6JX5BMHY627", "length": 13677, "nlines": 144, "source_domain": "www.e-activo.org", "title": "A1 व्यायाम | eactivo | स्थलांतरितांनी साठी स्पॅनिश", "raw_content": "प्रथम प्रवेश - दीक्षा\nकायमचे वास्तव्य करण्यासाठी परदेशातून येणे\nस्थलांतरितांनी करण्यासाठी स्पॅनिश शिकवत\nआपण स्वत: ला सादर करू इच्छित आहे का\nस्वत: ला परिचय आणि आपल्या वतीने नवीन लोकांना विचारलं जाणून घ्या, व्यवसाय, राष्ट्रीयत्व, स्पॅनिश भाषा आणि ई-मेल.\nकसे स्पॅनिश नावे आहेत\nस्त्री व पुरुष स्पॅनिश नावे भेद.\nआम्ही आमच्या समर्थक एक शिफारस अनुसरण, जुआन Ignacio, आणि आम्ही व्हिडिओ उतारा जोडले आहे “सादरीकरणे”. त्यामुळे आपण नेहमी बंद संवाद आहे. ध्वनिमुद्रण: उतारा सादरीकरणे. आणि दुवा असलेले videocast लक्षात जोडले: सादरीकरणे. धन्यवाद जुआन Ignacio\nस्पॅनिश वर्णमाला (एस झहीर)\nअध्याय 7 मोठ्या अक्षरे किंवा अपरकेसमधील लिहिण्यासाठी स्पॅनिश वर्णमाला शिकण्यासाठी नवीनतम व्हिडिओ. शेवटी शेवटचा 1. प्रतिमा: 2. व्हिडिओ: 3. उच्चार: वर्णमाला पूर्ण उच्चारण. 4. वरच्या आणि खालच्या बाबतीत पूर्ण वर्णमाला द्वारे: Neoparaiso.com ¡Enhorabuena\nअध्याय 4 येथे लहान प्रिंट स्पॅनिश वर्णमाला दुसऱ्या भागात आहे (अत्यंत लहान). 1. अक्षरांचा प्रतिमा: 2. व्हिडिओ: 3. शब्दाचा उच्चार शिकण्यासाठी व्हिडिओ: पूर्ण वर्णमाला धैर्य\nअध्याय 2 चांगले आपले नाव किंवा व्यक्ती किंवा शहरात नाव लिहा साठी, आपण मोठे किंवा मोठे शब्दाचे पहिले अक्षर टाईप करणे आवश्यक आहे. हा व्हिडिओ मोठे मध्ये स्पॅनिश स्वर कसे लिहायचे ते दर्शविते. हे vowels आहेत. विसरू नका, आपण अक्षरे पुन्हा आणि पुन्हा करा. आणि हा व्हिडिओ: [...]\neactivo आम्ही त्या संसाधने सामायिक करण्यासाठी तयार ब्लॉग आहे, प्रशिक्षण, बातमी, आम्ही स्पॅनिश शिकवण्याच्या साठी मनोरंजक वाटणारी reflections आणि अन्वेषणे.\nस्पॅनिश व्यायाम सक्रिय स्थरीय\nस्पॅनिश मालमत्ता Videocasts स्पॅनिश बोलणे\nसक्रिय साठी स्पॅनिश podcasts स्पॅनिश शिकण्यासाठी\nमहिना निवडा ऑक्टोबर 2016 (1) नोव्हेंबर महिना 2015 (1) आशा 2015 (1) नोव्हेंबर महिना 2014 (1) ऑक्टोबर 2014 (1) दबदबा निर्माण करणारा 2014 (2) जुलै महिना 2014 (2) जून महिना 2014 (2) आशा 2014 (3) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2014 (4) कूच 2014 (1) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2014 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2014 (2) डिसेंबर महिना 2013 (1) नोव्हेंबर महिना 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) सप्टेंबर महिना 2013 (1) दबदबा निर्माण करणारा 2013 (1) जुलै महिना 2013 (1) जून महिना 2013 (2) आशा 2013 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2013 (1) कूच 2013 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2013 (1) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2013 (1) डिसेंबर महिना 2012 (1) ऑक्टोबर 2012 (2) सप्टेंबर महिना 2012 (1) दबदबा निर्माण करणारा 2012 (1) जुलै महिना 2012 (1) जून महिना 2012 (1) आशा 2012 (1) इंग्रजी वर्षातला चौथा महिना 2012 (2) इंग्रजी वर्षाचा दुसरा महिना 2012 (2) इग्रंजी वर्षाचा पहिला महिना 2012 (2) नोव्हेंबर महिना 2011 (4) दबदबा निर्माण करणारा 2011 (3) जुलै महिना 2011 (1) जून महिना 2011 (1) ऑक्टोबर 2010 (1)\nआपण स्वत: ला सादर करू इच्छित आहे का\nकसे स्पॅनिश नावे आहेत\nस्पॅनिश मध्ये आपले मत व्यक्त करा\nआपण स्पॅनिश मध्ये प्राणी सल्ला का\nआणि काय मी जेव्हा सांगतो ...\nस्पॅनिश मध्ये सराव प्रश्न\nA1 आपल्याला A2 साक्षरता B1 B2 C1 C2 चिनी माणूस अभ्यासक्रम गंमतीदार शब्दकोष लेखन लक्षपूर्वक ऐकणे स्पेनचा स्पॅनिश अभ्यास सूत्रांचे व्याकरण पुरुष भाषा डोळ्यांपुढे चित्र उभे राहील अशी वर्णनशैली खेळ साक्षरता वाचन अक्षरे हस्तलिखित महिला राष्ट्रीयत्व नाव स्पॅनिश नावे बातमी शब्द पॉडकास्ट कविता अहवाल व्यवसाय अर्थ संसाधने स्वायत्त समुदाय शक्यता विद्यार्थी कार्य नक्कल करणे videocast शब्दसंग्रह अरबी\nनवीन नोंदी प्राप्त करण्यासाठी खालील पट्टीत आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा.\nसामील होणे 69 इतर सदस्यांना\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nयेथे आपण व्यायाम इतर वेबसाइट सापडेल, शब्दकोष, ब्लॉग, podcasts आणि आज आपल्या दिवस मदत करेल की व्यावहारिक माहिती देशांपेक्षा दुवे. शिक्षक मनोरंजक ब्लॉग आणि नियतकालिके दुवे निवड सापडेल.\nआपण खालील लिंक्स मध्ये आवश्यक सर्वकाही.\nस्पॅनिश बेट शाळा. खेळ, व्हिडिओ आणि परस्पर व्यायाम स्पॅन��श\nPracticaespañol, प्रशिक्षण, वाचन, व्हिडिओ, वास्तविक बातम्या\nमोबाईल वर स्पॅनिश जाणून घ्या\nपरस्परसंवादी व्यायाम स्पॅनिश Instituto Cervantes\nInstituto Cervantes पातळी करून स्पॅनिश मध्ये वाचन\nकॉलिन्स शब्दकोश इंग्रजी / स्पॅनिश\nस्पॅनिश वर रुचीपूर्ण ब्लॉग्ज\nस्थलांतरितांनी साठी स्पॅनिश ब्लॉग\nदुसरी निरनिराळ्या अॅण्ड इमिग्रेशन\nस्पॅनिश विविध अॅक्सेंट खेळा\nस्पेनमध्ये कायदेमंडळ डी Andalucía\nकोणत्याही शब्द पृष्ठ वर डबल क्लिक करा किंवा एक शब्द टाइप करा:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/maza-adhyatma/prashant-asnare/religious-integrity/articleshow/47806937.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-06T15:12:12Z", "digest": "sha1:IV5WDAO77TMWX3IRRHEI2JET5NITFHAY", "length": 19766, "nlines": 264, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "prashant asnare News: यदा यदा हि धर्मस्य... - religious integrity | Maharashtra Times", "raw_content": "\nप्रा. डॉ. सुजय पाटील\nप्रा. आर. एस. जैन\nडॉ. वीरा राठोड सारेच पाय मातीचे..\nडॉ. न. म. जोशी\nडॉ. सु. भि. वराडे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. यशवंत पाटणे\nप्रा. डॉ. रमेश जाधव\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nयदा यदा हि धर्मस्य...\nआपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसऱ्या धर्माचा असा आदर करणारी खूप जणं आपल्या अवतीभोवती आहेत. असतातच. प्रत्येक धर्माची स्वत:ची काही तत्त्वं आहेत. त्या तत्त्वानुसार प्रत्येकाच्या मनात समाजाच्या प्रत्येक घटकाबद्दल प्रेम, आदर आण‌ि अहिंसाभाव असायला हवा.\nबऱ्याच वर्षांपासून विदर्भातील आमच्या अकोल्यात, नवरात्रीच्या उत्सवात नऊ दिवसांची एक व्याख्यानमाला दरवर्षी नित्यनियमाने आयोजित केली जाते. त्या व्याख्यानमालेची संपूर्ण ध्वनिव्यवस्था सॅम्युअल डिसोजा नावाचा ख्रिश्चन युवक अगदी चोखपणे सांभाळतो. मुख्य म्हणजे या नऊ दिवसांच्या ध्वनिव्यवस्थेचा एकही पैसा; मानधन तो आयोजकांकडून घेत नाही.\nआपल्या धर्माचा अभिमान बाळगताना दुसऱ्या धर्माचा असा आदर करणारी खूप जणं आपल्या अवतीभोवती आहेत. असतातच. प्रत्येक धर्माची स्वत:ची काही तत्त्वं आहेत. त्या तत्त्वानुसार प्रत्येकाच्या मनात समाजाच्या प्रत्येक घटकाबद्दल प्रेम, आदर आण‌ि अहिंसाभाव असायला हवा. मुळात प्रत्येक धर्माची खरी निर्मिती मनुष्यजातीच्या शांततामय, सुखी जीवनासाठी झाली असून धर्माचा खरा अर्थ ‘मानवता’ असा आहे.\nआपल्या धर्माचा अभिमान जरूर बाळगा पण इतर धर्माच्या तत्त्वांचा अनादर करू नका, असेच कोणताही धर्म सांगतो. पण प्रत्यक्षात तसे होत मात्र नाही धार्मिकतेच्या नावाने सुरू झालेले उत्सव, त्याचे बटबटीत प्रदर्शन, त्यात एखाद्याने केलेले अशोभनीय वर्तन, त्यातून निर्माण झालेली तेढ, अढी, दंगल या सगळ्यांमुळे समाजातील निरपराध घटकांचे खूप नुकसान झाले आहे व होत आहे.\nदुसऱ्या धर्माबद्दल सतत अढी ठेवून वागल्यामुळे आजच्या युगात माणसामाणसांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. एकीकडे आमचाच धर्म सर्वांत श्रेष्ठ आहे, असे म्हणायचे अन् दुसरीकडे धर्माच्या संहितेमध्ये लिहून ठेवलेल्या नियमांची पायमल्ली करायची, असा प्रकार सर्वत्र सुरू आहे. धर्माचा संबंध कर्मकांडाशी नसून माणसामाणसामधल्या सुसंस्कृत नातेसंबंधांशी आहे, हे कुणाच्याच लक्षात येत नाही.\nमागच्या वर्षी काही कामानिमित्त हरयाणामधल्या गाजियाबादला गेलो होतो. तिथे बाजारात फिरताना घंटा विक्रीचे खूप मोठे दुकान दिसले. तिथे हजारो प्रकारच्या, लहान-मोठ्या आकाराच्या घंटा विकायला होत्या. तिथे अनेक हिंदू लोक मंदिरासाठी तर ख्रिश्चन लोक चर्चसाठी घंटा विकत घेताना दिसले. मी दुकानदाराला विचारले, ‘तुम्ही मंदिरासाठी वेगळी अन् चर्चसाठी वेगळी घंटा बनवता का’ त्यावर तो म्हणाला, ‘नाही. घंटा तयार करताना ती मंदिरात वाजविली जाणार की चर्चमध्ये लावली जाणार आहे, हे आम्हाला माहीत नसते. आम्ही सगळ्या घंटांमध्ये सारखेच धातू वापरतो. आमच्या डोळ्यांसमोर धर्म नसतो. त्या घंटेचा आवाज असतो. घंटेतून गोड आवाज कसा निघेल याचीच आम्ही काळजी घेतो. तेच आमचे उद्दिष्ट असते.’\nत्याचे हे विचार ऐकून मला खूप छान वाटले. पण आश्चर्याचा सुखद धक्का तेव्हा बसला जेव्हा त्या दुकानदाराने त्याचे नाव ‘अन्वर शेख’ असल्याचे सांगितले. आता जेव्हा जेव्हा मी मंदिरात जाऊन घंटा वाजवितो, त्या प्रत्येक वेळेला माझ्या डोळ्यांसमोर मोहमयी आवाजाच्या घंटा तयार करणारा हसरा ‘अन्वर शेख’ उभा राहतो.\n‘‘तू उंच हो मंदिराच्या कळसापर्यंत\nकिंवा झगमगू दे तुझे शरीर\nमनात नेहमी एक घंटा ठेव.\nघंटा चर्चची की देवळाची हे महत्त्वाचे नाही.\nअलवार घंटा वाजणे, महत्त्वाचे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅ��डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्रशांत असनारे:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहैदराबाद: जळालेला मृतदेह पाहायला ते नराधम पुन्हा आले होते...\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nहैदराबाद बलात्कार: मुख्य आरोपी घटनेच्या ४८ तास आधीच पोलिसांना तुरी देऊन निसटला होता...\n४०,००० कोटी वाचवण्यासाठी फडणवीस तीन दिवसांचे सीएम झाले: भाजप खासदार\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\n६ डिसेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ डिसेंबर २०१९\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, ६ डिसेंबर २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ५ डिसेंबर २०१९\n५ डिसेंबर २०१९ चे वार्षिक राशीभविष्य\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nयदा यदा हि धर्मस्य......\nआकाशी झेप घे रे......\nचाकू हवा की माउथऑर्गन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/the-death-of-a-businessman-in-santa-cruz/articleshow/67199921.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2019-12-06T16:50:10Z", "digest": "sha1:XP55J665XMJQQKMJU3HH7PIIKSBO5W7L", "length": 10782, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mumbai news News: सांताक्रूझमध्ये भरदिवसा व्यावसायिकाची हत्या - the death of a businessman in santa cruz | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nसांताक्रूझमध्ये भरदिवसा व्यावसायिकाची हत्या\nम टा खास प्रतिनिधी, मुंबई सांताक्रूझ येथील वाकोला परिसरात दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली...\nम. टा. खास प्रतिनिधी, मुंबई\nसांताक्रूझ येथील वाकोला परिसरात दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची हत्या करण्यात आली. अब्दुला खान (५६) असे त्यांचे नाव असून, पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.\nखान शुक्रवारी दुपारी वाकोला चर्च परिसरातून चालत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी त्यांच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकली. त्यानंतर खान यांना लोखंडी रॉडने मारहाण करून ते पळून गेले. घटनेची माहिती मिळताच वाकोला पोलिस घटनास्थळी पोहोचले. गंभीर जखमी झालेल्या खान यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.\nयाप्रकरणी वाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस तसेच गुन्हे शाखेची पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. खान यांनी एका नामांकित बिल्डरच्या साइटवर देखरेख करण्याचे कंत्राट घेतले होते. याच कारणावरून त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपंकजा मुंडे सेनेच्या वाटेवर ट्विटरवरून भाजपचा उल्लेख गायब\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nसांताक्रूझमध्ये भरदिवसा व्यावसायिकाची हत्या...\nबाहेरगावी निघालेले मुंबईकर वाहतूककोंडीने हैराण...\nआजारी दुष्काळग्रस्त मुंबईच्या रुग्णालयांत...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/649/%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2019-12-06T15:32:50Z", "digest": "sha1:3PH45ETYKLHC2S2HVPQAI7LIN7HXBD4N", "length": 12619, "nlines": 51, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nयेत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर घडणार बदल - सुनिल तटकरे\nसरकारच्या अपयशाची तीन वर्षे पूर्ण\nप्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे येत्या १० जूनपासून करणार राज्यव्यापी दौरा\nमोदी सरकारच्या तीन वर्षपूर्तीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. सरकारच्या नाकर्त्या तीन वर्षांचा त्यांनी यावेळी उहापोह केला.\nगेल्या तीन वर्षांपासून हे सरकार देशात कार्यरत आहे. या कालावधीचे जर आपण विश्लेषण केले तर ज्याने देशात बदल घडेल, देशाच्या विकासाला गती मिळेल असा कोणताच ठोस निर्णय यांनी घेतलेला नाही. मागील युपीए सरकारने जे निर्णय घेतले त्याच निर्णयांवर हे सरकार सुरू आहे. जीएसटी विधेयक हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. युपीए सरकारने ज्या योजना आखल्या त्या योजनांची नावं बदलून हे सरकार त्याच योजना राबवत आहे. म्हणजे योजना तीच, फक्त लेबल बदललं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांचे हे सरकार गेल्या तीन वर्षांत अपयशी ठरले आहे. राज्यातील सरकारचंही काही वेगळं सुरू नाही. राज्यातील सरकारमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या शेतमालाला भाव नाही, डोक्यावर भरमसाठ कर्जाचं डोंगर वाढत आहे. परिणामी त्याला आत्महत्या करणं जास्त योग्य वाटत आहे. या सरकारच्या चुका जनतेसमोर मांडण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आम्ही संघर्षयात्रा काढली. आमच्या संघर्षयात्रेला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांचे नेते म्हणून ओळखले जाणारे राजू शेट्टी आघाडी सरकारच्या काळात रोज आंदोलन करत होते. गेल्या तीन वर्षांपासून राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. राजू शेट्टी त्याबाबत बोलायला तयार नाहीत. आम्ही संघर्षयात्रा काढल्यानंतर त्यांना जाग आली आणि आता ते आत्मक्लेश यात्रा काढत आहेत. शेट्टी यांना शेतकऱ्यांशी देणे-घेणे नाही, असा आरोप तटकरे यांनी केलाय\nराज्याच्या सत्तेत ज्यांचा वाटा आहे त्या शिवसेनेचीही तीच गत आहे.सार्वजनिक कार्यक्रमांत लोकप्रतिनिधींनी जय महाराष्ट्र अशी घोषणा देऊ नये, तसे केल्यास त्यांची पदे ��द्द करण्यात येतील, असा इशारा कर्नाटकचे मंत्री बेग यांनी दिला होता. कर्नाटक सरकारच्या दडपशाहीविरोधात तेथील मराठी जनतेने काढलेल्या मोर्चात सहभागी होण्यासाठी शिवसेना नेते दिवाकर रावते बेळगावला जाणार होते पण त्यांना पोलिसांनी रोखले. शिवसेनेचा वाघ मवाळ झाला आहे. बेळगावमधील मोर्चात सहभागी होण्यासाठी जाणे ही रावते यांची ‘राजकीय नौटंकी’ होती. त्यांनी पोलिसांचे कडे तोडून जायला हवे होते, असेही ते म्हणाले.\nतसेच, येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात संघटनात्मक पातळीवर काही बदल करण्यात येतील. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी येत्या १० जूनपासून राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले. या दौऱ्यात शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडे तरुणांचा ओढा अधिक आहे. या दौऱ्यात कार्यकर्त्यांच्याही समस्या जाणून घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष संघटन मजबूत करणे, हा या दौऱ्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले.\nरायगड येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणी सभेस सुनिल तटकरे यांचे मार्ग ...\nरायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारिणी सभेत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सहभाग घेऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा परिषद, पंचायत समितीत निवडून आलेले सदस्य व जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती तटकरे यांचा सत्कार करण्यात आला.आमदार सुरेश लाड यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. आमदार अनिल तटकरे, माजी जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल, नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर व इतर मान्यवर बैठकीला उपस्थित होते. ...\nहो, आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी मागण्याचा नैतिक अधिकार आहे – सुनिल तटकरे ...\nचिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे संघर्षयात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सरकारच्या भोंगळ कारभारावर लक्ष्य साधले. युपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, त्यांना वेळप्रसंगी कर्जमाफीही देण्यात आली, त्यामुळे त्यांच्यासाठी कर्जमाफी मागण्याचा आम्हाला पूर्णपणे नैतिक अधिकार आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करताना उद्धव ठाकरेंच्या दुटप्पी भूमिकेवर तटकरे यांनी येथे बोलताना टीका केल ...\nसुनिल तटकरे व अजित पवार यांच्या राज्य दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यास रत्नागिरीपासून सुरूवात ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात आज रत्नागिरी येथे झाली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्याला त्यांनी संबोधित केले. सरकारच्या शेतकरीविरोधी भूमिकेबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे तसेच मागचे विसरुन नव्या जोमाने पुढील तयारीला सुरुवात करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.यावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी राज ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/which-leaders-interested-go-legislative-council-239129", "date_download": "2019-12-06T16:36:40Z", "digest": "sha1:5HMCDOVYAENR6AHT6KE6N5V33B24NKTG", "length": 20593, "nlines": 250, "source_domain": "www.esakal.com", "title": "विधानपरिषदेवर जाण्यासाठी कोणी कोणी लावली आहे फिल्डींग ? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nविधानपरिषदेवर जाण्यासाठी कोणी कोणी लावली आहे फिल्डींग \nगुरुवार, 28 नोव्हेंबर 2019\nविधानसभेच्या निकालानंतर तब्बल महिन्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीस सरकारचा उद्या (ता. 28) शपथविधी होत असताना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाण्यासाठी अनेकांनी आतापासूनच फिल्डींग लावली आहे.\nकोल्हापूर - विधानसभेच्या निकालानंतर तब्बल महिन्यांनी राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालीस सरकारचा उद्या (ता. 28) शपथविधी होत असताना विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून जाण्यासाठी अनेकांनी आतापासूनच फिल्डींग लावली आहे. त्यात विधानसभेत पराभूत झालेल्या किंवा पक्षासाठी झटलेल्या नेते, कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सत्तेतील तिन्हीही पक्षांना प्रत्येकी चार जागा वाट्याला येतील.\nपुढील वर्षी जून महिन्यात राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची सहा वर्षाची मुदत संपत आहे. यापैकी कॉंग्रेसचे साताराचे आमदार आनंदराव पाटील यांनी यापुर्वीच राजीनामा देऊन भाज��ची वाट धरली आहे. राष्ट्रवादीचे राहूल नार्वेकर व रामराव वडकुते यांनी पक्षाचा राजीनामा देऊन विधानसभेची निवडणूक भाजपकडून लढवली, त्यात दोघेही विजयी झाले आहेत. त्यामुळे कॉंग्रेसची एक व राष्ट्रवादीच्या दोन अशा तीन जागा यापुर्वीच रिक्त झाल्या आहेत.\nराष्ट्रवादीच्या रिक्त दोन जागांपैकी एका जागेवर कोरेगांव विधानसभा मतदार संघातून धक्कादायकरित्या पराभूत झालेले शशिकांत शिंदे यांची नक्की वर्णी लागणार आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिमागे श्री. शिंदे खंबीरपणे उभे होते. ज्यावेळी राज्य बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीची नोटीस श्री. पवार यांना आली, त्याच दरम्यान माथाडी कामगारांच्या कार्यक्रमात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर श्री. शिंदे यांनी या कारवाईचा निषेध केला होता. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेवर निवड निश्‍चित समजली जाते.\nकोल्हापूर जिल्ह्यात यांची नावे चर्चेत\nजिल्ह्यातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील यांचीही नांवे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीच्या वाट्याला चार जागा येतील यापैकी दोन जागा रिकाम्या असल्या तरी श्री. शिंदे यांना एक जागा द्यावी लागेल. उर्वरित एका जागेसाठी या दोघांचे प्रयत्न असतील. कॉंग्रेसकडून विधान परिषदेवर जाण्यास जिल्ह्यातील फारसे कोणाचे नांव चर्चेत नाही. जिल्ह्यात कॉंग्रेसचे चार आमदार आहेत आणि विधानपरिषदेत जाण्याची इच्छा असलेल्यांची संख्याही नगण्य आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे सहापैकी पाच आमदार पराभूत झाले. त्यात कोल्हापूर उत्तरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा समावेश आहे.\nसंजय पोवार यांनाही संधी मिळण्याची शक्यता\nश्री. क्षीरसागर यांच्याकडे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद असले तरी हे पद केव्हाही जाईल अशी स्थिती आहे. त्यामुळे त्यांनीही राज्यपाल नियुक्त आमदारांतून विधानपरिषदेवर जाण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे समजते. शिवसेनेच्या इतर पराभूत आमदारांत थेट उध्दव ठाकरे यांच्याशी घनिष्ट संबंध असलेले कोणी नाही. त्यामुळे आण्णासाहेब अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संज�� पोवार यांनाही संधी मिळू शकते, त्यांनीही यासाठी मोर्चेबांधणी सुरू केल्याचे समजते.\nकशी होते ही निवड\nराज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री हे राज्यपालांना संबंधित व्यक्तींची यादी सादर करतील आणि त्याला राज्यपाल यांनी मंजुरी दिल्यानंतर संबंधितांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती होईल. या प्रक्रियेसाठी प्राधान्याने पक्षाशी एकनिष्ठ आणि पक्ष कार्यासाठी झटलेल्यांचा विचार करतानाच जातीय आणि विभागाचा समतोलही राखण्याचा प्रयत्न केला जातो. त्यातून प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्यासारख्या राज्यपाल नियुक्त काही विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्‍यता आहे.\nजून 2020 मध्ये यांच्या जागा होणार रिक्त\nहुस्नबानू खलिफे, अनंत गाडगीळ, जनार्दन चांदूरकर, आनंदराव पाटील, रामहरी रूपनवर-सर्व कॉंग्रेस, प्रकाश गजभिये, विद्या चव्हाण, राहूल नार्वेकर, ख्वाजा बेग, रामराव वडकुते, जगन्नाथ शिंदे- सर्व राष्ट्रवादी, प्रा. जोगेंद्र कवाडे-आरपीआय\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\n'एसपीं' मुळेच आम्ही करुन दाखवलं : पाेलिसांची भावना\nसातारा : तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा पोलिस दलाच्या क्रीडा पथकाने कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेतील मानाची चॅम्पियनशिप मिळविण्याचा बहुमान मिळवला....\nकशामुऴे हे गाव पडले ओस..\nसोन्याळ (सांगली) : जतचा पूर्व भाग कायम दुष्काळी म्हणून गणला जातो. पाऊस कमी होतो . आठ -दहा वर्षांत या भागात पुरेसा पाऊस होण्याचे प्रमाण अत्यल्प...\n गोकुळचे दुध संकलन दोन लाखांनी घटले\nकोल्हापूर - महापूर आणि अतिवृष्टीमुळे बदललेल्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील दूध संकलनालाही बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन असलेल्या कोल्हापूर...\nकोल्हापूरजवळ पुणे बंगळूर महामार्गावर कशामुळे वाहतूक संथ गतीने \nउजळाईवाडी ( कोल्हापूर) : विमानतळावर नाईट लँडिंग करता यावे यासाठी अडथळा ठरणाऱ्या सर्व गोष्टी काढण्यात येत आहेत. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे....\nसाखरेचा उतारा का आला नऊ टक्क्याच्या खाली \nकोल्हापूर - यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन दोन आठवडे होत आले तरी साखर उतारा मात्र अजून नऊ टक्‍क्‍यांपेक्षा कमीच आहे. महापूर आणि अवकाळी पावसाने घटलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/childrens-day-child-book-reading-education-234894", "date_download": "2019-12-06T15:54:12Z", "digest": "sha1:FLVTDVKCKVFEHZFGP3CYWOBCF2WX34G3", "length": 17751, "nlines": 244, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘मुलांमध्ये वाचनाची आवड घरातूनच रुजवावी’ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n‘मुलांमध्ये वाचनाची आवड घरातूनच रुजवावी’\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nदृकश्राव्य माध्यम सोपे वाटत असले, तरी त्यामुळे अस्वस्थता वाढते. वाचनाने एकप्रकारची शांती तर मिळतेच. याशिवाय चिंतन-मनन करण्याची सवय लागते, कल्पनाशक्ती वाढते. बुद्धीचा विकास होण्याबरोबरच विचारांच्या कक्षादेखील रुंदावतात. साहित्य निर्मितीचा ध्यास लागतो आणि विचार प्रवर्तक व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. म्हणून वाचनाची सवय खूप महत्त्वाची आहे, असे डॉ. संगीता बर्वे यांनी सांगितले.\nपुणे - रोजच्या जीवनावर दृकश्राव्य माध्यमांचे झालेले अतिक्रमण, कार्टूनचा भडीमार आणि पालकांकडून विसरत चाललेली वाचनसंस्कृती यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी होते आहे. परंतु, मुलांच्या बुद्धी आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास करायचा असेल, तसेच विचारप्रवर्तक समाजाची निर्मिती करायची असेल, तर वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विशेषतः घरांमधूनच मुलांमध्ये वाचनसंस्कृती रुजविली गेली पाहिजे, असे मत साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.\nबालदिनाच्या पार्श्‍वभूमीवर लहान मुलांमधील वाचनाच्या आवडीबद्दल आणि त्यासाठी केलेल्या प्रयोगांबाबत साहित्यिक आणि बालकुमार साहित्यकारांची मते ‘सकाळ’ने जाणून घेतली. याबाबत अ. भा. बालकुमार साहित्य संस्थेच्या अध्यक्ष डॉ. संगीता बर्वे यांनी मुलांना घरातून वाचनाची आवड लावली जायला हवी असे मत व्यक्त केले. मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यांना काय आवडेल, याचा विचार करूनही साहित्य निर्मिती केली जात आहे. भोपळ्याचे बी हे मराठी साहित्य पंम्पकिन सीड म्हणून इंग्रजीत चित्ररूपात येत आहे; पण खरी गरज ही त्यांना पुस्तकाविषयी आवड निर्माण करण्याची आहे, असे त्या म्हणाल्या.\nघरातल्या महिलेने, खेडेगावातील शिकलेल्या एखाद्या तरुणीने वा शहरातल्या सोसायटीतील नागरिकांनी मुलांना चांगली पुस्तके वाचून दाखविली पाहिजेत किंवा ती त्यांना वाचायला दिली पाहिजेत. यातील त्यांना काय समजले, हेही तपासले पाहिजे. शाळांमध्येही असे प्रयोग सुरू असतात; परंतु ते व्यापक स्तरावर केले, तर मुलांमध्ये निश्‍चितपणे वाचनाची आवड निर्माण करता येईल, असे मत बर्वे यांनी व्यक्त केले.\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘‘शहरातील बदललेली जीवनशैली, पालकांचा नोकरीत जाणारा वेळ, तसेच अनेक कुटुंबांमध्ये आजी- आजोबा नसतात, त्यामुळे घरात मुलांना गोष्टी सांगितल्या जात नाहीत. यामुळे घरातून वाचन संस्कृती हद्दपार होत चालली आहे. त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नच करावे लागतील. त्यांना भाषा- साहित्य यात रस निर्माण होण्यासाठी शाळांमध्ये रंजक पद्धतीने शिकवावे लागेल. तंत्रज्ञानाचे आक्रमण असले, तरी निवासी सोसायट्यांनी चांगल्या दर्जाची पुस्तके मुलांना उपलब्ध करून द्यावीत, ज्येष्ठ लोकांनी त्यांना पुस्तके वाचून दाखविण्याची जबाबदारी घ्यावी, यातूनही मोठा बदल घडू शकेल.’’ बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यवाह मुकुंद तेलीचरी यांनी सांगितले, की मुले मोठी पुस्तके वाचत नाहीत. त्यांना छोटी पुस्तके दिली पाहिजेत. कथाकथनासारख्या कार्यक्रमांमधून आम्ही वाचनाची आवड निर्माण करतोच; पण सुटीच्या काळात त्यांना घरातूनच पुस्तके वाचायला दिली पाहिजेत.’\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nते नालीच्या घाणीत शोधतात सोन्याचे कण\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : एकीकडे दिवाळी सणाच्या लख्ख प्रकाशात आनंदोत्सव साजरा करणारा समाजवर्ग, तर दुसरीकडे दररोजच्या उदरनिर्वाहासाठी फिरस्ती समाजाची...\nगोष्टी अन्‌ गाण्यांमध्ये रमले विद्यार्थी\nपुणे - लेखक, कवींचा सहवास, कथा-गाणी आणि गोष्टी अन्‌ गाणी म्हणण्याचा अनोखा ‘तास’ आज विद्यार्थ्यांनी अनुभवला. कविता, गाणी-गोष्टी नुसत्या ऐकणारच नाही,...\nआपण माफ करायला शिकायला हवे - सिंधूताई सपकाळ\nपुणे - ‘कुटुंबीयांनी घराबाहेर काढले नसते तर माझ्या हातून अनाथ मुलांचे संगोपन झाले नसते. त्यामुळे मला ज्या लोकांनी घराबाहेर काढले त्यांचे मी...\nबाल दिनानिमित्त फन गेम्स आणि धम्माल \nपुणे - वर्गाबाहेरील शिक्षणाने मुलांची सामाजिक वाढ खूप चांगली होते. हेच शिक्षण मुलांना अधिक आनंद, उत्साह व समाजात जगण्याचे बळ देऊन जाते म्हणूनच...\nविद्यार्थ्यांनी घेतला चित्रपटांचा आनंद\nपिंपरी - चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये बालदिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाल चित्रपटांचा महोत्सव, विज्ञानावर आधारित जादूचे प्रयोग,...\nलहानग्यांसाठी खेळ अन्‌ मनोरंजनाचे कार्यक्रम\nपुणे - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळा,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/molestation-girl-nashik-crime-marathi-news-238261", "date_download": "2019-12-06T15:21:36Z", "digest": "sha1:WBEGS7I2BHSEO3XRTBJPVIFLERSP4PDF", "length": 16381, "nlines": 245, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"मला तुझ्याशी लग्न करायचे आहे' नाही म्हटल्यावर त्याने तिला... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n\"मला तुझ्याशी लग्न करायचे आहे' नाही म्हटल्यावर त्याने तिला...\nसोमवार, 25 नोव्हेंबर 2019\nनाशिक रोड, अंबड आणि गंगापूर परिसरात विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी या तीनही पोलिस ठाण्यांत विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोटमगाव (ता. नाशिक) येथे तिघांविरोधात पॉक्‍सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nनाशिक : गंगापूर येथील एस. टी. कॉलनीतील एका क्‍लिनिकमध्ये संशयित प्रसाद पवार (रा. जुने नाशिक) याने युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. 21) रात्री पावणेआठच्या सुमारास पीडिता क्‍लिनिकमध्ये असताना, संशयित पवार याने \"मला तुझ्याशी लग्न करायचे आहे', असे म्हणाला असता पीडितेने नकार दिला. त्यानंतर संशयिताने पीडितेचा हात धरून अश्‍लिल कृत्य करीत विनयभंग केला.\nरिक्षा थांब्याजवळून पायी जाताना पाठलाग\nयाप्रकरणी गंगापूर पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गवळी तपास करीत आहे. तिसरी घटना अंबडच्या जाधव संकुलात घडली. पीडितेच्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता. 21) दुपारी साडेबाराच्या सुमारास पीडिता जाधव संकुल येथील रिक्षा थांब्याजवळून पायी जात होती. त्यावेळी संशयित नीलेश याने तिचा पाठलाग केला. बदनामी करण्याची धमकी देत विनयभंग केला. याप्रकरणी अंबड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक उपनिरीक्षक शेळके तपास करीत आहेत.\nहेही वाचा > 'हे' आमदार अद्यापही कुटुंबीयांसाठी \"नॉट रिचेबल'\nवेगवेगळ्या घटनांमध्ये विनयभंगाचे गुन्हे दाखल\nनाशिक रोड, अंबड आणि गंगापूर परिसरात विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी या तीनही पोलिस ठाण्यांत विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोटमगाव (ता. नाशिक) येथे तिघांविरोधात पॉक्‍सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव रामदास घुगे, किशोर म्हस्के, विजय पगारे (सर्व रा. कोटमगाव, ता. नाशिक) असे संशयितांची नावे आहेत. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित गेल्या महिनाभरापासून अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होते. शुक्रवारी (ता. 22) सायंकाळी सहाच्या सुमारास पीडित मुलगी घरात एकटी असताना संशयित वैभव घुगे घरात शिरला. त्याने पीडितेशी अश्‍लिल चाळे करीत विनयभंग केला. तसेच शिवीगाळ करीत दमदाटी केली. त्यावेळी किशोर म्हस्के व विजय पगारे हे संशयित घराबाहेर थांबून होते. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांत पॉक्‍सोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक एम. बी. राऊत करीत आहेत.\nक्लिक करा > ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nविधानभवनावर \"कडकनाथ' शेतकऱ्यांचा 13ला धडक मोर्चा\nना��िक : अस्मानी संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्यांच्या कुक्कटपालन व्यवसायातून 800 कोटींचा गंडा घालणाऱ्या महारयत ऍग्रो...\nगुड न्यूज.. कांद्याला मिळाला चक्क 14 हजार 200 रुपयांचा उच्चांकी दर\nपंढरपूर : कांद्याच्या दरवाढीने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असले, तरी कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत मात्र आनंदाश्रू तरळताना दिसून येत आहेत. येथील...\nवरिष्ठ पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात......म्युझिक इव्हेंटला परवानगीसाठी मागितली लाच\nनाशिक : गंगापूर धरणालगत असलेल्या सुला वाईनच्या संगीत कार्यक्रमाच्या परवानगीसाठी 22 हजार रुपयांची लाचेची मागणी केली आणि लाचेची रक्कम नाशिक...\n#OnionPrice : 'या' कारणाने नवीन कांदा शंभरीच्या दिशेने सुसाट....\nनाशिक : डॉलरचा बुधवार (ता. 4)चा भाव 71 रुपये 57 पैसे असा राहिला असताना, या भावाला नवीन कांद्याने मागे टाकत किलोला शंभर रुपयांच्या दिशेने वाटचाल केली...\nShocking : मनोरंजानासाठी काही डॉक्टर करतायत महिलांची मागणी\nपुणे : कमिशनऐवजी डॉक्टरांची औषध कंपन्यांकडे महिलांची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. पुण्यातील साथी संस्थेने हा अहवाल प्रसिध्द...\n‘रॅगिंग’ विरोधात कुलगुरू डॉ. म्हैसेकर पॅटर्न\nनांदेड : महाविद्यालयीन युवकांमध्ये लहान सहान गोष्टीमुळे ‘इगो हर्ट’ होण्याच्या भावनेतून एकमेकांची रॅगिंग झाल्याचे अनेक प्रकरणे आहेत. रॅगिंगमुळे अनेक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/451151", "date_download": "2019-12-06T15:45:17Z", "digest": "sha1:K5JX47RYCTDNHBJHR5NXDG5QDZ6FADSW", "length": 7034, "nlines": 29, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दुचाक्या, मोबाईल, टीव्हींसह तीन कोटींचे घबाड जप्त - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » दुचाक्या, मोबाईल, टीव्हींसह तीन कोटींचे घबाड जप्त\nदुचाक्या, मोबाईल, टीव्हींसह तीन कोटींचे घबाड जप्त\nराज्यातील व्यवसायिक कर खात्याने केलेल्या कारवाईत सुमारे तीन कोटी रुपयांचा बेकायदेशीर माल जप्त करण्यात आला आहे. त्यात दुचाकी, मोबाईल, टीव्हीसह अनेक गृहोपयोगी वस्तू, पाण्याच्या बाटल्या, बिस्किटांच्या पुडय़ांचा समावेश आहे. व्यवसायिक कर चुकवून तसेच आवश्यक सोपस्कर पूर्ण न करता गोव्यात आणलेल्या या विविध वस्तू सध्याच्या विधानसभा निवडणुकीतील मतदारांना प्रलोभन म्हणून वाटण्यासाठी आणण्यात येत होत्या, असा संशय आहे.\nअशा प्रकारच्या वस्तूंची प्रलोभने दाखवून किंवा मद्याचा वापर करून मते मिळवण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी व्यवसायिक कर खाते तसेच अबकारी कर खात्याने सध्या कंबर कसली आहे. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून दोन्ही खात्यांच्या भरारी पथकांनी राज्यात धाडींचे सत्र सुरु ठेवले आहे.\nदरदिवशी शेकडो वाहनांची तपासणी\nराज्याच्या सिमांवर कडक तपासणी होत आहे. 24 जानेवारी रोजी 217 मालवाहू वाहनांची संशयावरून तपासणी करण्यात आली होती. त्यातील 51 वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. दुचाकी तसेच इतर वस्तू मिळून 88 लाख 21 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. नंतर 25 रोजी 340 मालवाहू वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यातील 34 वाहने ताब्यात घेण्यात आली असून सुमारे 1 कोटी 11 लाखांचा माल जप्त केला आहे.\nपणजीत दहा लाखांचा माल जप्त\nज्या दुकानांतून वेळेवर कर भरला जात नाही, अशा दुकानांवर कारवाई करून बेकायदेशीरपणे साठवलेला माल जप्त करण्यात येत आहे. पणजीतील अशाच एका दुकानात 26 रोजी छापा मारण्यात आला. मोबाईल, टीव्ही व इतर वस्तू मिळून सुमारे 10 लाख 8 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.\nमोले चेकपोस्टवर वॉटर हिटर जप्त\nशुक्रवार 27 रोजी मोले चेकपोस्ट येथे 55 मालवाहू गाडय़ा जप्त केल्या असून सुमारे 61 लाख 99 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. तसेच 2 लाख 6 हजार किंमतीचे 35 वॉटर हिटर जप्त केले आहेत.\nव्यवसायिक कर खात्याची दहा पथके\nव्यवसायिक कर खात्याने कडक धोरण अवलंबले असून 10 अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली दहा पथके नियुक्त केली आहेत. राज्यातील मुख्य शहरातून ही पथके कार्यरत आहेत. राज्यातील सगळय़ा सिमांवर कडक तपासणी केली जात असून गाडीत बेकायदेशीर माल असल्याचे आढळून आल्यास पुढील तपासणीसाठी गाडय़ा जप्त केल्या जात आहेत.\nआला आला विघ्नहर्ता गणराया\nवेळेचे उल्लंघन केल्याने खनिज वाहतूक रोखून धरली\nपिसुर्ले गावातील 80 एकर शेतजमिनीला मिळणार संजीवनी\nइस्वटी ब्राम्हण लक्ष्मी नारायण वास्को प्रथम\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/mumbai-kokan-vibhag/mumbai-oshiwara-youth-murder", "date_download": "2019-12-06T16:42:06Z", "digest": "sha1:3HZR72TSSXPHTW3G7XNBM7HLRU2IHB7O", "length": 9251, "nlines": 128, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | घरात घुसून तरुणावर झाडल्या गोळ्या, मुंबईतील ओशिवरा परिसरातील घटना", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nघरात घुसून तरुणावर झाडल्या गोळ्या, मुंबईतील ओशिवरा परिसरातील घटना\nपूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nमुंबई | ओशिवारा परिसरात घरात घुसून एकाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. नर्मदा बिल्डिंगच्या फ्लॅट नंबर 311 मध्ये ही घटना घडली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ओशिवारा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे. पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nप्राथमिक माहितीनुसार हत्या झालेल्या तरुणाचे नाव विकी श्रीनिवास गांजी (33) असे आहे. सोमवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास आरोपी त्याच्यावर गोळी झाडून फरार झाला. सोसायटीमधील लोकांनी तात्काळ त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले. येथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेनंतर ओशिवारा पोलिसांसोबत क्राइम ब्रांचची टीम घटनास्थळावर तपास करत आहे. पोलिसांनी सोसायटीच्या आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपास करत आहेत. तसेच आजुबाजूच्या लोकांना विचारपूस केली जात आहे.\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काश्मीर प्रश्नी केलेला खोटा दावा भारताने फेटाळला\nवर्ध्यातील घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला अटक\nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nमुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त\nसर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/sakura-bus-canceled-239049", "date_download": "2019-12-06T15:59:29Z", "digest": "sha1:7XWOZTJFNZWJHIRUQVFE6TVGHECNZDCR", "length": 18121, "nlines": 257, "source_domain": "www.esakal.com", "title": "साकूरची मुक्कामी बस रद्द (व्हिडिओ) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nसाकूरची मुक्कामी बस रद्द (व्हिडिओ)\nबुधवार, 27 नोव्हेंबर 2019\nसाकूर मुक्कामी बस गेल्या बुधवारी (ता. 20) रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानकप्रमुख अनिल निकम, वाहतूक नियंत्रक श्‍यामलिंग शिंदे व येथे आलेले श्रीरामपूरचे स्थानकप्रमुख बाळासाहेब कोते यांना घेराव घातला होता.\nराहुरी : शहरातील बसस्थानकातून रोज सायंकाळी सव्वा पाच वाजता सुटणारी श्रीरामपूर आगाराची साकूर मुक्कामी एसटी बस आज पुन्हा रद्द झाली. याच आठवड्यात ही बस रद्द होण्याची तिसरी वेळ होती. त्���ामुळे या मार्गावर प्रवास करणारे मासिक पासधारक विद्यार्थी व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. यापुढे बस रद्द झाली, तर बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षासमोर आंदोलन करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.\nसाकूर मुक्कामी बस गेल्या बुधवारी (ता. 20) रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी स्थानकप्रमुख अनिल निकम, वाहतूक नियंत्रक श्‍यामलिंग शिंदे व येथे आलेले श्रीरामपूरचे स्थानकप्रमुख बाळासाहेब कोते यांना घेराव घातला होता. याबाबत \"सकाळ'मध्ये गुरुवारी (ता. 21) वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानंतर लगेच शनिवारी (ता. 23) पुन्हा ही बस रद्द झाली. त्यानंतर आजची ही तिसरी वेळ आहे.\nसाकूर मुक्कामी बस दुपारी साडेबारा वाजता श्रीरामपूर आगारातून सुटते. दुपारी दोन वाजता राहुरी ते घोडेगाव अशी फेरी करते. नंतर विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सायंकाळी सव्वापाच वाजता साकूर मुक्कामी जाते. राहुरी तालुक्‍यातच ही बस सुमारे दोनशे किलोमीटर फिरते. बस रद्द झाल्यानंतर दोनशे किलोमीटर मार्गावरील प्रवाशांची गैरसोय होते.\n\"सकाळ'शी बोलताना विद्यार्थी धीरज वाबळे, महेश झावरे, अनिकेत औटी (तिघेही रा. ताहाराबाद), अनिकेत शिंदे, आदेश शिंदे (दोघेही रा. दरडगाव थडी), सचिन विधाटे (रा. म्हैसगाव), भीमराज लेंभे, सागर कवटे (रा. कोळेवाडी) यांनी संताप व्यक्त केला.\nपैस भरून सेवा मिळेना\nराहुरी महाविद्यालय, भागीरथीबाई तनपुरे कन्या विद्यालय व लक्ष्मीनारायण औद्योगिक प्रशिक्षण संस्था (राहुरी फॅक्‍टरी) येथे शिक्षण घेणारे 40 मुले-मुली या बसमधून प्रवास करतात. शिवाय 25 ते 30 प्रवासी नेहमीच बसमध्ये असतात. मासिक पासचे पैसे भरून बसची नियमित सेवा मिळत नाही. अचानक बस रद्द झाल्याने घरी परतताना अडचणी येतात. बसच्या वेळेपूर्वी या मार्गावरील खासगी वाहने गेलेली असतात. सर्व मुले गरीब शेतकरी कुटुंबातील आहेत.\nवारंवार बस रद्द झाल्याने घरी जाण्यासाठी खासगी वाहनास भाडे देण्याएवढे पैसे नसतात. मुलींना घरी फोन करून पालकांना बोलवावे लागते. तीस-चाळीस किलोमीटरवरून पालकांना यावे लागते. घरी पोचेपर्यंत रात्रीचे आठ-नऊ वाजतात. दुसऱ्या दिवशी परत राहुरीला येण्यासाठीही बस नसते. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या.\nबस रद्द होणार नाही\nश्रीरामपूर आगारातून आळंदी यात्रेसाठी जादा बस सोडल्या आहेत. त्यामुळे बस रद्द होण्याचे प्रकार होत आहेत. विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होते. यापुढे बस रद्द न करण्याबाबत श्रीरामपूर आगारप्रमुख राकेश शिवदे यांच्याशी बोलणे झाले आहे.\n- अनिल निकम, स्थानकप्रमुख, राहुरी\nनियमित बस पाठविण्याच्या सूचना\nविद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी साकूर मुक्कामी बस नियमित पाठविण्याची काळजी घेण्याविषयी श्रीरामपूर आगारप्रमुखांना सूचना दिली जाईल.\n- विजय गिते, विभागीय नियंत्रक, नगर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nमुख्यमंत्री ठाकरेंकडून बाळासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी\nमुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फुटी पूर्णाकृती पुतळा येत्या २३ जानेवारी रोजी बाळासाहेबांच्या जयंतीदिनी फोर्ट येथील रिगल सिनेमासमोरील...\nएकमेकांच्या विरोधात मारहाणीच्या तक्रारी\nमुंबई : वरळी येथे इमारतीच्या लिफ्टमध्ये जास्त माणसे घेतल्याच्या वादातून मारहाण झाल्याच्या तक्रारी दोघांनी एकमेकांच्या विरोधात केल्या आहेत. या घटनेत...\nVIDEO : कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परतीची दारे बंद - बाळासाहेब थोरात\nनाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेकांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली परंतू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदललेल्या सत्ता...\nVIDEO : निमित्त आदिवासींचे आराध्य दैवत डोंगऱ्यादेवाच्या उत्सवाचे.....\nनाशिक : विविध प्रकारची आदिवासी लोकगीते, आदिवासी बांधवांच्या हातात असलेली घुंगरू काठीबांबूचा खराटा, पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज अन्...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचा शिधा\nठाणे : आर्थिक मंदीसह महागाईचा आगडोंब उसळला असतानाच यंदा पावसामुळे ओला दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. एकीकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंट��\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/saptarang-prasad-manerikar-write-student-school-bag-article-237922", "date_download": "2019-12-06T16:16:37Z", "digest": "sha1:BH2YNFV6P4NIXOMB47WGJOGZXH6ATURN", "length": 45929, "nlines": 269, "source_domain": "www.esakal.com", "title": "मनावरचं ओझं कधी उतरणार? (प्रसाद मणेरीकर) | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nमनावरचं ओझं कधी उतरणार\nरविवार, 24 नोव्हेंबर 2019\n‘मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं’ हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. हे ओझं कमी कसं होईल यासंदर्भात नियुक्त समितीनं आपला अहवाल -काही सुधारणांसह- पुन्हा एकदा नुकताच सादर केला.\nखरंतर, शालेय मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं आणि शिकण्यासंदर्भातलं मनावरचं ओझं या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पाठीवरचं ओझं कमी केलं जाण्याबरोबरच हे मनावरचंही ओझं कसं हलकं होईल या दिशेनंसुद्धा पावलं उचलणं अत्यावश्यक आहे. यासंदर्भात काय करता येईल याविषयीचा हा ऊहापोह...\n‘मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं’ हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. हे ओझं कमी कसं होईल यासंदर्भात नियुक्त समितीनं आपला अहवाल -काही सुधारणांसह- पुन्हा एकदा नुकताच सादर केला.\nखरंतर, शालेय मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं आणि शिकण्यासंदर्भातलं मनावरचं ओझं या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पाठीवरचं ओझं कमी केलं जाण्याबरोबरच हे मनावरचंही ओझं कसं हलकं होईल या दिशेनंसुद्धा पावलं उचलणं अत्यावश्यक आहे. यासंदर्भात काय करता येईल याविषयीचा हा ऊहापोह...\nमुलांच्या पाठीवर असणारं दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी काही ठोस स्वरूपाची उपाययोजना अमलात येईल असं चित्र आता दिसायला लागलं आहे. देशपातळीवर यासाठीचं धोरण निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यादृष्टीनं केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयानं\n‘नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग’च्या (एनसीईआरटी) रंजना अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीनं नुकताच एक अहवाल सादर केला असून, दप्तराचं ओझं कमी करण्याविषयीच्या विविध शिफारशी त्या अहवालाद्वारे करण्यात आल्या आहेत. मुळात हा अहवाल याआधीच सादर केला गेला होता. मात्र, त्यातल्या त्रुटींचा अभ्यास करून व त्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करून तो आता पुन्हा सादर करण्यात आला आहे.\nयात प्रामुख्यानं शाळेतच पाण्याची व भोजनाची व्यवस्था करणं, वह्यांची संख्या व त्यांची जाडी कमी करणं, पुस्तकांची ने-आण कमी करणं अशा अनेक शिफारशी आहेत. त्यांची व्यावहारिकता तपासून घेता येईल; पण या विषयाच्या अनुषंगानं काही कृती-आराखडा तयार होत आहे व तो सार्वत्रिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे हेही महत्त्वाचं.\nमुलांच्या पाठीवर असणारं दप्तराचं ओझं हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यांनी यादृष्टीनं काही उपाययोजना करण्याचे प्रयत्न केले; पण ते पुरेसे आणि सार्वत्रिक स्वरूपाचे नव्हते. त्यातही, दप्तराचं ओझं नेमक्या कोणकोणत्या कारणांमुळे वाढतं आणि ते कसं कमी करता येईल याविषयी एकमतही नव्हतं. यामुळेच प्रत्यक्षात उपाययोजना करण्याचं ठरवूनही मुलांच्या पाठीवरचं ओझं मात्र कमी झालं नाही. काही शाळांनी व सामाजिक संस्थांनी पथदर्शी प्रयोग केले; पण तेही मर्यादितच राहिले. त्या प्रयत्नांना सार्वत्रिक स्वरूप येऊ शकलं नाही. त्यामुळे दप्तराचं ओझं हा शिकण्यातला एक मोठा अडसर बनून राहिलेली बाब झाली आहे. विविध प्रकारच्या वह्या-पुस्तकांपासून ते जेवणाचा डबा, पिण्याच्या पाण्याच्या बाटलीपर्यंतच्या अनेक बाबी मुलांना सोबत घ्याव्या लागतात. पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्थाही आपण उभी करू शकलो नाही हे वास्तव आहे. त्यामुळेच दप्तराचं ओझं हे वह्या-पुस्तकांबरोबरच इतर बाबींमुळेही वाढत जातं.\nका वाढतं दप्तराचं ओझं\nशाळेत रोज साधारणतः सहा ते सात विषय शिकवले जातात, त्यामुळे त्या प्रत्येक विषयाची पुस्तकं आणि वह्या या बाबी आपोआपच दप्तरात येतात. त्याचबरोबर आनुषंगिक वह्या म्हणजे गृहपाठाची वही वेगळी, लेखनकामाची वेगळी, निबंधाची वेगळी, चित्रकलेची वेगळी या प्रकारच्या साहित्याचीही त्यात भर पडते. याच जोडीनं अलीकडच्या काळात अगदी बालवयापासून विविध विषयांच्या व प्रकारच्या शिकवण्यांचं मोठंच पेव फुटलं आहे. शाळांवरचा अविश्वास आणि मुलांना शाळेव्यतिरिक्तच्या वेळात कुठंतरी गुंतवून ठेवणं असे दोन्ही प्रकारचे विचार त्यामागं आहेत. शहरी भागात तर शाळा आणि घर यांतलं अंतर हे काही किलोमीटरचं असल्यामुळे आणि प्रवासात काही तासांचा वेळ वाया जात असल्यानं शाळांमधून थेट शिकवणीला जाणं असा पर्याय सोईचा म्हणून निवडला जातो. त्यामुळे शिकवणीसाठीच्या वेगळ्या वह्या मुलं आपल्या दप्तरात ठेवतात. याचबरोबर दोन वेळचं खाणं अधिक संध्याकाळचा शिकवणीच्या वेळचा डबा, दिवसभर पुरेल एवढं पाणी अशा एकामागोमाग एक गोष्टींची भरच दप्तरात पडत जाते. परिणामी, सहा-सात-आठ किलोपर्यंत वजन मुलं पाठीवर वागवतात. पावसाळ्याच्या दिवसांत यात रेनकोट किंवा थंडीच्या दिवसांत स्वेटर आदींसारख्या गोष्टींची अधिकची भर पडते.\nदप्तराचं हे ओझं कमी करण्यासाठी केंद्र सरकारला लक्ष घालावं लागावं इतकी वेळ येण्याचं मुळातच कारण नाही. स्थानिक पातळीवर किंबहुना शालेय पातळीवर उपाययोजना करायची ठरवली तर आणि थोडासा समंजसपणा दाखवला तर सहजसाध्य होण्यासारखी ही बाब आहे. मात्र, आपण उगाचच अनेक गोष्टीचं अवडंबर माजवून ठेवतो. शाळेत मुलांनी विविध प्रकारचं लेखन करणं महत्त्वाचं की प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या वहीमध्येच लेखन करणं महत्त्वाचं ही तारतम्यानं समजून घेण्याची गोष्ट आहे. निबंधाची वही वेगळी आणि त्यासाठी वेगळे गुण यापेक्षा रोजच्या वहीत निबंध लिहिला तर त्या निबंधाची प्रत आणि गुणवत्ता घटण्याचं काही कारण नाही; पण शिक्षणापेक्षा इतरच नको त्या गोष्टींचं महत्त्व आपण वाढवून ठेवल्यामुळे हा प्रकार आपल्या शालेय व्यवस्थेत सातत्यानं दिसत राहतो. मग तो दप्तराच्या ओझ्यापासून ते बूट-टाय आदींच्या ओझ्यापर्यंत सर्वच ठिकाणी आहे.\nयाचबरोबर घर ते शाळा असं सर्व वह्या-पुस्तकं वागवायचं आणखी एक कारण म्हणजे गृहपाठ. खरं तर मुलांचा घरचा वेळ हा त्यांचा, त्यांच्या घरच्यांच्या हक्काचा वेळ आहे, त्यावर शाळेनं अधिकार गाजवायचं काही कारण नाही आणि पालकांनीही शाळेला तसं करू देता कामा नये; पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. परिणामी, मुलं शाळेत जातात हे कमी म्हणून की काय, क्लासलाही जातात आणि दोन्ही ठिकाणच्या वह्या-पुस्तकांचं व अभ्यासाचं ओझं घेऊन घरी येतात आणि तोही अभ्यास पुन्हा घरी येऊन करत बसतात. यामुळे, ताण हलका करणारं खेळणं मात्र पुरेसं होऊ शकत नाही आणि अगदी गृहपाठ करायचाच असेल तर सर्व विषयांचा गृहपाठ एक-दोन वह्यांत मिळून केला तर बिघडलं कुठं पण बिघडतं कारण, काल��्या पानावरून पुढं जाण्याची आपली मानसिकता नको ते टाकून देण्याची हिंमत आपण दाखवत नाही.\nमुळात मुलांच्या मनावर असलेला अभ्यासाचा ताण व पाठीवर असणाऱ्या दप्तराच्या ओझ्यामुळे पाठदुखी, मानदुखीसारखे गंभीर विकार आयुष्यभरासाठी होण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेक पालकांशी बोलताना हे जाणवतं. एखाद्या विषयाची वही वा पुस्तक शाळेत नेलं नाही म्हणून शिक्षाही केली जाते. शाळेत शिक्षा नको किंवा त्रास नको म्हणून सर्व वह्या-पुस्तकं मुलं घेऊन जातात किंवा पालकही तसं करायला मुलांना भाग पडतात.\nओझं : पाठीवरचं आणि मनावरचं\nपाठीवरचं दप्तराचं ओझं आणि मनावरचं शिकण्याचं ओझं या दोन्ही खरं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मुलांना होणारं दप्तराचं ओझं बाहेरून दिसतं; पण त्याचबरोबर शाळाशाळांमधून असणारं शिक्षणाचं ओझं मात्र अनेकदा आपण निमूटपणे वागवत राहतो. शिकण्याची असलेली आनंदाची प्रक्रिया या सगळ्यामुळे अतिशय ताणाची व कंटाळवाणी होऊन बसलेली आहे. या सगळ्याचा मूलभूत विचार आपल्याला करावा लागणार आहे.\nशिकताना मुलांवर ताण का नसावेत याचं शास्त्रीय उत्तर शोधण्याचे अनेक प्रयत्न गेल्या काही वर्षांत झाले. या काळात शिक्षणाशी संबंधित विविध शास्त्रं अधिकाधिक विकसित झालेली आहेत. या शास्त्रांच्या आधारे व त्यामध्ये झालेल्या संशोधनानुसार, माणसाचं प्रभावीपणे शिकणं हे त्याच्या मानसिक स्थितीशी जोडलेलं आहे आणि त्याची मानसिक स्थिती जितकी निरोगी, जितकी उत्तम तितकं माणसाचं शिकणं अधिक चांगलं होतं हे आता संशोधनाअंती सिद्ध झालेलं आहे. म्हणजे ताण किंवा ओझी दोन प्रकारची असतात असं म्हणू या.\nएक हवंहवंसं वाटणारं आणि दुसरं नकोसं वाटणारं. ‘हवंहवंसं ओझं’ याला आपण ‘सकारात्मक ताण’ असं म्हणू या आणि जेव्हा ताण सकारात्मक असतो तेव्हा ते ‘ओझं’ राहत नाही, तर ती ‘आनंददायी प्रक्रिया’ बनते आणि आपोआपच त्यामुळे शिकणं चांगलं होतं. परिणामी, मुलं चांगली शिकावीत असं जर आपल्याला वाटत असेल तर ती मुळात आनंदी राहायला हवीत. त्यांच्या पाठीवर किंवा मनावर ओझं असेल तर त्याची परिणती नकारात्मक ताण वाढण्यात होते आणि त्याचा अर्थातच परिणाम हा मुलं शिकण्यापासून, शिकण्याच्या प्रक्रियेपासून दूर जाण्याकडे होतो. या परिस्थितीत शिकणं हे आनंददायी न राहता ते त्रासदायक, वेदनादायी होतं.\nमुलांच्या पाठीवरचं आज असणारं ओझं हे मुळात लादलेलं आहे. ते त्यांनी स्वखुशीनं स्वीकारलेलं नाही आणि म्हणूनच ते त्यांच्या शिकण्यातला अडथळा बनत आहे. शाळेत असेल वा शिकवण्यांच्या ठिकाणी असेल एका जागी, एका विशिष्ट अवस्थेत तासन्‌तास सक्तीनं बसून मान मोडून अभ्यास करणं किंवा कंटाळा आला असूनही त्याच त्याच गोष्टी करत राहणार या सगळ्या सक्तीमुळे अर्थातच शिकणं ही प्रक्रिया कंटाळवाणी वाटू लागते.\nदप्तराचं ओझं कमी करणं हा या प्रक्रियेतला एक भाग आहे; पण केवळ त्यानं आख्खी शिक्षणाची प्रक्रिया ताणरहित होणार नाही, त्यासाठी अधिक व्यापक पातळीवर असे प्रयत्न आपल्याला करावे लागतील. मुळात आज एकूण स्थिती अशी आहे की मुलांनी काय शिकावं, कसं शिकावं, किती शिकावं हे सगळं कुणीतरी दुसरंच, म्हणजे मोठी माणसं, ठरवतात आणि ते पार पाडण्याची जबाबदारी मात्र असते मुलांवर कारण, मुलांना काहीच कळत नाही या पारंपरिक विचारावर असणारी आपली श्रद्धा\nदप्तराच्या ओझ्याबरोबरच शिकण्याचंसुद्धा ओझं वाटावं अशी परिस्थिती गेल्या काही वर्षांत का निर्माण झाली या काळात शिकण्याचे विषय वाढत जाऊन त्यापाठोपाठ दप्तराचं ओझं वाढत गेलं अशी परिस्थिती का आली या काळात शिकण्याचे विषय वाढत जाऊन त्यापाठोपाठ दप्तराचं ओझं वाढत गेलं अशी परिस्थिती का आली या प्रश्नांची अनेक कारणं देता येतील. जागतिकीकरण आणि स्पर्धा यांचा प्रचंड मोठा बागुलबुवा गेल्या काही वर्षांपासून उभा केला जाऊ लागलेला आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा विचार काही विशिष्ट संस्था केंद्रस्थानी धरून केला जातो, त्यामुळे ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण’ अशी अवस्था न राहता ते काही ‘विशेष संस्थांपुरतं’ मर्यादित राहिलं आणि गेल्या काही वर्षांत प्रामुख्यानं सरकारी शाळा या ‘गुणवत्ता प्रकारा’तून बाहेर फेकल्या गेल्या. सरकारी शाळा म्हणजे कमी प्रतीचं शिक्षण आणि खासगी शाळा म्हणजे उत्तम प्रतीचं शिक्षण अशी एक विभागणी तयार झाली. हे का झालं, कशासाठी झालं याच्या तपशिलात आत्ता जायला नको; पण प्रामुख्यानं शहरी आणि निमशहरी भागांत तरी सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ‘खासगी शाळा या सरकारी शाळांच्या तुलनेत चांगला अभ्यास करून घेतात’ असं एक चित्रही निर्माण झालं (किंवा केलं गेलं), त्याच जोडीनं विविध प्रकारच्या स्पर्धा शिक्षणाच्या बाजारात ��तरल्या आणि मुलांना भविष्यासाठी सज्ज करायचं असेल, तयार करायचं असेल तर आणि जगात उभं राहायचं असेल तर बालपणापासूनच स्पर्धांना पर्याय नाही अशी स्थिती हळूहळू आकाराला यायला लागली. ती जाणीवपूर्वक तयार केली गेली. भोवतालच्या अस्थिर परीस्थितीमुळे स्वत: धास्तावलेले पालक मुलांच्या भविष्यकालीन काळजीमुळे अधिक धास्तावू लागले. त्यामुळे पूर्वीच्या काळी बारा-चौदा वर्षांच्या पुढं सुरू होणाऱ्या स्पर्धा आता आठव्या-नवव्या वर्षापासून सुरू व्हायला लागल्या. मग या स्पर्धा आणि त्यांचं स्वरूप कसं असलं पाहिजे याच्यावर पुरेसा विचार न होता स्पर्धा ठेवल्या जाऊ लागल्या आणि मुलांनी स्पर्धांमध्ये उतरणं आणि त्या प्रथम क्रमांकानं पास होणं (कारण, दुसरा क्रमांक आलेला कुणालाच चालत नाही या प्रश्नांची अनेक कारणं देता येतील. जागतिकीकरण आणि स्पर्धा यांचा प्रचंड मोठा बागुलबुवा गेल्या काही वर्षांपासून उभा केला जाऊ लागलेला आहे. त्याचबरोबर शिक्षणाचा विचार काही विशिष्ट संस्था केंद्रस्थानी धरून केला जातो, त्यामुळे ‘गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण’ अशी अवस्था न राहता ते काही ‘विशेष संस्थांपुरतं’ मर्यादित राहिलं आणि गेल्या काही वर्षांत प्रामुख्यानं सरकारी शाळा या ‘गुणवत्ता प्रकारा’तून बाहेर फेकल्या गेल्या. सरकारी शाळा म्हणजे कमी प्रतीचं शिक्षण आणि खासगी शाळा म्हणजे उत्तम प्रतीचं शिक्षण अशी एक विभागणी तयार झाली. हे का झालं, कशासाठी झालं याच्या तपशिलात आत्ता जायला नको; पण प्रामुख्यानं शहरी आणि निमशहरी भागांत तरी सरकारी शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ‘खासगी शाळा या सरकारी शाळांच्या तुलनेत चांगला अभ्यास करून घेतात’ असं एक चित्रही निर्माण झालं (किंवा केलं गेलं), त्याच जोडीनं विविध प्रकारच्या स्पर्धा शिक्षणाच्या बाजारात उतरल्या आणि मुलांना भविष्यासाठी सज्ज करायचं असेल, तयार करायचं असेल तर आणि जगात उभं राहायचं असेल तर बालपणापासूनच स्पर्धांना पर्याय नाही अशी स्थिती हळूहळू आकाराला यायला लागली. ती जाणीवपूर्वक तयार केली गेली. भोवतालच्या अस्थिर परीस्थितीमुळे स्वत: धास्तावलेले पालक मुलांच्या भविष्यकालीन काळजीमुळे अधिक धास्तावू लागले. त्यामुळे पूर्वीच्या काळी बारा-चौदा वर्षांच्या पुढं सुरू होणाऱ्या स्पर्धा आता आठव्या-नवव्���ा वर्षापासून सुरू व्हायला लागल्या. मग या स्पर्धा आणि त्यांचं स्वरूप कसं असलं पाहिजे याच्यावर पुरेसा विचार न होता स्पर्धा ठेवल्या जाऊ लागल्या आणि मुलांनी स्पर्धांमध्ये उतरणं आणि त्या प्रथम क्रमांकानं पास होणं (कारण, दुसरा क्रमांक आलेला कुणालाच चालत नाही) हेच उद्दिष्ट ठरून गेलं आणि या सगळ्यात मुलांची शिकण्याची जी आनंददायी प्रक्रिया होती तीच हरवून गेली. परिणामी, शिकण्याचं ओझं हे वाढत गेलं.\nशिकण्याचं स्वातंत्र्य की बंधन\nखरं तर मुलांनी विशिष्ट घटक/विशिष्ट गोष्ट विशिष्ट दिवसांत, त्यातल्या विशिष्ट काळात, विशिष्ट पद्धतीनं शिकली पाहिजे, अन्यथा मुलं शिकायला लायक नाहीत असं ठरवणं हा अन्याय्य प्रकार आहे. एका बाजूला मुलांचं स्वातंत्र्य मान्य करायचं आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या मुलांना एका साच्यात कोंबून पुढं जाण्यासाठी भाग पाडायचं, जर ते पुढं जाऊ शकले नाहीत तर त्यांना त्या व्यवस्थेतून काढून टाकायचं ही आपणच निर्माण केलेली अन्यायकारक व्यवस्था या ओझ्याच्या गाभ्याशी आहे. आम्ही सांगू ते, तितकंच, आम्ही सांगू त्या पद्धतीनं, तितक्या काळातच शिकायचं आणि नाही शिकलात तर तुम्हाला बोल लावायला आम्ही मोकळे ही अन्याय्य व्यवस्था जोपर्यंत आमूलाग्र बदलत नाही तोपर्यंत केवळ पुस्तकांचं आणि दप्तराचं ओझं कमी करून साध्य काहीच होणार नाही. भले शाळेत येणाऱ्या दप्तराचं ओझं कमी होईल; पण मुलांच्या मनावर असलेल्या ओझ्याचा प्रश्न आणखी बिकट आहे. त्याच्यासाठी मुळातूनच उपाययोजना करायला हवी. मुलांना मोकळेपणा दिला तर ती भरपूर शिकतात, शिकण्यासाठी आवश्यक असलेला ताण स्वतःहून घेतात हे संशोधनाअंती जगभर मान्य झालेलं आहे; पण एका बाजूला संशोधनाचे गोडवे गायचे आणि दुसऱ्या बाजूला भविष्याच्या भीतीत मुलांना लोटत राहायचं हा वागण्यातला दुटप्पीपणा आपल्याला लवकरात लवकर थांबवावा लागेल.\nशिकणं ही सहकार्यातून अधिक प्रभावीपणे होणारी बाब आहे. म्हणजे ‘सहनाभवतु’ म्हणत संस्कृतीचे गोडवे गायचे, ‘सगळे मिळून एकत्र शिकायचं’ हे तत्त्व मान्य करायचं, मात्र प्रत्यक्षात ‘एकत्र बसून आपापलं शिका’ अशी स्थिती निर्माण करत, मुलं एकमेकांशी बोलली तर त्यांना शिक्षा करत, आपण ‘सहकार्या’ऐवजी ‘स्पर्धा’ निर्माण करून मुलांच्यामध्ये गुण मिळवण्यासाठीची चढाओढ निर्माण करत राहायची आणि सगळ्यां���ा एकत्र येऊ द्यायचं नाही, तर प्रत्येकानं स्वतःपुरतं पाहायचं अशी स्पर्धात्मक रचना आपण शिक्षणामध्ये निर्माण करत राहिलो आहोत.\nस्वप्नं पाहणं ही आनंदाची गोष्ट आहे. मुलांना भविष्याची स्वप्नं रंगवू द्यायची असतात; पण आपण त्यांच्या भविष्याची स्वप्नं रंगवली तर व त्याचा त्यांना नकारात्मक ताण दिला तर त्या स्वप्नांचा विस्कोट होऊन जातो. भविष्यातल्या आव्हानांचं आणि भविष्यकालीन स्वप्नांचं ओझं मुलांवर निर्माण होतं. उद्याच्या न पाहिलेल्या भविष्यासाठी आपण मुलांचा आणि आपलाही आजचा वर्तमानकाळ तणावाचा करून टाकतो. या सगळ्यातून काय होतं तर मुलं सातत्यानं दडपण घेऊन वावरत राहतात. केवळ मुलंच नव्हे तर त्यांचे पालकही त्याच दडपणाखाली वावरत राहतात. शाळेतलं प्रत्येक मूल उत्तम गुणांनी उतीर्ण झालं पाहिजे या दडपणाखाली शिक्षक असतात. शाळेत जास्तीत जास्त प्रवेश व्हावेत यासाठी उत्तम निकाल लागावा या दडपणाखाली शाळा चालवणारे व्यवस्थापक असतात. याचा अंतिम परिणाम मुलांवर होतो. हे दडपण आणि थोड्याशा अपयशानं येणारी निराशा या दोहोंनी मुलांचं आणि पालकांचं जीवन ग्रासून टाकलेलं आहे. कुणीच आनंदी नाही. आनंदाच्या शोधासाठी सगळेच भटकत आहेत अशी स्थिती आहे. यावर उपाय शोधायचा असेल तर ही रचना आमूलाग्र बदलावी लागेल. किरकोळ प्रकारच्या स्वरूपाचे बदल करून चालणार नाहीत. ते पुरेसे ठरणार नाहीत.\nहे ओझं कमी करायचं असेल तर मुलांच्या शिकण्याविषयीच्या पारंपरिक कल्पना झुगारून द्याव्या लागतील. त्या झुगारायच्या असतील तर शिकणं हे वह्या-पुस्तकं यांच्या बाहेर काढावं लागेल. पंचेंद्रियं प्रभावीपणे वापरून शिकता येईल अशा पद्धती अधिकाधिक वापराव्या लागतील. केवळ लेखनाव्यतिरिक्त अभिव्यक्तीचे आणि पाठ्यपुस्तकापलीकडचे ज्ञानाचे पर्याय शोधावे लागतील. शाळेचं ग्रंथालय समृद्ध करावं लागेल आणि ते मुलांना मुक्तपणे उपलब्ध करून द्यावं लागेल. माहितीजालावरची माहिती नेमकेपणानं कशी शोधायची ते त्यांना समजवावं लागेल. तंत्रज्ञानानं समोर ठेवलेले विविध पर्याय वापरून पाहावे लागतील आणि मुख्य म्हणजे, बदलाला सदैव तयार राहावं लागेल. शाळेला चार भिंतींच्या बाहेर काढावं लागेल आणि साचेबद्ध परीक्षांमधून मुक्ती मिळवण्यासाठी पर्यायी प्रभावी मार्ग शोधावे लागतील.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह ���ातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाही झाकायचे आहे... (श्रीराम पवार)\n‘कंझ्युमर कंझम्शन डेटा’ म्हणजेच देशातले लोक कशावर किती खर्च करतात याविषयीची आकडेवारी. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं जमवलेली ही आकडेवारी माध्यमांतून...\nगेल्या पाच वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील उष्ण कटीबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी...\nपुन्हा अतिवृष्टी झाली तर... (संदीप वासलेकर)\nसिंगापूरसारख्या छोट्या देशाचा अनुभव लक्षात घेऊन, भविष्यकाळात घडू शकणाऱ्या घटनांची चाहूल देणारी यंत्रणा महाराष्ट्र राज्यात निर्माण केली गेल्यास तिचा...\n‘श्रीमंत’ निसर्गातलं ‘गरीब’ गाव... (हेरंब कुलकर्णी)\nकुमशेत...दुर्गम अभयारण्यातलं एक असुविधाग्रस्त गाव. सर्पदंशाचा धोका...अपघातांचा धोका...प्रसूतीसाठीच्या असुविधा...मोबाईलला रेंज नाही... असं सगळं...\nरसीला, सुरीला अवलिया (सुधीर गाडगीळ)\nज्येष्ठ संगीतकार-गझलगायक-तबलावादक रवी दाते हे परवा (ता. तीन डिसेंबर) ८० वर्षं पूर्ण करत आहेत. ‘रसिकाग्रणी’ म्हणून ज्यांचा सार्थ गौरव केला गेला ते...\nएसएमएस आणि जनरेशन्स (अच्युत गोडबोले)\nआपण मोबाईल फोनवरून बोलतो, तेव्हा आपला मोबाईल फोन एका ठराविक ‘व्हॉईस चॅनेल’चा वापर करतो. मात्र, त्याच वेळी आपला मोबाईल फोन बेस स्टेशनशी ‘कंट्रोल चॅनेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.jobmaharashtra.com/nfl-recruitment-2019/", "date_download": "2019-12-06T15:16:51Z", "digest": "sha1:B5GXN562W2QLV7ATU3UA24JQZSYJWDVU", "length": 10587, "nlines": 127, "source_domain": "www.jobmaharashtra.com", "title": "NFL - नेशनल फर्टीलायजर्स ली. मध्ये 145 पदांची भरती. » JobMaharashtra", "raw_content": "\nNFL – नेशनल फर्टीलायजर्स ली. मध्ये 145 पदांची भरती.\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nमहाजेनको मध्ये 168 पदांची नवीन भरती.\nमालेगाव महानगरप���लिकेत 791 जागांसाठी भरती\nMCGM बृहन्मुंबई महानगरपालिका 173 पदांची भरती.\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेत 06 जागा\nयवतमाळ महावितरण मध्ये 77 पदांची नवीन भरती.\nयवतमाळ महावितरण मध्ये 47 पदांची भरती.\nनागपुर महानगरपालिकेत 118 जागांची भरती\nESIC- कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई 31 जागा.\nजिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये विविध पदांची भरती.\nNIV- राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान पुणे मध्ये 13 जागा.\nIDBI- आयडीबीआय बँकेमध्ये 61 पदांची भरती.\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मध्ये 75 जागा\nराष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे 09 जागा.\nHPCL हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये 96 पदांची भरती.\nपशुसंवर्धन विभाग 729 पदभर्ती प्रवेशपत्र उपलब्ध.\nIBPS Clerk 12075 पदभरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nMSBSHSE – पुणे शिक्षण मंडळ 266 लिपिकभरती प्रवेश पत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षाचे अंदाजित वेळापत्रक 2020\nखुशखबर – डिसेम्बर पासून राज्यात 72000 पदांची मेघाभरती\nपोलिसांनी खासगी वाहनावर ‘पोलिस’ लिहिल्यास होणार कडक कारवाई\nलोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर\nMIDC भरती निकाल जाहीर.\nतलाठी भरती निकाल मेरीट लिस्ट जिल्हानिहाय.\nतलाठी भरती २०१९ -ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध\nमुंबई हाई-कोर्ट मधील शोर्ट लिस्टेड उमेद्वार यादी जाहीर\nNFL – नेशनल फर्टीलायजर्स ली. मध्ये 145 पदांची भरती.\nनेशनल फर्टीलायजर्स भरती 2019 : नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (एनएफएल) यांची अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली असून 145 ट्रेड, ग्रॅज्युएट आणि टेक्नीशियन अ‍ॅप्रेंटिस पोस्टसाठी अधिकृत अर्ज आमंत्रित केले गेले. पात्र आणि इच्छुक उमेदवार 21 सप्टेंबर 2019 रोजी किंवा त्यापूर्वी एनएफएल भरती 2019 साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.\nएकुण पद :- 145\n1) व्यापार अ‍ॅप्रेंटिस :- 54 पोस्ट\nअनु,क्रमांक पद जागा शिक्षण\n1. इलेक्ट्रीशियन 11 इलेक्ट्रिशियनमधील आयटीआय\n2. इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 11 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मधील आयटीआय\n3. फिटर 13 फिटरमधील आयटीआय\n4. वेल्डर 07 वेलडरमधील आयटीआय\n5. मशीन 08 मशिनिस्ट मधील आयटीआय\n6. स्टेनो 02 आयटीआय स्टेनो\n7. संगणक ऑपरेटर 02 संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग सहाय्यक मधील आयटीआय\n2) पदवीधर प्रशिक्षणार्थी :- 35 पोस्ट\nअनु,क्रमांक पद जागा शिक्षण\n1. जीए संगणक 03 बी.ई. आयटी / सीएस\n2. जीए इलेक्ट्रॉनिक्स 08 बी.ई इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार\n3. जीए केमिकल 05 बी.ई केमिकल\n4. जीए इन्स्ट्रुमेंटेशन 07 बी.ई इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक व इन्स्ट्रुमेंटेशन.\n5. जीए इलेक्ट्रिकल 06 बी.ई इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स\n6. जीए मेकॅनिकल 06 बी.ई यांत्रिकी\n3) तंत्रज्ञ प्रशिक्षणार्थी :- 56 पोस्ट\nअनु,क्रमांक पद जागा शिक्षण\n1. यांत्रिकी 16 यांत्रिकी(पदविका)\n2. विद्युत 18 विद्युत(पदविका)\n3. केमिकल 06 केमिकल(पदविका)\n4. इलेक्ट्रॉनिक 08 इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि संचार / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक. (पदविका)\n5. इन्स्ट्रुमेंटेशन 08 इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल व इन्स्ट्रुमेंटेशन\nवय मर्यादा 18 वर्षे वरील\nअर्ज करण्याची अंतिम दिनांक 21 सप्टेम्बर 2019\nSBI – स्टेट बैंक ऑफ़ इंडिया मध्ये 477 पदांची भरती.\nएअर इंडिया मध्ये 60 पदांसाठी भरती.\nटेलीग्राम चैनलला ज्वाइन करा\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nमहाजेनको मध्ये 168 पदांची नवीन भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\nMCGM बृहन्मुंबई महानगरपालिका 173 पदांची भरती.\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेत 06 जागा\nMMRDA- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती.\nBARC- भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर मध्ये 92 जागा.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 12 जागा.\nनोकरीची माहिती मिळवा email मध्ये \nफेसबुक पेज ला लाइक करा\n10 वी वर भारतीय विमानतळ प्राधिकरणात 730 पदांची भरती.\nतलाठी भरती निकाल मेरीट लिस्ट जिल्हानिहाय.\nमहावितरण मध्ये 119 पदांची नवीन भर्ती.\nWCD – महिला व बाल विकास महाराष्ट्र मध्ये 432 पदांची भरती.\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nपुणे महानगरपालिका मध्ये 105 पदांची भरती.\nग्रामीण पशुपालन महामंडळ मध्ये 318 पदांची भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/43429", "date_download": "2019-12-06T16:03:16Z", "digest": "sha1:WIM32GXIG4CDJHHXMDZ4NEQUZNCCWQKO", "length": 18382, "nlines": 138, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरुचरित्र | गुरुचरित्र - अध्याय नववा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगुरुचरित्र - अध्याय नववा\n पुढे वर्तली कैसी कथा विस्तारूनि सांग आता \n पुढे कथा अपूर्व देखा तया ग्रामी रजक एका तया ग्रामी रजक एका सेवक झाला श्रीगुरूचा ॥३॥\nनित्य श्रीपाद गंगेसी येती विधिपूर्वक स्नान करि���ी \n स्नान करीत परियेसा ॥६॥\nवर्तता ऐसे एके दिवशी श्रीपाद यति येती स्नानासी श्रीपाद यति येती स्नानासी गंगा वहात असे दशदिशी गंगा वहात असे दशदिशी मध्ये असती आपण ॥७॥\n रजक असे वस्त्रे धूत नित्य येऊनि असे नमित नित्य येऊनि असे नमित \nवर्तता ऐसे एके दिवशी आला रजक नमस्कारासी \n तुष्टलो मी तुझ्या भक्तीसी सुखे राज्य करी आता ॥११॥\n गाठी बांधी पल्लवी शकुन विनवीतसे कर जोडून \n मठा गेलिया येणेचि परी ॥१३॥\n रजक तो सेवा करी आंगण झाडी प्रोक्षी वारी आंगण झाडी प्रोक्षी वारी नित्य नेमे येणे विधी ॥१४॥\nअसता एके दिवशी देखा वसंतऋतु वैशाखा आला राजा म्लेछ एक ॥१५॥\n क्रीडा करीत स्त्रिया आपण \nसर्व दळ येत दोनी थडी अमित असती हस्ती घोडी अमित असती हस्ती घोडी मिरविताती रत्‍नकोडी \n शब्द झाला तो दुश्चित असे गंगेत अवलोकित \nविस्मय करी बहु मानसी जन्मोनिया संसारासी जरी न देखिजे सौख्यासी पशुसमान देह आपुला ॥२०॥\n स्त्रिया वस्त्रे अनेक भूषणे कैसा भक्त ईश्वराच ॥२१॥\nकैसे याचे आर्जव फळले कवण्या देवा आराधिले कैसे श्रीगुरु असती भेटले मग पावला ऐसी दशा ॥२२॥\n वळखिली वासना तयाची ॥२३॥\n जाणोनि अंतरी त्याची स्थिति बोलावूनिया पुसती काय चिंतिसी मनांत ॥२४॥\n केवळ दास श्रीगुरूचा ॥२५॥\n पावला आता या पदासी म्हणोनि चिंतितो मानसि \n चाड नाही या भोगासी चरणी तुझे मज सौख्य ॥२७॥\n नातरी मोक्ष नव्हे निर्मळ बाधा करिती पुढे केवळ बाधा करिती पुढे केवळ \n आवडी जाहली तुझे मानसी राज्य भोगी जाय त्वरित ॥३०॥\n विनवी रजक कर जोडून कृपासागरू तू गुरुराज पूर्ण कृपासागरू तू गुरुराज पूर्ण उपेक्षू नको म्हणतसे ॥३१॥\n तुझा अनुग्रह असे कारण ज्ञान द्यावे दातारा ॥३२॥\n कारण असे येणे आम्हा ॥३३॥\n ज्ञान होल तुझे मानसी न करी चिंता भरवसी न करी चिंता भरवसी आम्हा येणे घडेल ॥३४॥\n निरोप देती जाय म्हणोनि रजक लागला तये चरणी रजक लागला तये चरणी नमस्कारीत तये वेळी ॥३६॥\n इह भोगिसी की पुढती राज्यभोग सांग मज ॥३७॥\n निरोप देती श्रीगुरु आपण त्वरित जाई रे म्हणोन त्वरित जाई रे म्हणोन जन्मांतरी भोगी म्हणती ॥३९॥\nनिरोप देता तया वेळी त्यजिला प्राण तत्काळी \n सिद्ध म्हणे नामधारका आता चरित्र पुढती अवधारी ॥४१॥\n प्रख्यात असे परियेसा ॥४२॥\n विस्तार होईल बहु कथा पुढील अवतार असे ख्याता पुढील अवतार असे ख्याता सांगेन ऐक नामधारका ॥४३॥\n शक्ति कैची या वाचे नवल हे अमृतदृष्टीचे \nश्रीगुरु राहती जे स्थानी अपार महिमा त्या भुवनी अपार महिमा त्या भुवनी विचित्र जयाची करणी दृष्टान्ते तुज सांगेन ॥४५॥\n मनकामना पुरती तेथे ॥४६॥\n कारण असे पुढे अवतारी म्हणोनि अदृश्य होते तेथे ॥४७॥\n अदृश्य झाले गंगेत ॥४८॥\nलौकिकी दिसती अदृश्य जाण कुरवपुरी असती आपण \nअदृश्य होवोनि तया स्थानी श्रीपाद राहिले निर्गुणी \nजे जन असती भक्त केवळ त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ त्यांसी दिसती श्रीगुरु निर्मळ कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ कुरवपूर क्षेत्र अपूर्व स्थळ असे प्रख्यात भूमंडळी ॥५१॥\nइति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे रजकवरप्रदानं नाम नवमोऽध्यायः ॥९॥\nपारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nगुरूचरित्र - अध्याय पहिला\nगुरूचरित्र - अध्याय दुसरा\nगुरूचरित्र - अध्याय तिसरा\nगुरूचरित्र - अध्याय चौथा\nगुरूचरित्र - अध्याय पाचवा\nगुरूचरित्र - अध्याय सहावा\nगुरूचरित्र - अध्याय सातवा\nगुरुचरित्र - अध्याय आठवा\nगुरुचरित्र - अध्याय नववा\nगुरुचरित्र - अध्याय दहावा\nगुरुचरित्र - अध्याय अकरावा\nगुरुचरित्र - अध्याय बारावा\nगुरुचरित्र - अध्याय तेरावा\nगुरुचरित्र - अध्याय चौदावा\nगुरुचरित्र - अध्याय पंधरावा\nगुरुचरित्र - अध्याय सोळावा\nगुरुचरित्र - अध्याय सतरावा\nगुरुचरित्र - अध्याय अठरावा\nगुरुचरित्र - अध्याय एकोणीसावा\nगुरुचरित्र - अध्याय विसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकविसावा\nगुरूचरित्र - अध्याय बाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय तेविसावा\nगुरूचरित्र - अध्याय चोविसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचविसावा\nगुरूचरित्र - अध्याय सव्विसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nगुरुचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणतिसावा\nगुरूचरित्र - अध्याय तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय एकतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय बत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय तेहेतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय चौतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा\nगुरुचरित्र - अध्याय छत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय सदतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अडतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणचाळीसावा\nगुरुचरित्र - अध्याय चाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित��र - अध्याय चव्वेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3?page=5", "date_download": "2019-12-06T15:45:17Z", "digest": "sha1:BYMGIXM265GGSSTVLMIWHJ4MU6INPSQU", "length": 3130, "nlines": 90, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nनिर्णय झाल्याशिवाय मैदान सोडणार नाही\n'मंत्रिमंडळाच्या बैठकीवर शिवसेनेचा बहिष्कारच'\nअनिल दवे यांचे योगदान महाराष्ट्र कायमच स्मरणात ठेवेल - मुख्यमंत्री\nअध्यादेश आल्यानंतरच लाल दिवा काढेन - महापौर\n'योग्यवेळी भाजपामध्ये बदल होतील'\nसमान निधी वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला पुन्हा आश्वासन\nलोकलेखा समितीचे लवासा प्रकल्पावर ताशेरे\n'झोपु' योजनेबाबत महत्त्वपूर्ण निर्णय\nफेरीवाला धोरण योजनेस मंत्रिमंडळाची मान्यता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/mukhtar-abbas-naqvi-talking-babari-masjid-240241", "date_download": "2019-12-06T16:25:09Z", "digest": "sha1:B2KLB366MTC2JVFOEF4AQEVQL7EJYNXN", "length": 16600, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n‘बाबरी’ नव्हे; ‘बरोबरी’ महत्त्वाची - मुख्तार अब्बास नक्वी\nसोमवार, 2 डिसेंबर 2019\nसर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करू, असे म्हणणारेच आता फेरविचार याचिका दाखल करण्याची भाषा करीत आहेत. हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. मंदिर आणि मशीद बांधून प्रश्‍न कधीच मिटला असता. मशीद त्याच जागी बांधण्याच्या हट्टाला काहीच अर्थ नव्हता. हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र येऊन देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्याचे प्रयत्न करावेत.\n- श्री श्री रविशंकर, आध्यात्मिक गुरू\nनवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपलेला अयोध्या विवाद पुन्हा उकरून काढून समाजात वाद व तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न अखिल भारतीय मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) करीत आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्‍वी यांनी केला आहे. अयोध्या विवादाचा तोडगा निघाल्यावर आता अल्पसंख्याकांसाठी ‘बाबरी’ नव्हे, तर ‘बरोबरी’ (अधिकार) महत्त्वाची आहे, असा दावा नक्वी यांनी केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप\nअयोध्येबाबत घटनापीठाच्या निकालास आव्हान देण्याचे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केल्यावर नक्वी यांनी प्रथमच त्यांच्यावर जाहीरपणे टीका केली. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न समाजच यशस्वी होऊ देणार नाही, असे सांगून नक्वी म्हणाले की, न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येबाबतचा वाद आता संपुष्टात आलेला आहे.\nनिकालानंतर अभूतपूर्व शांततेचे दर्शन घडवून दोन्ही समाजांनी अतिशय परिपक्वतेचे दर्शन घडविले. मात्र, आता मुस्लिम लॉ बोर्ड फेरविचार याचिका दाखल करून समाजात पुन्हा तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. न्यायालयाच्या निकालाचाही सन्मान न करणारे समाजात घातक प्रथा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.\n'पाकिस्तानशी मुकाबला करण्यास भारताकडून महत्त्वाचे पाऊल'\nमुस्लिमांसाठी आता ‘बाबरी’ हा महत्त्वाचा मुद्दा नसून शिक्षण व सामाजिक सशक्तीकरणाच्या क्षेत्रात ‘बरोबरी’ साधणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम लॉ बोर्ड व जमियतच्या फेरविचाराच्या याचिकांमुळे तणाव वाढल्यास या समाजाचे हे स्वप्न भंग पावेल.\nशिवसेना हिंदुत्व सोडणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण\n‘‘न्यायालयाच्या निर्णयानंतर आता आम्ही अयोध्या वादात अडकून न पडता समाजाच्या विकासाठी पुढे जायला पाहिजे. फेरविचार याचिकेबाबत बोलणारे मुस्लिम समाजातच वेगळे व एकाकी पडलेले असंतुष्ट आहेत. त्यांचा आवाज हा साऱ्या समाजाचा नाही. हे लोक आधीच एकमताने वाद सोडविण्यावर सहमत का झाले नाहीत यांना फक्त फाटाफूट व तणावाचे वातावरण हवे आहे व समाज त्यांचे ते प्रयत्न हाणून पाडेल,’’ असा दावा नक्वी यांनी केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड\n#hyderabadencounter : दिल्लीत कोण काय म्हणाले\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nअयोध्येप्रकरणी चार पक्षकारांची पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव\nनवी दिल्ली - अयोध्येतील ��ादग्रस्त जागेवर राम मंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्णयाच्या...\nमहिला सन्मानाचा धर्माशी काय संबध स्मृती ईराणी संसदेत भडकल्या\nनवी दिल्ली : लोकसभेत बलात्काराच्या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नला...\nदूरसंचार कंपन्यांमध्ये आता दरवाढीचे युद्ध\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दूरसंचार कंपन्यांना महसूल शुल्क आणि त्यावरील दंडापोटी एकत्रितरीत्या ९० हजार कोटी रुपये द्यावे लागणार आहे....\nचिदंबरम म्हणतात, अर्थव्यवस्थेबाबत सरकार पूर्णतः अज्ञानी\nनवी दिल्ली - अर्थव्यवस्थेबाबत मोदी सरकार पूर्णतः अज्ञानी असून, आर्थिक समस्यांचे निदान चुकले असल्याने उपचार जीवघेणे ठरले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र...\nया महापालिकेत विरोधी पक्षनेता कोण\nनांदेड : दोन वर्षापूर्वी झालेल्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत कॉँग्रेसने जंबो बहुमत मिळवून भाजप, एमआयएम, राष्ट्रवादी, शिवसेना या सगळ्यांचीच हवा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/two-forest-officer-drown-in-water-in-sambhajinagar/", "date_download": "2019-12-06T15:26:31Z", "digest": "sha1:B7HNAMHEXXLTHYNYUVKDFHXEILJFLCF6", "length": 13464, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "संभाजीनगरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nउत्तर प्रदेश – लग्नात नाच थांबवला म्हणून तरुणीवर गोळी झाडली, व्हिडीओ…\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nकुलदीप सेंगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साक्षी महाराज ट्रोल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nजगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार लॉन्च, किंमत…\nमहिलेने चोरल्या नऊ जीन्स, व्हिडीओ व्हायरल\nवधू बनवून 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री\nबाबा नित्यानंदने बेट विकत घेऊन केली स्वतंत्र देशाची स्थापना\nटी-20 वर्ल्ड कपची चाचणी, हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये पहिला टी-20 सामना हैदराबादमध्ये रंगणार\nआंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक – हिंदुस्थानचा डबल धमाका\nराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कास्य पदक – मुंबईच्या संपदाची झेप\nविराट कोहली पुन्हा नंबर वन,पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीचा स्मिथला फटका\n‘आयपीएल’ सामन्यांसाठी आता पाच पंच,सौरव गांगुली यांचा क्रांतिकारी निर्णय\nसामना अग्रलेख – उगाच घाई कशाला\nमुद्दा – नक्की काय बदललंय\nलेख – आंबेडकरवादी उमेदवार जिंकत का नाहीत\n…आणि ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा बंगला’\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nMovie Review- मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ‘पानिपत’\nडॅनिअल क्रेगने No Time to Die च्या खलनायकाचे चुंबन घेतले, सगळेजण…\nस्पर्धात्मक नाटय़ाविष्कार – ‘आय विटनेस’, ‘काळा घोडा’\nसीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे, वाचा एका क्लिकवर\nPhoto – निसर्गाचे सौंदर्य – ‘फुलोरा’\nजागतिक एड्स दिवस- लक्षणे, उपचार आणि काळजी\nरोखठोक – महाराष्ट्रात हे कसे घडले ठाकरे, पवार, गांधी यांचे राजकारण\nसिमेंट वाढले; तापमान वाढले\nएक शेर सुनाता हूं\nसंभाजीनगरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेले\nसंभाजीनगरमध्ये पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. कन्नड, सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. या पावसामुळे नद्या, नाले तुंडूब भरून वाहत आहेत. भारंबा तांडा येथे या पुरात दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना घडली आहे. यातील एका वनरक्षकाचा मृतदेह सापडला असून राहुल दामोदर जाधव (वय 30,रा. सिंदखेडराजा) असे या वनरक्���काचे नाव आहे.\nतालुक्यातील पिशोर परिसरात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने अंजना नदीसह सर्वच नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पुराच्या पाण्यात वनविभागाचे दोन वनरक्षक मोटारसायकलसह वाहून गेल्याची घटना घडली होती. यातील राहुल दामोदर जाधव यांचा मृतदेह हाती लागला आहे. तर अजय संतोष भोई (रा. शिरपुर जि. नंदुरबार) हे अद्याप बेपत्ता आहेत. घटनास्थळी वन अधिकारी, पोलिस कर्मचारी, महसूल कर्मचारी त्यांचा शोध घेत आहेत.\nउत्तर प्रदेश – लग्नात नाच थांबवला म्हणून तरुणीवर गोळी झाडली, व्हिडीओ...\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा पुढाकार\nगृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nPhoto- मध्य रेल्वेच्या ताफ्यात आली एसी लोकल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nमुस्लीम कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेनेची तत्परता, बाळाचे प्राण वाचवले\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nअनधिकृत भरावासासाठी जेएसडब्ल्युला ठोठावला 5 कोटी 37 लाखांचा दंड\nया बातम्या अवश्य वाचा\nउत्तर प्रदेश – लग्नात नाच थांबवला म्हणून तरुणीवर गोळी झाडली, व्हिडीओ...\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/56320.html", "date_download": "2019-12-06T16:57:02Z", "digest": "sha1:ORS637V5EBZRDDWYYPDTMCVZJD7X5TK3", "length": 59976, "nlines": 552, "source_domain": "www.sanatan.org", "title": "किन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांची लक्षात आलेली विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व��यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म > थोर विभूती > संत > किन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांची लक्षात आलेली विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये\nकिन्नीगोळी, कर्नाटक येथील संत प.पू. देवबाबा यांची लक्षात आलेली विविध आध्यात्मिक वैशिष्ट्ये\n१. सहज ध्यानयोगी, तपस्वी, कर्मयोगी आणि प्रीतीस्वरूप प.पू. देवबाबा\nसर्व प्राणीमात्रांवर वात्सल्यमय प्रीती करणारे प.पू. देवबाबा गायीला जवळ घेतांना\n१ अ. सहज ध्यानयोगाचे मूर्तीमंत उदाहरण प.पू. देवबाबा\n‘प.पू. देवबाबा सहज ध्यानावस्थेचे मूर्तीमंत स्वरूप आहेत. सर्वसाधारणतः ध्यानयोगी घंटोन्घंटे ध्यान करायला प्राधान्य देतात. यामुळे त्यांना ‘सहज ध्यानावस्था’ या टप्प्याला जायला दीर्घकाळ लागतो. याउलट प.पू. देवबाबा सतत सहजध्यानावस्थेतच राहून सर्व कर्मे करतात. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.\n१. ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ कार्यशाळेत किंवा साधकांनी विचारलेल्या प्रश्‍नांचे मार्गदर्शन करतांना अधिक वेळा त्यांचे डोळे मिटलेले असतात; पण कोणीही त्यांना प्रश्‍न विचारल्यावर ते त्याच्याकडे तोंड करून उत्तर देतात. जणू त्यांच्या तिसर्‍या नेत्रातून ते त्याला बघत आहेत आणि त्याच्याशी बोलत आहेत. या संदर्भात बोलतांना एकदा ते म्हणाले, ‘डोळे बंद करून मी सतत ध्यान करत ईश्‍वरी अनुसंधानात रहातो.’\n२. पाच दिवसांच्या ब्रह्मचैतन्य नृत्य शिबिरात २ ते ३ घंट्यांची सत्रे असायची. या सत्रांमध्ये लघवी, पाय मोकळे क���णे इत्यादी अनेक कारणांसाठी सर्व शिबिरार्थी सतत उठत असत. याउलट प.पू. देवबाबा अशा कोणत्याही कारणांसाठी न उठता एकाच जागी बसून असायचे. ध्यानावस्थेत इंद्रियांवर नियंत्रण मिळवून घंटोन्घंटे बसता येते. याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे प.पू. देवबाबा.\n३. शिबिरार्थींनी काही प्रश्‍न विचारल्यावर ते ध्यानावस्थेतून त्यांची उत्तरे मिळवतात. यामुळे व्यक्तीला होणार्‍या त्रासाचे मूळ कारण, उदा. प्रारब्ध, कुंडलिनीतील अडथळे इत्यादी यांचे अचूक विश्‍लेषण आणि त्यांवरील योग्य उपाय त्यांना सांगता येतात.\n४. ‘शक्तीदर्शन योगाश्रमातील अनेक सभागृहांची रचना कशी असावी ’, या संदर्भातील उत्तर त्यांनी ध्यानात अन्य योगींकडून मिळवले आहे.\n१ आ. तपस्वी प.पू. देवबाबा\nप.पू. देवबाबा यांनी अनेक वने आणि विविध ठिकाणी जाऊन खडतर तपश्‍चर्या केली आहे. त्यांची ही तपश्‍चर्या अजूनही चालू आहे. हे त्यांच्या दिनक्रमावरून लक्षात येते.\n१. ते पहाटे ६ वाजता आश्रमात येऊन विविध सेवांचे अवलोकन करतात.\n२. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ते विविध सेवा करतात, उदा. आश्रमात आलेले पाहुणे, साधक, संत यांना भेटणे, कार्यशाळेत मार्गदर्शन करणे इत्यादी.\n३. आपल्या निवासस्थानी जाऊनही रात्री ९ ते पहाटे ४ – ५ वाजेपर्यंत ते ध्यान करतात. या कालावधीत कधीतरी ते २ – ३ घंट्यांची झोप घेतात.\nया दिनचर्येतून त्यांच्या तपस्वी जीवनाची थोडीफार कल्पना येते.\n१ इ. कर्मयोगी प.पू. देवबाबा\nप.पू. देवबाबा आदर्श कर्मयोगी आहेत. सतत कृतीशील रहाणे, निष्काम कर्म करणे, कर्तव्यपालन आणि वैराग्य, अशी कर्मयोग्यांची ठळक वैशिष्ट्ये असतात. या सर्व गुणांचे दर्शन प.पू. देवबाबा यांच्यात होते. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.\n१. प.पू. देवबाबा कधीच वेळ वाया घालवत नाहीत. ते सतत काही ना काही कृती करत असतात.\n२. त्यांचे वय ७७ वर्षे आहे. या वयातही स्वतः चारचाकी गाडी चालवून ते आश्रमात येतात आणि जातांना त्यांच्या काही भक्तांना सोडत घरी जातात.\n३. ‘ब्रह्मचैतन्य नृत्य’ कार्यशाळेत व्यासपिठावरील ध्वनीयंत्रणेची जोडणी सांभाळणे, फलकाची रचना करणे इत्यादी कृती ते स्वतः करतात. वसंतपंचमीला त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या नागवनात झालेल्या कार्यक्रमांतील अनेक सिद्धता त्यांनी स्वतः केल्या होत्या. यातून सतत कर्म करणार्‍या त्यांच्यातील कर्मयोग्याचे दर्शन होते.\n४. केवळ अध्यात्मच नाही, तर मायेशी निगडित पती, वडील अशा नात्यांशी निगडित सर्व कर्तव्येही त्यांनी पार पाडली आहेत.\n५. ‘शक्तीदर्शन योगाश्रमा’ची उभारणी प.पू. देवबाबा यांनी एकट्यानेच केली आहे. असे असतांनाही त्या संदर्भात ते वैराग्याच्या स्थितीत असतात. ‘अन्य साधकांप्रमाणे मीही आश्रमात प्रतिदिन येऊन साधना करणारा एक साधक आहे’, असा त्यांचा भाव असतो.\n१ ई. प्रीतीस्वरूप प.पू. देवबाबा\nसर्वसाधारणतः ध्यानयोगी आणि योगमार्गी रागीट असतात. याउलट प.पू. देवबाबा प्रीतीस्वरूप आहेत. त्यांची प्रीती केवळ भक्तांवर किंवा मनुष्यावर नसून सर्वांवर आहे. याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.\n१. गायीचे वासरू सहजासहजी कोणाच्याही जवळ जात नाही. याउलट प.पू. देवबाबा त्यांच्या गोठ्यात गेल्यावर त्यांच्यातील प्रीतीमुळे सर्व वासरे ‘जणू आपल्या आईकडेच धाव घेत आहेत’, याप्रमाणे प.पू. देवबाबांकडे धावून येतात.\n२. कोणत्याही कार्यक्रमात ‘प.पू. देवबाबा कोणाशी बोलले नाहीत’, असे होत नाही. ब्रह्मचैतन्य नृत्य कार्यशाळा चालू असतांना ते प्रत्येकाला आलेले अनुभव त्याच्या जवळ जाऊन ऐकत होते. वसंतपंचमीनिमित्त त्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात आलेल्या अनुमान १ सहस्र लोकांपैकी जवळ-जवळ सर्वांशीच ते बोललेे.\n३. प.पू. देवबाबा त्यांच्या सर्व भक्तांना खाऊ म्हणून चॉकलेट देतात. त्यांच्यातील प्रीतीमुळे सर्वच भक्त त्यांच्याकडे लहान मुलांप्रमाणे गोळा होऊन चॉकलेट घेत असतात.\n४. ब्रह्मचैतन्य नृत्य शिबिराच्या शेवटच्या दिवशी प.पू. देवबाबांनी सर्व शिबिरार्थींशी सहज अनौपचारिक चर्चा करत जेवण ग्रहण केले.\n५. पायाचा अस्थिभंग झालेल्या गायीचा पाय कापू न देता तिच्यावर उपचार करून तिला नवजीवन देऊन पुनःश्‍च तिला चालायला लावणे\n५ अ. जखमी गायीच्या उपचारांचे दायित्व एका स्त्री कामगाराकडे देणे\nप.पू. देवबाबांच्या आश्रमात ७ मासांपूर्वी एक गाय पडल्याने तिच्या पायाचा अस्थिभंग झाला होता. त्याला प्लॅस्टरही घातले होते; पण काही कारणाने तिचा पाय बरा न झाल्याने तो सडला. त्यामुळे वैद्यांनी ‘तो पाय कापावा लागेल’, असे सांगितले होते; पण प.पू. देवबाबांनी पाय कापू न देता ‘मी तिला पुन्हा चालवीन’, असे म्हटले. तेव्हापासून प.पू. बाबा तिची प्रत्येक प्रकारे काळजी घेत होते. त्यांनी एका स्त्री कामगाराकडे तिचे दायित्व देऊन गायीच्या पायाला प्रतिदिन मलमपट्टी करायला सांगितली.\n५ आ. प.पू. देवबाबांनी गायीसाठी स्वतः परिश्रम घेऊन तिला उभे रहायला लावणे\nअनेक मास बसून राहिल्याने या १५ दिवसांत गाय आळशी झाली होती. आता ती थोडी बरी होऊनही उभी रहायला सिद्ध नसायची. मग प.पू. बाबांनी तिच्यासाठी काही अंतरावर दोन लोखंडी खांब बांधून घेतले आणि गायीला कापडांचा आधार देत त्या खांबांना बांधून तिला उभे रहायला लावले. एकदा तर प.पू. बाबांनी रात्री उशीरपर्यंत जागून त्या गायीसाठी वापरण्यात येणार्‍या गादीच्या खोळी स्वतः शिवल्या. त्यामुळे ती हळूहळू उभी रहायला शिकली.\n५ इ. गाय चालत स्वतःहून गोठ्याच्या बाहेर आल्यावर प.पू. देवबाबांना आनंद होणे\nएक दिवस ती गाय स्वतःहून हळूहळू चालत गोठ्याच्या बाहेर आली. सायंकाळी प.पू. बाबांनी घरी जातांना ते पाहिले. तेव्हा त्यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी प्रेमाने तिला हाका मारून तिच्याशी बोलले आणि घरी जातांना तिला ‘टा टा’ केला. तेव्हा प.पू. बाबांचे ते गायीप्रती प्रेम पाहून मूल बरे झाल्यावर आईला जसा आनंद होतो, तसा त्यांना आनंद झाल्याचे जाणवले. केवळ प.पू. बाबांमुळे ती पुन्हा चालू शकली.\n२. प.पू. देवबाबा यांची गुरुरूपातील वैशिष्ट्ये\n२ अ. अनुभूतीतून शिकवणारे प.पू. देवबाबा\nप.पू. देवबाबा यांची शिकवण्याची पद्धत अनुभूतीप्रधान आहे. ते तात्त्विक माहितीसह त्यांच्या भक्तांकडून प्रयोगही करून घेतात. या प्रयोगांतून भक्तांना अनेक अनुभूती येऊन त्यांची साधनेवर श्रद्धा बसते. यामुळे त्यांच्या सर्वच भक्तांना विविध दिव्य अनुभूती आल्या आहेत.\n२ आ. भक्तांमध्ये शिष्यभाव निर्माण करणारे प.पू. देवबाबा\nप.पू. देवबाबा यांच्या शिकवणीमुळे त्यांच्या शिष्यांमध्ये सेवाभाव निर्माण झाला आहे. ब्रह्मचैतन्य नृत्य कार्यशाळेत आलेले त्यांचे अनेक भक्त धनाढ्य, उच्च पदावर विभूषित, समाजात प्रतिष्ठित असे होते, तरी आश्रम स्वच्छता, गोसेवा, आश्रमाच्या कार्यपद्धतीनुसार खाली बसून जेवणे इत्यादी ते सहजतेने करत होते. यांतून प.पू. देवबाबा यांची शिष्य घडवण्याची पद्धत लक्षात येते.\n२ इ. भक्तांना सूक्ष्मातील ज्ञान शिकवणारे प.पू. देवबाबा\nप.पू. देवबाबा त्यांच्या भक्तांना आलेल्या विविध अनुभूतींचे विश्‍लेषण करतात. यांसह त्यांच्या विविध भक्तांमध्ये त्यांनी सूक्ष्मातील ओळखण्याची क्षमताह�� निर्माण केली आहे.\n२ ई. भक्तांच्या प्रकृतीनुसार त्यांना मार्गदर्शन करणारे प.पू. देवबाबा\nप.पू. देवबाबा यांच्याकडे येणार्‍या विविध भक्तांना त्यांच्या प्रकृतीनुसार साधना सांगतात. ध्यानयोग्याला ध्यान, कलायोगातून जाणार्‍याला संगीत, चित्र इत्यादी कला, यांप्रकारे ते मार्गदर्शन करतात.\n२ उ. चराचरातून ईश्‍वराची अनुभूती घेण्यास शिकवणारे प.पू. देवबाबा\nप.पू. देवबाबा त्यांच्या भक्तांना आणि शिष्यांना निसर्गातील विविध घटकांतून ईश्‍वराची अनुभूती घेण्यास शिकवतात. याची काही उदाहरणे येथे दिली आहेत.\n१. महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयातील संगीत विभागातील साधिकांना गोशाळा दाखवतांना प.पू. देवबाबा यांनी एका प्राकृतिक कुंडाजवळ त्यांना निसर्गातील ‘ॐ’कार नाद अनुभवण्यास सांगितले. त्या वेळी साधिकांना त्या नादांची अनुभूती घेता आली.\n२. ब्रह्मचैतन्य नृत्य कार्यशाळेत सहभागी अधिकांश जीव ध्यान शिकणारे असल्याने ‘सूर्यास्ताच्या वेळी सूर्यावर त्राटक करून काय अनुभवायला येते ’, असा प्रयोग त्यांनी करून घेतला.\n३. ब्रह्मचैतन्य नृत्य कार्यशाळेसाठी ‘शक्तीदर्शन योगाश्रमात पहिल्यांदा दीपावलीला करतात’, तशी कृत्रिम विद्युत् दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. या रोषणाईत विविध रंगांचे, ठराविक कालावधीत बंद होऊन परत चालू होणारे असे दिवे लावले होते. मागील दोन वर्षे आश्रमात कधीही अशी रोषणाई करण्यात आली नव्हती. ‘ब्रह्मांडात होत असणार्‍या चैतन्यशक्तीच्या नृत्याची अनुभूती स्थुलातून शिबिरार्थींना व्हावी’, या उद्देशाने रोषणाई करण्यात आली आहे’, असे प.पू. देवबाबा यांनी सांगितले.\n३. प.पू. देवबाबा यांची सूक्ष्म स्तरावरील वैशिष्ट्ये\nअ. ‘प.पू. देवबाबा स्थुलातील काहीतरी कर्मे करत असतांना त्यांच्याकडून शक्तीची स्पंदने प्रक्षेपित होतात. भक्तांशी अनौपचारिक बोलतांना त्यांच्यातील प्रीतीमुळे त्यांच्याकडून आनंदाची स्पंदने प्रक्षेपित होतात, तर ते ध्यान लावून बसल्यावर त्यांच्याकडून चैतन्याची स्पंदने प्रक्षेपित होतात’, असे लक्षात आले. यांतून विशिष्ट परिस्थितीनुसार त्यांच्याकडून ‘शक्ती, चैतन्य आणि आनंद प्रक्षेपित होतात’, असे जाणवले.\nआ. ‘प.पू. देवबाबा यांचे कार्य प्राधान्याने वायूतत्त्वाशी संबंधित आहे’, असे जाणवले. यामुळे त्यांच्या उपस्थितीत मन निर्विचार होण्याची आणि सहजतेने ध्यान लागण्याची अनुभूती येते.\nइ. प.पू. देवबाबा यांच्या जवळ गेल्यावर सहजतेने भाव जागृत होण्याची आणि सूक्ष्म गंध येण्याची अनुभूती येते.\nई. प.पू. देवबाबा वायूतत्त्वाच्या स्तरावर कार्य करत असल्याने त्यांना एकाच वेळी स्थुलातून आणि सूक्ष्मातून कार्य करणे शक्य होते. (‘त्यांच्या अनेक भक्तांना आणि सनातनचे ज्ञानप्राप्तकर्ते साधक श्री. राम होनप यांनाही असेच लक्षात आले आहे.’ – संकलक)\nउ. प.पू. देवबाबा यांच्याभोवती सतत पिवळ्या रंगाची चैतन्याची प्रभावळ दिसत असते. त्यांच्यातील शक्ती प्रगटीकरणानुसार प्रभावळीत वाढ होत असते.\nऊ. प.पू. देवबाबा यांच्यातील प्रीतीमुळे वायूमंडलातील यक्ष, योगिनी, कनिष्ठ देवता, हिमालयातील संत इत्यादी सूक्ष्मातून त्यांच्या आश्रमात येऊन जातात. काही सूक्ष्म शक्ती त्यांच्या आश्रमाचे रक्षण करण्याचेही कार्य करतात.\nए. प.पू. देवबाबा आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांना नामजपादी उपाय सांगत असतांना सूक्ष्मातील अनिष्ट शक्ती ज्या स्तरावर युद्ध करतात, त्या स्तरावर येऊन प.पू. बाबा सूक्ष्मातून युद्ध करतात. यामुळे साधकाचा त्रास त्वरित अल्प होण्यास साहाय्य होते.\nऐ. प.पू. देवबाबा यांच्यातील प्रीतीचा परिणाम ते नामजपादी उपाय सांगत असलेल्या जिवावर झाल्याने त्याला सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींशी संघर्ष करणे शक्य होते. यामुळे त्याला असलेला अनिष्ट शक्तींचा त्रास अल्प कालावधीत दूर होण्यास साहाय्य होते.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे प.पू. देवबाबा यांच्यासारख्या संतांचे दर्शन आणि त्यांच्याकडून शिकता आले. यासाठी दोन्ही संतद्वयींच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार आणि कोटी कोटी कृतज्ञता.’\n– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२९.३.२०१९, दुपारी १२.४१)\nसंदर्भ : दैनिक सनातन प्रभात\nभजन, भंडारे आणि नामस्मरण यांच्या माध्यमातून अध्यात्म शिकवणारे प.पू. भक्तराज महाराज \nकर्नाटकातील श्रीसंस्थान हळदीपूर मठाधिपती प.पू. श्री श्री वामनाश्रम स्वामीजी यांची साधकाच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये\nसाधकांना ज्ञान देण्याची तळमळ असलेले जगद्गुरु योगऋषी डॉ. स्वामी सत्यप्रकाश \nभूमितीतील ‘पाय’ची संख्या निर्धारित करणारे केरळ येथील प्रसिद्ध गणिततज्ञ माधवम् \nभावभक्तीचा आदर्श नि���्माण करणारे संत सावता महाराज \n१०० व्या वर्षात पदार्पण करत असलेले योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक नमस्कार \nCategories Select Category abc (1) check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप���राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) दे�� (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (3) सनातनचे अद्वितीयत्व (393) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nवारांशी संबंधित देवता आणि\nतिला पूरक असलेला कपड्यांचा रंग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mhnmk.com/mundejobs", "date_download": "2019-12-06T15:15:56Z", "digest": "sha1:62473KXL5EBG7EEPE7JQIKNVQTIKNTNT", "length": 4188, "nlines": 52, "source_domain": "mhnmk.com", "title": "Mundejobs Jobs Information News Updates - MarathiJobs", "raw_content": "\nसर्व जाहीराती एकाच ठिकाणी NMK :\n☞ जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष जि.प. उस्मानाबाद जिल्हा व तालुका स्तरावरील कंत्राटी पदभरती ( www.mundejobs.com on 6 Dec, 2019)\n☞ महाराष्ट्र पोलिस पोलिस कॉन्स्टेबल, बँड्समन आणि सिपाही - 3450 पोस्ट 10 वी, 12 वी वर्ग - अंतिम तारीख 23-09-2019 ( www.mundejobs.com on 6 Dec, 2019)\n☞ महाराष्ट्र राज्य एचएसएससी बोर्ड कनिष्ठ लिपीक - २66 पोस्ट टायपिंग ज्ञानाची कोणतीही पदवी - अंतिम तारीख 06-10-2019 ( www.mundejobs.com on 6 Dec, 2019)\n☞ शालेय शिक्षण व क्रीडा विभाग सर्व शैक्षणिक संस्थामध्ये तंबाखूमुक्त शाळा धोरण राबविण्याबाबत. 201906061612074821 ( www.mundejobs.com on 6 Dec, 2019)\n☞ आर्थिक दृष्टया दुर्बल घटक विद्यार्थ्यांकरीता व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजनेस मान्यता देण्याबाबत... ( www.mundejobs.com on 6 Dec, 2019)\n☞ पदवीधर / पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठीचे 10 टक्के समांतर आरक्षण आणि कमाल वयोमर्यादा 55 वर्षे याची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी करणेबाबत. ( www.mundejobs.com on 6 Dec, 2019)\nMahanews Mundejobs Updates Get Online SarkariJobs - सरकारी नौकरी जाहिराती, PrivateJobs - खाजगी नौकरी जाहिराती, Central Govt Jobs - केंद्र-शासित नौकरी जाहिराती, AdmitCards - प्रवेशपत्र सुचना, News Results - ताज्या बातम्या निकाल, Marathi Old Exam online Practice Mock Test - ऑनलाईन अभ्यासिका चालु घडामोडी, Marathi gk - सामान्य ज्ञान लेख विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/devendra-fadnavis-and-bjp-leaders-walk-out-maharashtra-assembly-239872", "date_download": "2019-12-06T15:15:50Z", "digest": "sha1:Y52SW3PFKNM4ITSH6JCLNJ3XXC4BTTF2", "length": 14899, "nlines": 254, "source_domain": "www.esakal.com", "title": "विधिमंडळात गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी भाजप सदस्यांचा सभात्याग | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nविधिमंडळात गोंधळ; मुख्यमंत्र्यांच्या विश्वासदर्शक ठरावावेळी भाजप सदस्यांचा सभात्याग\nशनिवार, 30 नोव्हेंबर 2019\nविश्वास दर्शक ठरावाच्याच दिवशी भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला.\nमुंबई : गेल्या वेळी सभागृहात राष्ट्रगीत झाल्यामुळं पुन्हा अधिवेशन घेण्यासाठी स्वतंत्र अधिसूचना काढण्यात आली नाही. तसेच मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी घेतलेली शपथ अवैध असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका मांडली भाजप सदस्यांनी त्यांन��� पाठिंबा देत सभागृहात प्रचंड गोंधळ घातला. त्यानंतर फडणवीस यांच्यासह सर्व भाजप सदस्यांनी सभागृहातून त्याग केला. त्यामुळं भाजप सदस्यांशिवायच सभागृहात बहुमत चाचणी घेण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप\nविश्वास दर्शक ठरावाच्याच दिवशी भाजपने आणि देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी फडणवीस यांना थांबवण्यात प्रयत्न केल्यानंतर 'मी संविधानातील मुद्दे मांडत आहे. जर मला तो अधिकार नसले तर, मला या सभागृहात रहायचंच नाही.', असा आक्रमक पवित्रा फडणवीस यांनी घेतला. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांच्या परिचय योग्य नसल्याचा आक्षेपही फडणवीस यांनी नोंदवला.\nआणखी वाचा - आणखी वाचा - 'आम्ही फोडा फोडी केली तर भाजप रिकामी होईल\nआणखी वाचा - आणखी वाचा - भाजप भेटीपूर्वी अजित पवारांनी फेसबुक प्रोफाईल फोटो बदलला; घड्याळ काढले\nदेवेंद्र फडणवीस यांचे आक्षेप\nविधिमंडळाचे अधिवेशनच संविधाना धरून नाही\nराष्ट्रगीत झाल्यानंतर अधिवेशन संपते,\nहंगामी अध्यक्ष नेमल्यानंतर त्यांना, दूर करता येत नाही\nविधानसभा अध्यक्षांची निवड करण्यापूर्वी विश्वासदर्शक ठराव होत नाही\nशपथविधी सोहळ्यात नियमबाह्य पद्धतीने शपथ घेण्यात आली\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता मोबाईलवर खेळता खेळता शिका\nमुंबई : मुलांसाठी शिक्षण मजेशीर बनविण्यासाठी नवीन गेमिफिकेशन ऍप \"स्टेपऍप' भारतात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत नुकतेच प्रवीण त्यागी (...\nदोन पत्नींच्या मारहाणीत मद्यपी पतीचा मृत्यू\nमुंबई : मद्यपी पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून दोन पत्नींनी त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी गोरेगाव येथे घडली. याप्रकरणी बांगूरनगर...\nघोंगडीला पुनर्जिवीत करण्यासाठी सरसावल्या महिला\nनायगाव : आधुनिक काळात यंत्रमाग व्यवसाय सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसीत झाला असताना नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे हाताने बनवण्यात येणारी घोंगडी मोठ्या...\nशिवसेनेचा 'या' दोन खात्यावर डोळा\nमुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी खातेवाटप अजून झालेले नाही. याच दरम्यान आज सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशाळा-मैदानासाठी 12 वर्षांनी भूखंड���वर शिक्कामोर्तब\nमुंबई : वांद्रे पश्‍चिम येथील तीन हजार 764 चौरस मीटरचा शाळा आणि मैदानासाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यावर महापालिकेने अखेर 12 वर्षांनी शिक्कामोर्तब...\nडॉ. आंबेडकरांचे स्मारक जगाला प्रेरणादायी\nमुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/then-rohit-pawar-loose-election-says-ankush-kakde-228187", "date_download": "2019-12-06T15:19:17Z", "digest": "sha1:JQJY7F74QRXSH5YCZIW6CZ6FYHJBXLE4", "length": 14259, "nlines": 239, "source_domain": "www.esakal.com", "title": "'...तरच रोहित पवारांचा होईल पराभव' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n'...तरच रोहित पवारांचा होईल पराभव'\nबुधवार, 23 ऑक्टोबर 2019\nईव्हीएममध्ये गडबड झाली तरच रोहित पवारांचा पराभव होऊ शकतो. अन्यथा रोहित पवारांचा पराभव कोणीच करू शकत नाही,\" असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे.\nपुणे : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना पोषक वातावरण तयार झाले आहे. तर त्यांचा विजय निश्चित मानला जात असून, निवडणूक निकालापूर्वीच त्यांच्या विजयाचे फ्लेक्स कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात लावले आहेत. मंत्री राम शिंदे यांचा किमान साठ हजार मतांनी रोहित पवार पराभव करतील असे बोलले जात आहे. मात्र, जर ईव्हीएममध्ये गडबड झाली तरच रोहित पवारांचा पराभव होऊ शकतो. अन्यथा रोहित पवारांचा पराभव कोणीच करू शकत नाही,\" असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे.\nपुण्यात वाडेश्वर कट्टयाचे आयोजन केले जाते. यामध्ये काकडे यांनी आपले मत व्यक्त केले आहे. लोकसभा, महापालिका निवडणुकीदरम्यान महायुतीमधील अनेक नेते मंडळी ज���स्त जागा येतील, अशा घोषणा करतात आणि त्याच्या जवळपास पोहोचतात. त्यामुळे ईव्हीएमबाबत समाजात शंका निर्माण झालेली असून याच पार्श्वभूमीवर काकडे यांनी हा दावा केला आहे.\nदरम्यान यंदाच्या निवडणुकीत देखील महायुतीमधील अनेक नेत्यांकडून 240 जागा येतील, असे सांगितलं जात आहे. तसेच, विविध एक्झिट पोलमधूनही युतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी अनेकांना उद्या (ता.24) निकालाची उत्सुकता लागली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएसटी अन् बसमध्ये चोऱ्याचे प्रकार थांबता थांबेना\nपुणे : एसटी व बसमधील चोऱ्यांचे प्रकार थांबण्याची चिन्हे नसल्याने प्रवाशी मात्र त्रस्त झाले आहेत. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या परिसरात वृद्ध...\nआमदार रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप\nपुणे : जिल्हा परिपद या मिनी मंत्रालयाचे सदस्य असताना विधानसभेवर निवडून जात राज्याच्या मंत्रालयात पाऊल ठेवल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या...\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा झेंडा; अंकिता पाटील यांची माघार\nपुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत वादात अखेर पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे...\nप्रत्येकाच्या डोक्यावर ५४ हजारांचे कर्ज; रक्कम गेली कुठे\nपुणे : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपला प्रश्न विचारत मागील पाच वर्षात सरकारने काय केले याचा जाब विचारला आहे. यावेळी त्यांनी माजी बांधकाम...\nदेशाच्या अर्थव्यवस्थेवर रोहित पवारांचे पहिल्यांदाच भाष्य; पाहा काय म्हणाले\nपुणे : राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर पहिल्यांदाच भाष्य केले असून त्यांनी राहुल बजाज यांचे समर्थन केले आहे. रोहित...\nमुंबई - ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकत्रित काम करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, मी तो नाकारला,’’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/543478", "date_download": "2019-12-06T16:18:07Z", "digest": "sha1:6ZLNKNQZFYKR2KUTCTN5NFK7OZYJ3G7X", "length": 4192, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सलग सुट्टय़ांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » सलग सुट्टय़ांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी\nसलग सुट्टय़ांमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवर वाहतूक कोंडी\nऑनलाईन टीम / मुंबई :\nसलग सुट्टयांमुळे बाहेर फिरायला जाणाऱयांना शनिवारी सकाळपासूनच अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे.मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूकीचा खोळंबा पहायला मिळत आहे.\nकळवा ते विटावा मार्ग बंद असल्याने नवी मुंबईहून ठाण्याला जाणाऱया वाहनांना ऐरोली- मुलुंडमार्गे ठाणे गाठावे लागत असल्याने तिथे वाहतूक कोंडी झाली आहे. तर मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ पुण्याच्या दिशेने मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.\n25 डिसेंबरपर्यंत ’नो एण्ट्री’ करण्यात आली आहे. याचदरम्यान वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन ठाणे शहर वाहतूक शाखेने केले आहे. यामुळे नवी मुंबईकडून बेलापूर रोडने आणि ऐरोली पटणी कंपनी मार्गे विटावा-कळवा- ठाण्याचे दिशेने येणाऱया सर्व प्रकारच्या वाहनास पटणी कंपनीकडून बेलापूर रोडला मिळणा-या ठिकाणी प्रवेश बंद केला आहे.\nभाजपचे नाव बलात्कार जनता पार्टी असायला हवे : कमलनाथ\nसर्वच चोरांची नावे मोदीच का असतात राहुल गांधींचा ललित,नीरव मोदीवरून नरेंद्र मोदीवर निशाणा\nलोकशाहीचे रक्षण करणारे सरकार निवडा\nपैशाच्या वादातून नातवाने केला आजीचा खून\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/693012", "date_download": "2019-12-06T16:11:03Z", "digest": "sha1:ZT3SQERFEF5EP2ETMSXV3GWDL3M3ZITW", "length": 3666, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "एमएचटी-सीईटीत अमरावतीचा सिद्धेश, मुंबईची किमया प्रथम - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » एमएचटी-सीईटीत अमरावतीचा सिद्धेश, मुंबईची किमया प्रथम\nएमएचटी-सीईटीत अमरावतीचा सिद्धेश, मुंबईची किमया प्रथम\nऑनलाईन टीम / मुंबई :\nराज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल 99.98 टक्के गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात येते.\nएमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून 4 लाख 13 हजार 284 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामधील 3 लाख 92 हजार 354 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेला 20 हजार 930 विद्यार्थी गैरहजर राहिले. सोमवारी मध्यरात्रीपासून हे निकाल संकेतस्थळावर उपलब्ध झाले आहेत.\nसिंचन घोटाळयाप्रकरणी अजित पवारांची चौकशी होणार \nअरूषी हत्याकांड ; तलवार दाम्पत्यांची निर्दोष मुक्तता\nजम्मू – काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे निधन\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-12-06T16:12:52Z", "digest": "sha1:HY2ZIDQJE2PUCNUSGWH5FNXLNY5ZVE3S", "length": 15107, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योगिराज पैठणकर - विकिपीडिया", "raw_content": "\n(योगिराज महाराज पैठणकर या पानावरून पुनर्निर्देशित)\nश्री योगिराज महाराज पैठणकर ( Yogiraj Maharaj Paithankar ),(श्रीएकनाथमहाराज संस्थान, श्रीक्षेत्र पैठण) हे महाराष्ट्रातील युवा कीर्तनकार असून संत एकनाथ महाराजांचे ते १४ वे वंशज [१]आहेत. योगिराज महाराजांचे पारमार्थिक शिक्षण सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षणसंस्था आळंदी येथे झाले. नाथ साहित्याचा त्यांचा विशेष अभ्यास असून भारतातील अनेक राज्यांत कीर्तन, प्रवचन, व्याख्यानादींच्या माध्यमात���न वारकरी संप्रदायाच्या शांती व समता या तत्त्वांचा प्रसार-प्रचार करीत आहेत.\nसमाजसेवेसाठी त्यानी \"शांतिब्रह्म श्रीएकनाथमहाराज मिशन\" ची स्थापना केली[२] असून समाजातील गरजूंना मदत व्हावी यासाठी ते कार्यरत आहेत. याशिवाय सद्गुरू श्री जोगमहाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षपूर्ती निमित्त आळंदी येथे नुकतीच त्यांचेद्वारा \"Online वारकरीसंप्रदाय अभ्यासक्रम परीक्षा\" या नावीन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली असून याद्वारे सर्व संतांचे वाङ्मय अभ्यासण्याची सोय झाली आहे . संत एकनाथमहाराजांचे तत्त्वज्ञान फक्त सांगण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांनी त्याचे आचारणही व्हावे या उद्देशाने एकनाथ षष्ठीच्या दिवशी \"वारकरी-वैष्णव पूजनास\" सुरुवात केली आहे. [२]\n^ http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/11467240.cms मटा संकेतस्थळ दि. १९ एप्रिल २०१३ रोजी दुपारी भाप्रवे १३.३६ वाजता जसे तपासले\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ) • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज • परम पूज्य सद्गुरु श्री डॉ.भाईनाथ महाराज कारख़ानीस, श्री क्षेत्र वेळापुर ता. माळशिरस जि. सोलापुर\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१९ रोजी १५:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/1175.html", "date_download": "2019-12-06T17:04:18Z", "digest": "sha1:MD46MT25A6SFVRGUGEFERTUOIQPDH5PW", "length": 42453, "nlines": 538, "source_domain": "www.sanatan.org", "title": "दु:ख पूर्णत: कसे टाळता येईल ? - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी ���ोऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र > अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ > दु:ख पूर्णत: कसे टाळता येईल \nदु:ख पूर्णत: कसे टाळता येईल \n१. सुखदुःख, जडवादी आणि उन्नत\nप्रत्येकाचे जीवन सुखदु:खात हेलकावे खात असते. सर्वांना सुख हवेहवेसे वाटते; तर दु:ख आपला शत्रू असल्यासारखे वाटते. एखाद्याच्या पुढ्यात आलेले ‘दु:ख पूर्णत: टाळता येईल का’, हे अनुभवणे तर सोडाच, परंतु सहसा कोणी त्याची कल्पनाही करू शकत नाही. या लेखात नेमके हेच साध्य कसे करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.\nदुःख कधीच नको असले, तर सुखदुःखाच्या पलीकडे जावे लागते. दुःख ‘नको’ म्हणून जात नाही आणि सुख ‘ये’ म्हणून येत नाही; म्हणून सुखदुःखाचा विचार करू नये. सुखदुःखाच्या वरच्या अवस्थेचे नाव चित्ताची संतुलित अवस्था’, असे आहे. या अवस्थेत व्यक्तीला जगताच्या विषयांच्या आधारावर सुख अथवा दुःख यांची अनुभूती येत नाही, म्हणजे व्यक्ती सुखाने सुखी आणि दुःखाने दुःखी होत नाही. उलट ती आपल्या अंतरातील आत्मानंदाच्या धुंदीतच हरवून गेलेली असते.\n१. सुखदुःख, जडवादी आणि उन्नत\nअ. जडवादी (सर्वसाधारण) माणसाला सुखदुःख दोन्ही आहेत; कारण त्याला अनादीभ्रम आहे. अनादीभ्रम म्हणजे ‘मायेला सत्य समजणे’. साधनेने हा भ्रम दूर होतो.\nआ. फलभूमिकेतील, म्हणजे ७० प्रतिशतपेक्षा जास्त आध्यात्मिक पातळीच्या उन्नतांना केवळ सात्त्विक सुखाचा अनुभव असतो. त्यांना शारीरिक आणि मानसिक दुःख नाही; कारण केवळ आदीभ्रम आहे. आदीभ्रम म्हणजे ‘माया मिथ्या आहे’, हे समजणे. गुरुकृपेने हा भ्रम दूर होतो, म्हणजेच मायेतील ब्रह्माची जाणीव होते, म्हणजेच साधक अद्वैतापर्यंत पोहोचतो. ९० प्रतिशतच्या पुढील आध्यात्मिक पातळीला असलेले ज्ञानी, योगी, भक्त, सिद्ध, परमानंद इत्यादींना केवळ आनंदच आहे; कारण त्यांचा आदीभ्रम गेलेला असतो.\nइ. स्वस्थ आणि अस्वस्थ : सुख आणि दुःख यांच्या पलीकडे गेला तो स्वस���थ अन् सुखदुःख भोगणारा तो अस्वस्थ होय.\nदुःखावर दान, यज्ञ इत्यादी उपाय नव्हेत, दुःखस्वीकारच हवा. दुःखोद्भवी विकारापासून सुटण्यासाठी त्या विकाराचा वेग सहन करण्याची सवय लावून घ्या आणि हे जडात आहात तोपर्यंतच करा. अतीसुख म्हणजे परमसुख, हे दुःखस्वीकाराच्या सवयीने मिळते. हठयोगाने हेच साध्य केले जाते.\nमहावीर तपानेच मुक्त झाले. तप म्हणजे दुःखस्वीकार. मागील कर्मांच्या शुद्धीकरणाचे महाविराचे २२ उपाय आहेत. त्या प्रत्येकात दुःखस्वीकार आहे.\n१. अनशन (न खाणे)\n२. ऊनोदरिका (अल्प खाणे)\n३. भिक्षाचर्या (मिळेल तेवढेच खाणे)\n४. रसपरित्याग (स्निग्ध पदार्थ न खाणे)\n५. कायाक्लेश (उष्णता, थंडी इत्यादी शरिराचे त्रास सोसणे)\n६. संलीनता : काम-क्रोध जिंकून इंद्रीयदमन करणे आणि अशुभ विचार, उच्चार अन् आचार यांचा त्याग करणे\n४. स्वाध्याय (शास्त्रांचे मनन आणि पठण)\n५. ध्यानव्युत्सर्ग (शरीरममत्वाचा त्याग)\n‘नामाने भवरोग नाहीसा होतो. भव म्हणजे विषय. विषयाची आसक्ती हा सर्व रोगांचा पाया आहे. नाम घेतल्याने भगवंताविषयी प्रेम वाटू लागते आणि इतर ठिकाणची आसक्ती सुटते. नामाने सर्व दुःखे नाहीशी होतात. सर्व दुःखांचे मूळ विषयाच्या आसक्तीमध्ये आहे. नामाने आसक्ती आपोआप सुटते; म्हणून दुःख नाहीसे होते. तसेच भगवंत हा आनंदरूप असल्याने त्याला नामाने घट्ट धरले की, दुःख त्या ठिकाणी कसे राहू शकेल \nउन्नत विषयाचा आनंद उपभोगत असतांनाही स्वरूपापासून च्युत होत नाहीत. विषय असतांना वा नसतांनाही ते निर्विषय आनंदात असतात. यालाच ‘सहजावस्था’ म्हणतात.\nदुःखाचे पूर्ण निवारण आणि आत्यंतिक सुखाची (आनंदाची) प्राप्ती, याला वेदान्त अन् सांख्यदर्शने ‘परमपुरुषार्थ’ मानतात.\nगौतम बुद्धाने दुःखाला केंद्रभूत मानून आपला अष्टांगिक मार्ग पुढील चार आर्यसत्यांच्या द्वारे सांगितला आहे – दुःखाचे सर्वव्यापी अस्तित्व, दुःखाची सार्वत्रिक कारणे, संपूर्ण दुःखनिरासाची शक्यता आणि दुःखनिरासाचा मार्ग.\nदुःखत्रयाभिघातात् जिज्ञासा तदपघातके हेतौ \nदृष्टे साऽपार्था चेत् नैकान्तात्यन्ततोऽभावात् – साङ्ख्यकारिका, कारिका १\nअर्थ : आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक या तीन दुःखांनी दुःखनाशाची जिज्ञासा उत्पन्न होते. जर दृश्य उपायांनी ती जिज्ञासा पूर्ण होत असेल, तर अदृश्य तत्त्वज्ञानाचे उपाय कशाला \nतसे होत नाही; म्ह���ून तत्त्वज्ञान आवश्यक आहे.\nअर्थात् साधना करणे हाच दु:खनिवारण म्हणजे दु:खाच्या पलिकडे असलेल्या चिरंतन आनंदाची प्राप्ती करून घेण्यासाठी एकमेव उपाय आहे. आणि यानेच दु:ख पूर्णत: टळू शकते.\nसंदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ ‘अध्यात्म – शाश्वत आनंदप्राप्तीचे, म्हणजे ईश्वरप्राप्तीचे शास्त्र’\nCategories अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\tPost navigation\nसाधना करून गुरुकृपेने अल्प कालावधीमध्ये समाधानी आणि आनंदी होणारे साधक \nशैक्षणिक क्षेत्रातील परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेले गुणवंत आणि अध्यात्मशास्त्रात प्रगती झालेले उन्नत यांच्यातील भेद\nशिक्षणात अध्यात्मशास्त्र शिकवण्याला पर्याय नाही \nविज्ञान आणि अध्यात्म यांतील मूलभूत भेद\nदु:ख : महत्त्व आणि लक्षणे\nCategories Select Category abc (1) check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्म���क त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औ��धी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) ��रमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (3) सनातनचे अद्वितीयत्व (393) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भा��ामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nवारांशी संबंधित देवता आणि\nतिला पूरक असलेला कपड्यांचा रंग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/pune/found-dead-bodies-of-missing-sisters-in-kolhapur-suicide-of-murder", "date_download": "2019-12-06T16:39:56Z", "digest": "sha1:SGHK6LCTYCQQLL5FSM2FTPG4M6YODJOM", "length": 9154, "nlines": 128, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | कोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या?", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\nकोल्हापूरातील बेपत्ता सख्या बहिणींचे मृतदेह आढळले विहिरीत; खून की आत्महत्या\n कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील जैनापूर इथं हनुमान नगरात राहणाऱ्या सख्या बहिणींचे मृतदेह विहिरीत आढळले. या दोघी बहिणी शनिवारी मध्यरात्रीपासून बेपत्ता होत्या. आज, सोमवारी हनुमान नगरापासून दानोळी रस्त्यावरील सुमारे अर्धा किमी अंतरावर असलेल्या यादव यांच्या शेतातील विहिरीत या दोघींचे मृतदेह आढळून आले. प्रियांका बाबासाहेब चौगुले आणि राजनंदिनी राजेंद्र उपाध्ये अशी दोघींची नावे आहेत. मृतातील एक बहिण विवाहित असून दुसरी अल्पवयीन आहे. त्यांच्या मृत्युचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रियंकाला दोन मुले असून राजनंदिनीचा साखरपुडा झाल्याचे समजते. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जयसिंगपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून विहिरीतील मृतदेह बाहेर काढले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मिरज सिव्हील रूग्णालयात पाठविण्यात आले.\nबेस्ट कर्मचारी 6 ऑगस्ट पासून पुन्हा संपावर\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nलग्नाचे नाटक करून सहा लाखाचा गंडा, सातजणांविरोधात गुन्हा दाखल\nकांदा आयातीचा निर्णय इथंल्या शेतकऱ्यांना खड्ड्यात घालणारा - राजू शेट्टी\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nमुंबई आणि पुणे शहरात आज पावसाची शक्यता\nकोल्हापूरात मटण दरांचा संघर्ष तीव्र\n मोक्का आरोपी सलीम मुल्लाच कार्यालय जमीनदोस्त; महापालिकेची कारवाई\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lyricstranslate.com/hi/mama-said-mama-hat-gesagt.html", "date_download": "2019-12-06T15:25:41Z", "digest": "sha1:5RTXQLZBFJA3NPIKHZ2HC32FBTRWBZSS", "length": 9126, "nlines": 244, "source_domain": "lyricstranslate.com", "title": "Lukas Graham - Mama Said के लिरिक्स + जर्मन में अनुवाद", "raw_content": "\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअनुवाद का अनुरोध करें\nलिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nशुरुआत कर रहे हैं\nनए लिरिक्स ट्रांसक्रिप्शन का अनुरोध करें\nअक्सर पूछे जाने वाले प्रश्न\nMama Said (जर्मन में अनुवाद)\nगाना: Mama Said 6 अनुवाद\nअनुवाद: इतावली, जर्मन, डच, डेनिश, तुर्की, स्पैनिश\nप्रूफरीडिंग का अनुरोध किया\nमूल लिरिक्स को देखने के लिए क्लिक करें\nनया अनुरोध शामिल कीजिये\n\"Mama Said\" के अन्य अनुवाद\nकमेंट भेजने के लिए लॉग इन करें या रजिस्टर करें\nअनुवादक के बारे में\nयोगदान:1001 अनुवाद, 5 transliterations, 3781 बार ध��्यवाद मिला, 159 अनुरोध सुलझाए, 80 सदस्यों की सहायता की, 891 गाने ट्रांसक्राइब किये, 2 मुहावरे जोड़े, 3 मुहावरों का स्पष्टीकरण किया, left 42 comments\nभाषाएँ: native जर्मन, studied अंग्रेज़ी, स्पैनिश\n+ नया अनुवाद जोड़ें\n+ अनुवाद का अनुरोध कीजिये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://visionstudy.in/current/affairs/18_july_current_affairs_mpsc", "date_download": "2019-12-06T15:55:27Z", "digest": "sha1:2HXRIEAOHS5T6ZUYQWRLPB6QQEKVWLQL", "length": 20303, "nlines": 120, "source_domain": "visionstudy.in", "title": "18 July Current Affairs | Vision Study", "raw_content": "\nस्मृती मानधना आणि रोहन बोपण्णा यांना अर्जुन पुरस्कार प्रदान\nभारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि टेनिसपटू रोहन बोपण्णा यांना आज अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारताचे क्रीडा मंत्रा किरेन रिजिजू यांच्या हस्ते स्मृती आणि रोहन यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.\nगेल्या वर्षभरात स्मृती आणि रोहन यांनी नेत्रदीपक कामगिरी केली होती. त्यामुळे दोन्ही खेळाडूंच्या संघटनांनी त्यांच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली होती. या शिफारशीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि या दोघांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.\n‘इनक्रेडिबल इंडिया’ अभियानाने जिंकला PATA गोल्ड अवॉर्ड 2019\nदेशभरातल्या पर्यटनासंबंधी उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या \"फाइंड द इनक्रेडिबल यू\" अभियानाने ‘पॅसिफिक एशिया ट्रॅव्हल असोसिएशन (PATA) गोल्ड अवॉर्ड 2019 हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकला.\n\"मार्केटींग – प्रायमरी गवर्नमेंट डेस्टीनेशन\" श्रेणीच्या अंतर्गत हा पुरस्कार दिला गेला आहे. देशभरात आणि विश्वात भारतीय वारसा पर्यटनाच्यादृष्टीने प्रदर्शित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने 2002 साली अधिकृतपणे \"इनक्रेडिबल इंडिया\" या ब्रॅंडखाली एक आंतरराष्ट्रीय उपक्रम सुरू केला. मोहिमांना पुढील स्तरावर नेण्यासाठी, 'इनक्रेडिबल इंडिया 2.0' मोहिम सप्टेंबर 2017 मध्ये सुरू करण्यात आली. या मोहिमेचा भाग म्हणून, मंत्रालयाद्वारे योग, कल्याण, लक्झरी, पाककृती आणि वन्यजीवन यावर पाच नवीन दूरदर्शन जाहिराती तयार करण्यात आल्या, ज्याचे प्रसारण दूरदर्शन आणि सोशल मिडीयावर केले गेले.\nबालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने बंद केलेले हवाईक्षेत्र पुन्हा खुले करण्यात आले असून मंगळवारपासून भ���रत-पाकिस्तान दरम्यान हवाई वाहतूक सेवा पूर्ववत झाली. नागरी विमानांसाठी पाकिस्तानचे हवाई क्षेत्र साडेचार महिन्यांनी खुले झाले आहे.\nपाकिस्तानच्या हवाई वाहतूक प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे, की पहाटे १२.४१ वाजेपासून हवाई क्षेत्र नागरी विमानांसाठी खुले करण्यात येत आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने जाहीर केलेल्या मार्गावर ही वाहतूक खुली करण्यात आली आहे. पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले केल्यानंतर भारतानेही आपले हवाई क्षेत्र खुले केले आहे.\nसरकारी सूत्रांनी सांगितले, की पाकिस्तानने हवाई क्षेत्र खुले केल्यानंतर आता भारतानेही आपले हवाई क्षेत्र नागरी उड्डाणांसाठी पाकिस्तानला खुले केले आहे. बंद असलेले हवाई मार्ग वापरण्याची परवानगी मिळताच विमान कंपन्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. पाकिस्तानने सर्व विमान कंपन्यांच्या विमानांना पहाटे १२.४१ पासून परवानगी दिल्याने आता नवीन मार्ग वापरण्यास सुरुवात झाली.\nपाकिस्तानने २६ फेब्रुवारीला बालाकोट येथे भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर त्यांच्या देशातून जाणारे हवाई मार्ग भारताला बंद केले होते. त्यानंतरच्या काळात एकूण ११ मार्गापैकी दक्षिण पाकिस्तानातून जाणारे दोन मार्ग खुले करण्यात आले होते. पाकिस्तानने हवाई क्षेत्र बंद केल्याने इंडिगो कंपनीला दिल्ली-इस्तम्बूल थेट सेवा सुरू करता आली नव्हती. त्यांना ही सेवा कतारमधील दोहा येथे इंधन भरून लांबच्या मार्गाने द्यावी लागत होती.\nचुकीचा आधार नंबर दिल्यास दहा हजारांचा दंड\nसर्व सरकारी कागदपत्रांमध्ये किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स भरताना आधार कार्ड नंबर चुकीचा नोंदवल्यास अथवा नोंदवताना चूक झाल्यास दहा हजारांचा दंड बसणार आहे. सरकार लवकरच ‘इन्कम टॅक्स ऍक्ट’शी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱ्याकडून दहा हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे.\nइन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी पॅन कार्ड नसल्यास आधार नंबर चालू शकणार आहे, ही महत्त्वाची घोषणा दुसऱ्या टर्मचा पहिल्या अर्थसंकल्पात मोदी सरकारने केली होती. तर त्यामुळे सरकारी कागदपत्रावर किंवा इन्कम टॅक्स रिटर्न भरताना आधार नंबर टाकाताना सावधानता बाळगा. चुकीचा आधार नंबर टाकल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे.\n‘इन्कम टॅक्स ऍक्ट’च्या क��म 272 नुसार हा बदल केला जाणार आहे. हा नवीन नियम 1 सप्टेंबर 2019 पासून लागू होण्याची शक्यता आहे.\nADBने भारताचा GDP वृद्धीदराचा अंदाज 7% एवढा कमी केला\nदक्षिण आशियाई क्षेत्राचा विकास दर भक्कम राहणार असून तो 2019 साली 6.6% तर 2020 साली 6.7% असेल असा अंदाज आशियाई विकास बँकेनी (ADB) केला आहे.\nतसेच चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या सकल स्थानिक उत्पन्नाच्या वाढीचा अंदाज 7 टक्क्यांवर वर्तवला आहे. तर 2020 या वर्षात हा 7.2% असण्याचा अंदाज बांधला आहे.\nदक्षिण आशियाई क्षेत्रासाठी 2019 या वर्षात विकास दर 6.6% आणि 2020 या वर्षी 6.7% असेल असा अंदाज आहे.\nसकल स्थानिक उत्पन्न (GDP) म्हणजे काय\nसकल स्थानिक उत्पन्न (Gross domestic product -GDP) हे सर्वसाधारणपणे वर्षभरात उत्पादित केल्या गेलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाचे आर्थिक मोजमाप आहे. GDPला \"राष्ट्रीय विकास आणि प्रगतीसाठीचे जगातले सर्वात शक्तिशाली सांख्यिकीय निर्देशक\" मानले जाते.\nविलियम पेटी या ब्रिटिश अर्थशास्त्रीने सन 1654-1676 या काळात पहिल्यांदा GDP ची मूलभूत संकल्पना मांडली. पुढे 1695 साली चार्ल्स डेव्हनंट ह्यांनी त्यासंबंधी पद्धती विकसित केली. सन 1934 मध्ये अमेरिकेच्या सायमन कुझनेट्स ह्यांनी GDPची आधुनिक संकल्पना प्रथमताः विकसित केली. नंतर ब्रेटन वुड्स परिषद-1944 मध्ये देशाची अर्थव्यवस्था मोजण्यासाठी GDP ला मुख्य साधन बनविले गेले.\nआशियाई विकास बँक (ADB):-\nही एक क्षेत्रीय विकास बँक आहे, ज्याची स्थापना दि. 19 डिसेंबर 1966 रोजी आशियाई देशांमधील आर्थिक विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी केली गेली. मंडालुयोंग (मनिला, फिलीपिन्स) येथे त्याचे मुख्यालय आहे. “फाइटींग पॉव्हर्टी इन एशिया अँड द पॅसिफिक” हे ADBचे घोषवाक्य आहे. याचे 67 देश सदस्य आहेत.\nजाणून घ्या काय आहेत NIA विधेयकातील महत्त्वाच्या बाबी\nलोकसभेत सोमवारी एनआयए संशोधन विधेयक 2019 पारित करण्यात आले. मोठ्या चर्चेनंतर लोकसभेत हे विधेयक पारित करण्यात आले. या विधेयकामुळे एनआयएची कक्षा रूंदावणार आहे. दरम्यान, आज संपूर्ण जगाला आणि भारताला दहशतवादाचा सामना करायचा असल्याचे गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले. तपास यंत्रणांना अधिक सक्षम करणं हे या विधेयकाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.\nकाय आहेत महत्त्वाच्या बाबी:-\nया विधेयकामुळे एनआयएच्या कक्षा देशातच नाही तर देशाबाहेरही रूंदावणार आहेत. देशा��ाहेर भारतीयांवर दहशतवादी हल्ले झाल्यास, तसेच भारतीय हितसंबंध असलेल्या ठिकाणी हल्ले झाल्यास सदर ठिकाणी एएनआयला तपास करता येणार आहे. दरम्यान, एनआयएने ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला आपण दहशतवादी नसल्याचेही सिद्ध करावे लागणार आहे.\nएनआयएला दहशतवादा व्यतिरिक्त मानवी तस्करीशी निगडीत तपासाचे अधिकार देण्यात येणार असल्याचेही विधेयकात म्हटले आहे.\nएनआयएला अतिरिक्त अधिकार देण्यात आले आहेत. त्यांना आता सायबर गुन्ह्यांचाही तपास करता येणार आहे.\nभारताबाहेर भारतीय नागरिकांविरोधात तसेच भारताचे भारताचे हितसंबंध बिघडतील अशी कृती करणाऱ्यांविरोधातही एनआयएला कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.\nएनआयएला बनावट नोटांसंबंधीत गुन्ह्यांच्या तपासाचेही अधिकार देण्यात आले आहेत.\nएक्सप्लोजिव्ह सबस्टन्स अॅक्ट, 1 9 08 च्या अंतर्गत येणाऱ्या प्रकरणांच्या तपासणीसाठी एनआयएला सक्षम करण्यात आले आहे.\nहत्यारांची निर्मिती आणि त्यांच्या विक्री संबंधित होणाऱ्या गुन्ह्यांचा तपासही आता एनआयएला करता येणार आहे.\nएनआयएच्या कक्षेत येणारे गुन्हे किंना अन्य गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यासही परवानगी देण्यात आली आहे.\nदरम्यान, देशाच्या सुरक्षेसाठी अति महत्त्वाच्या असलेल्या या विधेयकावर सर्वच पक्षांचे एकमत झाले आहे. 278 विरूद्ध 6 मतांनी हे विधेयक पारित करण्यात आले.\nविद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही \"कमवा व शिका\" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/helping-single-women-farmers/articleshow/69726847.cms", "date_download": "2019-12-06T16:46:29Z", "digest": "sha1:5TQ2WBLYPM5RRC72XRIEZ3CDMCZMTVX6", "length": 22610, "nlines": 186, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: ‘एकल महिला शेतकऱ्यां’ना मदत - helping 'single women farmers' | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\n‘एकल महिला शेतकऱ्यां’ना मदत\nम टा प्रतिनिधी, पुणे'शेतकऱ्याला आनंदी आणि सक्षम करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत...\nगोयल गंगा फाउंडेशनतर्फे आयोजित ‘आंबा फेस्ट’मध्ये ४५० मुलांनी एकत्र आंबा खाण्याच...\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\n'शेतकऱ्याला आनंदी आणि सक्षम करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या हाताला काम, शेतीला पाणी दिले, तर त्यांची स्थिती सुधारणार आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नी निर्धाराने उभ्या राहत आहेत, ही उल्लेखनीय बाब आहे,' असे मत राज्याचे कृषी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.\nआत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नीसाठी राबविण्यात येत असलेल्या 'एकल महिला शेतकरी' या उपक्रमाला मुकुल माधव फाउंडेशन आणि फिक्की फ्लो पुणे चॅप्टर यांच्यातर्फे मदत करण्यात आली. पुण्यातील साई मित्र परिवार, कळंब येथील पर्याय सामाजिक संस्था आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात ४१२ महिला शेतकऱ्यांना पाटील यांच्या हस्ते मोफत सोयाबीन आणि तुरीच्या बियाणांचे वाटप नुकतेच करण्यात आले. प्रत्येक महिलेला ३० किलो सोयाबीन आणि एक किलो तूर डाळ देण्यात आली. या वेळी मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू छाब्रिया, आमदार सुजितसिंह ठाकूर, फिनोलेक्स पाइप्सचे उपाध्यक्ष बी. आर. मेहता, फिक्की फ्लो पुणे चॅप्टरच्या सदस्या अनिता सणस, रेखा मगर, पराग सोमण, विश्वनाथ तोडकर; तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nछाब्रिया म्हणाल्या, 'गेल्या पाच वर्षांपासून मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जलसंधारणाचे काम सुरू आहे. अजून काही जिल्ह्यांत आम्ही कामाचा विस्तार करणार आहोत. देशासाठी जवान आणि किसान हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत. जवान सीमेवर देशाचे रक्षण करतो, तर किसान शेती फुलवतो. वर्षभर आपल्याला अन्नधान्य पुरविणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणी सुलभ व्हावी, यासाठी आमचे काम सुरू राहील. या एकल महिलांच्या पाठीशी उभे राहून त्यांना स्वाभिमानी करणार आहोत.' अनिता सणस यांनी फिक्की फ्लोच्या उपक्रमांची माहिती द���ली. बबलू मोकळे यांनी सूत्रसंचालन केले.\nमहिलांना शिक्षण आणि रोजगार देणे गरजेचे आहे. महिला पैसे कमवायला लागतील, तेव्हाच त्यांची किंमत वाढेल. महिलांनी शक्तीचा आणि बुद्धीचा वापर करून अर्थार्जन करावे. मुलींचे शिक्षण बंद होणार नाही, याची काळजी आपण सर्वांनी मिळून घेतली पाहिजे. सुरक्षित आयुष्य जगण्यासाठी विमा उतरवला पाहिजे.\n- चंद्रकांत पाटील, कृषी आणि महसूल मंत्री\nज्ञान प्रबोधिनीतर्फे 'कमवा-शिका' योजना सुरू\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nग्रामीण विद्यार्थ्यांनी केवळ पारंपरिक महाविद्यालयीन शिक्षण न घेता तंत्रशिक्षणाकडे आवर्जून वळावे, यासाठी ज्ञान प्रबोधिनीतर्फे अभिनव 'कमवा-शिका' योजना सुरू करण्यात येत आहे. यासाठी स्थानिक उद्योजक मदत करणार आहेत, अशी माहिती शिवापूर येथील तंत्रशिक्षण केंद्राचे प्रमुख मितेश आचवल यांनी दिली.\nतंत्रशिक्षणाच्या बाबतीत ग्रामीण भागात मोठी उदासीनता आहे. तंत्रशिक्षणासाठी मुलांना गाव सोडून बाहेर राहावे लागते. अनेकांना राहण्याचा आणि जेवणाचा खर्च परवडत नाही. मुलगा बाहेर शिकायला गेल्यामुळे शेतीतील एक हक्काचे काम करणारे माणूस कमी होते. ही सगळी प्रतिकूल कारणे लक्षात घेऊनच आम्ही या उपक्रमाची आखणी केली आहे. विद्यार्थी तंत्रशिक्षण घेत असताना काही स्थानिक उद्योगातही काम करणार आहेत. यासाठी त्यांना विद्यावेतन मिळणार आहे, असे आचवल यांनी सांगितले.\nतंत्रशिक्षणाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना 'लेथ मशीन ऑपरेटर' हा वर्षभराचा स्वायत्त अभ्यासक्रम सुरू होत आहे. पहिल्या तुकडीत २५ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी ८००७७२४२३३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आचवल यांनी केले.\nगोयल गंगा फाउंडेशच्या वतीने उपक्रम\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nगोयल गंगा फाउंडेशनतर्फे विविध संस्थांतील मुलांसाठी नगर रोड येथील चोखी दाणी येथे 'आंबा फेस्ट'चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ४५० मुलांनी एकत्र आंबा खाण्याची मजा अनुभवली.\nसमाजसेवक प्रदीप लोखंडे, गोयल गंगा फाउंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल, अमित गोयल, चोखी दाणीचे अध्यक्ष अमित कुमार उपस्थित होते. या वेळी मुलांसाठी मॅजिक शो, पपेट शो, राजस्थानी गाणी-नृत्य आणि विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले होते. रॉबिन हूड आर्मी संस्थेने शहरातील अनेक वेग���ेगळ्या भागांतून ४००हून अधिक वंचित मुलांना या महोत्सवासाठी आणले होते. सोफोश संस्थेची मुलेही यात सहभागी झाली होती.\nलोखंडे म्हणाले, 'भविष्यात आपल्याला आवडणाऱ्या क्षेत्रातच काम करा. त्यात काम करताना तुमचं स्वतःचं वेगळेपण जोपासलं पाहिजे. प्रत्येक जण समाजाचं काहीतरी देणं लागतो, या भावनेतून शक्य असेल, तेव्हा आपल्या कमाईतील काही भाग गरजू लोकांच्या आयुष्य बदलण्यासाठी सत्कारणी लावण्याची गरज आहे.'\nनेने चाळीतील कुटुंबे एकत्र\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nदौंड येथील नेने चाळीचे स्नेहसंमेलन नुकतेच पुण्यात प्रतिज्ञा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात स्थायिक झालेली नेने चाळीतील कुटुंबे या संमेलनात एकत्र आली. महेश नेने यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‌‌घाटन झाले.\nकार्यक्रमात अलका लेले यांनी हास्य वाटिका, सुहास सोहनी यांनी व्यक्ती गुणविशेष एकपात्री कार्यक्रम, प्रसाद ब्रह्मे यांनी कविता सादर केली. उत्तरोत्तर रंगत गेलेल्या गप्पांमुळे सर्व चाळकरी जुन्या आठवणींमध्ये रमले. या वेळी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. शिल्पा कुलकर्णी आणि शैलेश मोरगावकर यांनी सूत्रसंचालन केले. संदीप रिसबूड, शशांक अंतरकर, दीपा नेने, रेखा जोशी, सुवर्णा गोखले, मंगेश मोरगावकर, सुहास सोहनी यांनी नियोजन केले.\nराज्याचे कृषी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ४१२ महिला शेतकऱ्यांना सोयाबीन आणि तुरीच्या बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले.\nपुण्यात प्रतिज्ञा मंगल कार्यालयात रंगलेले दौंड येथील नेने चाळीचे स्नेहसंमेलन.\nगोयल गंगा फाउंडेशनतर्फे आयोजित ‘आंबा फेस्ट’मध्ये ४५० मुलांनी एकत्र आंबा खाण्याची मजा अनुभवली.\nराज्याचे कृषी आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ४१२ महिला शेतकऱ्यांना सोयाबीन आणि तुरीच्या बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले.\nपुण्यात प्रतिज्ञा मंगल कार्यालयात रंगलेले दौंड येथील नेने चाळीचे स्नेहसंमेलन.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्लास्टीक टॅगने गळफास घेऊन टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nपुणे: 'पबजी'च्या आहारी गेलेल्या १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपुणे: 'या' अभिनेत्रीला खंडणीच्या गुन्ह्यात अटक\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n‘एकल महिला शेतकऱ्यां’ना मदत...\nआषाढी एकादशीसाठी एसटीच्या ३ हजार जादा बस...\nचित्रपटगृह नको, इतर व्यापाराला परवानगी द्या\nदारू पिण्यास दिला नकार, जवानाला मारहाण...\nपालिकेच्या चुकीचा कंत्राटदारांना फटका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dnsbank.in/Encyc/2018/4/18/New-Branch-Opening-adharwadi-kalyan.html", "date_download": "2019-12-06T16:13:45Z", "digest": "sha1:ERWGRXV5DBLNQFOPSHAHJACVFUKQBG4B", "length": 2427, "nlines": 7, "source_domain": "www.dnsbank.in", "title": " डोंबिवली बँकेच्या आधारवाडी-कल्याण शाखेचा शुभारंभ- - Dombivli Nagari Sahakari Bank Ltd. Dombivli Nagari Sahakari Bank Ltd. - डोंबिवली बँकेच्या आधारवाडी-कल्याण शाखेचा शुभारंभ-", "raw_content": "डोंबिवली बँकेच्या आधारवाडी-कल्याण शाखेचा शुभारंभ-\nडोंबिवली बँकेच्या आधारवाडी-कल्याण शाखेचा शुभारंभ-\nकल्याण – दि. 18 एप्रिल – अक्षय्य तृतीयेच्या सुमुहूर्तावर डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या आधारवाडी - कल्याण शाखेचा आज शुभारंभ करण्यात आला. बँकेची ही 66 वी शाखा असून कल्याण शहरातील 2 री शाखा आहे.\nबँकेचा मा. संचालक श्री. जयंत पित्रे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बँकेचे मा. संचालक सर्वश्री विजय शेलार, पुरुषोत्तम कुंदेन, सरव्यवस्थापक श्री. परांजपे तसेच माजी संचालक सर्वश्री मधुकरराव चक्रदेव व अच्युतराव क-हाडकर उपस्थित होते.\nकल्याण जनता सहकारी बँकेचे मा. अध्यक्ष अ‍ॅड. श्री. सुरेशराव पटवर्धन, मा. संचालक श्री. वसंतराव काणे तसेच मा. आमदार श्री. नरेंद्र पवार, स्थानिक नगरसेवक श्री. उमेश बोरगावकर यांनी शाखेस भेट देऊन शुभेच्छा व्यक्त केल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/451852", "date_download": "2019-12-06T16:30:29Z", "digest": "sha1:MY3VHATVOFGVL2YCOTCI5CTVLQB3WU32", "length": 4573, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राहूल गांधी विरोधात खटल्याच्या सुनावणीला 3 मार्चपर्यंत स्थगिती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » राहूल गांधी विरोधात खटल्याच्या सुनावणीला 3 मार्चपर्यंत स्थगिती\nराहूल गांधी विरोधात खटल्याच्या सुनावणीला 3 मार्चपर्यंत स्थगिती\nऑनलाईन टीम / ठाणे :\nमहात्मा गांधी यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टिकेवरून दाखल झालेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी भिवंडीतील न्यायालयात सुनावणीसाठी दाखल झाले होते. मात्र भिवंडी न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीला 3 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.\nगोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असलेले राहुल गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानी सुनावणीसाठी भिवंडीत आले होते. मात्र या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाकडून 3 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येला राष्ट्रीय स्वयंसेवक संघच जबाबदार आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. याप्रकरणी मागील सुनावणीवेळी भिवंडीत दंडाधिकारी न्यायालयाने राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला होता त्यावेळेही राहुल गांधी न्यायालयात उपस्थित राहिले होते. मागील सुनावणीमुळे न्यायालयाने या प्रकरणात 30 जानेवारीपर्यंत स्थगिती देण्यात आली होती.\nकोर्टरूममध्ये कॅमेरे लावण्यास सुप्रिम कोर्टाची परवानगी\nहिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबजार अहमद चकमकीत ठार\nकणकवली : सेनेकडून सतीश सावंत यांना उमेदवारी\n‘धर्मनिरपेक्ष’ शब्द राज्यघटनेतच, याबाबत कोणी शिकवण्याची गरज नाही : राऊत\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/may10.htm", "date_download": "2019-12-06T15:25:35Z", "digest": "sha1:K54CI2CYO3LMV4KQKGN36NVKCSOZESOR", "length": 5479, "nlines": 48, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १० मे [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\n दूर करी सर्व यातना ॥\n भगवंताच्या उपासनेत निश्चितता ॥\nदेह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार \n एक भजावा रघुपति ॥\nहृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविण उच्चार दुजा न जाण \n न दुखवावे कोणाचे अंतःकरण \n राम तेथील रहिवाशी ॥\nमी रामाचा, रामा तू माझा हाच अखंड असावा हव्यास ॥\n की जे जीव प्यार झाले मला ॥\nआता याहून दुजे न सांगणे काही रामाविण जगू नाही ॥\nजे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते \n याचे नाव उपासना ॥\nअखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली ॥\n याहून लाभ दुजा न जीवा ॥\n तो ध्यात जावा मानसपूजनी ॥\n याहून अन्य सेवा कोणतीहि न जाण ॥\n तेथे नसावी कशाची अट ॥\n ज्याने होईल मन स्थिर ॥\nआपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगति ॥\nजे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे ॥\nमनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर ॥\n होईल स्वतःचे विस्मरण ॥\n आपण निमित्ताला कारण ॥\n जैसे प्रपंची असावे वाटते वित्त ॥\n त्यांनी राहावे खबरदार ॥\nआजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा ॥\n परी उपासनेपासून दूर न व्हावे ॥\nराम माझा देता घेता राम माझ्या भोवता ॥\n न ठेवावे आणिक परते ॥\n हीच रामसेवा जाण ॥\n यति संत साधु यांनी \n रामावाचून न राहू दिले जीवास ॥\nठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपासतापास ॥\n हेच रामाचे सान्निध्य जाण ॥\n तीच पावे देवाधिदेवा ॥\nजे जे होते काही ते ते राम करतो पाही \n समाधानाचा मार्ग सत्य खास ॥\n तेथे न चाले कोणाचे सर्वथा \nम्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे ॥\n१३१. चित्ती भगवंताचे ध्यान \nयाहून अन्य सेवा कोणतीहि न जाण ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=3810", "date_download": "2019-12-06T15:34:34Z", "digest": "sha1:QEM7J25BT4SSUPGNMUZ7O3RIXYH65WGS", "length": 16449, "nlines": 106, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "सिरोंचा येथे एका महिलेची गळफास लावून आत्महत्या – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nसिरोंचा येथे एका महिलेची गळफास लावून आत्महत्या\nPosted on May 21, 2018 11:13 am Author विदर्भ क्रांती\tComments Off on सिरोंचा येथे एका महिलेची गळफास लावून आत्महत्या\nसिरोंचा येथील तहसील कार्यालयात संजय गांधी विभागात कार्यरत असलेलं कर्मचारी वसंत कमरे यांचा पत्नी शिल्पा वसंत कमरे वय 24 ह्य महिलेनी काल रात्री 10 च्या दरम्यान गळफास लावून आत्महत्या केली आहे .\nआत्महत्येमागील कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास सिरोंचा पोलीस करीत आहे .\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nअन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क आलापल्ली प्रतिनिधी.. काल सर्वत्र वादळ वाऱ्यासह सर्वत्र पाऊस ..वादळ वारा.. यतातच आलापल्ली व एटापल्ली मार्ग वर सिरोंचा मार्गावर झाडे पडून रस्ता पूर्ण बंद ..यात जवळपास एटापल्लीला जाणारे अनेक नागरिक अडकले. नागरिकांनी शासन व प्रशासन यांना कळविले ..परंतु कोणीही धावून आले नाहीत. या गंभीर विषयाची माहिती होताच अहेरीचे माजी आमदार आमदार दीपक दादा […]\nजाफराबाद येथील बचत गट महिलांनी टाकली दारू अडयावर धाड \nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा तालुका प्रतिनिधी सिरोंचा – तालुक्यातील उपपोलिस स्टेशन बामणी अंतर्गत येणाऱ्या जाफ्राबाद येथील बचत गट महिलांनी अवैध दारूविक्रेत्यांच्या घरी धाड टाकून दारूसाठी वापरला जाणारा कच्चा माल मोहफुलाचा सडवा काल नष्ट केला उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलिस स्टेशनचे बामणीचे प्रभारी अधिकारी राहूल वाघमारे, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे व पोलिस पथकासह […]\nआवलमरी येथील आगग्रस्त कुटुंबाला जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्याकडून आर्थिक मदत\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क अहेरी तालुक्यातील आवलमरी येथील पोचा आञाम यांच्या घराला मंगळवारला अचानक आग लागल्याने या आगीत घर जळून खाक झाले . या घटनेची माहिती मिळताच जि. प. उपाध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पोच आत्राम यांना आर्थिक मदत केली. यावेळी जि. प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या सोबत उमानुर- आवलमरी क्षेञाचे जि. प. सदस्य अजय […]\nजाफराबाद येथील बचत गट महिला���नी टाकली दारू अडयावर धाड \nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/maharashtra/bandra:-mtnl-building-fires-100-people-likely-to-get-stuck", "date_download": "2019-12-06T16:33:53Z", "digest": "sha1:KK4C4C7X6ZWA6F3TOVIICHYNNAEOK6H3", "length": 10020, "nlines": 133, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | वांद्रे : एमटीएनएलच्या इमारतीला आग; आतापर्यंत 84 जणांना वाचवण्यात यश", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nवांद्रे : एमटीएनएलच्या इमारतीला आग; आतापर्यंत 84 जणांना वाचवण्यात यश\nआगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल\n एमटीएनएलच्या इमारतीला लागलेल्या आगीत तब्बल 100 जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. यातील 60 जणांची अग्निशमन दलाच्��ा जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. दुपारी 3 वाजेच्या सुमारास ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी 4 बंबांसह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून अजूनही बचाव कार्य व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. आगीची तीव्रता वाढल्याने अग्निशमन दलाच्या आणखी काही गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीमुळे एमटीएनएल इमारतीच्या गच्चीवर जवळपास 100 जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nदरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत 84 जणांना बाहेर काढले आहे. अडकलेल्या लोकांना क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे. इमारतीत अद्याप 25 ते 30 जण अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nदरम्यान, रूग्णवाहिकेसह अग्निशमन दलाच्या 31 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एमटीएनल इमारतीच्या लागलेल्या आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर ही आग लागली आहे. ही इमारती नऊ मजल्याची आहे.\nचिपळूणमध्ये धरणग्रस्त शेतकऱ्यांचे खेकडा वाटप आंदोलन\nलेकीने केले पित्यावर अंत्यसंस्कार\nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\n सहा तहसिलदारांनी केली कारवाई, 21 जेसीबी 7 पाेकलॅन्डसह ट्रँक्टर डंपरही ताब्यात\nपुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी दिलीप वळसे पाटील की...\n हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर\nभुसुरुंग स्फोटप्रकरणी दोषारोपपत्र दाखल\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद करव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बा�� झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/two-children-killed-by-father", "date_download": "2019-12-06T15:25:12Z", "digest": "sha1:QKFCPP44JDBLDEF2V56AQANPAIX3YKHK", "length": 13963, "nlines": 251, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "two children killed by father: Latest two children killed by father News & Updates,two children killed by father Photos & Images, two children killed by father Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टर���ंच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल..\nपंढरपूरः माढ्यात पित्याकडून दोन मुलांची हत्या\nपित्यानेच आपल्या पोटच्या तीन मुलांना विषारी औषध पाजून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना माढा तालुक्यातील बेंबळे येथे घडली. ही घटना अनैतिक संबंधातून घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून, तीन मुलांपैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.\n वेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे लक्ष्य\nहैदराबाद: काय झालं 'त्या' ३० मिनिटांच्या एन्काउंटरमध्ये\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\n'धोनीचा पल्ला गाठण्यास पंतला १५ वर्ष लागतील'\n...तर व्होडाफोनला टाळं ठोकावं लागेल: बिर्ला\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2019-12-06T16:06:09Z", "digest": "sha1:HUC335P52IKVV6ZNJAXVVFUT33D6C35F", "length": 5606, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कुरिल द्वीपसमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nओखोत्स्कचा समुद्र व कुरिल द्वीपसमूह\nकुरिल द्वीपसमूहावरील बेटांचा बदललेला दावा\nकुरिल द्वीपसमूह (रशियन: Кури́льские острова́; जपानी: 千島列島) हा प्रशांत महासागरामधील एक द्वीपसमूह आहे. जपानच्या होक्काइदो बेटापासून रशियाच्या कामचत्का द्वीपकल्पापर्यंत १,३०० किमी (८१० मैल) लांबीच्या क्षेत्रामध्ये पसरलेल्या ह्या द्वीपस��ूहामध्ये ५६ बेटे असून त्यांचे एकत्रित क्षेत्रफळ १५,६०० चौ. किमी (६,००० चौ. मैल) इतके आहे. २००३ साली येथील लोकसंख्या १६,८०० होती.\nराजकीय द्र्ष्ट्या हा द्वीपसमूह रशियाच्या साखालिन ओब्लास्तचा भाग आहे परंतु येथील दक्षिणेकडील दोन मोठ्या बेटांवर जपानने हक्काचा दावा केला आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०१७ रोजी १०:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2019-12-06T16:24:48Z", "digest": "sha1:SN3H3HAGF53KTTE35W3M7IOSMJB2XUC2", "length": 4020, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बहरैन क्रिकेट - विकिपीडिया", "raw_content": "\n(बहरैन क्रिकेट संघ या पानावरून पुनर्निर्देशित)\nकसोटीतील गुणवत्ता क्रमांक - - -\nएकदिवसीय गुणवत्ता क्रमांक - - -\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०१४ रोजी ०१:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/699-copy-muhurta/", "date_download": "2019-12-06T15:29:07Z", "digest": "sha1:ETTDHZYSDO5GGQ2TJBSJQZECT7ESCYCW", "length": 10908, "nlines": 101, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "गीतध्वनीमुद्रणाने ‘कॉपी’चा मुहूर्त | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome चित्रपट आगामी चित्रपट गीतध्वनीमुद्रणाने ‘कॉपी’चा मुहूर्त\nनिर्माते ���णेश पाटील आणि शंकर म्हात्रे यांची निर्मिती असलेल्या, शैक्षणिक व्यवस्थेवर भाष्य करणा‍-या ‘कॉपी’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त आॅडिओ गॅरेज स्टुडिओ, जुहू येथे गीतध्वनीमुद्रणाने करण्यात आला. याप्रसंगी गायक प्रविण दोणे यांनी गायलेलं ‘चालला चालला जीक पांघरूनिया…’’ हे गीत रेकॉर्ड करण्यात आलं.\nराहुल साळवे यांनी लिहिलेल्या या गीताला रोहन प्रधान-रोहन गोखले (रोहन-रोहन) या संगीतकार जोडीने संगीत दिलं आहे. या प्रसंगी दिग्दर्शक-अभिनेते विजय पाटकर चित्रपटातील कलाकार अंशुमन विचारे, जगन्नाथ निकंगुणे, विपुल साळुंखे तसंच तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होते.\n‘श्री महालक्ष्मी क्रिएशन्स’ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे करणार आहेत. ‘कॉपी’ हा चित्रपट समाजातील समाजातील शिक्षण व्यवस्थेर भाष्य करणारा आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने शिक्षण व्यवस्थेचा मुद्दा चर्चेला येणार यात शंका नाही.\nया चित्रपटाच्या विषयाबाबत बोलताना हेमंत धबडे-दयासागार वानखेडे हे दिग्दर्शक द्वयी म्हणाले, ‘एकेकाळी शिक्षकांना देवाप्रमाणे पूजले जायचे, पण आज शिक्षणाच्या बाजारीकरणाचा परिणाम शिक्षणासोबतच शिक्षकावरही झाला आहे. विशेषत: ग्रामीण भागातील शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शिक्षकांची मानसिकता बदलली आहे. या कारणामुळे शिक्षकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होत आहे. शिक्षण, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या मानसिकतेचा आढावा ‘कॉपी’ या चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यात येणार आहे. आज समाजात जे घडतंय ते दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला जाणार आहे. या निमित्ताने शिक्षण व्यवस्थेत होणारा काळा बाजारही उजेडात येईल यात शंका नाही.’\n‘कॉपी’ची संकल्पना गणेश रामचंद्र पाटील यांची आहे. हेमंत धबडे आणि दयासागर वानखेडे यांनी राहुल साळके यांच्या साथीने या चित्रपटाची कथा लिहिली असून पटकथालेखन हेमंत-दयासागर यांनीच केलं आहे. दयासागर यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. कॅमेरामन सँटिनिओ टेझिओ या चित्रपटाचं छायालेखन करणार असून संदिप कुचिकोरवे यांनी कलादिग्दशर्नाची जबाबदारी सांभाळली आहे.\nकोरिओग्राफर रॉकी हारळे या चित्रपटातील गीतांसाठी कोरिओग्राफी करणार आहेत. मिलिंद शिं��े, कमलेश साकंत, अंशुमन विचारे, जगन्नाथ निकंगुणे, विपुल साळुंखे, अनिल नगरकर, कैलास वाघमारे, राहुल बेलापूरकर, आशुतोष काडकर, पूनम वाघमारे, सौरभ सुतार, प्रवीण कापडे आणि रवी वीरकर या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत. रवींद्र तुकाराम हारळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून जय घोंगे आणि तपिंदर सिंग प्रॉडक्शन मॅनेजर आहेत.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/483/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%95_%E0%A4%86%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%95", "date_download": "2019-12-06T15:56:44Z", "digest": "sha1:DBXPTOUDVDTQKKMKLESMAVSAT3YGRFVD", "length": 10202, "nlines": 49, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक\nसरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करावी, या मागणीसाठी विरोधक आज आक्रमक झाले. विधानभवनाच्या आवारात सरकारविरोधी फलक झळकावत विरोधी पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार विद्या चव्हाण, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदत्त क्षीरसागर, आ. विक्रम काळे, आ. राजेश टोपे व अन्य आमदार उपस्थित होते.\nगेल्या दोन वर्षांत ८ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. दिवसाला सरासरी १० पेक्षा अधिक शेतकरी आत्महत्या करत आहेत. तरी या सरकारला शेतकऱ्यांची कीव येत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी ��ंत व्यक्त केली. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी विधिमंडळातील १५० पेक्षा जास्त सदस्यांची मागणी आहे. त्यामुळे या अधिवेशनात सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असे ते म्हणाले.\nआमदार प्रशांत परिचारक यांनी सैनिकाच्या पत्नीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, परिचारक यांचं वक्तव्य अत्यंत बेजबाबदार आहे त्यामुळे त्यांना सभागृहातून कायस्वरुपी बडतर्फ करावे, अशी विरोधकांची मागणी आहे. दरम्यान सभागृहातही विरोधीपक्षांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी लावून धरली त्याच मुद्द्यावरून विधानसभेचे कामकाज आधी दोन वेळा व नंतर दिवसभरासाठी तहकूब झाले.\nदरम्यान, प्रशांत परिचारक यांच्या निलंबनाच्या मागणीचे पडसाद विधान परिषदेतही सातत्याने उमटत असून या सरकार याबाबतीत सरकार काय भूमिका घेणार हे कळेपर्यंत कामकाज चालू देणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली. विरोधक आक्रमक झाल्याने विधान परिषदेचे कामकाजही १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांतर्फे आजपासून संघर्षयात्रेला सुरूवात ...\nशेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे, या मागणीसाठी विरोधी पक्षांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या संघर्षयात्रेला आजपासून सुरूवात होत आहे. शेतकरी कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसतर्फे विधिमंडळ सभागृहात सातत्याने लावून धरली आहे. याआधीच्या अधिवेशनांमध्येही कर्जमाफीच्या मागणीवर विरोधक ठाम राहिले, मात्र तरीही सरकार याबाबत उपाययोजना करत नसल्याने शेतकऱ्यांचा संघर्ष हा आता महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात लढला जाणार आहे. ४ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या संघर्षयात्रेची सुरूवात आज चंद्रपूर जिल्ह्यातून होत ...\nमराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारचा केवळ टाईमपास - आ. राजेश टोपे ...\nमराठा आरक्षणासाठी न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी भाजप-शिवसेनेच्या सरकारला दोन वर्षे लागतात, आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरत असताना त्यांच्या भावनांशी खेळत सरकार फक्त वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश टोपे यांनी विधानसभेत मराठा आरक्षणाच्या चर्चेदरम्यान केला.यावेळी बो���ताना राजेश टोपे म्हणाले की आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के व मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु केवळ प्रतिज्ञापत् ...\nलोकशाहीत यश व अपयश येत असते. पराभवाची जबाबदारी स्वीकारून पक्ष संघटनेतील सुधारणांवर भर देऊ ...\nमहाराष्ट्रात झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पक्षाची भूमिका मांडली.ठाणे महानगरपालिका निवडणुकीत काहींना यश आले तर काहींना पराभव. लोकशाहीत यश अपयश हे येत असते असे म्हणत शरद पवार यांनी पक्ष पराभवाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात नेतृत्व कमी पडल्याचे मान्य करून ते म्हणाले, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्येही राष् ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/deportation-action-50-people-234366", "date_download": "2019-12-06T15:23:05Z", "digest": "sha1:7YFPQJMOIDUXGSJ666D4RJNWRWL54JAX", "length": 16335, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "50 जणांवर हद्दपारीची कारवाई! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n50 जणांवर हद्दपारीची कारवाई\nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\nकायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 50 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे.\nनगर : शहरातील कायदा- सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर मारहाणीचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या 50 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या महिन्याभरात त्यांच्यावर कारवाईची शक्‍यता आहे.\nनगर शहरामध्ये किरकोळ कारणावरून मारहाणीसारखे गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशा प्रकारामधून केडगाव हत्याकांडासारख्या घटना घडल्या. त्यामुळे पोलिस दलाने त्यानंतरच्या काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये सजग पावले उचलली. हजारो जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली, तर शेकडो समाजकंटक व उपद्रवी लोकांना शहरातून तडीपार केले. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या.\nदरम्यान, शहरातील शांतता कायमस्वरूपी टिकावी, यासाठी पोलिस रेकॉर्डवरील आणखी काही गुन्हेगार व समाजकंटकांना दोन वर्षांकरिता शहरातून हद्दपार करणार आहेत. पोलिस ठाण्यांकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. मारहाणीसारखे सुमारे चार ते पाच गंभीर गुन्हे दाखल असलेल्यांचा त्यात समावेश आहे.\nकोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगार व उपद्रवी लोकांची जंत्री तयार केली आहे. प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये टोळी (सीआरपीसी 55) करून गुन्हा करणाऱ्याची टोळी फोडण्यासाठी हद्दपार करण्यात येते. पाच ते दहापेक्षा जास्त लोकांनी गुन्हा केल्यास त्यांना जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचा प्रस्ताव (सीआरपीसी 56) दाखल करण्यात येतो. शिक्षा भागून आलेल्या एखाद्या व्यक्तीने पुन्हा गुन्हा केल्यास (सीआरपीसी 57) त्याच्यावरही हद्दपारीची कारवाई करण्यात येते. सीआरपीसी कायद्यान्वये पोलिसांकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. येत्या महिनाभरात प्रस्तावावर कार्यवाहीची शक्‍यता आहे.\nभिंगार, बोल्हेगाव, नालेगाव, सिद्धार्थनगर, माळीवाडा, झेंडी गेट, मुकुंदनगर आदी परिसरात दादागिरी कमी करण्यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलल्याचे समजते. त्यामुळे गुन्हेगारांसह राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.\nशांतता बिघडविणाऱ्यांची मोठी यादी\nशहरातील शांतता बिघडविणाऱ्यांची मोठी यादी पोलिस ठाण्यांकडे आहे. त्यातील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींविरुद्ध हद्दपारीची कारवाई होण्याची शक्‍यता आहे.\n- संदीप मिटके, पोलिस उपअधीक्षक\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराष्ट्राच्या रणजी संघात \"नगरचा तोफखाना'\nनगर ः महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा तोफखाना धडाडणार आहे. एका बाजूने द्रुतगती, तर दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण...\nकणकवलीत जानेवारीत पर्यटन महोत्सव\nकणकवली (सिंधुदुर्ग) : कणकवली नगरपंचायतीचा पर्यटन महोत्सव २ ते ५ जानेवारी २०२० या कालावधीत उपजिल्हा रुग्णालयासमोरील पटांगणात होणार आहे. या कार्यक्रमात...\nमगरीला जलाशयाजवळील वनक्षेत्रात सोडल्याने संताप\nकेत्तूर (करमाळा - सोला���ूर) : अथांग पाणीसाठा झालेल्या उजनी धरणाच्या पाण्यात भीमानगर (ता. माढा) परिसरात सापडलेली महाकाय मगर उजनी जलाशयाजवळील...\nदोन पत्नींच्या मारहाणीत मद्यपी पतीचा मृत्यू\nमुंबई : मद्यपी पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून दोन पत्नींनी त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी गोरेगाव येथे घडली. याप्रकरणी बांगूरनगर...\nकोकणात विकासकामांना स्थगिती नाही ,पण...\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गच काय , कोकणातील कोठेही मंजूर विकासकामांना स्थगिती दिलेली नाही . त्यांचा केवळ फेरआढावा घेतला जाईल , असे माजी...\nनवा आदर्श.: मुलींनेच केले आईचे पिंडदान\nअकोला : आईचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मात्र, अंत्यसंस्कार आणि पिंडदानाचे सोपस्कार परंपरेने घरातील मुलगाच करतो. मुलगा नसल्याने मुलींनेच स्वतः...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/lata-mangeshkars-excellency-health-234374", "date_download": "2019-12-06T15:28:01Z", "digest": "sha1:KVUNFU5B2FGGEZECQ6OOMKEYC7MF7SNZ", "length": 14993, "nlines": 232, "source_domain": "www.esakal.com", "title": "लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी \"येथे' झाली महाआरती | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nलता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी \"येथे' झाली महाआरती\nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\n- दीर्घायुष्याकरिता \"श्रीं'च्या चरणी साकडे\nअक्कलकोट : भारतरत्न, गानसाम्राज्ञी व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या मार्गदर्शिका लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी न्यासाच्या वतीने महाआरती व श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लघु रुद्राभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्याकरिता \"श्रीं'च्या चरणी साकडे घालण्यात आले.\nभारतरत्न, गानसम्राज्ञी व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या मार्गदर्शिका लता मंगेशकर यांची प्रकृती सोमवारी बिघडल्याने त्यांना ब्रीच कॅंन्डी ���ुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. ब्रीच कॅंन्डी रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख उदवाडिया यांच्या देखरेखीखाली मंगेशकर यांच्यावर उपचार सुरू आहेत. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्‍वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी न्यासाच्या वतीने महाआरती व श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात लघु रुद्राभिषेक करून त्यांच्या दीर्घायुष्याकरिता \"श्रीं'च्या चरणी साकडे घालण्यात आले.\nया वेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव श्‍याम मोरे, पुरोहित अप्पू पुजारी, संतोष भोसले, सिद्धाराम कल्याणी, एस. के. स्वामी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, सौदागर कोष्टी, बाळा पोळ, नामा भोसले, शहाजी यादव, सतीश महिंद्रकर, कल्याणी देशमुख, धनंजय निंबाळकर, प्रकाश गायकवाड, ज्ञानेश्‍वर पवार, अमित थोरात, अप्पा हंचाटे, प्रसाद हुल्ले, लक्ष्मण पाटील, मलंगशहा मकानदार, शरद भोसले, दत्ता माने, राजेंद्र पवार, अनिल बिराजदार, मल्लिकार्जुन गवळी, स्वामीनाथ बाबर, बालाजी गवंडी यांच्यासह वारकरी, सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडाॅ. आंबेडकर यांचे आंबडवे गाव पंचतीर्थ घोषित पण...\nमंडणगड ( रत्नागिरी ) - स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित देशाला राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे पंचतीर्थ...\nPHOTOS : सोलापुरातील भीमसैनिकांनी केले मध्यरात्री अभिवादन...\nसोलापूर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहर व परिसरातील भीमसैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर जाणार नाहीत काय खरं, काय खोटं\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झालेत. अशातच...\nPHOTOS : चला पाहुयात बाबासाहेबांच्या जीवनातील प्रमुख प्रसंग दुर्मिळ छायाचित्रांतून\nसोलापूर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंतीनिमित्त सोलापूर महापालिकेच्या वतीने अस्थिविहार प्रेरणाभूमी येथे बाबासाहेबांच्या...\nसोलापूर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी असलेल्या प्रेरणाभूमीत भीमसृष्टी साकारण्यात आली आहे. या भीमसृष्टीमुळे सोलापूरच्या पर्यटन...\n#NelsonMandela : नेल्सन मंडेलांविषयी जाणून घ्या या 'पाच' खास गोष्टी \nमुंबई : वर्णभेदाच्या इतिहासातला आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्णभेदाविरोधात आपलं आयुष्य अर्पण केलेल्या आणि दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/kidnapping-planning-after-watching-crime-petrol-tv-show/articleshow/67199529.cms", "date_download": "2019-12-06T16:48:00Z", "digest": "sha1:TZJ6OROYVY63AD6IWVBQNNI2X6X6URIG", "length": 13473, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Nagpur News: क्राइम पेट्रोल पाहुन रचला स्वत:च्या अपहरणाचा कट - kidnapping planning after watching crime petrol tv show | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nक्राइम पेट्रोल पाहुन रचला स्वत:च्या अपहरणाचा कट\nशिक्षणासाठी स्वत:च्या कुटुंबीयांकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी एका तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने स्वत:च्याच अपहरणाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्राइम पेट्रोल बघून त्याला आणि त्याच्या मित्रांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी अपहरणाचा देखावा केला.\nक्राइम पेट्रोल पाहुन रचला स्वत:च्या अपहरणाचा कट\nशिक्षणासाठी स्वत:च्या कुटुंबीयांकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळण्यासाठी एका तरुणाने आपल्या मित्रांच्या मदतीने स्वत:च्याच अपहरणाचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्राइम पेट्रोल बघून त्याला आणि त्याच्या मित्रांना ही कल्पना सुचली आणि त्यांनी अपहरणाचा देखा���ा केला.\nत्यानंतर या मुलांनी युवकाच्या वडिलांना फोन करून खंडणीही मागितली. पोलिसांच्या योग्य तपासाने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटकही केली आहे. गौरव प्रदीप दिनकर (वय २०, रा. वानाडोंगरी), सागर बग्गा आणि राजू हरडे अशी आरोपींची नावे आहेत. गौरवचे वडील प्रदीप रामकृष्ण दिनकर (वय ५१) हे शिक्षक आहेत. गौरव याने विमान कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी एव्हिएशन पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. त्याला नवी दिल्ली येथील मोठ्या शिक्षण संस्थेत एव्हिएशन अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती. राजू याला कौटुंबीक गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज होती. त्यामुळे गौरवने क्राइम पॅट्रोल बघून मित्रांच्या मदतीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचला. त्यानंतर मित्रांच्या भ्रमणध्वनीवरून वडिलांशी संपर्क करून मुलाला सोडवण्यासाठी २० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्याच्या वडिलाने थेट पोलिस ठाणे गाठले व तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला व तपास केला असता संबंधित मोबाईल क्रमांकाचे स्थळ वारंवार बदलताना दिसले. शेवटी पोलिसांनी रेल्वे स्थानकावरून गौरवला ताब्यात घेतले. पोलिसांनी मोबाइल क्रमांकांचा अभ्यास केला असता त्यावरून गौरवशीही संपर्क करण्यात आल्याचे दिसले. त्याची कसून चौकशी केली असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर पोलिसांनी सागर व गौरवला अटक केली. राजू फरार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nभाजपच्या काळात विदर्भाचा विकास खुंटला: राऊत\nकरन-अर्जुन आयेंगे, प्याज लायेंगे, कांदा दरवाढीवर मीम्स व्हायरल\nबुलडाणा: येळगावात आढळला पाण्यावर तरंगणारा दगड\n ऑटिझमग्रस्त दिग्विजय बनला इंजिनीअर\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'���हाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nक्राइम पेट्रोल पाहुन रचला स्वत:च्या अपहरणाचा कट...\nसंमेलनाच्या व्यासपीठावर लेखकच नसतात...\nआहे त्या पदावर खूश...\nSadanand Narnawre: वकिलावर वकिलाचाच प्राणघातक हल्ला...\nएटीएम कार्ड घ्या हो बदलून......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=dog&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Adog", "date_download": "2019-12-06T15:34:06Z", "digest": "sha1:PGJJIG6J5LABCL4YXPYHOHOMZ33BAWF7", "length": 5929, "nlines": 124, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (3) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (1) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nबातम्या (3) Apply बातम्या filter\nआहार आणि आरोग्य (1) Apply आहार आणि आरोग्य filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nकुत्रा (1) Apply कुत्रा filter\nकोल्हापूर (1) Apply कोल्हापूर filter\nगणेशोत्सव (1) Apply गणेशोत्सव filter\nचेन्नई (1) Apply चेन्नई filter\nमहापालिका (1) Apply महापालिका filter\nस्वप्न (1) Apply स्वप्न filter\nहैदराबाद (1) Apply हैदराबाद filter\nकोल्हापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा वावर , ८३ जणांना घेतला चावा\nकोल्हापूर - शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने आज उच्छाद मांडला. लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, स्टेशन रोड, उत्तरेश्‍वर पेठ,...\n तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\nVideo of नॉन व्हेज खाताय सावधान तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\n तुमच्या मटणात कुत्र्याचं मांस मिक्स केलं जातंय..\nचेन्नईत २ हजार किलो कुत्र्याचं मटण जप्त करण्यात आलंय. चेन्नई एग्मोर स्टेशनवर ही कारवाई करण्यात आली. RPFच्या जवानांना...\nरेशनकार्डवर मोती कुत्र्याचं नाव\nVideo of रेशनकार्डवर मोती कुत्र्याचं नाव\nयशोदाआजीच्या रेशनकार्डवर मोती कुत्र्याचं नाव, निराधार पेन्शनच्या वाटेत आडवा आला कुत्रा\nपुणे जिल्ह्यातल्या तरडे गावच्या यशोदाबाई विचारे आजी निराधार आहेत. त्यांना शासकीय निराधार योजनेचा लाभ हवा आहे. ही पेन्शन मिळवण्यात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/saaho-review", "date_download": "2019-12-06T16:49:19Z", "digest": "sha1:B5OMNATWQIJEAEYEA2KQCNB6YSEMI35T", "length": 6294, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Saaho Review Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\nREVIEW : ‘बाहुबली’वर ‘साहो’चा कलंक\nगेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेला ‘साहो’ मोठा गाजावाजा करत प्रदर्शित झाला. पण म्हणतात ना, ‘जो दिखता है, असल मे वैसा होता नही’ ही म्हण या चित्रपटाला तंतोतंत लागू (Saaho Review) पडते.\nSaaho Review : समीक्षकांकडून दीड ते अडीच स्टार, प्रभासचे चाहते मात्र साहो पाहून खूश\n‘बाहुबली’ अभिनेता प्रभास (Prabhas) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांचा यंदाचा सर्वाधिक चर्चेत असलेला सिनेमा साहो (Saaho) रिलीज झाला आहे. अॅक्शन थ्रिलर असलेल्या या सिनेमाची चाहते अक्षरश: वाट पाहात होते.\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजक���य पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=3814", "date_download": "2019-12-06T15:30:21Z", "digest": "sha1:YUCZAPJ4TDMF7BSCNNZDQQHF2M7SH4YE", "length": 18000, "nlines": 106, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "सिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nPosted on May 22, 2018 6:14 pm Author विदर्भ क्रांती\tComments Off on सिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nसिरोंचा शहर प्रतिनिधी ..\nसिरोंचा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष पद हे अडीच वर्षासाठी अनु.जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून आज या जागेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसच्या श्रीमती मरिया जयवंत बोल्लामपल्ली यांनी नामांकन दाखल केली आहे.\nआज पासून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी नामनिर्देशनपत्र भरण्याचे पहिलाच दिवशी नगर पंचायत सभागृहात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष यांच्या उपस्तित्तीत आज मरिया बोलमपल्ली यांनी आपली नामांकन मुख्याधिकारी भरत नंदनवार यांच्याकडे दाखल केली .29 मे ला निवडणूक पार पडणार आहे.\nसिरोंचा येथील जिओ टॉवर दहा दिवसात सुरु करा..अन्यथा आंदोलन..\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा शहर प्रतिनिधी मागील वर्षी सिरोंचा शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये जिओ या खाजगी टॉवर उभं केले असून टॉवरची काम पूर्ण होऊन सुद्धा अद्याप सुरु न केल्यान जिओ टॉवर दहा दिवसाचे आत सुरु करण्याची मागणी येथील युवकांनी केली आहे. काल सिरोंचा येथील राकेश गरपल्लीवार, महाराज परसा,लक्ष्मण मेकला, महेश गादम, आकाश परसा, मंगेश […]\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nकालेश्वर -मुक्तेश्वर स्वामी मंदिर ट्रस्ट सदस्यपदी सत्यनारायण मंचालवार यांची निवड ..आमदार पुट्टा मधुकर यांच्या हस्ते सत्कार व शपथविधी सोहळा संपन्न\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क सिरोंचा प्रतिनिधी .. भाजप नेते व सिरोंचा ग्रा.प.चे माजी उपसरपंच सत्यनारायण मंचालवार यांची तेलंगणातील भूपालपल्ली जिल्ह्यातील कालेश्वर येथील अति प्राचीन व पवित्र कालेश्वर -मुक्तेश्वर स्वामी मंदिराचे ट्रस्ट सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. तेलंगणा सरकारकडून दरवर्षी या मंदिराची ट्रस्ट सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येत असतात. यावर्षी सुद्धा 13 लोकांची नवीन ट्रस्ट सरकारने […]\nसिरोंचा येथे एका महिलेची गळफास लावून आत्महत्या\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्���कार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महे��� तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2019-12-06T16:29:46Z", "digest": "sha1:WBH5JW2ANYFXRN47YB463OQOWBSMGSIA", "length": 4529, "nlines": 111, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (2) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (2) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\nदहशतवाद (1) Apply दहशतवाद filter\nदिल्ली (1) Apply दिल्ली filter\nप्रणव%20मुखर्जी (1) Apply प्रणव%20मुखर्जी filter\nमुस्लिम (1) Apply मुस्लिम filter\nराष्ट्रपती (1) Apply राष्ट्रपती filter\nराष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ (1) Apply राष्ट्रीय%20स्वयंसेवक%20संघ filter\nराहुल%20गांधी (1) Apply राहुल%20गांधी filter\nसोशल%20मीडिया (1) Apply सोशल%20मीडिया filter\nस्मार्टफोन (1) Apply स्मार्टफोन filter\nस्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय जगात दुसऱ्या स्थानावर\nनवी दिल्ली : स्मार्टफोन खरेदीसंदर्भात भारतीय आता जगात दुसऱ्या स्थानावर आले आहेत. दुसऱ्या तिमाहीत भारतीय बाजारपेठेत तब्बल 4.04...\nराहुल गांधी दिसणार संघाच्या कार्यक्रमात\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्लीतील आगामी कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात येणार आहे. संघावर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2019-12-06T16:39:16Z", "digest": "sha1:AFQTRZUTRALRPFXKUTXUU7Z7SFKUTOLG", "length": 11805, "nlines": 135, "source_domain": "krushiking.com", "title": "नुकसान Archives - Krushiking", "raw_content": "\nराजकीय अस्थिरतेचा परिणाम शेतकऱ्यांच्या मदतीवर होणार \nकृषिकिंग : ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुरात दक्षिण महाराष्ट्रात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. तत्कालीन शासनाने तातडीने निर्णय घेत अडीच हेक्‍टरपर्यंतच्या शेतकऱ्यांचे पीककर्ज माफ व ज्यांचे पीककर्ज नाही त्यांना तिप्पट भरपाई अशी घोषणा केली. तातडीने पंचनामेही झाले.…\nशेतकऱ्यांची बाजू कृषी मंत्रालयासमोर मांडणार – शरद पवार\nकृषिकिंग : “केंद्र सरकारसोबत लवकरात लवकर बोलून शेतकऱ्यांच्या प्रश्न सरकार सोबत मांडण्याचे प्रयत्न करणार” असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. शरद पवार सध्या दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. यावेळी…\nराज्यात पीक नुकसान ७० लाख हेक्टरहुन अधिक\nकृषिकिंग : राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने पीकपंचनाम्याचे अंतिम आकडे तातडीने पाठविण्यासाठी तगादा लावला आहे. अतिपावसामुळे १४१ लाख हेक्टरपैकी किमान ६० ते ७० टक्के खरीप पेरा वाया गेलेला आहे. त्यामुळे अस्वस्थ असलेले शेतकरी नैसर्गिक आपत्ती…\nपिक नुकसानीचा अहवाल लांबण्याची शक्यता\nकृषिकिंग : परतीच्या पावसामुळे राज्यातील ५४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिके नष्ट झाली आहेत. संपूर्ण खरीप हंगाम वाया गेलेला आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत सरकारकडून पेकेजची घोषणा केली असली तरी कोणतीही धोरणात्मक घोषणा झालेली नाही.…\nपंचनाम्यासाठी २० लाख शेतकऱ्यांचे अर्ज : कृषी आयुक्त\nकृषिकिंग : परतीच्या मान्सून मुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार कडून राज्यभरात पंचनामे सुरु केले आहेत. राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख विमाधारक शेतकऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती कृषी…\nपिकांच्या नुकसानीच्या पाहणीसाठी शरद पवार थेट बांधावर\nकृषिकिंग : देशातून परतीच्या मार्गावर असलेल्या मान्सूनने अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी…\nशेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्या – खा. संभाजीराजे\nकृषिकिंग : परतीच्या मान्सूनने देशभर अखेरच्या टप्प्यात राज्यभर जोरदार हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याविषयी यंदा खरिपाचा पीकविमा अथवा शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई देण्यात…\nऑक्टोबरमधील पावसाने शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान\nकृषिकिंग : ऑक्टोबर महिना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरला. शेतीपिकांचे ३० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. यातही जसजसे दिवस जातील तसे हे नुकसान ३० टक्क्यांहून ८० टकक्यांपर्यंत पोचणार आहे. ऐन दिवाळसणात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले…\nअवकाळी पावसाचा द्राक्ष उत्पादनाला फटका\nकृषिकिंग : नाशिकसह द्राक्ष उत्पादक पट्ट्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष उत्पादन आणि मालाचा दर्जा घसरण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक संघटनेने केली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत या वर्षी ३०-३५ % उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे आणि यामुळे शेतकरी…\nअतिवृष्टीमुळे १३ लाख हेक्‍टरवरील पिकांच्या नुकसानीचा अंदाज\nकृषिकिंग : देशातून मान्सून परतल्यानंतरही महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडत आहे. त्यामध्ये नाशिक, परभणी, नांदेड, लातूर, बीड, जालना, अकोला, औरंगाबाद, सांगली, कोल्हापूर, सातारा, नगर, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अतिवृष्टीमुळे तब्बल…\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/cet-exam-two-group-241080", "date_download": "2019-12-06T15:25:03Z", "digest": "sha1:7PBMIA3U77LQB5MVQZRHUNP6J74OTGP7", "length": 16347, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "‘सीईटी’ परीक्षा यंदा दोन गटांत | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n‘सीईटी’ परीक्षा यंदा दोन गटांत\nगुरुवार, 5 डिसेंबर 2019\nएमएचटी- सीईटी परीक्षा १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिल या कालावधीत घेण्यात येईल. परंतु, या तारखांना को��ती परीक्षा घेण्यात येईल, याचा अद्याप निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार पीसीबी आणि पीसीएम यापैकी कोणत्या गटाची परीक्षा अगोदर घ्यायची, याचा निर्णय घेण्यात येईल, असे सीईटी कक्षातील अधिकाऱ्यांनी सांगितले.\nएप्रिलमध्ये ‘पीसीएमबी’ गटाची परीक्षा होणार नाही\nएकत्रित गटाचा पर्याय बंद केल्याने दोन वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागणार\nदोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुल्कात कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाणार नाही\nदोन्ही परीक्षांसाठी वेगवेगळे परीक्षा शुल्क भरावे लागणार\nमुंबई - अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेशासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) आणि अभियांत्रिकीसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) अशा दोन परीक्षा २०२० मध्ये घेण्यावर प्रवेश नियामक प्राधिकरणाने (एआरए) शिक्कामोर्तब केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप\n‘सीईटी’साठी पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) या विषयांची एकच सीईटी परीक्षा घेण्यात येत असे; पंरतु एप्रिलमध्ये होणाऱ्या ‘सीईटी’त हा गट रद्द करण्याचा निर्णय झाला आहे.\nआणखी वाचा - शिवसेना म्हणते, अजित पवारांचा पापडही भाजपला भाजता आला नाही\nअभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी- सीईटी परीक्षा घेण्यात येतात. राज्यातील काही वैद्यकीय अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्यासाठी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) या गटातून आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठी पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित) या गटातून परीक्षा घेण्यात येतात. त्याचबरोबर गेल्या वर्षीपर्यंत दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्यांची पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र) या विषयांची एकच परीक्षा घेतली जात होती.\nमराठा आरक्षण आंदोलनप्रकरणी संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nवैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीसीबी’ आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘पीसीएम’ अशा वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतील. दोन्ही अभ्यासक्रमांत प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना दोन्ही गटांच्या परीक्षा द्याव्या लागतील, त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्षेत्र सुरुवातीलाच निश्‍चीत करावे, असे आवाहन सीईटी कक्षाने केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता मोबाईलवर खेळता खेळता शिका\nमुंबई : मुलांसाठी शिक्षण मजेशीर बनविण्यासाठी नवीन गेमिफिकेशन ऍप \"स्टेपऍप' भारतात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत नुकतेच प्रवीण त्यागी (...\nमगरीला जलाशयाजवळील वनक्षेत्रात सोडल्याने संताप\nकेत्तूर (करमाळा - सोलापूर) : अथांग पाणीसाठा झालेल्या उजनी धरणाच्या पाण्यात भीमानगर (ता. माढा) परिसरात सापडलेली महाकाय मगर उजनी जलाशयाजवळील...\nदोन पत्नींच्या मारहाणीत मद्यपी पतीचा मृत्यू\nमुंबई : मद्यपी पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून दोन पत्नींनी त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी गोरेगाव येथे घडली. याप्रकरणी बांगूरनगर...\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nघोंगडीला पुनर्जिवीत करण्यासाठी सरसावल्या महिला\nनायगाव : आधुनिक काळात यंत्रमाग व्यवसाय सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसीत झाला असताना नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे हाताने बनवण्यात येणारी घोंगडी मोठ्या...\nआयुर्वेदातील काही त्रिसूत्री संकल्पना\nआयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्रात किंवा योगशास्त्रात एकट्या मनावर वा आत्म्यावर काम करणे सयुक्‍तिक ठरू शकते. आयुर्वेदात मात्र मन,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/majority-not-formed-government-said-bjp-mla-surjitsingh-thakur-236931", "date_download": "2019-12-06T16:05:56Z", "digest": "sha1:BIDBE62Y6G2JD5AJJ6BOSNQEFSRO5VXV", "length": 18342, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "170 संख्याबळ सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते-सुरजितसिंह ठाकुर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n170 संख्याबळ सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते-सुरजितसिंह ठाकुर\nबुधवार, 20 नोव्हेंबर 2019\nभाजपच्या मराठवाडा संघटन पर्वची कार्यशाळा औरंगाबाद येथे पार पडली. या कार्यशाळेस मराठवाड्यातील आमदार, जिल्हाध्यक्षांची उपस्थिती होती. . श्री.ठाकूर म्हणाले, महाराष्ट्रात कधी नव्हे असे घडले सकाळ, दुपारी, संध्याकाळ पत्रकार परिषदांचा सपाटा सुरु आहे. कोणतीही चर्चा काय प्रसारमाध्यमांमधून होते काय \nऔरंगाबाद : राज्यात सध्या अपरिपक्व राजकारण पाहायला मिळत आहे. सत्तास्थापनेसाठी 170 संख्याबळ सांगणाऱ्यांनी कुठन आणला हा आकडा. आम्हाला माहिती नाही. हा आकडा सांगणारे राजभवनावर समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. 170 संख्याबळ असतानाही तुमची त्यांची फरफट अजूनही सुरु आहे, असा टोला, आमदार तथा भाजपचे प्रदेश महामंत्री सुरजितसिंह ठाकुर यांनी शिवसेनेला बुधवारी (ता.20) लगावला.\nभाजपच्या मराठवाडा संघटन पर्वची कार्यशाळा औरंगाबाद येथे पार पडली. या कार्यशाळेस मराठवाड्यातील आमदार, जिल्हाध्यक्षांची उपस्थिती होती. श्री.ठाकूर म्हणाले, राज्यात भाजप-शिवसेना महायुती म्हणून निवडणूक लढवल्या. जनतेनेही महायुतीला बहुमत दिले. निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे, रश्‍मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचेही अभिनंदन केले. महाराष्ट्रात कधी नव्हे असे घडले सकाळ, दुपारी, संध्याकाळ पत्रकार परिषदांचा सपाटा सुरु आहे. कोणतीही चर्चा काय प्रसारमाध्यमांमधून होते काय \nहेही वाचा- तानाजीं'शिवाय नाही \"शेलारमामां'ना महत्त्व\nदिल्लीत आता नवे मातोश्री\n170 संख्याबळ सांगणारे समर्थपत्रासाठी ताटकळत बसले होते. त्या दिवशी प्रसारमाध्यमांनी तर त्यांचे फॅक्‍स आले आणि झालं असे सांगत त्यांचे खातेवाटपही जाहीर केले होते. सभापतीही ठरवला होता. यामुळे अनेक ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी पेढे, पुरणपोळी भरवले, फटाके फोडले. पण सरकार स्थापन झाले नसल्याने हे फटके तुळशीचा लग्नाचे होते, असे सांगायला लागले. आता सोशल मीडियावर नव्या मातोश्रीचा फोटो व्हायरल होत असल्याचे सांगत दिल्लीत आता नवे मातोश्री झाले असल्याचा टोलाही शिवसेनेला श्री.ठाकूर यांनी लगावला.\nहेही वाचा -राज्यपालांना भेटले शिवसेना आमदार अंबादास दानवे\nनिश्‍चिंत रहा भाजपचे सरकार येईल\nराज्यामध्ये भाजपमुळेच तुमचे (शिवसेनेचे) निम्मे आमदार निवडुन आले असल्याचा आरोप त्यांनी शिवसेनेवर केला. कार्यकर्त्यांनी दिल्लीत काय सुरु आहे, राज्यात काय होईल, याची चिंता करू नये. आपली भूमिका संयमाची आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे श्री.ठाकूर म्हणाले. राज्यात भाजपला वगळून कोणाचेच सरकार होणार नाही. सरकार होईल. ते भाजपचे तुम्ही निश्‍चिंत राहा, असा सल्ला कार्यशाळेला आलेल्यां कार्यकर्त्यांना दिला त्यांनी दिला.\nपक्ष बांधणी मजबूत करा - विजय पुराणिक\nदायित्वाची जाणीव, जबाबदारीची जाणीव आणि क्षमता असलेला कार्यकर्ता असणे गरजेचा आहे पदाची लालसा असलेला नका, असे नमूद केले. पक्ष बांधणीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, निवडणूक कार्यक्रम निर्धारित वेळेत योग्य पद्धतीने पार पाडा, असे आवाहनही त्यांनी करत संघटनात्मक निवडणूकीसाठी विभागाचा आढावा घेतला. या कार्यशाळेत निवडणूक पद्धती या विषयावर डॉ. कराड यांनी मार्गदर्शन केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपोस्ट केलेला व्हिडीओ पाहुन ते धावले अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी\nऔरंगाबाद - अपघात झाला की जखमींची तात्काळ मदत करणे हा माणुसकीचा धर्म, पण मदत मागुनही मदतीऐवजी त्याच अपघाताचे व्हिडीओचित्रण करुन वॉटसऍपवर व्हायरल करणे...\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\nएसटी अन् बसमध्ये चोऱ्याचे प्रकार थांबता थांबेना\nपुणे : एसटी व बसमधील चोऱ्यांचे प्रकार थांबण्याची चिन्हे नसल्याने प्रवाशी मात्र त्रस्त झाले आहेत. शिवाजीनगर एसटी स्थानकाच्या परिसरात वृद्ध...\nघोंगडीला पुनर्जिवीत करण्यासाठी सरसावल्या महिला\nनायगाव : आधुनिक काळात यंत्रमाग व्यवसाय सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसीत झाला असताना नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे हाताने बनवण्यात येणारी घोंगडी मोठ्या...\nराज्यात ६८ वन उद्यानांची निर्मिती सुरू\nअकोला : स्व.उत्तमराव पाटील वन उद्यान योज��ेअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन ठिकाणी याप्रमाणे 68 उद्यानांची निर्मिती करण्यात येत आहे. या करिता...\nबाबासाहेबांच्या पुतळ्याला पहिला पुष्पहार हबीबमामूंचा\nऔरंगाबाद - महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असो, महापरिनिर्वाण दिन असो भडकल गेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पहिल्यांदा हार घालतात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/young-man-re-paring-various-old-vehicles-235481", "date_download": "2019-12-06T16:02:22Z", "digest": "sha1:YH2C7MWUVSF3TK3SC7RQL5IPDNM2RY47", "length": 18936, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "जुन्या गाड्यांना नवं करणारा शौकीन बन्सी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nजुन्या गाड्यांना नवं करणारा शौकीन बन्सी\nशुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019\nबन्सींची ही करामत टिपिकल कोल्हापूरचा बाणा दाखविणारी आहे. घरगुती खाणावळीत त्यांचे हात आता जरुर अडकले आहेत. जुन्या गाड्यांना नवं करण्याचा शौक मात्र त्यांनी सोडलेला नाही.\nकोल्हापूर - बन्सी यांना शिक्षणाचे डोस मानवले नाहीत. ते बिघडलेल्या गाड्यांच्या दुरुस्तीत रमले. त्यांचं वेड मात्र मुलूखावेगळं. जुन्या नादुरुस्त बुलेट, घड्याळ, टेपरेकॉर्डरला पुन्हा चालतं-बोलतं करण्याचा त्यांचा भलताच छंद. कुटुंबीयांचे हात गणेशमूर्ती करण्यात, तर बन्सी यांचे हात गाड्यांना ठीकठाक करण्यात व्यस्त. शाहूपुरी सहाव्या गल्लीत राहणाऱ्या बन्सींची ही करामत टिपिकल कोल्हापूरचा बाणा दाखविणारी आहे. घरगुती खाणावळीत त्यांचे हात आता जरुर अडकले आहेत. जुन्या गाड्यांना नवं करण्याचा शौक मात्र त्यांनी सोडलेला नाही.\nमहापालिकेच्या शाहूपुरीतल्या महात्मा फुले विद्यालयात बन्सी ऊर्फ शरद सदाशिव पुरेकर यांचा दाखला दाखल झाला. तिसरीत गाडी अडखळल्यानं शिक्षणाची त्यांनी फिकीर केली नाही. फरशी फिटींगच्या कामात स्वतःला वाह��न घेतलं. त्या कामात्ही त्यांचे लक्ष लागले नाही. पुढे रिक्षाच्या बॉडी बिल्डिंगचं काम आत्मसात करण्यात रात्रीचा दिवस करू लागला. दुचाकी गाड्यांच्या दुरुस्तीचं वेड त्यांच्या डोक्‍यातून जात नव्हतं. त्यांचे खास ट्रेनिंग त्यांच्याकडं नव्हतं. घराच्या दारात स्वत:च गॅरेज टाकून ते मेस्त्री झाले. गाड्या दुरुस्तीच्या कामात त्यांचा जम बसत गेला.\nनादुरुस्त बुलेटच्या दुरुस्तीच कोडं त्यांना सतावतं होतं. बुलेट म्हटल्यावर डोळ्यासमोर रॉयल एनफिल्ड येते. ब्रिटीश कंपनी. मात्र बुलेटचे विविध प्रकार. जुन्या बाजारातून गंजलेल्या बुलेटची खरेदी करून त्याच्या दुरुस्तीचा फॉर्म्युला ते शोधत राहिले. बुलेटच्या कामापुढे मेस्त्री हात का टेकतात, याचा उलगडा त्यांना होऊ लागला. बुलेटचे मटेरियल शोधताना त्यांची त्रेधातिरपीट उडायची. बुलेटच्या नादुरुस्तीचा छडा लावण्यात मजल-दरमजल ते यशस्वी ठरत गेले. नट-बोल्टच्या किरकोळ दुरुस्तीसह इंजिनची बांधणी, दुरुस्तीच्या टिप्स ते मांडत गेले.\nपुढे त्यांनी आठ-नऊ नादुरुस्त जुन्या बुलेट खरेदी केल्या. वीस ते तीस हजार रुपयांना खरेदी, दुरुस्तीसाठी पाच-दहा हजार खर्च, विक्री पन्नास ते साठ हजार, असं व्यावसायिक सूत्रं मांडण्यात ते बिनचूक ठरले. फोक्‍स वॅगन बिट्टलच्या १९५९च्या मॉडेलची खरेदी त्यांनी पंचवीस हजारला केली. ते मॉडेल पन्नास हजार रुपयांना विकले गेले. इंग्लंड मेड बीएसए व्‌ मॅचलेस असो अथवा कोणतीही गाडी असो, त्यांच्या दुरुस्तीतला ‘एक्‍सपर्ट मेस्त्री’ असं बिरुद त्याच्या नावापुढं अल्पावधीत लागलं.\nरेकॉर्ड प्लेअरच्या दुरुस्तीचंही भूत\nबुलेटच्या दुरुस्तीबरोबरच यांच्या डोक्‍यात जुने टेपरेकॉर्डर, घड्याळ, रेकॉर्ड प्लेअरच्या दुरुस्तीचंही भूत शिरलं. त्याच्या तांत्रिक शिक्षणाचा श्रीगणेशा न गिरवताच हे आव्हान पेलण्यास ते सज्ज झाले. दहा - पंधरा जुन्या घड्याळांची दुरुस्ती केल्यानंतर नादुरुस्त पंधरा - सोळा रेकॉर्ड प्लेअर त्याच्या सोबतीला आले. काळ्या रंगाची गोलाकार रेकॉर्ड जमा करण्यातही ते मागे पडले नाहीत. त्यांच्याकडे १९४२ ते १९८० पर्यंतच्या सुमारे दोन हजार रेकॉर्डस संग्रही आहेत. त्यांना बोलतं करण्याचं काम त्यांनीच केलंय. रेकॉर्ड प्लेअर दुरुस्तीचं काम त्यांना कसं जमलं, हे अनेकांना पडलेलं कोड आहे.\nगॅरेजच्या गाळ्��ात घरगुती खाणावळीचा घमघमाट\nचार वर्षांपूर्वी गॅरेजच्या गाळ्यात घरगुती खाणावळीचा घमघमाट सुरू झाला आहे. त्यांचा गाड्या दुरुस्तीचा शौक मात्र कायम आहे. भवानी मंडपातील नगारखान्यामधील घड्याळाची टिकटिक सुरू करण्यासाठी अनेक जण सपशेल फेल ठरले. त्याला चावी देण्यात ते पास झाले. छत्रपती घराण्याच्या मेबॅक मोटारीच्या फिनिशिंगच कामही ते करतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\n'एसपीं' मुळेच आम्ही करुन दाखवलं : पाेलिसांची भावना\nसातारा : तब्बल चार वर्षांनंतर जिल्हा पोलिस दलाच्या क्रीडा पथकाने कोल्हापूर परिक्षेत्रीय स्पर्धेतील मानाची चॅम्पियनशिप मिळविण्याचा बहुमान मिळवला....\nकशामुऴे हे गाव पडले ओस..\nसोन्याळ (सांगली) : जतचा पूर्व भाग कायम दुष्काळी म्हणून गणला जातो. पाऊस कमी होतो . आठ -दहा वर्षांत या भागात पुरेसा पाऊस होण्याचे प्रमाण अत्यल्प...\n गोकुळचे दुध संकलन दोन लाखांनी घटले\nकोल्हापूर - महापूर आणि अतिवृष्टीमुळे बदललेल्या हवामानाचा फटका जिल्ह्यातील दूध संकलनालाही बसला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दूध संकलन असलेल्या कोल्हापूर...\nकोल्हापूरजवळ पुणे बंगळूर महामार्गावर कशामुळे वाहतूक संथ गतीने \nउजळाईवाडी ( कोल्हापूर) : विमानतळावर नाईट लँडिंग करता यावे यासाठी अडथळा ठरणाऱ्या सर्व गोष्टी काढण्यात येत आहेत. हे काम युद्ध पातळीवर सुरू आहे....\nसाखरेचा उतारा का आला नऊ टक्क्याच्या खाली \nकोल्हापूर - यंदाचा साखर हंगाम सुरू होऊन दोन आठवडे होत आले तरी साखर उतारा मात्र अजून नऊ टक्‍क्‍यांपेक्षा कमीच आहे. महापूर आणि अवकाळी पावसाने घटलेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्��मध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/rakhi-ravindra-raskar-article-mahatma-jyotirao-phule-memorial-day-239115", "date_download": "2019-12-06T16:20:34Z", "digest": "sha1:7SJOOKNFUKG3PALOV6EUMM7HPFMOCTXB", "length": 17482, "nlines": 228, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुन्हा कडाडो ‘आसूड’ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nगुरुवार, 28 नोव्हेंबर 2019\nसमाजक्रांतीबरोबरच कृषिक्रांतीचे जनक असलेल्या महात्मा जोतिराव फुले यांचा आज स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या शेतीविषयक विचारांना उजाळा.\nशेतकरी समृद्ध होण्यासाठी कृषिक्रांतीचे विचार मांडणारे जोतिराव फुले या देशातील एक प्रखर समाजसुधारक. त्यांनी लिहिलेला ‘शेतकऱ्यांचा असूड’ भारतीय शेतकऱ्यांची दयनीय अवस्था समाजापुढे आणणारा पहिलाच ग्रंथ तो आजही प्रस्तुत ठरावा, हे खरे म्हणजे शेतीपुढचे प्रश्‍न सोडविण्यातील आपल्या अपयशाचा परिपाक म्हणावा लागेल. सव्वाशे वर्षे उलटली तरीही शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. कधी अवकाळी, तर कधी दुष्काळी अशा अस्मानी संकटात संघर्ष करणारा शेतकरी अनास्थेमुळे पुरता भुईसपाट झाला आहे. फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’मधून शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांचे विदारक चित्र समाजापुढे आणले. तत्कालीन परकी राजवटीवर आणि प्रस्थापित व्यवस्थेवर कोरडे ओढले.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nजागतिकीकरणाच्या काळात औद्योगिक उत्पादन करणाऱ्या कारखानदाराला जसा आपल्या वस्तूंचे भाव ठरविण्याचा अधिकार आहे, तसा तो शेतकऱ्याला आजही नाही. शेतकऱ्याला ‘जैसे थे’ ठेवण्यात येथील व्यवस्था कमालीची यशस्वी झाली आहे. भारतीय अर्थव्यवस्था कृषिप्रधान समजली जाते, मात्र शेती अथवा शेतकरी केंद्रबिंदू मानून कधी नियोजन झाले नाही. कर्जाच्या खोल गर्तेत शेतकरी अडकला आहे. निसर्गाचा असमतोल झाल्याने व त्यामुळे होणाऱ्या नुकसानीमुळे हैराण होणाऱ्या, उद्‌ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्यांजवळ काहीच पर्याय राहत नसल्याने त्यांना आत्महत्या कराव्या लागणे हे खरेच लांछनास्पद आहे. फुले यांनी शेती व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कारणे व ते सोडविण्याचे उपाय याबाबत चिकित्सा केली आहे. अडाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने ‘उच्चवर्णीय सांगतील तो धर्म व इंग्रज सांगतील ते कायदे’ होते. कितीही अन्याय व जुलूम झाला तरी तो आपल्या नशिबाचा भाग आहे म्हणून शेतकरी सहन करतात. `शेतसारा द्य���यला पैसा नाहीत. नवीन मोट, नाडा घ्यायला पैसा नाही. उसाचे बाळगे मोडून हुंडीची ही अवस्था झाली आहे. मका ही खुरपण्याविना वाया गेली आहे. भूस सरून बरेच दिवस झाले, सरबड गवत, कडब्याच्या गंजी संपत आल्या आहेत. जनावरांना पोटभर चारा मिळत नाही’, असे वर्णन जोतिरावांनी केले आहे.\nशेतीचे आधुनिकीकरण करावे, वृक्षतोड बंद करावी, पावसावर अवलंबून न राहता नव्या उपकरणांचा वापर करावा, धरणे व कालवे बांधावेत, दुष्काळात कर्जे द्यावीत. शेतीसाठी लागणारे आवश्‍यक पाणी देण्याची व्यवस्था सरकारने करावी. शेतीला पाणी देताना ते नळाद्वारे देण्यात यावे, असे उपाय ते सुचवितात. वन्यप्राण्यांमुळे व रानडुकरांमुळे नुकसान झाल्यास पोलिस अधिकारी किंवा अंमलदाराच्या पगारातून किंवा सरकारी खजिन्यातून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, असेही ते सुचवितात.\nमहात्मा फुले यांनी ज्ञानाधारित शिक्षणासोबत कौशल्यपूर्ण मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज असल्याचे प्रतिपादित केले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेत औद्योगिक शिक्षण सक्तीचे केले होते. महात्मा फुलेंचे शिक्षण, समाजसुधारणा व शेतीविषयक विचार आजही प्रासंगिक आहेत आणि हे विचार आज अमलात आणले तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली\nसोलापूर : \"घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', \"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', \"जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव...\nराज्यपाल म्हणतात, अनुकरणप्रिय नव्हे, संशोधक बना\nराहुरी विद्यापीठ : \"\"आपल्या देशात अनेक लोक अनुकरणप्रिय बनल्याचे दिसून येते. मात्र, विद्यार्थ्यांनी कुणाचे अनुकरण करण्याऐवजी संशोधक वृत्तीने...\nअबब.. चाकणला जुना कांदा दीडशे रुपये किलो\nचाकण (पुणे) : खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या येथील महात्मा फुले बाजार आवारात नव्याने काढणी केलेल्या कांद्याला प्रतवारीनुसार पन्नास ते नव्वद रुपये...\n परभणीचे कापूस संशोधन केंद्र झाले १०१ वर्षांचे\nपरभणी : परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या कापूस संशोधन केंद्र, महेबूब बाग फार्मच्या स्थापनेस यंदा १०१ वर्षे पूर्ण झाली असून...\nडॉ. प्रियंका रेड्डीप्रकरणी नांदेडात महिलांचा एल्गार\nनांदेड- डाॅ. प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेल्या अमानवीय अत्याच्यार व हत्येविरोधात देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बुधवारी (ता. चार...\nप्रबोधनकार ते आदित्य, ठाकरे कुटुंबातील चौथी पिढी काय करते\nऔरंगाबाद - महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबीयांचे अढळ स्थान आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या कुटुंबातील चौथ्या पिढीतील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/Ganesh-Utsav-2019?page=1", "date_download": "2019-12-06T15:51:34Z", "digest": "sha1:S3WBULKSQ2JSNLB4U6V36WDBNHJ2YCZJ", "length": 3997, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nगणेश विसर्जनासाठी मुंबापुरी सज्ज\n१० मिनिटांत लालबागच्या राजाचं दर्शन, पावसामुळे गणेशभक्तांची गर्दी ओसरली\nगणेशोत्सवात राजकीय दिलजमाई, राज यांनी घेतलं शेलारांच्या मंडळातील गणपतीचं दर्शन, तर उद्धव ठाकरे कृपाशंकर सिंह यांच्या घरी\n भरतीच्या ‘या’ वेळा लक्षात ठेवा\nगणेशोत्सव २०१९: बघा, रितेशने ‘असा’ बनवला इको फ्रेंडली बाप्पा\nगणेशोत्सव २०१९: कृत्रित तलावांत गणेश विसर्जनाचं प्रमाण वाढणार का\n'या' नेत्यांच्या घरी आले बाप्पा\nगणेशोत्सव २०१९ : यावर्षी मुंबईतल्या या '७' गणपती मंदिरांना भेट द्या\nगणेशोत्सव २०१९: २०० विद्यार्थ्यांचं ध्वजपथक ‘असा’ उभारणार शाळेसाठी निधी\nगणेशोत्सव २०१९ : आपल्या लाडक्या गणूसाठी 'स्पेशल ११' मोदक\nगणेशोत्सव २०१९: मुंबई पोलिसांना मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान\nगणेशोत्सव २०१९: मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या १४ हजारांपलिकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/maghi-wari-donation-of-vithhal-temple/", "date_download": "2019-12-06T15:04:37Z", "digest": "sha1:BFIX5N7YYU642SX3G3N4N5UMG6HUL4EK", "length": 13235, "nlines": 144, "source_domain": "www.saamana.com", "title": "माघी वारीत विठ्ठलचरणी दीड कोटीचे दान | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nकुलदीप सेंगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साक्षी महाराज ट्रोल\nबलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दयायाचिका करण्याचा अधिकारच नाही – राष्ट्रपती\nबलात्कारी आणि दहशतवाद्यांना ऑन द स्पॉट शिक्षा झाली पाहिजे – बाबा…\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nजगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार लॉन्च, किंमत…\nमहिलेने चोरल्या नऊ जीन्स, व्हिडीओ व्हायरल\nवधू बनवून 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री\nबाबा नित्यानंदने बेट विकत घेऊन केली स्वतंत्र देशाची स्थापना\nटी-20 वर्ल्ड कपची चाचणी, हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये पहिला टी-20 सामना हैदराबादमध्ये रंगणार\nआंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक – हिंदुस्थानचा डबल धमाका\nराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कास्य पदक – मुंबईच्या संपदाची झेप\nविराट कोहली पुन्हा नंबर वन,पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीचा स्मिथला फटका\n‘आयपीएल’ सामन्यांसाठी आता पाच पंच,सौरव गांगुली यांचा क्रांतिकारी निर्णय\nसामना अग्रलेख – उगाच घाई कशाला\nमुद्दा – नक्की काय बदललंय\nलेख – आंबेडकरवादी उमेदवार जिंकत का नाहीत\n…आणि ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा बंगला’\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nMovie Review- मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ‘पानिपत’\nडॅनिअल क्रेगने No Time to Die च्या खलनायकाचे चुंबन घेतले, सगळेजण…\nस्पर्धात्मक नाटय़ाविष्कार – ‘आय विटनेस’, ‘काळा घोडा’\nसीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे, वाचा एका क्लिकवर\nPhoto – निसर्गाचे सौंदर्य – ‘फुलोरा’\nजागतिक एड्स दिवस- लक्षणे, उपचार आणि काळजी\nरोखठोक – महाराष्ट्रात हे कसे घडले ठाकरे, पवार, गांधी यांचे राजकारण\nसिमेंट वाढले; तापमान वाढले\nएक शेर सुनाता हूं\nमाघी वारीत विठ्ठलचरणी दी��� कोटीचे दान\nदोन दिवसांपूर्वी झालेल्या माघी वारीत श्री विठ्ठल-रखुमाईच्या चरणी वारकऱ्यांनी तब्बल 1 कोटी 58 लाख 57 हजार 891 रुपयांचे दान अर्पण केले. गेल्या वर्षी 1 कोटी 10 लाख 38 हजार 829 रुपये उत्पन्न श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला झाले होते असे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. 5 लाखांच्या आसपास भाविकांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले. श्री विठ्ठलाच्या चरणावर 16 लाख 55 हजार 599 रुपये तर रुक्मिणीमातेच्या चरणावर 4 लाख 49 हजार 12 रुपये, पावती स्वरूपातील देणगी 45 लाख 24 हजार 266 रुपये, बुंदी लाडूप्रसाद विक्रीतून 25 लाख 63 हजार रुपये, राजगिरा लाडू विक्रीतून 3 लाख 53 हजार, फोटो विक्री 51 हजार 550 रुपये, भक्तनिवासमधून 6 लाख 45 हजार 425 रुपये देणगी, नित्यपूजेमधून 2 लाख 86 हजार रुपये देणगी, हुंडी पेटीतील जमा 31 लाख 58 हजार 718 रुपये, ऑनलाइन देणगी 1 लाख 77 हजार 528 रुपये व अन्य स्वरूपातील देणगीतून 18 लाख 3 हजार 423 रुपये इतक्या रकमेचा समावेश आहे.\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा पुढाकार\nगृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nPhoto- मध्य रेल्वेच्या ताफ्यात आली एसी लोकल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nमुस्लीम कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेनेची तत्परता, बाळाचे प्राण वाचवले\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nअनधिकृत भरावासासाठी जेएसडब्ल्युला ठोठावला 5 कोटी 37 लाखांचा दंड\nगावठी पिस्तुल बाळगणारा गुत्तेदार पोलिसांकडून जेरबंद\nमालवणमधील चिवला बीचवर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nया बातम्या अवश्य वाचा\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/810-taleem/", "date_download": "2019-12-06T15:02:18Z", "digest": "sha1:DSZQDSKZURLT77ZZPVKROO2254F53F24", "length": 10194, "nlines": 99, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘तालीम’ ५ ऑगस्टपासून रंगणार | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘तालीम’ ५ ऑगस्टपासून रंगणार\n‘तालीम’ ५ ऑगस्टपासून रंगणार\nलाल मातीतील कुस्तीच्या डावपेचांची दंगल\nबऱ्याच बॉलिवूडपटांचे यशस्वी संकलन केल्यानंतर थेट मराठीत दिग्दर्शनाकडे वळलेले नितीन मधुकर रोकडे महाराष्ट्रातील लाल मातीतील कुस्तीच्या खेळाची ‘तालीम’ रंगवण्यासाठी सज्ज झाले आहेत. हा चित्रपट ‘तालीम’ ५ ऑगस्टपासून चित्रपटगृहांत दाखल होत आहे.\nराघूजन फिल्म्स, रोअरिंग गोट मीडिया आणि एनएमआर मूव्हिस या बॅनर अंतर्गत निर्माते सुदर्शन लक्ष्मण इंगळे, संजय मुळे, जयआदित्य गिरी आणि नितीन मधुकर रोकडे यांनी ‘तालीम’ चित्रपटाची निर्मिती केली आहे.\nआजच्या पिढीला केवळ मेटवरील कुस्ती ठाऊक आहे, पण खरी कुस्ती लाल मातीतच खेळली जाते. लाल मातीतील कुस्तीचा आनंद निराळाच असल्याचं सांगत रोकडे म्हणाले, ‘या चित्रपटाची कथा जरी कुस्ती या खेळाला केंद्रस्थानी ठेवणारी असली तरी यात बरेच मुद्दे हाताळण्यात आले आहेत. बरीच वर्षे झाली मराठी चित्रपटात कुस्ती दिसली नसल्याने ‘तालीम’मध्ये कुस्ती दाखवली जाणार आहे, असंही नाही. कथेची गरज असल्यानं कुस्ती या चित्रपटात आहे. कोणतीही कथा यशस्वीपणे पडद्यावर सादर करण्यासाठी अचूक लोकेशन्सची आवश्यकता असते, त्यामुळे ‘तालीम’साठी पोषक असलेल्या लोकेशन्सचा शोध आमच्या टिमने घेतला. त्यानुसार भोर, जुन्नर, कुंडल-सांगलीमध्ये चित्रीकरण केलं आहे. या चित्रपटातील लोकेशन्स आजतरी कधीही पडद्यावर आलेले नसल्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतील याबाबत शंका नाही. ‘तालीम’चा विषय आजच्या तरूणाईपासून ज्येष्ठांनाही आव��ेल असा आहे. या विषयाला सुमधुर गीत-संगीतासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे.’’\n‘तालीम’मध्ये अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, मिताली जगताप, विष्णू जोशीलकर, छाया कदम, प्रशांत मोहिते, यशपाल सारनाथ, अर्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शन आणि संकलनाबरोबरच या चित्रपटाची कथा-पटकथा नितीन मधुकर रोकडे यांनी लिहिली असून सिकंदर सय्यद, अभिजीत कुलकर्णी नितीन रोकडे यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. फारूख खान या चित्रपटाचे कॅमेरामन आहेत. ‘तालीम’मध्ये एकूण ५ गीतांचा समावेश असून, सध्याचा आघाडीचा गीतकार मंदार चोळकर याने ही गीते लिहिली आहेत. संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी या गीतांना संगीत दिले आहे. आदर्श शिंदे, तरन्नुम मलिक, रोंकणी गुप्ता, स्वप्निल गोडबोले, दिव्यकुमार, कल्पना पोटवरी, आनंदी जोशी, फरहाद भिवंडीवाला आणि अभिरूप या गायक-गायिकांनी ही गीते गायिली आहेत.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/606812", "date_download": "2019-12-06T15:12:34Z", "digest": "sha1:L4AL5QJH3BAB54AHUNSZOAHI3PAKA63D", "length": 4391, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » जवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nजवानांकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nऑनलाईन टीम / श्रीनगर :\nजम्मू काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षादलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. सोपोरमधील द्रुसु गावात दोन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना गुरुवारी रात्री (2 ऑगस्ट) मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी रात्री उशिरा परिसराला घेराव घालत शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान, शुक्रवारी (3 ऑगस्ट) सकाळी दहशतवाद्यांनी जवानांवर हल्ला केला. यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. यावेळी जवानांनी दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.\nमिळालेल्या माहितीनुसार, द्रुसु गावात लपून बसलेल्या दहशतवाद्यांपैकी एक जण पुलवामा आणि दुसरा सोपोरमधील रहिवासी होता. यातील एक दहशतवादी हा काही दिवसांपूर्वी पुलवामा येथून अचानक बेपत्ता झालेला तरुण असल्याचे म्हटले जात आहे. बेपत्ता झालेल्या या तरुणाला नातेवाईकांनी व्हिडीओद्वारे दहशतवादाचा मार्ग सोडून घरी परण्याचे आवाहन केले होते.\nपाकमधील दहशतवादी हल्ल्यात 50 ठार\nमोदी ‘रावण’; तर राहुल ‘राम’: अमेठीत वादग्रस्त बॅनरबाजी\nडोनाल्ड ट्रम्पना ग्रीनलँडचे प्रत्युत्तर\nप्रकृती खालावल्याने आचार्य बाळकृष्ण एम्स रुग्णालयात दाखल\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ncp-madha-candidate", "date_download": "2019-12-06T15:49:15Z", "digest": "sha1:EXF5IML2QQ47IU7GCSW7C7UBNY4FOZ65", "length": 6460, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "ncp madha candidate Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nसंजय शिंदे आपलाच माणूस, घरच्या माणसाचा कधी पक्षप्रवेश असतो का\nबारामती : आपल्या राजकीय कारकीर्दीत खांद्याला खांदा लावून काम करणारांमध्ये अनेकजण होते. यात विठ्ठलराव शिंदे हेही होते, असं असताना जिल्ह्यात काही प्रमाणात वैचारिक मतभेद असू\nअखेर राष्ट्रवादीचा माढा आणि उस्मानाबादचा उमेदवार ठरला, अधिकृत घोषणा बाकी\nसोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने उस्मानाबाद आणि माढा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित केला आहे. माढ्यातून विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, तर उस्मान���बादमधून बार्शीचे आमदार दिलीप सोपल\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2306", "date_download": "2019-12-06T16:07:36Z", "digest": "sha1:OH3PPZJO7HEZF3ZTJ5TP75Z4U6RJ7EU7", "length": 2269, "nlines": 39, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "मकरसंक्रांत| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nमकरसंक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे.सौर कालगणनेशी संबंधित हा महत्वाचा भारतीय सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे. या दिवसांमध्ये शेतांत आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण एकमेकांना स्त्रिया देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण करतात.\nप्राचीन ग्रंथातील उत्तरायण महत्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/congress-shivsena-ncp-react-bjp-strong-asembly-constituancy-239193", "date_download": "2019-12-06T15:14:52Z", "digest": "sha1:RDUU25LZ6S5X73SCGZVS23OR3TTJCOW2", "length": 16861, "nlines": 250, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाजपच्या \"या' बालेकिल्ल्यात कॉंग्रेस-शिवसेनेचा सायंजल्लोष | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nभाजपच्या \"या' बालेकिल्ल्यात कॉंग्रेस-शिवसेनेचा सायंजल्लोष\nगुरुवार, 28 नोव्हेंबर 2019\nभाजपच्या प्रतिकाला लावणार सुरुंग\nबाळीवेस चौक हा भाजपच्या बालेकिल्ल्याचा प्रतीक आहे. मात्र आज कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन या \"प्रतिका'लाच सुरुंग लावणार आहेत. त्यामुळे पुढील निवडणुकीत या मतदारसंघातील भाजपचा बालेकिल्ला ढासळलेला असेल.\nसोलापूर शहर जिल्हा कॉंग्रेस समिती\nसोलापूर ः सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातील बाळीवेस येथील \"विजय चौक' म्हणजे या मतदारसंघात भाजपला मिळालेल्या यशाचे प्रतीक आहे. त्याच चौकात आज गुरुवारी सायंकाळी कॉंग्रेस, शिवसेना आणि महाआघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते जल्लोष करणार आहेत. निमित्त आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या राज्याभिषेकाची. सायंकाळी शपथविधी सोहळा सुरु झाला की जल्लोषाला सुरुवात केली जाणार आहे, अशी माहिती कॅंाग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आज सकाळ ला दिली.\nवर्षानुवर्षे शहर उत्तर हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 1990 मध्ये सर्वात प्रथम भाजपचे दिवंगत खासदार लिंगराज वल्याळ यांनी या बालेकिल्ल्याला खिंडार पाडली आणि कॉंग्रेसचा बालेकिल्ला ढासळला. त्यानंतर विश्‍वनाथ चाकोते यांचा अपवाद वगळता या मतदारसंघात सातत्याने भाजपचेच उमेदवार विजयी झाले आहेत. माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख हे सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्‍क्‍याने निवडून आले आहेत.\nविधानसभा असो वा महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक. भाजपची शेवटची प्रचार सभा बाळीवेस चौकात होत असे. या ठिकाणी शेवटची सभा झाली की भाजपचा उमेदवार विजयी व्हायचा किंवा महापालिकेत जादा जागा भाजपला मिळायच्या. त्यामुळे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी या चौकाचे नामकरण \"विजय चौक' असे केले. ही परंपरा अगदी 2012 च्या महापालिका निवडणुकीपर्यंत कायम होती. दिवंगत नेते गोपीनाथ मुंढे यांची महापालिका प्रचाराची शेवटची सभा या ठिकाणी झाली. यावेळी भाजपची सत्ता आली नाही, मात्र निर्णायक संख्येने नगरसेवक निवडून आले. याच चौकात आता कॉंग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आज गुरुवारी सायंकाळी जल्लोष करणार आहेत.\nदेशाची आणि राज्याची सत्ता गेल्यानंतर कॉंग्रेसची बहुतांश आंदोलने ही कॉंग्रेस भवनाप��रती मर्यादित झाली होती. काही वेळा जल्लोषही याच ठिकाणी व्हायचा. मात्र ठाकरे यांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनीही परिघाबाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे, त्यांच्या या निर्णयाचे कॉंग्रेसप्रेमींतूनही स्वागत होत आहे. अन्यथा ठरलेले कार्यकर्ते, ठरलेला परिसर हेच दृश्‍य कॉंग्रेस भवनाच्या परिसरात दिसून येत होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nVideo सुबोध भावेसोबत युरोप टूरवर जायचंय\nपुणे: थॉमस कुक इंडिया या पर्यटन आणि पर्यटनसंबंधी सेवा पुरविणाऱ्या कंपनीने आपल्या महाराष्ट्रातील शाखेसाठी अभिनेते सुबोध भावे यांची निवड केली आहे....\nप्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली\nसोलापूर : \"घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', \"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', \"जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव...\nमगरीला जलाशयाजवळील वनक्षेत्रात सोडल्याने संताप\nकेत्तूर (करमाळा - सोलापूर) : अथांग पाणीसाठा झालेल्या उजनी धरणाच्या पाण्यात भीमानगर (ता. माढा) परिसरात सापडलेली महाकाय मगर उजनी जलाशयाजवळील...\nकांदा तेजीतच...पण वाचा आणखी किती दिवस राहाणार\nसोलापूर : राज्यातील अतिवृष्टी व महापुरामुळे मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा कांदा लागवडीचे क्षेत्र अडीच लाख हेक्‍टरने घटल्याने अपेक्षित उत्पादनातही...\n...फक्त नशीब बलवत्तर म्हणून\nकुरकुंभ (पुणे) : मळद (ता. दौंड) येथे पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रेल्वे उड्डाणपुलाजवळ लोखंडी रॉड घेऊन जाणाऱ्या ट्रकला मागून खासगी आराम बसची...\nइथून झाला कांदा गायब...\nब्रह्मपुरी (जि. सोलापूर) : कांदा सर्वांच्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे साहजिकच तो लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. दर वाढल्याने हाॅटेलातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही ��रू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/27359.html", "date_download": "2019-12-06T16:47:25Z", "digest": "sha1:6TWZWVFDZIM6O77ZTRIZPSTAEW4MFPYX", "length": 57781, "nlines": 546, "source_domain": "www.sanatan.org", "title": "सेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले > परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण > सेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर \nसेवेतील बारकावे शिकवून भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करायला शिकवणारे प.पू. डॉक्टर \nएखादे बांधकाम करायचे म्हटले की, त्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो; पण ते बांधकाम परिपूर्ण आणि भावपूर्ण केल्यासच कौशल्यपूर्ण होऊन त्यात जिवंतपणा येऊन शकतो, हे आम्हाला शिकवले, ते केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच त्यांनी बांधकामाशी संबंधित सर्व बारकावे सांगून आम्हाला खर्‍या अर्थाने बांधकाम क्षेत्रात आध्यात्मिक स्तरावर घडवले.\n१. टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवण्यास शिकवणे\n‘पूर्वी एखादी वस्तू बनवतांना त्यासाठी मला नवीन आणि चांगले साहित्य वापरायला आवडायचे. मी आश्रमात आल्यावर आपल्याकडे विविध प्रकारची जुनी लाकडे आणि प्लायवूड अर्पण यायचे. प.पू. डॉक्टरांनी ‘त्यांतून वस्तूंतून चांगले कसे करू शकतो’, हे शिकवले.\n२. साहित्याचा योग्य प्रकारे आणि योग्य ठिकाणी उपयोग करण्यास शिकवणे\nआपल्याकडे लाकडे आहेत; म्हणून ती कशीही वापरली, तर त्यातून आपली साधना होणार नाही. योग्य लाकूड योग्य ठिकाणीच वापरले गेले पाहिजे. न्यूनतम साहित्याचा उपयोग करून चांगली वस्तू बनवता आली पाहिजे. हा दृष्टीकोन देऊन तशी कृती करवून घेतली.\nरामनाथी आश्रमाचे बांधकाम चालू असतांना त्यासंदर्भात जाणून घेतांना प.पू. डॉक्टर आणि समवेत श्री. श्रीहरी मामलेदार\nगुरुपौर्णिमेच्या वेळी केळीच्या खोडाच्या मखरातील बारकावे सांगतांना १. परात्पर गुरु डॉ. आठवले, २. श्री. प्रकाश सुतार\nबांधकामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून साधकांना मार्गदर्शन करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्री. प्रकाश सुतार\nअ. गिट्या (खिळ्याला आधार देण्यासाठी घालायचे छोटे लाकूड) बनवण्यासाठी मोठे आणि चांगले लाकूड वापरण्याऐवजी लाकडाचे छोटे तुकडे वापरू शकतो, हे त्यांनीच शिकवले.\nआ. संगणकीय सेवा करणार्‍या साधकांना सेवेसाठी आसंदीवर बसल्यावर त्यांचे पाय खाली टेकत नाहीत, तर काही जणांना पाय खाली सोडून पुष्कळ वेळ बसावे लागल्याने पाय दुखतात. अशा साधकांना पायाखाली पायथळ लागते. ते कसे असावे ते शिल्लक साहित्यातून कसे सिद्ध करू शकतो ते शिल्लक साहित्यातून कसे सिद्ध करू शकतो हे त्यांनीच आम्हाला शिकवले.\nइ. काम झाल्यावर जळाऊ लाकूड आम्ही बंबाकडे पाठवायचो. त्या वेळी ते आम्ही पाठवलेली सर्व लाकडे पडताळून त्यात चांगले लाकूड गेले नाही ना, हे पहायचे. त्यांच्या या कृतीमुळे पुढे जळाऊ लाकडे पाठवतांना ती पडताळून मगच पाठवण्याची आमची वृत्ती बनली.\n३. साहित्य योग्य प्रमाणात वापरण्यास शिकवणे\nचौकटीला दार लावतांना आम्ही बिजागिरे (हिंजिस) लावली. ते पाहून प.पू. डॉक्टरांनी आम्हाला विचारले, ‘‘दाराला सर्वसाधारण किती बिजागिरे लावतात ’’ मी सांगितले, ‘‘तीन.’’ त्यांनी आम्हाला चुकीची जाणीव करून दिली. प्रत्येक दाराला एक याप्रमाणे किती बिजागिरे अनावश्यक वापरली गेली असती, हे त्यांनी सांगितले.\n४. साहित्याची काळजी घेण्यास शिकवणे\nपूर्वी प.पू. डॉक्टर प्रतिदिन सकाळी बांधकाम विभागात यायचे. तेव्हा त्यांच्या लक्षात आलेल्या त्रुटी ते आम्हाला सांगायचे.\nअ. खोल्यांना दारे लावतांना आम्ही दार भूमीवर खालीच आडवे ठेवायचो. प.पू. डॉक्टरांनी ते पाहिल्यावर आम्हाला सांगितले, ‘‘दार खाली ठेवल्याने पाणी लागून भिजल्याने ते खराब होऊ शकते. त्याच्या खाली काही तरी घालावे. शक्य असल्यास उभे करून ठेवावे.’’\nआ. रंग देतांना वस्तू आणि भूमी यांवर रंग पडतो. त्यामुळे तो स्वच्छ करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. भूमीवर कागद किंवा प्लास्टिक अंथरल्यास खाली पडलेला रंग स्वच्छ करण्यात पुन्हा वेळ जाणार नाही. तसेच वापरात नसणार्‍या वस्तू झाकून ठेवल्यास धूळ बसून त्या स्वच्छ करण्यात वेळ वाया जाणार नाही.\n५. अल्प व्ययात चांगली सेवा करण्यास शिकवणे\nदाराला कड्या लावतांना त्या कुठे आणि कशा प्रकारे लावाव्यात, याचा आमचा अभ्यास नव्हता. प.पू. डॉक्टरांनी आम्हाला तो करायला शिकवले. अशा व्यावहारिक छोट्या-छोट्या कृती आणि त्यानुसार आवश्यक त्या सोयी कशा करायच्या, हे प.पू. डॉक्टरांनी शिकवले. असे केल्याने व्ययही अल्प होतो, हेही शिकायला मिळाले.\nअ. आपण दाराला बाहेरून मोठे कुलूप लावतो. त्यामुळे बाहेरच्या बाजूला मोठी कडी लावावी. आतून कुलूप लावत नसल्याने लहान कडी चालू शकते. आगाशीच्या दाराला बाहेरून कडी लावत नाही. त्यामुळे त्या दाराला बाहेरून कडी लावण्याची आवश्यकता नाही.\nआ. ‘पडद्यासाठी दांडी (‘कर्टन रॉड’) लावतांना ‘ती किती अंतरावर लावायची किती लांबीची असावी ’ याचाही प.पू. डॉक्टरांनी अभ्यास करवून घेतला. पडद्यासाठीच्या दांडीची लांबी खिडकीच्या दोन्ही बाजूंना न्यूनतम ६ ते ८ इंच अधिक असावी. त्यामुळे बाहेरून आतले दिसणार नाही. ही दांडी खिडकीच्या ३ इंच वर असावी.\nइ. पडदा शिवतांना रुंदीला एकूण मापाच्या ३० प्रतिशत कापड अधिक ठेवावे आणि उंचीला एकूण मापापेक्षा ८ इंच अधिक कापड ठेवावे. त्यामुळे पूर्ण खिडकी झाकली जाते.\nई. संगणक पटल बनवतांना प्रत्यक्ष सेवा करणार्‍या साधकांचा विचार करून ‘संगणकावर सेवा करणे सोयीचे कसे होईल’, असा विचार आमच्याकडून होत नव्हता. पटलाची उंची, तसेच कळफलकाची (कीबोर्डची) उंची यांविषयीही प.पू. डॉक्टरांनी आम्हाला शिकवले.\n६. सेवेतील बारकावे शिकवणे\n६ अ. मनाची ऊर्जा वाचवण्यास शिकवणे\nप्रत्येक सेवांची सूची करायला प.पू. डॉक्टरांनी शिकवले. त्यामुळे सूत्रे लक्षात ठेवण्यासाठी मनाची ऊर्जा व्यय होत नाही. सेवा झाल्यानंतर सूचीवर खूण करायची. असे केल्याने सेवेची व्याप्ती, लागणारे साहित्य, निरोप ही सूत्रे अंतर्भूत होतात. त्यामुळे मनाची ऊर्जा वाचून सेवा परिपूर्ण होते.\n६ आ. अभ्यास करण्यास शिकवणे\nएखाद्य��� नकाशामध्ये काही न्यून राहिल्यास ते आम्हाला सांगायचे, ‘‘अजून अभ्यास करा.’’ त्यामुळे ‘सेवा कशी करायची त्याचा वापर कसा होणार त्याचा वापर कसा होणार त्याला काय साहित्य लागणार त्याला काय साहित्य लागणार किती पैसे लागणार ती वस्तू किती टिकणार ’, असा अभ्यास करायची सवय लावली.\n६ इ. नियोजन करण्यास शिकवणे\nते आमच्या प्रत्येक सेवेचे नियोजन पहायचे. त्यात ‘प्राधान्यक्रमाने कोणती सेवा करायची प्राधान्य कसे ठरवायचे आश्रमातील खोल्यांची दारेे कशी लावायची साहित्य आत नेता यावे, यासाठी दार किती मोठे असावे साहित्य आत नेता यावे, यासाठी दार किती मोठे असावे उंच व्यक्तीला दाराची चौकट लागू नये, यासाठी चौकटीची उंची किती असावी उंच व्यक्तीला दाराची चौकट लागू नये, यासाठी चौकटीची उंची किती असावी या आणि अशा अनेक गोष्टी त्यांनी शिकवल्या.\n६ ई. सात्त्विकतेचा विचार करण्यास शिकवणे\n१. लाकडामध्ये सर्वांत अधिक सात्त्विक लाकूड चंदनाचे, नंतर सागवान, फणस इत्यादी. चंदनाचे लाकूड महाग असल्याने सर्वसामान्यांसाठी सागवान वापरणे योग्य. शक्य असल्यास घरासाठी सागवानाचा उपयोग करणे चांगले. हे शक्य न झाल्यास निदान घराची मुख्य चौकट आणि मुख्य दार सागवानी असावे. त्यातून घरात सात्त्विक स्पंदने येतात.\n२. संगणकासाठी लागणारे साहित्य (हार्डवेअर साहित्य) खरेदी करतांना त्या वस्तूंचा आकार, त्यांचे माप, त्यांची नक्षी सात्त्विक असावी.\n६ उ. सूक्ष्मातून अभ्यास करण्यास शिकवणे\n‘एखादी चौकट सिद्ध करतांना कसा विचार करायचा त्याचे लाकूड कसे पहायचे त्याचे लाकूड कसे पहायचे त्यातून चांगली स्पंदने येण्यासाठी त्याचा आकार, त्याचे माप व्यवस्थित असण्याचे महत्त्व काय त्यातून चांगली स्पंदने येण्यासाठी त्याचा आकार, त्याचे माप व्यवस्थित असण्याचे महत्त्व काय ’, हे शिकवले. कागदावरील नकाशा पाहून त्यातील स्पंदनांचा अभ्यास करून त्याची सात्त्विकता ते टक्केवारीमध्ये सांगायचे.\n६ ऊ. स्पंदनशास्त्राचा अभ्यास करण्यास शिकवणे\nरामनाथी आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वाराला आतील कडी लावण्यासाठी प.पू. डॉक्टरांनी स्वतःच्या हाताने खूण करून दिली.\n७. वस्तूंप्रती कृतज्ञता निर्माण करणे\nएकदा ते म्हणाले, ‘‘झाड जिवंत असतांना औषधे, फळे आणि फुले देते. मेल्यानंतर त्या लाकडाचा उपयोग घर, तसेच फर्निचर आणि विविध वस���तू बनवण्यासाठी होतो. त्यातून राहिलेल्या लाकडाचा उपयोग जळणासाठी होतो. माणसाचा उपयोग जिवंत असेपर्यंतच होतो. मेल्यानंतर काहीच उपयोग होत नाही. त्याला जाळतात ’’ आमची सेवा लाकडाशी निगडित असल्याने लाकडांप्रतीही त्यांनी ‘कृतज्ञता कशी ठेवायला हवी’, हे शिकवले.\n८. प्रत्येक कृतीतून साधना करण्यास शिकवणे\nप्रत्येक सेवा करतांना ते म्हणायचे, ‘‘युद्ध जिंकायचे आहे.’’ त्यातून ‘प्रत्येक सेवा एक युद्ध असते. आपण नामजप, प्रार्थना आणि देवाशी अनुसंधान ठेवून ‘सेवा देवच करवून घेत आहे’, असा भाव ठेवला, तर ती देवाला आवडते, हे लक्षात आले. भावपूर्ण सेवा झाली की, ते म्हणायचे, ‘‘सेवा आवडली. छान सेवा केलीत. युद्ध जिंकलात ’’ त्यामुळे उत्साह वाटायचा. ते नेहमी म्हणायचे, ‘‘नुसती सेवा नको. त्यातून साधना होऊन साधनेची इमारत उभी राहिली पाहिजे.’’\n९. भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करण्यास शिकवणे\nकलामंदिर, चित्रीकरण कक्ष (स्टुडिओ), अधिवेशन किंवा धर्मसभा असो, सर्व ठिकाणी सेवा कशी अपेक्षित आहे, ते त्यांनी शिकवले. भावाची दृष्टीही त्यांनीच निर्माण केली. सेवा कुठे, कशासाठी करतो, यानुसार त्यात पालट कसे करायचे, प्रत्येक साधकाच्या क्षमतेनुसार सेवा कशी करून घ्यायची, अशी सूत्रे त्यांनी आम्हाला कृतीतून शिकवली.\nएकदा प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘दत्तगुरूंनी २४ गुरु केले, तसे आपण प्रत्येक कृतीतून शिकले पाहिजे.’’ त्यांनीच आमच्यात ‘मन लावून आणि उत्साहाने सेवा केली, तर त्यातून आपण शिकू शकतो’, हा दृष्टीकोन निर्माण केला. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी, तेवढी अल्पच आहे. प.पू. डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा करतांना त्यातून आमची साधना होत रहावी आणि त्यांची कृपादृष्टी अखंड रहावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना \n‘प्रत्येक सेवा परिपूर्ण आणि अधिक योग्य कशी करायची ’, हे शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले \n१. खाच असलेल्या लाकडी पट्टीच्या ‘मोल्डींग’पेक्षा सपाट ‘मोल्डींग’ लाभदायक असल्याचे सांगणे\n‘एकदा एका खोलीतील खिडक्यांना काचा (फिक्स्ड ग्लास) बसवायच्या होत्या. त्या वेळी लाकडी पट्टी मारून काच बसवायची होती. आम्ही त्या पट्टीला ‘मोल्डींग’ मारले. तेव्हा त्या ‘मोल्डींग’ला खाच होती. ते पाहिल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘यात कचरा, धूळ अडकणार. स्वच्छ करायला वेळ जाणार.’’ त्यावर आम्ही ���िंतन करून दुसर्‍या लाकडी पट्टीला सपाट (प्लेन) ‘मोल्डींग’ केले. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘याची स्पंदने छान वाटतात.’’\n२. चांगल्या लाकडाचे पायथळ (फूटरेस्ट) बनवल्यावर ‘तो साध्या लाकडाचा चालतो. खराब झाला, तर पालटू शकतो’, असे सांगणे\nसंगणक सेवेसाठी खुर्चीवर बसणार्‍यांना पाय ठेवायला पायथळ (फूटरेस्ट) हवे होते. ते चांगले दिसावे; म्हणून मी चांगल्या लाकडाचे बनवले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले, ‘‘एवढे चांगले लाकूड दुसर्‍या चांगल्या कामाकरता वापरता येते. ‘फूटरेस्ट’ साधा चालतो. तो खराब झाला, तर पालटू शकतो.’’\n३. ‘वासे लावण्याची सेवा करतांना जाड पट्टी वापरून अधिक अंतरावर वासे बसवू शकतो’, असे सांगणे\nछप्पर बनवायची सेवा होती. ‘त्याचे वासे कसे लावायचे ’, ते ठरवले होते. तेव्हा ‘नेहमी वासे किती अंतरावर लावतात ’, ते ठरवले होते. तेव्हा ‘नेहमी वासे किती अंतरावर लावतात ’, असे प.पू. डॉक्टरांनी विचारले. ‘१८ इंचांवर लावतो’, असे मी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण जाड पट्टी वापरली, तर वासे थोड्या अधिक रूंदीवर (अंतरावर) बसवू शकतो.’’ नंतर तसा अभ्यास करून वासे बसवले. त्यातून ‘आपण किती बारीक अभ्यास करायला हवा ’, असे प.पू. डॉक्टरांनी विचारले. ‘१८ इंचांवर लावतो’, असे मी सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपण जाड पट्टी वापरली, तर वासे थोड्या अधिक रूंदीवर (अंतरावर) बसवू शकतो.’’ नंतर तसा अभ्यास करून वासे बसवले. त्यातून ‘आपण किती बारीक अभ्यास करायला हवा ’, ते शिकायला मिळाले.\n४. प्रत्येक कृतीतून शिकवून घडवणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक कृतीतून आम्हाला शिकवत होते. त्यातून आम्हाला घडवत होते. ‘खोलीची रचना, मांडणी कशी असायला हवी ’, हेही त्यांनी आम्हाला शिकवले.’\n– श्री. प्रकाश सुतार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nCategories परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण\tPost navigation\nविविध प्रसंगांतून प.पू. बाबांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना कारणमीमांसेच्या पलीकडे घेऊन जाणे\n‘न भूतो न भविष्यति’ असा प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाचा अपूर्व सोहळा आयोजित करून...\nसुखसागर सेवाकेंद्राच्या बांधकामाची सेवा करतांना श्री. भूषण मिठबांवकर यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची...\nअस्वच्छता आणि अव्यस्थितपणा असेल तेथे अनिष्ट शक्तींचा प्रादुर्भाव होणे आणि प.पू. डॉक्टरांनी आश्रमातील वाईट स्पंदने...\nसाधकांना कधी विनोदातून, तर कधी गंभीरपणे अध्यात्म शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले \nसमाजाच्या उत्थानासाठी साधना या विषयांवरील प्रवचनांच्या ध्वनीफितींच्या निर्मितीच्या माध्यमातून यज्ञ करणारे \nCategories Select Category abc (1) check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिज���ओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (3) सनातनचे अद्वितीयत्व (393) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nवारांशी संबंधित देवता आणि\nतिला पूरक असलेला कपड्यांचा रंग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो ग���लरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2181", "date_download": "2019-12-06T16:07:07Z", "digest": "sha1:MFDDPIDZLFF6Y2RGMOZRODUST7CP7VCT", "length": 4516, "nlines": 63, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 2| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 2 (Marathi)\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.\nअभंग ३४ - नानागंधेतुळसीमाळा ॥ वैष्...\nअभंग ३५ - सर्वतीर्थेमिळालीअनंते ॥ ...\nअभंग ३६ - ऐसेपांडुरंगबोलिले ॥ मगसक...\nअभंग ३७ - मगअष्टदिशाव्यापुनी ॥ तीर...\nअभंग ३८ - मगव्यासपूजासारिली ॥ तैसी...\nअभंग ३९ - ऐसेस्वर्गवासीअमर ॥ तेआपा...\nअभंग ४० - गगनपंथेशुभ्रविमाने ॥ देव...\nअभंग ४१ - ऐसेसंतोषलेदेव ॥ प्रसन्नर...\nअभंग ४२ - चतुर्भुजश्याममूर्ती ॥ शं...\nअभंग ४३ - ऐसेअळंकापुरीचे ॥ भक्तनां...\nअभंग ४४ - नमनस्तोत्रप्रारंभः ॥ नमो...\nअभंग ४५ - ज्ञानदेवासीउद्धव ॥ बोले ...\nअभंग ४६ - बैसोनीअंतरिक्षविमानी ॥ स...\nअभंग ४७ - ऐसेबोलोनिपांडुरंगा ॥ आणि...\nअभंग ४८ - नित्य अनुष्ठानयातीर्थी ॥...\nअभंग ४९ - ऐसेतीर्थसर्वोत्तम ॥ सांग...\nअभंग ५० - परब्रह्मपरमूर्ती ॥ परंधा...\nअभंग ५१ - म्हणेविठोजीशंकराचा ॥ प्र...\nअभंग ५२ - ऐकोनिनिवृत्तिस्थिरावला ॥...\nअभंग ५३ - सत्यसत्यजनार्दन ॥ सत्यसत...\nअभंग ५४ - भक्तपुंडरीकपुढारला ॥ करज...\nअभंग ५५ - मगसारूनसंध्यास्नान ॥ देव...\nअभंग ५६ - मगविनवीज्ञानदेव ॥ सकळांच...\nअभंग ५७ - उगवलादिनप्रभात ॥ स्नानसं...\nअभंग ५८ - मग उड्डाणसाधिलेगरुडे ॥ ग...\nअभंग ५९ - भक्तासमागमेहरी ॥ सत्वराआल...\nअभंग ६० - ऐसासोपानसंबोखिला ॥ महोत्...\nअभंग ६१ - सोपानम्हणेदेवोत्तमा ॥ पू...\nअभंग ६२ - पूर्वकथासंवत्सरनगरी ॥ सा...\nअभंग ६३ - सोपानसमाधीबैसला ॥ सकळीपु...\nअभंग ६४ - नामयाचाधरूनिहात ॥ क्षणाक...\nअभंग ६५ - भगवंतम्हणेनामयासी ॥ तूयथ...\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/447-kartik-shetti-in-marathi/", "date_download": "2019-12-06T16:47:49Z", "digest": "sha1:AHEM6HGUBNNWDBOFKIKDGTAQ4CPOHEFQ", "length": 11236, "nlines": 101, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "दाक्षिणात्य अभिनेत्याचे मराठी सिनेमासाठी दिग्दर्शन! | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome कलावंत सिने कलावंत दाक्षिणात्य अभिनेत्याचे मराठी सिनेमासाठी दिग्दर्शन\nदाक्षिणात्य अभिनेत्याचे मराठी सिनेमासाठी दिग्दर्शन\nकार्तिक शेट्टीचा ‘ठण ठण गोपाळ’ ऑक्टोबरमध्ये येणार\nमराठी सिनेमांची संख्या ही पूर्वीपेक्षा झपाट्याने वाढत चालली असून अन्य भाषिक लोकही आता मराठी सिनेमांच्या निर्मिती तसेच दिग्दर्शनात पदार्पण करत असल्याचे चित्र मराठी सिनेसृष्टीत पहायला मिळत आहे. आता यामध्ये आणखीन एका नावाची भर पडली आहे ती म्हणजे दक्षिणात्य युवा अभिनेता कार्तिक शेट्टी याची. आगामी ‘ठण ठण गोपाळ’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शन त्याने केले असून त्याचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.\nआजवर युवा, कार्तिक, अग्निमुष्टी तसेच दक्षिणात्य सिनेसृष्टीत सध्या चर्चेत असलेला ‘अक्षते’ या प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या कन्नड सिनेमांमधून कार्तिकने आपल्या अभिनयाची उत्तम छाप उमटवली आहे.\n‘ओम गणेश प्रॉडक्शन्स’ या सिनेनिर्मिती संस्थेने ‘ठण ठण गोपाळ’ सिनेमाची निर्मिती केली आहे. मुंबईत जन्म झालेल्या कार्तिक शेट्टी याने डिजिटल फिल्म अकॅडेमी येथून फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले असून हिंदी, कन्नड भाषिक नाटकांमध्ये त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत.\nअनेक दिवसांपासून दक्षिणेत प्रतीक्षेत असलेल्या ‘अक्षते’ या कन्नड सिनेमाच्या शुटींगदरम्यान ‘ठण ठण गोपाळ’ या सिनेमाची कथा मी माझ्या सहका-यांना ऐकवली आणि त्यांना ही ती खूप आवडली. आमचे दाक्षिणात्य सिनेमे हे बहुतांशी मसाला आणि अँक्शनपट असतात तर मराठीत उत्तम कथानक हे प्रेक्षकांना भावतात त्यामुळे मी हा सिनेमा मराठीत करण्याचे ठरविले. स्वतः फिल्म मेकिंगचे प्रशिक्षण घेतले असल्याने तसेच आजवर केलेल्या कामांचा अनुभव पाठीशी असल्याने मी हा सिनेमा स्वतःच दिग्दर्शित करण्याचे ठरविले असे दिग्दर्शक कार्तिक शेट्टी याने सांगितले.\n‘ठण ठण गोपाळ’ सिनेमाची कथा ही दृष्टी नसले���्या परंतु मनाने जिद्दी असलेल्या एका अकरा वर्षाच्या मुलाची आहे. या मुलाची एका वारली चित्रकाराशी मैत्री होते आणि पुढे त्याच्या आयुष्याला जी एक कलाटणी मिळते त्याभोवती या सिनेमाची कथा गुंफण्यात आली आहे. ‘ठण ठण गोपाळ’ सिनेमाची कथा कार्तिक शेट्टी याची असून पटकथा कार्तिक शेट्टी, श्रीनिवास शिंदे आणि राहुल पोटे यांची तर संवाद वैभव परब यांचे आहेत. सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद गुणाजी, मिलिंद गवळी, बालकलाकार विवेक चाबुकस्वार आणि जर्मन अभिनेत्री सुझेन बर्नेट या कलाकारांच्या प्रमुख भूमिका या सिनेमात आहेत.\nअदिती जहागीरदार यांनी लिहिलेल्या दोन गीतांना अमित शेट्ये या नवोदित संगीतकाराचे संगीत लाभले असून ही गाणी सुप्रसिद्ध गायक उदित नारायण आणि शंकर महादेवन यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध करण्यात आली आहेत तर कॅमेरामन म्हणून मंजुनाथ नायक यांनी काम पाहिले आहे. ‘ठण ठण गोपाळ’ हा सिनेमा आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला असून, येत्या ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/women/indias-10-great-women-freedom-fighter-special-story-independence-day-2019", "date_download": "2019-12-06T16:40:45Z", "digest": "sha1:6ZL7PPWMMEPEUVFZDJA4UWXLDO63TOKE", "length": 18544, "nlines": 149, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Independence Day Special: स्वातंत्र्यलढ्यातील 10 रणरागिणी, ज्यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केला", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nIndependence Day Special: स्वातंत्र्यलढ्यातील 10 रणरागिणी, ज्यांनी देशासाठी सर्वोच्च त्याग केला\nस्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या महिला स्वातंत्र्यसैनिकांचा अल्पपरिचय\n15 ऑगस्ट 2019 रोजी 73वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली, मोठा त्याग केला अशा महान स्वातंत्र्यसैनिकांबद्दल सर्व भारतीयांच्या मनात अपार श्रद्धा आहे. स्वातंत्र्यलढ्यात पुरुषांइतकेतच महिलांनीही सर्वस्व अर्पण केले होते. या लढ्यातील बहुतांश रणरागिणींची अनेकांना माहिती नाही. स्वातंत्र्यलढ्यात आपले सर्वस्व अर्पण करणाऱ्या अशाच काही प्रातिनिधिक महिलांचा हा अल्पपरिचय देत आहोत.\nमहिला सबलीकरणाची जेव्हाही चर्चा होते तेव्हा राणी लक्ष्मीबाईंचे नाव आवर्जून घेतले जाते. 1857च्या देशाच्या पहिला स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांच्या अप्रतिम शौर्यामुळे इंग्रजांनीही त्यांची प्रशंसा केली होती. त्यांच्या शौर्याचे किस्से आजही सांगितले जातात.\nदुर्गाबाई देशमुख महात्मा गांधींच्या विचारांमुळे अत्यंत प्रभावित होत्या. त्यांनी महात्मा गांधींच्या सत्याग्रह आंदोलनात सहभाग घेतला आणि भारताच्या स्वातंत्र्यात एक वकील, सामाजिक कार्यकर्ता आणि एक राजकीय नेत्या म्हणून सक्रिय सहभाग नोंदवला. स्वातंत्र्यानंतर लोकसभेच्या सदस्य बनल्या. पुढे योजना आयोगाच्या सदस्य म्हणूनही त्यांनी मोलाची कामगिरी केली.\nव्यवसायाने डॉक्टर राहिलेल्या लक्ष्मी सहगल यांनी सामाजिक कार्यकर्त्या म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली होती. लक्ष्मी सहगल यांनी सन 2002 च्या राष्ट्रपती निवडणुकीत भाग घेतला होता. तेव्हा ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची राष्ट्रपतिपदी निवड झाली होती. त्यांचे पूर्ण नाव लक्ष्मी स्वामीनाथन सहगल होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या त्या अनुयायी होत्या. इंडियन नॅशनल आर्मीमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. 1998 मध्ये त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nभारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित याही स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होत्या. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याने त्यांना कैद झाली होती. भारताच्या राजकीय इतिहासात त्या पहिल्या महिला मंत्री बनल्या होत्या. संयुक्त राष्ट्रांत त्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा होत्या तसेच स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूतही होत्या. त्यांनी मॉस्को, लंडन आणि वॉशिंग्टनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.\nसुचेता कृपलानी यांनी फाळणी आणि दंग्यांच्या काळात महात्मा गांधींसोबत राहून कार्य केले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सहभागी झाल्यावर त्यांनी राजकारणातही प्रमुख भूमिका निभावली. भारतीय संविधानासाठी गठित संविधान सभेच्या ड्राफ्टिंग समितीच्या सदस्याच्या रूपात त्यांची निवड झाली होती. त्यांनी संविधान सभेत 'वंदे मातरम'ही गायले होते. स्वातंत्र्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली होती.\nसीक्रेट काँग्रेस रेडिओ’या नावानेही त्यांना ओळखले जात होते. 1942च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान या काँग्रेस रेडिओने महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासाठी त्यांना पुण्याच्या येरवाडा तुरुंगात कारावास पत्करावा लागला होता. महात्मा गांधींच्या अनुयायी राहिलेल्या उषा मेहता यांना स्वातंत्र्यसंग्रामात त्यांच्या अमूल्य योगदानासाठी ओळखले जाते.\nभारतीय कोकिळा या नावाने प्रसिद्ध सरोजिनी नायडू फक्त स्वातंत्र्यसैनिकच नव्हे तर उत्तम कवयित्रीसुद्धा होत्या. खिलाफत आंदोलनाची कमान सांभाळून सरोजिनी नायडू यांनी ब्रिटिशांचे भारतातून जाण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.\nमोहनदास करमचंद गांधीजींनी स्वत: म्हटले होते की, कस्तुरबांची दृढता आणि साहस खुद्द गांधीजींपेक्षा उन्नत होते. स्वातंत्र्याच्या संग्रामात महात्मा गांधींची त्यांनी प्रत्येक पावलावर साथ दिली. स्वातंत्र्यासाठी त्यांनीही कित्येकदा तुरुंगवास भोगला. दृढ आत्मशक्ती आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते.\nजवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला यांचे कमी वयातच लग्न झाले होते. परंतु वेळ आल्यावर अतिशय शांत स्वभावाच्या कमला नेहरू आयर्न लेडी सिद्ध झाल्या. अनेक धरणे-आंदोलने, मोर्चांमध्ये त्यांनी इंग्रजांशी संघर्ष केला. उपोषणे केली, तुरुंगवासही भोगला. असहकार आंदोलन आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीत त्यांनी हिरिरीने सहभाग घेतला होता.\nअरुणा असफ अली यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील अत्यंत सक्रिय कार्यकर्त्या म्हणून ओळखले जाते. त्यांनी मिठाच्या सत्याग्रहात सहभागी होऊन लोकांना आपल्यासोबत जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यासोबतच ‘इंडियन नॅशनल काँग्रेस'च्या त्या सक्रिय सदस्याही होत्या. स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'इन्कलाब' या मासिकाच्या त्या संपादकही होत्या. सन 1998 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nकिरकोळ कारणावरुन दोन गटांमध्ये वाद, हिंगोलीतील घटना\nभारताला अंतराळात पोहोचवणाऱ्या विक्रम साराभाईंची 100 वी जयंती, गुगलने केले खास डूडल\nमोठा निर्णय, मेट्रोमध्ये आता महिला स्वसंरक्षणासाठी मिरपूड स्प्रे ठेवू शकणार\n'होम ड्रॉप' रात्री एकट्या महिलांना आता पोलीस पोहचवणार घरी, सुविधेचा गैर वापर केल्यास कारवाई\nतेलंगणात पुन्हा महिलेचा जळालेला मृतदेह आढळला, 48 तासांत घडलेली दुसरी घटना\n बोलत युवकाने पत्नीसहीत दोन मुलांना सोडून केला दुसरा निकाह\n 19 वर्षांच्या किरणने कँसरग्रस्तांसाठी केस केले दान\nसावधान : जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटक, 1971 पासून कंपनीला हे माहित होतं\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://visionstudy.in/current/affairs/13_july_current_affairs_mpsc", "date_download": "2019-12-06T16:28:41Z", "digest": "sha1:3DJQPRGQDUC4FC3V3GOBLODG5DKE4ZXR", "length": 24015, "nlines": 124, "source_domain": "visionstudy.in", "title": "13 July Current Affairs | Vision Study", "raw_content": "\nमराठमोळ्या दीपक कोनाळेसह दहा भारतीयांनी सर केला युरोपमधील सर्वात उंच माऊंट एलब्रुस\nयुरोपमधील सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम भारतातील दहा जणांच्या पथकाने केलं आहे. या दहा जणांच्या पथकाने माऊंट एलब्रुस हा युरोपमधील सर्वात उंच पर्वत सर केला आहे. माऊंट एलब्रुसवर पहिल्यांदाच तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत गाण्याचा मान या दहा जणांना मिळाला आहे.\nयुरोप खंडातील सर्वात उंच पर्वत माउंट एलब्रुस आहे. निद्रिस्त ज्वालामुखी असलेल्या हा पर्वत सर करण्यात भारतातील दहा गिर्यारोहकांना यश आले आहे. यात महाराष्ट्रातील दीपक कोनाळेचा समावेश आहे. दीपक कोनाळे हा लातूरचा रहिवासी आहे. माउंट एलब्रुस हे युरोप खंडातील सर्वात उंच पर्वत मानला जातो.\nया पर्वताची उंची पाच हजार 642 मीटर आहे. सतत बदलणारं वातावरण, उणे 25 अंश तापमान, वारे या सर्वांचा सामना करत भारतातील हे पथक सहा तारखेला शिखरावर पोहोचलं होते. ही मोहीम एक तारखेपासून सुरु झाली होती. मोहिमेत सहभागी झालेल्या पथकात महाराष्ट्र, तेलंगणा, राजस्थान, उत्तरप्रदेश,आंध्रप्रदेश या राज्यातील गिर्यारोहकांचाही समावेश होता, ज्यात दोन मुलीही सहभागी होत्या.\n६ नव्या पाणबुडया बांधणीसाठी ६.६ अब्ज डॉलरचा प्रकल्प\nसहा नव्या पाणबुडयांच्या बांधणीसाठी मोदी सरकारने जागतिक युद्धनौका बनवणाऱ्या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे. भारतातील जहाज बांधणींची क्षमता वाढवण्याबरोबरच नौदलाचा पाणबुडी ताफा बळकट करण्याचे सरकारचे उद्दिष्टय आहे.\nतंत्रज्ञान हस्तांतरणातंर्गत डिझेल इलेक्ट्रीक पावरवर चालणाऱ्या पाणबुडया भारतात बनवण्याची अट आहे. त्यासाठी इच्छा असल्यास एस.एस, जर्मन थायसेनकर्प मरीन सिस्टम्स जीएमबीएच, स्वीडिश साब कोकम्स, स्पॅनिश नॅवानिया एसए आणि रशियन रोसोबोरोनेक्सपोर्ट ओजेएससी या कंपन्यांना प्रस्ताव सादर करण्यास सांगण्यात आले आहे.\n६.६ अब्ज डॉलरचा हा कार्यक्रम असून आधीच तीन वर्ष विलंब झाला आहे. पाणबुडी बांधणीसाठी ज्या परदेशी कंपनीची निवड करण्यात येईल त्यांच्याबरोबर भारतीय कंपनी सुद्धा काम करेल. नव्या पाणबुडी प्रकल्पात ५० टक्के स्वदेशी तंत्रज्ञान असावे असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.\nमेक इन इंडिया धोरणाला चालना देण्यासाठी तंत्रज्ञान हस्तांतरण यामध���ये महत्वाचे असेल. चीनच्या तुलनेत पाण्याखालच्या लढाईत भारताची क्षमता कमी आहे. भारताकडे १३ पाणबुडयांचा ताफा आहे. या सर्व पाणबुडया २० वर्ष जुन्या आहेत. २०३० पर्यंत २४ पाणबुडया बाळगण्याचे भारताचे लक्ष्य आहे.\nज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2019\nराज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक म. रा. जोशी यांना घोषित करण्यात आला. रुपये ५ लक्ष रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरुप असून, आषाढी एकादशीच्या दिवशी सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.\nमधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक आहेत. या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याचा ज्ञानकोषचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाड्मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे.\nपीएच. डी आणि एम. फिलचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उजैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते. जोशी संत साहित्य विषयाचे पीएच.डी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे २०० हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजमकडून प्रकाशित करण्यात आले आहेत. सार्थ तुकाराम गाथेची ४०० हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील ३,५०० मराठी हस्तिलिखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.\nसंत साहित्यावर लेखन किंवा संतांना अभिप्रेत मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लवितकर, डॉ. यु. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, मारोती महाराज कुऱ्हेकर आणि डॉ. उषा देशमुख, ह.भ.प निवृत्ती महाराज वक्ते आणि डॉ.किसन महाराज साखरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमधील डॉ. प्रशांत सुरु, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, भास्करराव आव्हाड या सदस्यांनी सदर निवड केली.\nफोर्ब्सने २०१९ मधील जगातील सर्वात महागड्या १०० सेलिब्रिटीजची यादी जाहीर\n‘फोर्ब्स’ मासिकाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील कलाकारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे.\nफोर्ब्सच्या यादीत बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार:-\nया यादीत फक्त एकमेव भारतीय अभिनेता आहे. तो म्हणजे बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमार. अक्षय या यादीत ३३व्या क्रमांकावर आहे.\nगेल्या वर्षभरात अक्षयने ६५ मिलियन डॉलर (सुमारे ४४४ कोटी रुपये) इतकी कमाई केली आहे. इतर २० वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातीसुद्धा तो करतोय.कमाईच्या बाबतीत अक्षयने रिहाना, जॅकी चैन, ब्रॅडली कूपर, स्कारलेट जॉनसन यांसारख्या कलाकारांनाही मागे टाकलं आहे.\nफोर्ब्सच्या जगातील १०० महागड्या सेलिब्रिटीजच्या यादीत:-\nअमेरिकेची टेलर स्विफ्ट अव्वल स्थानी\nकायली जेनर दुसऱ्या क्रमांकावर\nकानये वेस्ट तिसऱ्या क्रमांकावर\nलिओनेल मेस्सी चौथ्या क्रमांकावर\nइडी शीरन पाचव्या क्रमांकावर\nक्रिस्तियानो रोनाल्डो सहाव्या क्रमांकावर\nराँजर फेडरर ११ व्या क्रमांकावर\nनोव्हाक जोकोव्हीच ५५ व्या क्रमांकावर\nमध्यस्थांना अहवाल सादर करण्यासाठी १८ जुलैपर्यंतची मुदत\nरामजन्मभूमी-बाबरी मशीद वादावर तोडगा काढण्यासाठी मण्यात आलेल्या मध्यस्थ समितीने आपला अहवाल एका आठवडय़ात सादर करावा, यावर स्वीकारार्ह तोडगा काढण्यात आला नाही तर २५ जुलैपासून या प्रकरणाची दररोज सुनावणी घेण्यात येईल, असे गुरुवारी र्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश (निवृत्त) आणि मध्यस्थ समितीचे अध्यक्ष एफएमआय खलिफुल्ला यांना १८ जुलैपर्यंत आपला अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे.\nयांच्या'त्या'सल्ल्याची प्रश्नावर मध्यस्थांमार्फत स्वीकारार्ह तोडगा काढता येणे शक्य नाही असे सादर करण्यात आलेला अहवाल तपासून पाहिल्यानंतर आढळले तर सर्वोच्च न्यायालय २५ जुलैपासून या प्रकरणावर दररोज सुनावणी घेईल, असे घटनापीठाने स्पष्ट केले.\nमध्यस्थीच्या आजमितीपर्यंतच्या प्रक्रियेच्या प्रगतीची आम्हाला माहिती देण्याची आणि ही प्रक्रिया सध्या कोणत्या टप्प्यावर आहे त्याची माहिती देण्याची विनंती विनंती न्या. खलिफुल्ला यांना करावी असे आम्हाला योग्य वाटले, असे पीठाने म्हटले आहे. या घटनापीठामध्ये न्या. एस. ए. बोबडे, न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. अशोक भूषण आणि न्या. एस. ए. नझीर यांचाही समावेश आहे. न्या. खलिफुल्ला पुढील गुरुवापर्यंत अहवाल सादर करतील व त्या दिवशी पुढील आदेश देण्यात येतील, असे पीठाने म्हटले आहे. या प्रकरणातील मूळ पक्षकारांचे वारस गोपाळसिंह विशारद यांनी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला.\nEXIM बँकेचा पापुआ न्यू गिनी आणि सेनेगल या देशांसोबत करार\nदेशांमधील पायाभूत सुविधा आणि आरोग्य सेवाविषयक प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी कर्जस्वरुपात एकूण 124 दशलक्ष डॉलर (जवळपास 850 कोटी रुपये) एवढा निधी देण्याच्या हेतूने भारतीय आयात-निर्यात बँक (EXIM बँक) याचा पापुआ न्यू गिनी आणि सेनेगल या देशांसोबत करार झाला.\nEXIM बॅंकेनी पापुआ न्यू गिनी या देशासाठी देशातले रस्ते आणि पूल यासारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी 100 दशलक्ष अमेरिकन डॉलरची कर्जमर्यादा निश्चित केली आहे. तर आरोग्य सेवा-सुविधासंबंधी प्रकल्पांसाठी 24.5 दशलक्ष अमेरिकन डॉलरची कर्जमर्यादा निश्चित केली आहे.\nपापुआ न्यू गिनी:- हा इंडोनेशियाच्या शेजारी असलेल्या प्रशांत महासागर क्षेत्रातला एक स्वतंत्र द्विपसमूह आहे आणि हा ओशनिया खंडातला एक देश आहे. पोर्ट मोरेस्बी हे या देशाचे राजधानी शहर आहे आणि पापुआ न्यू गिनीयन किना हे राष्ट्रीय चलन आहे.\nसेनेगल हा पश्चिम आफ्रिका उपखंडातला एक देश आहे. डकर हे देशाचे आर्थिक आणि राजकीय राजधानी शहर आहे. पश्चिम अफ्रिकन CFC फ्रॅंक हे राष्ट्रीय चलन आहे.\nEXIM बँक:-भारतीय निर्यात-आयात बँक (EXIM बँक) ही भारतातली निर्यात-आयात या कार्यांच्या संदर्भातली प्रमुख वित्त संस्था आहे, ज्याची 1982 साली ‘EXIM बँक अधिनियम-1981’ अंतर्गत स्थापना झाली. ही भारताचा आंतर्देशीय व्यवहार आणि गुंतवणूक यांना प्रोत्साहन देण्यामध्ये मुख्य भूमिका वठवते. त्याचे मुख्यालय मुंबई (महाराष्ट्र, भारत) येथे आहे.\nविद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही \"कमवा व शिका\" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/right-revoke-post-municipal-councilor-235547", "date_download": "2019-12-06T15:58:00Z", "digest": "sha1:XO26WW3BHOANQ7OM4FZ4BVOKHUG4TMBE", "length": 16822, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "महापालिकांतील नगरसेवकपद रद्दचे अधिकार आता \"यांना' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nमहापालिकांतील नगरसेवकपद रद्दचे अधिकार आता \"यांना'\nशनिवार, 16 नोव्हेंबर 2019\nसहा वर्षांची येणार बंदी\nजात पडताळणी समितीने प्रमाणपत्र अवैध ठरविलेल्या नगरसेवकाला आदेश निघाल्यापासून सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही, अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे एखाद्या उमेदवाराचे प्रमाणत्र अवैध ठरल्यास त्याला निवडणुकीला मुकावे लागणार आहे. या कारणावरून एखाद्याचे नगरसेवकपद रद्द झाले तर रिक्त जागांची यादी तत्काळ निवडणूक आयोगाला पाठवावी असेही या आदेशात म्हटले आहे\nसोलापूर ः जात पडताळनी समितीने दिलेले प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफीकेट) अवैध ठरल्यास संबंधितांचे नगरसेवकपद रद्द करण्याचे अधिकार आता महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर कारवाई होणार असून, त्याचा अहवाल निवडणूक तत्काळ आयोगाकडे जाणार आहे. यापूर्वी यासंदर्भात विभागीय आयुक्त पातळीवर कार्यवाही होत असे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी या संदर्भातील आदेश महापालिकांना पाठवले आहेत.\nअरे बापरे...महापालिका अधिकाऱ्यांच्या ग्रुपवर पाॅर्न व्हिडीअो\nमहाराष्ट्र स्वराज्य संस्थांच्या अधिनियमांमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या जागेवरून निवडून आलेल्या उमेदवाराने जोडलेले जातप्रमाणपत्र अवैध ठरले तर त्याचे नगरसेवकपद रद्द केल्यासंदर्भातील आदेश काढण्याचे अधिकार विभागीय आयुक्तांना होते. राज्य निवडणूक आयोगाच्या 2013 मधील आदेशानुसार आयुक्त कारवाई करत असे. मात्र आता 2013 मधील परिपत्रक रद्द करण्यात आले असून, त्यावेळच्या आदेशात बदल करण्यात आला आहे. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा संदर्भ घेण्यात आला आहे.\nवेळप्रसंगी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरू - ठाकरे\nपूर्वीच्या आदेशात करण्यात आलेल्या बदलामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जाती, विशेष मागासवर्ग व इतर मागास वर्ग प्रवर्गातील निवडून आलेल्या नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्यास आयुक्त स्थानिक पातळीवर त्यांचे नगरसेवक पद रद्द करू शकणार आहेत. त्यामुळे आता विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविणे, त्यांच्या आदेशानुसार सुनावणीस हजर राहणे असे प्रकार होणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक प्रकरणाचा निकाल लगेच लागेल आणि पुढील प्रक्रिया करण्याचा मार्ग मोकळा होईल.\nसोलापुरातील सहा नगरसेवकांचे भवितव्य अधांतरी\nनिवडून आल्याच्या तारखेपासून 12 महिन्यांपर्यंतच जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्‍यक आहे. या कालावधीनंतर प्रमाणपत्र दिल्यास संबंधितांचे नगरसेवकपद रद्द होऊ शकते, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे मुदतीनंतर प्रमाणपत्र दिलेल्या दोन नगरसेवकांवर गंडांतर येऊ शकते. तीन अपत्यांच्या कारणावरून दोन नगरसेविका आणि एक नगरसेवकाचे सदस्यत्व अडचणीत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा झेंडा; अंकिता पाटील यांची माघार\nपुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या अंतर्गत वादात अखेर पुरंदर तालुक्यातील काँग्रेसचे...\nआता रंगणार साखर कारखाना निवडणुकांचे फड\nसोमेश्‍वरनगर (पुणे) : विधानसभा निवडणुकांचा भर ओसरत असतानाच आता कारखान्यांच्या निवडणुकांचे फड रंगण���र आहेत. पुणे जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर...\nभिवंडी पालिकेत आर्थिक घोडेबाजार\nभिवंडी : भिवंडी पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार झाल्याने...\n#OnionPrice : अरे... कुठे नेऊन ठेवला कांदा माझा\nपुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच सरकार स्थापन होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, जवळजवळ एक ते दी महिना काही...\nविधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंचा झाला इतका खर्च\nसातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये...\nआता आयुक्त मिळाले, विकास हाेईल का\nऔरंगाबाद- एप्रिल 2020 मध्ये महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार असल्याने महापालिका सत्ताधाऱ्यांना प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्याची लगीनघाई सुरू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/medical-education-department-increased-stipend-of-resident-doctor-by-rs-5000-31764", "date_download": "2019-12-06T15:57:29Z", "digest": "sha1:F33XBPDLYQPDIUTBPCSJ54RSXMXZ5WEO", "length": 8083, "nlines": 99, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "निवासी डॉक्टरांना न्यू इअर गिफ्ट, स्टायपेंडमध्ये ५ हजारांची वाढ", "raw_content": "\nनिवासी डॉक्टरांना न्यू इअर गिफ्ट, स्टायपेंडमध्ये ५ हजारांची वाढ\nनिवासी डॉक्टरांना न्यू इअर गिफ्ट, स्टायपेंडमध्ये ५ हजारांची वाढ\nBy मुंबई लाइव्ह टीम\nगेल्या कित्येक दिवसांपासून राज्यातील चार मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टरांना स्टायपेंड न मिळण्याच्या निषेधार्थ इतर कॉलेजमधील निवासी डॉक्टरांनी आंदोलन पुकारलं होतं. या आंदोलनला अखेर यश मिळालं असून नववर्षाच्या सुरूवातीलाच वैद्यकीय शिक्षण विभागानं निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये ५००० रुपयांची वाढ केली आहे.\n��ंगळवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये तब्बल ५००० रुपयांची वाढ करण्यात आली असून जानेवारी महिन्यांपासून निवासी डॉक्टरांना ५५००० रूपये वेतन मिळणार आहे. त्याशिवाय लातूर, नागपूर, आंबेजोगाई आणि औरंगाबाद या चार वैद्यकीय कॉलेजमधील निवासी डॉक्टरांच्या रखडलेला स्टायपेंड देण्यासाठी १०० कोटी रुपये डीएमईआर म्हणजेच वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला दिले आहेत. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसात या सर्व निवासी डॉक्टरांचा रखडलेला स्टायपेंड देण्यात येणार आहे. निवासी डॉक्टरांनाही सातवा वेतन आयोग लागू व्हावा याबाबतही सकारात्मक चर्चा करण्यात आली असून येत्या काही दिवसात त्यावर निर्णय घेण्यात येईल असं या बैठकीत सांगण्यात आलं.\nदर तीन वर्षात निवासी डॉक्टरांच्या स्टायपेंडमध्ये वाढ करण्यात यावी, असा नियम असताना, २०१८ साली मात्र स्टायपेंडमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. या विरोधात अनेक रूग्णालयातील डॉक्टरांनी विविध प्रकारे आंदोलन केलं होतं. वैद्यकीय शिक्षण विभागानं भरघोस स्टायपेंड दिल्यानं सर्व निवासी डॉक्टरांमध्ये आनंदाच वातावरण आहे.\n- लोकेश चिरवटकर, अध्यक्ष, सेंट्रल मार्ड\nस्टेथोस्कोपच्या जागी हातात फळ आणि वजनकाटा\nमेडिकल कॉलेजस्टायपेंडनिवासी डॉक्टरअांदोलनवैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजनलातूरनागपूरआंबेजोगाईऔरंगाबाद\nअनुदानाअभावी वाडिया रुग्णालय बंद करण्याचा घाट\nसायन रुग्णालयातल्या रुग्णांच्या आहारात चपाती\nमहापालिकेचे दवाखाने राहणार रात्री ११ वाजेपर्यंत खुले\nकेइएममधील 'त्या' मुलाचा रक्तातील संसर्गामुळं मृत्यू\nकेईएम रुग्णालयात मांजरीने खल्ले मानवी भ्रूण\nराज्यातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे\nनिवासी डॉक्टरांची राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक\nस्टेथोस्कोपच्या जागी हातात फळ आणि वजनकाटा\nविद्यावेतनासाठी नायर रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन\nसायन रुग्णालयात फळ विक्री करून डाॅक्टरांचं आंदोलन\nसह्याजीराव पॅथाॅलाॅजिस्टच्या एमएमसी मुसक्या आवळणार; परिपत्रक जारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/shivaji-maharaj", "date_download": "2019-12-06T16:11:26Z", "digest": "sha1:JDKTVTQBX6Y6DK6UZFVMWZ52HB6S7P3L", "length": 8395, "nlines": 121, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Shivaji Maharaj Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\nVIDEO: शिवरायांचा इतिहास पुसणं चुकीचं : शिवेंद्रराजे भोसले\nचौथीच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा इतिहासच हद्दपार\nछत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या चौथीच्या पुस्तकातून वगळण्यात आल्याने टीकेची झोड उठली आहे\nश्रीपाद छिंदम विधानसभेच्या रिंगणात, पक्षही ठरला, तिकीटही मिळालं\nछत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam BSP) महाराष्ट्र विधानसभेच्या रिंगणात उतरला आहे.\nमहापालिकेत अपक्ष जिंकला, आता विधानसभेची तयारी, श्रीपाद छिंदमला कुणाची उमेदवारी\nछत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) नगर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आला.\nसातारा : स्वाभिमान फक्त शिवाजीराजेंकडे, पवारांची उदयनराजेंवर टीका\nमोदी-शाह शिवरायांच्या विचाराने कार्यरत : उदयनराजे\nभाजप प्रवेशानंतर उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह यांचं कौतुक केलं.\nशिवाजी महाराजांच्या असुयेतून निर्णय, शनिवार वाडा यादीत येणार नाही: सचिन सावंत\nकेवळ वर्ग 2 मधील किल्ले पर्यटनासाठी विकसित करणार: पर्यटन विभाग\nगड-किल्ले वाद: शासनानं घाई गडबडीत निर्णय घेतला असावा: विनायक मेटे\nकिल्ल्यांचं रुपांतर हॉटेलमध्ये करण्यास तीव्र विरोध : खासदार संभाजीराजे\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसे���्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10161", "date_download": "2019-12-06T16:01:28Z", "digest": "sha1:F63QPBKDTDHY5ZJ2AECNKCIUGSXV6FYR", "length": 31942, "nlines": 190, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nकोंडाजी फर्जंदाने महाराजांच्या मनी सलणारे पन्हाळ्याचे सल अलगद काट्यासारखे उचकून काढले. अन् तो म्हणाला , ‘ पन्हाळा मी घेतो. हुकूम करा. ‘ महाराजांनी कोंडाजीची शाबासकी केली. सगळेच तयार झाले होते. सगळेच मोठ्या लायकीचे होते , नायकीचे होते. महाराजांनी लगेच कोंडाजीवरच पन्हाळ्याची मोहीम नामजाद केली अन् काय सांगावं , मराठी मनामनगटाची ल्हायकी , कोंडाजी उठलाच आणि त्याच क्षणाला त्याला महाराजांनी पुसले , ‘ किती सैन्य हवं तुला ’ बहुदा महाराजांना वाटलं असावं , कोंडाजी काही हजार गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे तीनशे हशम मागितले. तीनशे ’ बहुदा महाराजांना वाटलं असावं , कोंडाजी काही हजार गडी संगतीला मागेल. पण त्याने अवघे तीनशे हशम मागितले. तीनशे महाराजांनी दि. १६ जाने. १६६६ ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे हजार गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त तीनशेच गडी मागतो महाराजांनी दि. १६ जाने. १६६६ ला हल्ला केला तेव्हा महाराजांचे हजार गडी तर लढाईत पडले. तर हा कोंडाजी मुळात फक्त तीनशेच गडी मागतो म्हणजे याचा हा विचार की अविचार\nविचारच. याचा अर्थ गनिमी काव्याच्या पद्धतीने शक्ती आणि युक्ती लढवून कोंडाजी पन्हाळ्यासारखा बलाढ्य अंगापिंडाचा गड घारीसारखी झडप घालून उचलू पाहात होता. हेच ते शिवशाह���चे अचानक छाप्याचे युद्धतंत्र पण तेही फार सावध बुद्धीने केले तरच यश पावते.\nकोंडाजी रायगडावरून तीनशे हशम (सैनिक) घेऊन त्याचदिवशी गडावरून निघाला. तेव्हा एक विलक्षण हृदयवेधी घटना घडली. कोंडाजी महाराजांना निरोपाचा मुजरा करून निघत असतानाच महाराजांनी त्याला थांबविले आणि त्याच्या उजव्या हातात सोन्याचे कडे घातले. तोही चपापला. पाहणारेही चपापलेच असतील. कारण अजून तर मोहिमेला सुरुवातही नाही अन् महाराज निघायच्या आधीच कोंडाजीला सोन्याचं कड घालताहेत\nयाचा काय अर्थ असावा महाराजांना नक्की असं वाटलं असावं का महाराजांना नक्की असं वाटलं असावं का मोहिमेच्या आधीच याचं कौतुक करावं. मला तान्हाजीचं कौतुक करता आलं नाही. बाजी पासलकरांचं , बाजी प्रभूंचं , मुरार बाजींचं , कावजी मल्हारचं , सूर्याजी काकडेचं अन् अशाच मुजरे करून कामगिऱ्यांवर गेलेल्या माझ्या जिवलगांचं कौतुक करायला मला मिळालं नाही. त्यांची साध्या कौतुकानं पाठ थोपटायलाही मिळाली नाही. म्हणून मोहिमेच्या आधीच या कोंडाजीचं कौतुक करून घ्यावं. इथेच महाराजांची मानसिकता इतिहासाला दिसून येते. युद्धधर्म अवघड आहे.\nभरोसा देता येत नाही. पण हा माझा कोंड्या पन्हाळा नक्की नक्की फत्ते करील. हरगीज फत्ते करील असा ठाम विश्वास महाराजांना वाटत होता. तीनशे गड्यांची पागा संगती घेऊन कोंडाजी निघाला. अण्णाजी दत्तो , मोत्याजी मामा , गणोजी हे ही कोंडाजीच्या सांगाती निघाले. कोंडाजी कोकणातूनच महाड , पोलादपूर , चिपळून , खेड अन् थेट राजापूर या मार्गाने निघाला. राजापुरास पोहोचला. तिथेच त्याने तळ टाकला. अगदी गुपचूप बिनबोभाट.\nकोंडाजीने राजापुरातून चोरट्या पावलांनी जाऊन पन्हाळ्याचा वेध घेतला. राजापूर ते पन्हाळा हे अंतर त्यामानाने आणि जंगली डोंगरी वाटाघाटांनी जरा जवळच. सुमारे ७० कि.मी.\nकोंडाजीने गुप्त हेरगिरीने पन्हाळ्याची अचूक माहिती मिळविण्यास सुरुवात केली. त्याने काय काय सोंग ढोंग केली ते इतिहासाला माहीत नाही. त्याने वाघ्यामुरळीचा जागर घातला की , शाहीर गोंधळी बनून गडावर प्रवेश मिळविला. की यल्लम्माचा जग जोगतिणीसारखा डोईवर घेतला की फकीर अवलिया बनून मोरपिसाचा कुंचा गडावरच्या विरह व्याकुळ हशमांच्या डोक्यावरून फिरवला ते माहीत नाही.\n‘ भेदे करोन ‘ पन्हाळगडाची लष्करी तबियत त्याने अचूक तपासली , यात मात्र शंका नाही. पन्हाळ्याची नाडी त्याला सापडली. गडाच्या दक्षिणेच्या बाजूनी त्याने कडा चढून गडात प्रवेश मिळविण्याचा बेत नक्की केला. ही जागा नेमकी कोणची हे बोट ठेवून आज सांगता येत नाही. पण पुसाटीचा बुरुज आणि तीन दरवाजा अन् अंधारबावडी याच्या दक्षिणांगाने असलेला कडा रातोरात चढून गडात शिरायचा बेत त्याने केला. बेत अर्थात काळोख्या मध्यरात्रीचा. यावेळी गडावर सुमारे दोन हजार शाही सैनिक होते. बाबूखान या नावाचा एक जबर तलवारीचा बहाद्दूर किल्लेदार होता.\nअन् अशा बंदोबस्त असलेल्या किल्ल्याचा नागे पंडित नावाचा सबनीस होता. कोंडाजीने चढाईचा मुहूर्त धरला फाल्गुन वद्य त्रयोदशी , मध्यरात्रीचा. (दि. ६ मार्च १६७३ ) राजापूरची तीनशे मावळ्यांची टोळी घेऊन , अंधारातून कोंडाजी रान तुडवीत पन्हाळ्यानजीक येऊन पोहोचला.\nफाल्गुन वद्य १३ ची ती काळोखी रात्र , सारी जमीन अन् अस्मान काळ्या काजळात बुडून गेले होते. कोंडाजीने आपल्या बरोबरच्या तीनशे सैनिकांपैकी फक्त साठ सैनिकच बाजूला काढले. अण्णाजी दत्तो यांनासुद्धा त्याने या साठात न घेता , दोनशेचाळीस मराठे हशम त्याने जागीच ठेवले. म्हणजे फक्त साठच लोकांच्यानिशी कोंडाजी पन्हाळ्यावर झडप घालणार होता की काय \nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांग�� विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला ���ाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nश���वचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2182", "date_download": "2019-12-06T16:03:30Z", "digest": "sha1:MO2DS3JC3377JQ5MCTRP2EHP4EZBVEWR", "length": 5309, "nlines": 81, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत निवृत्तिनाथांचे अभंग 3| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग 3 (Marathi)\nसंत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच \"ज्ञानेश्वरी\".\nगगन घोटींत उठि पृथ्वी सगळ...\nगगनींचा गगनीं तेज पूर्ण ध...\nनिरपेक्षता मन अनाक्षर मौन...\nअद्वैत अमरकंदु हा घडला \nजयामाजी दीक्षा हारपोनि जा...\nरसज्ञ रसाचार रसामाजी वसे ...\nअनंत रचना हारपती ब्रह्मां...\nव्याप्तरूपें थोर व्यापक अ...\nगगन घांस घोंटी सर्व ब्रह्...\nकारण परिसणा कामधाम नेम \nजेथें रूप रेखा नाहीं गुण ...\nगोत वित्त चित्त गोतासी अच...\nविश्वाचा चाळक सूत्रधारी ए...\nजाणोंन��� नेणते नेणत्या माग...\nगोत वित्त धन मनाचें उन्मन...\nमथनीं मथन मधुरता आपण \nमन निवटलें ज्ञान सांडवलें...\nअव्यक्त आकार अकारलें रूप ...\nनिरशून्य बिंबी आकार पाहता...\nपंचतत्त्व कळा सोविळी संपू...\nहिरण्यगर्भ माया अंडाकार छ...\nअनंत सृष्टि घटा अनंत नाम ...\nनित्य निर्गुण सदा असणें ग...\nनामरूपा गोडी ब्रह्मांडा ए...\nखुंटले साधन तुटलें बंधन \nनिकट वेल्हाळ नेणों मायाजा...\nरूप हें सावंळे भोगिताती ड...\nभरतें ना रितें आपण वसतें ...\nन देखों सादृश्य हारपे पैं...\nनाहीं त्या आचारु सोंविळ...\nअजन्मा जन्मला अहंकार बुडा...\nपरेसि परता न कळे पैं शेषा...\nज्या रूपा कारणें वोळंगति ...\nन साहात दुजेपण आपणचि आत्म...\nन साधे योगी न संपडे जगीं ...\nभावयुक्त भजतां हरी पावे प...\nउफराटी माळ उफराटें ध्यान ...\nविस्तार विश्वाचा विवेकें ...\nतारक प्रसिद्ध तीर्थ तें अ...\nआगम निगमा बोलतां वैखरी \nअष्टांग सांधनें साधिती पव...\nअंधारिये रातीं उगवे हा गभ...\nदुभिले द्विजकुळी आलें पैं...\nविश्वीं विश्वपती असे पैं ...\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mhnmk.com/NMK", "date_download": "2019-12-06T15:05:27Z", "digest": "sha1:7NTVBTR4CAJR3W6SPVDMQO6EISCUOYL3", "length": 10206, "nlines": 78, "source_domain": "mhnmk.com", "title": "NMK Jobs Information News Updates - mh nmk", "raw_content": "\nसर्व जाहीराती एकाच ठिकाणी NMK :\n☞ दिल्ली येथील मुद्रण संचालनालयात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण २६ जागा ( www.nmk.co.in on 6 Dec, 2019)\n☞ नाशिक येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २५ जागा ( www.nmk.co.in on 5 Dec, 2019)\n☞ केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक कमांडंट पदांच्या एकूण २३ जागा ( www.nmk.co.in on 5 Dec, 2019)\n☞ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विविध पदांच्या परीक्षेचा निकाल उपलब्ध ( www.nmk.co.in on 5 Dec, 2019)\n☞ एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड सहयोगी पदांच्या परीक्षेचा निकाल उपलब्ध ( www.nmk.co.in on 5 Dec, 2019)\n☞ यवतमाळ येथील महावितरण कंपनीत विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या ३० जागा ( www.nmk.co.in on 5 Dec, 2019)\n☞ नागपूर येथील महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११८ जागा ( www.nmk.co.in on 5 Dec, 2019)\n☞ देवा जाधवर यांच्या आगामी जिल्हानिहाय मोफत कार्यशाळेचे वेळापत्रक जाहीर ( www.nmk.co.in on 5 Dec, 2019)\n☞ पुणे येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा ( www.nmk.co.in on 5 Dec, 2019)\n☞ पणजी येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ५ जागा ( www.nmk.co.in on 5 Dec, 2019)\n☞ भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ३५८५ जागा ( www.nmk.co.in on 3 Dec, 2019)\n☞ वर्धा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात विविध पदांच्या एकूण ५ जागा ( www.nmk.co.in on 3 Dec, 2019)\n☞ भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या ९ जागा ( www.nmk.co.in on 3 Dec, 2019)\n☞ महापोर्टल बंद करून परीक्षेतील गैरव्यवहाराची चौकशी करावी- सचिन ढवळे सर ( www.nmk.co.in on 3 Dec, 2019)\n☞ उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा ( www.nmk.co.in on 3 Dec, 2019)\n☞ जळगाव राज्य राखीव पोलीस बल मध्ये पोलीस शिपाई पदांच्या एकूण २५० जागा ( www.nmk.co.in on 30 Nov, 2019)\n☞ नागपूर राज्य राखीव पोलीस बल मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या ११७ जागा ( www.nmk.co.in on 30 Nov, 2019)\n☞ बृहन्मुंबई पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदांच्या १५६ जागा ( www.nmk.co.in on 30 Nov, 2019)\n☞ वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदांच्या ३७ जागा ( www.nmk.co.in on 30 Nov, 2019)\n☞ अकोला राज्य राखीव पोलीस बलात सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या १७६ जागा ( www.nmk.co.in on 30 Nov, 2019)\n☞ नवी मुंबई राज्य राखीव पोलीस बल मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई पदांच्या २७ जागा ( www.nmk.co.in on 30 Nov, 2019)\n☞ उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण ३३ जागा ( www.nmk.co.in on 30 Nov, 2019)\n☞ रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई चालक पदांच्या ४४ जागा ( www.nmk.co.in on 30 Nov, 2019)\n☞ भारतीय डाक (तामिळनाडू) विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २३१ जागा ( www.nmk.co.in on 28 Nov, 2019)\n☞ सांगली जिल्हयात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७ जागा ( www.nmk.co.in on 28 Nov, 2019)\n☞ मालेगाव महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७९१ जागा ( www.nmk.co.in on 28 Nov, 2019)\n☞ हिंदुस्तान इन्सेक्टिसाइड्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा ( www.nmk.co.in on 28 Nov, 2019)\n☞ बृहमुंबई महानगरपलिकेने भरती रद्द केल्यानंतरही अभियंत्यांच्या परीक्षा घेतल्या\n☞ आयबीपीएस-लिपिक (१२०७५ पदे) सामाईक पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध ( www.nmk.co.in on 27 Nov, 2019)\n☞ राज्य राखीव पोलीस बलात लवकरच सशस्त्र पोलीस शिपाई पदांची भरती होणार ( www.nmk.co.in on 27 Nov, 2019)\n☞ अमरावती येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११ जागा ( www.nmk.co.in on 27 Nov, 2019)\n☞ भारतीय रेल्वे बोर्डाच्या उत्तर-पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ११०४ जागा ( www.nmk.co.in on 27 Nov, 2019)\n☞ मुंबई ��ेथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २४ जागा ( www.nmk.co.in on 25 Nov, 2019)\n☞ पुणे येथील राष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ९ जागा ( www.nmk.co.in on 25 Nov, 2019)\n☞ भारतीय हवाई दलाच्या एअर फोर्स मध्ये २४९ प्रवेशाकरिता सामान्य प्रवेश परीक्षा ( www.nmk.co.in on 25 Nov, 2019)\n☞ पोलीस भरती १००% लेखी परीक्षा तयारी करण्यासाठी निवासी शिबीर उपलब्ध ( www.nmk.co.in on 25 Nov, 2019)\nMahanews NMK Updates Get Online SarkariJobs - सरकारी नौकरी जाहिराती, PrivateJobs - खाजगी नौकरी जाहिराती, Central Govt Jobs - केंद्र-शासित नौकरी जाहिराती, AdmitCards - प्रवेशपत्र सुचना, News Results - ताज्या बातम्या निकाल, Marathi Old Exam online Practice Mock Test - ऑनलाईन अभ्यासिका चालु घडामोडी, Marathi gk - सामान्य ज्ञान लेख विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show/2183", "date_download": "2019-12-06T16:31:36Z", "digest": "sha1:VZPCOUO5PA5JK4C5MKWLCODSFD4EXJD3", "length": 5812, "nlines": 88, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत निवृत्तिनाथांचे अभंग 4| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nसंत निवृत्तिनाथांचे अभंग 4 (Marathi)\nसंत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच \"ज्ञानेश्वरी\".\nचिंतितां साधक मनासि ना कळ...\nनिज लक्षाचें लक्ष हरपलें ...\nअनंतरूप देव अनंत आपण \nजेथें न रिघे ठाव लक्षितां...\nमी पणे सगळा वेदु हरपला \nहरिदास संगे हरिदास खेळे \nसोपान संवगडा स्वानंद ज्ञा...\nवोळलें दुभतें सर्वांसि पु...\nधन्य हा खेचर धन्य हा सोपा...\nकमळाच्या स्कंधी गुणी गुढा...\nगयनी गव्हार कृपेचा उद्धार...\nशांति क्षमा दया सर्वभावें...\nप्रकृतीचा पैठा कल्पना माज...\nकांसवीचीं पिलीं करुणा भाक...\nचेतवि चेतवि सावधान जिवीं ...\nसुमनाची लता वृक्षीं उपजली...\nछेदियेला वृक्ष तुटलें तें...\nविस्तार हरिचा चराचर जालें...\nतुटलें पडळ भेटलें केवळ \nमारुनि कल्पना निवडिलें सा...\nआमचा साचार आमचा विचार \nसर्वांघटी वसे तो आम्हां प...\nमाता पिता नाहीं बंधु बोध ...\nआम्हां जप नाम गुरुखूण सम ...\nआम्हां हेंचि थोर सद्‌गुरु...\nचराचरीं हरि गुरुमुखें खरा...\nनव्हें तें पोसणें नव्हे त...\nसाकार निराकार ब्रह्मीचे व...\nप्राकृत संस्कृत एकचि मथीत...\nसार निःसार निवडूनि टाकीन ...\nपृथ्वी श्रीराम आकाश हें ध...\nहरिविण न दिसे जनवन आम्हा ...\nस्वरूप साजणी ��िद्रिस्त नि...\nमनाची वासना मनेंचि नेमावी...\nएक देव आहे हा भाव पैं स...\nदिननिशीं नाहीं अवघा दीपक ...\nद्वैताचीये प्रभे नसोन उरल...\nनिजतेज बीज नाठवे हा देह \nश्यामाची श्याम सेजवरी करी...\nनेणो पैं द्वैत अवघेंचि अद...\nम्हणवितो नंदाचा बाळ यशोदे...\nअनंत ब्रह्मांडें अनंत रचन...\nसप्त पाताळें एकवीस स्वर्ग...\nबुद्धि बोध नाहीं क्षमारूप...\nव्योमामाजि तारा असंख्य लो...\nखुंटलें तें मन तोडियेली ग...\nसौजन्य समाधान सर्व जनार्द...\nमातेचें बाळक पित्याचें जन...\nविश्रामीचा श्रम आश्रम पैं...\nचातकाचें ध्यान मेघाचें जी...\nसाधक बाधक न बाधी जनक \nत्रैलोक्य पावन जनीं जनार्...\nप्रपंच टवाळ वृक्षाचें फळ ...\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ९ वा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/647/%E0%A4%B9%E0%A5%8B,_%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%85", "date_download": "2019-12-06T15:19:58Z", "digest": "sha1:EPEVNU6PNHPK4ESXLN4VPGCX2J7AY2C4", "length": 8261, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nहो, आम्हाला शेतकऱ्यांची कर्जमाफी मागण्याचा नैतिक अधिकार आहे – सुनिल तटकरे\nचिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे संघर्षयात्रेदरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी सरकारच्या भोंगळ कारभारावर लक्ष्य साधले. युपीए सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले, त्यांना वेळप्रसंगी कर्जमाफीही देण्यात आली, त्यामुळे त्यांच्यासाठी कर्जमाफी मागण्याचा आम्हाला पूर्णपणे नैतिक अधिकार आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करताना उद्धव ठाकरेंच्या दुटप्पी भूमिकेवर तटकरे यांनी येथे बोलताना टीका केली.\nयावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेस पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी खा. निलेश राणे, राजेश टोपे, भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, भाई जगताप, जोगेंद्र कवाडे, सुनिल केदार व अन्य नेते उपस्थित होते.\nशेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा दुसऱ्या दिवशी से��ाग्रा ...\nशेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधकांनी काढलेली संघर्षयात्रा आज दुसऱ्या दिवशी सेवाग्राम येथे पोहोचली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम येथील आश्रमाला भेट देऊन त्यांचे स्मरण आमदारांनी केले. महात्मा गांधींच्या विचाराने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला एक वेगळी दिशा दिली. अनेक पिढ्या येतील आणि जातील पण गांधीजींचे विचार या देशाला नेहमीच मार्गदर्शन करतील. त्यामुळे आश्रमाला भेट देऊन, त्यांच्या विचारांचे स्मरण करून पुढच्या संघर्षासाठी संघर्षयात्रा वाटचाल करणार असल्याचे आ. जितेंद्र आव्हाड य ...\nचिपळूण नगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या विकास कामांवर जनता पुन्हा पक्षाच्या हातात सत्ता देईल ...\nचिपळूण नगरपालिकेच्या हद्दीत झालेल्या विकास कामांवर जनता पुन्हा पक्षाच्या हातात सत्ता देईल असा विश्वास व्यक्त करून चिपळूण शहराचा कायापालट करू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली. यावेळी रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, तालुकाध्यक्ष जयेंद्र खताते, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष दादासाहेब साळवी, चिपळूणच्या सभापती स्नेहा मेत्री, विद्यमान नगराध्यक्ष सावित्रीबाई होमकळस, शौकत भाई मुकादम, अजमल पटेल, अशोकराव कदम, सुरू शेठ खेतळे, ...\nशेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष संपणार नाही - सुनिल तटकरे ...\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्षयात्रेचा आज सिंधुदुर्ग येथे समारोप होणार आहे. तत्पूर्वी रत्नागिरी येथे विरोधकांनी पत्रकारांशी संवाद साधला. हे सरकार आल्यापासून कोकणातील भात शेती उत्पादक उद्ध्वस्त झाला आहे व काजू, आंब्यासारख्या महत्त्वाच्या पिकांकडेही सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. तसेच, मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित असून दरवर् ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/aarogya/want-to-avoid-pottery-these-things-are-far-from-these-are-the-solutions", "date_download": "2019-12-06T16:39:42Z", "digest": "sha1:CILNSKZ5OHXKI47NYQ2KN2SDEB4KMUJU", "length": 18541, "nlines": 158, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | मूतखडा टाळायचाय ? 'या' पदार्थां��ासून रहा दूर, 'हे' आहेत उपाय", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\n 'या' पदार्थांपासून रहा दूर, 'हे' आहेत उपाय\n, खडा होऊच नये यासाठी काय खावे अन्‌ काय खाऊ नये\nमूतखडा हा सर्वसाधारणपणे तीव्र वेदना देणारा आजार आहे. काही वेळा वेदना होत नाहीत, पण मूतखड्यामुळे होणाऱ्या अन्य त्रासाला सामोरे जावे लागते. मूतखड्याचा असह्य त्रास थांबण्यासाठी काही वेळा शस्त्रक्रिया करावी लागते. मात्र, पुन्हा-पुन्हा मूतखडा होऊ नये, यासाठी औषधे अधिक गुणकारी असतात. आपल्या आसपास पाहिले तरी साधारण पाच टक्के लोकांना मूतखड्याचा त्रास कधी ना कधी झाल्याचे लक्षात येईल. यापैकी पन्नास टक्के लोकांना एखाद्या-दुसऱ्या वेळी त्रास झालेला असतो. पण पन्नास टक्के रुग्णांमध्ये हे खडे पुन्हा पुन्हा निर्माण होतात. आपल्या मनात अनेक शंका असतील. उदा. मूतखडा म्हणजे काय कसा असतो मूतखडा त्याचे प्रकार असतात का तो औषधाने विरघळतो की शस्त्रक्रिया करावीच लागते तो औषधाने विरघळतो की शस्त्रक्रिया करावीच लागते खडा होऊच नये यासाठी काय खावे अन्‌ काय खाऊ नये\nकिडनीस्टोनचा त्रास असणार्‍यांनी आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचे आहे. मुबलक आणि शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी न पिणं हे किडनीस्टोनचा त्रास होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. किडनीस्टोनच्या रूग्णांनी भाज्यांमध्ये, फळभाज्यांमध्ये अधिक बीया असलेल्या भाज्यांचा समावेश करणं टाळावे. यामुळेदेखील किडनीस्टोनचा त्रास वाढू शकतो.\nभेंडी, टोमॅटो अशा भाज्यांचा वरचेवर आहारात समावेश करत असाल तर तो टाळा. अशा भाज्यांचा आहारात समावेश करायचा झाल्यास बीया काढून इतर भाग आहारात समाविष्ट करू शकता. भाज्यांप्रमाणेच पेरू, डाळिंबचा आहारात समावेश करताना काळजी घ्या. वैद्यांच्या सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करावा.\nआपल्यापैकी अनेकांना मुतखड्याचा त्रास असतो. किडनीमध्ये खनिज क्षार जमा झाल्याने मुतखडे निर्माण होतात. बहुतांशवेळा किडनी स्टोन्स हे कॅल्शियम पासून बनलेले आढळतात. तसेच युरीक एसिड आणि ऑक्सॅलेटपासूनही किडनी स्टोन्स बनतात. हे खडे किडनीमधून युरेटर नामक संकिर्ण नळीद्वारे मुत्राशयात येत असतात. मुतखड्याचा आकार लहान असल्यास लघवीवाटे सहजतेणे बाहेर पडू शकतो. मात्��� अधिक मोठ्या आकाराचा खडा मुत्रवाहीनीमध्ये अडकतो. मुतखडा मूत्रवाहिनीत अडकल्याने मूत्राच्यामार्गात अडथळा निर्माण होतो तेव्हा अधिक वेदना होऊ लागतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.\nमूतखडा लक्षणे : अनेकवेळा कोणत्याही लक्षणाशिवाय किडनीतील लहान असणारे खडे आकाराने मोठे बनतात. जेव्हा किडनीतील खडे मुत्राच्या प्रवाहाबरोबर युरेटर मधून मुत्राशयात येत असतात त्यावेळी तीव्र वेदना होतात. वेदना ज्या बाजूला मुतखडा असेल त्या बाजूला पाठीत, पोटात किंवा ओटीपोटात वेदना होतात.\nमुतखडा होण्याची ही आहेत कारणे\n- शरीरातील खनिजे, क्षार, युरिक एसिड यांच्या चयापचय संबंधी विकृतीमुळे आणि लघवीचे प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.\n- ‎कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे.\n- ‎लघवीचे प्रमाण कमी झाल्याने मुतखडा तयार करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढल्याने मुतखडा तयार होतो.\n-‎ विहीर किंवा बोरवेलचे पाणी कायम पिल्यामुळे.\n- ‎लघवी बराच वेळ मुत्राशयात रोखून ठेवण्याच्या सवयीमुळे.\n- ‎लघवीतील जिवाणू संक्रमनामुळे (बॅक्टेरियल इन्फेक्शनममुळे).\n- ‎तसेच अनुवंशिक कारणांमुळेही मुतखड्याचा त्रास होऊ शकतो.\nमुतखड्यांचा किडणींवर हा परिणाम होतो\nमुतखड्यांमुळे लघवीच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किडणीत तयार झालेली लघवी ही मुत्रमार्गातून सरळ खाली जाऊ शकत नाही आणि त्यामुळे किडणीवर ताण येतो व किडणी फुगते.\nजर या मुतखड्यावर योग्यवेळी योग्य उपचार झाले नाहीत तर दीर्घकाळ फुगून राहीलेली किडणी हळूहळू कमजोर होऊ लागते आणि नंतर काम करणे पूर्ण बंद करते. त्यामुळे किडनी फेल्युअर किंवा किडणी निकामी होण्याचा धोका असतो.\nयाशिवाय किडन्यांमध्ये इन्फेक्शन होणे, युरिनरी फिस्टुला निर्माण होणे यासारखा त्रास मुतखड्यांमुळे होऊ शकतो.\nमूतखडा होऊ नये म्हणून हे आहेत उपाय\n- भरपूर पाणी प्यावे. दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक असते.\n- ‎दररोज किमान 2 लिटर लघवी बाहेर टाकली गेली पाहिजे.\n- ‎मधुमेह असल्यास ब्लड शुगर नियंत्रित ठेवा.\n- ‎उच्चरक्तदाब असल्यास त्यावर नियंत्रण ठेवा.\n- ‎लघवी कधीही अडवून धरू नये. दोन तासापेक्षा जास्त काळ एकाच ठिकाणी बसून राहू नये.\n- ‎आहारातील मिठाचे प्रमाण कमी करावे. 4 ग्रॅम (एक चमचा) पेक्षा अधिक मिठाचा वापर आहारात असू नये.\n- ‎वजन आटोक्यात ठेवा.\n- ‎शीतपेये, अतितेलकट पदार्थ, आंबट, खारट पदार्थ, पापड, लोणची, वेफर्स, खाण्याचा सोडा असलेले पदार्थ, टोमॅटोच्या बिया, वांगी, वाटाणा, फ्लॉवर, कोबी खाणे टाळावे. मांसाहार, अंडी प्रमाणातच करावा.\n- ‎हिरव्या पालेभाज्यांचा अधिक समावेश असावा, शहाळ्याचे पाणी, केळी, मनुका, कुळथाची आमटी आहारात असावी.\n- ‎मुतखड्याच्या रुग्णांनी योग्य काळजी घेतली नाही तर पुन्हा मुतखडा होण्याचे प्रमाण अधिक असते. एकदा मुतखडा झाला असल्यास पुन्हा होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णाने योग्य आहार आणि काळजी घेणे आवश्यक असते. यासाठी डॉक्टरांकडून नियमित तपासणी व उपचार करून घ्यावेत.\nचांद्रयान-2 उद्या अंतराळात झेपावणार, श्रीहरिकोट्यातून होणार प्रक्षेपण\nमला जनतेसाठी काम करायचं आहे, श्रेयासाठी नाही\", पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला\nकेळी खाण्यापूर्वी 'या' 10 गोष्टी नक्की जाणून घ्या, अन्यथा तुम्ही...\nहिवाळ्यात 'ही' भाजी मधुमेह, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, तसेच...\n'या' 4 सुपरफूड्समुळे रक्ताभिसरण प्रक्रिया होईल सुरळीत, हृदयरोगही राहिल दूर\nआईच्या पोटात बाळाला विषाणूंचा धोका वाढतोय\nमेथी मधुमेह-कोलेस्टेरॉल-पोटदुखीसाठी रामबाण उपाय आहे या सुपरफूड्सचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nजागतिक एड्स दिन का साजरा केला जातो, वाचा एका क्लिकवर\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/175-crore-rupees-donation-to-cm-relief-fund---happy-wishes-from-all-over-the-country-on-the-birth-anniversary-of-chief-minister-devendra-fadnavis", "date_download": "2019-12-06T16:51:39Z", "digest": "sha1:SKKUCQY3OMUFIOD4HIC62SNHBASCFT5E", "length": 12099, "nlines": 143, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | मुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\nमुख्यमंत्री सहायता निधीला 1.७५ कोटी रूपयांच्या देणग्या - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव\n आपला वाढदिवस कुणीही साजरा करू नये आणि शक्य तितकी मदत गरिबांच्या उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला द्यावी, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाचा सन्मान राखत विविध संस्था आणि व्यक्तींनी सुमारे 1.75 कोटी रूपयांच्या देणग्या मुख्यमंत्री सहायता निधीला दिल्या आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.\nदरम्यान, आज दिवसभरात अनेक मान्यवरांनी संदेशाद्वारे तसेच दूरध्वनी करून मुख्यमंत्र्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती राम नाथ कोविंद,पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, कार्याध्यक्ष जे.पी. नड्डा, वित्तमंत्री निर्मला सीतारामन, माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, केंद्रीय मंत्री राजनाथसिंह, नितीन गडकरी, पियुष गोयल, डॉ. हर्ष वर्धन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री मनिषा कोईराला, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच इतरही विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांचा समावेश आहे.\nराष्ट्रपती राम नाथ कोवि��द\nगृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह\nमाजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज\nगोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत\nमहाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव तसेच इतरही विविध राज्यांचे राज्यपाल व मुख्यमंत्री\nविधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर\nनवी मुंबईतील महापे मिलेनियम बिझनेस पार्कमध्ये होणार ‘महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पा’चे मुख्यालय\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\n सहा तहसिलदारांनी केली कारवाई, 21 जेसीबी 7 पाेकलॅन्डसह ट्रँक्टर डंपरही ताब्यात\nपुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी दिलीप वळसे पाटील की...\n हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर\nभुसुरुंग स्फोटप्रकरणी दोषारोपपत्र दाखल\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/marathwada-special/the-beggar-in-the-stone-showed-richness-of-mind-assisted-two-thousand-to-the-afflicted", "date_download": "2019-12-06T16:34:50Z", "digest": "sha1:ESB5TVZB2WWHH3TAQZRQQUJX42PG24M6", "length": 10531, "nlines": 129, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | पाथरीत भीक-याने दाखवली मनाची श्रीमंती, पुरग्रस्तांना केली दोन हजारांची मदत", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nपाथरीत भीक-याने दाखवली मनाची श्रीमंती, पुरग्रस्तांना केली दोन हजारांची मदत\nअवलियाची दानत पाहून मदत मागणारे ही आवाक झाले\nपरभणी | ज्या माणसांमुळे माझा आणि माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह चालतो. आज तीच माणसं संकटात असतांना मी त्यांना मदत करणे माझे कर्तव्य समजतो असे म्हणत, दोन्ही पायांनी अपंग असलेले विठ्ठल नगरातील शेख रोशन शेख यांनी पुरग्रस्तांना 2हजार रूपयांची मदत केली आहे. उमर हे सायकल रिक्शातुन पाथरी शहरात एक-दोन रुपये भिक मागून आपला उदरनिर्वाह चालवतात. या अवलियाची दानत पाहून मदत मागणारे ही आवाक झाले.\nसांगली, कोल्हापूर, क-हाड भागात कृष्णा, वारणा आणि पंचगंगेमुळे या दोन्ही जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे हाहाकार उडाला असून लाखो लोक बेघर झाल्याने या लोकांना मदत देण्यासाठी मंगळवार दि. १३ रोजी पाथरी शहरातून मदत फेरी काढण्यात आली. श्रीराम मंदिरापासून सुरू झालेल्या मदत फेरीत शहरातील नामवंत मंडळी सहभागी झाली होती. या वेळी धान्यासह रोख रक्कम पुरग्रस्तांना मदत म्हणून देण्यासाठी अनेक हात पुढे येता होते. एका ठिकाणी कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी गवताचे गाठोडे घेऊन बसलेली म्हातारी आई पुढे सरसावली. काही रुपयांची मदत तीने या मदत पेटीत टाकली. शहरातील लहान-लहान व्यवसाईक मदतीसाठी पुढे येताना दिसले. तर माता भगीनी धान्याच्या स्वरुपात मदत देत होत्या. पाथरी तालुक्याच्या ग्रामीण भागात ही दुष्काळ असतांना नागरीक पुढे येत असून गावांगावात धान्य आणि रोख रकमा जमा करत आहेत. ही सर्व मदत धान्याच्या रुपात थेट पुरग्रस्त भागात स्वयंसेवकांसह पोहचवणार असल्याचे मदत फेरीतील पाथरीकरांनी सांगितले.\nसोयगाव धारकुंड येथील धबधब्यावर सेल्फी घेण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू\nनेहमी त्रास देणाऱ्या गुंडाची जमावाने केली हत्या\nसंत एकनाथ रंगमंदिराचे काम संथ गतीने चालू असल्याने अभिनेते प्रशांत दामलेंनी व्यक्त केली नाराजी\n भाग्य नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालेगाव रोडवर पोलीस चौकीचे उदघाटन\nमंजरथ गावाला बस सुरू करून आमदार ���ोळंके यांनी दिला सुखद धक्का\nपेयजल योजनेच्या बारा हजार कोटी रुपयांच्या योजनांना स्थगिती ही दुर्दैवी बाब - बबनराव लोणीकर\nनिलंगा तालुक्यातील गौर मसलगा येथे मोठा अपघात दोन जागीच ठार\nकन्नड तालुक्यातील सुमारे 25 जिल्हा परिषद शाळांना लागणार टाळे\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद करव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/suicide-attempt-lady-professor-234456", "date_download": "2019-12-06T15:41:43Z", "digest": "sha1:A5SS5NUKPPHYUFK3CEKKZDMVTLTMQ2VE", "length": 15780, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्राध्यापिकेने 'यामुळे' केला आत्महत्येचा प्रयत्न! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nप्राध्यापिकेने 'यामुळे' केला आत्महत्येचा प्रयत्न\nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\nपोलिस निरीक्षकांनी दमदाटी केल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख; खासगी रुग्णालयात उपचार सुरु\nसोलापूर, ता. 12 : पती आणि त्याच्या प्रियसीच्या त्रासाला कंटाळून जुळे सोलापुरातील प्राध्यापिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्रिवेणी सचिन चाबुकस्वार (वय 32, रा. जानकीनगर, जुळे सोलापूर) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या प्राध्यापिकेचे नाव आहे. याप्रकरणात पतीवर कारवाईची मागणी केल्यानंतर विजापूर नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास काळे यांच्याकडून दमदाटी झाल्याचा उल्लेख चाबुकस्वार यांनी चिठ्ठीमध्ये केला आहे.\nमंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्रिवेणी चाबुकस्वार यांनी राहत्या घरी पतीच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केले. त्यानंतर त्रास होऊ लागल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्रिवेणी चाबुकस्वार यांनी चिठ्ठी लिहिली आहेत. या चिठ्ठीमध्ये पोलिस निरीक्षक काळे यांनी दमदाटी केल्याचा उल्लेख केला आहे.\n\"पतीचे बाहेर दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. 11 नोव्हेंबर रोजी पोलिस निरीक्षक कैलास काळे यांनी फोन करून मला चौकशीसाठी बोलावले. मुलाची तब्येत ठीक नसल्यामुळे मी चौकीला गेले नाही. आई-वडिलांना पाठविले. काळे यांनी आई-वडीलांना अपशब्द वापरले. काळे यांनी माझे कधीच ऐकून घेतले नाही. माझ्या आई-वडिलांना आत घालण्याची धमकी दिली. रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून मी माझे जिवन संपवू इच्छिते.' दरम्यान, चाबुकस्वार यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे त्यांचे वडील माजी सैनिक बाबासाहेब कांबळे सांगितले.\nत्रिवेणी चाबुकस्वार आणि त्यांच्या पतीचे पटत नाही. पतीचे बाहेर महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्या तक्रारीवरून पतीवर आधीच गुन्हा दाखल केला आहे.\nमाझी मुलगी त्रिवेणी चाबुकस्वार हिचा पतीकडून आणि त्याच्या प्रेयसीकडून छळ होत आहे. याबाबत पोलिसात तक्रार करूनही अपेक्षीत दखल घेतली जात नाही. उलट आम्हालाच दमदाटी केली जाते. याबाबत आम्ही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे दाद मागणार आहोत. एका माजी सैनिकाची ही अवस्था असेल तर सामान्य नागरिकांना किती अडचणी येतील असतील.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिक्रापूर पोलिसांनी \"पुणे'ला दिला न्याय\nशिक्रापूर (पुणे) : \"वाचून दाखवा आणि एक लाख ते एक कोटीचे बक्षीस मिळवा' या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजची दखल शिक्रापूर पोलिसांनी घेतली. रस्ता...\nपोस्ट केलेला व्हिडीओ पाहुन ते धावले अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी\nऔरंगाबाद - अपघात झाला की जखमींची तात्काळ मदत करणे हा माणुसकीचा धर्म, पण मदत मागुनही मदतीऐवजी त्याच अपघाताचे व्हिडीओचित्रण करुन वॉटसऍपवर व्हायरल करणे...\n#hyderabadencounter : बलात्कार, हत्या ते चकमक; कधी काय घडलं\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेला शहांची पहिल्याच दिवशी उपस्थिती; मोदीही येणार\nपुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून...\nप्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली\nसोलापूर : \"घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', \"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', \"जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/laptops/hcl-ae2v0156n-notebook-3rd-gen-intel-core-i5-4gb-ram-500-gb-hdd-156-inches-dos-titanium-black-price-pbXFlN.html", "date_download": "2019-12-06T16:07:58Z", "digest": "sha1:7C5ZWIZHPMEUNJ7VQIDS3ANDNGLBBHPX", "length": 13260, "nlines": 276, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "हसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nहसाल मी आयकॉन ऐ२व०१५६न\nहसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक\nहसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस ड���स टायटॅनियम ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nहसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक\nवरील टेबल मध्ये हसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक किंमत ## आहे.\nहसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक नवीनतम किंमत Oct 23, 2019वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nहसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया हसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nहसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nहसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक वैशिष्ट्य\nप्रोसेसर कैचे 3 MB\nप्रोसेसर क्लॉक स्पीड 3.2 GHz\nप्रोसेसर गेनेशन 3rd Gen\nस्क्रीन सिझे 15.6 Inches\nस्क्रीन रेसोलुशन 1366x768 Pixels\nएक्सपांडबाळे मेमरी 8 GB\nरॅम उपग्रदाबले 8 GB\nहद्द कॅपॅसिटी 500 GB\nसंसद कॅपॅसिटी 0 GB\nसिस्टिम रचिटकतुरे 64 Bit\nओस रचिटकतुरे 64 Bit\nलॅपटॉप वेइगत 2 kg\nग्राफिक्स मेमरी तुपे Intel HD Graphics 4000\nग्राफिक्स मेमरी कॅपॅसिटी 2GB\nलॅपटॉप कीबोर्ड Standard Keyboard\nबॅटरी बॅकअप Upto 5 hours\nरीड वरिते स्पीड 8x\n( 1 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\n( 9 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 58 पुनरावलोकने )\n( 46 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 21 पुनरावलोकने )\nहसाल ऐ२व०१५६न नोटबुक ३र्ड गेन इंटेल चोरे इ५ ४गब रॅम 500 गब हद्द 15 6 इंचेस डॉस टायटॅनियम ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/445348", "date_download": "2019-12-06T15:13:24Z", "digest": "sha1:4AWJJPQLCJ6RGCNULA4IJIJ6PZV3AHSH", "length": 4730, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ममता समर्थक इमामाने काढला पंतप्रधानांचे मुंडन करण्याचा फतवा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय » ममता समर्थक इमामाने काढला पंतप्रधानांचे मुंडन करण्याचा फतवा\nममता समर्थक इमामाने काढला पंतप्रधानांचे मुंडन करण्याचा फतवा\nतृणमूल काँग्रेसचे पाठिराखे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे समर्थक टीपू सुल्तान मशिदीचे शाही इमाम मौलाना नूरुर रहमान बरकती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात फतवा जारी केला. जो पंतप्रधानांचे मुंडन करेल त्याला 25 लाख रुपयांचे इनाम दिले जाईल असे प्रक्षोभक वक्तव्य त्यांनी केले. शाही इमाम फतवा जारी करत असताना तृणमूल खासदार इद्रिस अली देखील उपस्थित होते आणि त्यांनी टेबलावर थाप मारून त्याचे समर्थन केले. फतवा जारी करण्याबद्दल बोलताना बरकती यांनी पंतप्रधानांनी नोटाबंदीची घोषणा करून पाप केले असून हा फतवा त्याचीच शिक्षा असल्याचे म्हटले. ऑल इंडिया मायनॉरिटी फोरम आणि ऑल इंडिया मजलिस-ए-शूराच्या एका कार्यक्रमात हे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले. जो व्यक्ती हा फतवा अंमलात आणेल त्याला दोन्ही संघटना 25 लाख रुपयांचे इनाम देऊ असेही त्यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टिप्पणी करणारे भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांच्या विरोधात फतवा जारी करत त्यांना दगड मारावे असे बरकती यांनी सांगितले होते.\n‘उज्ज्वला’ लाभार्थींशी मोदींचा संवाद\nशेजारी राज्यांमध्ये घुसखोरीचे संकट\nभारतीय दुतावासांच्या इफ्तार पार्टीतील पाहूण्यांना धमक्या\nभारत पहिल्यांदाच करणार अंतरळात युद्धाभ्यास\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/220/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0_-_%E0%A4%B8", "date_download": "2019-12-06T16:18:17Z", "digest": "sha1:GNVGT5H6BE5LT7CDRQZ7NMHF2GTX65DD", "length": 11165, "nlines": 48, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nमराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता संसदेत मांडणार - सुप्रिया सुळे\nमराठवाड्यातील दुष्काळाची दाहकता आणि पाण्याच्या दुर्भिक्ष्याची भीषणता आपण संसदेत मांडणार आहोत, असे दुष्काळी स्थितीची पाहणी करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी सांगितले. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनासही ही बाब आणणार असल्याचे त्या म्हणाल्या. पैठण तालुक्यातील पाचोड आणि परिसरातील ४० गावांत पाण्याचा प्रश्न भीषण आहे. हा प्रश्न चर्चेतून नक्की सोडवू. मात्र प्रश्नाबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्यास सर्वांच्या खांद्याला खांदा लावून संघर्ष करू, असेही त्या म्हणाल्या. खासदार सुप्रिया सुळे यांचा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा नुकताच पार पडला. या दोन दिवसीय दौऱ्यात औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना सुळे यांनी भेट दिली, तसेच तेथील परिस्थिती जाणून घेतली. त्यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार विक्रम काळे, आमदार अमरसिंह पंडित, युवक प्रदेश उपाध्यक्ष निलेश राऊत तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी गांभीर्यपूर्वक या दौऱ्यात सहभाग घेतला. या दरम्यान त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर या भागातील विविध प्रकल्पांची पाहणीही केली.\nस्व. अंकुशराव टोपे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुप्रिया सुळे यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. यानंतर औरंगाबादच्या रोटी कपडा बँकेला भेट दिली तसेच पैठणजवळील चित्ते नदी पुनर्निर्माण प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी केली.\nदौऱ्याला सुरुवात करताना माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मराठवाड्यातील बीअर कंपन्यांना पाणी द्यायचे की पिण्यासाठी पाणी द्यायचे, याचा प्राधान्यक्रम सरकारने ठरवावा, असा टोलाही खा. सुळे यांनी लगावला. “यापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्य��� तेव्हा तत्कालीन सरकारविरोधात कलम ३०२ चा गुन्हा दाखल करा, असे म्हणणारे आता सरकारमध्ये आहेत. आता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे, अशा वेळी सरकारची भूमिका काय असणार आहे” असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत न्यायालयाच्या सूचनेचे सरकारने पालन करावे - शंकरअण्णा धोंडगे ...\nशेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शेतकरी-शेतमजूर कृती समितीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत न्यायालयाने शेतकऱ्यांना पीक कर्जमाफी देण्यात यावी, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशाची सरकारने तात्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे अध्यक्ष व माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी केली आहे. औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.सततचा दुष्काळ आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी व शेतमजूरांना पेन ...\nअर्थसंकल्पातील फसवणुकीबद्दल जनतेचा सरकारच्या नावाने 'शिमगा' - धनंजय मुंडे ...\nराज्यात शिमग्याचा सण सुरू असून, दुष्काळग्रस्तांसह संपूर्ण जनता सरकारने अर्थसंकल्पात केलेल्या फसवणुकीबद्दल सरकारच्या नावाने शिमगा करत आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली. विधानपरिषदेतील अर्थसंकल्पावरील चर्चेला आज मुंडे यांच्या भाषणाने सुरूवात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनाच्या सुरुवातीला झालेले राज्यपालांचे भाषण, त्यावरील मुख्यमंत्र्यांचे उत्तर याचे प्रतिबिंब राज्याच्या अर्थसंकल्पात उमटणे अपेक्षित असताना या तिन्हीचा कुठेही ताळमेळ ...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्या ...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रयत्नांमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्कमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. शुल्कमाफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्यात जोरदार आंदोलने करण्यात आली होती. त्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. संग्राम कोते पाटील यांनी राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शुल्कमाफ ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/43430", "date_download": "2019-12-06T16:02:30Z", "digest": "sha1:PP2JEFX7KBVGGWS2Q4FG2FUUGXSRB6AC", "length": 16254, "nlines": 129, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरुचरित्र | गुरुचरित्र - अध्याय दहावा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगुरुचरित्र - अध्याय दहावा\n केवी जाहले परियेसा ॥१॥\nम्हणती श्रीपाद नाही गेले आणि म्हणती अवतार झाले आणि म्हणती अवतार झाले विस्तार करोनिया सगळे \nपाहे पा भार्गवराम देखा अद्यापवरी भूमिका त्याचेच एकी अनेक ॥५॥\nसर्वा ठायी वास आपण मूर्ति एक नारायण त्रिमूर्तीचे तीन गुण उत्पत्ती स्थिति आणि प्रलय ॥६॥\n कारण असे तयांचे ॥७॥\n याचा कवणा न कळे पार निधान तीर्थ कुरवपूर वसे तेथे गुरुमूर्ति ॥८॥\nजे जे चिंतावे भक्तजने ते ते पावे गुरुदर्शने ते ते पावे गुरुदर्शने श्रीगुरु वसावयाची स्थाने कामधेनु असे जाणा ॥९॥\n अपार असे सांगतो तुम्हा \n गुरुभक्ति वृथा नव्हे जाण सर्वथा न करी निर्वाण सर्वथा न करी निर्वाण पाहे वाट भक्तांची ॥११॥\n इहपरत्री सौख्य पावे ॥१२॥\nयाचि कारणे दृष्टान्ते तुज सांगेन ऐक वर्तले सहज सांगेन ऐक वर्तले सहज काश्यपगोत्री होता द्विज नाम तया वल्लभेश ॥१३॥\n उदीम करूनि उदर भरीत प्रतिसंवत्सरी यात्रेस येत \n उदीमा निघाला तो धनी नवस केला अतिगहनी \n इच्छाभोजन देईन म्हणे ॥१६॥\nजे जे ठायी जाय देखा अनंत संतोष पावे निका अनंत संतोष पावे निका शतगुणे लाभ झाला ऐका शतगुणे लाभ झाला ऐका \n यात्रेसि निघाला ते क्षणी वेचावया ब्राह्मणसंतर्पणी द्रव्य घेतले समागमे ॥१९॥\n तेही सांगते निघाले ॥२०॥\n एके दिवशी मार्गी रात्री जात असता मार्गस्थ ॥२१॥\n प्रतिवर्षी नेम असे ॥२२॥\n द्रव्य घेतले सकळिक ॥२३॥\nत्रिशूळ खट्‍वांग घेऊनि हाती उभा ठेला तस्करांपुढती \n एक तस्कर येऊनि विनविता कृपाळुवा जगन्नाथा निरपराधी आपण असे ॥२६॥\nनेणे याते वधितील म्हणोनि आलो आपण संगी होऊनि आलो आपण संगी होऊनि तू सर्वोत्तमा जाणसी मनी तू सर्वोत्तमा जाणसी मनी \n विप्रावरी प्रोक्षी म्हणे ॥२८॥\nमन लावूनि तया वेळा मंत्रोनि लाविती विभूती गळा मंत्रोनि लाविती विभूती गळा सजीव जाहला तात्काळा ऐक वत्सा ऐकचित्ते ॥२९॥\n राहिला तस्कर द्विजाजवळी ॥३०॥\n म्हणे तू माते का धरिलेसी कवणे वधिले तस्करासी म्हणोनि पुसे तया वेळी ॥३१॥\n आला होता एक तापसी जाहले अभिनव परियेसी वधिले तस्कर त्रिशूळे ॥३२॥\n विभूति लावूनि मग तूते सजीव केला तव देह ॥३३॥\nउभा होता आता जवळी अदृश्य जाहला तत्काळी न कळे कवण मुनि बळी तुझा प्राण रक्षिला ॥३४॥\n म्हणोनि आला ठाकोनिया ॥३५॥\n गेला यात्रेसी कुरवपुरा ॥३६॥\n पूजा करी श्रीपादुकांची ॥३७॥\n संशय न धरी तू मानसी श्रीपाद आहेती कुरवपुरासी \nपुढे अवतार असे होणे गुप्त असती याचि गुणे गुप्त असती याचि गुणे म्हणती अनंतरूप नारायण परिपूर्ण सर्वा ठायी ॥४०॥\nइति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे भक्तसंकटहरणं नाम दशमऽध्यायः ॥१०॥\nपारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nगुरूचरित्र - अध्याय पहिला\nगुरूचरित्र - अध्याय दुसरा\nगुरूचरित्र - अध्याय तिसरा\nगुरूचरित्र - अध्याय चौथा\nगुरूचरित्र - अध्याय पाचवा\nगुरूचरित्र - अध्याय सहावा\nगुरूचरित्र - अध्याय सातवा\nगुरुचरित्र - अध्याय आठवा\nगुरुचरित्र - अध्याय नववा\nगुरुचरित्र - अध्याय दहावा\nगुरुचरित्र - अध्याय अकरावा\nगुरुचरित्र - अध्याय बारावा\nगुरुचरित्र - अध्याय तेरावा\nगुरुचरित्र - अध्याय चौदावा\nगुरुचरित्र - अध्याय पंधरावा\nगुरुचरित्र - अध्याय सोळावा\nगुरुचरित्र - अध्याय सतरावा\nगुरुचरित्र - अध्याय अठरावा\nगुरुचरित्र - अध्याय एकोणीसावा\nगुरुचरित्र - अध्याय विसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकविसावा\nगुरूचरित्र - अध्याय बाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय तेविसावा\nगुरूचरित्र - अध्याय चोविसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचविसावा\nगुरूचरित्र - अध्याय सव्विसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nगुरुचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणतिसावा\nगुरूचरित्र - अध्याय तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय एकतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय बत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय तेहेतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय चौतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा\nगुरुचरित्र - अध्याय छत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय सदतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अडतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणचाळीसावा\nगुरुचरित्र - अध्याय चाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय चव्वेचा��ीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/670422", "date_download": "2019-12-06T15:13:47Z", "digest": "sha1:EVNXEQJEAVSS7HXCOC7QYHZYH2EKC6XN", "length": 18979, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राशिभविष्य - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » भविष्य » राशिभविष्य\n23 मार्चला राहू केतूचे राश्यांतर…. पूर्वार्ध\nबुध. दि. 13 ते 19 मार्च 2019\nयेत्या 23 मार्चला राहू त्याच्या उच्च असलेल्या मिथुन राशीत तर केतू धनू राशीत प्रवेश करील व आगामी दीड वर्षे तेथे त्याचे वास्तव्य असेल. राहू, केतू बदलाच्या तारखा वेगवेगळय़ा पंचांगात निरनिराळय़ा दिलेल्या आहेत. आकाशगंगेत प्रत्यक्षात न दिसणारे पण जबरदस्त अनुभव देणारे छेदनबिंदू म्हणजे राहू व केतू. प्रत्यक्षात हे ग्रह नाहीत, चंद्राची कक्षा व क्रांतीवृत्त छेदणारे व परस्परात 180 अंश अंतर असणारे हे दोन पातबिंदू आहेत. सर्व तऱहेची कपटकारस्थाने, क्षणार्धात होत्याचे नव्हते करणारा, आकाशातील विजेचा लोळ, सी.आय.डी., लोखंडावर चढणारा गंज, प्लास्टिक कारखाने सर्व प्रकारचे शाप, अफवा, खोटे व जीवघेणे मेसेजेस, वेडसरपणा या साऱयावर या राहुचा अंमल असतो. चांगल्यातले चांगले काम व वाईटातले वाईट काम तो मनुष्यप्राण्याकडून करवून घेतो. अमानुष बलात्कार, चोऱयामाऱया, मोठमोठे दरोडे, जत्रा-यात्रा अथवा यज्ञात दिले जाणारे मूक पशू, पक्ष्यांचे बळी व त्याचा शाप राहूच निर्माण करतो व त्याचे शापीत परिणाम भोगावयास लावतो. त्यातून कुणाची सुटका नाही. यासाठी या जत्रा-यात्रांवरच कायद्याने बंदी घातली तरच हे बळी देण्याचे प्रकार थांबतील. नाशिकजवळील सप्तश्रृंगी देवस्थान प्रशासनाने तर जे कुणी देवीच्या नावाने बळी देतील, त्यांच्यावर कायद्यानुसार अत्यंत कठोर कारवाई करण्याचा इशाराच दिला आहे. असा कायदा देशभर होण्याची गरज आहे. बळी देताना त्या प्राण्याचे होणारे हाल, अत्यंत प्रखर शाप निर्माण करतात. जे लोक असे बळी देण्यास सांगतात, त्यांचाच बळी दिला पाहिजे. यज्ञ करणारे काही याज्ञिकदेखील य��्ञात मुक्मया प्राण्यांची बळी देण्याची प्रथा आहे, असे सांगत असतात. अशा लोकांनी आपल्या मुलांचा बळी का देऊ नये हे पूर्ण चुकीचे, अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद केली तरच या बळी देण्याच्या प्रकारावर अंकुश बसेल. संपूर्ण जीवसृष्टी तसेच मानवी जीवनावर या राहुचा फार परिणाम होतो. कालसर्पयोग, भूतबाधा, पिशाच्चबाधा, मृतात्मे व पूर्वजांची अवकृपा दर्शविणाऱया या दोन बिंदूना ग्रहमालिकेत महत्त्वाचे स्थान आहे. पत्रिकेत ज्या स्थानी हे बिंदू पडतात तेथे काही तरी गडबड, गेंधळ व खळबळ निश्चितच माजवितात. राहू, केतू शुभ असतील तर राजयोगासारखे शुभ फळ देतात. अध्यात्मात उच्च प्रगती होण्यास सहाय्यक ठरतात. जगाचे कल्याण करणाऱया संत रामदास, गजानन महाराज, स्वामी समर्थ, संत ज्ञानेश्वर, टेंबेस्वामी, गोंदवलेकर महाराज, येशू, ख्रिस्त, संत बसवेश्वर, स्वामी विवेकानंद, छ. शिवाजी महाराज यासारख्या विभुती राहू बलवान असेल तरच जन्माला येतात व हे दोन्ही ग्रह अशुभ असतील तर जगणे नकोसे करतात. हालहाल होऊन मृत्यू आणतात व जगाला त्रास देणाऱया व्यक्ती जन्माला येतात. या दोन पातबिंदूंचे हे गुणधर्म पाहूनच ग्रहमालेत त्यांना ग्रहांचे स्थान देण्यात आलेले आहे. हे ग्रह माणसाला त्याच्या कर्माचे योग्य ते फळ देत असतात. वेळ येताच घमेंडीचा चुरा करतात. घराण्यातील बऱयावाईट कर्माचा हिशोब करून तो या जन्मात पाठविण्याचे कार्य हे दोन बिंदू करीत असतात.\nराहू तृतियात येत आहे. कितीही कडक व कपटी शत्रू असले तरी त्यांचे काही चालणार नाही. आर्थिक बाबतीत शुभ, पण भावंडांच्या बाबतीत अनिष्ट, त्यासाठी भावंडांची काळजी घ्यावी. सर्व काही सुरळीत चालले असताना अचानक संन्यास घ्यावासा वाटणे, घरदार सोडून दूर जावे लागणे, काही तरी प्रकरण अंगलट येणे, असे प्रकार आगामी दीड वर्षात घडतील.\nराहू धनस्थानी येत आहे. कितीही बुद्धिमान असलात तरी हातून चुका होतील. सासुरवाडीच्या लोकांसाठी हा राहू अशुभ. आर्थिक बाबतीत काळजी घ्यावी. कोठेही गुंतवणूक करताना जपावे लागेल. अचानक जिवावरचे संकटे येणे, श्वास अडकणे, चुकीची शस्त्रक्रिया, जिवावर बेतणे असे प्रकार आगामी दीड वर्षात घडतील.\nराहू तुमच्या राशीत येत आहे. सर्व बाबतीत अस्थिरता दिसून येईल. या राहुच्या कालखंडात निळे, काळे कपडे व वस्तू वापरू नयेत, पण गाडी वगैरे या रंगाची असेल तर वाहन जपून चाल���ा. शापीत योगाची सुरुवात होत आहे. वैवाहिक जीवनात अतिमहत्त्वाच्या घटना घडतील. आगामी दीड वर्षे त्या दृष्टीने महत्त्वाची ठरतील. सर्व बाबतीत काळजी घ्यावी.\nराहू अनिष्ट स्थानी येत आहे. झोपेचे विकार उद्भवतील. डोळय़ांची काळजी घ्या. कोर्ट केस व पोलीस प्रकरणे होणार नाहीत, यासाठी जपावे. या राहुच्या कालखंडात योगाभ्यास, त्राटक, शीर्षासन असे प्रकार करू नका. गुप्त शत्रुत्व, शारीरिक पीडा, मानसिक संभ्रम, करणीबाधा, वगैरेची शक्मयता राहील. आगामी दीड वर्षे हे ग्रहमान राहील. काळजीपूर्वक वागावे.\nराहू लाभात येत आहे. मोठय़ा प्रमाणात धनलाभ, परदेश प्रवास, मित्रमंडळींचे सहकार्य लाभेल. स्वत:ची वास्तू होईल. पिता व आजोबांच्या बाबतीत त्रासदायक. राहुच्या या कालखंडात जर मुलबाळ झाल्यास आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. वंशपरंपरेने हाती आलेल्या मालमत्तेसंदर्भात घोटाळे माजतील. राजयोग, आर्थिक स्थिती या बाबतीत चांगले अनुभव येतील.\nराहू दशमात राजयोगात येत आहे. नोकरी, व्यवसाय, धनलाभ, नोकरीत उच्च पद, राजकारणात प्रवेश, मान-सन्मान, प्रति÷sत वाढ होईल. पण वास्तुदोष निर्माण करणारे ग्रहमान आहे. कुणाही अनोळखी व्यक्तीला घरात प्रवेश देताना काळजी घ्या. करणीबाधा, शत्रुत्व यांची शक्मयता राहील. राहू चांगला असल्याने नोकरी व्यवसायात प्रगतीचे वारे दिसू लागेल. आगामी दीड वर्षे हे परिणाम राहतील.\nभाग्यात राहू येत आहे. नास्तिकता वाढेल. मान, आदर, प्रति÷ा यांना थकवा पोचण्याची शक्मयता आहे. त्यासाठी जपून रहा. अपमान, अनादर यांना सामोरे जावे लागेल. या राहुच्या कालखंडात जमिनीखाली पाण्याची टाकी बांधू नका. निळे व काळय़ा रंगाचे कपडे वापरू नयेत. कोर्टकचेऱया व खोटय़ा साक्षी, तंटेबखेडे यापासून दूर रहा. हे परिणाम आगामी दीड वर्षांपर्यंत टिकतील.\nबदलणारा राहू आठव्या स्थानी व केतू धनस्थानी येत आहे. आगामी दीड वर्षे तुम्ही सर्व तऱहेच्या बाधिक पीडा व विषारी अन्न व पदार्थापासून सांभाळावे. आर्थिक घोटाळे माजू शकतात. सर्व कामात अडथळे, भांडणतंटे, आजार, धनहानी, फसवणूक, अपघात, दुर्घटना असे प्रकार घडतील. त्यासाठी कोठेही गुंतवणूक करताना काळजी घ्या. वेळात वेळ काढून रोज अथवा राहुच्या नक्षत्रावर राहुचा जप करीत रहा. काहीही त्रास होणार नाही.\nराहु सप्तमस्थानी येत आहे. या योग आरोग्याच्या दृष्टीने चांगला नाही. अचानक नको त्य��� व्याधी निर्माण होतील. तसेच प्रति÷sलाही धोका होऊ शकेल. वैवाहिक जीवनात वादावादी, मतभेद, घटस्फोट, गैरसमज यांना थारा देऊ नका. चमत्कारीक घटना घडतील. या काळात राहुच्या स्तोत्राचे पाठ करा. काही अडचणी आल्या तरी त्यातून सुटका होईल. दीड वर्षे याच कालावधी राहील. या काळात राहुच्या मंत्राचा जप करा.\nराहू प्रिती षडाष्टकात येत आहे. सर्व तऱहेच्या धोक्मयापासून सांभाळा. अनोळखी ठिकाणी खाणेपिणे करताना काळजी घ्या. गुप्त शत्रुंच्या कारवाया वाढतील. धनलाभ, मनोकामना, पूर्ती, संकटातून सुटका अशा शुभ घटनाही घडतील. पण नजरबाधा वगैरेची शक्मयता आहे हे सारे अनुभव आगामी दीड वर्षाच्या कालखंडापर्यंत टिकतील.\nराहू पंचमात शापीत योगात आहे. आगामी दीड वर्षात त्याचे शुभाशुभ परिणाम जाणवतील. सर्पहत्या व पितरांच्या दोषाचे परिणाम प्रकर्षाने जाणतील. पुत्र संततीची काळजी घ्या. शिक्षणात अडथळे येण्याची शक्मयता आहे. बेफिकीर राहू नका. केतू मात्र लाभदायक आहे. धनलाभाच्या दृष्टीने चांगले योग. कोणत्याही मुक्मया प्राण्याची हत्या अथवा वृक्षतोड यापासून दूर रहा.\nराहू चतुर्थात येत आहे. वास्तुदोष निर्माण होणाऱया घटना घडतील. यावषी घर, जागा, दुकान घेताना ते बाधिक असण्याची शक्मयता आहे. त्यासाठी सावध रहावे. नोकरी, व्यवसायात अत्यंत चमत्कारीक घटना घडतील. वाहनसुख, घरदार या बाबतीत भाग्यवान. आईला त्रास होईल, असे वर्तन करू नका, अन्यथा राहुचे अनिष्ट परिणाम होतील हे अनुभव दीड वर्षापर्यंत राहतील.\nआजचे भविष्य गुरुवार दि. 15 जून 2017\nआजचे भविष्य शुक्रवार दि. 30 जून 2017\nआजचे भविष्य सोमवार दि. 12 फेब्रुवारी 2018\nआजचे भविष्य सोमवार दि. 24 डिसेंबर 2018\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/taxonomy/term/34", "date_download": "2019-12-06T16:31:29Z", "digest": "sha1:4KXFMZBWWVCUIRRTZOCVFUA63J2GGF5L", "length": 20796, "nlines": 291, "source_domain": "www.misalpav.com", "title": "साहित्यिक | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अ���क - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nजगदंबेच्या हातामधली शस्त्र शलाका विजयी होवो\nरणचंडीचे स्मरण दुर्जना सदैव तुजला मनात होवो\nज्यांच्या हाती शस्त्र दुधारी त्यांचा बुद्धीभेद न होवो\nनाही ज्यांच्या हाती काही त्यांचे घरटे सुखरुप होवो\nआज निकामी शस्त्रे ज्यांची वृक्ष शमीचा त्यांना लाभो\nसरुन जावो अज्ञाताचा काळ सुखाचा फिरुन येवो\nसोन्याचा हा दिवस आजचा उजळ होऊ दे तुझ्या अंगणी\nबलवानांचे मस्तक राज्ञी विनम्र होऊ दे तुझ्याच चरणी\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nदो डोळ्यांचे झरते पाणी इथून मजला स्पष्ट दिसे\nत्या पाण्याच्या आवेगावर ओठावरले गीत फिरे\nडोळ्यांमधल्या रेषा तांबूस पूरी सांगते व्यथा खरी\nसांगायाला शब्द कशाला झुळूक हळवी एक उरी\nगदगद्णारे हृदय राजसा तुझा पोचतो इथे हुंदका\nपाण्यालाही जागर असतो दिव्यात नसते केवळ ज्वाला\nसहवासाचे अत्तर नाही तरी मिठीचा भास कोवळा\nइथे तिथेही कुठेच नाही तरी बहराचा शुद्ध सोहळा\nमुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे\nमार्गी in जनातलं, मनातलं\n२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .\n३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस\n४. मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या\nRead more about मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे\nडॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं\n- डॉ. सुधीर रा. देवरे\nRead more about भिकार्‍याची संपत्ती\nवयास माझ्या पैंजण घालित....\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nशुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती\nनकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी\nशेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी\nटिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा\nडोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे\nत्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा\nनाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे\nसाल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा\nपोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली\nएक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी\nवावरसंस्कृतीवाङ्मयसाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासअविश्वसनीयकविता माझीकाणकोणकाल���ंगादुसरी बाजूभावकवितामाझी कविता\nRead more about वयास माझ्या पैंजण घालित....\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nसंध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस.....\nमला घेऊन चल तिच्या वळणदार लाटांवर\nलोटून दे तिच्या केशरी दिव्यांच्या लयीवर\nसोडून दे तिच्या पोटातल्या भोवऱ्यात\nघेऊन ये तो झुरणारा शेला पाण्यात\nसंध्याकाळी तू गंगेतीरी व्याकुळसा बसू नकोस....\nतुझ्याकडे तोंड करून खळखळून हसू दे\nबघू देत लोकांना देवांना साधुंना\nमाझ्या हातातले पाणी तुझ्या हातातून\nतिच्या देहात लयदार मिसळताना.....\nमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाजजीवनमानकविता माझीकालगंगातहानप्रेम कविताभावकवितामनमेघमाझी कविताविराणीकरुण\nRead more about संध्याकाळी तू गंगेतीरी\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nहरिण शावक हत्ती चित्ते, सळसळ धावे नाग सर्पिणी\nधडधड धडधड रान पेटते......\nचोची माना तुटल्या ताना,भकभक काळे पंखही जळती\nलपलप लपलप ज्वाला उठती......\nपिंपळ कातळ खोड पुरातन, चट्चट् जळते गवत कोवळे\nभडभड भडभड पाने रडती....\nपिले पाखरे भकास डोळे, हा हा करती समूह भाबडे\nचरचर चरचर डोळे झरती......\nकुणी लावली कशी लागली, आग शेवटी जाळ काढते\nकरकर करकर शाप जीवांचे,\nथरथर.... इथवर ऐकू येते.....\nमांडणीवावरकवितासाहित्यिकसमाजजीवनमानप्रवासभूगोलराहती जागाआता मला वाटते भितीइशाराकविता माझीकालगंगामाझी कविताभयानक\nशिव कन्या in जे न देखे रवी...\nदेवघरातच सोडून आले मंद दिव्यांची सुगंधमाला\nपहाटवारा श्रावणओला कांत सतीचा तिथे राहिला\nदिवेलागणी शुभंकरोति करी एकटी तुळशीमाला\nबोटांमधुनी फिरत जाय ती कालगणाची अजस्त्र माला\nदेव्हाऱ्यावर शांत सावली स्निग्ध घरावर छाया धरते\nत्या झाडाच्या पानांवरती कृष्णवल्लरी गाणे रचते\nसमईमधल्या दीपकळीवर विझू विझू ते डोळे दिसती\nमध्यरात्रिला येता आठव देवघरातील विझते वाती\nहार चंदनी हात जोडुनी जन्म पिढ्यांचा भोगून जातो\nमागे वळुनी आपणसुद्धा हात सोडुनी भणंग होतो....\nमांडणीवावरसंस्कृतीवाङ्मयकवितासाहित्यिकसमाजजीवनमानकविता माझीकालगंगामाझी कवितावृत्तबद्ध कवितासांत्वनाकरुण\nअनाहूत in जनातलं, मनातलं\nकाही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत .\nतिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान ��ॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\n(परवा दिव्यांची अवस झाली. खरंतर त्याच दिवशी इथे ही कथा पोस्ट करायची होती, पण जमले नाही. नवी पारंपरिक कथा रचण्याचे धाडस केले आहे. :) )\nऐका दीपांनो तुमची कहाणी.\nकैलासावर सदाशिव बसले होते. तिकडून पार्वती आली. ती नाराज दिसत होती. शंकराने कारण विचारले. तशी ती म्हणाली, ‘माझी मुले खेळणार कशी वाढणार कशी\n‘उजेड नाही. प्रकाश नाही. बघेन तिकडे अंधुक अंधुक. चेंडू कुठे गेला दिसत नाही. माझी मुले खेळणार कशी वाढणार कशी या कैलासावर सगळा कसा अंधार अंधार\nRead more about दिव्यांची कहाणी\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/maharashtra-government-formation-congress-conditions-to-shivsena-for-their-support/articleshow/72020231.cms", "date_download": "2019-12-06T16:44:36Z", "digest": "sha1:KX76L4HGYSUVD2OL7JHHP7D2GFOSQP4H", "length": 16536, "nlines": 178, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Maharashtra Government Formation: ...तरच पाठिंबा; काँग्रेसच्या शिवसेनेसमोर अ���ी - maharashtra government formation congress conditions to shivsena for their support | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\n...तरच पाठिंबा; काँग्रेसच्या शिवसेनेसमोर अटी\nसत्तास्थापन होण्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अटी पुढे केल्या जाऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी व्हायचं असेल तर १४-१४-१४ अशी मंत्रिपदांची समान विभागणी तिन्ही पक्षांमध्ये व्हावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे बोललं जात असतानाच, काँग्रेसनं तीन पानांचं मागणीपत्रही तयार केल्याचं समजतं. विधानसभेच्या अध्यक्षपदासह चार आमदारांमागे एक मंत्रिपद या प्रमुख मागण्या काँग्रेसनं केल्या असल्याचं सूत्रांकडून समजतं.\nमुंबई: सत्तास्थापन होण्याआधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अटी पुढे केल्या जाऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी व्हायचं असेल तर १४-१४-१४ अशी मंत्रिपदांची समान विभागणी तिन्ही पक्षांमध्ये व्हावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे बोललं जात असतानाच, काँग्रेसनं तीन पानांचं मागणीपत्र तयार केल्याचं समजतं. विधानसभेच्या अध्यक्षपदासह चार आमदारांमागे एक मंत्रिपद या प्रमुख मागण्या काँग्रेसच्या केल्या असल्याचं सूत्रांकडून समजतं.\nमहाराष्ट्रातील सत्तापेच आणखी वाढला आहे. राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपनं सत्तास्थापनेसाठी नकार कळवल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला निमंत्रित केलं होतं. मात्र, काल वेळ टळून गेल्यानं शिवसेनेची संधी हुकली. त्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केलं आहे. आज, रात्री साडेआठपर्यंत राष्ट्रवादीला मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे सत्तास्थापनेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्यात सकाळी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी फोनवरून शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. तसंच पुढील चर्चेसाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, अहमद पटेल आणि के. सी. वेणुगोपाळ यांना मुंबईला पाठवलं आहे. हे तिघे नेते दुपारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. या सर्व घडाम���डी सुरू असतानाच, शिवसेनेसमोर काँग्रेसनं काही अटी ठेवल्याचं समोर आलं आहे. रिपोर्ट्सनुसार, शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसनं आपलं तीन पानांचं मागणीपत्र तयार केल्याचं समजतं. यामध्ये काही महत्वाच्या मागण्या आहेत. वैचारिक मतभेद बाजूला सारून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आल्यानंतर 'समान किमान कार्यक्रम' निश्चित करून तिन्ही पक्षांना महाराष्ट्रातील सरकारचा कारभार हाकावा लागणार आहे. त्यामुळं समन्वय समितीत समान संधी मिळावी, महापालिकेच्या निवडणुकांचा फॉर्म्युला आताच ठरवण्यात यावा, विधानसभेचे अध्यक्षपद आणि महामंडळांमध्येही समान वाटा हवा, अशा काही मागण्या काँग्रेसकडून शिवसेनेकडे केल्या जाणार आहेत, असं सांगितलं जात आहे.\nसरकार की राष्ट्रपती राजवट 'ही' आहेत ५ समीकरणं\n सोनियांची शरद पवारांशी चर्चा\nअसं आहे पक्षीय बलाबल\nबहुजन विकास आघाडी- ३\nप्रहार जनशक्ती पार्टी- २\nक्रांतिकारी शेतकरी पार्टी- १\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेना- १\nराष्ट्रीय समाज पक्ष- १\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपंकजा मुंडे सेनेच्या वाटेवर ट्विटरवरून भाजपचा उल्लेख गायब\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nइतर बातम्या:महाराष्ट्र सरकार सत्तापेच|काँग्रेस-शिवसेना|काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस|Maharashtra Government Formation|Congress-NCP|congress conditions to shivsena|congress -shivsena\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nहैदराबादमध्ये आरोपींचे एन्काउंटर; निकम यांनी व्यक्त केली भीत\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल्यावरून फेकले\nसिंचन घोटाळा: अजित पवारांना क्लिन चीट\nहैदराबाद एन्काउंटर: भाजप आमदार राजा सिंह यांची प्रतिक्रिया\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n...तरच पाठिंबा; काँग्रेसच्या शिवसेनेसमोर अटी...\nशिवसेनेला पाठिंबा द्यावा का\nफुकट्या प्रवाशांमुळे मध्य रेल्वेचे उत्पन्न वाढले\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर; लवकरच डिस्चार्ज मि...\nशिवसेनाच सत्ता स्थापन करेल: मनोहर जोशी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/maratha-kranti-morcha/articleshow/65296749.cms", "date_download": "2019-12-06T16:35:15Z", "digest": "sha1:NYXK24XA5H5VYV4CTPO3DDPBAOQ7BZWN", "length": 21314, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Article News: मराठा आंदोलनाचे आव्हान - maratha kranti morcha | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nसांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले. विरोधकांनी गांभीर्याने त्याचा अन्वयार्थ शोधायला हवा. नुसते हवेतले आरोप करण्यापेक्षा सरकार जनतेसाठी काहीच करीत नाही हे जनतेला पटवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.\nराज्यात मराठा समाजाचे जोरदार आंदोलन सुरू असताना एकीकडे कायदा सुव्यवस्था राखायची तर दुसरीकडे आंदोलकांची मागणी पूर्ण करण्यासाठी ठोस कार्यवाही करायची अशा दोन आघाड्यांवर सध्या राज्य सरकारला काम करावे लागतेय. त्याचवेळी मराठा समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्या पूर्ण न झाल्यास राज्य सरकारला कसा जोरदार फटका बसणार याचीही गणिते मांडली जात आहेत. नुकत्याच झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत शरद पवारच कसे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून ओबीसी आणि मराठा असे दोन पत्ते वापरून वादात आणखी तेल ओतत असल्याचा आरोप अनेक आमदारांनी केला होता. एकूणच आरक्षणाच्या मुद्यावरून राजकारण सुरू असताना आरक्षण देणार असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. तर आरक्षणाबाबत सरकारची भूमिका संदिग्ध असल्याचे विरोधक सांगताहेत. त्यातच सांगली आणि जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यामुळे विरोधकांनी गांभीर्य ओळखायला हवे आणि सरकार जनतेसाठी काहीच करीत नाही हे जनतेला पटवून देण्यासाठी शर्थीचे प्���यत्न करावे लागतील.\nराज्यात २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेव्हाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घाईने घेतला खरा, पण तो न्यायालयाच्या पातळीवर टिकला नाही आणि न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देत आरक्षणाच्या विविध बाजू तपासण्याचे आदेश दिले. आता राज्यातील भाजप-शिवसेना सरकारला न्यायालयात या निर्णयाची वैधता सिद्ध केल्याशिवाय पर्याय नसून त्यादृष्टीने त्यांनीही हालचाली सुरू केल्या आहेत. मागासवर्गीय आयोग नेमून त्याच्या कामाला गती देण्यासाठी सरकार काम करतेय. आयोगापुढे विविध सर्व्हे, सुमारे एक लाख ८६ हजार निवेदने आणि ऐतिहासिक पुरावे आतापर्यंत सादर झाले आहेत. त्यामुळे आयोगाचा अहवाल हा एक ऐतिहासिक दस्तावेज असेल. न्यायालयाने आयोगाला सात ऑगस्टपर्यत आपला अहवाल मांडण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे अहवाल मांडल्यानंतर एका महिन्यात विशेष अधिवेशन बोलविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र यासाठी किमान नोव्हेंबर महिना उजाडावा लागणार आहे. मराठा समाजाच्या आंदोलकांनी आधी शांततापूर्ण आंदोलने केली, मात्र सरकारकडून फारसे मनावर न घेतले गेल्याने ते आता आक्रमक झाले आहेत. आता काहीही करून मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत या भूमिकेत ते आहेत. या प्रकरणात अध्यादेश काढा अशीही मागणी होत आहे, मात्र अध्यादेश काढल्यास त्याला पुन्हा स्थगिती मिळेल आणि आधीच्याच सरकारप्रमाणे आपल्याविषयी देखील जनतेमध्ये फसवणूकीची भावना निर्माण होईल असे राज्य सरकारला वाटते.\nआरक्षणाला लागणारा विलंब हा वादाचा विषय होऊ शकतो, मात्र मिळणारे आरक्षण हे कायद्याच्या कचाट्यात न अडकता मिळायला हवे. त्यामुळे आंदोलक आणि सरकार यांच्यात एकवाक्यता असेल तर या प्रश्नावर तोडगा निघू शकतो. यात राजकारण होत राहिले तर मात्र हा प्रश्न अधिक जटिल व्हायला वेळ लागणार नाही. राज्यातील सरकारमध्ये भाजप आणि शिवसेना असे दोन्ही पक्ष असले तरी आरक्षणाच्या प्रश्नाला भाजपच सामोरे जाताना दिसतेय. शिवसेनेने नेहमीप्रमाणे या प्रश्नावरही विरोधकांच्या भूमिकेत शिरण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेनेने नुकतीच या प्रश्नावर आमदारांची बैठकही बोलावली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची वाट पाहू नका. तातडीने विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा. त्यासाठी घटनादुरुस्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवा,' अशी सूचना या बैठकीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला केली होती. याच बैठकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांना मराठा समाजाच्या व्यासपीठावर झालेल्या धक्काबुक्कीचाही विषय निघाला. यावेळी अनेक आमदारांनी शरद पवार कसे आरक्षणाच्या मुद्याचे राजकारण करीत आहेत याचा पाढा वाचला.\nआरक्षणामुळे राज्यातील वातावरण तापलेले असतानाच सांगली आणि जळगावमध्ये महापालिका निवडणुका पार पडल्या. यात जळगावमध्ये भाजपने १५ वरून ५७ तर सांगलीमध्ये शुन्यावरून ४१ जागा स्वबळावर जिंकल्या. या विजयाचे विश्लेषण करताना शिवसेनेने, ही सत्ता आल्यानंतरची सूज आहे, असे म्हटले आहे. भाजपने निवडून येणाऱ्या इतर पक्षातील लोकांची मोट बांधली आणि हा विजय मिळवला, याकडे शिवसेनेचा रोख आहे. वास्तविक आतापर्यंतच्या राजकारणात शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांनी इतर पक्षांतील लोकांना आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याची संधी दिली आहे. अलिकडेच झालेल्या पालघर पोटनिवडणुकीतील शिवसेनेचा उमेदवारही आयात झालेलाच होता. अर्थात त्यामागे भाजपने अन्याय केल्याचे तगडे कारणही होते. राजकीय आरोप प्रत्यारोप तात्पूरते बाजूला ठेवले तर सांगलीत भाजपने मुसंडी मारणे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांसाठीही धोक्याची घंटा आहे. शिवसेना भाजपला विरोध करीत असली तरी ऐनवेळी ते एकत्र येतील आणि लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांना सामोरे जातील. तसे नाही झाले तरी ते मजबूत पक्षसंघटनेच्या जोरावर तरतील. २०१४ मध्ये मोदी लाटेतही त्यांनी ६३ आमदार निवडून आणले होते. त्यामुळे विरोधक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीने आपल्याला अमुक एका समजाचा फायदा होईल अथवा अमुक एका मुद्याचे राजकारण झाले तर मतांचे ध्रुवीकरण होईल या आशेवर न राहता रस्त्यावर उतरायला हवे. भाजपने कधी साधनसंपत्तीचा वापर केला तर कधी इतर पक्षातील निवडून येणारे उमेदवार फोडले आणि विजय मिळवला असा आरोप विरोधक अधून मधून करीत असतात. सत्तेवर असताना प्रत्येक राजकीय पक्षाने विजय मिळविण्यासाठी या सर्व गोष्टी केल्या आहेत. मात्र कोणताही विजय हा एकाच मुद्यावरून मिळत नसतो. विजयामागे असंख्य कारणे असतात. त्यामुळे सत्ता आणि साधनसंपत्तीच्���ा पलिकडे कोणते मुद्दे आहेत, त्याचा अभ्यास विरोधकांनी करायला हवा. राज्यातील सरकार कसे भूलथापा मारतेय आणि प्रत्यक्षात काहीच करीत नाही, हे जनतेला उदाहरणासह पटवून द्यायला हवे. यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते आणि त्याची तयारी विरोधकांनी ठेवायला हवी.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nघरीं कामधेनू पुढें ताक मागे\nअपार्टमेंट कायद्यात नेमके काय\nरस्ते वेगळे, दिशा एकच\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nज्येष्ठांचा सन्मान कसा राहील\nएक नवी आणि स्वागतार्ह सुरूवात\nसमाजरंग: धागा धागा जोडतो नवा\nडॉ. आंबेडकर आणि लोकशाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nरक्ताकडे पाहा, नव्या नजरेने......\nखासगी माहितीचे संरक्षण अवघड...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/south-africa/6", "date_download": "2019-12-06T16:09:33Z", "digest": "sha1:DPGRLDYUVWZC57Y3X2ITKD7DYLGZEUKJ", "length": 28083, "nlines": 304, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "south africa: Latest south africa News & Updates,south africa Photos & Images, south africa Videos | Maharashtra Times - Page 6", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाड..\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nवर्ल्डकप दक्षिण आफ्रिकेचे आव्हान संपुष्टात\nवर्ल्डकप स्पर्धेत लॉर्ड्सवर रविवारच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेवर ४९ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला. पाकिस्तानच्या धुरंदर गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला ५० षटकांच्या अखेरीस ९ बाद २५९ धावांवर रोखलं.\nपाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका संघ आज, रविवारी वनडे वर्ल्डकपमध्ये आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघांच्या उपांत्य फेरीत दाखल होण्याच्या आशा जवळपास मावळल्या आहेत. तेव्हा विजय मिळवून सन्मान राखण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.\nन्यूझीलंडला झुंजार विजय, दक्षिण आफ्रिकेवर मात\nन्यूझीलंडचा झुंजार विजय, दक्षिण आफ्रिकेवर मात\nगोलंदाजांच्या अचूक माऱ्यानंतर केन विल्यमसन (१०६) आणि डीग्रँडहोम (६०) यांच्या झुंजार भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने अखेरच्या षटकापर्यंत रोमहर्षक झालेल्या वन-डे क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील लढतीत दक्षिण आफ्रिका संघावर चार विकेटनी मात केली. विल्यमसनने १३८ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारसह नाबाद १०६ धावा केल्या. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.\nविश्वचषकः न्यूझीलंडने आफ्रिकेला २४१ धावांत रोखले\nविश्वचषक स्पर्धेत बर्हिंगम येथे न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना सुरू असून, आफ्रिकेने न्यूझीलंडला विजयासाठी २४२ धावांचे लक्ष्य दिले आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरू होण्यास उशीर झाला. यामुळे हा सामना ४९ षटकांचा करण्यात आला.\nआज न्यूझीलंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका लढत रंगणार\nदक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड संघ आज, बुधवारी वनडे वर्ल्डकप लढतीत आमनेसामने येत आहेत. २०१५मधील वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले होते. या पराभवाची परतफेड करण्यासाठी दक्षिण आफ्रिका उत्सुक आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघ चौथा विजय मिळवून गुणतक्त्यात पुन्हा अव्वल स्थानावर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nदक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर ९ गडी राखून विजय\nप्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा ९ गडी राखून पराभव केला. विश्वचषक स्पर्धेत पाच सामने खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच विजय असून त्यांच्या खात्यावर एक गुण जमा झाला असून दक्षिण आफ्रिकेचा संघ गुणतक्त्यात नवव्या स्थानावर आहे.\nद. आफ्रिका विजयाचे खाते उघडणार\nदक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान आज (शनिवार) वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत आमनेसामने येणार आहेत. दक्षिण आफ्रिका संघाला अद्याप विजय मिळवता आलेला नाही. तेव्हा अफगाणिस्तानला नमवून विजयाचे खाते उघडण्यास दक्षिण आफ्रिका सज्ज आहे. तशीच परिस्थिती अफगाणिस्तान संघाची आहे. त्यांनाही अद्याप विजय मिळवता आलेला नाही. वन-डेत हे दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत.\nद.आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना पावसामुळे रद्द\nवर्ल्डकप स्पर्धेतील दक्ष��ण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिजचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. साउथँप्टन येथे द.आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज सामना घेण्यात आला. सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेल्या वेस्ट इंडिजने चांगली सुरुवात केली होती. द.आफ्रिकेचे २९ धावांमध्ये दोन फलंदाज तंबूत दाखल झाले.\nवर्ल्डकप: आज विंडीज दक्षिण आफ्रिका आमने-सामने\nवन-डे क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सलग तीन पराभवांना सामोरे जावे लागलेल्या दक्षिण आफ्रिका संघाचा सामना सोमवारी वेस्ट इंडिज संघाशी होणार आहे. या स्पर्धेत विजयाचे खाते उघडण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ उत्सुक आहे, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध थोडक्यात पराभव पत्करावा लागलेला विंडीजचा संघ पुन्हा विजयपथावर येण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nबुमराह, रबाडा जगात सर्वोत्तम\nभारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि दक्षिण आफ्रिकेचा कॅगिसो रबाडा हे आताच्या काळातील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे मत दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर हाशिम अमला याने व्यक्त केले आहे.\nडिव्हिलियर्सला वर्ल्डकपमध्ये पुनरागमन करायचे होते\nवनडेत सर्वांत वेगवान अर्धशतक (१६ चेंडू) आणि शतक (३१ चेंडू) ठोकणारा फलंदाज... असे अनेक विक्रम आणि आपल्या 'भात्यात' अनेक अफलातून फटक्यांचा समावेश असलेल्या अब्राहम डिव्हिलियर्सने गेल्या वर्षी मे महिन्यात अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.\nवर्ल्डकपमध्ये खेळायचं होतं; डीव्हिलियर्सचा खुलासा\nइंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने पहिले तिनही सामने गमावले आहेत. संघ सध्या वाईट परिस्थितीत असताना माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्सनं एक मोठा खुलासा केला आहे.\nवर्ल्डकप: धोनीने सामन्यात मिरवले सैन्याचे मानचिन्ह\nवर्ल्डकप २०१९मधील भारताच्या पहिल्या सामन्यांत महेंद्रसिंह धोनीने पॅरा कमांडोजचे मानचिन्ह आपल्या हॅण्डग्लोव्हजवर लावले. आपल्या खेळातून सैन्याप्रती धोनीने दाखवलेल्या आदराबद्दल सोशल मीडियावर त्याचे भरपूर कौतुक केलं जात आहे.\nभारताची विजयी सलामी; आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव\nInd vs SA : भारताची विजयी सलामी; आफ्रिकेचा सलग तिसरा पराभव\nरोहित शर्माच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने वर्ल्डकप स्पर्धेची सुरुवात विजयानं केली आहे. दक्षिण आफ्रिकेने दिले��ं २२८ धावांचं आव्हान भारताने ६ गडी राखून गाठलं. रोहित शर्मा भारतीय संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला.\nWorld Cup 2019 Live Updates: भारत वि. दक्षिण आफ्रिका सामन्याचे लाइव्ह अपडेट्स\nजगातील कोट्यवधी क्रिकेटरसिकांचे लक्ष लागलेला भारत वि. दक्षिण आफ्रिकेचा सामना आता थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या विश्वचषकातील भारताचा हा पहिलाच सामना असल्यानं विजयी सलामी देण्यासाठी 'विराट ब्रिगेड' सज्ज झाली आहे.\nIND vs SA : द.आफ्रिकेचं भारतासमोर २२८ धावांचं आव्हान\nदक्षिण आफ्रिकेने भारतीय संघासमोर विजायासाठी २२८ धावांचं आव्हान दिलं आहे. बुमराहची अचूक टप्प्यात गोलंदाजी आणि चहलच्या फिरकी जाळ्यापुढे दक्षिण आफ्रिकेला पन्नास षटकांच्या अखेरीस ९ बाद २२७ धावा करता आल्या.\nटीम इंडियाची वर्ल्डकप मोहीम आजपासून\nकोट्यवधी पाठिराख्यांच्या अपेक्षा घेऊन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली संघसहकाऱ्यांसह आज, बुधवारी आपल्या वनडे वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारताची सलामीची लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.\nवर्ल्डकप: द. आफ्रिकेविरुद्ध आज भारताला 'मौका'\nवर्ल्डकप २०१९मध्ये साऊथहॅम्प्टन येथे भारत आज दक्षिण आफ्रिकाशी पहिला सामना खेळणार आहे. पहिलाच सामना असल्यामुळे भारताचा खेळ पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी उत्सूक आहेत तर दुसरीकडे सलग दोन सामन्यांमध्ये पराभूत झालेला दक्षिण आफ्रिका विजयासाठी कसून सराव करतोय.\n वेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे लक्ष्य\nएन्काउंटर: हैदराबाद पोलीस चौकशी तयार\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरलं नागपूर\nमहाविकास आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\nएमजी मोटर आणणार स्वस्त इलेक्ट्रीक कार\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/pragya-thakur-removed-after-nathuram-godse-statement-239452", "date_download": "2019-12-06T15:50:55Z", "digest": "sha1:4SFSHRQG5VC7ARATSUSRFVOC63JPS4GZ", "length": 16620, "nlines": 234, "source_domain": "www.esakal.com", "title": "प्रज्ञा ठाकूरचा पुन्हा 'नथूराग'; अखेर हकालपट्टी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nप्रज्ञा ठाकूरचा पुन्हा 'नथूराग'; अखेर हकालपट्टी\nगुरुवार, 28 न��व्हेंबर 2019\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसे याची भरसंसदेत स्तुती केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर हिला संरक्षणविषयक संसदीय समितीतून काढून टाकण्याची नामुष्की आज सत्ताधारी भाजप नेतृत्वावर ओढावली.\nनवी दिल्ली : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा मारेकरी नथूराम गोडसे याची भरसंसदेत स्तुती केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेली भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर हिला संरक्षणविषयक संसदीय समितीतून काढून टाकण्याची नामुष्की आज सत्ताधारी भाजप नेतृत्वावर ओढावली. दुसरीकडे ठाकूर हिने आपण गोडसेला नव्हे, तर सरदार उधमसिंग यांना देशभक्त म्हटले, असा कांगावाही केला आहे. प्रज्ञाच्या या बेताल वक्तव्याचे संसदेमध्येही तीव्र पडसाद उमटले.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nतथाकथित साध्वी असलेल्या प्रज्ञाने याआधीही गांधीजींच्या मारेकऱ्यांची स्तुती केल्याने तिला माफी मागावी लागली होती.\nस्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप (एसपीजी) कायद्याबाबत बुधवारी चर्चेत नाक खुपसताना प्रज्ञाने पुन्हा अकलेचे तारे तोडत भाजप नेतृत्वालाच तोंडघशी पाडले होते. प्रज्ञा हिचे संसदेमध्ये भाषण सुरू असताना, खुद्द पक्षाचे अध्यक्ष अमित शहा नेहमीप्रमाणे मौनात गेल्याने याचे देशभर तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आज भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ठाकूर हिच्यावर तोंडदेखली कारवाई केल्याचे दाखविले. नड्डा यांनी जाहीर केले की, \"\"ठाकूर हिची संसदीय समितीतून हकालपट्टी करण्यात आली असून, सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात तिला पक्षाच्या संसदीय बैठकांत भाग घेण्यासही मनाई करण्यात आली आहे.'' आता ठाकूर हिला पक्षातूनच बाहेर काढण्याकडे पक्षनेतृत्वाचा कल असल्याचेही बोलले जाते.\nभाजपला मोठा दणका; पोटनिवडणुकीत तीनही जागांवर पराभव\nप्रत्यक्षात काय झाले होते\nभाजपच्या कारवाईनंतरदेखील प्रज्ञा हिच्या वक्तव्याचे संसदेत जोरदार पडसाद उमटले. सूत्रांच्या माहितीनुसार त्यानंतर ठाकूर हिच्या पाठीशी भक्कम उभ्या असेलल्या भाजपच्या मातृसंस्थेतून याबद्दलच्या संभाव्य बुद्धिभेदाबाबत हालचाली सुरू झाल्या व दुपार येता येता ठाकूर हिने ट्विट करून सरदार उधमसिंग यांना आपण देशभक्त म्हटल्याचा कांगावा सुरू केला. तिने म्हटले आहे की, \"\"कधी कधी खोटे इतक��� मोठे होते, की दिवसाही रात्र झाल्याचे वाटू लागते. पण सूर्य आपला प्रकाश कधीही गमावत नाही. खोट्याच्या या अंधारातही सत्याचा सूर्यप्रकाश कायम आहे. सत्य हे की आपण उधमसिंगांचा अपमान सहन करू शकलो नाही.'' प्रत्यक्षात मात्र द्रमुकचे ए. राजा. जेव्हा गोडसेचा संदर्भ देत होते, त्याच वेळी ठाकूर हिने ताडकन उठून, (गोडसे नामक) देशभक्ताबद्दल तुम्ही असे म्हणू शकत नाही, असे म्हटले होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडाॅ. आंबेडकर यांचे मुळ आडनाव माहीत आहे का \nमंडणगड ( रत्नागिरी ) - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शेकडो अनुयायांनी त्यांच्या मूळ गाव आंबडवेला भेट दिली....\nपंतप्रधानांच्या उपस्थितीत वीरशैवांचा \"या' ठिकाणी महाकुंभ\nसोलापूर ः जगाला ज्ञानप्रकाश दिलेल्या काशी येथील \"श्री जगद्‌गुरू विश्‍वाराध्य गुरुकुला'चा शतमानोत्सव आणि वीरशैवांचा वाराणसी येथे 15 जानेवारी ते 21...\nदारांवर लागल्या पाट्या; \"जनगणनेत आमचा सहभाग नाही'\nनागपूर : ओबीसींच्या स्वतंत्र गणनेचा कॉलम नसल्याने प्रस्तावित जनगणना 2021ला ओबीसी बांधवांकडून विरोध दर्शविला जात आहे. \"जनगणनेत आमचा सहभाग नाही', असा...\nडाॅ. आंबेडकर यांचे आंबडवे गाव पंचतीर्थ घोषित पण...\nमंडणगड ( रत्नागिरी ) - स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित देशाला राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे पंचतीर्थ...\n‘नागरिकत्व दुरुस्ती’ येऊन ठेपली आता संसदेच्या वेशीवर\nनवी दिल्ली - बहुचर्चित व वादग्रस्त नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला संसदेत आणण्याची पूर्ण तयारी पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nउत्तररंगातही विक्रमी कामकाजाची अपेक्षा\nनवी दिल्ली - विविध मुद्द्यांवर तणावाचे प्रसंग येऊनही संसदेच्या हिवाळी अधिवेशनातील पहिल्या पंधरवड्यात भरीव कामकाज झाले आहे. मोदी सरकारचे बहुमत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्��ासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/43434", "date_download": "2019-12-06T16:12:25Z", "digest": "sha1:DXHMROFZ42QLNUEUGTP3WLUJ5RZEJBB7", "length": 18395, "nlines": 135, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरुचरित्र | गुरुचरित्र - अध्याय चौदावा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगुरुचरित्र - अध्याय चौदावा\nश्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥\n ज्ञान होय आम्हांसी ॥२॥\n पुढें कथा वर्तली कैसी \n संतोष करी सिद्ध आपण गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जाहला विस्तारें ॥४॥\n भिक्षा केली ज्याचे भुवनीं तयावरी संतोषोनि प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥\n पूर्ण जाणे तो द्विजवरु पूजा केली विचित्रु म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥\n भक्त हो रे वंशोवंशीं माझी प्रीति तुजवरी ॥७॥\n सायंदेव विप्र करी नमन माथा ठेवून चरणीं न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥\n वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥\n धरिला वेष तूं मानुषी \n मागेन एक आतां तुम्हांसी तें कृपा करणें गुरुमूर्ति ॥११॥\n उपरी द्यावी सद्गति ॥१२॥\n बोलावीतसे मज आजि ॥१४॥\nजातां तया जवळी आपण निश्चयें घेईल माझा प्राण निश्चयें घेईल माझा प्राण भेटी जाहली तुमचे चरण भेटी जाहली तुमचे चरण मरण कैंचें आपणासी ॥१५॥\n चिंता न करीं म्हणोनियां ॥१६॥\nभय सांडूनि तुवां जावें क्रूर यवना भेटावें पुनरपि पाठवील आम्हांपाशीं ॥१७॥\nजंववरी तूं परतोनि येसी असों आम्ही भरंवसीं जाऊं आम्ही येथोनि ॥१८॥\nनिजभक्त आमुचा तूं होसी पारंपर-वंशोवंशीं वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥\n अखंड लक्ष्मी तयां घरीं निरोगी होती शतायुषी ॥२०॥\n जेथें होता तो यवन गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥\n ज्वालारुप होता जाहला ॥२२॥\n मनीं श्रीगुरुसी ध्यातसे ॥२३॥\n काय करील क्रूर दुष्‍ट ॥२४॥\n सर्प तो कवणेपरी ग्रासी तैसें तया ब्राह्मणासी असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥\n कलिकाळाचें भय नाहीं ॥२६॥\n त्यासी कैंचें भय दारुण काळमृत्यु न बाधे जाण काळमृत्यु न बाधे जाण अपमृत्यु काय करी ॥२७॥\nज्यासि नाहीं मृत्यूचें भय त्यासी यवन असे तो काय त्यासी यवन असे तो काय श्रीगुरुकृपा ज्यासी होय यमाचें मुख्य भय नाहीं ॥२८॥\n सुषुप्ति केली भ्रमित होऊन शरीरस्मरण त्यासी नाहीं ॥२९॥\n कष्‍टतसे तये वेळीं ॥३०॥\nस्मरण असें नसे कांहीं म्हणे शस्त्रें मारितो घाई म���हणे शस्त्रें मारितो घाई छेदन करितो अवेव पाहीं छेदन करितो अवेव पाहीं विप्र एक आपणासी ॥३१॥\nस्मरण जाहलें तये वेळीं धांवत गेला ब्राह्मणाजवळी म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥\n निरोप देतो तये वेळीं ॥३३॥\n नमन करी तो भावेसीं स्तोत्र करी बहुवसीं सांगे वृत्तांत आद्यंत ॥३५॥\n दक्षिण देशा जाऊं म्हणती \n न विसंबें आतां तुमचे चरण आपण येईन समागमें ॥३७॥\n राहों न शके क्षण एका संसारसागरतारका तूंचि देखा कृपासिंधु ॥३८॥\n दर्शन दिधलें आपुलें ॥३९॥\n आम्हां सोडणें काय निति सवें येऊं निश्चितीं म्हणोनि चरणीं लागला ॥४०॥\n श्रीगुरु म्हणती तये वेळीं ॥४१॥\nकारण असे आम्हां जाणें तीर्थे असती दक्षिणे पुनरपि तुम्हां दर्शन देणें \n वास करुं हें निश्चित कलत्र पुत्र इष्‍ट भ्रात कलत्र पुत्र इष्‍ट भ्रात मिळोनि भेटा तुम्ही आम्हां ॥४३॥\nन करा चिंता असाल सुखें सकळ अरिष्‍टें गेलीं दुःखें सकळ अरिष्‍टें गेलीं दुःखें म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें म्हणोनि हस्त ठेविती मस्तकें भाक देती तये वेळीं ॥४४॥\n श्रीगुरु आले तीर्थे पहात प्रख्यात असे वैजनाथ तेथें राहिले गुप्तरुपें ॥४६॥\n काय कारण गुप्त व्हावयासी होते शिष्य बहुवसी त्यांसी कोठें ठेविलें ॥४७॥\n ऐका श्रोते सकळिक हो ॥४९॥\nइति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे क्रूरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नाम चतुर्दशोऽध्यायः ॥१४॥\nश्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥\n( ओंवीसंख्या ४९ )\nपारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nगुरूचरित्र - अध्याय पहिला\nगुरूचरित्र - अध्याय दुसरा\nगुरूचरित्र - अध्याय तिसरा\nगुरूचरित्र - अध्याय चौथा\nगुरूचरित्र - अध्याय पाचवा\nगुरूचरित्र - अध्याय सहावा\nगुरूचरित्र - अध्याय सातवा\nगुरुचरित्र - अध्याय आठवा\nगुरुचरित्र - अध्याय नववा\nगुरुचरित्र - अध्याय दहावा\nगुरुचरित्र - अध्याय अकरावा\nगुरुचरित्र - अध्याय बारावा\nगुरुचरित्र - अध्याय तेरावा\nगुरुचरित्र - अध्याय चौदावा\nगुरुचरित्र - अध्याय पंधरावा\nगुरुचरित्र - अध्याय सोळावा\nगुरुचरित्र - अध्याय सतरावा\nगुरुचरित्र - अध्याय अठरावा\nगुरुचरित्र - अध्याय एकोणीसावा\nगुरुचरित्र - अध्याय विसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकविसावा\nगुरूचरित्र - अध्याय बाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय तेविसावा\nगुरूचरित्��� - अध्याय चोविसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचविसावा\nगुरूचरित्र - अध्याय सव्विसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nगुरुचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणतिसावा\nगुरूचरित्र - अध्याय तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय एकतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय बत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय तेहेतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय चौतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा\nगुरुचरित्र - अध्याय छत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय सदतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अडतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणचाळीसावा\nगुरुचरित्र - अध्याय चाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय चव्वेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/tag/%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2019-12-06T16:40:53Z", "digest": "sha1:C3M4VK66ARM4CCCIJPLZQZDC4XGHTMOS", "length": 12204, "nlines": 137, "source_domain": "krushiking.com", "title": "नुकसान भरपाई Archives - Krushiking", "raw_content": "\nशेतकऱ्यांना भरीव मदत देणार – ठाकरे\nकृषिकिंग : मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची पहिली बैठक घेतली. आपल्या पहिल्याच बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी आणखी २० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती…\nफडणवीस लागले कामाला, ५३८० कोटींची मदत जाहीर\nकृषिकिंग : राज्यात सत्तासंघर्ष अजूनही संपला नाही पण नुकताच पदभार स्वीकारलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्याच्या आप्तकालीन निधीतून 5380 कोटींची मदत जाहीर केली आहे, असे…\nकेंद्राच्या पाहणी पथकावर राजू शेट्टीची टीका, म्हणाले..\nकृषिकिंग : अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. रानातील पिके ��ाण्यात होती. पण आता रब्बीसाठी रान मोकळे केले गेले. त्यामुळे उशिरा पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाला काय दाखवणार असा सवाल करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…\nअखेर केंद्राचे पथक पाहणीसाठी दाखल\nकृषिकिंग : मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या झालेल्या पीक नुकसानीचा आढावा व शेतीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल झाले. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अतिरिक्त सचिव डॉ. व्ही. थिरूपुगर्झ, केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या खर्च विभागाचे सल्लागार डीना नाथ,…\nम्हणून युवकाने थेट राज्यपालांनाच मदत पाठवली\nकृषिकिंग : राज्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी हेक्टरी मदत जाहीर केली आहे. पण हि मदत अतिशय तुटपुंजी असून त्यात मशागतीचा खर्चसुद्धा निघणार नाही. त्यामुळे मदतीत हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत भरीव वाढ करावी, अशी…\nमदतीच्या रकमेतून थकबाकी वसूल करू नका, बँकांना निर्देश\nकृषिकिंग : राज्यातील अनेक भागात ऑक्‍टोबर आणि नोव्हेंबरमध्ये क्‍यार व ‘महा’चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे झालेल्या पावसामुळे राज्यातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्याने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भात राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबरला…\nनुकसानभरपाई पोटी २ हजार कोटी जाहीर, पाहा जिल्हानिहाय मंजूर यादी\nकृषिकिंग : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली १६ नोव्हेंबरला मुंबईत बैठक झाली होती. या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार शेतीपिकांसाठी प्रति हेक्‍टरी ८ हजार व बहूवार्षिक फळबागांसाठी प्रति हेक्‍टरी १८ हजार दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय…\nएकरी २५ हजार मदतीसाठी किसान सभेचा आंदोलनाचा इशारा\nकृषिकिंग : राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मदत म्हणून प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय राज्यपालांनी घेतला…\nवाढीव मदतीसाठी राज्यपालांना भेटणार – अजित पवार\nकृषिकिंग : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्या��ना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय…\nहि मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा : तुपकर\nकृषिकिंग : राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्याचा निर्णय…\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/chhattisgarh/9", "date_download": "2019-12-06T16:12:29Z", "digest": "sha1:ABOJQV2CTIWJFZHLTRV7JMVYNTSSFADJ", "length": 15781, "nlines": 268, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "chhattisgarh: Latest chhattisgarh News & Updates,chhattisgarh Photos & Images, chhattisgarh Videos | Maharashtra Times - Page 9", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर ���्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाड..\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nशिक्षक मुलांना शिकवतोय.. डी फोर 'दारु', पी फोर 'पियो'\nप्राथमिक शाळेतील १६ मुलांना लागला शॉक, हॉस्पीटलमध्ये दाखल\nछत्तीसगडमध्ये वन अधिका-याची हत्या\nछत्तीसगडः नक्षलवाद्यांनी एका ओलीसाला ठार मारलं, बाकीच्यांना सोडलं\nछत्तीसगड: माओवाद्यांनी सुकमा-दंतेवाडा रस्ता रोखला\nसर्व समस्यांवर विकास हाच एकमेव तोडगाः PM मोदी\nदंतेवाडात PM मोदींनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद\nPM मोदींचा दौराः नक्षलवाद्यांनी ३०० गावकऱ्यांना ठेवले ओलीस\nPM मोदींच्या सभेसाठीचा मंडप कोसळला, ४२ जण जखमी\nशहिद पोलिस अधिकाऱ्याच्या अंत्यसंस्कारासाठी खर्च झालेले पैसे परत मागितले\nछत्तीसगडः नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ४ सुरक्षा रक्षक शहीद\nछत्तीसगडः नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ११ सुरक्षा रक्षक जखमी\n���त्तीसगडः तीन दिवसात नक्षलवाद्यांचे तीन हल्ले, BSF जवान शहीद\nछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी १७ ट्रक जाळले\nनक्षलवाद्यांच्या हल्ल्यात STFचे ७ जवान शहीद\nछत्तीसगडः नक्षलवादी हल्ल्यात एक जवान शहीद\nनक्षलवाद्यांच्या प्रशिक्षणाचे कॅमेरा फूटेज\nविद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कर करणारे दोन पोलीस आणि डॉक्टर अटकेत\nछत्तीसगडमध्ये पाच नक्षलवादी आले शरण\n वेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे लक्ष्य\nएन्काउंटर: हैदराबाद पोलीस चौकशी तयार\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nएकाच दिवसात दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n...म्हणून अक्षय कुमारने स्वीकारलं कॅनडाचे नागरिकत्व\nमहाविकास आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार; नागपुरात घबराट\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\nएमजी मोटर आणणार स्वस्त इलेक्ट्रीक कार\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ajit-pawar-said-sharad-pawar-go-ahead-we-are-you-238897", "date_download": "2019-12-06T15:16:37Z", "digest": "sha1:3BMKT6NS3NJLAMZUTPWNJ5SFBZZT67JS", "length": 18173, "nlines": 241, "source_domain": "www.esakal.com", "title": "अजित पवार आमदारांसोबत म्हणाले, ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nअजित पवार आमदारांसोबत म्हणाले, ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’\nबुधवार, 27 नोव्हेंबर 2019\nअजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याने आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शपथविधीसाठी सभागृहात जाण्याआधी घोषणाबाजी करण्यात आली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राष्ट्रवादी जिंदाबाद’ अशा घोषणा अजित पवारांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.\nमुंबई : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून नाट्यमय घडामोडी घडल्या. देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना सोबत घेऊन शनिवारी 23 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादी आणि पवार कुटुंबामध्ये परतले.\nअजित पवार पुन्हा स्वगृही परतल्याने पक्षातील कार्यकर्ते आणि नेते सध्या त्यांचं स्वागत करत आहेत. अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतल्याने आमदारांमध्ये उत्साहाचं वातावरण असून शपथविधीसाठी सभागृहात जाण्याआधी घोषणाबाजी करण्यात आली. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ‘शरद पवार आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘राष्ट्रवादी जिंदाबाद’ अशा घोषणा अजित पवारांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.\nयावेळी धनंजय मुंडे यांच्यासहित राष्ट्रवादीचे इतर आमदारही उपस्थित होते. राष्ट्रवादीशी बंडखोरी करणारे अजित पवार पुन्हा स्वगृही परतल्याने पक्षातील कार्यकर्ते आणि नेते सध्या त्यांचं स्वागत करत आहेत. सोशल मीडियावरही कार्यकर्ते अजित पवारांचे आभार मानत असून, अनेकजण अजित पवारांनी भाजपासोबत जाणं शरद पवारांची खेळी होती असा दावा करत आहेत. अजित पवार यांनी मंगळवारी रात्री शरद पवारांची भेट घेत पुन्हा सगळं काही आलबेल झालं असल्याचं दाखवून दिलं.\nदरम्यान, शपथविधी होण्याआधी प्रतिक्रिया देताना अजित पवारांनी सांगितलं की, ‘मी राष्ट्रवादीतच होतो, राष्ट्रवादीसोबतच आहे आणि राष्ट्रवादीसोबतच राहील. कारण नसताना कोणतेही गैरसमज करू नका. पवारसाहेब आमचे नेते आहे त्यांना भेटणं माझा अधिकार आहे”.\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर फडणवीस सरकारने मंगळवारी राजीनामा दिला आणि राज्यातील सत्तापेच सुटला. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या पक्षांसह इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्यात येत असून, आघाडीच्या नेतेपदी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची निवड करण्यात येत असल्याचे या पक्षांच्या संयुक्त बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री बनतील. त्यांचा शपथविधी गुरुवारी शिवाजी पार्कवर होणार आहे.\nशिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडी म्हणजेच महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक वांद्रे-कुर्ला संकुलातील ट्रायडेंट हॉटेलमध्ये मंगळवारी झाली. या बैठकीत महाविकास आघाडीचे नेते आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी त्यास अनुमोदन दिले. या नव्या आघाडीबद्दल उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्यासह सोनिया गांधींचे आभार मानले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता मोबाईलवर खेळता खेळता शिका\nमुंबई : मुलांसाठी शिक्षण मजेशीर बनविण्यासाठी नवीन गेमिफिकेशन ऍप \"स्टेपऍप' भारतात दाखल करण्यात आले आहे. मुंबईत नुकतेच प्रवीण त्यागी (...\nदोन पत्नींच्या मारहाणीत मद्यपी पतीचा मृत्यू\nमुंबई : मद्यपी पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून दोन पत्नींनी त्याची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी गोरेगाव येथे घडली. याप्रकरणी बांगूरनगर...\nघोंगडीला पुनर्जिवीत करण्यासाठी सरसावल्या महिला\nनायगाव : आधुनिक काळात यंत्रमाग व्यवसाय सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसीत झाला असताना नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे हाताने बनवण्यात येणारी घोंगडी मोठ्या...\nशिवसेनेचा 'या' दोन खात्यावर डोळा\nमुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी खातेवाटप अजून झालेले नाही. याच दरम्यान आज सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nशाळा-मैदानासाठी 12 वर्षांनी भूखंडावर शिक्कामोर्तब\nमुंबई : वांद्रे पश्‍चिम येथील तीन हजार 764 चौरस मीटरचा शाळा आणि मैदानासाठी आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यावर महापालिकेने अखेर 12 वर्षांनी शिक्कामोर्तब...\nडॉ. आंबेडकरांचे स्मारक जगाला प्रेरणादायी\nमुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/nawab-malik-criticize-bjp-and-chandrkant-patil-239837", "date_download": "2019-12-06T15:23:32Z", "digest": "sha1:SHOCIY3WBS3GZVCIFLEAGRQMBHBTLYQD", "length": 14605, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "आम्ही फोडाफोडी केली तर भाजप रिकामं होईल : नवाब मलिक | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nआम्ही फोडाफोडी केली तर भाजप रिकामं होईल : नवाब मलिक\nशनिवार, 30 नोव्हेंबर 2019\nआज शपथविधीवरून भाजप व महाविकासआघाडीत चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या शपथविधीवर जोरदार टीका केली. यालाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.\nमुंबई : आज शपथविधीवरून भाजप व महाविकासआघाडीत चांगलेच वाक्युद्ध रंगले आहे. आज सकाळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारच्या शपथविधीवर जोरदार टीका केली. यालाच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.\nदरम्यान, ठाकरे सरकारच्या शपथविधीवर भाजपने आक्षेप घेतला आहे. महापुरुषांबद्दल आम्हालाही आदर आहे, मात्र शपथविधी हा शपथविधी असतो, असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी असल्याचं म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील ठाकरे यांच्या शपथविधीवर आक्षेप घेत आहेत, पण शपथविधीचा हा पायंडा भाजपने लोकसभेतून पाडला आहे, तसं असेल तर आधी लोकसभा बरखास्त करावी लागेल, असं नवाब मलिक म्हणाले.\n“भाजप दावा करत होता की 119 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांचे स्वतःचे 105 आणि 14 अपक्ष. मात्र आज तशी परिस्थिती नाही. अनेक आमदार काँग्रेस किंवा राष्ट्रवादीकडे येऊ इच्छितात. पण आम्हाला फोडाफोडीचे राजकारण करायचे नाही. आमचं भाजपला आव्हान आहे की त्यांनी मतविभाजन मागावं. जी भाजपनं प्रथा सुरू केली आहे, ती पहिल्यांदा त्यांनी दुरूस्त करावी”, असं नवाब मलिक म्हणाले.\nदरम्यान, नवाब मलिक म्हणाले, ''भाजपनं आमचे आव्हान स्वीकारावं, त्यांनी 119 आमदार कुठं आहेत ते दाखवा. भाजपमधील आमदार चलबिचल झाले आहेत. तेथील काही आमदार स्वगृही म्हणजेच काँग्रेस-राष्ट्रवादीत परतण्यासाठी इच्छुक आहेत. आम्ही फोडाफोडीचे राजकारण केले तर भाजप रिकामं होईल.''\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआता रंगणार साखर कारखाना निवडणुकांचे फड\nसोमेश्‍वरनगर (पुणे) : विधानसभा निवडणुकांचा भर ओसरत असतानाच आता कारखान्यांच्या निवडणुकांचे फड रंगणार आहेत. पुणे जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर...\nन्याय कोर्टांच्या माध्यमातून मिळाला असता तर ब���ं वाटलं असते - विजया रहाटकर\nऔरंगाबाद : आजच्या घटने विषयी संमिश्र भावाना आहे. लोकांना असे वाटते, हैदराबाद येथील पीडीच्या प्रती न्याय झाला आहे. ज्या अमुनाष पद्धतीने तिच्यावर...\nभिवंडी पालिकेत आर्थिक घोडेबाजार\nभिवंडी : भिवंडी पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार झाल्याने...\n#OnionPrice : अरे... कुठे नेऊन ठेवला कांदा माझा\nपुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच सरकार स्थापन होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, जवळजवळ एक ते दी महिना काही...\nअकोला : अनुदानित, शाळांतील शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संकटात सापडले आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी...\nजिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त महिलांचा मोर्चा\nउस्मानाबाद : हैदराबाद अत्याचार प्रकरणाचा तीव्र निषेध करीत शहरातील 21 महिला संघटनांनी एकत्रित येत महिला समन्वय समितीच्या माध्यमातून गुरुवारी (ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/speakers/jbl-jembee-bluetooth-speakers-price-pdE6rD.html", "date_download": "2019-12-06T15:16:46Z", "digest": "sha1:ZVBVKV2G7ZYSCY3QTSGBOWEBCQH3N67S", "length": 8609, "nlines": 199, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "जबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये ���बल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स किंमत ## आहे.\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स नवीनतम किंमत Nov 21, 2019वर प्राप्त होते\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्सहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 5,700)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स दर नियमितपणे बदलते. कृपया जबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स वैशिष्ट्य\n( 44 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 12 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 170 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\nजबल जॅम्बई ब्लूटूथ स्पीकर्स\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/2274", "date_download": "2019-12-06T16:52:37Z", "digest": "sha1:4BABBC4Y5X7UXVAG5CXEAERKCRZAF3IV", "length": 11425, "nlines": 105, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "भुलाबाईचा उत्सव - वैदर्भीय लोकसंस्कृती | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nभुलाबाईचा उत्सव - वैदर्भीय लोकसंस्कृती\nविदर्भात साजरा होणारा भुलाबाईचा उत्सव हा नवीन आलेल्या धान्याच्या पूजनासाठी, स्वागतासाठी असतो. भुलाबाईचा सण विदर्भासह मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत व खानदेशातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर साजरा होतो.\nविदर्भातील ग्रामीण भागांमध्ये कोजागिरी पौर्णिमा ही माळी पौर्णिमा म्हणून शेतकरी कुटुंबांमध्ये उत्साहात साजरी केली जाते. माळी पौर्णिमा हा नवीन धान्याच्या स्वागताचा सण भुलाबाईचा उत्सव म्हणून घराघरांतील लहान मुली व महिला सामूहिकपणे साजरा करतात. भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून कोजागरी पौर्णिमेपर्यंत सण साजरा होतो. भुलाबाई म्हणजे माहेरवाशीण. महिन्याभराकरता ती तिच्या माहे���ी येते ही कल्पना. तिचा हा सण गृहिणी ही भुलाबाईसोबत भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब महादेव श्री शंकर, लहानसा असलेला गणेश म्हणजे गणपती भुलाबाईचा उत्सव सखी पार्वती, शिवशंकर व गणपती यांचा म्हणून ओळखला जातो.\nमहिनाभर रोज संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी मुली एकमेकींच्या घरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक लोकगीते म्हणतात. त्यानंतर भुलाबाईचा प्रसाद म्हणजेच खिरापत वाटली जाते. खिरापतीमध्ये रोज नवे प्रसाद असतात व ते बंद डब्यांतून आणले जातात. भुलाबाईंच्या पारंपरिक गाण्यानंतर सर्व मुलींमध्ये या डब्यांतील खिरापत ओळखण्याची स्पर्धा रंगते.\nशेवटच्या दिवशी म्हणजे कोजागरी पौर्णिमेच्या संध्याकाळी भुलाबाईच्या उत्सवाची रंगत फार वेगळी असते. भुलाबाई-भुलोजी-गणेश यांची ज्वारीच्या भरलेल्या कणसांसहित ज्वारीच्या पाच धांड्यांना देवळाप्रमाणे मंडपीचा आकार देऊन त्यामध्ये स्थापना केली जाते. त्या मंडपीला‘माळी असे म्हणतात. जिराईत शेतकरी ज्वारीच्या ताटांची मंडपी करतात तर बागाईत शेतकरी ऊसाच्या पाच खोडांची मंडपी करतात. भुलाबाई आणि भुलोजी यांच्या मस्तकी ही माळी हिरवे छत म्हणून लावली जाते. नवीन ज्वारीच्या भरलेल्या कणसातील दाण्यांची पूजा करतात. तसेच भुलाबाई आणि भुलोजी यांच्या समोर विविध धान्यांची आरास करून त्या धान्याचीसुद्धा पूजा करतात. पूजा घराच्या अंगणात, कोजागरीच्या टिपूर चांदण्यात खुलून दिसते.\nमुली व महिला स्वतः भुलाबाई आणि भुलोजी यांच्या मातीच्या मूर्ती तयार करतात. त्याचबरोबर मातीचे दिवेही तयार करतात. पौर्णिमेला भुलाबाईला बत्तीस प्रकारच्या खिरापतींचा नैवेद्य दाखवण्यात येतो. त्यामुळे घरातील अबालवृद्धांना खिरापतींची मेजवानीच मिळते खिरापती जेवणामध्ये मोड आलेल्या मुगाची उसळ, हरभ-याची उसळ, विविध पौष्टिक पक्वान्ने आदींचा प्रामुख्‍याने समावेश असतो.\nभुलाबाईची गाणी हा तर लोकगीतांचा अमूल्य ठेवा आहे. भुलाबाईच्या गाण्यांमधून यथार्थ लोकजीवन रेखाटलेले जाणवते.\nभुलाबाईची गाणी केवळ मनोरंजक नसून ते अर्थपूर्ण लोकशिक्षण देणारे साहित्य आहे. एकत्र कुटुंबपद्धतीचा गोडवा त्या गाण्यांमधून जाणवतो.\nऋजुता दिवेकर - तू आहेस तुझ्या अंतरंगात\n‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल\nसिंधी व मराठी या भाषांची तुलना\nसंदर्भ: देवी, नवरात्र, नवद���र्गा, परंपरा, प्रबोधन, दलित, उत्‍सव, संस्कृती नोंदी\nधन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची\nसंदर्भ: कोकण, उत्‍सव, महाराष्‍ट्रातील मंदिरे\nसंदर्भ: तुळजापूर देवस्‍थान, शिवाजी महाराज, देवी, कुलदैवत, नवरात्र\nराजापूरची गंगा - श्रद्धा आणि विज्ञान\nसंदर्भ: भूगर्भ, कोकण, दंतकथा-आख्‍यायिका, पाणी, राजापूरची गंगा, कुंड, उत्‍सव, शिवाजी महाराज\nसंदर्भ: विदर्भ, कोकण, सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/pune-local-news/tree-in-the-streets/articleshow/66355764.cms", "date_download": "2019-12-06T15:14:08Z", "digest": "sha1:562ARV5JUVMW3WU3Z7UK5O7Q5XM7UQWY", "length": 8171, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune local news News: Tree in the middle of road can cause accidents. - tree in the streets | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nकोथरूडधोकादायक झाडपुणे - कोथरूड येथील मृत्युंजयेश्वर मंदिरामागील कॅनॉल रस्त्यावर एक झाड आहे. या रस्त्यावर दिवे कमी असून या झाडावर रिफ्लेक्टर किंवा कोणतेही धोका चिन्ह लावलेले नाही. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. योग्य उपाययोजना करावी.अतुल सुळे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nविमानतळ रास्ता वाहतूक कोंडी\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nस्मार्ट सिटीचे सुंदर रस्ते\nएक किलोमीटरपर्यंत कचऱ्याची दुर्गंधी\nम्हसोबानगरात विजेचा सुरू झाला लपंडाव\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेट���ंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mhnmk.com/Jobs/6123/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80---recruitments-for-43-posts", "date_download": "2019-12-06T16:22:45Z", "digest": "sha1:ZRKODQOHEVXROI4CZ6FLVKKKIJIDA4SG", "length": 2984, "nlines": 52, "source_domain": "mhnmk.com", "title": "महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैज्ञानिक अधिकारी - Recruitments for 43 posts", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग वैज्ञानिक अधिकारी - Recruitments for 43 posts\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग वैज्ञानिक अधिकारी विविध पदाच्या 43 जागा भरण्यात येत आहेत. शेवटची तारिख 05-11-2018 आहे.\nशैक्षणिक पात्रता : भौतिकशास्त्र / संगणक विज्ञान / इलेक्ट्रॉनिक्स / माहिती व तंत्रज्ञानासह विज्ञान पदवी आणि पदव्युत्तर पदवी किंवा संगणक विज्ञान /इलेक्ट्रॉनिक्स/माहिती व तंत्रज्ञान मधील अभियांत्रिकी पदवी किंवा समतुल्य + 03 वर्षे अनुभव\nवयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे\nरिक्त पदांची संख्या : 43\nअंतिम दिनांक : 05-11-2018\n🗹 अभ्यासक्रम ( 4 )\n🗹 प्रवेशपत्र सुचना ( 96 )\n🗹 केंद्र-शासित नौकरी ( 222 )\n🗹 सामान्य ज्ञान ( 715 )\n🗹 शैक्षणिक माहिती ( 7 )\n🗹 प्रवेश प्रक्रिया ( 6 )\n🗹 सरकारी नौकरी ( 2265 )\n🗹 व्यक्ती परीचय ( 204 )\n🗹 ताज्या बातम्या ( 77 )\n🗹 पुस्तक परिचय ( 3 )\n🗹 यशोगाथा ( 18 )\n🗹 खाजगी नौकरी ( 133 )\n🗹 लेख विशेष ( 53 )\n🗹 चालु घडामोडी ( 22 )\n🗹 शिष्यवृत्ती माहिती ( 3 )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/website", "date_download": "2019-12-06T16:40:49Z", "digest": "sha1:XRMDNJJ5I3L4HPZYARNGG4SSVITN3LRH", "length": 6946, "nlines": 105, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "website Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\nभाजपची वेबसाईट हॅक, आक्षेपार्ह मेसेज पोस्ट\nमुंबई : भारतीय जनता पक्षाची अधिकृत वेबसाईट हॅक झाली असून, आक्षेपार्ह शब्दात काही वाक्य वेबसाईटच्या होम पेजवर पोस्ट करण्यात आले आहेत. www.bjp.org ही भाजपची अधिकृत वेबसाईट\nONGC मध्ये बंपर भरती, अर्ज करण्यासाठी सोप्या टिप्स\nमुंबई : ऑईल अॅण्ड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड (ONGC ) तर्फे गुजरातमध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदांसाठी मोठ्या संख्येने नोकरभरती करण���यात येणार आहे. कंपनीतर्फे प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीमध्ये\nआता सौर कृषी पंपासाठी ऑनलाईन अर्ज करा, ‘महावितरण’कडून वेबसाईट लॉन्च\nमुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. या पोर्टलचं उद्घाटन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ncp-chief-sharad-pawar-clears-about-government-formation-maharashtra-236775", "date_download": "2019-12-06T16:09:38Z", "digest": "sha1:O5TUAIY33D7WHDHB37HBPYQIJ75YDKXC", "length": 16175, "nlines": 253, "source_domain": "www.esakal.com", "title": "सत्तास्थापनेचा गुंता पवारांनी सोडविला; आज होणार शिक्कामोर्तब | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nसत्तास्थापनेचा गुंता पवारांनी सोडविला; आज होणार शिक्कामोर्तब\nबुधवार, 20 नोव्हेंबर 2019\nविधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला युतीला जनतेने स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. शिवसेनेची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपने धुडकावून लावल्याने शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापण्यास नकार दिला.\nनवी दिल्ली : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा गुंता सोडविण्यात अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यश आले आहे. आज (बुधवार) काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार असून, या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर शिक्कामोर्तब होणार आहे. त्यानंतर दोन ते तीन दिवसांत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये ठरलेल्या फॉर्मुल्याबाबत स्पष्ट होईल, असे शरद पवार यांनी म्हटल्याच वृत्त प्रसिद्ध झाले आहे.\n(सौजन्य - टीव्ही 9)\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nविधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपाला युतीला जनतेने स्पष्ट बहुमत मिळूनही मुख्यमंत्रीपदावरून या दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. शिवसेनेची अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी भाजपने धुडकावून लावल्याने शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापण्यास नकार दिला. आता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असून, शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांमध्ये एकमत होताना दिसत आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील यावरही शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.\nसंजय राऊतांना आज आठवली वाजपेयींची कविता; काय आहे पाहा...\nमहाराष्ट्रात महाशिवआघाडीचे सरकार येणार हे आता स्पष्ट होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेसोबत कसलीही चर्चा सुरू नसल्याचे पवारांनी म्हटल्यानंतर आज त्यांनी सत्तास्थापनेचा तिढा सुटल्याचे म्हटले आहे. शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. किमान समान कार्यक्रम आज निश्चित होईल. सरकार स्थापनेबाबतची चर्चा 2-3 दिवसात संपेल, असे शरद पवारांनी टीव्ही 9 वाहिनीला माहिती देताना म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आज संध्याकाळी दिल्लीत बैठक होत आहे. त्याअगोदर शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. संजय राऊत यांनीही उद्या राज्यातील चित्र स्पष्ट होईल आणि पाच ते सहा दिवसांत सरकार स्थापन होईल, असे म्हटले आहे.\nशरद पवार-नरेंद्र मोदींची दिल्लीत होणार भेट; काय असेल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#hyderabadencounter : दिल्लीत कोण काय म्हणाले\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्का�� करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nआता रंगणार साखर कारखाना निवडणुकांचे फड\nसोमेश्‍वरनगर (पुणे) : विधानसभा निवडणुकांचा भर ओसरत असतानाच आता कारखान्यांच्या निवडणुकांचे फड रंगणार आहेत. पुणे जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर...\nन्याय कोर्टांच्या माध्यमातून मिळाला असता तर बरं वाटलं असते - विजया रहाटकर\nऔरंगाबाद : आजच्या घटने विषयी संमिश्र भावाना आहे. लोकांना असे वाटते, हैदराबाद येथील पीडीच्या प्रती न्याय झाला आहे. ज्या अमुनाष पद्धतीने तिच्यावर...\nभिवंडी पालिकेत आर्थिक घोडेबाजार\nभिवंडी : भिवंडी पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागला. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात आर्थिक घोडेबाजार झाल्याने...\n#OnionPrice : अरे... कुठे नेऊन ठेवला कांदा माझा\nपुसद (जि. यवतमाळ) : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लवकरच सरकार स्थापन होईल, असे सर्वांना वाटत होते. मात्र, जवळजवळ एक ते दी महिना काही...\nअकोला : अनुदानित, शाळांतील शिक्षण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संकटात सापडले आहे. शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या निर्णयाची अंमलबजावणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-division-won-semi-final-state-level-hockey-tournament-238413", "date_download": "2019-12-06T15:15:34Z", "digest": "sha1:LQH53I7MIDCOZR4D2KINWF7F6YY44CYB", "length": 14342, "nlines": 256, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत कोल्हापूरची बाजी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nराज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत कोल्हापूरची बाजी\nसोमवार, 25 नोव्हेंबर 2019\nही स्पर्धा 19 वर्षाखालील गटाची असून उपांत्य फेरीत काेल्हापूरच्या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर विजय मिळविले आहेत.\nसातारा ः जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि के.एस.डी.शानभाग विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शानभाग विद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या 65 व्या राज्यस्तरीय आंतरशालेय हॉकी स्पर्धेत मुलांच्या आणि मुलींच्या गटात यजमान कोल्हापूर विभागाने अंतिम फेरीत प्रवेश नोंदविला आहे.\n''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nही स्पर्धा 19 वर्षाखालील गटाची असून उपांत्य फेरीतील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या औरंगाबदच्या साई पब्लीक स्कूल आणि कोल्हापूर विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स.म.लोहिया ज्युनिअर कॉलेज यांच्यातील सामन्यात स.म.लोहिया संघाने साईचा 01- 00 असा पराभव केला.\nहेही वाचा - खेळाडूंनाे नवाेदितांपूढे आदर्श ठेवा : संजय भागवत\nदूसऱ्या उपांत्य फेरीच्या पुण्याच्या क्रीडाप्रबोधिनीने दिनानाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा 04-01 असा पराभव केला. क्रीडाप्रबोधिनीच्या गोपाळ मोरे, गौरव दोंदली, धैर्यशिल जाधव यांनी उत्तम खेळ केला.\nमुलींच्या गटात कोल्हापूर विभागाने अमरावती विभागाचा 04-00 असा दणदणीत पराभव केला. कोल्हापूरच्या स्मृती पाटील, प्रतिक्षा मोरे, पूनम पाटील, सनिया अंजनी यांनी उत्तम खेळ केला.\nनागपूर विभाग विरुद्ध क्रीडाप्रबोधिनी यांच्यातील लढतीत क्रीडा प्रबोधिनीने 02-00 असा विजय मिळविला. या सामन्यात क्रीडा प्रबोधिनीच्या काजल आटपाटकर, वैशाली लांजेवार यांनी उत्तम खेळ केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअंमली पदार्थांचे सेवन म्हणजे आयुष्यावर दरोडा\nऔरंगाबाद - भाई, बटन है क्‍या, म्यॉंऊ म्यॉंऊ है क्‍या असे कोड वर्ड वापरून नवखे तरुण, नशेखोर बटन अर्थात नायट्रोसनचे सेवन करीत आहेत. विविध अमली...\nसोलापूर : राज्यातील ग्रामपंचायतींच्या उपकर व फीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्याच्या ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी घेतला आहे. या उपकर व...\nVideo : औरंगाबादेतील अपंग पुरवतात मंत्रालयाला फायली : ८० लाखांची कमाई\nऔरंगाबाद : देशभरात बेरोजगारी वाढत असल्याची व सुशिक्षित सुदृढ तरूणांना रोजगार मिळत नसल्याची ओरड असतांना, प्रेरणा संस्थेच्या पुढाकाराने ६० अपंगांनी...\nया राज्याचे क्रीडा विकासा व्हीजन तयार\nसोलापूर : खेळाडू आणि खेळांच्या विकासासाठी शासनाच्या योजना आहेत. तसेच, राज्य व विभागीय क्रीडा संकुलांना निधी उ��लब्ध करून देण्यात येणार आहे. क्रीडा...\nरस्ते, स्मशान, उद्यानांसाठी भूखंडांचे संपादन\nमुंबई : मुंबईत मोकळे भूखंड शिल्लक नाहीत. अनेक ठिकाणी भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. मुंबईकरांना चांगल्या दर्जाच्या सेवा-सुविधा...\nयालाच म्हणतात खेळाडू; अपघातातून बचावले अन रौप्यपदक पटकावले\nअमरावती : नाशिक जिल्ह्यातील खो-खोचा संघ शालेय राज्य स्पर्धेसाठी अमरावतीकडे जात होता. अचानक त्यांच्या वाहनाला अपघात झाला. कोण कुठे फेकले गेले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/editorial-article-mahesh-rangrajan-234535", "date_download": "2019-12-06T15:56:14Z", "digest": "sha1:KQUZXI2EJ3AERWHBUUITQHFPZG4MYSLV", "length": 28847, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाष्य : अयोध्या निकालानंतरचा अध्याय | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nभाष्य : अयोध्या निकालानंतरचा अध्याय\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nसुमारे २७ वर्षांनंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या वादावर पडदा पडला आहे. आता जुन्याच पद्धतीने समाजाचे वा राजकारणाचे ध्रुवीकरण होऊ शकणार नाही. अयोध्येसंबंधीच्या निकालानंतर हे परिवर्तन अधिक ठळकपणे समोर आले आहे. त्या अर्थाने इतिहासाचे एक पान उलटून देश पुढे पाहातो आहे.\nसुमारे २७ वर्षांनंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या वादावर पडदा पडला आहे. आता जुन्याच पद्धतीने समाजाचे वा राजकारणाचे ध्रुवीकरण होऊ शकणार नाही. अयोध्येसंबंधीच्या निकालानंतर हे परिवर्तन अधिक ठळकपणे समोर आले आहे. त्या अर्थाने इतिहासाचे एक पान उलटून देश पुढे पाहातो आहे.\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा समावेश असलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने अयोध्येतील वादग्रस्त वास्तूच्या संदर्भात दिलेला निर्णय मैलाचा दगड ठरला आहे. या निर्णयामुळे राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंदिराच्य��� उभारणीसाठी एका न्यासाची स्थापना करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे काही दशकांपासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याला पूर्णविराम मिळाला. सुमारे २७ वर्षांनंतर या प्रकरणावर पडदा पडला. मात्र हा निकाल देतानाच हिंसा आणि दडपशाहीविषयी तीव्र नापसंती व्यक्त करीत ते समर्थनीय नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. डिसेंबर १९९२ मध्ये झालेल्या बाबरी मशिदीच्या वास्तूची तोडफोड करण्याचे कृत्य निंदनीय होते, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याबाबत सुरू असलेला फौजदारी स्वरूपाचा खटला चालू राहील.\nअयोध्या प्रकरणाचा काही दशके सुरू असलेला तिढा हा आता स्वतंत्र भारताच्या इतिहासाचा भाग बनला आहे. घटनेची अंमलबजावणी सुरू होण्यापूर्वी आणि भारत हे सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित होण्यापूर्वी अवघे दोन आठवडे आधी जानेवारी १९५० मध्ये मूर्तीची प्रतिष्ठापणा करण्यात आली होती. त्यामुळे नवजात राष्ट्रापुढेच या प्रकरणाचे आव्हान निर्माण झाले होते. १९४९ मध्ये मूर्तीच्या केलेल्या प्रतिष्ठापनेमुळेही शांततेचा भंग झाल्याचे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. दिल्लीजवळच्या खिर्की मशिदीवरूनही वाद निर्माण झाल्यानंतर १९५० च्या सुरवातीच्या काळात तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना त्या ठिकाणी पोलिस पाठवून मशिदीचे रक्षण करावे लागले होते. दुसरीकडे अयोध्येत मात्र प्रांतिक सरकारने वादग्रस्त जागेला कुलूप लावले होते. त्यानंतर काहीच दिवसांत अयोध्येतील वादग्रस्त वास्तूची लढाई न्यायालयात पोचली होती.\nअयोध्या प्रकरणात १९८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेने प्रवेश केला. त्या वेळी हिंदुत्वाचा उघडपणे पुरस्कार करण्याची भाजपची तयारी नव्हती.\nऑक्‍टोबरमध्ये ‘राम ज्योती यात्रां’ना सुरवात झाली होती, मात्र तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर या यात्रा स्थगित करण्यात आल्या होत्या. १९८६ मध्ये अडवानी यांनी अयोध्या प्रकरणाचे नेतृत्व स्वतःकडे घेतले, त्यामुळे राजकारणाचा संपूर्ण नूरच पालटून गेला होता. १९८९ मध्ये पालमपूरमध्ये झालेल्या भाजपच्या ठरावामुळे राममंदिराचा मुद्दा वैचारिक प्रतिष्ठेचा बनला. सप्टेंबर १९९० मध्ये लालकृष्ण अडवानी यांनी सोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा सुरू केली. अनेक कारसेवक अयोध्येकडे कूच ��रू लागले. तेव्हा ‘तुम्ही अयोध्येला जात आहात, लंकेला नव्हे, याची जाणीव ठेवा’, असे अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना बजावले होते. बिहारमध्ये समस्तीपूर येथे लालूप्रसाद यादव यांनी यात्रा अडवली आणि अडवानी यांना अटक केली. नंतर पुन्हा पाच डिसेंबर १९९२ ला त्यांनी रथयात्रा पुढे सुरू केली.\nपण सहा डिसेंबरला जेव्हा बाबरी मशीद पाडण्यात आली, तेव्हा ‘आपल्या आयुष्यातील हा सर्वात काळा दिवस’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.\nवस्तुतः या यात्रेपूर्वीच राममंदिराचा मुद्दा भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आला होता. तसा तो येण्यास इंदिरा गांधींनंतरची काँग्रेसही कारणीभूत ठरली.\nफेब्रुवारी १९८६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी वादग्रस्त वास्तूतील कुलूप उघडून रामलल्लाच्या पूजेचा मार्ग मोकळा केला. राजकारणात धर्माचा इतका ठळकपणे शिरकाव होण्याचा तो काळ होता. याचे कारण त्याआधीच शहाबानो या मुस्लिम महिलेच्या पोटगीच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने शहाबानोच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर पुराणमतवादी मुस्लिमांपुढे झुकून तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी घटनादुरुस्ती केली. याची तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर काँग्रेसने हिंदूंमधील परंपरावाद्यांना खूश करण्याचा प्रयत्न चालवला. डिसेंबर १९८९ मध्ये काँग्रेसच्या राजवटीत शिलान्यास झाला. पण याचा त्या पक्षाला उपयोग झाला नाहीच आणि सत्ता गमवावी लागली. एका अर्थाने बाटलीतून राक्षस बाहेर पडला होता आणि तो रोखणे कोणाच्याही आवाक्‍यात राहिलेले नव्हते. त्या वेळी भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी यांना एका पत्रकाराने ‘राजकारणात धर्म का आणला जात आहे’, असा प्रश्‍न विचारला, तेव्हा ते म्हणाले, ‘राम हे राष्ट्र आणि संस्कृती यांचे प्रतीक आहेत. श्रीराम ही केवळ धार्मिक व्यक्तिरेखा आहे, असे म्हणता येणार नाही.’ भारतीय संस्कृतीत खोलवर राष्ट्रवाद रुजलेला आहे. एका परकी आक्रमकाने अयोध्येत उभारलेली वास्तू ही त्या राष्ट्रवादाच्या आड येत आहे, असा या भूमिकेचा अर्थ. कोणत्याही एका मुद्याने हिंदूंमधील जाती-उपजाती आणि पंथ यांना अशा प्रकारे एकत्र आणले नव्हते, ते अयोध्येतील राममंदिराच्या प्रश्‍नाने आणले. परंतु ती वादग्रस्त वास्तू पाडण्यात आली आणि त्यासाठी कायदा हातात घेण्यात आला, हीच एक मोठी समस्या होत���.\nत्यावेळचा हिंसाचार आणि विध्वंस टाळण्यात तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना पूर्ण अपयश आले आणि त्यामुळे त्यांची प्रतिमा डागाळली. १९९१ मध्ये भाजपला या प्रश्‍नाचा घसघशीत राजकीय लाभ झाला. उत्तर प्रदेशात दोन वर्षांनी भाजपला पुन्हा त्याचा राजकीय फायदा झाला. त्यानंतर मात्र भाजपने अतिशय सावध भूमिका घेतली आणि हा विषय प्रामुख्याने न्यायालयावर सोपवला. १९८९ ते १९९३ असा हा कमालीच्या संघर्षाचा काळ होय. आता भारत देश बराच त्याच्या पुढे येऊन पोचला आहे. त्यावेळच्या धार्मिक संघर्षाला केवळ अयोध्येतील वाद हे एकमेव कारण नव्हते.\nमुजाहिदांनी काबूल ताब्यात घेतल्याचा तो काळ होता. १९९० नंतरच काश्‍मीर खोऱ्यात फुटीरतावाद्यांच्या कारवाया सुरू झाल्या होत्या. पंजाबही दहशतवाद्यांच्या विळख्यातून मुक्त झालेला नव्हता. मंडल आयोगाच्या अहवालामुळे जात या घटकाला नव्याने राजकारणात महत्त्व प्राप्त झाले होते. बहुजन समाज पक्ष नुकताच म्हणजे १९८४ मध्ये स्थापन झाला होता. अशा या संघर्षमय आणि राजकीयदृष्ट्या कमालीच्या उलघालीच्या काळात राममंदिराची चळवळ सुरू झाली होती आणि तिने राजकारणाची समीकरणे बदलली. संस्कृती, राष्ट्र आणि राज्य यांच्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले. त्या प्रवासाचा सध्याचा टप्पा म्हणजे २०१९ मध्ये मोठ्या बहुमताने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आहे.\nसत्ताधारी भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या तत्त्वावरच उभा आहे आणि काँग्रेस पक्षाची भाषाही आता बरीच बदलली आहे.\nमात्र हेही लक्षात घ्यायला हवे, की आता जुन्याच पद्धतीने समाजाचे वा राजकारणाचे ध्रुवीकरण होत नाही. ज्या पद्धतीने राजकीय पक्षांनी अयोध्या प्रश्‍नी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर मोजूनमापून प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यावरून हा मुद्दा स्पष्ट होतो. राम आणि रहीम या दोघांच्याही भक्‍तीचा विषय नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रभक्तीशी जोडला आहे. श्रीराम असोत, कर्तारपूर कॉरिडॉर असो वा ईद असो; ही सगळे नव्या भारताची चिन्हे आहेत.\nत्या अर्थाने बदललेले चित्र आश्‍वासक आहे. वादग्रस्त वास्तूच्या ठिकाणी मंदिर आणि अन्यत्र मशीद न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे. हे खरेच, की बाबरी मशिदीचे पतन हे बेकायदा होते आणि त्यासंबंधीचा खटला अद���याप पूर्ण झालेला नाही, विश्‍व हिंदू परिषदेने काशी व मथुरा यांच्याविषयीचे आग्रह सोडून दिलेले नाहीत. हे सगळे असले तरीही एक नक्की, की इतिहासाचे पान उलटले आहे, भारत आता पुढे पाहातो आहे.\n(लेखक अशोका विद्यापीठात इतिहासाचे अध्यापन करतात.)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"मोदी 2.0'ची दमदार कामगिरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात 30 नोव्हेंबर रोजी सहा महिने पूर्ण केले आहेत. या सहा...\n1960 मध्ये महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून सत्तास्थापनेचा इतका मोठा (34 दिवसांचा) फार्स कधी झाला नव्हता, जो गेल्या महिन्यात झाला....\nसरकारच्या अजेंड्यावर 36 विधेयके; हिवाळी अधिवेशन आजपासून\nनवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नरेंद्र मोदी सरकारने नागरिकता कायदा दुरुस्ती विधेयक, अयोध्येतील राममंदिरासाठी ट्रस्ट स्थापन करणे, चिट फंड...\nअयोध्या खटला : आता फेरविचार याचिका\nनवी दिल्ली - अयोध्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालासंदर्भात \"जमियत- उलेमा- ए- हिंद' ही संघटना पुनर्विचार याचिका सादर करणार...\nआता प्रतीक्षा मंदिरउभारणीची (मंगेश कोळपकर)\nरामजन्मभूमीच्या खटल्याचा निकाल लागल्यामुळं अयोध्येत एक नवं पर्व सुरू होणार आहे. नियोजित राममंदिर उभारण्यासाठीच्या हालचालींना अयोध्येतल्या महंत...\nमुस्लिम लीग चालते, मग शिवसेना का नाही\nमुंबई - राममंदिराचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेशी आघाडी कशी करता येईल, या काँग्रेसमधील एका गटाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रातील काँग्रेस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/43438", "date_download": "2019-12-06T16:05:37Z", "digest": "sha1:YL37RQSVI25H6IQBQ7AN2MIWCFB7KVNT", "length": 23898, "nlines": 158, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरुचरित्र | गुरुचरित्र - अध्याय अठरावा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगुरुचरित्र - अध्याय अठरावा\n पूर्ण केला दातारा ॥१॥\n ऐकता न-धाये माझे मन कांक्षीत होते अंतःकरण \n आणिक निरोपावे दातारा ॥३॥\n कृपा भाकी तये वेळी ॥४॥\n ऐका श्रोते एकचित्ते ॥५॥\n धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ति श्रीगुरुचरणी तल्लीन झाली परियेसा ॥६॥\n स्मरण जाहले अवधारी ॥७॥\n सांगेन ऐका एकचित्तें ॥८॥\n पुढे निघाले परियेसा ॥९॥\n श्रीगुरू तीर्थे पावन करीत पंचगंगगासंगम ख्यात तेथें राहिले द्वादशाब्दे ॥११॥\n म्हणोनि राहिले परियेसा ॥१२॥\n तयाहूनि अधिक असे जाण तीर्थे अस्ती अगण्य़ म्हणोनि राहिले श्रीगुरू ॥१४॥\n पांच नामे आहेति थोर सांगेन ऐका एकचित्तें ॥१५॥\n ' पंचगंगा' ऐसी ख्याति \n तैसे स्थान मनोहर ॥१८॥\n तया संगमा षटकूळी ॥१९॥\n प्रख्यात असे परियेसा ॥२१॥\n पुजितां नर अमर होय विश्वनाथ तोचि जाणा ॥२२॥\n जें पुण्य होय साधन शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा ॥२३॥\n तया स्थानी वास असे ॥२४॥\nअमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणीं \nउत्तर दिशी असे देखा वहे कृष्णा पश्चिममुखा 'शुक्लतीर्थ' नाम ऐका \n तीर्थे असती मनोहर ॥२८॥\n तिसरें सिध्द ' वरदतीर्थ अमरेश्वरसंनिधार्थ अनुपम्य असे भूमंडळी ॥२९॥\n राहिले तेथें द्वादशाब्दें ॥३१॥\nकृष्णा वेणी नदी दोनी पंचगंगा मिळोनी काय सांगू महिमा त्याची ॥३२॥\n जळोनि जातीं स्नानें एकें ऐसें सिध्द्स्थान निकें सकळाभीष्ट होय तेथें ॥३३॥\nकाय सांगूं त्यांची महिमा आणिक द्यावया नाहीं उपमा आणिक द्यावया नाहीं उपमा दर्शनमातें होती काम्या स्नानफळ काय वर्णू ॥३४॥\n राहिले श्रीगुरु तया स्थानी ॥३५॥\n म्हणोनि प्रकट जाहले जाणा ॥३६॥\n जाती श्रीगुरु परियेसा ॥३७॥\nतया ग्रामी द्विज एक असे वेदभ्यासक \nसुक्षीण असे तो ब्राह्मण शुक्लभिक्षा करी आपण असे सात्विक वृत्तीनें ॥३९॥\n शेंगा निघती नित्य बहुत त्याणे उदरपूर्ति करी ॥४०॥\nएखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसीं वरो न मिळे परियेसीं तया शेंगांते रांधोनि हर्षी तया शेंगांते रांधोनि हर्षी दिवस क्रमी येणेंपरी ॥४१॥\nऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचकारणें उदर भरी अतिथि पूजी भक्तीनें ॥४२॥\nवर्तता श्रीगुरु एके दिवसीं तया विप्रमंदिरासी नेलें विप्रे भक्तिनें ॥४३॥\n पूजा करी तो षोडशी घेवडे-शेंगा बहुवसी केली होती पत्र-���ाका ॥४४॥\n गेलें तुझे दरिद्र दोषी म्हणोनी निघती तये वेळी ॥४५॥\n जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात आंगण सर्व वेष्टिलें असे ॥४६॥\nतया वेलाचें झाडमूळ श्रीगुरुमूर्ति छेदिती तात्काळ टाकोनि देती परिबळें गेले आपण संगमासी ॥४७॥\n दु:ख करिती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी म्हणती पहा हो दैव बळी कैसें अदृष्ट आपुलें ॥४८॥\n काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसी आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनि दिल्हा भूमीवरी ॥४९॥\n पुरुष तिचा कोप करी म्हणे प्रारब्ध प्रमाण ॥५०॥\nम्हणे स्त्रियेसी तये वेळी जें जें होणार जया काळी जें जें होणार जया काळी निर्माण करी चंद्रमोळी \n समस्तां आहार पुरवीतसे ॥५२॥\n केवी करी प्रत्यही ॥५३॥\n मग उत्पत्ति तदनंतरें ॥५४॥\n सकृत अथवा दुष्कृत्य जाण आपुलें आपणचि भोगणें पुढील्यावरी काय बोल ॥५६॥\nआपुलें दैव असतां उणें पुढिल्या बोलती मूर्खपणे जे पेरिलें तोंचि भक्षणें कवणावरी बोल सांगे ॥५७॥\n आपलें आर्जव न विचारिसी ग्रास हरितला म्हणसी \n तोचि तारील आमुतें ॥५९॥\n टाकीता झाला गंगेत ॥६०॥\nतया वेलाचें मूळ थोरी जे कां होतें आपुले द्वारी जे कां होतें आपुले द्वारी काढूं म्हणुनि द्विजवरी खणिता झाला तया वेळीं ॥६१॥\n घेऊनि गेला घरांत ॥६२॥\nम्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हां प्रसन्न्न झाले यतीश्वर आम्हां प्रसन्न्न झाले म्हणोनि ह्या वेला छेदिलें म्हणोनि ह्या वेला छेदिलें निधान लाधलें आम्हांसी ॥६३॥\nनर नव्हे तो योगीश्वर होईल ईश्वरीअवतार आम्हां भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी ॥६४॥\n तये वेळी परियेसा ॥६५॥\n तुम्ही न सांगणें कवणासी प्रकट करितां आम्हांसी नसेल लक्ष्मी तुमचे घरी ॥६६॥\n अखंड लक्ष्मी तुमचे वंशी \n गेली वनिता तो ब्राह्मण श्रीगुरुकृपा ऐसी जाण दर्शनमात्रे दैन्य हरे ॥६८॥\n त्यासी कैचें दैन्य पाप कल्पवृक्ष-आश्रय करितां बापा दैन्य कैंचे तया घरी ॥६९॥\nदैव उणा असेल जो नरु त्याणें आश्रयावा श्रीगुरु पूज्य होय सकळिकांई ॥७०॥\nजो कोण भजेल श्रीगुरु त्यासी लाधेल इह-परु अखंड लक्ष्मी त्याचे घरी \n कामधेनु तुझ्या घरीं ॥७२॥\n ऐका श्रोते एकचित्तें ॥७३॥\nइति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे अमरापुरमहिमानं-द्विजदैन्यहरणं नाम अष्टादशोऽध्याय: ॥ १८ ॥\nश्रीपादश्रीवल्ल���-नृसिंहसरस्वती-दत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ शुभं भवतु ॥\nपारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nगुरूचरित्र - अध्याय पहिला\nगुरूचरित्र - अध्याय दुसरा\nगुरूचरित्र - अध्याय तिसरा\nगुरूचरित्र - अध्याय चौथा\nगुरूचरित्र - अध्याय पाचवा\nगुरूचरित्र - अध्याय सहावा\nगुरूचरित्र - अध्याय सातवा\nगुरुचरित्र - अध्याय आठवा\nगुरुचरित्र - अध्याय नववा\nगुरुचरित्र - अध्याय दहावा\nगुरुचरित्र - अध्याय अकरावा\nगुरुचरित्र - अध्याय बारावा\nगुरुचरित्र - अध्याय तेरावा\nगुरुचरित्र - अध्याय चौदावा\nगुरुचरित्र - अध्याय पंधरावा\nगुरुचरित्र - अध्याय सोळावा\nगुरुचरित्र - अध्याय सतरावा\nगुरुचरित्र - अध्याय अठरावा\nगुरुचरित्र - अध्याय एकोणीसावा\nगुरुचरित्र - अध्याय विसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकविसावा\nगुरूचरित्र - अध्याय बाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय तेविसावा\nगुरूचरित्र - अध्याय चोविसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचविसावा\nगुरूचरित्र - अध्याय सव्विसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nगुरुचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणतिसावा\nगुरूचरित्र - अध्याय तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय एकतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय बत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय तेहेतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय चौतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा\nगुरुचरित्र - अध्याय छत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय सदतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अडतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणचाळीसावा\nगुरुचरित्र - अध्याय चाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय चव्वेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/", "date_download": "2019-12-06T15:27:03Z", "digest": "sha1:KHWKPTJQCLD2KK2PNZB46MEOBSEGPGJ6", "length": 15153, "nlines": 197, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "Rangmaitra | Marathi News Portals of Glamour", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ���फ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nरंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य तत्वज्ञान – योगिनी चौक मराठी रंगभूम...\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\nभास्कर सिंघा यांच्या चित्रांचे प्रदर्शन दिल्लीस्थित सुप्रसिद्ध चित्रकार भास्कर सिंघा यांनी अलिकडच्या काळात सा...\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nनव्या चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले विनोद...\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘मुंबई पुणे मुंबई- ३’ २८ सप्टेंबरला येतोय ‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता...\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\n६ जुलै रोजी ‘यंग्राड’ चित्रपट येणार फँटम फिल्म्स, फ्युचरवर्क्स मिडिया आणि विठ्ठल पाटील प्रॉडक्शन्स या संस्था...\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\nएका गावातील शाळेतली सत्यकथा शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा ‘बे एके बे’ हा मराठी सिनेमा लवकरच येतो आहे. निर्मात...\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nट्रेलरने वाढवलीय सिनेमाची उत्सुकता अष्टवक्र म्हणजे काय आजच्या परिस्थितीशी त्याचा नेमका संबंध कसा आजच्या परिस्थितीशी त्याचा नेमका संबंध कसा\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\n१९ मे रोजी अनघा तांबोळी यांचा १९ वा प्रयोग सुप्रसिद्ध कवयित्री अनघा तांबोळी यांचा कविता आणि गाण्यांवर आधारित...\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nयोगिता होले यांच्या चित्रांचे प्रदर्शन सुप्रसिद्ध चित्रकार योगिता होले यांच्या ‘भुतदया’ या चित्र...\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nसदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम सदाशिव अमरापूरकर एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक मराठी कला रसिक...\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड य���ंचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nयंदाचे विश्व साहित्य संमेलन अबूधाबीला\nराजापूरमध्ये साकारले अतिथी भवन\nशिबू-अभिजीत ‘लगी तो छगी’साठी पुन्हा एकत्र\nदिग्गज कलाकारांच्या अभिनयाची ‘वाघेऱ्या’त जुगलबंदी\n‘संस्कृती कलादर्पण’ची नामांकने जाहीर\n‘लग्न मुबारक’चे म्युझिक लॉन्च\nपोस्टरने जागवली ‘फर्जंद’ची उत्सुकता\n‘बिग बॉस’मध्ये ‘पिंकी पिंगळे’ची धम्माल\nबिग बॉसच्या घरामध्ये पुष्कर जोगला दुखापत\n‘शिकारी’मध्ये मृण्मयी देणार सरप्राईझ\nदिग्गज विनोदविरांचा ‘शिकारी’ येतोय\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\n१९ एप्रिलला ‘सिल्व्हर व्हॉईसेस्’\nआदर्श शिंदेंचं ‘संभळंग ढंभळंग’\nजहांगीरमध्ये ‘आठवणीतील सोनेरी क्षण’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nनव्या चित्रपटाच्या गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत संगीत क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले विनोद राठोड हे आता ‘वो कौन है-दि मर्डर...\tRead more\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘मुंबई पुणे मुंबई- ३’ २८ सप्टेंबरला येतोय ‘मुंबई पुणे मुंबई-१’ हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी तो राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्री...\tRead more\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nDecember 05, 2018 In: चालू घडामोडी, नाटक, नाट्यरंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी 2 Comments\nरंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य तत्वज्ञान – योगिनी चौक मराठी रंगभूमीवर विविध नवनवीन प्रयोग सातत्याने होत असताना ‘वैचारिक मूल्य’ रुजवणारी व्यावसायिक नाटके असावीत हे स्वप्न मी चार वर्षांपूर्वी पाहिले… मी व्यावस...\tRead more\n‘संस्कृती कलादर्पण’साठी पाच नाटकांची निवड\n‘चटाटो’ आणि ‘हाऊसगुल’ २८ फेब्रुवारीला\n‘नवरी छळे नवर्‍याला’ १३ फेब्रुवारीला रंगभूमीवर\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\nभास्कर सिंघा यांच्या चित्रांचे प्रदर्शन दिल्लीस्थित सुप्रसिद्ध चित्रकार भास्कर सिंघा यांनी अलिकडच्य...\tRead more\n‘हमीदाबाईची कोठी’ ९ ऑक्टोबरला पुण्यात\n‘जमलं रे जमलं…’ १४ फेब्रुवारीपासून रंगभूमीवर\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nनोटा बंदीचा परिणाम मराठी चित्रपट सृष्टीवर झाला आहे का \nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/beauty-bar/", "date_download": "2019-12-06T15:02:59Z", "digest": "sha1:H5FPHL2K6AS463FHVITTSQX6YGOIJH5X", "length": 11195, "nlines": 103, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "माहीममध्ये सुरु झाला ‘ब्युटी बार’ | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome चालू घडामोडी माहीममध्ये सुरु झाला ‘ब्युटी बार’\nमाहीममध्ये सुरु झाला ‘ब्युटी बार’\non: January 29, 2017 In: चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, लाईफ स्टाईलNo Comments\nकेतकी मालपेकर, अमृता रावचा पुढाकार\nसुंदर मी होणार, असं वाटणाऱ्यांसाठी माहीममध्ये अद्ययावत ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ रविवारी अर्थात २९ जानेवारीपासून सुरु झाले असून, केतकी मालपेकर आणि अमृता राव या दोघींनी मिळून उभारलेला ‘ब्युटी बार’ अनेकांना आकर्षित करणार आहे.\nस्त्री असो वा पुरुष अगदी साऱ्यांनाच आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं. सध्याचा जमाना हा ग्लॅमरचा आहे. नवनवीन फॅशन्स रुजवणाऱ्या ग्लॅमर क्षेत्राचा प्रभाव हा सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळेच ट्रेंडी फॅशन्स लगेच तरुणांमध्ये फेमस होतात. एखाद्या फॅशनची क्रेझ निर्माण झाली की सगळेजण तो ट्रेंड आत्मसात करतात. अशावेळी आपल्याला ते चांगले दिसतील का किंवा ती फॅशन आपल्या शरीरयष्टीला कशी शोभून दिसेल, याची अचूक काळजी घेण्यात ब्युटी पार्लर्स सक्षम असतात.\nकेतकी मालपेकर या सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या कन्या आहेत. आई ग्लॅमर फिल्डमध्ये काम करत असल्यामुळे केतकी यांना लहानपणापासूनच फॅशन दुनियेची जवळून ओळख झाली. २००८ मध्ये त्यांनी उदय टक्के यांच्याकडून हेअर ड्रेसिंगचे तांत्रिक ज्ञान शिकून घेतले. सतत बदलणाऱ्या या ग्लॅमवर्ल्डमध्ये स्वबळावर काहीतरी करून दाखवावं ही त्यांची मनीषा आता लवकरच ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’च्या स्वरुपात पूर्ण होणार आहे. तर दूरदर्शनमध्ये गेली २४ वर्ष न्यूज रिडर म्हणून कार्यरत असणाऱ्या अमृता राव याही ‘सील्व्हेट हेअर अँड ब्युटी बार’चा एक मुख्य भाग आहेत.\nएम.एस.सी, एल.एल.बी अमृता राव या ‘राव ग्रुप ऑफ केमिकल्स कंपनीज्’च्या डायरेक्टर आहेत. मुळातच शिक्षण आणि कलांची आवड असलेल्या अमृता राव यांनी मराठी चित्रपटसृष्टीत उत्तोमोत्तम कलाकृती दिल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी ७ चित्रपटांची निर्मिती केली असून ‘मानिनी’, ‘आरोही’ यांसारख्या चित्रपटांतून स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि स्त्री भ्रूण हत्येविरोधात त्यांनी आवाज उठवत मोलाचा संदेश समाजाला दिला. त्याशिवाय अमृता राव या बरेच वर्षे विविध मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणूनही काम पाहत आहेत.\nअमृता राव आणि केतकी मालपेकर यांच्या ब्युटीबार मध्ये तुम्हाला सगळ्या ट्रिटमेंट्सचा एकाचवेळी उपभोग घेता येईल. हेअर ड्रेसिंग, हेअर कलरिंग याचबरोबर अलीकडे तरुणींमध्ये प्रचंड क्रेझ असणारी नेल्स आर्ट, नेल्स एक्स्टेंशन यांसारख्या ट्रिटमेंट्सचा ही फायदा तुम्हाला ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ मध्ये घेता येईल.\nनवनवीन टेक्निक्स आणि उत्तम टेक्निशियन्सच्या साथीने तुम्ही अधिकाधिक सुंदर दिसू शकता पण त्यासाठी तुम्हाला एकदा तरी ‘सीलव्हेट हेअर अँड ब्युटी बार’ला भेट द्यावी लागेल.\nसंपर्क : सिल्वूएट हेअर अँड ब्युटी बार, १४-प्लॉट नो. ३३३,\nकार्ड मेन्शन, शीतलादेवी रोड, युनियन बँक जवळ, माहीम, मुंबई-१६\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/india-vs-west-indies-second-odi-india-defeated-west-windies-by-59-runs-in-2nd-odi-at-port-of-spain/articleshow/70636458.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-06T16:10:25Z", "digest": "sha1:6ZODP4ZEUU74PIJ2QL6BW2RAJKHCDPSL", "length": 13864, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "India beats West Indies: Ind vs WI: विंडीजचा ५९ धावांनी पराभव - india vs west indies second odi india defeated west windies by 59 runs in 2nd odi at port of spain | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nInd vs WI: विंडीजचा ५९ धावांनी पराभव\nकर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा ५९ धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करत विंडीजसमोर २८० धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु, विंडीजचा डाव सुरू असताना पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ लुईस नियमांतर्गत विंडीजला ४६ षटकांमध्ये २७० धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. लक्ष्याच पाठलाग करताना विंडीजने मात्र ४२ षटकांमध्ये २१० करत हार पत्करली.\nInd vs WI: विंडीजचा ५९ धावांनी पराभव\nपोर्ट ऑफ स्पेन: कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा ५९ धावांनी पराभव केला. भारताने प्रथम फलंदाजी करत विंडीजसमोर २८० धावांचे लक्ष्य ठेवले. परंतु, विंडीजचा डाव सुरू असताना पावसाने हजेरी लावली आणि डकवर्थ लुईस नियमांतर्गत विंडीजला ४६ षटकांमध्ये २७० धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. लक्ष्याच पाठलाग करताना विंडीजने मात्र ४२ षटकांमध्ये २१० करत हार पत्करली. भुवन���श्वर कुमारने ८ षटकांमध्ये फक्त ३१ धावा देत चार बळी मिळवले. १२० धावांची दमदार खेळी करणारा विराट कोहली 'सामनावीर' ठरला\nविडीजची सुरुवातच धीमी झाली. नवव्या षटकात विंडीजची धावसंख्या ४५ असताना ख्रिस गेल ११ धावांवर बाद झाला. गेलने या सामन्यात विक्रमाचीही नोंद केली. या सामन्यात त्याने आपल्या देशात एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जास्त धावा करत त्याने ब्रायन लाराला मागे टाकले. गेलनंतर केवळ ६ धावा करत शाय होपदेखील बाद झाला.\nलुइसने मात्र विंडीजचा डाव सावरून धरला. लुइसने शिरमन हेटमायरसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. त्यानंतर निकोलस पूरनसोबत ५६ धावांची भागीदारी केली. ही जोडी फोडण्यात कुलदीप यादवला यश आले. त्याने हेटमायरला संघाच्या ९२ धावांवर बाद केले. त्यानंतर लुइसला १४८ धावा असताना तंबूत धाडले. लुइसने ८० चेंडूमध्ये ८ चौकार आणि एका षटकारासह ६५ धावा केल्या.\nभुवनेश्वरने पूरनला १७० धावसंख्या असताना बाद केले. पूरनने ५२ चेंडूंवर ४२ धावा केल्या. चेजने १८ धावांचे योगदान दिले. एका धावेनंतर रवींद्र जडेजाने कार्लोस ब्रॅथवेटला (०) तंबूत धाडले. दोन धावांनंतर भुवनेश्वरने केमार रोचला बाद केले. मोहम्मद शमीने शेल्डन कॉटरेल (१७) आणि ओशाने थॉमसला (०) बाद करत भारताला विजय मिळवून दिला. कर्णधार जेसन होल्डरने नाबाद १३ धावा केल्या.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nगोलंदाज तबरेज शम्सीने मैदानात दाखवली जादू; रुमालाची बनवली छडी\nअंडर १९ वर्ल्डकप: टीम इंडियाची घोषणा, प्रियम गर्ग कर्णधार, संघात ३ मुंबईकर\nक्रिकेटपटू मनीष पांडे अडकला लग्नाच्या बेडीत\nटॅक्सीचालकाचा मुलगा अंडर- १९ वर्ल्ड कप टीमचा कर्णधार\nहैदराबाद घटनेवर विराट संतापला, म्हणाला...\nइतर बातम्या:विराट कोहली|भारत वि. वेस्ट इंडिज|कोहलीचे शतक|second ODI|India beats West Indies|Ind vs WI\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nIndia vs West Indies Live: भारतासमोर २०८ धाव��ंचे आव्हान\nवेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे लक्ष्य\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबुमराहला हिणवणाऱ्या रझाकचा भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला 'मजाक'\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nInd vs WI: विंडीजचा ५९ धावांनी पराभव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/ahmed-patel", "date_download": "2019-12-06T15:17:18Z", "digest": "sha1:WG7V2GHYUMMDSIZZ4BRPNOVXBASLAUPY", "length": 26734, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ahmed Patel Latest News Updates, Stories in Marathi | Ahmed Patel Breaking Live News Updates in Marathi | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nअहमद पटेल हे काँग्रेसचे नेते आहेत. त्यांना संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत काँग्रेसकडून पाठविण्यात आले. अहमद पटेल यांची गांधी-नेहरू घराण्यातील निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळख आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार म्हणून 2001 पासून काम पाहत आहेत. अहमद पटेल यांनी राजकीय सुरवात नगरपालिका निवडणूक लढवून केली होती. त्यानंतर ते पंचायतचे सभापतीही राहिले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते राज्य काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले. 1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी सरकारच्या काळात आणीबाणीत जेव्हा निवडणूक झाली तेव्हा ते विजयी झाले होते. त्यानंतर ते पहिल्यांदाच लोकसभेत खासदार राहिले. सध्या ते राज्यसभा सदस्य आहेत.\n ज्यानंतर अजित पवारांनी केलं बंड\nमुंबई : २२ नोव्हेंबर २०१९ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या दिवसाच्या पूर्वसंध्येला काँग्रेस आणि...\nअंबानीसह शपथविधीला दिग्गजांची उपस्थिती; पाहा कोण कोण पोहचले\nमुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास...\nVIDEO : कुणी सांगितलं मी नाराज आहे पाहा रोखठोक अजित पवार..\nआज अनेक दिवसांनी अजित पवार यांनी पत्रकारांशी मनमोकळा संवाद साधला. अत्यंत मोकळेपणाने अजित पवार हे माध्यमांशी बोलताना पाहाय���ा मिळाले. गेल्या काही दिवसात...\nउद्धव ठाकरेंच्या शपथविधीला 'या' दिग्गज व्यक्तींची उपस्थिती\nमुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास...\nहा तर निर्लज्जपणाचा कळस; काँग्रेसची टीका\nमुंबई : काँग्रेसकडून पाठिंबा देण्यास कोणताही विरोध झालेली नाही. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलवल्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मुंबईत चर्चेला दाखल झालो...\nमहाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता मुंबईत\nनवी दिल्ली : महाराष्ट्रात सरकार बनविण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाटाघाटींचे गुऱ्हाळ आता मुंबईत चालणार आहे. दोन्ही पक्षांची दिल्लीतील...\nकॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकांमध्ये कॉंग्रेसचा 'हा' मोठा नेता मात्र मिसिंग..\nमहाशिवआघाडीला काँग्रेस हायकमांड सोनिया गांधींनी हिरवा कंदील दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. यानंतर शरद पवारांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी बैठक सुरूंय...\nशिवसेनेसोबत जाण्यास आघाडीची तत्वतः मंजुरी\nमहारष्ट्रात गेल्या 21 दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशातच महाराष्ट्रात पर्यायी सरकार देण्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. आज...\nभाजप - राष्ट्रवादीचं येणार सरकार काय आहे सत्य असत्य..\nमुंबई : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन्यासाठी दिल्लीत दोन्ही कॉंग्रेसच्या बैठका सुरू आसतानाच भाजप आणि...\nसोनियांसोबतची बैठक संपवून काँग्रेस नेते पवारांच्या घरी; काय होणार\nनवी दिल्ली : काँग्रेस नेत्यांसोबत सुरु असलेली काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची बैठक संपली आहे. बैठक संपल्यानंतर काँग्रेस नेते थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे...\nआघाडीची उद्या बैठक; राष्ट्रवादीकडून चार तर काँग्रेसकडून 'हे' सात नेते राहणार उपस्थित\nमुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा पेच कायम असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची उद्या (ता.20) बैठक होणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नेते अहमद...\nकाँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवर चर्चा\nनवी दिल्ली : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. काल दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया...\nअहमद पटेलांच्या भेटीवर काय म्हणतायत संजय राऊत..\nमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही, अशातच काही अफवांना उधाण आलंय. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात...\nपवारांनी धनंजय मुंडेंची 'का' करून दिली काँग्रेसच्या चाणक्याला विशेष ओळख\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या धनंजय मुंडे यांची काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असलेल्या अहमद पटेल...\nअहमद पटेल, उद्धव ठाकरेंची चर्चा; महाशिवआघाडीचा फॉर्म्युला ठरला\nमुंबई : भाजपला अडचणीत आणण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंगेस एकत्रित येताना दिसत आहेत. आज याबाबत राष्ट्रवादीची बैठक झाली. तसेच शिवसेना प्रमुख, उद्धव...\nमहाराष्ट्राच्या राजकारणात आज दिवसभरात नेमंक काय घडलं\nमुंबई : आजचा दिवसा पाहता राजकीय दृष्ट्या खूप धावपळीचा ठरला. दिवसभरात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आणि महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली...\nअंदर की बात : अन् काँग्रेसच्या बैठकीतच उध्दव ठाकरेंचा पवारांना फोन\nमुंबई : ‘हॅलो, साहेब मी उध्दव बोलतोय,’.. शरद पवार यांना काॅग्रेस नेत्यांसोबत बैठक सुरू असतानाच थेट उध्दव ठाकरेंचा फोन येतो.. पवार यांच्या बाजूलाच काॅग्रेसचे...\nराज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला- शरद पवार\nमुंबई : राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे आम्ही नक्की निर्णय घेऊ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि...\nकाँग्रेसला निमंत्रण न देणं हे चुकीचं : अहमद पटेल\nमुंबई : पहिलं भाजप त्यानंतर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीला बोलावण्यात आल मात्र काँग्रेसला बोलबण्यात आलं नाही हे चुकीचं आहे. काँग्रेस अध्यक्षांशी याविषयी चर्चा...\nकाँग्रेस नेते मुंबईत दाखल; पवारांसोबत बैठक, होणार अंतिम निर्णय\nमुंबई : काँग्रेसचे जेष्ठ नेते मलिकार्जुन खर्गे, अहमद पटेल, के पी वेणुगोपाल हे मुंबईत पोहोचले असून ते विमानतळावरून निघाले आहेत. महाराष्ट्राचे नेते माजी...\nकाँग्रेसच्या कार्याध्यक्षांच्या 'या' ट्विटमुळे सत्तेचे गणित सुटणार हे स्पष्ट..\nमहाराष्���्रातील राजकारणातील समीकरणं मिनिटा मिनिटाला बदलतायत. अशातच आता कॉंग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. \"सगळं...\nशिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करणार; वेळ ठरली\nमुंबई : राज्यात नाट्यमय घडामोडींनंतर सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. शिवसेनेची बहुमताची गोळाबेरीज झाली असल्याचं दिसत असून, आज सायंकाळी शिवसेना...\nकाँग्रेसमध्येही उभी फूट; 'या' कारणांमुळे आमदारांत दुमत\nपुणे : शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेस पक्षात उभी फूट पडली असून कांग्रेस आमदारांत पाठिंबा देण्यावर दुमत झाले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते अहमद...\nभाजप प्रदेश उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांच्या भेटीला; चर्चांना उधाण\nमुंबई : राज्यातील राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सध्या चर्चेचा विषय ठरत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे ...\nडॉक्टर प्रियकर अन् प्रेयसी मोटारीत भेटले अन्...\nनवी दिल्लीः मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून डॉक्टर प्रियकर व प्रेयसी भेटले. 62...\nमहाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये\nभिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या...\nचिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग...\nजालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''\nनवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर जम्मू काश्मीरच्या माजी...\nखासदार सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर 'या' मंत्री म्हणतात, 'मी कांदा-लसूण फार नाही खात,'\nदिल्ली : सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे...\nप्रत्येकाच्या डोक्यावर ५४ हजारांचे कर्ज; रक्कम गेली कुठे\nपुणे : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपला प्रश्न विचारत मागील पाच...\nपेट्रोल पंपावर बेकायदा विक्री\nपुणे : आंबेगाव येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...\nकृष्णा मेडिकलजवळ चेंबर धोकादायक\nकोथरूड : आयडियल कॉलनीकडून मयूर कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर कृष्णा...\nवडगाव व वारजे येथील पूल सहापदरी करा\nपुणे : पुणे- सातारा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी पूल उभारणीचे काम बरेच वर्ष सुरू...\n#hyderabadencounter : बलात्कार, हत्या ते चकमक; कधी काय घडलं\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना...\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजना 'आधार'च्या कचाट्यात\nपुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीसाठी बँक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mhnmk.com/mahasarkar", "date_download": "2019-12-06T15:46:47Z", "digest": "sha1:P43QWFQ3UOBQBTSSJZNHBTSMLNHA3NFN", "length": 9678, "nlines": 92, "source_domain": "mhnmk.com", "title": "mahasarkar Jobs Information News Updates - mh nmk", "raw_content": "\nसर्व जाहीराती एकाच ठिकाणी NMK :\n☞ जे.जे. मॅगडम होमीओपॅथिक मेडिकल कॉलेज कोल्हापूर मध्ये 24 जागांसाठी भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 6 Dec, 2019)\n☞ SGM ग्रामीण आयुर्वेदिक महाविद्यालय कोल्हापूर मध्ये 31 जागांसाठी भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 6 Dec, 2019)\n☞ नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन, मुंबई भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 6 Dec, 2019)\n☞ महाराष्ट्र राज्य दंत परिषद, मुंबई भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 4 Dec, 2019)\n☞ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊसाठे विकास महामंडळ, मुंबई भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 4 Dec, 2019)\n☞ राष्ट्रीय तकनीकी अनुसंधान संगठन मध्ये 71 जागांसाठी भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 4 Dec, 2019)\n☞ महानिर्मिती तंत्रज्ञ – 3 ऑनलाइन परीक्षा प्रवेशपत्र ( www.mahasarkar.co.in on 3 Dec, 2019)\n☞ दीनदयाळ नागरी सहकारी बँक बीड भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 3 Dec, 2019)\n☞ राज्यात तेरा हजार पदांची भरती प्रक्रिया रखडली ( www.mahasarkar.co.in on 2 Dec, 2019)\n☞ शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद मध्ये 18 जागांसाठी भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 2 Dec, 2019)\n☞ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा वर्धा भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 2 Dec, 2019)\n☞ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमाळ मध्ये 47 जागांसाठी भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 2 Dec, 2019)\n☞ महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, यवतमा��� मध्ये 30 जागांसाठी भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 2 Dec, 2019)\n☞ सिंधुदुर्ग पोलिस चालक भरती २० पदाचे भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 1 Dec, 2019)\n☞ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विस डिग्री कॉलेज, नागपूर मध्ये 10 जागांसाठी भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 27 Nov, 2019)\n☞ महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ (MSSIDC), सिंधुदुर्ग २०१९ ( www.mahasarkar.co.in on 27 Nov, 2019)\n☞ राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली – मिरज – कुपवाड भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 27 Nov, 2019)\n☞ महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 27 Nov, 2019)\n☞ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना – महाराष्ट्र भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 27 Nov, 2019)\n☞ महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, ठाणे भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 27 Nov, 2019)\n☞ ग्रामपंचायत विरगाव, अहमदनगर भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 27 Nov, 2019)\n☞ गणपतराव अडके नर्सिंग कॉलेज नाशिक मध्ये 11 जागांसाठी भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 26 Nov, 2019)\n☞ सिव्हिल हॉस्पिटल उस्मानाबाद मध्ये 14 जागांसाठी भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 26 Nov, 2019)\n☞ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सांगली भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 26 Nov, 2019)\n☞ दि मार्कंडेय को.ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बेळगाव भरती २०१९ ( www.mahasarkar.co.in on 25 Nov, 2019)\nMahanews mahasarkar Updates Get Online SarkariJobs - सरकारी नौकरी जाहिराती, PrivateJobs - खाजगी नौकरी जाहिराती, Central Govt Jobs - केंद्र-शासित नौकरी जाहिराती, AdmitCards - प्रवेशपत्र सुचना, News Results - ताज्या बातम्या निकाल, Marathi Old Exam online Practice Mock Test - ऑनलाईन अभ्यासिका चालु घडामोडी, Marathi gk - सामान्य ज्ञान लेख विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/when-dawood-ne-rishi-ko-chai-pe-bulaya-tha-6463", "date_download": "2019-12-06T16:00:29Z", "digest": "sha1:5KC6QQPOCUERIRK32IH62DABN2RIZYKK", "length": 7036, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ऋषी कपूर यांची दाऊदसोबत 'चाय पे चर्चा'", "raw_content": "\nऋषी कपूर यांची दाऊदसोबत 'चाय पे चर्चा'\nऋषी कपूर यांची दाऊदसोबत 'चाय पे चर्चा'\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई - अभिनेता ऋषी कपूरने 'खुल्लम खुल्ला ऋषी कपूर अन्सेन्सर्ड' या आत्मचरित्रात आपल्या जीवनातील अनेक मनोरंजक पैलूंवर भाष्य केलं आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमसोबत झालेल्या भेटीबाबत त्यांनी यामध्ये उल्लेख केला आहे. 1988 मध्ये दुबईत एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले असताना ऋषी कपूर यांची दाऊदशी भेट झाली. या वेळी दोघांमध्ये तब्बल चार तास चर्चा झाल्याची माहिती त्यांनी यात दिली आहे.\nऋषी कपूर सांगतात की, ‘ही १९८८ सालातील गोष्ट आहे. माझा जवळचा मित्र बिट्टू आनंद याच्यासोबत मी आशा भोसले आणि आरडी बर्मन यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईला आलो होतो. त्यावेळी दाऊदने मला चहा प्यायचे निमंत्रण दिले. मला यात चुकीच वाटलं नाही. त्यामुळे मी ते आमंत्रण स्वीकारलं. मला आणि बिट्टूला एका चमकत्या रोल्स रॉयस गाडीमधून हॉटेलवरून नेण्यात आले. आमची गाडी उलटसुलट जात असल्याचे मला जाताना लक्षात आले. त्यामुळे मी त्याच्या घराचं निश्चित स्थान सांगू शकत नाही. त्यानंतर आमची भेट झाली. दाऊद पांढ-या रंगाच्या इटालियन कपड्यांमध्ये माझ्यासमोर आला. त्याने आमचे स्वागत केले. आमची क्षमा मागण्याच्या अंदाजात तो म्हणाला, मी मद्यपान करत नसल्यामुळे तुम्हाला चहासाठी बोलावले. त्यानंतर आमचे चहापान जवळपास चार तास चालले. यावेळी त्याने अनेक गोष्टींवर माझ्याशी चर्चा केली.’\nटीव्ही अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी शाहरुखला अटक\nहृतिक रोशन ठरला आशियामधील सर्वाधिक सेक्सी पुरुष\nकर्जमाफीचा आरोप करणाऱ्यानं मागितली रितेशची माफी\n'पानिपत'च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा, विश्वास पाटलांना दिलासा नाहीच\nअमिताभ यांचे -३ डिग्रीमध्ये शूटिंग\n'श्रीदेवी : द ईटरनल स्क्रीन गॉडेस' बायोग्राफीचं अनावरण, बोनी कपूर भावूक\nमलायकाच्या पार्टीत अर्जुनचा बेभान डान्स\nसैफ अली खान या चित्रपटात साकारणार नागा साधूची भूमिका, ट्रेलर झाला प्रदर्शित\nरस्त्यावरील कुत्र्याची आयफामध्ये एन्ट्री, दिली मुलाखत, हा व्हिडिओ जिंकेल तुमचं मन\nअक्षयला आताच का सुचला मेट्रोचा प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/Budget", "date_download": "2019-12-06T15:45:39Z", "digest": "sha1:ZCFGIWWO2IKH65IDVAF6IK4KWD4AELEI", "length": 3627, "nlines": 91, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nट्रान्स हार्बरवर प्रवाशांना लोकलच्या प्रथम दर्जा डब्यातून प्रवास करण्याची मुभा\nCOUPLES साठी पैशांचं व्यवस्थापन करणारी अॅप्स\nबेस्टचं तिकीट भाडं वाढणार नाही, प्रवाशांना दिलासा\nशेअर बाजारात २ दिवसांत ५ लाख कोटींचा चुराडा कसा झाला\nअर्थसंकल्पातून बांधकाम क्षेत्राला काय गिफ्ट मिळणार\nअर्थसंकल्प फुटीची सायबर क्राइमकडून चौकशी करा, राष्ट्रवादीची मागणी\nकृषी क्षेत्रासाठी निधीचा पाऊस\nअर्थसंकल्प फुटल्याचा विरोधकांचा गैरसमज- मुख्यमंत्री\nमुंबई महापालिकेकडून बेस्टला मिळणार दरमहा १०० कोटी\n१८ फे��्रुवारीपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन\nपालिकेची आरोग्यसेवा महागली, शुल्कात ३० टक्क्यांपर्यंत वाढ\nबघा, अर्थसंकल्पाबाबत काय म्हणतात अापली नेतेमंडळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/aarogya/the-benefits-of-drinking-hot-water-are-thispimples-disappear-due-to-hot-water", "date_download": "2019-12-06T16:56:43Z", "digest": "sha1:GB6PA7DBZGVVD4IMB3CXD4E4R5OOQGBP", "length": 13642, "nlines": 145, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | गरम पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पिंपल्स ही गरम पाणी पिल्याने नाहीसे होतात", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nगरम पाणी पिण्याचे 'हे' आहेत फायदे, पिंपल्स ही गरम पाणी पिल्याने नाहीसे होतात\nमासिक पाळीच्यावेळी स्त्रीयांना होणाऱ्या पोटदुखीवर कोमट पाणी पिल्याने आराम मिळतो. तसेच पाळीच्या दिवसात सतावणारी डोकेदुखीही यामुळे कमी होते.\n बहुतेक लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीच्या गरमागरम कपाने करत असतात. पण या सवयीमुळे कालांतराने बद्धकोष्ठ, पोटदुखी, अॅसिडीटी, पिंपल्स अशा तक्रारी सुरु होतात. असे म्हटले जाते की त्वचा, केस आणि एकंदर शरीराचे आरोग्य सांभाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सकाळी उठल्या उठल्या एक ग्लास गरम पाणी पिण्याची सवयही तुमच्या शरीरातील अनेक विकार मुळापासून दुर करू शकते.\nसकाळी उठून नियमितपणे एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने पाचन शक्ती चांगली राहते. तसेच गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते. आपल्या खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे आपल्या शरीरामध्ये साठत असलेले घातक पदार्थ गरम पाण्याच्या सेवनामुळे बाहेर टाकण्यास मदत होते. तसेच गरम पाण्याच्या नियमित सेवनामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होऊन वजन कमी होण्यास मदत होते. योगशास्त्राच्या नियमानुसार तीन महिने गरम पाण्याच्या सेवनाने वजन कमी होऊ शकते. या करिता इतर कोणतेही विशेष पथ्य पाळण्याची गरज नाही.\nकाही लोकांना बद्धकोष्ठाचा त्रास होतो. अशा वेळी सकाळी रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. पुष्कळ महिलांना मासिक धर्माच्या दिवसांमध्ये डोकेदुखी सतावते. त्यावेळी नियमित गरम पाण्याचे सेवन केल्याने डोकेदुखी पासून आराम मिळतो. तसेच या दिवसांमध्ये होणारी पोटदुखी ही गरम पायाच्या सेवना��ुळे कमी होते.\nगरम पाणी पिण्याचे हे आहेत फायदे\n- सकाळी उठल्यावर एक ग्लास गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरणही चांगले राहते, शरीरातील अपायकारक घटक निघून जाण्यास मदत होते.\n- गरम पाणी पिल्याने पोटातील गॅसेस कमी होतात, अॅसिडीटीचा त्रास, डोकेदुखी व पित्ताच्या तक्रारी कमी होतात.\n- गरम पाणी पिल्यामुळे त्वचेचे आरोग्यसुद्धा चांगले राहून, त्वचेवर पिंपल्स येणे कमी होते तसेच केसांच्यावाढीसाठीही गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.\n- मासिक पाळीच्यावेळी स्त्रीयांना होणाऱ्या पोटदुखीवर कोमट पाणी पिल्याने आराम मिळतो. तसेच पाळीच्या दिवसात सतावणारी डोकेदुखीही यामुळे कमी होते.\n- गरम पाणी पिल्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होऊन वजन कमी होण्यास मदत होते.\n- दिवसातून वरचेवर गरम पाणी पिल्याने पचनक्रिया सुधारते, ज्यांना पोट साफ न होण्याची समस्या आहे त्यांनी सकाळी उठल्यावर उपाशीपोटी ग्लासभर गरम पाणी प्यावे.\n-तसेच दररोज सकाळी हळद घालून गरम पाणी पिणेही लाभदायक असते. यामुळेही पचनशक्ती चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती सुधारते, शरीरातील सूज कमी होते, सांधेदुखीचा त्रास कमी होतो, रक्तातील साखर नियंत्रित राहते. त्यामुळे-\n- मधुमेही रुग्णांनी व इतरांनीही दररोज सकाळी हळद आणि गरम पाणी पिणे लाभदायी आहे.\nपिक कर्जासह इतर कर्ज प्रकरणं निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी ठोकले बँकेला टाळे\nधनगर समाजाच्या विकास योजना वेगाने मार्गी लावाव्यात - सुधीर मुनगंटीवार\nकेळी खाण्यापूर्वी 'या' 10 गोष्टी नक्की जाणून घ्या, अन्यथा तुम्ही...\nहिवाळ्यात 'ही' भाजी मधुमेह, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, तसेच...\n'या' 4 सुपरफूड्समुळे रक्ताभिसरण प्रक्रिया होईल सुरळीत, हृदयरोगही राहिल दूर\nआईच्या पोटात बाळाला विषाणूंचा धोका वाढतोय\nमेथी मधुमेह-कोलेस्टेरॉल-पोटदुखीसाठी रामबाण उपाय आहे या सुपरफूड्सचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nजागतिक एड्स दिन का साजरा केला जातो, वाचा एका क्लिकवर\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्��ातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://grahak.maharashtra.gov.in/1110/1315/?format=print", "date_download": "2019-12-06T16:52:39Z", "digest": "sha1:S6LCG5DK5TDIANACZGHQ4DTFKIO54AZT", "length": 1885, "nlines": 22, "source_domain": "grahak.maharashtra.gov.in", "title": "राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र", "raw_content": "\n1 कार्यालयाचे नांव अतिरिक्‍त ग्राहक तक्रार निवारण मंच, मुंबई उपनगर जिल्‍हा, मुंबई.\n2 कार्यालयाचा संपूर्ण पत्‍ता प्रशासकीय इमारत,3 रा माळा,चतना कॉलेज जवळ, वांद्रे(पूर्व)मुंबई-400 051.\n3 संपर्कासाठी दूरध्‍वनी क्रमांक व फॅक्‍स क्रमांक 022-26422163\n5 जवळचे रेल्‍वे स्‍थानक वांद्रे\n6 जवळचे बस स्‍थानक शासकीय वसाहत, वांद्रे(पूर्व)\n7 कार्यालयाच्‍या जवळच्‍या परीसरातील महत्‍वाची ठिकाणे चेतना कॉलेज, एम.आय.जी क्‍लब.\n1. श्री.आर.जी.वानखडे अध्‍यक्ष 21/02/2018 ते 20/02/2022 01ध्‍06ध्‍2018 पासून\n2 श्री.सदानंद व्‍ही.कलाल सदस्‍य 20/08/2014 ते 19/08/2019 20/08/2014 पासून\n3 श्री.शिवचरण के.शेरे सदस्‍य 04/09/2018 ते 30/04/2021 28/02/2019 पासून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/get-set-direction/articleshow/71509651.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-12-06T15:14:57Z", "digest": "sha1:GKIAVWSQFCIVTAPNHZKP4DYV7ZYOLFLJ", "length": 14065, "nlines": 151, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment drama News: गेट सेट दिग्दर्शन! - get set direction! | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nकल्पेशराज कुबल नेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार आदी तंत्रज्ञ मंडळींची फारशी दखल घेतली जात नाही पण याला प्रदीप मुळ्ये हे नाव अपवाद ठरतं...\n���ेपथ्यकार, प्रकाशयोजनाकार आदी तंत्रज्ञ मंडळींची फारशी दखल घेतली जात नाही. पण याला प्रदीप मुळ्ये हे नाव अपवाद ठरतं. नाटकाच्या श्रेय नामावलीत नेपथ्यकार प्रदीप मुळ्ये यांचं नाव आलं की, त्या नाटकाचं वजन वाढतं; असं समीकरण आज नाट्यवर्तुळात दृढ आहे. त्यामुळे प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाला आपल्या नाटकाचं नेपथ्य प्रदीप मुळ्येंनी करावं, असं वाटतं. या नेपथ्यकाराच्या कुंचल्यामागे खरी नजर आहे ती त्यांच्यातल्या दिग्दर्शकाची. उत्कृष्ट नेपथ्यानं प्रेक्षकांचे डोळे दीपवणारे मुळ्ये यांनी आपलं अधिकतम लक्ष नाट्यदिग्दर्शनाकडे वळवलं आहे. म्हणूनच की काय आता त्यांच्या बाबतीत 'गेट सेट दिग्दर्शन' असं बोलण्याची वेळ आलीय. नुकतंच रंगभूमीवर दाखल झालेल्या 'कुसुम मनोहर लेले' या पुनरुज्जीवित नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा त्यांनीच सांभाळली असून सध्या नाट्यवर्तुळात मामा मुळ्ये यांच्या नेपथ्यासह नाट्यदिग्दर्शनासाठी देखील चर्चा होतीय.\n'इंदू काळे सरला भोळे' या कादंबरीवरचं नाटक, 'लायन किंग'चा मराठमोळा नाट्यावतार 'राजा सिंह', जयवंत दळवींच्या 'सारे प्रवासी घडीचे' या ललित लेखनाचं नाट्यचित्र त्यांनी दिग्दर्शित केल्यानंतर प्रदीप मुळ्ये आता 'कुसुम मनोहर लेले'च्या निमित्तानं दिग्दर्शनाकडे वळले आहेत. याविषयी ते सांगतात की, 'नाट्यदिग्दर्शन हा खरं तर माझा सर्वात आवडता प्रकार आहे. पण सुरुवातीला प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत असताना आणि जे. जेचा विद्यार्थी असल्यामुळे नेपथ्य रेखाटायला लागलो. नाट्यवर्तुळात सर्वच मित्रपरिवार असल्यानं मग प्रत्येकासाठी मी नेपथ्यकार झालो. मला कोणाला नाही म्हणता आलं नाही. त्यामुळेच मी एकामागोमाग अनेक नाटकांसाठी नेपथ्य करत गेलो. या सगळ्यात माझ्यातील लपलेला नाट्यदिग्दर्शक सतत आपलं डोकं वर काढत होता. आता कर्मधर्म संयोगानं माझा मित्र विनय आपटेनं यापूर्वी दिग्दर्शित केलेलं 'कुसुम मनोहर लेले'सारखं नाटक हाती आलं. त्याच्या माध्यमातून दिग्दर्शनाच्या इनिंगला सुरुवात केली. येत्या दिवसात आणखी एका नाटकाचं दिग्दर्शनही हाती घेतोय'. संतोष कोचरेकर निर्मित आणि अशोक समेळ लिखित 'कुसुम मनोहर लेले' नाटकाच्या नव्या संचात शशांक केतकर, संग्राम समेळ आणि पल्लवी पाटील हे कलाकार आहेत. नव्वद साली घडणारं हे नाटक त्यावेळी अशोक समेळ यांनी सत्यघटन���वर आधारित लिहिलं होतं. नव्वदीच्या सालातील बाज आजह मुळ्ये यांनी तसाच कायम ठेवला आहे.\nअभिनेते डॉ. गिरीश ओक, संजय मोने आणि सुकन्या मोने अभिनित 'कुसुम मनोहर लेले' हे नाटक दशकभरापूर्वी मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड ठरलं होतं. याच आठवणींना उजळा देण्यासाठी आता पुनरुज्जीवित नाटकाच्या मांडणीत नाटकाची घोषणा आणि व्हॉइसओव्हर हे याच तीन मंडळीच्या आवाजातून होत आहे. त्यामुळे ज्यांनी-ज्यांनी आधीचं 'कुसुम मनोहर लेले' नाटक पाहिलं आहे; त्यांना चटकन जुना नाट्यप्रयोग आठवल्याशिवाय राहणार नाही.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nएका मोठ्या नाटकाची सावली\n...म्हणून 'हिमालयाची सावली' बघायला हवं\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nपती, पत्नी और वो\nधुसरतेत निर्माण झालेलं तीव्र नाट्यसंवेदन\nक्रांती रेडकर करणार कमबॅक\nअभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/online-admissions-for-elevent-class-students/articleshow/53423078.cms", "date_download": "2019-12-06T15:11:26Z", "digest": "sha1:5LTFN7KDVEYTEQITOCFHXC3PRJ5ELLII", "length": 14353, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: प्रवेश रखडलेल्यांसाठी आज, उद्या मिळणार संधी - Online admissions for Elevent class students | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nप्रवेश रखडलेल्यांसाठी आज, उद्या मिळणार संधी\nअकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये आतापर्यंत विविध कारणांनी पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेल्या १४ हजार ९५४ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बुधवारी जाहीर करण्यात आले. या विद्यार्थ्यांना आज, गुरुवारी आणि शुक्रवारी (२९ जुलै) प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने देण्यात आली.\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nअकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये आतापर्यंत विविध कारणांनी पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेल्या १४ हजार ९५४ विद्यार्थ्यांपैकी १० हजार ५६२ विद्यार्थ्यांचे प्रवेश बुधवारी जाहीर करण्यात आले. या विद्यार्थ्यांना आज, गुरुवारी आणि शुक्रवारी (२९ जुलै) प्रवेश घ्यायचा आहे, अशी माहिती अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्या वतीने देण्यात आली.\nपुणे-पिंपरी चिंचवड परिसरातील ज्युनियर कॉलेजच्या ७३ हजार ३८५ जागांच्या प्रवेशासाठी अकरावी केंद्रीय प्रवेश नियंत्रण समितीच्यावतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रवेश प्रक्रियेच्या चार फेऱ्या झाल्या असून, अजून विद्यार्थ्यांना पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे समितीच्यावतीने प्रवेश फेऱ्यांमध्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी नाव जाहीर झाले आहे; मात्र काही कारणास्तव प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी प्रवेश जाहीर करण्यात आले.\nत्यामुळे प्रवेश प्रक्रियेमध्ये आतापर्यंत विविध कारणांनी पसंतीच्या कॉलेजमध्ये प्रवेश न घेतलेल्या १० हजार ५६२ विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या प्रवेश फेऱ्यांमध्ये प्रवेश न घेतलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या १४ हजार ९५४ आहे. यादीत नाव जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आज, गुरुवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत आणि शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १२ या वे‍ळेत प्रवेश घ्यायचा आहे.\nअकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींच्या विरोधात शहरातील विविध विद्यार्थी संघटनांनी शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या बाहेर बुधवारी तीव्र निदर्शने केली. संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक शिक्षण संचालक मीनाक्षी राऊत यांनो दिले. महाराष्ट्र नागरी कृती समितीचे अध्यक्ष सुरेश जैन, अखिल भारतीय विद्यार्थी सेनेचे दिलीपसिंग विश्वकर्मा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शैलेश बडदे, प्रशांत गांधी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रशांत कनोज��या, काँग्रेसचे अभिजित महामुनी, आरपीआय विद्यार्थी आघाडीचे रोहित कांबळे, शिवसेनेचे विशाल धावड आदी उपस्थित होते.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्लास्टीक टॅगने गळफास घेऊन टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nपुणे: 'पबजी'च्या आहारी गेलेल्या १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपुणे: 'या' अभिनेत्रीला खंडणीच्या गुन्ह्यात अटक\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nप्रवेश रखडलेल्यांसाठी आज, उद्या मिळणार संधी...\nरेशन दुकानदारांचा १ ऑगस्टपासून संप...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A4", "date_download": "2019-12-06T16:08:43Z", "digest": "sha1:MD3WFLCDY3LVIKXTFERWJFXSAHVQFRSL", "length": 4088, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मानवत - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपरभणी | गंगाखेड | सोनपेठ | पाथरी | मानवत | सेलू | पूर्णा | पालम | जिंतूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ ऑगस्ट २०१८ रोजी १२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/bjp-power", "date_download": "2019-12-06T16:41:33Z", "digest": "sha1:VNWXJVWVUAG7U672DK7RD7YBTA3BZ7TQ", "length": 5770, "nlines": 99, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "bjp power Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\nमहाविकासआघाडीचं पुढील लक्ष्य विदर्भ, भाजपच्या गडाला शह देणार\nविदर्भ हा भाजपचा गड आहे. याच गडात भाजपला शह देण्यासाठी आता महाविकासआघाडीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून महाविकासआघाडीच्या (Mahavikas aaghadi working in vidarbh) तिन्ही पक्षांनी विदर्भात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे.\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/vidarbha-7-constituency", "date_download": "2019-12-06T15:50:56Z", "digest": "sha1:U6LPNHIMGACJ3XM26GB6RQBKV5WCC7XM", "length": 7250, "nlines": 118, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Vidarbha 7 constituency Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nविदर्भातील 7 जागांसाठी किती टक्के मतदान\nमतदान करा अन् मनसोक्त पोहे खा, नागपुरातील पोहेवाल्याचा अनोखा उपक्रम\nलोकसभा निवडणूक: विदर्भात आतापर्यंत 14 टक्के मतदान\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला\nउमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी स्मृती इराणींचे होमहवन\nआधी मतदान नंतर लग्न, वर्ध्यात नवरदेवाची मतदानासाठी लगीनघाई\nविदर्भातील दिग्गज नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला\nमाझा हक्क, माझे मतदान\nमुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशभरातील 91 जागांसाठी मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील 7 जागांचाही समावेश आहे. विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ-वाशिम,\nप्रफुल्ल पटेल यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला\nगडचिरोली : नामदेव उसेंडी यांनी मतदानाचा हक्क बजावला\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेह�� प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/desh/us-president-donald-trump-on-kashmir-bilateral-issue-", "date_download": "2019-12-06T16:43:08Z", "digest": "sha1:IKBOJGTDNM4BI4CV2O2JJQR6L42QA6ZD", "length": 10168, "nlines": 130, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | काश्मीर मुद्द्यावरून ट्रम्प प्रशासनाचा यूटर्न, म्हणाले- आता दखल देणार नाही अमेरिका", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nकाश्मीर मुद्द्यावरून ट्रम्प प्रशासनाचा यूटर्न, म्हणाले- आता दखल देणार नाही अमेरिका\nआंतरराष्ट्रीय पातळीवर आता एकटा पडला पाकिस्तान\n जम्मू-काश्मीर प्रकरणावर भारताला मध्यस्थतेची ऑफर देणाऱ्या अमेरिकेने आता यूटर्न घेतला आहे. काश्मीर मुद्द्याला द्विपक्षीय असल्याचे सांगत यात आता अमेरिका दखल देणार नसल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत भारताचे राजदूत हर्षवर्धन सिंगला म्हणाले की, अमेरिका दुसऱ्यांदा आपले जुने धोरण अवलंबणार आहे. काश्मीरप्रश्नी भारत-पाकिस्तानने एकत्र येऊन मार्ग काढावा, असे अमेरिकेने म्हटले आहे.\nयापूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ऑफर दिली होती की, जर त्यांची इच्छा असेल तर अमेरिका काश्मीर प्रकरणात मध्यस्थता करू शकते. परंतु भारताने यावर आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले होते की, काश्मीर हा द्विपक्षीय मुद्दा आहे. यावरचा निर्णय केवळ दोन देशच करू शकतात. काश्मीरमधून कलम 370 हटल्यानंतर पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेला मदत मागत असताना आता अमेरिकेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.\nजम्मू-काश्मीर प्रकरणावर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर मदत मागितली, परंतु कोणत्याही देशाने त्यांना प्रतिसाद दिला नाही. पाकचे परराष्ट्र मंत्री काश्मीर मुद्द्यावर मदत मागण्यासाठी चीन दौऱ्यावर गेले होते, परंतु तेथेही त्यांच्या हाती निराशा लागली. यामुळे काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान आता आंतरराष्ट्रीय पातळीवर एकटा पडल्याचे दिसून येत आहे.\nउल्हासनगरात 5 मजली इमारत कोसळली, एक दिवसआधीच रिकामी केल्याने 100 जणांचे वाचले प्राण\nधनगर समाज उपोषणाचा पाचवा दिवस, तिघांची प्रकृती ढासळली\n हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर\n पीडितेच्या बहिणीची आणि वडिलांची माध्यमांना प्रतिक्रिया\n, ऋषी कपूरकडून कारवाईचे कौतुक\nबलात्कारातील आरोपींचा हा एन्काउंटर चुकीचा, अंजली दमानियांची प्रतिक्रिया\nकायद्याचं राज्य धोक्यात येईल - उज्ज्वल निकम\n ही अभिनेत्री म्हणाली- 'न्याय नाही, पोलिसांनी कायदा मोडला'\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%A9", "date_download": "2019-12-06T16:14:26Z", "digest": "sha1:5LL7XDBT63CQ3JGCPFFEKCMCT2TGGBAJ", "length": 5730, "nlines": 206, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ८३३ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ८ वे शतक - ९ वे शतक - १० वे शतक\nदशके: ८१० चे - ८२० चे - ८३० चे - ८४० चे - ८५० चे\nवर्षे: ८३० - ८३१ - ८३२ - ८३३ - ८३४ - ८३५ - ८३६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nऑक्टोबर १० - अल-मामुन, खलिफा.\nइ.स.च्या ८३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ९ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २��� मे २०१७ रोजी २२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2019-12-06T16:20:41Z", "digest": "sha1:7TU5UQORGN626HUFROPSRWM6ORLPGBP6", "length": 6432, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्फटिकशास्त्र - विकिपीडिया", "raw_content": "\nस्फटिकशास्त्र हे स्फटिकांच्या रचना अभ्यासाचे शास्त्र आहे. स्फटिकशास्त्र घन पदार्थांमध्ये मध्ये अणू व्यवस्थेचा अभ्यास आहे. नवीन तंत्रज्ञाचा वापर करून क्ष-किरणांच्या साह्याने एखाद्या रेणूच्या स्फटिकाची संरचना अभ्यासता येते. या पूर्वी हे स्फटिकांच्या बाजू व कोन मोजण्यासाठी, आणि स्फटिकांच्या सममिती कशा स्थापन झाल्या आहेत याचा अभ्यासही हे शास्त्र करत असे. नवीन तंत्रात किरणांचा मारा करून स्फटिक रचना नमुन्यांचे विश्लेषण करून अभ्यास केला जातो. हे तंत्र लॉरेंस ब्रॅग व विल्यम ब्रॅग यांनी शोधले यासाठी त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले होते. निरिक्षणासाठी क्ष किरण वापरात असले तरी काही वेळा न्युट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांचाही वापर केला जातो. या तिन्हीचा वापर करून निरनिराळ्या प्रकारे स्फटिकांचा अभ्यास केला जातो\nस्फटिक मिळवल्यावर किरणांचा वापर करून त्या विषयी विदा जमा केला जातो. किरणांचे विवर्तन कसे आहे यानुसार अभ्यासाची दिशा ठरते. यावरून प्रतिमा बनवण्यासाठी प्रगत गणिताचा वापर केला जातो. या शिवाय तंतू आणि चूर्ण यांचा अभ्यास करूनही निष्कर्ष मांडले जातात.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१४ रोजी ०८:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5", "date_download": "2019-12-06T16:48:02Z", "digest": "sha1:SYQJCZUWMTMA6XXRRAIMGYZQJ7KCMNE6", "length": 3173, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हिरवा देव - विकिपीडिया", "raw_content": "\nपालघर ज���ल्ह्यातील जव्हार येथील वारली समाजाचं हे दैवत असून येथील लोक हिरवा म्हणजेच निसर्गाला देव मानतात ,भात नाचणी , वड, पिंपळ ,यांची पूजा करतात .\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/complaint-registered-bank-scam-rs-73-crores-239725", "date_download": "2019-12-06T16:19:55Z", "digest": "sha1:WAH23O5VSCJ6NJZOP62WSPVCQE6JARXV", "length": 14394, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "पुणे : 73 कोटींच्या बँक गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nपुणे : 73 कोटींच्या बँक गैरव्यवहारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल\nशुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019\n- शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत झाला 73 कोटींचा गैरव्यवहार.\nपुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कथित 73 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित अर्जाची चौकशी करुन पुढील कारवाई केली जाईल, असे डेक्कन पोलिसांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप\nशिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील कथित 73 कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी पोलिसात तक्रार द्यावी, असे निर्देश सहकार आयुक्त सतीश सोनी यांनी बॅंकेच्या वैधानिक लेखापरीक्षकास दिले होते. या बॅंकेचे वैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी टोरवी पेठे अँड कंपनीच्या लेखा परीक्षकाची नियुक्ती केली होती. रिझर्व्ह बॅंकेने या बॅंकेची रोख शिल्लक रकमेची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यावेळी बॅंकेच्या रोख शिल्लक तपासणीमध्ये सुमारे 73 कोटी रुपये कमी आढळून आले होते. या रोख रकमेचा गैरवापर केल्यामुळे आर्थिक अपहार झाल्याचे लेखापरीक्षणात नमूद करण्यात आले होते. यासंदर्भात सहकार आयुक्तांनी अपहारास जबाबदार असणाऱ्या संबंधित व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार द्यावी, असे निर्देश दिले होते. त्यानुसार, लेखापरीक्षकांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.\nयासंदर्भात डेक्कन पोलिसांना विचारले असता, त्यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यास अर्ज प्राप्त झाला आहे. या अर्जाची पडताळणी करुन पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. तर \"लेखापरीक्षकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आमच्या विभागाकडे हे प्रकरण आल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.'' असे आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी स्पष्ट केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिक्रापूर पोलिसांनी \"पुणे'ला दिला न्याय\nशिक्रापूर (पुणे) : \"वाचून दाखवा आणि एक लाख ते एक कोटीचे बक्षीस मिळवा' या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजची दखल शिक्रापूर पोलिसांनी घेतली. रस्ता...\nपोस्ट केलेला व्हिडीओ पाहुन ते धावले अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी\nऔरंगाबाद - अपघात झाला की जखमींची तात्काळ मदत करणे हा माणुसकीचा धर्म, पण मदत मागुनही मदतीऐवजी त्याच अपघाताचे व्हिडीओचित्रण करुन वॉटसऍपवर व्हायरल करणे...\nसिमेंटचे ब्लॉक्‍स काढून टाकावेत\nपुणे : शनिवार वाडा परिसरात दिव्यांच्या खांबासाठी जवळ जवळ 12 सिमेंटचे ब्लॉक्‍स बनवण्यात आले आहेत. मात्र सध्या हे काम अपूर्ण अवस्थेत आहे. त्यातून...\nआमदार रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप\nपुणे : जिल्हा परिपद या मिनी मंत्रालयाचे सदस्य असताना विधानसभेवर निवडून जात राज्याच्या मंत्रालयात पाऊल ठेवल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या...\n#hyderabadencounter : बलात्कार, हत्या ते चकमक; कधी काय घडलं\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब���राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jobmaharashtra.com/drdo-224-posts-2019/", "date_download": "2019-12-06T15:17:13Z", "digest": "sha1:KME6ONVNFXUNBU4DDRZAYZLZHN7RDA3F", "length": 14506, "nlines": 156, "source_domain": "www.jobmaharashtra.com", "title": "DRDO - संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये विविध पदांच्या २२४ जागा » JobMaharashtra", "raw_content": "\nDRDO – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये विविध पदांच्या २२४ जागा\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nमहाजेनको मध्ये 168 पदांची नवीन भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\nMCGM बृहन्मुंबई महानगरपालिका 173 पदांची भरती.\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेत 06 जागा\nयवतमाळ महावितरण मध्ये 77 पदांची नवीन भरती.\nयवतमाळ महावितरण मध्ये 47 पदांची भरती.\nनागपुर महानगरपालिकेत 118 जागांची भरती\nESIC- कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई 31 जागा.\nजिल्हा परिषद सिंधुदुर्ग मध्ये विविध पदांची भरती.\nNIV- राष्ट्रीय विषाणु विज्ञान संस्थान पुणे मध्ये 13 जागा.\nIDBI- आयडीबीआय बँकेमध्ये 61 पदांची भरती.\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मध्ये 75 जागा\nराष्ट्रीय द्राक्षे संशोधन केंद्र, पुणे 09 जागा.\nHPCL हिंदुस्थान पेट्रोलियम मध्ये 96 पदांची भरती.\nपशुसंवर्धन विभाग 729 पदभर्ती प्रवेशपत्र उपलब्ध.\nIBPS Clerk 12075 पदभरती पूर्व परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध\nMSBSHSE – पुणे शिक्षण मंडळ 266 लिपिकभरती प्रवेश पत्र उपलब्ध\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षाचे अंदाजित वेळापत्रक 2020\nखुशखबर – डिसेम्बर पासून राज्यात 72000 पदांची मेघाभरती\nपोलिसांनी खासगी वाहनावर ‘पोलिस’ लिहिल्यास होणार कडक कारवाई\nलोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा (मुख्य) परीक्षा-२०१९ जाहीर\nMIDC भरती निकाल जाहीर.\nतलाठी भरती निकाल मेरीट लिस्ट जिल्हानिहाय.\nतलाठी भरती २०१९ -ऑनलाईन परीक्षेचा निकाल उपलब्ध\nमुंबई हाई-कोर्ट मधील शोर्ट लिस्टेड उमेद्वार यादी जाहीर\nDRDO – संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये विविध पदांच्या २२४ जागा\nडीआरडीओ स्पेक्ट्रममध्ये संरक्षण प्रणाली, पायाभूत सुविधा आणि संबंधित क्रियाकलापांवर काम करण्यासाठी रोमांचक आणि आव्हानात्मक कारकीर्दीची संधी देते.त्याची 60 पेक्षा जास्त प्रयोगशाळे / प्रतिष्ठाने / युनिट देशभरात पसरली आहेत. अंतर्गत विविध पदांवर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रशासन विभाग व विभाग (ए आण�� अ) खालील विभाग -१ नुसार संवर्ग ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांना संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.फॉर्म ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सूचना व वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) डीआरडीओच्या संकेतस्थळाच्या सीईपीटीएएम सूचना मंडळावर उपलब्ध आहेत.\nएकुण जागा :- 224\nअनु क्रमांक पदाचे नाव जागा शिक्षण वय मर्यादा\n1. स्टेनोग्राफर श्रेणी -२\n(इंग्रजी टायपिंग) 13 मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी पास. १८ वर्ष ते २७ वर्ष\n2. प्रशासकीय सहाय्यक ‘ए’\n(इंग्रजी टायपिंग) 54 मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी पास. १८ वर्ष ते २७ वर्ष\n3. प्रशासकीय सहाय्यक ‘ए’\n(हिंदी टायपिंग) 04 12 वी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष किंवा\nविद्यापीठ. १८ वर्ष ते २७ वर्ष\n4. स्टोअर सहाय्यक ‘ए’\n(इंग्रजी टायपिंग) 28 मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी पास. १८ वर्ष ते २७ वर्ष\n5. स्टोअर सहाय्यक ‘ए’\n(हिंदी टायपिंग) 04 मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी पास. १८ वर्ष ते २७ वर्ष\n6. सुरक्षा सहाय्यक ‘ए’ 40 12 वी पास किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष किंवा\nयुनिव्हर्सिटी किंवा समवेत प्रमाणपत्र सशस्त्र\nमाजी सैनिकांच्या बाबतीत सक्ती. १८ वर्ष ते २७ वर्ष\n7. लिपिक (कॅन्टीन मॅनेजर)\nश्रेणी -I) 30 माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र (दहावी उत्तीर्ण अंतर्गत)\n10 + 2 सिस्टम) केंद्रीय / राज्याद्वारे सरकारमान्यता प्राप्त. १८ वर्ष ते २७ वर्ष\n8. ऑस्स्ट हलवाई-कम कुक 29 माध्यमिक विद्यालय प्रमाणपत्र (दहावी उत्तीर्ण अंतर्गत)\n10 + 2 सिस्टम). १८ वर्ष ते २७ वर्ष\n9. वाहन ऑपरेटर ‘ए’ 23 दहावी उत्तीर्ण. १८ वर्ष ते २७ वर्ष\n10. फायर इंजिन चालक ‘ए’ 06 मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी उत्तीर्ण. १८ वर्ष ते २७ वर्ष\n11. फायरमन 20 माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (दहावी उत्तीर्ण अंतर्गत)\nकेंद्र / राज्य शासनाने मान्यता दिलेली 10 + 2 प्रणाली) १८ वर्ष ते २७ वर्ष\nपरीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गातील उमेद्वारांकरिता १००/- रुपये\nऑनलाइन अर्ज सुरु होण्याची दिनांक २१ सप्टेंबर २०१९\nअर्ज करण्याची अंतिम दिनांक १5 ऑक्टोबर २०१९\nNHM – राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत 3965 पदांची भरती.\nMCGM – बृहन्मुंबई महानगरपालिका 165 पदांची भरती\nटेलीग्राम चैनलला ज्वाइन करा\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (���ुदतवाढ)\nमहाजेनको मध्ये 168 पदांची नवीन भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\nMCGM बृहन्मुंबई महानगरपालिका 173 पदांची भरती.\nभिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकेत 06 जागा\nMMRDA- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती.\nBARC- भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर मध्ये 92 जागा.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 12 जागा.\nनोकरीची माहिती मिळवा email मध्ये \nफेसबुक पेज ला लाइक करा\n10 वी वर भारतीय विमानतळ प्राधिकरणात 730 पदांची भरती.\nतलाठी भरती निकाल मेरीट लिस्ट जिल्हानिहाय.\nमहावितरण मध्ये 119 पदांची नवीन भर्ती.\nWCD – महिला व बाल विकास महाराष्ट्र मध्ये 432 पदांची भरती.\nमहाराष्ट्र डाक विभागात 3650 पदांची महाभरती (मुदतवाढ)\nपुणे महानगरपालिका मध्ये 105 पदांची भरती.\nग्रामीण पशुपालन महामंडळ मध्ये 318 पदांची भरती.\nमालेगाव महानगरपालिकेत 791 जागांसाठी भरती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%20%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B0&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%2520%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-12-06T16:08:29Z", "digest": "sha1:MM2ZIYTAHHCHFIH6C5ZIVXCZ2B2ZRUYK", "length": 8796, "nlines": 155, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगेल्या वर्षभरातील पर्याय (6) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nसर्व बातम्या (6) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nगेल्या ७ दिवसातील पर्याय (2) Apply गेल्या ७ दिवसातील पर्याय filter\nसरकारनामा (6) Apply सरकारनामा filter\nबातम्या (5) Apply बातम्या filter\n(-) Remove कालिदास%20कोळंबकर filter कालिदास%20कोळंबकर\nजयकुमार%20गोरे (4) Apply जयकुमार%20गोरे filter\nराष्ट्रवाद (3) Apply राष्ट्रवाद filter\nअब्दुल%20सत्तार (2) Apply अब्दुल%20सत्तार filter\nखासदार (2) Apply खासदार filter\nगिरीश%20महाजन (2) Apply गिरीश%20महाजन filter\nचंद्रकांत%20पाटील (2) Apply चंद्रकांत%20पाटील filter\nनिवडणूक (2) Apply निवडणूक filter\nमुख्यमंत्री (2) Apply मुख्यमंत्री filter\nराणा%20जगजितसिंह%20पाटील (2) Apply राणा%20जगजितसिंह%20पाटील filter\nराधाकृष्ण%20विखे%20पाटील (2) Apply राधाकृष्ण%20विखे%20पाटील filter\nलोकसभा (2) Apply लोकसभा filter\nशिवेंद्रराजे%20भोसले (2) Apply शिवेंद्रराजे%20भोसले filter\nभाजपचे 'हे' आमदार भाजपला देणार सोडचिठ्ठी \nमुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपच्या गोटात सहभागी झालेले, परंतु आता सत्तेबाहेर राहावे...\nविधानसभा अध्यक्ष पदासाठी लढतीत असलेले पटोले आणि कथोरे आहेत तरी कोण\nमुंबई : कॉंग्रेसचे आमदार नाना पटोले आणि भाजपच्या किसन कथोरे यांच्यामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी लढत होतेय. उद्या सभागृहात...\nभाजपमध्ये पार पडली मेगाभरतीची पहिली फेरी; अजूनही इनकमिंग सुरू राहणार..\nमुंबईच्या गरवारे क्लबमध्ये भाजपमधल्या मेगाभरतीचा पहिला अंक पार पडलाय. या भरती प्रक्रियेद्वारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुराव...\nराष्ट्रवादीच्या तीन, तर कॉंग्रेसच्या एका आमदाराचा राजीनामा मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश...\nकॉंग्रेस नेत्यांची मंत्रालयात धावपळ\nमुंबई - माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कॉंग्रेसचा त्याग केल्यानंतर त्यांच्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे....\nकॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षाचे नेते वाट बघत आहेत निवडणुकीच्या निकालाची\nमुंबई - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन पक्षांचे कुंपणावरील नेते सध्या बुचकळ्यात पडले आहेत. त्यांच्या राजकीय भवितव्याचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/116-leela/", "date_download": "2019-12-06T15:34:16Z", "digest": "sha1:SVKWHRPTWXBAHZJD3X4756BRON325EEO", "length": 10533, "nlines": 99, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘लीला’मध्ये १३ फेब्रुवारीपासून ‘अज्ञात’! | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome कलादालन प्रदर्शन ‘लीला’मध्ये १३ फेब्रुवारीपासून ‘अज्ञात’\n‘लीला’मध्ये १३ फेब्रुवारीपासून ‘अज्ञात’\nकर्जतच्या चित्रकार अश्विनी बोरसे यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन\nअज्ञात आकार व त्यांची वैविध्यपूर्ण रचना याचे सुसंगत रंगलेपन असणारे अश्विनी बोरसे यांचे ‘अज्ञात’ हे एकल चित्रप्रदर्शन येत्या १३ फेब्रुवारीपासून ‘द लिला’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन १९ फेबुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.\nसूर्य या शब्दात जसा प्रकाश पकडता येणार नाही, पाणी हा शब्द ज्याप्रमाणे तहान भागवू शकणार नाही आणि गुलाब हा शब्द सुगंध देऊ शकत नाही. त्याप्रमाणे सौंदर्य हेदेखील शब्दात मांडता येऊ शकत नाही.आकारांमधून ते व्यक्त होते, परंतु ते नेहमीच निराकार आहे आणि किंबहुना त्यामुळेच ते अनेक आकारांमधून प्रगट होऊ शकते. हीच सौंदर्याची अव्यवक्तता रंग आणि कुंचल्यांच्या सहाय्याने व्यक्त करण्याचा प्रयत्न कर्जत येथे वास्तव्यास असलेल्या अश्विनी बोरसे यांनी केला आहे. त्यांच्या ‘अज्ञात’ या आगामी चित्रप्रदर्शनाची हीच संकल्पना आहे.\nचित्र हे केवळ आनंद मिळवण्याचे माध्यम आहे. मी केवळ आनंदासाठी चित्र निर्मिती करते असे अश्विनी सांगतात. पैसा, प्रसिद्धी यासारख्या कुठल्याही हेतूशिवाय त्या चित्र काढतात व हे निर्हेतूक कृत्यच त्यांच्या आनंदाचा ख-या अर्थाने स्त्रोत आहे, असेच म्हणावे लागेल. चित्रनिर्मितीनंतर मिळणारा पैसा व प्रसिद्धी हे आपल्या मनस्वी आनंदातून जन्माला येणारे घटक होत, पण त्याकरिता चित्र काढण्याची प्रक्रिया नसावी असे अश्विनी यांचे मत आहे. चित्र समजण्याचा विषय नसावा तर जाणीवांच्या स्तरावर बघणा-याने त्याचा आनंद घ्यावा. ज्याप्रमाणे अस्तित्त्वातील एक पानसुद्धा दुस–या पानासारखे नसते. त्याप्रमाणे चित्र हे सुद्धा कुणाची प्रतिकृती नसावी असे त्यांना वाटते. चित्राला स्वत:चे व्यक्तिमत्त्व असावे. ज्याप्रमाणे निसर्गामध्ये कोणताही अहंभाव दिसत नाही, तर फक्त क्रिया दिसतात. प्रत्येक दृश्य उत्स्फूर्तपणे घडून गेल्यासारखे जाणवते. हाच भाव त्यांनी आपल्या चित्रांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला जाणवतो.\nअश्विनी यांच्या चित्रांमधील रंग व सहज उत्स्फूर्त रंगलेपनाची पद्धत कलासिकांना नक्कीच भूरळ पाडेल. अज्ञात आकार व त्यांची वैविध्यपूर्ण रचना हे त्यांच्या चित्रांचे प्रमुख वैशिष्टय़ होत. ‘अज्ञात’ हे शीर्षक असलेले त्यांचे हे पहिलेच एकल चित्रप्रदर्शन कलारसिकांनी नक्की पाहावे, असेच आहे. सदर प्रदर्शन येत्या १३ फेब्रुवारीपासून १९ फेबुवारीपर्यंत अंधेरी येथील सहारा विमानतळाजवळील ‘द लिला’ या पंचतारांकीत हॉटेलमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/2-youths-drowned-in-river", "date_download": "2019-12-06T16:41:35Z", "digest": "sha1:LCMBFWTK2C67XG7YYMLU47ES5NTVCY3G", "length": 8775, "nlines": 126, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | नदीत बुडून 2 युवकांचा मृत्यू", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nनदीत बुडून 2 युवकांचा मृत्यू\nपाण्याचा अंदाज न आल्याने युवक बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज\nजळगाव | मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील महलगुलारा येथील उतावळी नदीमध्ये 2 युवकांचा बुडून मृत्यु झाला असून तब्बल सहा तासानंतर या युवकांचे मृतदेह सापडले आहेत. मृत युवकांमधील एकाचे नाव समीर असून तो बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील सेफकुवा येथील रहिवासी होता तर दुसऱ्या युवकाचे नाव रेहान असून तो बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील बुधवाडा ग्रामचा रहिवासी होता.\nमागील सहा तासांपासून प्रशासन या दोन्ही युवकांचा शोध घेत होते. अखेर या दोघांचे ही मृतदेह सापडले आहेत. मित्रांसोबत हे युवक नदीचा पूर पाहण्यासाठी याठिकाणी आले होते. तसेच याठिकाणी या युवकांनी सेल्फी देखील काढला. अखेर हा सेल्फी त्यांचा अखेरचा सेल्फी ठरला. नदीत पोहण्यासाठी हे युवक पाण्यात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोन्ही युवक बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे.\nरामादास आठवलेंनी मागितली मातंग समाजाची माफी\nनिलंग्यात पर्जन्यवृष��टीसाठी आयोजित केलेल्या यज्ञात चेंगराचेंगरी \nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\n सहा तहसिलदारांनी केली कारवाई, 21 जेसीबी 7 पाेकलॅन्डसह ट्रँक्टर डंपरही ताब्यात\nपुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी दिलीप वळसे पाटील की...\n हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर\nभुसुरुंग स्फोटप्रकरणी दोषारोपपत्र दाखल\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-drama/vishnudas-bhave-award-declared-to-actress-rohini-hattangadi/articleshow/71552600.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article1", "date_download": "2019-12-06T16:47:16Z", "digest": "sha1:PBSRVVOAJ5PB6PFPVMSRXHTYX4UCX7K2", "length": 12220, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Rohini Hattangadi: ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर - vishnudas bhave award declared to actress rohini hattangadi | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर\nतीस वर्षांत हिंदी, मराठी आणि तेलुगूम���्ये नाटक, सिनेमा आणि मालिका या तीनही माध्यमांत लीलया संचार करून आपली वेगळी छाप उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी रंगभूमीचे संस्थापक विष्णुदास भावे यांच्या नावाने येत्या मराठी रंगभूमी दिनी, ५ नोव्हेंबरला पुरस्काराचं वितरण होणार आहे.\nज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर\nमुंबई: तीस वर्षांत हिंदी, मराठी आणि तेलुगूमध्ये नाटक, सिनेमा आणि मालिका या तीनही माध्यमांत लीलया संचार करून आपली वेगळी छाप उमटविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना यंदाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठी रंगभूमीचे संस्थापक विष्णुदास भावे यांच्या नावाने येत्या मराठी रंगभूमी दिनी, ५ नोव्हेंबरला पुरस्काराचं वितरण होणार आहे.\nमराठी रंगभूमीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विष्णूदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी 'रंगभूमी दिना'ला येथील अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर संस्था व नाट्य परिषदेतर्फे हा पुरस्कार समारंभपूर्वक दिला जातो. १९५२ पासून या पुरस्कारांची फार मोठी अशी परंपरा आहे. नाट्यक्षेत्रातील या मानाच्या पुरस्कारासाठी यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची निवड झाल्याचे संस्थेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. विष्णुदास भावे यांच्या नावाचं गौरवपदक, ११ हजार रूपये रोख आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.\n'चार दिवस सासूचे', 'होणार सून मी ह्या घरची' आणि 'तुझं माझं ब्रेक-अप'मधील या मालिकांमधील भूमिका असो किंवा 'अग्निपथ' सिनेमातील अमिताभ बच्चन यांच्या आईची त्यांनी साकारलेली भूमिका असो, आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी मनोरंजन विश्वात उमटवला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nएका मोठ्या नाटकाची सावली\n...म्हणून 'हिमालयाची सावली' बघायला हवं\nइतर बातम्या:विष्णुदास भावे पुरस्कार|रोहिणी हट्टंगडी|नाटक|Vishnudas Bhave Award|Rohini Hattangadi\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ��ाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपती, पत्नी और वो\nधुसरतेत निर्माण झालेलं तीव्र नाट्यसंवेदन\nक्रांती रेडकर करणार कमबॅक\nअभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना विष्णुदास भावे पुरस्कार ...\nबालरंगभूमीवर येतेय ‘कापूसकोंड्याची गोष्ट’...\nज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/uddhav-thackeray-seats-chair-chief-minister-maharashtra-239601", "date_download": "2019-12-06T15:15:57Z", "digest": "sha1:LXENZ4RG7PPODB4OHUQ7P2FHM5FNULZV", "length": 15219, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा पदभार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nउद्धव ठाकरे यांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा पदभार\nशुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019\nकाल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात दाखल झालेत आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे.\nकाल उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारला आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हे मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील आपल्या दालनात दाखल झालेत आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला आहे.\nमातोश्रीवरून निघाल्यावर उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. मंत्रालयात पोहोचल्यावर उद्धव ठाकरे यांनी इथे उपस्थित सर्वांना अभिवादन केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजमाता जिजामाता यांच्या तसबिरीला देखील अभिवादन केलं. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्याच्या याच दालनातून उद्धव ठाकरे हे पुढील पाच वर्ष महाराष्ट्राच्या सत्तेचा गाडा हाकणार आहेत.\nपदभार स्वीकारताना उद��धव ठाकरे यांच्यासोबत महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते हजर होते. याचसोबत उद्धव ठाकरे यांचे सुपूत्र आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. शिवसैनिकांनी देखील मोठ्या प्रमाणावर मंत्रालयात गर्दी केली आहे.\nमुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातून विविध लोकं भेटीसाठी आलेत. मंत्रालयात दुपारचा वेळ हा खरंतर लंच टाइम असतो. मात्र सर्व कर्मचाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटता येईल, त्याची एक झलक आपल्या मोबाईलमध्ये टिपता येईल यासाठी मंत्रालयातील प्रत्येक मजल्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली पाहायला मिळाली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#hyderabadencounter : बलात्कार, हत्या ते चकमक; कधी काय घडलं\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nकोलकता - पश्‍चिम बंगालमधील राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात सातत्याने खटके उडत असताना मुख्यमंत्र्यांशी चर्चेस आपण तयार आहोत, अशी प्रतिक्रिया...\nशिवसेनेचा 'या' दोन खात्यावर डोळा\nमुंबई : राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असले तरी खातेवाटप अजून झालेले नाही. याच दरम्यान आज सह्याद्री अतिथी गृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nकोकणात विकासकामांना स्थगिती नाही ,पण...\nसावंतवाडी (सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्गच काय , कोकणातील कोठेही मंजूर विकासकामांना स्थगिती दिलेली नाही . त्यांचा केवळ फेरआढावा घेतला जाईल , असे माजी...\nडॉ. आंबेडकरांचे स्मारक जगाला प्रेरणादायी\nमुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य सरकारच्या वतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस���क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/siddhivinayak-temple", "date_download": "2019-12-06T15:52:08Z", "digest": "sha1:QHOYG6SHQGUVZKMUTGEUA646UW4S6WNG", "length": 7325, "nlines": 118, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "siddhivinayak temple Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nअंगारकी संकष्टी चतुर्थी 2019 : सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी\nजे. पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर, सिद्धीविनायकाचं घेतलं दर्शन\nसिद्धिविनायक मंदिर परिसरात पाणी साचलं\nGaneshotsav 2019 : दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात सामूहिक अथर्वशीर्ष पठण\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह सिद्धिविनायक चरणी लीन\nPHOTO : अमित शाह सिद्धिविनायक चरणी लीन\nअशा धमक्यांसाठी मंदिर प्रशासन सज्ज, ‘टार्गेट सिद्धिविनायक’वर आदेश बांदेकरांची प्रतिक्रिया\nठाण्यातील विवियाना मॉलमध्ये ‘टार्गेट सिद्धिविनायक’चा मजकूर, विक्रोळीचा तरुण अटकेत\nस्मृती इराणी 14 किमी अनवाणी पायांनी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला\nमुंबई : काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या अमेठीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींना हरवलं. या यशानंतर स्मृती इराणी तब्बल 14 किलोमीटर अनवानी पायांनी प्रवास\nआयपीएल ट्रॉफी घेऊन नीता अंबानी सिद्धिविनायकाच्या चरणी\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ल��� पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/265", "date_download": "2019-12-06T15:50:42Z", "digest": "sha1:JSVN6XKVQ5BEBK76UJVJS52M6DHPE2ME", "length": 20226, "nlines": 330, "source_domain": "misalpav.com", "title": "gajhal | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनिलेश दे in जे न देखे रवी...\nओठात दाटलेले ते भाव ओळखीचे\nसांगू नकोस आता ते गाव ओळखीचे\nहातात गोठलेल्या स्पर्षास वाव नाही\nघेवू नकोस आता ते नाव ओळखीचे\nसोडून तू दिलेली ती वेळ पाळतो मी\nदावू नकोस आता ते घाव ओळखीचे\nगावात बांधलेला वाडा उजाड आहे\nपाहू नकोस आता ते ठाव ओळखीचे\nसोडून तू दिलेल्या डावात अर्थ नाही\nखेळू नकोस आता ते डाव ओळखीचे\nगझल : पुन्हा एकदा...\nमा‍झ्याच स्वप्नांना लावला मी सुरूंग\nसंकल्प सोडला अर्धवट पुन्हा एकदा\nशर्थीचे प्रयत्न सत्यात आले नाहीत\nनिश्चयाचे संपले बळ पुन्हा एकदा\nस्वप्नांची लचके तोडली मी स्वत:\nपराभवाने दिली मात पुन्हा एकदा\nकष्टाची घागर भरली पुन्हा संपूर्ण\nअपयशाचे भरले रांजण पुन्हा एकदा\nप्रयत्नाचा डोंगर उभारला मी स्वत:च\nनियतीनेच दिला घाव पुन्हा एकदा\nसुखांना जिंकण्याचा भास मला झाला\nदु:खाने केले गर्वहरण पुन्हा एकदा\nकाळेकुट्ट ढग अन दाटलेल आभाळ\nसंकल्पाचा सोडला बाण पुन्हा एकदा\nकहर in जे न देखे रवी...\nतिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा\nपहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा\nवाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी\nनाही म्हणता तिने खळकन तुटला ना तारा\nउभा ठाकला जग��पुढे लेखणी धरून हाती\nपण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा\nपटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या\nआजकालच्या मुली मागती आधीच सातबारा\nइतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते\nसुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा\nपूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे\nघरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा\nकहर in जे न देखे रवी...\nइतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने\nएकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे\nकाना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती\nमात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे\nअनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे\nरेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने\nपाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी\nऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे\nनदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या\nविसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने\nहरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा\nनाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे\nकवितागझलgajhalgazalकविता माझीमराठी गझलमाझी कविता\nकुमार जावडेकर in जे न देखे रवी...\nवेड इतकं जडलं, मन यॉडलं यॉडलं\nपार पार बिघडलं, मन यॉडलं यॉडलं\nस्वप्न मनात फुललं, मन स्वप्नात झुललं\nस्वप्नरंजनी दडलं, मन यॉडलं यॉडलं\nमाझं दुरून पाहणं, तुझं चोरून लाजणं\nकसं कळेना घडलं, मन यॉडलं यॉडलं\nतुझं दिवसा टाळणं, माझं रात्रीचं झुरणं...\nअंगवळणी पडलं, मन यॉडलं यॉडलं\nवाटे हवासा होकार; पण नकार स्वीकार\nनाही खेटर अडलं, मन यॉडलं यॉडलं\nRead more about मन यॉडलं यॉडलं\nखरी वाटते, पूरी वाटते\nकहर in जे न देखे रवी...\nखरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते\nभितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये\nक्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते\nहरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण\nहवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते\nसारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा\nतुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते\nतू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही\n तुझ्याहून याद तुझी कस्तुरी वाटते\nसखे आज तू मला तुझे नि गगनाचे या नाते सांग\nकशी तुझ्यासोबत असताना , सांज अजून सिंदूरी वाटते\nRead more about खरी वाटते, पूरी वाटते\nकहर in जे न देखे रवी...\nपाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का\nजी बनवणाऱ्यास होता भेटला प्रेषित का\nकाय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले\nअर्धवटसे वाटते आहे मला हे गीत का\nभंगले याच्यात काही खंगले याच्यात काही\nदंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का\nनाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती\nनाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का\nघाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन\nअन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का\nखोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा\nतीच कविता भासते आहे अशी विपरीत का\nबंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा\nजे खिशाला परवडेना ते म्हणू जनहित का\nकहर in जे न देखे रवी...\nयुष्या मला तुझी खबर मिळू दे\nकेलेल्या सर्व नोंदीची बखर मिळू दे\nप्रेमरोगी कधी होत नाही बरा\nऔषधाच्या नावावर जहर मिळू दे\nजन्म जावो उभा वाळवंटी फिरून\nअंत समयी परी तुझे शहर मिळू दे\nकाट मारल्या स्वप्नांची खाडाखोड सारी\nकागद कोरा कराया रबर मिळू दे\nनको ती ठाम काळ्या धोंड्यावरली रेष\nमिळणारा हर क्षण जर-तर मिळू दे\nवाट पंढरीची सरता सरे ना झाली\nविठुनामी अमृताचा गजर मिळू दे\nमंजूर आहे मरण अगदी या क्षणीही\nएक तुझी हळहळती नजर मिळू दे\nकिनाऱ्यावर आता नाही राहिली मजा\nखोल आत ओढून नेणारी लहर मिळू दे\nकहर in जे न देखे रवी...\nआधी क्षमेच्या कारणांची खाण शोधू\nमग फुलांनी केलेला अपमान शोधू\nदाखवा पदवी अगोदर वाल्मीकीची\nअन्यथा रामायणात अज्ञान शोधू\nसोसेना गलका सभोवती शांततेचा\nदूर याहून एक स्थळ सुनसान शोधू\nबोलण्या आधीच सुरू होती लढाया\nऐकूनी घेतील असले कान शोधू\nप्रेमामध्ये जीवही टाकू ओवाळुन\nभंगल्यावर नफा कि नुकसान शोधू\nआदेश हा कारागृहे खुली करण्याचा\nपळूच ना शकेल तो बंदिवान शोधू\nशब्दांच्या कचऱ्यातही मोती एखादा\nथेट मनाला भिडणारे लिखाण शोधू\nजिवंत दुनिया जळते एकमेकांवर\nमृतदेहांना जाळायाला स्मशान शोधू\nसत्यजित... in जे न देखे रवी...\nकोवळे काही ऋतू अंगावरुन गेले...\nमोहराने रान सारे बावरुन गेले\nलालिमा चढला कसा शब्दांस आज माझ्या\nगीत माझे कोणत्या ओठावरुन गेले\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल क��ंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/aarogya/the-benefits-of-eating-cashew-nuts-as-a-medicine", "date_download": "2019-12-06T16:34:06Z", "digest": "sha1:L4J5NTWAPJIGR5P5YUIPAOSL46ILJJAH", "length": 17735, "nlines": 168, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | काजू खाण्याचे 'हे' आहेत फायदे, ‘औषध’ म्हणून काजू खायलाचं हवे ?", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nकाजू खाण्याचे 'हे' आहेत फायदे, ‘औषध’ म्हणून काजू खायलाचं हवे \nकाजू खाण्याचे 'हे' आहेत फायदे, ‘औषध’ म्हणून काजू खायलाच हवे \n काजू हे सुक्यामेव्यातील एक महत्त्वाचे फळ आहे. काजूगर चवीस गोड असून बलकारक, वातशामक, किंचित पित्त वाढवणारी असतात. काजूगरात अनेक उपयुक्त व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट आणि खनजतत्वे असतात. सुका मेवा म्हणलं की बदाम, काजु, मनुके, अक्रोड हे लगेच डोळ्यासमोर येतात. बदाम कुशाग्र बुद्धीसाठी आणि स्मरणशक्तीसाठी खातात. असे प्रत्येकाचे काही ना काही फायदे आहेतच. पण चवीला आवडणारा सुका मेवा म्हणजे काजु. योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास वर्षानुवर्षे टिकणारा. घरात शिऱ्यापासून बासुंदीपर्यंत जेवणाला चव आणणारा काजु लहानांमध्ये विशेष प्रिय आहे.\nचवीनं तुरट, गोड असलेला काजू गुणानं उष्ण, लघू आणि धातुवर्धक आहे. वात, कफ, पोटातला गोळा, ताप येणं, कृमी, व्रण या तक्रारीत उपयुक्त आहे. अग्निमांद्य, त्वचारोग, पांढरे कोड, पोटदुखी, मूळव्याध, पोटफुगी इत्यादि विकारांचा काजू नाश करतो. पायाला चिखल्या झाल्या असतील तर त्या ठिकाणी काजूच्या बियांचा चिक लावावा म्हणजे चिखल्या बर्‍या होतात. जनावरांच्या पायांना विशेषत गायी, ��्हशींना एक प्रकारचा उपद्रव होतो. त्याला ‘लाळ्या’ म्हणतात. यामुळे पाय सुजून गुरांना चालता येत नाही. या तक्रारींवर काजूच्या बियांचा चिक लावला असता त्रास कमी होतो. मण्यार नावाच्या सर्पविषावर उपयुक्त असा एक काजूचा पाठ ग्रंथामधून सांगितलेला आहे. त्वचेवर एखादी गाठ तयार होऊन सूज चढते, लाली येते आणि खूप त्रास होतो. अशा वेळी काजूचा कच्चा गर त्या गाठीवर गरम करून बांधावा त्यामुळे गाठ फुटून निचरा होतो आणि जखम लवकर बरी होते. पोट फुगून पोटात दुखत असेल तर काजूचं पिकलेलं फळ घेऊन देठाकडील बाजू कापावी. त्यात जिरेपूड आणि मीठ घालून ते फळ खायला द्यावं. हा उपाय सलग चार-पाच दिवस करावा. यामुळे भूक वाढून पचन सुधारतं आणि तोंडाला चव येते.खारवलेला किंवा तिखट काजू खाण्यास रुचकर असतात. काजू किमतीनं महाग असल्यानं सर्वसामान्यांना परवडत नाही. तथापि कृश व्यक्तींना काजूमध्ये असणारे स्निग्ध घटक उपयुक्त ठरतात आणि त्याचे दौर्बल्य कमी करून शक्ती वाढवतात.\nकाजूगरात असणाऱ्या मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉलिक ऍसिड, व्हिटॅमिन-E आणि B6 यांमुळे रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. तसेच HDL प्रकारच्या चांगल्या कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढवते आणि रक्तदाबही नियंत्रित ठेवते. त्यामुळे हृदयविकार, हार्ट अटॅक, हाय ब्लडप्रेशर, पक्षघात यासारख्या आजारांपासून दूर राहण्यास मदत होते.\nकाजूमध्ये तांबे मुबलक प्रमाणात असल्याने रक्तातील अशुद्धी दूर होण्यास, रक्तवाहिन्याचे कार्य सुधारण्यास मदत होते.\nकाजूमध्ये proanthocyanidineहे अँटी-ऑक्सिडंट असते. त्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबते. तसेच काजूगरात तांबे मुबलक असल्याने कॅन्सरपासून दूर राहण्यास मदत होते.\nकाजूगर खाण्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास किंवा वजन आटोक्यात ठेवायचे असल्यास इतर सुक्यामेव्याबरोबर काजूगर खाणे एक चांगला पर्याय ठरू शकतो.\nदररोज काजूगर खाण्यामुळे पित्ताशयात खडे होण्याचा धोका 25 टक्क्यांनी कमी होतो.\nकाजूच्या नियमित खाण्यामुळे तारूण्य टिकते व वृद्धत्व दूर राहते. केस व त्वचा निरोगी राहते. त्वचेचा तुकतुकीतपणा टिकून राहतो.\nकाजूत मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअम आणि तांबे हे घटक असतात. त्यामुळे हाडांना बळकटी मिळण्यास मदत होते. नियमित काजू खाण्यामुळे ऑस्��िओपोरोसिस होण्याचा धोका कमी होतो.\nकाजुमध्ये असणारे फॅट शरीरासाठी धोकादायक नसतात.\nकाजू अतिप्रमाणात खाल्यास अपचन होऊ शकते. काजूगर खाण्यामुळे काही जणांना ऍलर्जी आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो.\n18 काजुगरातील पोषकतत्वे :\nफायबर – 1 ग्रॅम\nव्हिटॅमिन E – 0.3 मिलीग्राम\nव्हिटॅमिन K – 9 .5 मिलीग्राम\nव्हिटॅमिन B6 – 0.1 मिग्रॅ\nऊर्जा – 157 कॅलरीज\nकर्बोदके – 9 .2 ग्रॅम\nप्रथिने (प्रोटीन) – 5.1 ग्रॅम\nफॉलिक ऍसिड – 7 ug\n- कॅल्शियम – 10.4 मिलीग्राम\n- सोडियम – 3.4 मिलीग्राम\n- पोटॅशियम – 187 मिग्रॅ\n- मॅग्नेशियम – 83 मिलीग्राम\nसमुद्रतटांवर उत्पादन घेतल्या जाणाऱ्या काजुचं फळ दिसायला अगदी पेरूसारखं दिसतं. आणि त्याखाली त्याला आलेलं कोंब म्हणजे आपण खातो ते काजु. भारतात आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटक आणि ओडिसा ह्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात काजुचं उत्पादन घेतलं जातं. महाराष्ट्रातही कोकणात काजुचं उत्पादन घेतलं जातं. रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग ह्या गावांमध्ये काजू विकले जातात. डॉक्टर लहानांपासून मोठ्यांना काजू खाण्याचे सांगतात. याचा अर्थ काय तर काजू आरोग्यवर्धक आहे. पण फक्त एवढंच जाणून घेणं पुरेसं आहे का काजूचं सेवन हृदयापासून केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे.\nउल्हासनगर विधानसभा मतदारसंघात मोडणाऱ्या 70 हजार लोकसंख्येच्या गावाला स्मशानभूमीच नाही\nविकासकामे जलदगतीने करण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nकेळी खाण्यापूर्वी 'या' 10 गोष्टी नक्की जाणून घ्या, अन्यथा तुम्ही...\nहिवाळ्यात 'ही' भाजी मधुमेह, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते, तसेच...\n'या' 4 सुपरफूड्समुळे रक्ताभिसरण प्रक्रिया होईल सुरळीत, हृदयरोगही राहिल दूर\nआईच्या पोटात बाळाला विषाणूंचा धोका वाढतोय\nमेथी मधुमेह-कोलेस्टेरॉल-पोटदुखीसाठी रामबाण उपाय आहे या सुपरफूड्सचे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या\nजागतिक एड्स दिन का साजरा केला जातो, वाचा एका क्लिकवर\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद करव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊं���रवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-12-06T16:45:39Z", "digest": "sha1:MLH5DKNNBX3TIDF7L7I4LN5F42VCHYYI", "length": 4552, "nlines": 60, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "भीमा कोरेगाव हिंसाचार Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - भीमा कोरेगाव हिंसाचार\nभीमा कोरेगाव हिंसाचार: फादर स्टेन यांच्या घरावर पोलिसांचा छापा\nपुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी झारखंड राज्यातील रांची येथे पुणे पोलिसांनी बुधवारी सकाळी फादर स्टेन स्वामी याच्या घरी छापा टाकला आहे. तसेच तपास सुरू केला...\nभिडे-एकबोटेंंना पुणे आणि शेजारच्या पाच जिल्ह्यात तडीपार करा : भीम आर्मी\nपुणे : भीमा कोरेगाव येथील विजयाला २०१ वर्ष पूर्ण होत असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं आयोजन केले जाणार आहे. ‘भीम आर्मी’तर्फे पुण्यात ‘भीमा कोरेगाव...\nभीमा कोरेगाव हिंसाचार : न्यायालयीन चौकशी समितीला कॉंग्रेसचा विरोध\nटीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्या. जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेतील द्विसदस्यीय...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/bsnl-offers-new-broadband-plans-with-daily-data-limit/articleshowprint/71489832.cms", "date_download": "2019-12-06T15:54:08Z", "digest": "sha1:MXOZNZ5FELDKWEXTKUUCGXGKVUL3NLN6", "length": 6619, "nlines": 21, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "बीएसएनएलचे डेली डेटा लिमीटचे ब्रॉडबँड प्लान", "raw_content": "\nभारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) आजकाल ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. प्रीपेड योजनांबरोबरच कंपनी सातत्याने नवीन ब्रॉडबँड योजनाही आणत आहे. बीएसएनएल आपल्या फायबर-आधारित ब्रॉडबँड सेवेद्वारे ग्राहकांना हाय-स्पीड डेटा सेवा देते. प्रीपेडप्रमाणे कंपनीचे काही ब्रॉडबँड प्लानही डेली डेटा लिमीटसह येतात.\nकोणते आहेत BSNL चे चांगले ब्रॉडबँड प्लान पाहा....\n2 जीबी बीएसएनएल सीयूएल योजना - ₹ ३४९\nया योजनेचे नाव 2 जीबी सीयूएल आहे. यात ग्राहकांना दिवसाला 2 जीबी डेटा मिळतो. सुमारे 2 जीबी ग्राहकांना 8 एमबीपीएस वेग मिळतो आणि मर्यादा संपल्यानंतर वेग 1 एमबीपीएस पर्यंत कमी होतो. हे विनामूल्य नाइट कॉलिंग सुविधा देखील देते.\n4 जीबी बीएसएनएल सीयूएल योजना - ₹ ५९९\nया प्लानमध्ये वापरकर्त्याला दररोज 4 जीबी डेटा मिळतो. 10 एमबीपीएसचा वेग मिळतो. एफयूपी मर्यादा संपल्यानंतर, वेग 2 एमबीपीएस पर्यंत कमी होतो. याशिवाय बीएसएनएल नेटवर्कवर ग्राहक अमर्यादित कॉलिंग देखील करु शकतात.\n12 जीबी बीएसएनएल सीयूएल योजना - ₹ ८९९\nया प्लानसाठी ग्राहकांना कोणतीही सुरक्षा ठेव देण्याची गरज नाही. वापरकर्त्याला दररोज 12 जीबी डेटा मिळतो. या योजनेत वापरकर्त्याला 10 एमबीपीएसचा वेग मिळतो जो नंतर 2 एमबीपीएस पर्यंत कमी होतो. यात ग्राहकांना कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगची सुविधा देखील मिळते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे Amazonमेझॉन प्राइमची सदस्यता या योजनेसह विनामूल्य उपलब्ध आहे.\n15 GB बीएसएनएल सीयूएल प्लान- ₹ ९९९\nया प्लानमध्ये रोज १५ जीबी डेटा मिळतो. सुरुवातीला, आपणास 10 एमबीपीएस वेग मिळेल जो नंतर 2 एमबीपीएस पर्यंत कमी होईल. योजनेत, वापरकर्त्यास अमर्यादित लोकल आणि एसटीडी कॉलिंग मिळते. तसेच Amazonमेझॉन प्राइमची सदस्यताह��� विनामूल्य उपलब्ध आहे.\n22 जीबी बीएसएनएल सीयूएल योजना - ₹ १,२९९\nदररोज 22 जीबी डेटा दिलेला आहे ज्याची किंमत ₹ १,२९९ आहे. यानंतर, मर्यादा संपल्यानंतर वेग 10 एमबीपीएस वरून 2 एमबीपीएस पर्यंत कमी केला जाईल.\n25 जीबी बीएसएनएल सीयूएल योजना - ₹ १,५९९\n१५९९ रुपयांच्या या योजनेत दररोज 25 जीबी डेटा उपलब्ध आहे. सुरुवातीला वेग 10 एमबीपीएस आहे. एफयूपी मर्यादा संपल्यानंतर, वेग 2 एमबीपीएस पर्यंत कमी होतो.\n30 जीबी बीएसएनएल सीयूएल योजना - ₹ १,८४९\n१,८४९ रुपयांच्या या योजनेत दररोज 30 जीबी डेटा उपलब्ध आहे. सुरुवातीला वेग 16 एमबीपीएस आहे. एफयूपी मर्यादा संपल्यानंतर, वेग 4 एमबीपीएस पर्यंत कमी होतो.\n100 एमबीपीएसपेक्षा जास्त स्पीडचे प्लान\nबीएसएनएलच्याही काही योजना आहेत ज्यात 100 एमबीपीएस पर्यंत वेग उपलब्ध आहे. यात 33 जीबी सीयूएल, 40 जीबी सीयूएल आणि 55 जीबी सीयूएल योजनांचा समावेश आहे, ज्याची किंमत अनुक्रमे ₹ १,९९९, ₹ २,४९९ आणि, 4,499 आहे. या व्यतिरिक्त आणखी तीन योजनांमध्ये 80 जीबी सीयूएल, 120 जीबी सीयूएल आणि 170 जीबी सीयूएल देखील आहेत. तिघांची किंमत अनुक्रमे, ५,९९९ ₹ ९,४९९ आणि ₹ १६,४९९ आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/there-is-no-green-firecrackers-in-market-on-eve-of-diwali/articleshow/71601869.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2019-12-06T16:23:37Z", "digest": "sha1:YAHQA5GY3I2ISEZ3KQLT3D2ZMQECYEDY", "length": 15226, "nlines": 167, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "eco friendly firecrackers: यंदाही हरित फटाके नाहीतच - there is no green firecrackers in market on eve of diwali | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nयंदाही हरित फटाके नाहीतच\nलवकरच ३० टक्के कमी उत्सर्जन असलेले हरित फटाके बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती अलीकडेच केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात कुठलेही 'हरित' फटाके बाजारांमध्ये विक्रीस उपलब्ध नसून विक्रेत्यांमध्येही याबाबतची अस्पष्टता कायम असल्याचे दिसते आहे.\nम. टा. प्रतिनिधी, मुंबई: लवकरच ३० टक्के कमी उत्सर्जन असलेले हरित फटाके बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती अलीकडेच केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांनी दिली. मात्र, प्रत्यक्षात कुठलेही 'हरित' फटाके बाजारांमध्ये विक्रीस उपलब्ध नसून विक्रेत्यांमध्येही याबाबतची अस्पष्टता कायम असल्याचे दिसते आहे. त्याचप्रमाणे हरित फटाके म्हणजे काय, हे फटाके इतर फटाक्यांपासून वेगळे कसे ओळखायचे याबद्दल त्यांना ठोस माहिती नसल्याचे निदर्शनास आले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर २०१८ रोजी कमी आवाज आणि कमी प्रदूषण करणाऱ्या 'हरित' फटाक्यांना मंजुरी दिली होती. यानुसार, आरोग्यास घातक वायूंचे कमी उत्सर्जन करणारे आणि परवानगी असलेल्या आवाजाच्या मर्यादेतच वाजणारे हरित फटाके विकले आणि वापरले जावेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच दिवाळीत रात्री ८ ते १० ही वेळ फटाक्यांच्या वापरासाठी वेळ निश्चित केली होती. मागील वर्षी ऐन दिवाळीच्या काळात हा निर्णय झाल्याने उत्पादकांना निर्मितीसाठी पुरेसा वेळ मिळाला नाही, अशी कारणे देत उपलब्ध माल विक्रेत्यांकडून विकला जात होता. मात्र यंदाच्या वर्षी देखील तेच चित्र बाजारात दिसत असल्याने हरित फटाके न विकणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. याबाबत फटाके बाजारातील अनेक छोट्या-मोठ्या विक्रेत्यांना हरित फटाक्यांबद्दल विचारले असता, त्यांनाही नक्की माहिती नसल्याचे स्पष्ट झाले.\nविनापरवाना स्टॉल्सचा प्रश्न कायम\nगतवर्षीच्या परिपत्रकानुसार अनेक किरकोळ विक्रेत्यांना परवाने नाकारण्यात आले होते. त्यामुळे परवानाधारक विक्रेत्यांची संख्या झपाट्याने घसरली होती. मात्र शेवटच्या काही दिवसांत फटाक्यांची मागणी वाढू शकते, असा अंदाज वर्तवत अनेक विक्रेते फुटपाथ, रहदारी असलेले रस्ते अडवून स्टॉल्स बांधण्याच्या तयारीत असल्याचे दिसते आहे.\nपर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये 'फटाकेविरहित दिवाळी' संकल्पनेची जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जात आहे. अनेक शालेय विद्यार्थ्यांनी यंदा फटाके न फोडण्याची शपथ घेतली आहे. त्यामुळे एकूणच फटाक्यांबाबत विद्यार्थ्यांमध्येही निरुत्साह दिसून येत आहे. गतवर्षीच्या तुलनेत फटाकेविक्रीत आणखी २० टक्क्यांची घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'यंदा बाजारात मंदी असून उत्पादनही थांबले आहे. त्यामुळे तूर्तास उपलब्ध माल विकला जात आहे. काही किरकोळ विक्रेते येऊन माल खरेदी करत आहेत.' अशी माहिती प्रसिद्ध फटाके विक्रेते ईसाभाई फायरवर्कमधून मिळाली.\nइतर फटाक्यांपेक्षा कमी हानिकारक रसायन असलेले फटाके..\n- ३० ते ४० टक्क्यांनी कमी वायुप्रदूषण\n- कमी तीव्रतेचे ध्वनिप्रदूषण\n- लाईट अँड साउंड शो सारखा सुखद अनुभव\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपंकजा मुंडे सेनेच्या वाटेवर ट्विटरवरून भाजपचा उल्लेख गायब\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nयंदाही हरित फटाके नाहीतच...\nशिवसेनेच्या १४ बंडखोरांची हकालपट्टी...\nउन्हाच्या चटक्यांनी मुंबईकर हैराण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/buying-a-iphone-can-stolen/articleshow/67065128.cms", "date_download": "2019-12-06T16:14:33Z", "digest": "sha1:FBCUMMN7B6EFWFNUTORUWAOAWJPKK4LE", "length": 14511, "nlines": 162, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: खरेदी केलेला आयफोन निघू शकतो चोरीचा - buying a iphone can stolen | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nखरेदी केलेला आयफोन निघू शकतो चोरीचा\nतुम्ही नवीन कोरा आयफोन मोबाइल दुकानातून खरेदी केला, त्याची रीतसर पावतीही घेतली आणि तो चोरीचा असल्याचे समोर आले तर... नुकताच असा प्रकार पुण्यात घडल्याचे समोर आले आहे.\nखरेदी केलेला आयफोन निघू शकतो चोरीचा\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nतुम्ही नवीन कोरा आयफोन मोबाइल दुकानातून खरेद��� केला, त्याची रीतसर पावतीही घेतली आणि तो चोरीचा असल्याचे समोर आले तर...\nनुकताच असा प्रकार पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. पुण्यातील एका कंपनीत काम करणाऱ्या अनिलला (नाव बदलले आहे) त्याने दुकानातून खरेदी केलेला 'आयफोन ६' हा चोरीचा असल्याचे पोलिसांनी चौकशीसाठी बोलविल्यानंतर समजले. पैसे मोजून आणि रीतसर पावतीही घेऊन खरेदी केलेला आयफोन चोरीचा म्हणून पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा अनिलच्या मागे लागला. या सर्व प्रकारामुळे त्याला धक्का बसला आणि मनस्तापदेखील झाला. तो चोरीचा आयफोन दुकानात कसा आला, याचा तपास सध्या पोलिसांकडून केला जात आहे.\nवानवडी पोलिस ठाण्यात गेल्या वर्षी दाखल झालेल्या फसवणुकीचा गुन्ह्यात तपास सुरू असताना हा प्रकार समोर आला. गेल्या वर्षी वानवडी परिसरातील एका मोबाइलच्या दुकानातून एका व्यक्तीने 'आयफोन ६' मोबाइल कर्ज घेऊन खरेदी करायचे ठरविले. कर्जासाठीची सर्व कागदपत्रे त्याने दाखल केली. त्याला कर्जदेखील मंजूर झाले. पण, कर्ज मंजूर झाल्यानंतर तो मोबाइल दुकानातून दुसरीचे कोणीतरी घेऊन गेले. त्यामुळे त्या व्यक्तीने वानवडी पोलिसांकडे फोन चोरीला गेल्याची तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी संबंधित आयफोन ट्रॅकिंगसाठी ठेवला होता. त्या वेळी तो मोबाइल अनिलकडे सुरू असल्याचे पोलिसांना काही दिवसांपूर्वी आढळून आले.\nपोलिसांनी अनिलला तुमच्याकडील आयफोन मोबाइल चोरीचा असल्याचे सांगितले. ते ऐकून त्यांना धक्का बसला. अनिलने तो मोबाइल चिंचवड येथील एका दुकानातून खरेदी केल्याचे सांगितले. तसेच, आपण पुण्याबाहेर असल्याचे सांगत शहरात आल्यानंतर फोन खरेदीची सर्व कागदपत्रे घेऊन पोलिस ठाण्यात येत असल्याचे अनिलने सांगितले.\nपुण्यात आल्यानंतर अनिल वानवडी पोलिसांकडे गेला. त्यांने आयफोन खरेदी केल्याची सर्व कागदपत्रे पोलिसांना दाखविली. पोलिसांनी ती पाहिल्यानंतर खरेदीची सर्व कागदपत्रे योग्य असल्याचे दिसून आले आहे. अनिलकडे सापडलेला मोबाइल हा वानवडीच्या गुन्ह्यातीलच असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण, हा मोबाइल अनिलकडे नेमका कसा आला, अनिलने ज्या दुकानातून हा मोबाइल खरेदी केला, त्या ठिकाणीच हा चोरीचा मोबाइल ठेवला होता, की आणखी कोणी आयफोन विक्रीसाठी दिला, याचा तपास वानवडी पोलिस करत आहेत. त्या अनुषंगाने काही जण���ंकडे चौकशीदेखील सुरू आहे. तसेच, आणखी काही जणांना चौकशीसाठी बोलविल्याचे पोलिसांनी सांगितले.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nप्लास्टीक टॅगने गळफास घेऊन टीसीएस कर्मचाऱ्याची आत्महत्या\nपुणे: 'पबजी'च्या आहारी गेलेल्या १६ वर्षांच्या मुलाची आत्महत्या\nजिममध्ये तरुणीचा पाय फ्रॅक्चर; जिम मालकासह, तिघांवर गुन्हा\nपुणे: 'या' अभिनेत्रीला खंडणीच्या गुन्ह्यात अटक\nयुवकाचा गळा चिरला; थरार सीसीटीव्हीत कैद\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nखरेदी केलेला आयफोन निघू शकतो चोरीचा...\nपक्ष सोडलेले अनेक जण माझ्या संपर्कात: भुजबळ...\nपुणे: वाहनाच्या धडकेनं रिक्षा पेटली; चालक गंभीर...\n९ वा आशियाई चित्रपट महोत्सव २४ डिसेंबरपासून...\nसिंहगड घाटरस्ता अडीच महिने राहणार बंद...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/navi-mumbai/waiting-for-cleaning-workers/articleshow/71620802.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-06T16:06:54Z", "digest": "sha1:SGKKAC57TOW27PYLAVACYEKJILWXIRRD", "length": 11257, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "navi mumbai News: सफाई कामगारांना वेतनप्रतीक्षा - waiting for cleaning workers | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nम. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई\nसफाई कामगारांचे वेतन दर महिन्याच्या सात तारखेपर्यंत करणे गरजेचे असतानाही सफाई आणि ��द्यान विभागातील अनेक कामगारांचे मागील महिन्यातील वेतन अजूनही देण्यात आलेले नाही. एका आठवड्यावर दिवाळी आली असताना कामगारांना बोनसही अपेक्षित आहे, मात्र मागील महिन्याचा पगारही अजून मिळाला नसल्याने कामगारांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे कामगारांना मागील महिन्याचे वेतन आणि दिवाळीचा बोनस दिवाळीपूर्वी मिळावा, अशी मागणी समता कामगार संघटनेच्या वतीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.\nसफाई विभागात पालिकेचे २६०० कामगार आहेत. त्यापैकी १४५० कामगारांना वेळेवर वेतन मिळाले आहे, तर उद्यान विभागातील ४५० कामगारांपैकी १५० कामगारांना वेतन मिळाले आहे आणि उरलेल्या कामगारांना अजूनही मागील महिन्यातील वेतनाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे किमान दिवाळीपूर्वी हे वेतन मिळावे, अशी मागणी समता कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना या बाबत सांगितले आहे. मात्र त्यात अजूनही काहीच सुधारणा झालेली नाही. त्यामुळे या दोन दिवसांत सर्व कामगारांना वेतन आणि बोनस न मिळाल्यास अधिकाऱ्यांविरोधात सर्व भीकमागो आंदोलन करतील, असा इशारा पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nनवी मुंबई:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nफडणवीस यांना ‘सागर’ बंगला\n‘संघटनात्मक कार्यबांधणीला वेळ द्या’\nनाराजांची एकजूट करण्याचा प्रयत्न\nहैद्राबादच्या पीडितेला ‘अभाविप’ची श्रद्धांजली\nजि. परिषद कर्मचारी लाभाच्या प्रतीक्षेत\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nएकाच दिवसांत दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n'महाविकास' आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nनरेंद्र-देवेंद्रची जोडी हिट, आम्ही एकावर एक ११ : मोदी...\nआयपीएस हरिश बैजल यांना दिलासा...\nएफडीए अधिकाऱ्यांना आता सुरक्षा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/nicophenicol-p37084426", "date_download": "2019-12-06T15:05:01Z", "digest": "sha1:5ZOWUMMFHE3E2JAFTFMTKPZUJ3ZOYS4Y", "length": 19558, "nlines": 305, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Nicophenicol in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Nicophenicol upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n7 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n7 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nNicophenicol के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n7 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध पर्चा कैसा होता है \nNicophenicol खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें टाइफाइड बुखार सिटैकोसिस (शुकरोग) साल्मोनेला बैक्टीरियल संक्रमण स्किन इन्फेक्शन दिमागी बुखार (मेनिनजाइटिस)\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Nicophenicol घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Nicophenicolचा वापर सुरक्षित आहे काय\nNicophenicol घ्यावयाचे असलेल्या गर्भवती महिलांनी, ते कसे घ्यावयाचे याच्या संदर्भात डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तुम्ही जर असे केले नाही, तर तुमच्या आरोग्यावर\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Nicophenicolचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Nicophenicol घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nNicophenicolच��� मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वर Nicophenicol चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nNicophenicolचा यकृतावरील परिणाम काय आहे\nNicophenicol घेतल्यावर यकृत वर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या शरीरावर कोणताही प्रतिकूल आढळला, तर हे औषध घेणे ताबडतोब थांबवा. तुमच्या डॉक्टरांनी ते घेण्याचा सल्ला दिला तरच ते औषध पुन्हा घ्या.\nNicophenicolचा हृदयावरील परिणाम काय आहे\nNicophenicol मुळे हृदय वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nNicophenicol खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Nicophenicol घेऊ नये -\nNicophenicol हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nNicophenicol ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Nicophenicol घेतल्यानंतर या क्रिया किंवा कार्ये करणे सुरक्षित असते, कारण याच्यामुळे तुम्हाला पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Nicophenicol घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nNicophenicol मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Nicophenicol दरम्यान अभिक्रिया\nकाही ठराविक पदार्थांबरोबर Nicophenicol घेतल्यास इच्छित परिणाम होण्यास जास्त वेळ लागू शकतो. याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.\nअल्कोहोल आणि Nicophenicol दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, अल्कोहोलसोबत Nicophenicol घेण्याच्या दुष्परिणामांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.\nNicophenicol के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Nicophenicol घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Nicophenicol याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Nicophenicol च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Nicophenicol चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Nicophenicol चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को ���िर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/jokes-in-marathi/marathi-jokes/articleshow/72177039.cms", "date_download": "2019-12-06T15:09:37Z", "digest": "sha1:KTEZ3MC2R5TC6TEBVQLIVVOXNI6W24BJ", "length": 7168, "nlines": 138, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "marathi jokes: नियम - marathi jokes | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nशिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल\nशिक्षक : जर कुणी शाळेच्या समोर बाॅम्ब ठेवला तर काय कराल\nगण्या : १-२ तास बघणार कोणी नेला तर ठिक आहे.\nनाहीतर Staff Room मधे जमा करणार.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nहसा लेको:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nमुलीचा बाप जेव्हा पगाराबद्दल विचारतो...\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nहैदराबादमध्ये आरोपींचे एन्काउंटर; निकम यांनी व्यक्त केली भीत\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल्यावरून फेकले\nसिंचन घोटाळा: अजित पवारांना क्लिन चीट\nहैदराबाद एन्काउंटर: भाजप आमदार राजा सिंह यांची प्रतिक्रिया\nहसा लेको पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nदोन मित्र गप्पा मारत असतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/goa/page/897", "date_download": "2019-12-06T16:25:15Z", "digest": "sha1:THJASVNWS4CPB5TS3LE26V5IO3GZEGMU", "length": 9017, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गोवा Archives - Page 897 of 964 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nशपथग्रहणानंतर अवघ्या तीन तासांत राजीनामा\nप्रतिनिधी /पणजी : वाळपईचे काँग्रेस आमदार विश्वजित राणे यांनी नव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ सदस्यत्वाची शपथ ग्रहण करुन लागलीच सभागृहातून काढता पाय घेतला. त्यानंतर अवघ्या तीन तासांच्या आत हंगामी सभापती सिद्धार्थ कुंकळकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सादर केला. कुंकळकर यांनी त्यांना फेरविचारार्थ मुदत दिली, मात्र त्यांनी आग्रह धरल्यानंतर सभापतींनी तो स्वीकारला. या घटनेने संपूर्ण गोव्यात खळबळ माजली. काँग्रेस ...Full Article\nमंत्रिमंडळ विस्तार 1 एप्रिलनंतर\nपणजी : विधानसभेत बहुमत सिद्ध केलेल्या पर्रीकर सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पुढील महिन्यात 1 एप्रिल नंतर होणार आहे. आणखी दोन आमदारांना मंत्रिपदे दिली जाणार आहे. मंत्र्यांना खाते वाटप आज 17 ...Full Article\nपर्रीकरांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला\nप्रतिनिधी /पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत मांडलेला विश्वासदर्शक ठराव 22 विरुद्ध 16 मतांनी जिंकला. सरकारच्या बाजूने 22 तर विरोधी काँग्रेसच्या बाजूने 16 मते पडली. काँग्रेसचे आमदार विश्वजित ...Full Article\nविश्वजित राणे यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करणार\nप्रतिनिधी /पणजी : विश्वजित राणे यांची राजीनाम्याची कृती निषेधार्ह आणि संतापजनक असून त्यांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रवक्ते रमाकांत खलप यांनी दिली. राणे घराण्याचे नावही ...Full Article\nआपण काँग्रेस पक्ष सोडणार नाही : कामत\nप्रतिनिधी /मडगाव : काँग्रेस पक्षाने आपल्याला मुख्यमंत्री केले, त्यामुळे आपण हा पक्ष सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. विरोधी पक्षात राहून देखील विकासकामे करता येतात हे आपण दाखवून दिले आहे. काँग्रेस ...Full Article\nआयरिश युवतीच्या खुनामुळे गोव्याची पुन्हा बदनामी\nप्रतिनिधी /मडगाव-खोला : गोव्यात येणारे विदेशी पर्यटक खरेच सुरक्षित असतात हा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला आला आहे. देवाबाग-काणकोण येथे आयरिश युवती डॅनियला मॅक्लून हिच्यावर बलात्कार करून खून ...Full Article\nहिवरे येथे आणखी एक माकडतापाचा रुग्ण सापडला\nप्रतिनिधी /वाळपई : सत्तरीत सध्या माकडतापाचा प्रार्दूभाव वाढत असून गुरुवारी हिवरे येथे आणखी एक रुग्ण सापडला असून एकूण यावर्षी रुग्णांची संख्या 48 वर पोहोचली आहे. हिवरेपासून काही अंतरावर मृत ...Full Article\nविधानसभेत 9 युवा अन् ‘जाणते’ही\nप्रतिनिधी /पणजी : राज्य विधानसभेत काही नवे चेहरे आले खरे. परंतु अनेक जुन्या जाणत्यांचे पुनरागमन झाले आणि विधानसभा युवा न राहता आता ती थोडीफार ‘जाणत्यांची’ विधानसभा बनली. अनेकजणांनी मात्र ...Full Article\nवास्कोत शिमगोत्सवातील चित्ररथ मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद\nप्रतिनिधी /वास्को : वास्कोत शिमगोत्सवातील लोकनृत्य, रोमटामेळ व चित्ररथ मिरवणुकीला लोकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ही स्पर्धा व शोभायात्रा मध्यरात्रीपर्यंत चालू राहिल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना या स्पर्धा व मिरवणुकीचा आस्वाद ...Full Article\nविद्यालयीन एकांकीके पिपल्स, भाटीकर विजेते\nप्रतिनिधी /पणजी : कला अकादमीने दिनानाथ मंगेशकर कलामंदिर, पणजी येथे 2 ते 10 मार्च दरम्यान घेतलेल्या विद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात पिपल्स हायस्कूल, मळा-पणजी यांच्या उजेडफुला ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/new-traffic-fine", "date_download": "2019-12-06T15:55:00Z", "digest": "sha1:GN4I74XDDV5V57JI3ZBXU7UQY5MBWWHQ", "length": 6321, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "New Traffic Fine Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nदंड दिसतो, दीड लाख लोकांचे जीव गेलेले दिसत नाहीत का : नितीन गडकरी\nमहसूल उत्पन��नासाठी (Revenue Income) दंडात वाढ केली नसून लोकांचे जीव वाचवण्यासाठी वाढ केली आहे, असं मत केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केलं.\nदंडाची भक्कम तरतूद ही सरकारी तिजोरी भरण्यासाठी नाही : नितीन गडकरी\nदंडाची भक्कम तरतूद (New Traffic Fine) ही नियमांचं उल्लंघन केलं जाऊ नये यासाठी करण्यात आली आहे. सरकारी तिजोरी भरणे हा यामागचा उद्देश नाही, असं त्यांनी म्हटलंय.\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.aisiakshare.com/comment/21531", "date_download": "2019-12-06T15:45:16Z", "digest": "sha1:AARX2RCZHQPTPJEBTA3RSQBHL7NKECJ2", "length": 11896, "nlines": 158, "source_domain": "www.aisiakshare.com", "title": " ख्रिसमस केक | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n१ चहाचा चमचा बेकिंग पावडर,\n२ ते ३ चहाचे चमचे रम,\n२ ते ३ चहाचे चमचे कोको पावडर (अनशुगर्ड)जर शुगर्ड कोको/ड्रिंकिंग चॉकलेट पावडर असेल तर ५ ते ६ चमचे.\n१ चमचा ब्रु किवा नेसकॅफे पावडर,\n१ चमचा जायफळ पावडर,\n१ ते २ चमचे दालचिनी पावडर\nबदाम, काजू, अक्रोड,बेदाणे, ड्राइड चेरीज, ड्राईड प्लम्स इ.चे तुकडे साधारण वाटीभर,\n४ ते ५ चहाचे चमच�� दूध\nड्राय फ्रूट्सचे तुकडे रममध्ये भिजवून ठेवा.\nबटर फेसून घ्या, त्यात साखर घालून फेसा,नंतर त्यात अंडी टाकून फेसून घ्या.\nमैदा,बेकिंग पावडर,कोको पावडर,कॉफी,जायफळ्,दालचिनीपूड हे सर्व एकत्र करा. त्यात चिमूटभर मीठ घाला.\nहे सगळे वरील मिश्रणात घालून एकत्र करा आणि फेसा.\nरममध्ये भिजत घातलेली ड्रायफ्रूट्स त्यात घाला, दूध घाला आणि सगळे नीट एकत्र करा.\nकेकपॅनला बटर लावून घ्या.त्यात हे मिश्रण ओता.\nप्रिहिटेड अवन मध्ये १८० अंश से ला बेक करा.\nबाकी या केकला युरोपात 'रम'ची फोडणी देतात असं वाचलं आहे. खरं का फोडणी देतात म्हणजे नुसती वर टाकून जाळतात का जेणेकरून केवळ गंध (अरोमा) शिल्लक राहिल\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nअसा केक बनल्यानंतर लगेच म्हणजे गरमागरम असताना त्याला चमच्यानं थोडी रम पाजतात. ती आत मुरते आणि मग अर्थात केक आणखी चांगला लागतो.\n\"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |\nभरती मूर्खांचीच होत ना\" \"एक तूच होसी ज्यास्त\" ||\nफ्रॉस्टींगशिवाय ख्रिसमस केक म्हणजे मौज आहे.\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nबरेच दिवस करायचा होता. आज वेळ गावला.\nपात्राचा आकार वेगळा असल्याने आणि पहिल्यांदाच केलेला प्रयोग असल्याने धाकधुक होतीं, मात्र छान चव आली आहे. मुख्य म्हंजे फ्लफी झाला आहे (चव ख्रिसमस केक सारखी नसली तरी कॉफी+कोको केल्याने फारशी चिकित्सा न होता अर्ध्याहून अधिक केक गेल्या २० मिनिटात गटम् झाला आहे )\nलव्ह अ‍ॅड लेट लव्ह\nछान दिसतोय. रम वापरलेली का\nछान दिसतोय. रम वापरलेली का त्याशिवाय 'खास ख्रिसमस' चव येणार नाही.\nअंक प्रकाशित झाला आहे.\nपुरेश्या राष्ट्रभक्ती अभावी ब्लॉक दिसणार नाही.\nजन्मदिवस : प्राच्यविद्या संशोधक मॅक्स म्युल्लर (१८२३), कवी (रेव्हरंड) ना. वा. टिळक (१८६१), गीतकार इरा गर्श्विन (१८९६), नाट्यअभिनेता व गायक जयराम शिलेदार (१९१६), लेखक वसंत सबनीस (१९२३), लेखक कमलेश्वर (१९३२), नाटककार पीटर हांडके (१९४२), सिनेदिग्दर्शक शेखर कपूर (१९४५), टेनिसपटू रिचर्ड क्रायचेक (१९७१)\nमृत्यूदिवस : चित्रकार जाँ-बातिस्त-सिमेआँ शार्दँ (१७७९), लेखक अँथनी ट्रॉलॉप (१८८२), गायक व गिटारिस्ट लेड बेली (१९४९), भारतीय घटनेचे शिल्पकार व विचारवंत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९५६), मानसशास्त्रज्ञ व विचारवंत फ्रँझ फॅनन (१९६१), क्रांतिसिंह नाना पाटील (१९७६), लेखक अनिल बर्वे (१९८४), गायक व गिटा���िस्ट रॉय ऑर्बिसन (१९८८), चित्रकार प्रभाकर बरवे (१९९५), शिल्पकार सेझार (१९९८)\nराष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - फिनलंड\nआंबेडकर महापरिनिर्वाण दिन (भारत)\n१७६८ : 'एन्सायक्लोपीडिआ ब्रिटानिका'ची पहिली आवृत्ती प्रकाशित.\n१८६५ : अमेरिकन संविधानात केलेल्या बदलानुसार गुलामगिरी बेकायदेशीर ठरली.\n१८९७ : परवानाधारक टॅक्सी उपलब्ध असणारे लंडन हे जगातले पहिले शहर बनले.\n१९३३ : जेम्स जॉइसची कादंबरी 'युलिसिस' अश्लीलतेच्या आरोपांत निर्दोष सिद्ध (अमेरिका).\n१९५३ : व्लादिमिर नाबोकॉव्ह यांनी आपली प्रख्यात कादंबरी 'लोलिता' लिहून पूर्ण केली.\n१९९२ : हिंदुत्ववाद्यांनी अयोध्येतली बाबरी मशीद उध्वस्त केली. देशभर झालेल्या दंगलींत हजारो ठार. फाळणीनंतर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात देशभर हिंदू-मुस्लिम दंगली उफाळल्या. दंगलींसाठी कोण जबाबदार हे ठरवणारा खटला अद्याप न्यायालयात प्रलंबित.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/women/sushama-swaraj-dies-at-67-unknown-facts-of-great-political-leader-in-marathi-", "date_download": "2019-12-06T16:38:51Z", "digest": "sha1:ZNRF4GXOUFOJA7DA5LMO4W54OPAM6UWZ", "length": 12938, "nlines": 137, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री ते परराष्ट्र मंत्रिपद, असा होता सुषमा स्वराज यांचा राजकीय जीवनप्रवास", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nदिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री ते परराष्ट्र मंत्रिपद, असा होता सुषमा स्वराज यांचा राजकीय जीवनप्रवास\nभाजप नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे 67 वर्षे वयात मंगळवारी रात्री निधन झाले\nभाजप नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे 67 वर्षे वयात मंगळवारी रात्री निधन झाले. संध्याकाळी त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. स्वराज मागच्या काही काळापासून अस्वस्थ होत्या. भाजप नेते नितीन गडकरी आणि हर्षवर्धन एम्समध्ये पोहोचले होते. स्वराज यांच्या राजकीय प्रवासाविषयी बहुतांश जणांना माहिती नाही. सुषमा स्वराज यांचा जन्म 14 फेब्रुवारी 1952 ��ोजी हरियाणाच्या अंबालामध्ये झाला होता. त्यांनी अंबाला छावणीच्या एसडी कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. यानंतर पंजाब विद्यापीठातून एलएलबीची डिग्री मिळवली. त्या वक्तृत्व आणि वादविवादात कायम पुढे राहिल्या. त्यांनी अशा अनेक स्पर्धा आपल्या विद्यार्थिदशेत गाजवून अनेक पुरस्कारही प्राप्त केल्या.\n1977 मध्ये झाली राजकीय प्रवासाला सुरुवात\nसुषमा स्वराज यांनी सन 1977 पासून राजकीय कारकीर्दीला सुरुवात करून पहिल्यांदा निवडणूक लढली होती. यानंतर त्यांना चौधरी देवीलालच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनवण्यात आले होते. यानंतर त्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री बनल्या.\nसन 1999 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकच्या बेल्लारीमधून काँग्रेस नेत्या सोनिया गांधींविरुद्धही निवडणूक लढली. स्वराज यांच्या नावे दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होण्याचा विक्रमही आहे. एक प्रखर प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा स्वराज सुरुवातीपासूनच संघ आणि भाजपशी जोडलेल्या होत्या.\nप्रकृतीच्या कारणांमुळे सुषमा स्वराज यांनी या वर्षी झालेली सर्वसाधारण निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला होता. सन 2014 च्या निवडणुकीत त्या मध्यप्रदेशच्या विदिशा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या.\nसर्वोच्च न्यायालयातील वकिलाशी विवाह\nअंबाला छावणीत हरदेव शर्मा आणि लक्ष्मीदेवी यांच्या घरी जन्मलेल्या सुषमा यांचा विवाह 13 जुलै 1975 रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील स्वराज कौशल यांच्याशी झाला. त्यांना बांसुरी नावाची कन्या आहे, त्या लंडनमध्ये इनर टेंपलमध्ये वकिली करतात.\n- सन 2008 आणि 2010 मध्ये त्यांना सर्वश्रेष्ठ संसदीय पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या आणि एकमेव महिला खासदार आहेत.\n- सन 1977 मध्ये फक्त 25 वर्षे वयात त्या कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या. त्या वेळी त्या सर्वात कमी वयाच्या कॅबिनेट मंत्री होत्या.\nसुषमाजी मला शरदभाऊ म्हणून संबोधायच्या, त्यांचे निधन धक्कादायक आहे; शरद पवारांचं भावनिक ट्विट\nभारतीय राजकारणातील झळाळता अध्याय संपला, मोदींनी वाहिली श्रद्धांजली\nमोठा निर्णय, मेट्रोमध्ये आता महिला स्वसंरक्षणासाठी मिरपूड स्प्रे ठेवू शकणार\n'होम ड्रॉप' रात्री एकट्या महिलांना आता पोलीस पोहचवणार घरी, सुविधेचा गैर वापर केल्यास कारवाई\nतेलंगणात पुन्हा महिलेचा जळालेला मृतदेह आढळला, 48 तासांत घडलेली दुसरी घटना\n बोलत युवकाने पत्नीसहीत दोन मुलांना सोडून केला दुसरा निकाह\n 19 वर्षांच्या किरणने कँसरग्रस्तांसाठी केस केले दान\nसावधान : जॉन्सन बेबी पावडरमध्ये कॅन्सरकारक घटक, 1971 पासून कंपनीला हे माहित होतं\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathisexkatha.com/marathi-sex-stories/", "date_download": "2019-12-06T15:18:53Z", "digest": "sha1:P2PUQL42VQINUGRDMWSQT7OVHOYERQ6J", "length": 7660, "nlines": 65, "source_domain": "marathisexkatha.com", "title": "Marathi sex stories • Marathi Sex Stories", "raw_content": "\nमित्राच्या बायकोला दिलं बाळाचं गिफ्ट\nसर्वात आधी मी त्या पुच्चीची आपणास ओळख करून देतो जिच्याबद्दल मी ही कहाणी सांगत आहे. तिचं नाव आहे चंद्रिका. ती माझ्या मित्राची, प्रशांतची बायको आहे. ती माझी भाभी लागते. तिचं घर माझ्या शेजारीच आहे. तिची उंची पाच फूट पाच इंच आहे आणि फिगर 32 28 34 ची आहे. तिचं वय 32 वर्षे असावं. तिच्या नवऱ्याशी …\nगणिताच्या मॅडम चे गणित\nनमस्कार मित्रानो. माझे नाव नंदू आहे. हि तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी बीकॉम च्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो. मी लहापणापासूनच उडाणटप्पू स्वभावाचा होतो. कॉलेज ला गेल्यावर तर मला जणू काही पंखच फुटले होते. मी बिनधास��त जगत होतो. मी शिक्षणात तसा कच्चाच होतो. त्यामुळे प्रत्येक परीक्षेनंतर माझी घरात आरतीचं होत असे. मला कधीच चांगले मार्क्स मिळाले …\nमित्रानो मी राकेश. आज मी तुमहाला माझी एक गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे मी एका अतिशय देखण्या मुलीला उपभोगू शकलो.त्या दिवशी झालेल्या अपघाताने म्हणा किंवा माझ्या नशिबाने म्हणा मी एक अविस्मरणीय अनुभव घेतला होता. तर मी कामा निम्मित बाहेर एकटाच राहत असे. सतत फिरतीच्या कामामुळे हॉटेल ला राहण्या ऐवजी मी एक फ्लॅट च भाड्याने घेतला होता. …\nपिंकी आणि चिंकी ची मजा\nमी तेव्हा कॉलेज ला होतो. नीटसे आठवत नाही पण मी बहुदा कॉमर्सच्या दुसऱ्या वर्षात असेन. मी ज्या गल्लीत राहत होतो तिकडे आमच्या शेजारी च शहा कुटुंब राहत होते. शहा कुटुंब सधन होते. शहा काका एक स्वतःचे किराणा मालाचे मोठे दुकान चालवायचे. मोठा व्याप होता त्यांचा. त्यांची बायको आम्ही तिला भाभी म्हणायचो त्या घरीच असायच्या. शहा …\nभोला सेठ चा घरगडी\nमी शिक्षणात फारसा हुशार नव्हतो.शाळेत असताना मी कधीच एका झटक्यात पास झालो नव्हतो. त्यामुळे मला शाळेत फारसा रस नव्हता. पण मला खेळा मध्ये खूपच जास्त रस होता. त्यामुळे शाळेतील विविध स्पर्धामंध्ये मी भाग घेत असे. खेळामुळे माझी शरीरयष्टी मजबूत झाली होती. मी दहावी नंतर शिक्षण बंद केले आणि छोटी मोठी कामे करू लागलो. शिक्षण नसल्याने …\nमी बँकेत वरिष्ठ पदावर काम करत होतो. ती एक खाजगी बँक होती. त्यामुळे आमच्याकडे नेहमीच काम प्रचंड असे. खाजगी बँक म्हंटलं कि टार्गेट इत्यादी गोष्टी ओघाने आल्याच. त्यातच बाहेर इतकी स्पर्धा असल्याने बॅंक्स ग्राहकांना खुश करण्यासाठी वेगवेळ्या क्लुप्त्या करत असतात. त्यातील च एक भाग म्हणजे आजकाल बँकेत मुलींचे प्रमाण खूप जास्त आहे. याचा उद्देश हाच …\nपत्नीच्या मैत्रिणी बरोबर पलंगतोड सेक्स\nहि गोष्ट काही एक आठवडा पूर्वीची आहे. मी माझी बायको, माझ्या बायकोची मैत्रीण आणि तिचा पती आम्ही सर्व लोकांनी एक नाईटआउट चा प्लान बनवला होता. सर्व काही बरोबर ठरले होते आणि मग आम्ही सर्व लोक खूप मस्ती मध्ये होतो कारण सर्वांचे असे पहिले प्लान होते आणि आम्ही यावेळी ड्रिंक घेण्याचे पण ठरवले होते. मी तुम्हाला …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%B0", "date_download": "2019-12-06T16:13:53Z", "digest": "sha1:ZV4JZENIYLGGSD5R3A7GMKD2TZFPTGCA", "length": 6920, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फिजीयन डॉलर - विकिपीडिया", "raw_content": "\nआयएसओ ४२१७ कोड FJD\nबँक फिजी रिझर्व्ह बँक\nविनिमय दरः १ २\nफिजीयन डॉलर हे फिजी देशाचे अधिकृत चलन आहे.\nडॉलर हे नाव वापरणारी चलने\nऑस्ट्रेलियन डॉलर • अमेरिकन डॉलर • बहामास डॉलर • बार्बाडोस डॉलर • बेलिझ डॉलर • बर्म्युडा डॉलर • ब्रुनेई डॉलर • कॅनेडियन डॉलर • केमन द्वीपसमूह डॉलर • कूक द्वीपसमूह डॉलर • पूर्व कॅरिबियन डॉलर • फिजीयन डॉलर • गयानीझ डॉलर • हाँग काँग डॉलर • जमैकन डॉलर • किरिबाटी डॉलर • लायबेरियन डॉलर • नामिबियन डॉलर • न्यू झीलँड डॉलर • सिंगापूर डॉलर • सॉलोमन द्वीपसमूह डॉलर • सुरिनाम डॉलर • नवा तैवान डॉलर • त्रिनिदाद व टोबॅगो डॉलर • तुवालूअन डॉलर\nसध्याचा फिजीयन डॉलरचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१३ रोजी १७:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/feb24.htm", "date_download": "2019-12-06T16:38:23Z", "digest": "sha1:GCWDED4NU6SNXCSHT2SULGXGLTSPAPNF", "length": 5444, "nlines": 10, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज २४ फेब्रुवारी [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nभक्त आणि परमात्मा एकरूपच असतात.\n'आ���च्या हातून वारंवार चुका होतात' असे तुम्ही म्हणता. लहान मुलगा चालताना अडखळतो, पडतो, किंवा बोलताना बोबडे बोलतो. त्याचे आईबापांना कौतुकच वाटते, त्याप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते. चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्‍नांचेही तसेच कौतुक वाटते. म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही. गुरूने एकदा सांगितले की, 'तुझे मागचे सर्व गेले, पुढे मात्र वाईट वागू नकोस,' तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे. आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते. भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषधच आहे. नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे. ऑफिसमध्येसुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे. विद्वान, अडाणी, श्रीमंत, गरीब, सर्वांना हे औषध सारखेच आहे. जो पथ्य सांभाळून हे औषध घेईल त्याला गुण लवकर येईल.\nएखादा मुलगा 'मी विहिरीत उडी घेणार' म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हट्ट पुरवायचा, का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दुःखी-कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो; मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधिग्रस्त असेना त्याप्रमाणे तुमचे विषय मागण्याचे हट्ट आहेत. खरा भक्त कधीही दुःखी-कष्टी असत नाही, आपल्या समाधानात असतो; मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधिग्रस्त असेना अमुक एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते. भक्ताला कसलीही आस नसते, त्यामुळे त्याला दुःख नसते. तो आणि परमात्मा एकरूपच असतात. परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते. सगुणाची भक्ती करता करता त्याला 'मी' चा विसर पडत जातो. 'मी नसून तूच आहेस' ही भावना दृढ होत जाते. शेवटी 'मी' नाहीसा झाला की राम, कृष्ण, वगैरेही नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो.\nआजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याप्रमाणे प्रापंचिकाने सगुणभक्तीने तरून जावे. देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणावाचून भक्तीच करता येणार नाही. भगवंताला आपण सांगावे की, 'भगवंता, तुझी कृपा मजवर असू दे; आणि कृपा म्हणजे, तुझे स्मरण मला अखंड राहू दे.' यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंतावाचून कशातही समाधान नाही. त्याच्याशिवाय जगण्यात आनंद नाही. जो भगवंताचा झाला, म्हणजे त्याच्या नामात राहिला, त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही.\n५५. परमात्म्याला प्रपंचरूप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरूप बनवावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/international-45279395", "date_download": "2019-12-06T15:12:52Z", "digest": "sha1:34ASKJEPCSNEUZODL6AZCYFEL7ZM6GJT", "length": 10852, "nlines": 117, "source_domain": "www.bbc.com", "title": "पुतिन आणि नाटो यांच्यात लष्करी हालचालीवरून खडाजंगी - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nपुतिन आणि नाटो यांच्यात लष्करी हालचालीवरून खडाजंगी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nनाटो अर्थात 'नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन' आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात खडाजंगी सुरू आहे. नाटोचं सैन्य रशियाच्या सीमेनजीक आल्याचा दावा पुतिन यांनी केला होता.\nनाटोने सीमेनजीक 4,000 जणांच्या सैन्याची तुकडी तैनात केली आहे. कोणत्याही स्वरुपाचं आक्रमण झाल्यास ही तुकडी प्रत्युतर देईल, असं नाटोच्या प्रवक्त्याने रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. ही कारवाई योग्यच असल्याचं नाटोनं स्पष्ट केलं होतं. आंतरराष्ट्रीय समुदायाशी असलेली बांधिलकी जपण्यासाठीच हे पाऊल उचलल्याचही नाटोनं म्हटलं आहे.\nदरम्यान, नाटोच्या कृतीला प्रत्युत्तर म्हणून रशियानं सज्ज राहायला हवं, असं पुतिन यांनी म्हटलं आहे.\nपुतीन यांना अपमानित झाल्याची भावना - डोनाल्ड ट्रंप\nव्लादिमीर पुतिन : या 11 पायऱ्या चढून गुप्तहेराचा झाला राष्ट्राध्यक्ष\nअनेक वर्षांच्या मूर्खपणामुळे अमेरिका-रशियामधले संबंध बिघडले : ट्रंप\n\"रशियाने युक्रेन, जॉर्जिया, मोल्डोव्हा या देशांमध्ये सैन्याच्या तुकड्या उभ्या केल्या आहेत. मात्र या देशातील सरकारांची त्यांना मान्यता नाही. नाटोच्या सैन्यतुकडीचं असं नाही. त्यामुळे नाटो आणि रशिया यांची तुलना होऊ शकत नाही,\" असंही नाटोच्या प्रवक्त्यानं स्पष्ट केलं.\nलष्करी आक्रमणास��दर्भात रशियाशी चर्चा करण्यास नाटोने नकार दिल्याचा आरोप पुतिन यांनी केला आहे. मात्र नाटोने हा आरोप फेटाळला आहे. नाटो -रशिया परिषदेत हवाई आक्रमणासंदर्भात सुरक्षेबाबत चर्चा केल्याचं नाटोचं म्हणणं आहे.\nरशियाच्या विमानाने काळ्या समुद्रावरील नाटोच्या हवाई क्षेत्रात हद्दीत प्रवेश केल्याच्या संशयानंतर इंग्लंडने रोमानियात असलेली दोन विमाने तत्काळ कारवाईसाठी धाडली होती, असं इंग्लंडनं स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर पुतिन आणि नाटो यांच्यातला शाब्दिक संघर्ष उफाळला आहे.\nप्रतिमा मथळा रशिया आणि नाटो यांच्यात खडाजंगी सुरू आहे.\nरशियाने 2014मध्ये क्रीमियावर ताबा मिळवल्यापासून नाटो आणि पुतिन यांच्यातले संबंध ताणले गेले आहेत.\nरशियाचे माजी गुप्तहेर आणि त्यांच्या मुलीवर युनायटेड किंगडममध्ये झालेल्या विषप्रयोगानंतर रशिया आणि युनायटेड किंगडमच्या संबंधातही तणाव निर्माण झाला आहे.\nइंग्लंड आणि अमेरिका दोघेही नाटोचे सदस्य आहेत. या विषहल्ल्यामागे रशियाचा हात असल्याचा आरोप इंग्लंड आणि अमेरिकेने केला होता. मात्र रशियाने या आरोपांचं खंडन केलं होतं.\nरशिया- ब्रिटन संबंध दुरावले : 23 ब्रिटीश मुत्सद्द्यांना काढून रशियाचं प्रत्युत्तर\nफेसबुकची कबुली - अमेरिकी निवडणुकांमध्ये रशियाचा हस्तक्षेप\nरशियाच्या 23 राजनैतिक अधिकाऱ्यांची ब्रिटननं केली हकालपट्टी\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nहैदराबाद बलात्कार प्रकरण : जिथं बलात्कार केला तिथंच झालं चौघांचं एन्काउंटर\nनाच थांबवला म्हणून डान्सरवर झाडली गोळी\nएन्काउंटर करणारे व्ही. सी. सज्जनार कोण आहेत\n आता आलंय USB कॉंडम\nअजित पवारांना सिंचन घोटाळ्यात क्लीनचिट, याचिकाकर्त्यांचा आक्षेप\nडाऊन्स सिंड्रोम असलेल्या ‘फ्रुटी’सोबत एक दिवस\n'बलात्कारी पुरूष' अशी प्रतिमा आपल्याला प्रिय आहे का\n'उद्या एखाद्या प्रकरणात निष्पाप आरोपीचं एन्काउंटर झालं तर\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=jayant%20patil&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Ajayant%2520patil", "date_download": "2019-12-06T16:06:59Z", "digest": "sha1:C2D5Y64CPGVMSTWEXJ5IPXXEBPXOS6Y6", "length": 15927, "nlines": 193, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (50) Apply सर्व बातम्या filter\nगेल्या वर्षभरातील पर्याय (44) Apply गेल्या वर्षभरातील पर्याय filter\nगेल्या ३० दिवसातील पर्याय (9) Apply गेल्या ३० दिवसातील पर्याय filter\nबातम्या (65) Apply बातम्या filter\nसरकारनामा (47) Apply सरकारनामा filter\nबातमी मागची बातमी (2) Apply बातमी मागची बातमी filter\nशिक्षण (1) Apply शिक्षण filter\nसिटीझन रिपोर्टर (1) Apply सिटीझन रिपोर्टर filter\nस्पॉटलाईट (1) Apply स्पॉटलाईट filter\nजयंत%20पाटील (68) Apply जयंत%20पाटील filter\nमहाराष्ट्र (26) Apply महाराष्ट्र filter\nकाँग्रेस (22) Apply काँग्रेस filter\nउद्धव%20ठाकरे (21) Apply उद्धव%20ठाकरे filter\nमुख्यमंत्री (20) Apply मुख्यमंत्री filter\nराष्ट्रवाद (20) Apply राष्ट्रवाद filter\nदेवेंद्र%20फडणवीस (15) Apply देवेंद्र%20फडणवीस filter\nबाळासाहेब%20थोरात (14) Apply बाळासाहेब%20थोरात filter\nनिवडणूक (12) Apply निवडणूक filter\nधनंजय%20मुंडे (11) Apply धनंजय%20मुंडे filter\nराष्ट्रवादी%20काँग्रेस (11) Apply राष्ट्रवादी%20काँग्रेस filter\nएकनाथ%20शिंदे (10) Apply एकनाथ%20शिंदे filter\nपत्रकार (10) Apply पत्रकार filter\nराजकारण (10) Apply राजकारण filter\nजितेंद्र (8) Apply जितेंद्र filter\nशेतकऱ्यांना पीक कर्जमुक्त आणि चिॆतांमुक्त करणार - भगतसिंह कोशियारी\nस्थानिक उद्योगात राज्यातील भूमिपुत्रांच्या ८० टक्के नोकरीसाठी कायदा करणार असल्याचे सांगून राज्य शासन शेतकऱ्यांना पीक कर्जमुक्‍त व...\nविरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीसच\nमुंबई : विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचीच निवड झाली आहे. यानंतर मुख्यमंत्र्यासह जयंत पाटील, बाळासाहेब...\nVIDEO | अग्निपरीक्षेत पास ठाकरे सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला\nमुंबई : विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बहुमत ठराव मंजूर झाला आहे. अशा प्रकारे महाविकासआघाडीने आपले...\nVEDIO | जयंत पाटलांकडून शिवसेनेला मतदान करण्याचं आवाहन\nमुंबई : राष्ट्रवादीचे विधीमंडळातील गटनेते जयंत पाटील यांनी आज (ता. 30) बहुमत चाचणीपूर्वी व्हिप जारी केला आहे. गटनेत्यांनी व्हिप...\nकाय आहे आजचा सामनाचा अग्रलेख\nमुंबई : संघर्ष आमच्या पाचवीलाच पुजलेला आहे. दिल्ली राजधानी असली तरी, महाराष्ट्रउ दिल्लीचा गुलाम नाही, ही शिकवण बाळासाहेब ठाकरे...\nअग्रलेख : खुर्चीतील खिळे\nमहाराष्ट्रात अवघ्या चार-सहा दिवसांत झालेल्या सत्तातरांच्या नाट्यानंतर अखेर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी सायंकाळी शिवाजी पार्क...\nउद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ\nमुंबई - ‘‘मी उद्घव बाळासाहेब ठाकरे, ईश्‍वरसाक्ष शपथ घेतो की...’’ हा आवाज शिवाजी पार्कवर घुमताच उपस्थित हजारो शिवसैनिकांनी एकच...\nशेतकऱ्यांची कर्जमाफी आणि उद्योगांना चालना देणार महाविकास आघाडी\nमुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस...\nVIDEO | मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की... उद्धव ठाकरे संपूर्ण शपथविधी सोहळा\nमुंबई : कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, याचा प्रचिती आज (गुरुवार) पुन्हा एकदा सुमारे 20 वर्षांनी शिवतीर्थावर पाहायला...\nVIDEO | शेतकऱ्यांसाठी खुशखबर महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जाहीर\nमुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने आज, शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस...\nआज राष्ट्रवादीचे 'हे' दोन मंत्री घेणार शपथ\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसकडून फक्त जयंत पाटील आणि छगन भुजबळ हे दोनच नेते मंत्रिपदाची शपथ...\nVIDEO | शपथविधीसंदर्भात अजित पवारांनी दिली 'ही' महत्वाची माहिती\nमुंबई : आज (गुरुवार) शिवतीर्थावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तिन्ही पक्षांचे दोन असे सहा मंत्री शपथ घेतील. मी आज शपथ...\nअजित पवारांना मोठा फटका, जयंत पाटील होणार उपमुख्यमंत्री\nमुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजीनामा देऊन पुन्हा पक्षात परतल्यानंतर त्यांना...\nशरद पवारांचा 100 तासांचा राजकीय ब्लॉकबस्टर सिनेमा\nशनिवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते मंगळवारी रात्री 12 वाजेपर्यंत राजकीय भूकंप रंगला. तब्बल 100 तास महाराष्ट्राने एक जिवंत सिनेमा...\nअजित पवार सकाळीच घरातून निघाले, कोणाला भेटणार पवार\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आज (मंगळवार) सकाळीच आपल्या निवासस्थानातून निघाले असून, ते थेट ट���रायडंट हॉटेलमध्ये पोहचले आहेत....\nजयंत पाटीलच राष्ट्रवादीचे गटनेते\nमुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा संघर्ष शिगेला पोचला असतानाच अजित पवारांच्या साथीने सत्तेत सहभागी झालेल्या भाजपला मोठा झटका बसला...\nVIDEO | शरद पवारांचं अजित पवारांच्या ट्विटला प्रत्युत्तर\nमुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत म्हटले होते की, 'मी राष्ट्रवादीतच असून, शरद पवारच आमचे नेते' आहेत. भारतीय जनता...\nउद्धव ठाकरे राष्ट्रवादीच्या आमदारांशी काय बोलले\nमुंबई : महाराष्ट्रातील राजकीय पटलावरील नाट्यावर मुंबईतील रेनेसाॅं या पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड शरद पवार आणि उद्धव ठाकरे...\nराष्ट्रवादीने मनधरणीचे आटोकाट प्रयत्न करुनही अजित पवार भाजपसोबतच...\nमुंबई : राष्ट्रवादीवने आटोकाट प्रयत्न केले अजित पवारांचे मन वळवण्यासाठी मात्र त्यांचे सर्व प्रयत्न फोल ठरलेले दिसतायत. कारण...\nपक्षातून हकालपट्टी होऊनही राष्ट्रवादीच्या यादीत अजित पवारांचे नाव कसे\nमुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या सह्यांचे हजेरीचे पत्र सादर करून, अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/aapla-vidarbh/mtdcs-orange-orange-house-opens-at-nagpur-tourist-residence", "date_download": "2019-12-06T16:45:28Z", "digest": "sha1:2PEPOCJ2OH2BVMXCYW4DSH2LSNOHBURZ", "length": 10876, "nlines": 131, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | नागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे 'ऑरेंज उपहारगृह' सुरु", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nनागपूर पर्यटक निवास येथे एमटीडीसीचे 'ऑरेंज उपहारगृह' सुरु\nएमटीडीसीमार्फत राज्यातील विविध भागात पर्यटक निवास चालवले जातात.\n महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) नागपूर येथील सिव्हील लाईन येथे सर्व सोयींनी युक्त असे पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात एमटीडीसीद्वारे नुकतेच ‘एमटीडीसी ऑरेंज’ हे शाकाहारी व मांसाहारी उपहारगृह सुरु करण्यात आले. या उपहारगृहात राज्यातील विविध भागातील खाद्यपदार्थ मिळणार असून यामुळे राज्यातून तसेच देश-विदेशातून नागपुरात येणाऱ्या पर्यटकांना महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.\nएमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे म्हणाले की, राज्यासह विदर्भा��ील पर्यटनाला चालना देण्यासाठी एमटीडीसीमार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. बोदलकसा (जि. गोंदिया) येथील एमटीडीसीच्या निसर्गरम्य पर्यटक निवासात नुकतेच उपहारगृह सुरु करण्यात आले आहे. आता नागपूर शहरात ऑरेंज रेस्टॉरेंट सुरु करुन पर्यटकांची अधिक सोय करण्यात आली आहे. एमटीडीसीमार्फत राज्यातील विविध भागात पर्यटक निवास (रिसॉर्टस्) चालवले जातात. विदर्भातही असे अनेक पर्यटक निवास आहेत. नागपूर, बोदलकसा आदी पर्यटक निवासांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nपर्यटकांनी महामंडळाच्या पर्यटक निवासांना भेट देऊन पर्यटनासोबत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचे आवाहन काळे यांनी केले आहे. पर्यटक निवासाच्या नोंदणीसाठी एमटीडीसीच्या maharashtratourism.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. महामंडळाचे मुख्य लेखा अधिकारी दिनेश कांबळे यांच्या हस्ते नुकतेच नागपुरातील ऑरेंज उपहारगृहाचे उद्घाटन संपन्न झाले.\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ\nजयंत पाटलांनी जनआशीर्वाद यात्रेवरून आदित्य ठाकरेंचा घेतला समाचार, म्हणाले - आदित्य ठाकरे निवडणूकत तज्ज्ञ प्रशांत किशोर यांचे प्रॉडक्ट\nउद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त वसमत तालुक्यात नेत्र रोग निदान शिबिराचे आयोजन\nधामणगांव शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nवर्धा जिल्ह्यातील मोहता मिल कामगार धडकणार विधानसभा अधिवेशनावर\nराळेगाव येथे निर्भयावर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात कॅन्डल मार्च\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अट��\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hindi.indiawaterportal.org/node/67964", "date_download": "2019-12-06T16:59:43Z", "digest": "sha1:MWXGCYZJ6HU5B3LYGCU4EZHPCCVXDHSK", "length": 12223, "nlines": 128, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "भारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण | Hindi Water Portal", "raw_content": "\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nसंपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचे पर्यटन केंद्रही उभे झाले आहे. वसोटा, महारखोर व इंदावली यातीन बाजूंंनी एक नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले असल्यामुळे व चवथ्या बाजूला सरोवराचे संरक्षण मिळाल्यामुळे येथे एक वन्य प्राणी अभयारण्य तयार झाले आहे.\nसातारा जिल्ह्यात कोयना नदीवर बांधण्यात आलेले हे धरण हे महाराष्ट्रातील एक मोठे धरण होय. कराडहून चिपळूण कडे जाणार्‍या रस्त्याच्या उजव्या हाताला हे धरण आहे. वीज निर्मिती हे या धरणाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे. या धरणाला महाराष्ट्राची जीवनरेषा म्हणून संबोधले जाते. धरण बांधकामामुळे या ठिकाणी शिवसागर सरोवर तयार झाले असून ५० किलोमीटर लांबपर्यंत पाणी या धरणामध्ये जमा झाले आहे. या धरणामुळे १९२० मेगावॅट वीज निर्माण केली जात आहे.\nहे धरण भूकंप प्रवण क्षेत्रात असल्यामुळे या धरणाबद्दल वाद निर्माण झाले होते. १९६७ साली या परिसरात एक मोठा भूकंपही झाला. या भूकंपामुळे धरणाला भेगाही पडल्या होत्या. त्यांची योग्य ती दुरुस्तीही करण्यात आली. धरण आजही दिमाखाने उभे आहे.\nभूकंपाचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने व त्याचे अंदाज व्यक्त करण्यासाठी या पर���सरात ७ किलोमीटर खोलीचे बोअर खोदण्याची एक एक महत्वाची महत्वाकांक्षी योजना आखण्यात आली. धरण प्रवण क्षेत्रांत होणारे भूकंप, त्यांची भूगर्भीय व रासायनिक कारणे यांचा सखोल अभ्यास या प्रकल्पामुळे शक्य होणार आहे. हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प असून यात प्रामुख्याने भारतीय भूगर्भ शास्त्रज्ञ पायाभूत काम कऱणार आहेत. १९६७ साली जो भूकंप झाला होता त्याचेपेक्षा जास्त तीव्रतेचा भूकंप जरी झाला तरी धरणाला कोणताही धोका नाही असे शास्त्रज्ञांचे मत आहे.\nसह्याद्री डोंगराची खूप मोठी उंची ही या धरणासाठी जमेची बाजू आहे. उतार तीव्र असल्यामुळे अत्यंत कमी जागेत एवढी उंची प्राप्त झाली आहे. या उताराचा चार स्टेजेसला लाभ मिळालेला असून त्याप्रमाणे वीज मिर्मिती केंद्रे जमिनीच्या पोटात उभी करण्यात आली आहेत. या प्रत्येक स्टेजमधील पाणी कोळेश्‍वर धरणाकडे वळविण्यात आले असून तिथे पुन्हा वीज निर्मिती करुन पाणी अरबी समुद्रात सोडण्यात आले आहे. या साठी लेक टॅपिंगचा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे.\nसंपूर्ण वर्षभर पाण्याची उपलब्धता असल्यामुळे या परिसरात वनस्पतींची व प्राण्यांची जैवविविधता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर एक चांगल्या दर्जाचे पर्यटन केंद्रही उभे झाले आहे. वसोटा, महारखोर व इंदावली यातीन बाजूंंनी एक नैसर्गिक संरक्षण प्राप्त झाले असल्यामुळे व चवथ्या बाजूला सरोवराचे संरक्षण मिळाल्यामुळे येथे एक वन्य प्राणी अभयारण्य तयार झाले आहे. यात वाघ, चित्ते, सांबर, हरणे, अजगर, विषारी सर्प, मोठ्या खारी यासारखे प्राणी आढळतात. विविध प्रकारचे पक्षीही इथे जमा झाले असून पक्षी निरिक्षक त्यांचा अभ्यास करण्यासाठी इथे गर्दी करीत असतात. वसोटा जंगलात एक ११७० साली बांधण्यात आलेला जुना किल्ला आहे. पर्यकटांसाठी तो किल्लाही एक आपर्षण ठरते. कोयनानगर पासून १० किलोमीटरवर असलेला ओझर्डा धबधबा हा येथील बर्‍याचशा धबधब्यापैकी एक मोठा धबधबा आहे.\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nरोटरी क्लब ने घडविली खडकी गावत जलक्रांती\nमिशन राहत - मराठवाडा दुष्काळ मुक्ती\nजायकवाडी धरण भारतातील प्रसिद्ध धरणे : 5\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : यमुना नदी\nभोपाल में विकास के लिए हरियाली पर चलती आरी, 10 साल में की 5 लाख पेडों की कटाई\nगंगा की रक्षा के लिए 15 दिसंबर से पद्मावती मातृसदन में करेंगी अनशन\nनैनीताल में 1880 का विनाशकारी भू-स्खलन\nपानी एक सामाजिक सेतु\nपृथ्वी पर अग्नि युग का आगाज\nउपयोग की शर्तें (Terms of Use)\nगोपनीयता नीति (Privacy Policy)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%96%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B3%E0%A4%96%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2019-12-06T16:43:32Z", "digest": "sha1:23TIYAFSHELCLH3JAJXD7UQX53OSHZJN", "length": 3148, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "खळ्ळखट्याक Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\n१३ तारखेच्या आत पाट्या मराठीत लावा, अन्यथा पुन्हा खळ्ळखट्याक; मनसेचा इशारा\nसोलापुर: शहरातील प्रत्येक दुकानावर मराठीतूनच पाट्या असल्या पाहिजेत. इंग्रजीत दिसून आल्या तर मनसे स्टाइलने ‘खळ्ळखट्याक’ करण्याचा इशारा देण्यात आला...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/593932", "date_download": "2019-12-06T16:40:36Z", "digest": "sha1:U7XDL5WXP4H47OALGFQFISNTTCPGQ6WA", "length": 8139, "nlines": 27, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "हसापूरे अन् शिवदारेंच्या आग्रहाखातर बाजार समितीवर कारवाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » हसापूरे अन् शिवदारेंच्या आग्रहाखातर बाजार समितीवर कारवाई\nहसापूरे अन् शिवदारेंच्या आग्रहाखातर बाजार समितीवर कारवाई\nसोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे तत्कालिन संचालक सुरेश हसापूरे आणि राजश���खर शिवदारे यांनीच बाजार समितीच्या कारभाराची चौकशी करीत कारवाई करावी असा आग्रह केला होता. त्यांच्या आग्रहाखातरच बाजार समितीची चौकशी करीत कारवाई केली असून, त्यात आपला काहीच राजकीय होतू नसल्याची स्पष्टोक्ती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केली. सोमवारी श्रमिक पत्रकार संघाच्या कार्यालयात मंत्री देशमुख यांची पत्रकार परिषद पार पडली. केंद्रातील भाजप सरकारच्या 4 वर्षांच्या पूर्तीनिमित्त सहकारमंत्री देशमुख प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी देशमुख यांनी विरोधकांचा आरोप खोडत काढत प्रती हल्ला केला.\nसध्या बाजार समितीची निवडणूक लागली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच सूडबुध्दीने सहकारमंत्री देशमुख यांनी बाजार समितीच्या संचालकांवर कारवाई केल्याचा आरोप विरोधक करत आहेत. यावर आपले म्हणणे काय असा सवाल पत्रकारांनी देशमुख यांना विचारला. त्यावेळी उत्तर देताना देशमुख यांनी विरोधकांच्या आग्रहाखातर कारवाई केल्याचे सांगत, खळबळ उडवून दिली.\nसहकारमंत्री देशमुख म्हणाले की, गेल्या चार वर्षामध्ये केंद्रातील भाजप सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सामान्य जनतेच्या विकासाला चालना देणारे अनेक निर्णय घेतले. त्यामुळे जनता पंतप्रधान आणि सरकारवर खुश आहे. शेती, उद्योग, सेवा अशा अनेक क्षेत्रात सरकारने समाधानकारक काम केले आहे. असे सांगत, विरोधक फ्ढक्त टिका करण्यात धन्यता मानत आहेत. अशी टिका त्यांनी विरोधकांवर केली.\nसर्व विरोधक मिळून मोदी हटाव असा नारा देत आहेत. परंतु, पंतप्रधान मोदी गरिबी आणि भ्रष्टाचार हटाओचा नारा देत आहेत. गेल्या चार वर्षामध्ये एकही भ्रष्टाचाराचा आरोप मोदी सरकारवर झाला नसल्याचे यावेळी सांगितले.\nजिल्हा बँकेवर कारवाईशी आपला संबंध नाही\nजिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करत, बँकेवर प्रशासक नेमण्याची कारवाई सरकारकडून करण्यात आली. या कारवाई नंतर विरोधक देशमुख यांच्यावर टिका करत आहेत. याबाबत देशमुख यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, जिल्हा बँकेवर रिझर्व बँकेच्या निर्देशानुसारच कारवाई केली आहे. सहकार विभाग फ्ढक्त मध्यस्थाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. असेही देशमुख यावेळी म्हणाले.\nपक्षाच्या धोरणानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या सध्याच्या ���हापौर यांचा कार्यकाळ सव्वा वर्षांचाच होता. सव्वा वर्षानंतर महापौर बदलणे अपेक्षित होते. परंतु, भाजपात गट बसल्यानेच महापौर बदलला जात नाही. असे देशमुख यांना विचारले असता, भाजपामध्ये गट नाहीत. सगळे भाजपाचे आहेत. माझेही कुणी नाही. अशी पुष्ठीही त्यांनी यावेळी जोडली.\nमंजुरी 24 कोटीची इस्टीमेट 10 कोटीचे\nजबरी चोरीतील चौघांना 24 तासात अटक\n104 शितगृहात 91 हजार 500 टन बेदाणा बंदिस्त\nराणे म्हणजे संपलेल भानसुळ : रामदास कदम\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/710076", "date_download": "2019-12-06T16:22:38Z", "digest": "sha1:U4OFDSLCRQPU676AL2SICCUUO3GY6DVS", "length": 3704, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "महाड : वाळणकोंडी पुलाजवळ दरड कोसळली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » महाड : वाळणकोंडी पुलाजवळ दरड कोसळली\nमहाड : वाळणकोंडी पुलाजवळ दरड कोसळली\nऑनलाईन टीम /महाड :\nमहाड वाळण मार्गावरील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाळणकोंडी परिसरात काल दोनवेळा दरड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा ठप्प झाली आहे. या परिसरातील नागरिकांचा बिरवाडी व महाड गावांशी संपर्क तुटला आहे. दरम्यान, बांधकाम विभागाकडून येथील दरड बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सकाळपासून सुरू झाले आहे.\nया संदर्भात महाड आपत्ती नियंत्रण कक्ष तसेच स्थानिक ग्रामस्थांची प्रत्यक्ष भेटून विचारणा केली असता मागील दोन वर्षांपूर्वी दरड कोसळलेल्या ठिकाणापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर ही दरड व मातीचा भराव रस्त्यावर आल्याने या मार्गावरील वाहतूक सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली. यामुळे वाळण गावात आलेली वस्तीची बस महाडला पोहचू शकली नाही.\nलाच घेणारा पोलिस अटकेत,एक पोलीस फरार\n20 ऑगस्टपासून ‘जवाब दो’ आंदोलन तीव्र करणार\nमुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर दोन अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू\nज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांना ‘गदिमा पुरस्कार’\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषय��� पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/737950", "date_download": "2019-12-06T16:51:31Z", "digest": "sha1:FMDJAMPP76FF2INLYA56IWZW3AXVVTS2", "length": 6546, "nlines": 28, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "नवीन सरकार निश्चित बनणार : फडणवीस - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » नवीन सरकार निश्चित बनणार : फडणवीस\nनवीन सरकार निश्चित बनणार : फडणवीस\nमुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत घेतली अमित शहांची भेट\nनवी दिल्ली / प्रतिनिधी\nसत्तेच्या नव्या समीकरणाबाबत कोणी काही बोलत असेल तर त्यावर मी किंवा भाजपमधील कोणीही प्रतिक्रिया देणार नाही. पण राज्याला नवीन सरकारची गरज असून ते निश्चितच बनेल याबद्दल आम्ही आश्वस्थ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.\nमहाराष्ट्रातील बहुतांश भागाला अवकाळी पावसाने झोडपले आहे. अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱयांना केंद्र सरकारने मदत करावी म्हणून फडणवीस यांनी सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात नवीन सरकार स्थापन होण्याचा विश्वास व्यक्त केला. मात्र, त्यांनी शिवसेना-भाजप महायुती सरकारचा उल्लेख टाळला.\nदरम्यान, महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती केंद्राला देण्यात आली. यासंदर्भातील केंद्राच्या समितीचे अध्यक्ष म्हणून गृहमंत्री काम पाहतात. त्यामुळे अमित शहा यांना शेतीच्या नुकसानीची विस्तृत माहिती देण्यात आली. या माहितीनंतर केंद्राकडून महाराष्ट्राला नक्कीच मदत मिळेल. चर्चेवेळी गृहमंत्र्यांनी विविध खात्यांच्या सचिवांना सूचना केल्या. तसेच केंद्राचे पाहणी पथक लवकरच महाराष्ट्रात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.\nफडणवीस आणि शहा यांच्यात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली. महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून निर्माण झालेला तिढा आणि शिवसेनेची भूमिका यावर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.\nशिवसेनेचे सरकार येणार : जयंत पाटील\nदरम्यान, राज्यात भाजपचे नव्हे तर शिवसेनेचे सरकार येणार असल्याचे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोमवारी मुंबईत वर्तवले. भाजपने सरकार स्थापनेसाठी शिवसेनेचे आमदार फोडले तर पोटनिवडणुकीत आम्ही शिवसेनेला पाठिंबा देऊ आणि त्यांना पुन्हा निवडून आणू, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे राज्यात राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने शिवसेना सरकार स्थापन करण्याची शक्यता वाढली आहे.\n‘सैराट’ फेम ‘प्रिन्स’च्या कुटुंबियांना मारहाण\nमुंबईसह पालघर, ठाण्यात मुसळधार\nसरकारकडून लोकशाहीचा खून : अजित पवार\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/sindhdurg/page/432", "date_download": "2019-12-06T16:15:09Z", "digest": "sha1:5NNTE6GTGIJEAPJD3BN22LCLGKBI2VU6", "length": 9292, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिंधुदुर्ग Archives - Page 432 of 446 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग\n‘ऑनलाईन’ची पोहोच घेतल्यावरच उमेदवारी अर्ज ‘फायनल’\nकणकवली : ऑनलाईन नामदिर्शेनपत्र दाखल करण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे पैसे भरून पावती घ्यायची आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे अर्ज देऊन पोहोच घेईपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केला, असे म्हणता येणार नाही. ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराचा पॅनकार्ड नंबर तसेच ईमेल आयडी असणेही बंधनकारक असल्याचे तहसील कार्यालयात आयोजित ऑनलाईन नामनिर्देशन प्रशिक्षण कार्यक्रमात सांगण्यात आले. येथील तहसील कार्यालयात तहसीलदार ...Full Article\n‘सतार, कविता अन् गप्पा’\nकणकवली : भारतातील विख्यात सतारवादक तथा कवी-लेखक विदूर महाजन हे जगविख्यात गायिका किशोरी आमोणकर यांचे शिष्य. त्यांचे मार्गदर्शन आजच्या तरुणाईला मिळणे हा अपूर्व योग मानला जातो. अशा या महान कलावंतांच्या ...Full Article\nजांभेकरांनी दिलेला आदर्श जोपासावा\nदेवगड : वृत्तपत्रांनी निर्भिड पत्रकारीता करीत असताना घटनेची माहिती समजून घेऊन त्यानुसारच बातमीदारी झाली पाहिजे. बातमीमधील सत्यता न पाहता एखाद्यावर अन्याय झाल्यास त्याचे परिणाम गंभीर स्वरुपाचे उमटतात. अन्यायकारक बातमीदारी होता ...Full Article\nनवे चित्रपट ‘कॉमन मॅन’च्या व्यथा मांडणारे\nमालवण : एक काळ असा होता, की त्यात केवळ नायक-नायिकांसाठी चित्रपट पाहिले जायचे. नायक-नायिकेचे सुंदर दिसणे हे चित्रपटाच्या दृष्टीने महत्वाचे मानले जात असे. परंतु सध्या चित्रपटांचा टेंड बदलत चालला आहे. ...Full Article\nमायाजाल कांदबरीचे दुबईत प्रकाशन\nमालवण : डॉ. अ. ना. रसनकुटे यांच्या ‘मायाजाल’ कादंबरीच्या दुसऱया आवृत्तीचे प्रकाशन विरारकर प्रस्तुत ‘एकच ध्यास, कथा कवितांचा प्रवास’ या उपक्रमांतर्गत शब्द संस्थेच्या दुसऱया मराठी विश्व साहित्य संमेलनावेळी दुबई येथे ...Full Article\nतानाजी वाडकर यांचे पतपेढी संचालकपद रद्द\nसावंतवाडी : सावंतवाडी सहकारी पतपेढीचे संचालक गोविंद ऊर्फ तानाजी बाळा वाडकर यांचे संचालकपद सावंतवाडीचे सहाय्यक निबंधक दीपक खांडेकर यांनी रद्द केले आहे. संचालकपद रद्द झाल्याने वाडकर यांच्यासाठी जोरदार धक्का मानला ...Full Article\nपालिकेच्या दुर्लक्षामुळे मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर\nमालवण : मालवण शहरातील मोकाट गुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पालिकेकडे व्यापारी तसेच नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने मोकाट गुरे त्रासदायक ठरत आहेत. पालिकेचा कोंडवाडाही ...Full Article\nआता विवाह नोंदणी डॉक्टरांकडे\nमालवण : नगर पालिका, नगर परिषद आणि नगर पंचायत क्षेत्रातील वैद्यकीय अधिकारी किंवा वैद्यकीय अधीक्षक (ग्रामीण रुग्णालय किंवा उपजिल्हा रुग्णालय) यांची नियुक्ती विवाह मंडळ व विवाह नोंदणी निबंधक म्हणून करण्याचे ...Full Article\nस्नेहलता चोरगेंचा काँग्रेसला रामराम\nवैभववाडी : काँग्रेस पदाधिकाऱयांकडून सतत पक्ष कार्यामध्ये अविश्वास दाखविला जात असल्याने व पक्षामध्ये सन्मानाची वागणूक दिली जात नसल्याने काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याचे जि. प. च्या माजी महिला बालविकास सभापती ...Full Article\nतालुकास्तरीय वाचक स्पर्धेत प्रकाश सातपुते प्रथम\nदेवगड : उमाबाई बर्वे ग्रंथालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये प्रकाश सातपुते यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. मंगेश पाडगांवकर यांची कोणतीही साहित्यकृती या विषयावर ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्यांनी ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय ���ँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/dec17.htm", "date_download": "2019-12-06T16:30:17Z", "digest": "sha1:5UG5Q52FANXBOZWNMOVWW4VAANJZ5YIA", "length": 6467, "nlines": 9, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १७ डिसेंबर [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nसर्व दुःखांचे मूळ देहबुद्धी आहे.\nपरमार्थाचा विषय तसा खरोखरच कठीण आहे, आणि सर्वांना नडणारा आहे. ज्याला हा विषय जाणून घ्यायचा असेल त्याला, मी कोण हे जाणण्यापेक्षा, मी कोण नव्हे हे जाणणे महत्त्वाचे आहे. एखाद्या पाऊलवाटेने जात असताना ती वाट चुकलो आणि आपण भलत्या मार्गाला लागलो तर त्यापुढला सर्व व्यवहार चुकत जाणार. एखादे गणित सोडविताना एखाद्या आकड्याची चूक झाली की त्यापुढले सर्व गणित चुकत जाते किंवा, एखाद्या रोगाचे निदान बरोबर झाले नाही तर मग त्या रोगावर केलेली औषधयोजना फुकट जाते, त्याप्रमाणे, मनुष्याच्या सर्वसामान्य गुणधर्मांचे आकलन जर बरोबर झाले नाही, तर या गुणधर्मावर आधारलेला परमार्थाचा मार्गही जाणणे फार कठीण गोष्ट होईल. आपण आनंदी असावे, नेहमी आनंदात रहावे, असे सर्वांनाच वाटते; हा झाला पहिला गुणधर्म. या आनंदात चिरंतन असावे, निदान आनंदाच्या अपेक्षेत तरी चिरंतन रहावे, असेही आपल्याला वाटते. खरे म्हणजे मरण कुणालाच आवडत नाही; जगण्याची हाव किंवा चिरंतन राहण्याची आवड आपल्या सर्वांनाच असते. परमेश्वर आनंदरूप आहे, तो चिरंतन आहे. आपल्या ठिकाणी तो अंशरूपाने असल्यामुळे आपल्यालाही तसे राहणे साहजिकच आवडते. पण आपली मुळात वाट चुकली, आणि म्हणून त्यापुढले सर्व व्यवहारही चुकत गेले. एखाद्याच्या परसातले झाड पडल्यावर तो 'माझे झाड पडले' असे म्हणतो, परंतु त्याचा देह पडल्यावर 'त्याचे शरीर पडले' असे नाही आपण म्हणत, 'तो मेला' असे म्हणतो. म्हणजेच मुळात चूक ही की, आपण स्वतःला देह समजूनच राहतो. देह माझाच समजून त्याच्यावर प्रेम करतो, ही आपली पहिली चूक. नंतर, या देहाचा गुणधर्म म्हणज��� विकार आपल्याला चिकटल्यावर, त्यांचीच जोपासना करतो, ही दुसरी चूक. एकदा हे विकार चिकटल्यावर, त्यांची वाढ न थांबविता, ते नेतील तिकडे त्यांच्या पाठीमागे जाणे, आणि त्याकरिता वेळप्रसंगी आपली बुद्धीही गहाण टाकणे, ही तिसरी चूक. अशा रीतीने चुकांनी चुका वाढत जाऊन आयुष्याचे गणित मग साफ चुकते.\nएखादे झाड तोडायचे असेल तर प्रथम त्याच्या फांद्या तोडाव्या लागतात, आणि नंतर बुंधा तोडतात; तसे, नीतिधर्माने वागणे म्हणजे देहाला लागलेल्या विचाराच्या फांद्या तोडण्याप्रमाणेच आहे, दुसरी योजना म्हणजे सगुणभक्तीची. सगुणभक्ती करताना माणूस क्षणभर का होईना स्वतःला विसरतो, आणि 'मी तुझा आहे' असे म्हणतो. या भगवंताचा सतत सहवास जर कशाने लाभत असेल तर त्याच्या नामानेच. या नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल. पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल. तेव्हा आत्तापासून, मी राहीन तर नामातच राहीन असा निश्चय करा. मला खात्री आहे राम तुमच्यावर कृपा करील.\n३५२. मी कोणीच नाही, सर्व राम आहे, आणि मी रामाचा आहे, या गोड भावनेत आनंदात रहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/maharashtra/home-minister-with-medicines-medical-team-dr-ranjit-patil-filed-for-flood-victims-in-sangli", "date_download": "2019-12-06T16:38:01Z", "digest": "sha1:LZH3RRRUYVXIW4XJ5UQJMHGG3GVDXRIE", "length": 12989, "nlines": 150, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | औषधे, वैद्यकीय पथकासह गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सांगलीत पूरग्रस्तांच्या तपासणीसाठी दाखल", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nऔषधे, वैद्यकीय पथकासह गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील सांगलीत पूरग्रस्तांच्या तपासणीसाठी दाखल\nडॉ. पाटील हे 8 तज्ञ डॉक्टरांसह, 4 फार्मासिस्ट, 4 सामाजिक कार्यकर्ते, 4 पॅरामेडिक्स असिस्टंट व इतर असे 25 सदस्यांच्या वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा घेऊन सांगलीमध्ये दाखल.\n सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाधित झालेल्या गावातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी स्वच्छता व आरोग्यविषयक उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. आलेल्या प्रचंड महापुरामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून या पूरग��रस्तांसाठी सर्व स्तरातून मदतीचे ओघ येत आहेत. या पुरामुळे सांगली परिसरात साथीचे आजार त्वचेचे आजार बळावण्याची दाट शक्यता लक्षात घेता स्वतः डॉक्टर असलेले राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील या पूरग्रस्तांसाठी आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी औषधांसह वैद्यकिय पथक घेऊन सांगलीमध्ये कार्यरत झाले आहेत.\nडॉ. पाटील हे 8 तज्ञ डॉक्टरांसह, 4 फार्मासिस्ट, 4 सामाजिक कार्यकर्ते, 4 पॅरामेडिक्स असिस्टंट व इतर असे 25 सदस्यांच्या वैद्यकीय मदत पथकासह 2 रुग्णवाहिका तसेच दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषध साठा घेऊन सांगलीमध्ये दाखल झाले. आज सकाळपासून सांगली जिल्ह्यातील भिलवडी ता. पलूसमधील माळवाडी, उमाजीनगर, लक्ष्मी चौक, अशा अनेक गावागावात जाऊन डॉ. पाटील यांनी रुग्णांची तपासणी करून शासन आपल्या पाठिशी आहे, अशी ग्वाही उपस्थित नागरिकांना दिली. गावातली अवस्था बिकट असून सगळीकडे चिखलाचे साम्राज्य आहे, अशा चिखलातून डॉ. पाटील यांनी मोटर सायकलवरून गावातील घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी केली. औषधाचा साठा किती आहे आणि येत्या काळामध्ये कोणती औषधे लागू शकतात याची माहिती घेऊन स्थानिकांना दिलासा देण्याचे काम डॉ. पाटील करीत आहेत.\nनिसर्ग कोपला असला तरीही घाबरून जाऊ नये. अशा काळात आम्ही आपल्यासोबत सदैव मदतीला आहोत, असा दिलासा डॉ. पाटील यांनी ग्रामस्थांना दिला. तसेच औषधांसोबतच गावातील लोकांना ब्लँकेट, चादरी देण्यात आल्या.\nयावेळी राज्यमंत्री डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. अशोक ओळंबे, हरीश चंदानी, डॉ. कैलास अवसरे, डॉ.नरेश बजाज, संजय तिकडे, श्री. आठवले, प्रकाश पवार, दीपक रोहित नलावडे, अनु सौदागर, निलेश जाधव, यांच्यासह अनेक डॉक्टर्स व फार्मासिस्ट मदत कार्यात सहभागी आहेत.\n गिरीश महाजनांच्या सेल्फीवरून एकनाथ खडसे म्हणतात…\nपूरबाधितांना संसारोपयोगी साहित्याचे किट मदत स्वरूपात द्यावे - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरींचे आवाहन\nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\n सहा तहसिलदारांनी केली कारवाई, 21 जेसीबी 7 पाेकलॅन्डसह ट्रँक्टर डंपरही ताब्यात\nपुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी दिलीप वळसे पाटील की...\n हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर\nभुसुरुंग स्फोटप्रकरणी दोषारोपपत्र दाखल\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/hn/2019/07/11/world-agriculture-manufacturer-countries-information/", "date_download": "2019-12-06T16:41:17Z", "digest": "sha1:I23Q22JM33UTYI44Y2THBNRXDIDPKQ3Z", "length": 7138, "nlines": 119, "source_domain": "krushiking.com", "title": "जगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती - Krushiking Hindi", "raw_content": "\nजगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती\nजगातील शेती उत्पादक देशांबाबत माहिती\nकृषिकिंग : जगातील शेती उत्पादक देश\nतांदूळ – चीन, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, जपान, म्यानमार.\nगहू – चीन, भारत, अमेरिका, रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया.\nमका – अमेरिका, चीन, ब्राझिल, मेक्सिको, अर्जेंटिना.\nकापूस – चीन, भारत, अमेरिका, पाकिस्तान, ब्राझिल.\nताग – बांगलादेश, भारत, चीन, तैवान, जपान.\nकॉफी – ब्राझिल, कोलंबिया, आयव्हरी, कोस्ट, युगांडा, भारत.\nचहा – भारत, श्रीलंका, चीन, जपान, इंडोनेशिया.\nज्वारी-बाजारी – भारत, चीन, रशिया.\nबार्ली – रशिया, कॅनडा, अमेरिका, ब्रिटन, चीन, बाल्टिक देश.\nरबर – मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका.\nऊस – भारत, ब्राझिल, क्युबा, चीन, पाकिस्तान, मेक्सिको.\nतंबाखू – अमेरिका, चीन, रशिया, भारत, इजिप्त\nकोको – घाना, ब्राझिल, नायजेरिया.\nकृषी उत्पन्न व प्रमुख जाती\nभारतातील पहिला बेट ज��ल्हा : माजुली बेट आसाम\nसिक्कीम जगातील पहिले 'ऑर्गेनिक स्टेट'\nभारतातील जागतिक वारसा स्थळे\nभारतातील आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरे\nभारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-\nराष्ट्रीय जैवइंधन धोरण 2018\nगोचीड नाशक रसायने पशुंच्या शरीरावर लावल्यानंतर उन्हात बांधु नये\nयंदा देशात कापूस लागवड घटणार\nजनावरातील आहार संबंधित वांझपणा\nपारितोषिक विजेत्या शेतकरयाची यशोगाथा , सिक्कीम\nबुधवारपासून पाऊस आठवडाभर विश्रांती घेणार\nज्ञानेश्वर महाराज पालखीः संभाजी भिडे, शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांना पालखीच्या पुढे चालण्यास परवानगी नाही\nसफरचंद उत्पादकांना अच्छे दिन येणार\nसंतुलीत पशुआहारातील पाण्याचे महत्व July 16, 2019\nपीक सल्ला: कांद्यावरील मर रोगाचे नियंत्रण July 16, 2019\n“शेतकरी…हाच जगाचा पोशिंदा’’ भाग – ८ (१४) July 15, 2019\nदेशाच्या अन्नधान्य आयातीत मोठी घट July 15, 2019\nएचटीबीटी कापसाचे पीक नष्ट करण्यास शेतकरी संघटनेचा विरोध July 15, 2019\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१ पहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७.\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nपहिला मजला, शिवरत्न कॉम्प्लेक्स, डी.ए.वी. पब्लिक स्कूल समोर, आंबेडकर चौक, औंध, पुणे ४११००७", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/uttar-maharashtra/taking-the-sights-of-aditya-thackeray-and-speaking-about-the-first-phase-of-the-jan-blessing-yatra", "date_download": "2019-12-06T16:34:42Z", "digest": "sha1:4I3RUS47LQZDHFOAUHMUDMGXRWHNASEF", "length": 9507, "nlines": 130, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | आदित्य ठाकरेंचे साईदर्शन घेवून जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nआदित्य ठाकरेंचे साईदर्शन घेवून जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता\nआदित्य ठाकरेंचे साईदर्शन घेवून जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता\n युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी पाचोऱ्यातून सुरू केलेल्या जन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सांगता आज शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने झाली आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आदित्य ठाकरे दोन दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सकाळीच अहमदनगर शहरातील विविध मंदिरांना आदित्य ठाकरेंनी भेटी दिल्��ा. त्यानंतर श्रीरामपूर येथे शेतकरी आणि शिवसैनिकांशी ठाकरेंनी संवाद साधला.\nजन आशीर्वाद यात्रेच्या पहिल्या टप्प्यात जनतेच भरभरून प्रेम मिळालं. हे प्रेम असचं टिकून रहावं अशी अपेक्षा ठाकरेंनी यावेळी व्यक्त केली आहे. तर राज्यातील पुढील सरकार हे युतीचेच असणार आहे. मात्र लोकसभेच्या विजयानंतर जनतेचे आभार मानण्यासाठी आपण आलो आहे अस मत त्यांनी मांडले. ही राजकीय यात्रा नसून जन आशीर्वाद यात्रा आणि तीर्थ यात्रा आहे. त्यामुळे हे राजकारणावर बोलण्याचे ठिकाण नाही. साई बाबांकडे केवळ जनतेची सेवा करण्यासाठी आशीर्वाद मागितले असल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाबाबत विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली.\nराजभवनातील ऐतिहासिक तोफांची दर्शनी भागात प्रतिष्ठापना\n35 वर्षीय तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nनाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावर अपघात, पाच गंभीर जखमी\nअहमदनगरमध्ये शिपायाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शहरात संताप\nहैद्राबाद प्रकरणातील नराधमांना फाशी द्या, महिलांची मागणी\nकरमाळा-अहमदनगर रोडवर कारचा अपघात, एक ठार\nभरारी पथकाची धडक कारवाई, 16 लाखांचा मद्यसाठा जप्त\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद करव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्��तिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/the-military-plantation-kept-the-corn-planted/", "date_download": "2019-12-06T16:37:22Z", "digest": "sha1:WR7GHO2YMUJ2EC5H4H4H5CGYKUHL6J2A", "length": 8547, "nlines": 105, "source_domain": "krushiking.com", "title": "लष्करी अळीमुळे मका लागवडी रखडल्या - Krushiking", "raw_content": "\nलष्करी अळीमुळे मका लागवडी रखडल्या\nकृषिकिंग : महाष्ट्रासह देशात चालू असलेल्या अमेरिकन लष्करी अळीमुले शेतकरी वर्ग धास्तावलेला दिसून येत आहे. या वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानी नंतर शेतकरी वर्ग रब्बी हंगामात मका लागवडी करण्यास धजावत नाही. महाराष्ट्रात रब्बी हंगामात हरबरा पिकानंतर मकाच्या लागवडीचे प्रमाण चांगले असते. परंतु या वर्षी अमेरिकन लष्करी अळीने धुमाकूळ घातला होता. त्याचा परिणाम रब्बी पिकावरही लष्करी अळीच्या भीतीने मका लागवडीस विलंब होत असून याचा परिणाम मका उत्पादन घटण्यावर होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.\nमका पीक हे रब्बी हंगामातील महत्वाचे पीक असून यातून चाऱ्याबरोबर धान्य निर्मिती होते. कृषी विभागाने अमेरिकन लष्करी अळी संदर्भात जनजागृतीसाठी आराखडा बांधला आहे. याशिवाय मक्याला चांगला बाजार भेटत असून सुमारे १७०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल इतका बाजारभाव भेटत आहे. जळगाव जिल्ह्यात किमान ६०,००० ते ७०,००० हेक्टरवर मक्याची लागवड होती. या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेला असताना रब्बी हंगामावर किडीचे संकट उभे राहिले आहे. रब्बीसाठी अनुकूल वातावरण तयार होत असून पाण्याची उपलब्धताही चालू वर्षी खानदेशासह सपूर्ण महाराष्ट्रात वाढली आहे. यामुळे खरीप पिकात झालेले नुकसान रब्बी पिकामध्ये निघेल. अशी आशा बळीराजाला वाटत आहे. परंतु कीड समस्यांचा सामना कसा करावा या बद्दल शेतकरी चिंताग्रस्त आहे .\nसध्या मुंबई मार्केट मध्ये मक्याचे भाव २००० ते ३००० रुपये प्रतिक्विंटल इतके भेटत आहेत.\nचालू घडामोडी आणि बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृषिकिंग वेबसाईट ला भेट द्या\nमका दोन हजारावर, पुढे काय\nटोमॅटो उत्पादनात २० टक्के घट, तरीही अपेक्षित बाजारभाव नाही\nहळदीच्या फ्युचर्स किंमतीत घट तर सोयाबीन फ्युचर्स किंमतीत वाढ\nअमेरिकेच्या निर्बंधामुळे इराणकडून भारतीय बासमती तांदळाची मागणी बंद\nइजिप्त मधून आयात होणारा कांदा फक्त ३ दिवसाला पुरेल\nकेळी निर्यातीचे आंध्रप्रदेश रोल मॉडेल, २ वर्षात ७५ पटीने व��ढ\nकळवण बाजारपेठेत तेजीचे कांदयाला कोंदण\nसोयाबीन आणि सोया तेलाचे फ्युचर ट्रेंड्स मध्ये वाढ\nनिर्याती अभावी टोमॅटोचे बाजारभाव कोसळले\nदेशभरात अभूतपूर्व कांदा टंचाई\nTags: मका लष्करी अळी\nपणन महामंडळाच्या कापूस खरेदीची हि असतील केंद्रे\nगहू उत्पादनाच्या क्षेत्रात वाढ होणार\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/sindhdurg/page/435", "date_download": "2019-12-06T15:52:04Z", "digest": "sha1:ZWCNAUDO4BGPWE2NP26A44MUD7ARBLPF", "length": 8857, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सिंधुदुर्ग Archives - Page 435 of 446 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग\nआंबोलीत दोन लाखांची दारू जप्त\nआंबोली : येथील पोलीस चेकपोस्टवर सुमारे दोन लाख रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारूने भरलेली स्कॉर्पिओ पोलिसांनी पकडली. आंबोली चेकपोस्टवरची आतापर्यंतची ही दुसरी मोठी कारवाई आहे. बांदा आणि आंबोली पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. याप्रकरणी सोलापूरच्या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. बांदा पोलीस ठाण्याचे विक्रम मोरे आणि दादासाहेब पाटील यांना गोव्याहून स्कॉर्पिओने दारू वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. वाहनाचा क्रमांकही ...Full Article\nकोळंब पूलावर लोखंडी कमान\nमालवण : ना पोलीस… ना महसूल…. कोळंब पूलावरील अवजड वाहतूक रोखण्यास सक्षम ठरले. अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने थेट अडीच मीटर उंचीची कायमस्वरूपी लोखंडी कमान उभारत अवजड वाहतुकीला ब्रेक लावला. यामुळे ...Full Article\nकणकुंबीतील युवतीचा अपघाती मृत्यू\nसावंतवाडी : दोन दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर पिंगुळी-गुढीपूर (जि. सिंधुदुर्ग) येथे दुचाकीवरून पडून गंभीर जखमी झालेल्या माजगाव-नाला येथील ललिता भिकाजी कणकुंबीकर (24) हिचे बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गोवा-बांबोळी रुग्णालयात निधन ...Full Article\nकरा रे घोष नामाचा, माझ्या भालचंद्र बाबांचा..\nकणकवली : योगीयांचे योगी प. पू. भालचंद्रबाबांचा 113 वा जन्मोत्सव उत्साहात पार पडला. बुधवारी सायंकाळी परमहंस भालचंद्र महाराज यांच्या पालखीची घोडे, उंट तसेच सिंधुदुर्ग वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग यांच्यासमवेत कणकवली शहरातून ...Full Article\nउसप शांतादुर्गा देवस्थान ट्रस्ट वाद उघड\nदोडामार्ग : तालुक्यातील उसप गावच्या शांतादुर्गा देवस्थान ट्रस्टमधील व्यवहारावरुन गावात दोन गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ट्रस्टचे सचिव प्रकाश गवस यांनी देवीच्या ठेवी व दागिन्यांत मोठय़ा प्रमाणात अपहार केला ...Full Article\nपरमेतील तरुणाला कारने चिरडले\nदोडामार्ग : परमे जत्रोत्सवादिवशी साटेली येथे एका चारचाकी वाहनाने परमे येथील प्रमोद तुकाराम काळे (42) यांना धडक दिली. काळे यांच्या डोक्यावरून गाडी गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ...Full Article\nकणकवली तालुक्यात 90 हजार मतदार\nकणकवली : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी कणकवली तालुक्यातील आठ जि. प. व 16 पं. स. मतदारसंघात मिळून 89 हजार 749 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात 45 हजार 714 ...Full Article\nआशय हरवलेली नवी फिल्म म्हणजे आजचा मराठी चित्रपट\nकणकवली : परदेशात गोष्ट सांगतात, माणसाच्या आयुष्यात डोकावतात, असे आपल्याकडील सिनेमातून होत नाही. जगभर हिंडल्याशिवाय चांगला सिनेमा कळत नाही. आशय हरवलेली नवी फिल्म म्हणजे आजचा मराठी चित्रपट. पण सिनेमा हा ...Full Article\nतपशीलाची लयलूट म्हणजे कवितेतील प्रयोगशीलता नाही\nसावंतवाडी : अर्थ हरवत जाऊन विषाद निर्माण करण्याच्या काळात आज कविता लिहिली जात आहे. पण तपशीलाची लयलूट म्हणजे कवितेची प्रयोगशीलता नव्हे. प्रयोगशीलता ही कालसंबद्ध संकल्पना आहे. तिचा विचार काळाला जोडूनच ...Full Article\nओह, इंडियन कल्चर इज ग्रेट\nमाणगाव : तिथे ना आरोग्याची सुविधा, ना बाजारपेठ, ना हॉटेल्स, ना समुद्र किनारा…ते म्हणजे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱयातील एक छोटेसे म्हणावे असे खेडेगाव निवजे.. मग तिथे पर्यटक तरी कशाला येतील..परदेशी ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्���ोग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/vidhansabha2019/vidhan-sabha-2019:-kalammanuri-constituency-who-will-vote-for-kalammanuri-constituency", "date_download": "2019-12-06T16:43:57Z", "digest": "sha1:HX6IB2SZ3PTZMVDVVQAGDSEJOKCFHKNU", "length": 14434, "nlines": 143, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | विधानसभा 2019 : कळमनुरी मतदारसंघ सत्तेच्या विरोधात कौल देणारा मतदारसंघ, कळमनुरीची जनता कुणाच्या बाजूने कौल देणार?", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nविधानसभा 2019 : कळमनुरी मतदारसंघ सत्तेच्या विरोधात कौल देणारा मतदारसंघ, कळमनुरीची जनता कुणाच्या बाजूने कौल देणार\nविधानसभा 2019 : कळमनुरी मतदारसंघ सत्तेच्या विरोधात कौल देणारा मतदारसंघ, कळमनुरीची जनता कुणाच्या बाजूने कौल देणार\n सत्तेच्या विरोधात कौल देणारा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघात यावेळेस वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेमुळं बहुरंगी लढतीची स्थिती निर्माण झाली आहे. सत्तेच्या विरोधात निकाल देणरा मतदारसंघ अशी कळमनुरी मतदारसंघाची ओळख आहे. मात्र रजनीताई सातव आणि राजीव सातव यांनी ही परंपरा खंडीत केली. राजीव सातव राष्ट्रीय राजकारणात सक्रीय झाल्यापासून त्यांनी संतोष टारफे यांच्यावर मतदारसंघाची जबाबदारी सोपवली. मात्र अलिकडील काळात कळमनुरीत काँग्रेसची पिछेहाट होताना दिसत आहे. कळमनुरी नगरपालिका काँग्रेसच्या हातातून गेली, तसंच पंचायत समितीत काँग्रेसचं बहुमत असतानाही शिवसेनेने त्यांचा उमेदवार उपसभापती निवडून आणला. याशिवाय टारफेंविरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचीही चर्चा रंगतेय. त्यामुळं या बाबी टारफेंच्या अडचणी वाढवणाऱ्या ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nकळमनुरी मतदारसंघात राजीव सातव यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं नेटवर्क आहे. हे नेटवर्क भेदताना विरोधकांची कायमच दमछाक झाल्याचं बघायला मिळालं आहे. सध्या देशातील राजकीय परिस्थितीत कळमनुरीत राजीव सातव यांचा करिश्मा कसा चालतो याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. भाजपचे माजी आमदार गजानन घुगेही कळमनुरीतून जोरदार मोर्चेबांधणी ��रत आहेत.\nसध्या कळमनुरी मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी आक्रमकपणे आंदोलन उभारत आहेत. शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांमध्ये बाजीराव सवंडकर, डी के दुर्गे, कृष्णा पाटील जरोडेकर, जिल्हा प्रमुख संतोष बांगर हे निवडणुकीसाठी तयारी करत आहेत. गेल्या निवडणुकीत शिवसेनेनं चांगली मतं मिळवली. त्यामुळं शिवसेनेच्या इच्छुकांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे.\nयाशिवाय अपक्ष उमेदवार अजित मगर हेही निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ते जोरदारपणे आंदोलन करत आहेत. त्यामुळं त्यांची मतदारसंघात शेतकरी नेता म्हणून प्रतिमा तयार झाली आहे. या जोरावर ते विधानसभा लढवण्याच्या तयारीला लागले आहेत.\nगेल्या निवडणुकीत भाजपला राज्यभरात चांगला विजय मिळालेला असतानाही कळमनुरीतील जनतेनं काँग्रेसच्या संतोष टारफेंकडं मतदारसंघाचं प्रतिनिधित्व दिलं. जनतेनं विश्वास ठेवून मला निवडून दिलं आणि मी कामे करीत असताना कसलीही राजकीय सूडभावना ठेवलेली नाही असं टारफेंचं म्हणणं आहे. येत्या निवडणुकीत पुन्हा विजयाचा त्यांना विश्वास आहे. काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशा मुख्य पक्षांतील इच्छुकांसमोर वंचित बहुजन आघाडीचंही आव्हान येत्या निवडणुकीत बघायला मिळणार आहे. त्यामुळं वंचित बहुजन आघाडीची भूमिका कळमनुरीत निर्णायक ठरण्याचा अंदाज आहे. त्यामुळं उमेदवारीच्या घोषणेकडं कळमनुरीकरांचं लक्ष लागलं आहे.\nजिल्हा प्रमुख संतोष बांगर\nसातारा-कागल राष्ट्रीय महामार्ग सुरु झाल्याने शहरात इंधन दाखल ; जनजीवन पूर्वपदावर- जिल्हाधिकारी दौलत देसाई\nविधानसभा 2019 : धारावी विधानसभा मतदारसंघात वर्षा गायकवाड यांची उमेदवारी निश्चित महायुतीकडून कोण याची उत्सुकता\nपुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी दिलीप वळसे पाटील की...\nसर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n'महाविकास आघाडीचे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागेल'\nराज ठाकरेंना फेसबुक पोस्टमधून काय सुचवायचे आहे\nशिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्याने 400 नाराज शिवसैनिकांचा भाजपत प्रवेश\nमहाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यात बदल, 'असा' आहे नवीन फॉर्म्यूला\nपोर्नचा तरूणा��वर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/kokan-railway-fined-passengers-235834", "date_download": "2019-12-06T15:24:19Z", "digest": "sha1:Q7A2Q3AIGLZ5CQNJGZ7WWJDEJVL33NV5", "length": 12718, "nlines": 235, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोकण रेल्वेत फुकट्या प्रवाशांची गर्दी | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर गुरुवार, डिसेंबर 5, 2019\nकोकण रेल्वेत फुकट्या प्रवाशांची गर्दी\nरविवार, 17 नोव्हेंबर 2019\n- एक कोटी 87 लाखांचा दंड वसूल\nमुंबई : कोकण रेल्वेतील विनातिकीट प्रवाशांचे प्रमाण वाढले असून, एप्रिल ते ऑक्‍टोबरपर्यंत 33 हजार 840 जणांकडून एक कोटी 87 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. एकूण एक हजार 721 तिकीट तपासनीस आणि सुरक्षारक्षकांमार्फत कोकण रेल्वेवर विशेष मोहीम सुरू आहे.\nगणपती, नवरात्र, होळी, उन्हाळी सुटी अशा काळात कोकण रेल्वेवर चाकरमान्यांची गर्दी उसळते. कोकणातील पर्यटनाला चांगले दिवस आल्यामुळेही रेल्वेगाड्यांतील गर्दी वाढू लागली आहे. या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेणाऱ्या फुकट्या प्रवाशांचे प्रमाणही वाढत आहे. अशा विनातिकीट प्रवाशांवर कारवाईची मोहीम कोकण रेल्वेकडून सुरू आहे. कोकण रेल्वेच्या एक हजार 721 भरारी पथकांनी मागील सात महिन्यांत रोहा ते ठोकूर या स्थानकांदरम्यान, सुमारे 33 हजार 840 फुकट्या प्रवाशांना पकडून एक कोटी 87 ��ाखांचा दंड वसूल केला.\nतुतारी आणि कोकणकन्या एक्‍स्प्रेस या रात्रीच्या गाड्यांमध्ये फुकटे प्रवासी जास्त असल्याचेही आढळले आहे. पुढील काळात ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएस्प्लनेड मॅन्शनसाठी पुन्हा नवी समिती\nमुंबई : काळा घोडा येथील मोडकळीस आलेली एस्प्लनेड मॅन्शन ही वारसा वास्तू जमीनदोस्त करायची की दुरुस्तीद्वारे तिला गतवैभव मिळवून द्यायचे, यावरून...\nमालवण ( सिंधुदुर्ग ) - पूर्वमध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. तर दक्षिण पश्चिम अरबी समुद्रात पवन नावाचे चक्रीवादळ तयार...\nपीएमसी बँक खातेदारांचे आर्थिक हित सुरक्षित\nमुंबई : पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बॅंकेतील गैरव्यवहारात रिझर्व्ह बॅंकेने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे खातेदारांचे आर्थिक हित सुरक्षित...\nप्रमुख स्वामीं महाराजांचे समाजाला दिशादर्शन\nनवी मुंबई : आपल्या कार्यातून धर्माचे मर्म संपूर्ण समाजाला समजावून सांगून प्रबोधनात्मक दिशा देण्याचे काम परमपूज्य प्रमुख स्वामींनी केले. त्यांनी...\nमध्य रेल्वेवर एकही वाढीव फेरी नाही\nमुंबई : मध्य रेल्वेच्या आगामी सुधारित वेळापत्रकात एकही नवीन लोकल फेरी नसेल. याची कुणकुण लागल्याने प्रवासी संघटनांनी सोमवार व मंगळवारी आंदोलन...\nमुंबई : परळमधील वाडिया रुग्णालय अनुदानाअभावी बंद करण्याचा घाट संस्थेकडून घातला जात आहे. वाडिया व पालिका यांच्या वादात मागील तीन महिन्यांचे ९८ कोटींचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%20%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3A%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B0%2520%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2019-12-06T16:15:15Z", "digest": "sha1:HTJ2K6TLSFLPXNGWN36JYZVIHDAGJNK2", "length": 3414, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्या (1) Apply बातम्या filter\nसरकारनामा (1) Apply सरकारनामा filter\n(-) Remove मनोहर%20जोशी filter मनोहर%20जोशी\n2019ला शिवसेनेची एकहाती सत्ता येऊ दे\nVideo of 2019ला शिवसेनेची एकहाती सत्ता येऊ दे\n2019ला शिवसेनेची एकहाती सत्ता येऊ दे; शिवसेना नेत्याचे बाप्पाकडे गाऱ्हाण\n2019ला शिवसेनेची एकहाती सत्ता येऊ दे असं गाऱ्हाणं मनोहर जोशींनी बाप्पांना घातलंय. शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/742651", "date_download": "2019-12-06T16:07:31Z", "digest": "sha1:WMZBYO3V4JUPUP2IYWTDDLUPS5QRMDRT", "length": 4539, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शरद पवार उद्या सोनिया गांधींची भेट घेणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » शरद पवार उद्या सोनिया गांधींची भेट घेणार\nशरद पवार उद्या सोनिया गांधींची भेट घेणार\nऑनलाइन टीम / मुंबई :\nराज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उद्या, रविवारी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. उद्या दुपारी 4 वाजता दिल्लीत दोन्ही नेत्यांची भेट होणार आहे. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्यातील सत्ताकोंडी फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nराज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार स्थापन होणार की नाही हे उद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर स्पष्ट होण्याची शक्मयता आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांमध्ये बैठका पार पडल्या आहेत. तिन्ही पक्षांनी मिळून सत्ता स्थापनेच्या दृष्टीने एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार केला आहे.\nया कॉमन मिनिमम प्रोग्रामचा प्राथमिक अहवाल तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांना पाठवण्यात आला आहे. अहमद पटेल यांच्यामार्फत सोनिया गांधी यांच्याकडेही हा अहवाल पाठवण्यात आला आहे. त्यामुळे त्यावर उद्याच्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बै���कीत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.\nगुजरातचा ‘रणसंग्राम’ ९, १४ डिसेंबरला\nभाजपा-शिवसेना एकत्र आल्यास युतीतून बाहेर पडणार : नारायण राणे\nबाला रफिक शेख ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी\nआरक्षण, मोफत शिक्षणासाठी ब्राह्मणांचा मुंबईत मोर्चा\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2019-12-06T16:45:31Z", "digest": "sha1:ZR5KFJBNJIFGHDXVGWNAUPPBV7M77O3O", "length": 3159, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "अॅड. अमोल मातेले Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - अॅड. अमोल मातेले\nविनोद तावडे यांना जोडे मारो आंदोलन करणार – अॅड. अमोल मातेले\nमुंबई (हिं.स.) : मुंबई विद्यापीठाने निकाल रखडवल्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने आतापर्यंत पाच आंदोलन केली असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5/", "date_download": "2019-12-06T16:47:55Z", "digest": "sha1:RRH6GMIRX5LWE2QZFTT7Z455VNMEXV57", "length": 3105, "nlines": 52, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "बोकुड जळगांव Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – ��ठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - बोकुड जळगांव\nपैठण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला\nपैठण ( किरण काळे पाटील ) – तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर झाला असल्याची माहिती तहसीलदार महेश सावंत यांनी पत्रकारांना दिली ...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-06T16:49:03Z", "digest": "sha1:CUT242ATNYNCBJZ43U4SW4SZY46XK7GH", "length": 3085, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "राडा Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nसांगली मध्ये परप्रांतीयांविरोधात मनसेचा तुफान राडा\nसांगली : राज ठाकरे यांच्या जोरदार कमबॅक मुळे मनसे आता अधिकच आक्रमक झाल्याच पहायला मिळत आहे. मुंबईत फेरीवाल्यांविरोधात मोर्चा उघडल्यानंतर आता मनसे सैनिकांनी...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/ajit-pawar-political-retirement-comments-social-media-238662", "date_download": "2019-12-06T16:22:38Z", "digest": "sha1:YBJRKHBTXCANHKURBRH6DQCPI37VMPDL", "length": 15123, "nlines": 249, "source_domain": "www.esakal.com", "title": "अजित पवार यांचा राजकीय सन्यास? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nअजित पवार यांचा राजकीय सन्यास\nमंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\nमहाराष्ट्रात महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज (मंगळवार) सोपवला. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता राजकीय सन्यास घेणार का या चर्चांना उधान आले आहे.\nपुणेः महाराष्ट्रात महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज (मंगळवार) सोपवला. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर ते आता राजकीय सन्यास घेणार का या चर्चांना उधान आले आहे.\nमुला, राजकारणापेक्षा शेती कर... सध्याच्या राजकारणाची पातळी खूप घसरली आहे... काकांवर गुन्हा दाखल झाल्याने मी खूप अस्वस्थ आहे, असे वक्तव्य अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असला तरी ते आमदारकीचा राजीनामा देणार का अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर पडू लागल्या आहेत. अजित पवार यांच्या वक्तव्याचा धागा पकडत ते राजकीय संन्यास घेणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.\n'आजच्या राजकारणाची पातळी फारच घसरली आहे. तुही राजकारणातून बाहेर पड आणि शेती कर, असा सल्ला अजित पवारांनी मुलाला दिला आहे,' खुद्द शरद पवारांनी तसे पत्रकार परिषदेत सांगितले होते. अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार राजकारणात उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा मावळ मतदारसंघातून दणदणीत पराभव झाला होता. त्यामुळे, अजित पवार यांनी हा सल्ला पार्थ यांनाच दिल्याचे मानले जात आहे. अजित यांना पार्थ आणि जय असे दोन मुलगे आहेत, त्यापैकी पार्थ सध्या राजकारणात आहेत.\nदरम्यान, अजित पवार यांच्या आजच्या राजीनाम्यानंतर ते राजकीय सन्यास घेणार का पुढे त्यांची काय भूमिका असणार पुढे त्यांची काय भूमिका असणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उल��लेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nबायकोला मेसेज पाठवला म्हणून, स्केटिंग प्रशिक्षकाचा खून\nहिंजवडी : बायकोच्या मोबाईलवर किळसवाणा मेसेज पाठवला म्हणून, स्केटिंग प्रशिक्षकाची हत्या केल्याची कबुली मारुंजी खून प्रकरणातील आरोपीने दिली....\nआता रंगणार साखर कारखाना निवडणुकांचे फड\nसोमेश्‍वरनगर (पुणे) : विधानसभा निवडणुकांचा भर ओसरत असतानाच आता कारखान्यांच्या निवडणुकांचे फड रंगणार आहेत. पुणे जिल्ह्यातील अकरा सहकारी साखर...\nएक फोन आला आणि अजित पवार बारामतीतून मुंबईच्या दिशेने निघाले\nबारामती : सत्ता संघर्षाच्या घडामोडी झाल्यानंतर आता सर्व आमदार आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये बिझी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार देखील...\nसिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्‍लीनचिट\nनागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीनचिट देण्यात...\nशरद पवारांभोवतीच्या 'खंजिराची जन्मकथा'\nशरद पवार यांनी काल (दोन डिसेंबर) टीव्हीवर सविस्तर मुलाखत दिली. खूपसाऱया गोष्टींचा खुलासा केला. विद्यमान राजकीय परिस्थिती कशी निर्माण होत गेली, हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.sunshinebelt.com/mr/white-conveyor-belt.html", "date_download": "2019-12-06T16:40:35Z", "digest": "sha1:GYE5YM4PQFBV63U3YFRI3ATXFRT2KF2G", "length": 11022, "nlines": 321, "source_domain": "www.sunshinebelt.com", "title": "", "raw_content": "पांढरा पट्टा, कमरपट्टा - चीन निँगबॉ सुर्यप्रकाश\nसी प्रकार नेणारा बेल्ट\nव्ही प्रकार नेणारा बेल्ट\nफायर प्रतिरोधक नेणारा बेल्ट\nतेल प्रतिरोधक नेणारा बेल्ट\n'रॉ' धार व्ही BELT\nmotocyle दात विरुद्ध पट्टा\nसामान्य दात विरुद्ध पट्टा\nवॉशिंग मशीन विरुद्ध पट्टा\nशुद्ध अंबाडी ऑटो मॅट\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसी प्रकार नेण���रा बेल्ट\nव्ही प्रकार नेणारा बेल्ट\nफायर प्रतिरोधक नेणारा बेल्ट\nतेल प्रतिरोधक नेणारा बेल्ट\n'रॉ' धार व्ही BELT\nmotocyle दात विरुद्ध पट्टा\nसामान्य दात विरुद्ध पट्टा\nवॉशिंग मशीन विरुद्ध पट्टा\nशुद्ध अंबाडी ऑटो मॅट\nएचआर 150, एचआर 200, एचआर 250 नेणारा बेल्ट\nव्ही प्रकार नेणारा बेल्ट-02\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nनाव: पांढरा पट्टा, कमरपट्टा\nबेल्ट लांबी (मी) / पॉवर (किलोवॅट)\nबेल्ट गती (M / s)\nक्षमता (टन / ह)\nमागील: तेल प्रतिरोधक नेणारा बेल्ट\nपुढील: स्टील नेणारा बेल्ट\n1200mm रूंदी नेणारा बेल्ट\nकोळसा खाणी पट्टा, बेल्ट\nनेणारा बेल्ट धोका जोडा\nइलेक्ट्रिक मोटर सह नेणारा बेल्ट\nपन्हळी Sidewall नेणारा बेल्ट\nभाग नेणारा बेल्ट अर्थ\nभाग एन Cc रबर नेणारा बेल्ट चाहता बेल्ट\nफ्लॅट फळ अन्न नेणारा बेल्ट\nफळ अन्न नेणारा बेल्ट\nउच्च गुणवत्ता पीव्हीसी नेणारा बेल्ट\nउच्च तापमान Ptfe मेष नेणारा बेल्ट\nInkjet प्रिंटर मोबाइल नेणारा बेल्टस्\nपीव्हीसी / पू नेणारा बेल्ट\nस्टेनलेस स्टील वायर जाळी बेल्ट पट्टा\nटेबल वर घेऊन जाणे बेल्ट\nव्ही बेल्ट नेणारा बेल्ट\nविक्रीसाठी व्ही बेल्ट नेणारा बेल्ट\nव्ही बेल्ट नेणारा बेल्ट किंमत\nव्ही प्रकार नेणारा बेल्ट-01\nफायर प्रतिरोधक नेणारा बेल्ट\nव्ही प्रकार नेणारा बेल्ट-02\nसी प्रकार नेणारा बेल्ट-02\nनिँगबॉ सुर्यप्रकाश रबर आणि प्लॅस्टिक टेक कंपनी, लिमिटेड.\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nआम्ही दुबई रबर आणि plast उपस्थित ...\nआम्ही रशियन खाण उद्योग ई उपस्थित ...\nआम्ही हानोवर औद्योगिक exhibi उपस्थित ...\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2018: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://kochi.wedding.net/mr/venues/425847/", "date_download": "2019-12-06T15:48:46Z", "digest": "sha1:ZCRGZIGM5I7I6S24PZOGJMIGPM33CXWL", "length": 3987, "nlines": 59, "source_domain": "kochi.wedding.net", "title": "Asset Summit Suites Hotel, कोची", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार फोटो बूथ बॅंड डीजे केटरिंग केक्स इतर\nशाकाहारी थाळी ₹ 380 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 450 पासून\n2 अंतर्गत जागा 150, 250 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 3 चर्चा\nठिकाणाचे प्रकार बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nपाहुण्यांच्या रूम्स 70 रूम्स, स्टँडर्ड डबल रूमसाठीची ₹ 3,000 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\n500 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nआपण स्वत: चे मद्य आणू शकत नाही\nडीजे ठिकाणाद्वारे प्रदान केले जात नाहीत\n250 लोकांसाठी अंतर्गत जागा\nआसन क्षमता 250 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 380/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\n150 लोकांसाठी अंतर्गत जागा\nआसन क्षमता 150 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 380/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 450/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n2,01,112 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/news-topics/childrens-day", "date_download": "2019-12-06T15:20:10Z", "digest": "sha1:OZ7BAYBMWLFVXPNMRU7G4HBWEIPCW6VY", "length": 19021, "nlines": 258, "source_domain": "www.esakal.com", "title": "Children day Latest News Updates, Stories in Marathi | Children day Breaking Live News Updates in Marathi | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n२० नोव्हेंबरला जागतिक बालदिन असतो. मात्र, भारतात १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. १९५९ सालापर्यंत बालदिन ऑक्टोबर महिन्यात असायचा. १९५४ मध्ये, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने ठरवल्यानुसार, पहिल्यांदाच बालदिन साजरा झाला. लहान मुलामुलींमध्ये सांप्रदायिक आदान-प्रदान व विविध संप्रदाय वा धर्मांबाबतचे सामंजस्य वाढावे तसेच बालदिन साजरा करण्यामुळे जगभरातल्या मुलामुलींचे आयुष्य अधिक चांगले बनवण्याची संकल्पना रुजावी असाही हेतू यामागे होता. परंतु, भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू होते . बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्‍या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो.\nगोष्टी अन्‌ गाण्यांमध्ये रमले विद्यार्थी\nपुणे - लेखक, कवींचा सहवास, कथा-गाणी आणि गोष्टी अन्‌ गाणी म्हणण्याचा अनोखा ‘तास’ आज विद्यार्थ्यांनी अनुभवला. कविता, गाणी-गोष्टी नुसत्या ऐकणारच नाही, तर त्याचा...\nआपण माफ करायला शिकायला हवे - सिंधूताई सपकाळ\nपुणे - ‘कुटुंबीयांनी घराबाहेर काढले नसते तर माझ्या हातून अनाथ मुलांचे संगोपन झाले नसते. त्यामुळे मला ज्या लोकांनी घराबाहेर काढले त्यांचे मी धन्यवाद मानते...\nविद्यार्थ्यांनी घेतला चित्रपटांचा आनंद\nपिंपरी - चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये बालदिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाल चित्रपटांचा महोत्सव, विज्ञानावर आधारित जादूचे प्रयोग, वैज्ञानिक खेळणी...\nलहानग्यांसाठी खेळ अन्‌ मनोरंजनाचे कार्यक्रम\nपुणे - देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिन म्हणून शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्राथमिक शाळा, बालवाड्यांमध्ये...\nविद्यार्थ्यांनी घेतली बॅंक व्यवहाराची माहिती\nपुणे - शालेय वयातच पहिल्यांदाच बॅंकेचे व्यवहार जाणून घेण्याची उत्सुकता, बॅंक व्यवहाराबद्दल असलेले कुतूहल या भावविश्‍वात विद्यार्थी रममाण झाले होते. निमित्त...\nसुदृढ पिढी घडवण्यासाठी स्तनपान का आहे आवश्यक \nकोल्हापूर - नवजात बालकांसाठी स्तनपान अत्यावश्‍यक असून त्यामुळेच होणाऱ्या बाळाची शारीरिक व मानसिक वाढ अधिक चांगल्या पद्धतीने होते. योग्य पद्धतीने स्तनपान झाले...\nव्हायोलिन वाजवून लुटणार आनंद (व्हिडिओ)\nपुणे - भारतीय बालकांसाठी आजचा (ता. १४) खास दिवस. हा बालदिन कसा साजरा करायचा, याच्या योजना बऱ्याच मुलांनी मित्र-मैत्रिणींबरोबर आखायला कधीच सुरवात केली होती....\nपर्यावरणाची बालकांना आस्था (व्हिडिओ)\nपुणे - लहान मुलांची स्वप्नं काय असू शकतात कोणाला चांदोबाशी खेळायचे असते, कोणाला यथेच्छ खाऊ खायचा असतो किंवा आई-बाबांकडून छान-छान कपडे हवे असतात. हे तर आहेच....\n‘मुलांमध्ये वाचनाची आवड घरातूनच रुजवावी’\nपुणे - रोजच्या जीवनावर दृकश्राव्य माध्यमांचे झालेले अतिक्रमण, कार्टूनचा भडीमार आणि पालकांकडून विसरत चाललेली वाचनसंस्कृती यामुळे लहान मुलांमध्ये वाचनाचे प्रमाण...\nपिंपरी - वृत्तपत्र म्हणजे काय... ते कसे छापले जाते... ते कसे छापले जाते... बातम्या कुठून मिळतात... बातम्या कुठून मिळतात... मीडियाविषयी उत्सुकता... त्याच्या कार्यपद्धतीविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा......\nबालकवींनी मांडल्या समाजाच्या व्यथा\nकोल्हापूर-सातारा-सांगली हे सगळं बुडालं कोणाचे भाऊ, कोणाची बहीण गेली नाही कोणाला सोडलं गायी-म्हशींनाही रडवलं हे सगळं अचानक घडलं... ‘हे सगळं...\nदिव्यांग कुटुंबाला पाच वर्षांच्या श्रेयसचा आधार\nदेवरुख : माळवाशी येथील दिव्यांग बांधव अंकुश करंडे, सीमा करंडे, अनंत करंडे, आरती करंडे यांना पाच वर्षांचा श्रेयस करंडे मार्ग दाखवण्याचे काम करत...\nडॉक्टर प्रियकर अन् प्रेयसी मोटारीत भेटले अन्...\nनवी दिल्लीः मोटार रस्त्याच्या कडेला उभी करून डॉक्टर प्रियकर व प्रेयसी भेटले. 62...\nमहाबळेश्‍वर : एलीफिस्टनच्या दरीतून ट्रेकर्सने शाेधले लाखाे रुपये\nभिलार (जि. सातारा) : महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी आलेल्या सहलीतील शिक्षीकेच्या...\nचिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग...\nजालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता....\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\n''भारत आता मुस्लिमांचा देश राहिलेला नाही''\nनवी दिल्ली : नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर जम्मू काश्मीरच्या माजी...\nखासदार सुप्रिया सुळेंच्या प्रश्नावर 'या' मंत्री म्हणतात, 'मी कांदा-लसूण फार नाही खात,'\nदिल्ली : सध्या कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे...\nप्रत्येकाच्या डोक्यावर ५४ हजारांचे कर्ज; रक्कम गेली कुठे\nपुणे : राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपला प्रश्न विचारत मागील पाच...\nपेट्रोल पंपावर बेकायदा विक्री\nपुणे : आंबेगाव येथे लेफ्टनंट कर्नल प्रकाश पाटील पेट्रोलियम...\nकृष्णा मेडिकलजवळ चेंबर धोकादायक\nकोथरूड : आयडियल कॉलनीकडून मयूर कॉलनीकडे येणाऱ्या रस्त्यावर कृष्णा...\nवडगाव व वारजे येथील पूल सहापदरी करा\nपुणे : पुणे- सातारा महामार्गावर बऱ्याच ठिकाणी पूल उभारणीचे काम बरेच वर्ष सुरू...\n#hyderabadencounter : बलात्कार, हत्या ते चकमक; कधी काय घडलं\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना...\nपंतप्रधान शेतकरी सन्मान योजना 'आधार'च्या कचाट्यात\nपुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या निधीसाठी बँक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10172", "date_download": "2019-12-06T16:38:18Z", "digest": "sha1:VJFW24ACZIDMKK6LPGCS22OU4RHXJU4Q", "length": 33260, "nlines": 188, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nमहाराजांना विद्वान पंडितांच्याबद्दल , कुशल कारागिरांच्याबद्दल आणि प्रतिभावंत कलाकारांच्याबद्दल नितांत प्रेम होते. त्यांचे सर्व आयुष्य राजकारणाच्या आणि रणांगणाच्या धकाधकीत गेले. जर त्यांना स्वास्थ्य लाभले असते , तर त्यांनीही कोणार्कासारखी अतिसुंदर आणि भव्य मंदिरे आणि प्राचीन राजांप्रमाणे नद्यांना सुंदर घाट बांधले असते. स्वराज्यापाशी तुडुंब पैसा नव्हता. राजापाशी शांत आणि निविर्घ्न वेळ नव्हता. पण हा मराठी राजा रसिक होता.\nप्रतापगडावरचे श्रीभवानी मंदिर , गोव्यातील श्रीसप्तकोटीश्वर मंदिर , पुण्याचे श्रीकसबा गणपती मंदिर , पाषाणचे श्री सोमेश्वर मंदिर (अन् लगूनच असलेला राम नदीवरील घाट) महाराजांनी बांधलेले आपण आजही पाहतो आहोत. राजपूत राजांप्रमाणे आणि मोगल बादशाहांप्रमाणे महाल आणि प्रासाद महाराजांना बांधता आले नसते काय पण त्यांचे दोन्हीही हात ढाली तलवारीत गुंतलेले होते. त्यामुळे झाले ते एवढेच झाले. बराच पैसा खर्च करून सुंदर बांधलेले एक भव्य गोपुर मात्र आंध्रप्रदेशात श्रीशैलम येथे आजही उभे आहे. ते शैलमचे मंदिरास उत्तरेच्या बाजूस असलेले गोपुर महाराजांनी बांधले.\nतिथे एक गंमत आहे. हे गोपुर बांधताना ते स्वत: एकही दिवस हजर राहू शकले नाहीत. वास्तुकलाकारांच्या हाती परवालीने पैसा ओतून या गोपुराचे काम करवून घेतले गेले. हे झालेले काम त्यांना स्वत:ला कधीही पाहता आले नाही. पण काम करणाऱ्या कुशल वास्तुकलाकारांनी बांधकाम अप्रतिम केलेले आहे. आपण या गोपुराच्या दारात उभे राहिलो , तर आपल्या डाव्या हातांस म्हणजेच पूवेर्कडे असलेल्या भव्य देवडीत (देवडी म्हणजे देवाचिये द्वारी , क्षणभरी उभे राहण्याकरता किंवा बसण्याकरिता असलेली सुंदर जागा) आपण पाहिले , तर त्या सायसंगीने दगडी भिंतीवर शिवाजीमहाराजांची मूतीर् कोरलेल�� आपणांस दिसेल. महाराज श्री शैलेश्वरास नम्रतापूर्वक भक्तिभावाने नमस्कार करीत आहेत. असे त्या शिल्पात दाखवले आहे. हे शिल्प तेथे काम करणाऱ्या , त्यावेळच्या कलाकार शिल्पकारांनी कोरलेले आहे.\nमहाराजांनी अनेक जुने किल्ले दुरुस्त केले आणि अगदी नव्याने आठ किल्ले बांधले. ते सर्वच किल्ले बलदंड आहेत. त्यातील राजगड किल्ला तर अतिशय देखणा आहे. राजपुतांनी प्रचंड अन् सुंदर महाल बांधले. जैसलमेर , जयपूर , जोधपूर , बंुदी , भरतपूर , दतिया , बिकानेर इत्यादी ठिकाणचे महाल स्वगीर्य सौंदर्याने नटलेले अहेत हे अगदी खरे. पण स्वातंत्र्याने मात्र त्यातला एकही महाल वा किल्ला कधीच सजला नाही. ती सार्वभौम स्वातंत्र्याची सजवणूक महाराजांनी किल्ले बांधून आणि लढवून सह्यादीच्या खडकाळ प्रदेशात मयसभाच उभी केली.\nमहाराजांनी शेतकऱ्यांसाठी बंधारे आणि विहिरी बांधल्या. शिवापूर आणि पाचाड (रायगड) येथे फळबागा सजवल्या. पण एवढेच. याहून अधिक काही करता आले नाही. जे दगडाधोंड्यात करता आले नाही , ते त्यांनी विद्वान प्रतिभावंतांकडून लेखणीने कागदावर करवून घेतले. राज्यव्यवहार कोश या नावाचा शब्दकोश त्यांनी धुंडीराज व्यास आणि रघुनाथ पंडित अमात्य यांचेकडून लिहवून घेतला. अमात्यवथीर् रघुनाथनामा , करो ति राज व्यवहाराकाशम् सारी मराठी भाषा फासीर् आणि अरबी भाषेने अल्लाउद्दीन खलजीपासून ते औरंगजेबापर्यंत गराडली गेली होती. राज्य व्यवहारातील बहुतेक शब्द हे फासीर् वा अरबीच होते. आपल्याच राज्यात आपलीच भाषा असली पाहिजे असा महाराजांचा मनोमन निर्णय होता. ‘ स्व ‘ या शब्दाचे महत्त्व आम्हाला कधी कळलेच नाही.\nआजही आम्हाला ते कितपत कळले नाही. आजही आम्हाला ते कितपत कळले आहे परक्यांच्या भाषेत आम्ही आमच्या आवडीच्या माणसांवर प्रेम करतो. आमच्या भाषेत ते प्रेम आम्हांस जमतच नाही. आम्ही नकळत किंवा कळूनही अरब बनतो , इराणी बनतो. भाषा हा राष्ट्राचा प्राण आहे. अहो आमचा बायकोवरही हक्क नाही. कारण ‘ बायको ‘ ( पत्नी) हा शब्द मराठी नाही. तो तुकीर् शब्द आहे. म्हणजे आमची बायको ही पण मराठी नाही. राज्य व्यवहारातील सर्व नामे क्रियापदे , विशेषणे आणि गौरवाची गाणी अन् शिव्याशाप आमच्याच भाषेत असले पाहिजेत. महाराजांनी पहिला प्रयत्न राज्यव्यवहार कोश तयार करून केला. प्राईम मिनिस्टरला पेशवा म्हणायचे नाही. त्याला पंतप्रध��न म्हणायचे. कारकुनाला लेखक वा लेखनाधिकारी म्हणायचे. समुदावरच्या अॅडमिरल सरखेलाला आपल्या भाषेत सागराध्यक्ष म्हणायचे. अन् अशी शेकडो उदाहरणे या कोशात आहेत. एकदा संज्ञा बदलली की संवेदनाही बदलतात. त्यातूनच अस्मिता फुलतात. अन् मग त्या अस्मितांसाठी माणूस अभिमानाने प्राण द्यावयासही तयार होतो.\nमहाराजांनी अज्ञानदाससारख्या मराठी शाहिरांकडून आपल्या शूरवीरांचे पोवाडे तयार करवून घेतले. अन् गाणाऱ्या शाहिरांच्या हातात सोन्याचे तोडे घातले. खगोलशास्त्रावरती आणि कालगणनेवरती महाराजांनी बाळकृष्ण दैवज्ञ संगमेश्वरकर यांजकडून संस्कृतमध्ये करणकौस्तुभ नावाचा निखळ शास्त्रीय गंथ लिहवून घेतला. अशा सुमारे सतरा अठरा गंथांचा आत्तापर्यंत शोध लागला आहे. अधिकही असतील.\nयेथे एक आठवण द्यावीशी वाटते. महाराजांनी ही सरस्वतीची आराधना आपल्या लहानशा आयुष्यात केली. पेशवाईत इ. १७१३ पासून इ. १८१८ पर्यंत एकही गंथ लिहवून घेतला नाही.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचर���त्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ र��जमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nश���वचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81/", "date_download": "2019-12-06T16:46:53Z", "digest": "sha1:2PMP3BB5HSYJ6EFKPINJ2OFGRSRZE54I", "length": 3293, "nlines": 53, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\nतुम्ही पक्षातील ‘त्या’ नेत्यांची नावे सांगाचं, गिरीश महाजनांचे खडसेंना आव्हान\nनवीन वर्षात मिळणार प्रेक्षकांना सत्य घटनेवर आधरित चित्रपटांची मेजवानी\nमराठवाडा आणि खानदेशातील आता कारखान्यांकडून प्रत्यक्ष गाळपाला सुरवात\nTag - पक्षाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड\nवाचा नगर जिल्हा भाजपकडे का गेला या प्रश्नाचे पवारांनी दिलेले उत्तर\nनगर : अहमदनगर मध्ये भाजपचे चांगलेच प्रस्थ वाढलेलं पहायला मिळत आहे. मात्र नगर जिल्हा भाजपच्या ताब्यात का गेला याचं उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष...\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीनचिट..\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ���्वप्नातील रिपब्लिकन पक्ष आम्हीच साकार करणार – आठवले\nनिष्ठावंतांना विचारल्याशिवाय कोणालाही पक्षात घेणार नाही – थोरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/save-my-heart-from-1/articleshow/71298579.cms", "date_download": "2019-12-06T15:45:14Z", "digest": "sha1:Z33XQHVKIOBFOCWFX7HPPKBP6ETK7NI4", "length": 14095, "nlines": 164, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: २७ पासून ‘सेव्ह माय हार्ट’ - 'save my heart' from 1 | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\n२७ पासून ‘सेव्ह माय हार्ट’\nम टा प्रतिनिधी, कोल्हापूरसध्याचे ताणतणावाचे जीवन, दैनंदिन जीवनात नागरिकांची होणारी धावपळ यामुळे आरोग्य विषयक तक्रारी वाढत आहेत...\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nसध्याचे ताणतणावाचे जीवन, दैनंदिन जीवनात नागरिकांची होणारी धावपळ यामुळे आरोग्य विषयक तक्रारी वाढत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे, अनेक नागरिक हे हृदयविकारांनी त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये आरोग्य विषयक जागृती आणि हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यासंबंधी महाराष्ट्र टाइम्स आणि माधवबाग क्लिनिक यांच्यातर्फे संयुक्त आरोग्य विषयक उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 'सेव्ह माय हार्ट'या संकल्पनेनुसार हा मोफत आरोग्य विषयक उपक्रम होत आहे.\nमाधवबाग क्लिनिक, धैर्यप्रसाद सांस्कृतिक हॉलसमोर ताराबाई पार्क व माधवबाग क्लिनिक क्रशर चौक सानेगुरुजी वसाहत रोड या दोन ठिकाणी शिबिर होणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर २९ सप्टेंबर हा जागतिक हृदयदिन म्हणून साजरा केला जातो. या दिनी सर्वत्र आरोग्य विषयक उपक्रम, हृदयरोगाविरोधात प्रबोधन आणि हृदयरोग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी या अनुषंगाने आरोग्य कार्यक्रम होतात. नागरिकांना आरोग्य विषयक नेमक्या टिप्स मिळाव्यात, त्यांच्या आरोग्य विषयक तक्रारींचे निरसन व्हावे, यासाठी 'मटा'व 'माधवबाग' यांनी 'सेव्ह माय हार्ट'ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.\nया आरोग्य शिबिरात हृदय तपासणी, हृदयाचे ठोके तपासणी, रक्तदाब, रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासणी आणि गरज पडल्यास ईजीसी या सुविधा मोफत देण्यात येणार आहेत. याशिवाय रक्तवाहिन्यातील अडथळे, ब्लॉकेजेस, मधूमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी संदर्भात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन व मोफत सल्ला दिला जाणार आहे. नागरिकांनी तपासणीसाठी येताना जुने रिपोर्टस व औषधे घेऊन यावेत. शिबिराचा कालावधी हा रोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा असा आहे. या मोफत तपासणी शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी शिबिरासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी ताराबाई पार्कातील माधवबाग क्लिनिकच्या ८०५५८४६७७७ व क्रशर चौकातील माधवबाग क्लिनिकच्या ९७३०६०७३९१ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.\nअँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपाससंबंधी तज्ज्ञांचे मार्गदर्शन\nया शिबिरात बॉडी मास इंडेक्सची (बीएमआय) मोफत तपासणी होणार आहे. शिवाय ज्यांची यापूर्वी अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास झाली असेल किंवा करायला सांगितले आहे अशा रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nसेनेने विश्वासघात केला, भाजपचा आरोप\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या; खासदार संभाजीराजे यांची मागणी\nविचित्र अपघात; ७० फुटावरून कोसळूनही तरुणी बचावली\nमटणाचा दर ५४० रुपये\n‘अपयशाचे खापर दुसऱ्यावर नको’\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला: कॅप्टन अमरिंदर\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n२७ पा���ून ‘सेव्ह माय हार्ट’...\nनिवडणुकीसाठी दीड हजार खासगी वाहने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95", "date_download": "2019-12-06T16:41:11Z", "digest": "sha1:IAHOPNGWIWCEWLGGU6JEW5PFXYKKKRKQ", "length": 3004, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंग्लिश लोक - विकिपीडिया", "raw_content": "\nईंग्लंड देशाचे रहिवाशी. ह्यांच्या साम्राज्यवादी सरकारने भारतावर 150 वर्षे राज्य केले\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ सप्टेंबर २०१७ रोजी १४:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10175", "date_download": "2019-12-06T16:12:13Z", "digest": "sha1:OFRZDPBS4P37HDS4RHI5ESRPPAHLUEEZ", "length": 34512, "nlines": 186, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nधार्मिक बाबतीत शिवाजीमहाराजांचे मन अतिशय उदार किंबहुना श्रद्धावंत होते. कोणत्याही धर्माच्या वा सांप्रदायाच्या प्रार्थनास्थळांचा , धर्मग्रंथांचा , रीतरिवाजांचा वा धर्मोपदेशक गुरुजनांचा त्यांनी सुलतानांप्रमाणे अवमान वा छळणूक कधीही केली नाही. त्या सर्वांचा त्यांनी आदरच केला. महाराज जेवढ्या आदराने आपल्या कुलगुरुंशी बोलत , वागत तेवढ्यात आदराने ख्रिश्चन , मिशनरी , धमोर्पदेशकांशीही वागत. मुसलमान साधुसंतांशीही त्यांचे वागणे अतिशय आदराचे असे. केळशी (जि. रत्नागिरी) येथील बाबा याकूत या संत अवलियांशी महाराज मराठी संतांइतकेच भक्तीभावाने वागत. काही ठिकाणच्या मशिदींना व्यवस्थेसाठी महाराजांनी अनुदाने दिलेली आहेत. अनेक किल्ल्यांवर मशिदी होत्या. त्यांचीही आस्था आणि व्यवस्था उत्तम ठेवली जात असे. चाँदरातीला चंददर्शन घडताच किल्ल्यांवरून तोफ उडत असे. बखरींतही महाराजांनी मुस्लिम सैनिकांबद्दल वेगळेपणा म्हणजेच भेदभाव दाखवल्याची एकही नोंद मिळत नाही.\nपण महाराज धर्मभोळे , गाफील , ढिसाळ किंवा अंधश्रद्ध अजिबात नव्हते. पोर्तुगीज जेस्युईट मिशनरी दक्षिण रत्नागिरी भागांत अनेकदा सशस्त्रब्रससैन्य घुसखोरी करीत. तेथील मराठी बायकापोरांना गुलाम करून पळवून नेत. बाटवीत आणि स्त्रियांची जबरदस्तीने वाटणी करीत. गोवा इन्क्वीझिशनसारखे जुलमी राक्षसी प्रकार सतत चालू ठेवीत. ऑईल टॉर्चर , वॉटरटॉर्चर , फायरटॉर्चर यासारखे भयानक प्रकार या इन्क्वीझिशनमार्फत गोमांतकात चालू होते. हे सर्व प्रकार बंद पाडण्यासाठी संपूर्ण गोमांतके पोर्तुगीजांकडून जिंकून स्वराज्यात घेणे हाच एकमेव उपाय होता. महाराजांनी त्याकरिता प्रयत्न केले. थोड्या भागांत , थोड्या प्रमाणात त्यांना यशही आले. पण गोवा मुक्त होऊ शकला नाही. पण महाराजांनी एकदा बारदेशच्या स्वारीला वेळेला , मराठी बायकापोरांना आणि पुरुषांना जबरदस्तीनं गुलाम करणाऱ्या जेस्युईटांच्या सैन्यावर स्वत: जातीनिशी , योजनापूर्वक प्रतिहल्ला चढवला आणि त्यांचा पूर्ण बिमोड केला. त्यातील काही मिशनऱ्यांचे त्यांनी हात कलम केले. तेथे दयामाया केली नाही की , हे धमोर्देशक आहेत , संत आहेत हेही पाहिले नाही. याच्या नोंदी पोर्तुगीज दप्तरांत अधिकृत आहेत. डॉ. पांडुरंग पिर्सुलेर्कर आणि डॉ. ए. के. प्रियोळकर यांनी आपल्या गंथात हे नमूद केले आहे. पण महाराजांनी मिशनऱ्यांच्याच चांगल्या आणि लोकोपयोगी कार्याला पाठिंबाच दिला आहे. ६ जाने १६६४ या दिवशी फादर अॅम्ब्रॉस हा कम्युसिन ख्रिश्चन मिशनचा धमोर्पदेशक महाराजांना सुरत येथे स्वत: भेटावयास आला आणि त्याने ‘ आपण कृपा करून आमच्या प्रार्थनास्थळास , धर्ममठास आणि आमच्या हॉस्पिटलमधील गोरगरिब , दु:खी रुग्णांस त्रास देऊ नका. ‘ अशी विनंती केली. तेव्हा महाराजांनी काढलेले उद्गार (आणि त्याप्रमाणे आचरणही) फार लक्षात घेण्यासारखे आहेत. ते त्या फादरला म्हणाले , ‘ तुम्ही लोक गोरगरिबांच्याकरिता किती चांगले काम करता हे मला माहीत आहे. तुमच्या प्रार्थनास्थळांना आणि काम करणाऱ्या लोकांना (ख्रिश्चन मिशनऱ्यांना) आमच्याकडून अजिबात धक्का लागणार नाही. (आपणांस संरक्षणच दिले जाईल.) ‘\nमहाराज सर्वच धर्मातील संत सत्पुरुषांचे आशीर्वाद घेत होते. सर्वांच्याबद्दल अपार आदर ठेवीत होते. पण राजकारणात वा राज्यकारभारात त्यांचा सल्ला सहभाग घेत नव्हते. कोणताही साधुसंत त्यांचा राजकीय सल्लागार किंवा गुरू नव्हता. कोणत्याही साधुसंताने राज्यकारभारास किंवा राजकारणात हस्तक्षेप किंवा सल्लामसलत केल्याची एकही अधिकृत नोंद अद्याप मिळालेली नाही किंवा एकही अधिकृत कागदपत्र उपलब्ध झालेले नाही.\nराजकारणांत अजिबात भाग घेतला नाही म्हणून कोणाही शिवकालीन संत सत्पुरुषाचे थोरपण कमी ठरत नाही. या सर्व संतांचे सर्वात मोठे कार्य म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक लोकजागृती , खऱ्या आणि डोळस श्रद्धेचा उपदेश , निर्व्यसनी आणि सदाचारी समाज निर्माण करण्याकरता त्यांनी आजन्म केलेले कार्य त्यांचे अत्यंत शुद्ध आणि साधे वर्तन आणि सर्वात मोठे राष्ट्रीय कार्य म्हणजे पारतंत्र्याच्याही बादशाही काळात मराठी भाषेची त्यांनी केलेली अलौकिक सेवा हे होय.\nवा. सी. बेंदे या थोर इतिहासपंडितांच्या संशोधनाने मराठी इतिहासाला एक गोष्ट ज्ञात झाली की , श्रीगोंद्याचे शेख महम्मदबाबा हे मालोजीराजे भोसले , म्हणजेच शिवाजी महाराजांचे आजोबा यांचे धामिर्क परम श्रद्धास्थान होते. मालोजीराजांची श्रद्धाभक्ती अहमदनगरच्या शाहशरीफ या थोर सत्पुरुषांवरही होती. त्यांच्याच आशीर्वादाने मालोजीराजांना पुत्र झाले , अशी त्यांची श्रद्धा होती. त्यांनी याच शाहशरीफ या संतांचे नाव आपल्या मुलांना ठेवले. शहाजीराजे आणि शरीफजी राजे या दोन्ही मुलांना मालोजीराजांनी ती नावे ठेवली. ‘ तौ शाहशरीफ सिद्धनामांकिता उभौ ‘ अशी अगदी स्पष्ट नोंद परमानंदाने शिवभारतात केलेली आहे.\nजर शिवपूर्वकाळात , नजिक हे थोर मराठी संतसाहित्यिक झाले नसते , तर मराठी भाषेचे , मराठी संस्कृतीचे , मराठी दैवतांचे आणि मराठी आयडेन्टीटीचे केवढे मोठे नुकसान झाले असते हे संत समाजसुधारक होते. ते लोकशिक्षक होते. त्यांना कोणत्याही धनदौलतीची वा सत्ताधिकाराची अभिलाषा नव्हती. एकदाच फक्त चिंचवडच्या गणेशभक्त साधुमहाराजांनी शिवाजीमहाराजांच्या राज्यकारभारात जरा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महाराजांनी त्यांना नम्रतेनेच पण स्पष्ट शब्दांत असे सुनावले , की पुन्हा तशी चूक त्यांचे हातून घडली नाही. कोणत्याही साधुसत्पुरुषाने महाराजांकडे धनधान्याची मागणी केली नाही. साधुसंत म्हणजे ईश्वराचे सर्वात जवळचे नातलग. ते विरक्तच असतात. त्यावर धंदा करतात , ते लबाड धामिर्क दलाल. अशा दलालांना महाराजांनी जवळीक दिली नाही. तशी संधीच कोणाला मिळाली नाही.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भा��� १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेर���ंचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/jaitley-gives-digital-transaction-bonanza-4625", "date_download": "2019-12-06T15:52:09Z", "digest": "sha1:2A24P5SSLINAAFKUZ7M2XR7MYQLJ3NQ5", "length": 9841, "nlines": 101, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कॅशलेस इंडियाचे 11 फंडे", "raw_content": "\nकॅशलेस इंडियाचे 11 फंडे\nकॅशलेस इंडियाचे 11 फंडे\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केल्यानंतर बरोबर महिन्यानं केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी महत्त्वाची घोषणा केली आहे. देशभरात ऑनलाइन कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध प्रकारच्या 11 सवलती सरकारनं जाहीर केल्या आहेत. यामध्ये ऑनलाइन पेट्रोल, रेल्वेतिकीट खरेदीसोबतच विम्यासारख्या सेवांचे व्यवहारही ऑनलाइन केल्यास सवलत देण्यात आली आहे. येत्या 1 जानेवारीपासून मुंबईच्या लोकल सेवेसाठी सवलत देण्यापासून या योजना सुरू होणार असल्याची माहिती जेटली यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. मात्र ही सवलत नक्की कधीपर्यंत देण्यात आली आहे याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.\nमुंबईकरांसाठी खूशखबर - उपनगरीय लोकल तिकीट, पासच्या ऑनलाइन बुकिंगवर 0.5% सूट. मुंबईतून येत्या 1 जानेवारीपासून ही सुविधा उपलब्ध होणार\nऑनलाइन रेल्वे बुकिंगवर 10 लाखांचा विमा – सध्या एकूण प्रवाशांपैकी 58 टक्के ऑनलाईन बुकिंग करतात. अशा प्रवाशांचा 10 लाखांचा विमा काढला जाणार\nरेल्वेच्या इतर सेवांवर सूट - रेल्वेच्या केटरिंग, गेस्टरूम, लॉजिंग अशा सुविधांसाठी ऑनलाइन पेमेंटची सुविधा वापरणाऱ्यांना 5 टक्के सूट\nपेट्रोल-डिझेलचे व्यवहार कॅशलेस - पेट्रोल आणि डिझेल भरताना कॅशलेस माध्यमांचा वापर केल्यास (कार्ड पेमेंट) व्यवहारावर 0.75% सूट\nऑनलाइन टोल - राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवर ऑनलाईन पेमेंट केल्यास 10% सूट. ऑनलाइन व्यवहारामार्फत आरएफआयडी कार्ड, फास्टटॅग अशा सुविधा वापरणाऱ्यांना ही सूट लागू\nपीएसयू कंपन्यांच्या विमा सुविधा – एलआयसी (लाइफ इन्श्युरन्स कंपनी) किंवा जीआयसी (जनरल इन्श्युरन्स कंपनी) यांच्या वेब पोर्टलवरून ऑनलाइन पॉलिसी घेणाऱ्यांना किंवा हप्ते भरणाऱ्यांना सवलत. एलआयसीसाठी 8 टक्के तर जीआयसीसाठी 10 टक्के सवलत मिळणार\nकिसान कार्डधारकांसाठी रुपे कार्ड – सध्या 4 कोटी 32 लाख शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे, त���यांना रुपे किसान कार्ड देण्यात येणार. यातून शेतक-यांना स्वाईप मशीन, एटीएमसारख्या सुविधांचा वापर शक्य\nएक लाख खेड्यांमध्ये स्वाइप मशिन – 10 हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये 2 स्वाइप मशिन मोफत देणार. फायनान्शियल इन्क्लुजन फंडमधून या मशिन देण्यात येणार\nट्रान्झॅक्शन चार्जेस माफ - केंद्र सरकारच्या पीएसयू किंवा सरकारी कंपन्यांशी होणाऱ्या ऑनलाइन व्यवहारांवर ट्रान्झॅक्शन चार्जेस लागणार नाहीत\nस्वाइप मशिनच्या भाड्यात सवलत - पीएसयू बँकांनी दिलेल्या स्वाइप मशिन किंवा मोबाइल पेमेंट सेवेसाठीचं भाडं 100 रूपये प्रति महिन्यापेक्षा जास्त नसेल. सध्या अशा साडेसहा लाख मशिन पुरवल्या गेल्या आहेत. यापुढेही दिल्या जाणार.\nऑनलाइन व्यवहारांच्या सेवाकरात सूट - 2000 रुपयांपर्यंतचे ऑनलाइन व्यवहार सेवाकर मुक्त\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल - कुमार मंगलम बिर्ला\nमारुतीने ६३ हजार कार परत मागवल्या, 'हे' आहे कारण\nपीएमसीचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण\nPNB घोटाळा: नीरव मोदी फरार घोषित\nरेपो दरात बदल नाही, रिझर्व्ह बँकेकडून आर्थिक पतधोरण जाहीर\nPNB घोटाळा : नीरव मोदीला बँकेनेच दिली २५ हजार कोटींची बेकायदा हमीपत्रे\nबँकांच्या ATM कार्ड वापरण्याच्या नियमात बदल\nया '७' टिप्सच्या मदतीनं नेटबँकिंगद्वारे भरा ऑनलाईन कर\nHDFC ची नेट बँकिंग सेवा मंगळवारीही विस्कळीत\nआता ऑनलाइन PAN कार्ड मिळणार\nIKEA स्वीडन कंपनीचं मुंबईत ऑनलाईन स्टोअर\nमायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेलांकडून नोटाबंदीची प्रशंसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/08/28/russia-deploy-nuclear-weapons-in-syria-retaliation-us-sanctions-marathi/", "date_download": "2019-12-06T15:37:30Z", "digest": "sha1:4Y6CQZPVVMOAS3KB22XODZ2YBGJ5SPCL", "length": 17563, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांविरोधात रशिया सिरियात अण्वस्त्रे तैनात करील - रशियन संसद सदस्याचा दावा", "raw_content": "\nजेरूसलेम/वॉशिंग्टन, दि. ५ (वृत्तसंस्था) - ‘अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर इस्रायलच्या सुरक्षेच्या मुद्यावर नुकताच संवाद…\nजेरूसलम/वॉशिंग्टन - ‘अमरिका के राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प के साथ इस्रायल की सुरक्षा के मुद्दे पर हाल…\nवॉशिंग्टन/बीजिंग - चीन की शासक कम्युनिस्ट पार्टी के नेताओं पर प्रतिबंध लगाने का प्रावधान करने हेतू…\nवॉश��ंग्टन/बीजिंग - चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांवर निर्बंध लादण्याची तरतूद असणार्‍या ‘उघुर अ‍ॅक्ट २०१९’ विधेयकाला…\nतेहरान - ‘इराण आपल्या सर्वात मोठ्या शत्रूच्या, अमेरिकेच्याविरोधात सर्वात मोठ्या युद्धासाठी तयार आहे. इराणची हजारो…\nतेहरान - ‘ईरान अपने सबसे बडे शत्रु अमरिका के विरोध में सबसे बडे युद्ध करने…\nकॅनबेरा/बीजिंग - ऑस्ट्रेलियाच्या हितसंबंधांना धक्का पोहोचविल अशा कोणत्याही प्रकारच्या कारवाया उधळण्यात येतील, अशा आक्रमक शब्दात…\nअमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांविरोधात रशिया सिरियात अण्वस्त्रे तैनात करील – रशियन संसद सदस्याचा दावा\nमॉस्को – सिरियात अण्वस्त्रे तैनात करून रशिया अमेरिकेच्या निर्बंधांना उत्तर देऊ शकेल, असा दावा करून रशियन संसदसदस्यांनी खळबळ माजविली आहे. अमेरिकेने रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले असून याचा ताण रशियन अर्थव्यवस्थेवर आला असून रशियन रुबलची किंमत घसरली आहे. मात्र याला उत्तर देण्यासाठी सिरियात अण्वस्त्रे तैनात करण्याचा संसदसदस्य व्लादिमिर गुतेनेव्ह यांनी दिलेल्या या इशार्‍यावर अमेरिकेकडून तितकीच स्फोटक प्रतिक्रिया अपेक्षित आहे. त्यामुळे सिरियातील परिस्थिती भयावहरित्या चिघळण्याच्या बेतात असल्याचे संकेत मिळत आहेत.\nगेल्या आठवड्यात अमेरिकेने रशियावर निर्बंध लादले होते. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये सोव्हिएत रशियाचा माजी हेर सर्जेई स्क्रिपल याच्यावर विषप्रयोग करून रशियाने रासायनिक व जैविक शस्त्रास्त्रसंबंधीच्या आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन करून अमेरिकेने हे निर्बंध जाहीर केले. यावर रशियन संसदेतील कनिष्ठ सभागृहातील ‘इकोनॉमिक पॉलिसी कमिटी’चे उपप्रमुख गुतेनेव्ह यांनी जोरदार टीका केली असून या निर्बंधांद्वारे अमेरिकेने मर्यादारेषा (रेड लाईन्स) ओलांडल्याचा आरोप केला.\nरशियावर निर्बंध टाकून अमेरिकेने आपल्या मर्यादारेषा ओलांडल्यानंतर रशियान देखील आपल्या मर्यादारेषा निश्‍चित कराव्या लागतील, असे गुतेनेव्ह यांनी सुचविले. ‘रशियाने अमेरिकेला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची हीच वेळ असून रशियाने सिरियामध्ये अण्वस्त्रे तैनात करावी. सिरियातील रशियन अण्वस्त्रांची तैनाती अमेरिकेच्या निर्बंधांना जशास तसेच प्रत्युत्तर ठरेल’, असा दावा गुतेने���्ह यांनी केला.\nयाआधी रशियातील विश्‍लेषकांनी देखील सिरियामध्ये अण्वस्त्रे तैनात करण्याबाबत राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांना सल्ला दिला होता, याची आठवण गुतेनेव्ह यांनी रशियन संसदेत करून दिली.\nदरम्यान, सिरियामध्ये रासायनिक हल्ल्याचा बनाव रचून अमेरिका सिरियातील अस्साद राजवटीवर हल्ल्याची योजना आखत असल्याचा आरोप रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेंकोव्ह यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात ‘टॉमाहॉक’ क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेले अमेरिकेची विनाशिका भूमध्य समुद्रात दाखल झाली आहे. या व्यतिरिक्त पर्शियन आखातातही अमेरिकी विनाशिकेची अतिरिक्त तैनाती आणि बॉम्बर विमानाच्या घिरट्यांचा उल्लेख करून रशियन संरक्षण मंत्रालयाने हा दावा केला.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमेरीका के रशिया पर प्रतिबंधों के खिलाफ रशिया सीरिया में परमाणू बम तैनात करेगा – रशियन संसद सदस्य का दावा\nअमरीकी सेना जल्द ही ‘गायडेड बुलेट्स’ ‘एक्सोस्केलेटॉन’ से लैस होगी\nलंडन - हॉलिवूड के फिल्मों में दिखाई जानेवाली…\n‘ब्रेक्जिट डील’ को लेकर हुई गडबडी की पृष्ठभुमि पर ब्रिटेन के विपक्ष ने रखा दुसरे सार्वमत का प्रस्ताव\nलंडन - ब्रिटेन की प्रधानमंत्री थेरेसा…\nखुफिया ‘जेसन्स ग्रुप’ पर पेंटॅगॉन की पाबंदी\nवॉशिंगटन - पिछले छह दशकों से दुनिया भर…\nअमेरिका इराणबरोबर ‘वास्तविक’ अणुकरार करण्यास तयार – राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा\nकॅन्सास सिटी - काही तासांपूर्वी इराणला…\nईरान के खतरे के विरोध में इस्रायल की लष्करी कार्रवाई तीव्र होगी – रशियन राष्ट्राध्यक्ष समेत हुई बातचीत के दौरान इस्रायली प्रधानमंत्री की चेतावनी\nसोची - ‘‘पीछले महीने से ईरान से जुडे गुटों…\nरशिया की प्रमुख वृत्तसंस्थाओं पर ब्रिटेन के प्रतिबंध\nलंदन/मास्को - ब्रिटेन में हो रही ‘डिफेन्ड…\n‘आसियन’ के लिए सोने पर निर्भर नए चलन की जरूरत – मलेशिया के प्रधानमंत्री महाथिर मोहम्मद का प्रस्ताव\nटोकिओ - ‘फिल हाल अंतरराष्ट्रीय बाजार और…\n‘जॉर्डन व्हॅली’ ताब्यात घेण्यासाठी ऐतिहासिक संधी – इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांचे ट्रम्प यांना आवाहन\n‘जॉर्डन वैली’ पर कब्जा करने के लिए ऐतिहासिक अवसर – इस्रायली प्रधानमंत्री नेत्यान्याहू ने किया ट्रम्प से निवेदन\nउघुरवंशियों पर हो रहे अत्याचार के मुद्दे पर चीन को लक्ष्य करने के लिए अमरिकी संसद ने पारित किया स्वतंत्र विधेयक\nअमेरिकी संसदेची उघुरांवरील अत्याचारावरून चीनला लक्ष्य करणार्‍या विधेयकाला मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10176", "date_download": "2019-12-06T16:10:30Z", "digest": "sha1:BXL5AL3OE4PGTUSVN2IGV2WC55UJGCIE", "length": 37709, "nlines": 186, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nआपल्याला नेहमीच कुतुहल वाटत असते , की एवढा मोठा हा लोकनेता आणि सिंहासनाधिश्वर छत्रपती राजा वागत कसा होता , बोलत कसा होता , एकूण स्वभावानेच कसा होता राजा कधी थट्टा विनोद करीत असे का , की सतत गंभीर होता राजा कधी थट्टा विनोद करीत असे का , की सतत गंभीर होता शिवाजी महाराजांच्याबद्दल एक मामिर्क विधान श्रीसमर्थांनी केले आहे. ‘ शिवरायांचे कैसे बोलणे , शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाचे सलगी देणे कैसे असे शिवाजी महाराजांच्याबद्दल एक मामिर्क विधान श्रीसमर्थांनी केले आहे. ‘ शिवरायांचे कैसे बोलणे , शिवरायाचे कैसे चालणे , शिवरायाचे सलगी देणे कैसे असे ’ या प्रश्ानर्थक वर्णनातच महाराजांचे व्यक्तिमत्त्व डोळ्यापुढे येते. महाराजांच्या चेहऱ्यावर सततच स्मितहास्य तरळत असे त्यांना भेटलेल्या युरोपीय वकिलांनी आणि प्रवाशांनी नोंदवून ठेवले आहे. या त्यांच्या स्मितहास्यातच महाराजांचे लोकसंघटनेचे यश आणि वर्म स्पष्ट होते. त्यांच्या एकूणच प्रचंड आणि अत्यंत अवघड अशा उद्योगात लोकसंपर्काला आणि प्रसंगी समोरच्या विरोधकालाही जिंकून घेण्याचे बळ होते. स्मितहास्य ही त्यांच्या बिझनेस स्कील आणि मॅनेजमेंटमधली सर्वात मोठी इन्व्हेंस्टमेंटमधली होती. मी हे इंग्लिश शब्द जाणूनबुजून वापरतो आहे. कारण ते आम्हा आजच्या पुरोगामी आणि पॉलिश्ड मंडळींना चटकन समजतात आणि अपील होतात\nमहाराजांच्या या वागण्याबोलण्याबाबतची सर्वात पहिलीच नोंद अन् तीही पूर्ण विश्वसनीय अशी परमानंद नेवासकरांनी शिवभारतात करून ठेवली आहे. महाराज १५ – १६ वर्षाचे असतानाच त्यांनी सुरू केलेल्या स्वराज्यस्थापनेची चुळबूळ जागच्याजागीच मोडून काढण्यासाठी विजापूरच्या आ��िलशाहने आपला एक बडा सरदार अंबाजी घोरपडे यांस सैन्यनिशी महाराजांविरुद्ध मावळात रवाना केले. वास्तविक घोरपडे सरदार महाराजांना धरावयास किंवा मारावयास किंवा निदान प्रचंड दमदाटी करावयास अन् गप्प बसवावयास आले होते. पण महाराजांनी त्यावेळी त्या छोट्याशा वयात सरदारसाहेबांशी भेट आणि मुलाखत घेऊन असे गोड भाषण केले आणि त्यांना पटवून दिले की , ‘ आम्ही बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करीतच नाही. बेवसाऊ पडलेल्या गडांचा आणि वाड्याघोड्यांचा नीट बंदोबस्त ठेवीत आहोत , तेही बादशाहांच्या हितासाठीच. ‘\nपरमानंदांनी महाराजांची ही पहेली मुलाकात सविस्तर लिहून ठेवली असती , तर किती बरे झाले असते पण त्यांनी या बाबतीत एवढेच लिहिले आहे की , एखादा गारुडी नागाला ज्याप्रमाणे भुलवतो , झुलवतो अन् सफाईने परतवून लावतो , त्याचपद्धतीने मोठ्या कुशलतेने महाराजांनी घोरपड्यांना विनासंघर्ष , गोड बोलून परतविले. हे प्रकरण प्रत्यक्ष महाराजांच्याच तोंडून बदललेले , परमानंदाने नोंदविले आहे.\nआपल्या देशात अनेक धर्म , सांप्रदाय , पंथ-उपपंथ पूवीर्पासूनच अस्तित्त्वात आहेत. भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय , शाक्तपंथ , गाणपत्य सांप्रदाय , शैव , वीरशैव , महानुभाव , नाथसांप्रदाय , हटयोगी , कर्मठवैदिक , दत्तसांप्रदाय , पुरी आणि गिरी गोसावी सांप्रदाय , श्वेतांबर आणि दिगंबर जैन धमीर्य , झरॅस्टरियन पारशी , यहुदीज्यु , सुफी सांप्रदाय , शिया- सुनी , जेस्युईट , शीख (नानक पंथीय) रोमन कॅथॉलिक , प्रोस्टेस्टंट , अघोरी भक्तीपंथ , पंचमकासादि आचार पाळणारे शाक्त इत्यादी आणखी काही पंथ सांप्रदाय आपल्या सर्व भेद पोटभेदांसह शिवकाळातही नांदत होते. त्यात अनेकांची प्रार्थनास्थळे आणि मठआखाडे इत्यादीही अस्तित्त्वात होते. पण शिवकालीन कागदपत्रांचा जास्तीतजास्त खोलवर अभ्यास करीत असतानाही वरील विविध भक्तीमागीर्यांच्यात जातीय दंगेधोपे आणि त्यातून रयतेचे होऊ शकणारे नुकसान कधीही घडलेले दिसून येत नाही. सर्वधर्मसमभावाची घोषणा न करताही हिंदवी स्वराज्याचे आचरण समभावी होते. सर्वांचे आचार , सणसमारंभ , उत्सव , मिरवणुका , यात्रा- जत्रा आनंदात चालत होत्या. या उलट मोगली राज्यात सत्ताधीश भेदभावाने आणि अन्याय अत्याचाराने वागल्याचे असंख्य पुरावे मिळतात. औरंगजेबाने सतनामी गोसाव्यांवर जसे अत्याचार केले , तसे श��या सांप्रदायिकांवरही केल्याच्या नोंदी आहेत.\nजरा विषयांतर करून एक गोष्ट नमूद कराविशी वाटते , ती औरंगजेबाबाबत. औरंगजेब स्वत: कठोर धर्मव्रती होता. मूतीर्भंजनाच्याबाबतीत तर तो फार आग्रही होता. ‘ बना कदेर् मस्जिद तबा कर कुनिष्त ‘ असे औरंगजेबाचे शिलालेख सापडले आहेत. याचा अर्थ असा , मूतीर् नष्ट करून येथे मशिद तयार केली , असा आहे. बिदर (कर्नाटक) येथे श्रीनृसिंहाचे मंदिरभंग करून त्यावर कोरलेला त्याचा शिलालेख आजही अस्तित्त्वात आहे. त्याचे इतरही धर्मवेड प्रकार ऐतिहासिक पुराव्यांत उपलब्ध आहेत. पण एक गोष्ट विलक्षण होती , की औरंगजेबाने कोणत्याही जातीधर्माच्या संतसत्पुरुषांच्या समाध्यांना अजिबात धक्का लावलेला नाही किंवा त्यांचा कोणत्याही प्रकारे अपमान केलेला नाही. हा एक औरंगजेबी स्वभावातील गोड चमत्कारच म्हणावयाचा महाराष्ट्रातील श्रीज्ञानेश्वर , श्रीदेव , श्रीचिंचवड , श्रीत्र्यंबकेश्वर , श्रीसासवड , श्रीसज्जनगड , श्रीदेवगिरी , श्रीपैठण या संतसत्पुरुषांच्या समाधीस्थळांवर औरंगजेबाची सत्ता प्रस्थापित झाली होती. पण त्याने तेथे असलेल्या समाध्यांना धक्का लावला नाही. इतकेच नव्हे , तर ऐतिहासिक मराठी थोर राजपुरुषांच्या समाध्या आणि वृंदावने असलेल्या रायगड , सिंहगड , वढू , इंदापूर , श्रीगोंदे , पुणतांबे इत्यादी ठिकाणी असलेल्या , तसे पाहिले तर शत्रूपक्षीय व्यक्तींच्या समाध्यांनाही त्याने हात लावला नाही. यातील त्याची नेमकी मानसिकता काय असावी ते समजत नाही. दारा शुकोह हा औरंगजेबाचा सख्खा थोरला भाऊ होता. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी औरंगजेबाने त्याला अतिशय क्रूरपणाने दिल्लीत ठार मारले. दाराची साधी कबर हुमायून बादशाहाच्या कबरीच्या प्रांगणात आहे आणि होती. औरंगजेबाने आयुष्याच्या अखेरच्या पर्वात एक आज्ञापत्र काढून दाराशुकोहच्या कबरीजवळ ‘ रोज दिवा लावत जा ‘ असा आदेश दिलेला सापडतो.\nअसो. हे झाले जरा विषयांतर. पण या सर्व पार्श्वभूमीवर हिंदवी स्वराज्यातील सर्वधर्मांबाबतची आस्था , आदर आणि आचरण उठून दिसते. शिवाजीमहाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचे तरुणपण औरंगजेबाच्या कैदेत गेले. तेथे औरंगजेबाची एक मुलगी झिनतुन्निसा ही या शाहूराजांशी आईसारखीच वागली. शाहूराजांना इस्लामची दीक्षा द्यावी असे औरंगजेबाचे मनांत होते. हे ऐतिहासिक सत्य ��हे. या झिनतुन्निसाने आपल्या बापाचा हा हट्ट मोडून काढला. त्यामुळे शाहूराजे स्वधर्मातच राहू शकले. एकूणच झिनतुन्निसाच्या उदार मातृतुल्य पेमाचा वागणुकीचा आदर छत्रपती घराण्यानेही सांभाळला. या झिनतुन्निसाच्या मृत्युनंतर (ती दिल्लीत खूप म्हातारी होऊन वारली. तिची कबर दिल्लीत आहे) छ. शाहूराजांनी तिची स्मृती म्हणून साताऱ्यात तिची एक प्रतिकात्मक समाधी कबर बांधली. त्या कबरीची व्यवस्था आजही अतिशय आस्थापूर्वक ठेवली जाते.\nजाता जाता हेही सांगून टाकूया का त्यात शिवाजी महाराजांची संस्कृती दिसते. औरंगजेब आणि अन्य दक्षिणी बादशाही घराणी आणि या सर्वांचे सरदार दरकदार यांना शिवाजीमहाराजांनी लिहिलेली काही पत्रे आज उपलब्ध आहेत. त्यात महाराजांनी या सर्व शाही मंडळींना बहुमानाथीर् विशेषणांनी संबोधिले आहे. पण त्यांच्यासंबंधात महाराजांनी अन्य कोणलाही लिहिलेल्या पत्रात त्यांनी या शाही मंडळींना बहुमानानेच उल्लेखिले आहे. औरंगजेबाचाही उल्लेख ते तसाच करताना दिसतात. महाराजांची संस्कृती आणि सभ्यता राजकुलीन होती.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाल��� २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\n���िवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/desh/how-jan-gan-man-song-became-national-anthem-of-india-special-story-independence-day-2019", "date_download": "2019-12-06T16:38:46Z", "digest": "sha1:6LXIW4ZBVHQ5Z4EGWYZN7LLK77UDPCR2", "length": 12175, "nlines": 136, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | Independence Day Special: जाणून घ्या, जन-गण-मन भारताचे राष्ट्रगीत कसे बनले?", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nIndependence Day Special: जाणून घ्या, जन-गण-मन भारताचे राष्ट्रगीत कसे बनले\nजाणून घ्या, राष्ट्रगीताशी संबंधित रंजक माहिती...\nशाळेत असल्यापासून प्रत्येक भारतीय जे गीत न चुकता म्हणतो ते म्हणजे जन-गण-मन... पण हे गीत रवींद्रनाथ टागोरांनी लिहिले यापेक्षा जास्त माहिती बहुतांश जणांना नाही. चला तर मग जाणून घेऊया, या राष्ट्रगीताशी संबंधित रंजक माहिती...\nएखाद्या देशाचे राष्ट्रगीत म्हणजे जे देशाचा इतिहास आणि परंपरेला दर्शवते. याशिवाय एखाद्या देशाची ओळखही करून देते. भारताचे राष्ट्रगीत मुळात बंगालीमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले होते.\n27 डिसेंबर 1911 रोजी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्त्यातील (कोलकाता) सभेत गायिले गेले होते. त्या काळी बंगालच्या बाहेरच्या लोकांना याची माहिती नव्हती. संविधान सभेने जन-गण-मनला भारताच्या राष्ट्रगीताच्या रूपात 24 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. तथापि, 1905 मध्ये हे गीत बंगालीत लिहिण्यात आले होते.\nजन-गण-मनला त्यातील अर्थामुळे राष्ट्रगान बनवण्यात आले. याच्या काही अंशांचा अर्थ आहे की, भारताचे नागरिक, भारताची जनता आपल्या मनाने तुम्हाला भारताचे भाग्यविधाता समजते. हे अधिनायक तुम्ही भारताचे भाग्यविधाता आहात. यासोबतच यात देशाच्या विविध राज्यांचा उल्लेखही करण्यात आला आहे. त्यातील वैशिष्ट्यांबाबतही सांगण्यात आले आहे.\nदुसरीकडे, वंदे मातरमलाही राष्ट्रगान बनवण्याची चर्चा सुरू होती, परंतु त्याला राष्ट्रीय गीत बनवण्यात आले. कारण यातील सुरुवातीच्या चार ओळी देशाला समर्पित आहेत, इतर ओळी बंगाली भाषेत असून दुर्गामातेच्या स्तुतिपर आहेत. यामुळे संपूर्णपणे देशाचे वर्णन करणारे गीत म्हणून वंदे मातरम ऐवजी जन-गण-मनला राष्ट्रगीत बनवण्यात आले.\nराष्ट्रगीत गाण्यासाठी 52 सेकंदांचा वेळ लागतो. तर याचे संस्‍करण चालवण्याचा काळ जवळजवळ 20 सेकंद आहे. राष्ट्रगीतात 5 पदे आहेत. रवींद्रनाथ टागोर यांनी राष्ट्रगीताचे केवळ लेखनच केले नाही, तर ते गायिलेही. हे गीत आंध्र प्रदेशच्या मदनपिल्लै जिल्ह्यात गाण्यात आले होते.\nराष्ट्रगीताशी संबंधित सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे गीत सुरू असताना सावधान अवस्थेत उभे राहिले पाहिजे. आजकाल केवळ शाळा महाविद्यालयांतच नव्हे तर प्रत्येक सिनेमागृहात चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत वाजवले जाते. देशाच्या स्वातंत्र्याचा, राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा सन्मान राखण्यासाठी या गीतावेळी प्रत्येक भारतीय उभे राहून आदर व्यक्त करतो.\n'काश्मीरात हिंदू बहुसंख्य असते तर कलम 370 हटवले असते का पी. चिदंबरम यांचा सवाल\nकिरकोळ कारणावरुन दोन गटांमध्ये वाद, हिंगोलीतील घटना\n हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर\n पीडितेच्या बहिणीची आणि वडिलांची माध्यमांना प्रतिक्रिया\n, ऋषी कपूरकडून कारवाईचे कौतुक\nबलात्कारातील आरोपींचा हा एन्काउंटर चुकीचा, अंजली दमानियांची प्रतिक्रिया\nकायद्याचं राज्य धोक्यात येईल - उज्ज्वल निकम\n ही अभिनेत्री म्हणाली- 'न्याय नाही, पोलिसांनी कायदा मोडला'\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://organic-vegetable-terrace-garden.com/2018/04/19/%E0%A4%86%E0%A4%AF-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE/", "date_download": "2019-12-06T15:12:58Z", "digest": "sha1:Z73GMBS7OQ2MI4YGA2UOHKQV45EJ3KJN", "length": 16093, "nlines": 111, "source_domain": "organic-vegetable-terrace-garden.com", "title": "आय हॅव्ह ड्रीम – गच्चीवरची बाग नाशिक", "raw_content": "\nमाझ्या या आयुष्याबद्दल, जगण्याबद्दल तसेच या समाजाबद्दल माझं सुध्दा एक स्वप्न आहे. आज माझे स्वप्न आपल्याला सांगण्याची योग्य वेळ आहे असे मला वाटते. कारण येत्या 31 मार्च 2016 रोजी गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला एक हजार दिवस पूर्ण होत आहेत. कोणत्याही नव्या संकल्पनेला एक हजार दिवस पूर्ण होणे ही उद्मशीलतेच्या जगात मोठी गोष्ठ मानली जाते. गच्चीवरची बाग या सामाजिक उद्मशीलतेला आकार देतांना अनेक मित्रांनी, मैत्रणींनी, समवयस्क, विचारवंत, समाज सुधारक, पर्यावरण प्रेमी, उद्योजक, पत्रकार, प्राध्यापक, गृहणी, जेष्ठ नागरीकांनी मदत केली आहे. प्रथम मी समाजातील सर्वच घटकांचे आभार व्यक्त करतो.\nया सामाजिक संकल्पनेला सुरवात करतांना उपजीवकेचा मुद्दा लक्षात घेतला होताच पण त्याला एक उद्मशीलतेचे मुल्य जोडले जाईल की नाही, लोक त्याचे किती स्वागत करतील याची शंका मात्र मनात होतीच. पण त�� शंका निरर्थक होती असे आज मागे वळून बघतांना वाटते. अर्थात याचे सारे श्रेय समाजाचेच आहे.\nअशा या गच्चीवरची बागे विषयी माझे स्वप्न पुढील प्रमाणे….\nगारबेज टू गार्डन अर्थात कचर्यातून इच्छुकांना गच्चीवरची बाग फुलवण्यासंदर्भात फेसबूक, व्हॉटसऑप सारख्या सोशल मिडीयाव्दारे मोफत मार्गदर्शन करणे, लोकांनी घरच्या घऱी भाजीपाला पिकवण्यासंदर्भात सहज सोपे समजेल असे साधे पण विज्ञान आधारीत तंत्र विकसीत करणे, शुन्य खर्च, शुन्य देखभाल व बाजारमुक्त साधनांचा वापर करणे, त्याविषयीचे ज्ञान उपलब्ध करून देणं. यासाठी उपलब्ध जागा, उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक स्त्रोताव्दारे बाग फूलवणे… ज्याव्दारे परिसर स्वच्छता तर साधली जाईल पण त्यातून नैसर्गिक पध्दतीने भाजीपाल्याची बाग फुलवता येईल.\nभाजीपाल्याची बाग फुलवण्यात थोडे श्रम घेतले तर त्याबदल्यात 100 टक्के आनंद, समाधान मिळेलच. बोनस म्हणून रसायनमुक्त भाजीपाला सेवन करता येईल. लोकांना चांगले, सकस अन्न खायाला मिळावे व त्यासाठी लोकांनी स्वतःच प्रयोगशील व्हावे यासाठी प्रेरीत करणे. चांगल्या अन्नाच्या सेवनाने शाकाहार वाढीस लागतो. त्यामुळे भविष्यात शाकाहार वाढावा यासाठी प्रयत्तरत आहे.\nपरिसर स्वच्छ ठेवा असे सांगीतले तर लोक ही हजार सबबी सांगतील पण सुका ओला कचर्याचे वैज्ञानिक पध्दतीने व्यवस्थापन केल्यास त्यातून निसर्ग फूलवता येतो. तसेच काही केल्याने काही मिळतय आणि तेही आरोग्यदायी आहे असे पटल्यावर लोक कृतीशील होतात. अशी ही गच्चीवरची बाग घराघरात पोहचायवयांचे माझे स्वप्न आहे.\nयेत्या काळात गच्चीवरची बाग हे साधे सोपे तंत्र शिकवणारे स्वःअनुभवाधारीत पुस्तक घराघरापर्यंत पोहचवणे, तसेच इच्छुकांना भाजीपाला बाग फुलवून देणे, किचन व गार्डन वेस्ट व्यवस्थापनाच्या विविध सोप्या, बिन खर्चिक उपाय शोधणे व या सार्या उपक्रमातून लोकांना शिकतं करणे हे माझे स्वप्न आहे. घरातील व परिसरातील कचरा व्यवस्थापन करून एक जबाबदार, सुजाण नागरिक म्हणून आपले कर्तव्य निभवावे असे मला वाटते.\nआपले आयुष्य हे निरोगी व आरोग्यदायी व्हावं तसेच आयुष्य वाढावं …या धावपळीच्या जगात निसर्गालाच आपला मित्र बनवून त्यात आपले अशांत मन शांत करावे. त्यासाठी निसर्ग हाच सर्वेत्तम उपाय ठरावा. तसेच वाढत्या शहरातील सिमेंटच्या जंगल हे हिरवेगार व्ह��वे असे स्वप्न आहे व हे जीवन रंगीत, चवदार, आरोग्यदायी, हिरवेगार, टवटवीत व्हावे व या आनंदयात्रेत समाजानेही सहप्रवासी व्हावे हे माझं स्वप्न आहे. अर्थात ही स्वप्न साखळी एकमेंकात गुफंली आहे. याची पहिली कडी अर्थात गच्चीवरची बाग फुलवण्यातूनच होणार आहे. ती प्रत्येक शहऱातील प्रत्येक घरात, गच्चीवर फुलावी हे स्वप्न घेवून मी काम करत आहे. अर्थात यात आपलीही मदत हवीच आहे.\nगच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…\nगच्चीवरच्या बागेचे शिका तंत्र\nपुस्तकः तुम्हाला माहित आहे का\nटेलेग्राम वर गच्चीवरची बाग..\nबहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…\nकार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…\nगच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा\nविकास पिडीया वर गच्चीवरची बाग\nगच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…\nPingback: स्मार्ट उदयोजक वरील माहिती – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: गच्चीवरची बाग पुस्तक – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: ग.बा. नाशिक निशुल्क सेवा…. – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: आपला सहभाग – स्वच्छ महाराष्ट – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: निसर्ग काही ज्ञान उपजतच देतो – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: गच्चीवरची बाग social enthroprenuer – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: कार्यपरिचय… – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: About us… – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: Hiiiii – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: All Article- सर्व लेख वाचा.. – गच्चीवरची बाग नाशिक\nअशा उगती टेरेसवर भाज्या\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nझाडांचे Tonic #जिवामृत. 17 Novem. 19, रविवार, 10 ते 1 पिंगळे वाचनालय जवळ, इंदिरानगर जूने पोलीस स्टेशन / बोबडे -बल्लाळ classes जवळ, राजीव नगर , नाशिक. जिवामृत, #गोमुत्र, #वर्मीवाश, शेणखत, निमपेंड , हळदीच्या हुंड्या, लाल माती मिळेल. #गच्चीवरची बाग, 9850569644 / 8087475242 Garden Products & services https://organic-vegetable-terrace-garden.com/2019/06/03/products-services-list/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/ghaziabad-mass-suicide-family-sticks-notes-on-wall-for-last-right-upat/", "date_download": "2019-12-06T16:16:30Z", "digest": "sha1:XGW36EGO2DBVHB4Y7YWBMRDXDOA27EHY", "length": 14218, "nlines": 165, "source_domain": "policenama.com", "title": "ghaziabad mass suicide family sticks notes on wall for last right upat | सामुहिक आत्महत्या ! 'डोअर'वर 500-500 रूपयांच्या नोटा चिटकवल्या, लिहीलं - 'हा अंत्यसंस्काराचा खर्च'", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nखाते वाटपाचा तिढा सुटला ‘या’ तारखेला होणार ‘मंत्रिमंडळा’चा…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील \nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\n ‘डोअर’वर 500-500 रूपयांच्या नोटा चिटकवल्या, लिहीलं – ‘हा अंत्यसंस्काराचा खर्च’\n ‘डोअर’वर 500-500 रूपयांच्या नोटा चिटकवल्या, लिहीलं – ‘हा अंत्यसंस्काराचा खर्च’\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकाच परिवारातील पाच जणांनी आत्महत्या करून आपल्या अंतिम संस्काराबाबत देखील सांगून ठेवले आहे. भिंतीवर ५०० रुपयांच्या नोटा चिटकवून सर्व कुटुंबियांना एकसाथ अग्नी दिला जावा अशी मागणी केली आहे. सोबतच काही ब्लँक चेक देखील सही करून ठेवले होते. व्यापारात झालेले नुकसान आणि नातेवाईकांकडून झालेली फसवणूक यामुळे कुटुंब प्रमुख गुलशन वासुदेव यांनी आपल्या दोन पत्नींसोबत आधी मुलाला आणि नंतर मुलीला मारले आणि स्वतः आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. गाजियाबादमधील इंदिरापुरम येथील हा धक्कदायक प्रकार आहे.\nआपल्याच साडूला धरले जबाबदार\nभिंतीवर लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये राकेश वर्मा नावाच्या व्यक्तीचा उल्लेख आहे. जो की मृत गुलशन यांचा साडू आहे. कुटुंबाच्या मृत्यू साठी राकेश वर्मा जबाबदार असल्याचे म्हंटले आहे. मृत व्यक्तीच्या भावाने सांगितले की, राकेश वर्माने केलेल्या फसवणुकीमुळे मृत व्यक्तीला दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले होते.\nपोलिसांनी सांगितले हे कारण\nपोलिसांनी सांगितले की सुसाइड नोटनुसार ही एक आत्महत्या आहे ज्याचे कारण परिवारातील आर्थिक बाबी आहेत तसेच व्यक्तीवर मोठे कर्ज देखील होते.\nपाळीव सश्याला देखील मारले\nगुलशन आणि त्याच्या दोन पत्नींनी झोपेत असलेला मुलगा ह्रितिक आणि मुलगी किट्टू यांचा रस्सीने गळा आवळला मात्र त्यांना जाग येताच घरातील सुऱ्याने त्यांनी मुलांचा गळा कापला. त्यानंतर घरात पाळलेल्या सश्याला देखील त्यांनी मान मुरगळून मारून टाकले.\n‘या’ खास चहाचे हे ६ आरोग्यदायी फायदे, असा तयार करा, जाणून घ्या\nनेहमी हसा, च्युइंगम खा…आणि कमी करा वजन ‘वेटलॉस’च्या ‘या’ खास ५ ट्रीक\nकर्करोगावर गुणकारी आहे ‘कडुनिंब’, जाणून घ्या ५ आरोग्यदायी फायदे\nमुलांच्या ‘या’ ५ गोष्टी मुलींना नाहीत पसंत, फिटनेसकडे वेळीच द्या लक्ष\nलिंबाचे ‘हे’ ७ फायदे जाणून घेतले तर तुम्ही रहाल निरोगी \nमुल नको असल्यास आता पुरूषांसाठीही गर्भनिरोधक गोळी ‘ही’ आहेत ३ वैशिष्ट्ये\nप्रेयसीचे ओठ थरथरले, लवलवले तर ‘ही’ सुद्धा असू शकतात ६ कारणे\n‘त्या’ फेसबुक पोस्टबद्दल पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…\nराज्यसभेत सुरक्षा सुधारणा विधेयक (SPG) मंजूर\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nहैदराबाद रेप केस : आरोपींचा ‘एन्काऊंटर’ झाल्यानंतर पोलिसांनी सांगितल्या…\nहैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे ‘मृतदेह’…\nमित्रच पत्नीशी ‘लगट’ करत असल्याचं ‘जाणवलं’, मग त्यानं…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील…\nमराठमोळ्या अभिनेत्रीच्या पिंक कलरमधील बिकीनी फोटोंनी लावली…\nफरहान अख्तरच्या ‘गर्लफ्रेन्ड’सोबत भरदिवसा घडलं…\n ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार,…\nजेव्हा ‘या’ 6 TV अभिनेत्रींनी दिले…\nखाते वाटपाचा तिढा सुटला \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. सरकार…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार तापसी पन्नूनं नकुतंच एका कार्यक्रमात सेक्स आणि प्रेम यावर भाष्य केलं.…\nअजित पवारांना ‘क्लिनचीट’ मिळाली तरी…, जलसंपदाचे माजी…\nबुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - सिंचन घोटाळा प्रकरणात जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री दोषी नाही म्हणणे म्हणजे सरकारकडून…\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’,…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीसह परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nखाते वाटपाचा तिढा सुटला \nPNB बँक घोटाळा : PMLA कोर्टाकडून आरोपी नीरव मोदी ‘फरार’…\nपुणे : किरकोळ कारणातून तरुणावर कोयत्याने वार\nवरिष्ठ पोलिस निरीक्षक 50 हजाराची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात\nफडणवीस सरकारच्या काळातील 4 सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शक्यता,…\n ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार, ‘या’ दिवशी होणार ‘ट्रेलर’ रिलीज\nफरह���न अख्तरच्या ‘गर्लफ्रेन्ड’सोबत भरदिवसा घडलं ‘असं’ काही की…\nहैदराबाद एन्काऊंटर : ‘ठोक दिया, ठीक किया’ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vinayak-pandit.blogspot.com/2012/03/blog-post.html", "date_download": "2019-12-06T15:35:06Z", "digest": "sha1:L7LU4FZOLO4ZLKAIWZV434HMLT5P4LL5", "length": 37154, "nlines": 250, "source_domain": "vinayak-pandit.blogspot.com", "title": "ABHILEKH \"अभिलेख\": 'झुलवा' चा प्रवास...", "raw_content": "\n'गुरुजनां प्रथमं वंदे'कादंबरी, आयडिअल, मॅजेस्टिक, पिपल्स बुक, शब्द-मुंबई, मॅजेस्टिक-ठाणे; बुकगंगा,रसिक साहित्य, परेश एजन्सी-पुणे इथे उपलब्ध... तसंच बुकगंगा,ग्रंथद्वार,पुस्तकवाले या संस्थळांवरही उपलब्ध...\n’झुलवा’ १९८७-८८ ला संगीत नाटक ऍकेडमी, दिल्ली या मान्यवर संस्थेच्या त्यावर्षीच्या राष्ट्रीय लोककला महोत्सवात सादर झालेलं नाटक या नाटकानं त्यावर्षी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. डिसेंबर १९८७ मधे पश्चिम विभागीय महोत्सवात ते भारत भवन, भोपाळ इथे सादर झालं. त्या विभागीय महोत्सवातून ’झुलवा’ची राष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आणि जानेवारी १९८८ मधे ’झुलवा’ दिल्लीला कमानी ऑडिटोरियम या विशाल नाट्यगृहात सादर झालं. माजी मंत्री कै. वसंत साठे त्यावेळी आवर्जून हजर होते.\nमुंबईत नरिमन पॉईंटला एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रायोगिक नाट्यगृहात या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. कै. पु.ल. देशपांडे हे त्यावेळी एनसीपीएचे संचालक होते. स्वत: पुलं, अटलबिहारी वाजपेयी, पीटर ब्रुक- ज्यानी आंतरराष्ट्रीय स्तरावर महाभारताचे प्रयोग केले ते- असे अनेक मोठे पाहुणे आम्हाला या दरम्यान प्रेक्षक म्हणून लाभले होते.\nमुंबईला त्यावर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अंतिम फेरीतही पोहोचलं. तसंच मुंबईच्या त्यावेळच्या कार्यरत आणि गजबजलेल्या छबिलदास प्रायोगिक रंगमंचावर त्याचे अनेक प्रयोग झाले. एकूण चाळीस जणांचा संच, त्यात माझ्यासारखे नवोदित अनेक. छबिलदास रंगमंचावर सतत गर्दीत हे नाटक होत राहिलं. इतक्या गर्दीत की त्यावेळी गमतीनं असं म्हटलं जायचं, छबिलदासला झुलवाचं तिकीट मिळालं नाही म्हणून (आणि आज नाटक बघायचंच आहे असं ठरवलेला) प्रेक्षक मग शिवाजी मंदिर या व्यावसायिक नाटकं सादर होणार्‍या नाट्यगृहाकडे वळत असे. छबिलदास शाळेच्या नाट्यगृहात किश्श्यावर किस्से घडत. एक ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक त्यावेळी एका प्रतिथयश वृत्तपत्रात ���ाट्यसमीक्षा लिहित. प्रयोग सुरू होण्याआधीच नाट्यगृह तुडुंब भरलेलं असे. दारात गर्दी जमलेली असे. तसे हे मान्यवर काही अपरिहार्य कारणाने उशीर झाल्यामुळे दारातल्या गर्दीपुढे सरकू शकलेच नाहीत. नाटकात भूमिका करायला सगळे नट तत्परच असतात. वानवा असते ती रंगमंचामागे काम करणार्‍यांची. कार्यकर्ते इतके कमी पडले की प्रेक्षकांची आसनव्यवस्था बघायला ज्यांचा नाटक माध्यमाशी दुरान्वयेही संबंध नव्हता अशांना बोलवावं लागलं. ते बिचारे नाटकातल्यांच्या मैत्रीला इमानेइतबारे जागत प्रेक्षागृहात राबत होते. त्यांच्यापैकी कुणी आलेल्या त्या मान्यवरांना ओळखलंच नाही ते बिचारे मी अमुक अमुक म्हणून सांगत राहिले आणि आता पुढच्या प्रयोगाला या म्हणून कार्यकर्ते त्याना न ओळखताच वाटेला लावू लागले. सुदैवाने एका जाणकाराने हा प्रकार पाहिला आणि त्या मान्यवरांना प्रेक्षागृहात कशीबशी जागा करून दिली\nमाझ्या या ब्लॉगवर मी या आधी झुलवा या नाटकावर लिहिलं आहेच. माझ्या आयुष्यात झुलवा नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे असे मी मानतो. मी या नाटकाच्या प्रवासात काय शिकलो नाही लोकांनी मला काय काय शिकवलं नाही लोकांनी मला काय काय शिकवलं नाही एक समूह, ग्रुप म्हणजे काय मजा असते, ती अमुक एका वयात आपल्याला सर्वतोपरिने कशी सांभाळते, आधार देते हे खूप समाधानानं अनुभवलं. या नाटकाचे झालेले दौरे चिरस्मरणीय राहिले आहेत. या संबंधात कलकत्त्याजवळच्या बेलूर मठबद्दल या पूर्वी लिहिलं आहे.\nनेपथ्यकार हा भारतीय रेल्वेत खानपान सेवेत वरच्या पोस्टवर होता. रेल्वेच्या आरक्षणात मदत करण्याबरोबर ग्रुपच्या खानपानसेवेबद्दल तो चांगलाच () जागरूक असायचा एका लांबलचक प्रवासात, धीरे धीरे मार्गक्रमण करणार्‍या पॅसेंजरीत तो जेवणखाणाची वेळ झाली की पुढच्या स्थानकावरच्या खानपान विभागाशी संपर्क साधून जेवणखाण तयार ठेवायला सांगत असे आणि ते स्थानक आलं की आमचा ग्रुपमधला खानपान विभाग भली मोठी पातेली, जी त्यानेच आमच्या बरोबर बाळगली होती, ती घेऊन उतरत असे. त्वरेने स्थानकावरच्या खानपान विभागात जाऊन जे मिळेल ते गोळा करत असे. लगबगीने गाडीत येऊन सहकार्‍यांमधे त्याचे वाटप करत असे. सरतेशेवटी आमच्या जागेवर भल्यामोठ्या पातेल्यावरच्या एका भल्यामोठ्या झाकणावर उरलेलं, बाजूला ठेवलेलं बरंच काही एकत्र करून इफ्तार ���ार्टी करून हादडत असे आणि खाणंजेवण संपवलेले इतर असूयेने आमच्याकडे पहात असत.\nअशा मजा, गंमती किती सांगाव्यात रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील रेल्वेच्या बोगीत आजूबाजूचे प्रवासी प्रेक्षक होत आणि आमच्या तालमी- ज्याला बैठ्या रिहर्सली म्हणत त्या चालत. धमाल धमाल म्हणजे काय असते ही त्यावेळी अनुभवली. आजही असं वाटतं की अमुक वयात अमुक असं वातावरण मिळणं हा भाग्ययोग असतो. ’झुलवा’ या नाटकाचा विचार करताना मी स्वत:ला चांगलाच भाग्यवान समजतो. केवळ त्या नाटकाचं त्या काळात बरंच नाव झालं, नाटकातले लोक आमच्यासारख्या नवोदितांना ओळखू लागले यासाठी नाही तर समवयस्क ग्रुप मिळाला. भारतभरच्या अनेक महोत्सवात जाता आलं. महाराष्ट्राचं अभिमानानं प्रतिनिधित्व करता आलं म्हणून. भोपाळला भारतभवन, दिल्लीला कमानी ऑडिटोरियममधे प्रयोग आणि बरोबरच राष्ट्रीय नाट्यशाळा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) बघायला मिळाली म्हणून, कलकत्त्याला रवींद्रभवनमधे प्रयोग करायला मिळाला म्हणून.\nमाझ्या वैयक्तिक जीवनात या निमित्ताने आणखी एक भाग्ययोग अवतरला. एका कोजागिरीच्या रात्री नाटकातल्याच एका मैत्रिणीच्या गच्चीत आमचा सर्व ग्रुप ती व्यवस्थित साजरी () करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच () करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच () रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू लागलोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला () रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू ला���लोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला () मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्‍याला आणखी काय हवं) मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्‍याला आणखी काय हवं\nखरी मजा तर पुढेच झाली झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का वर का नाही काहीच आठवत नाही अशी त्यावेळची अवस्था) आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम () आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम () सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे) सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही’ असं खरंच कसबसं मला तिला सां���ावं लागलं, ती माझ्याकडे बघून वेड्यासारखी हसत सुटली\nआणि काय सांगावं महाराजा कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला पुढे आयुष्य सुफळ संप्रूण ( पुढे आयुष्य सुफळ संप्रूण () होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच) होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच\nझुलवा नाटकाची बरोबरी त्यावेळी पुण्यातल्या घाशीराम कोतवाल या नाटकाशीही काही लोकांनी केली इतकी लोकप्रियता त्या नाटकाला त्यावेळी मिळाली होती. व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी निर्मातेही सरसावले होते. पण तसं झालं नाही. एकूण शंभरएक प्रयोगांमधे वर्ष-दीड वर्षाचा खंड पडला. झुलवा पुन्हा काही जुन्या, काही नव्या अशा कलाकार संचात सुरू राहिलं. दूरचित्रवाणीवर झुलवाचं नाट्यावलोकनही सादर झालं त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं काय आधी झालं\nमाझी अवस्था चार आंधळे आणि हत्तीच्या दृष्टांतामधल्या त्या आंधळ्यांसारखी होते पुन्हा पुन्हा झुलवा मनात रूंजी घालत रहातं.. सोबत कात्रणं दिली आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी..\nवर्गवारी: acting, Drama, friends, Makeup, press, television, अभिनय, झुलवा, नाटक, नृत्य, माध्यमं, मुंबई, संगीत नाटक ऍकडमी\nस्वागत उमा आणि मन:पूर्वक आभार\n’बुक गंगा’ या साईटवर माझी पुस्तकं\n www.bookganga.com या संस्थळावर माझी पुस्तकं विक्रीसाठी ठेवली गेली आहेत.तसंच मी...झाड...संध्याकाळ... (कविता) Nanadan A Film Scrip...\n आज एवढ्या ह्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची यथासांग सगळं पार पडतंय. शेजारणी चिडवत होत्या सारख्या. मुलगा झाला तेव्...\nभाग १ इथे वाचा तर... त्याच्यासाठी नाश्ता तयार... म्हणजे जवळ जवळ जेवणच. पेज, मऊभात असं. ते त्यानं ओरपून ओरपून खायचं. खाणं म्हणजे, जेवणं म...\nभाग १ आणि भाग २ इथे वाचा मान खाली घालून ती तशीच चालती झाली... रस्त्यावरच्या गोणपाटातून, पाट्यांतून, टोपल्यांतून जेवणासाठी बंद होणारा ...\nमाझं नवीन पुस्तक- स्मरणशक्ती वाढीसाठी\n\" हे मैत्रेय प्रकाशन, मुंबई यांचं स्वयंविकासमालिकेतलं ७६ पानांचं छोटसं पुस्तकमी लिहिलेलं\nगोकर्ण महाबळेश्वर आणि मुर्डेश्वर\nसिरसीपासून ८०-९० किलोमीटरवर असलेली ही दोन वेगवेगळी स्थळं.एकमेकांच्या अगदी विरूद्ध असलेलं त्यांचं रूप. गोकर्ण महाबळेश्वर अनेकांचं तीर्थस्थळ....\nदेवरायनं मांडी मोकळी केली. पाठ ताठ केल्यावर जरा बरं वाटलं. पायाची बोटं सुन्न झाली होती. दुखत तर होतीच. गुडघा चांगलाच सुजला होता. आसन जरास...\nभाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ आणि भाग १० इथे वाचा बाळ बाहेर येतंय\nआमच्या मुलांना सांभाळाऽऽ (१)\nनिमामावशीच्या पाळणाघरासमोर लागलीए रांग. रांगेतले पुरूष वेगवेगळ्या वयाचे रंगेल, अपटूडेट पोषाखातले, केसांचे कोंबडे वगैरे काढलेले. निमामावशीच...\nभाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ आणि भाग ५ इथे वाचा तो यायच्या वेळेवर त्याची चाहूल लागूनच की काय तिची पुन्हा धावपळ सुरू... इतका वेळ वरू...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार\nआज इथं तर उद्या तिथं ... (१३)\nउधर कूछ देखोगे तो कहना नही...\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nतणमोर आणि पारधी समाजाचं पुनरुत्थान भाग- २\nनोटंबदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nआयसीएसइच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाची मिमांसा भाग-२: (मिमांसा)\nछोटी छोटी सी बात\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता\nएक सखी- एक संवाद\nऑस्ट्रेलिया आणि वर्णद्वेष – २ : ब्रेन वॉशिंग\nदिवस २९ – (८ जानेवारी २०१२)\nशब्दबंध २०१० : वृत्तांत\nनाटक: \"इंद्रधनुच्या गावा जावे\"\nकिसी विशेष महत्व अथवा प्रयोजन के लेख को अभिलेख कहा जाता है यह सामान्य व्यावहारिक लेखों से भिन्न होता है यह सामान्य व्यावहारिक लेखों से भिन्न होता है प्रस्तर, धातु अथवा किसी अन्य कठोर और स्थायी पदार्थ पर विज्ञप्ति, प्रचार, स्मृति आदि के लिए उत्कीर्ण लेखों की गणना प्राय: अभिलेख के अंतर्गत होती है प्रस्तर, धातु अथवा किसी अन्य कठोर और स्थायी पदार्थ पर विज्ञप्ति, प्रचार, स्मृति आदि के लिए उत्कीर्ण लेखों की गणना प्राय: अभ���लेख के अंतर्गत होती है मिट्टी की तख्तियों तथा बर्तनों और दीवारों पर उत्खचित लेख अभिलेख की सीमा में आते हैं मिट्टी की तख्तियों तथा बर्तनों और दीवारों पर उत्खचित लेख अभिलेख की सीमा में आते हैं सामान्यत: किसी अभिलेख की मुख्य पहचान उसका महत्व और उसके माध्यम का स्थायित्व है सामान्यत: किसी अभिलेख की मुख्य पहचान उसका महत्व और उसके माध्यम का स्थायित्व है.. अभिलेख.. \"मुक्त ज्ञानकोष विकिपीडिया\" मधून साभार\nआण्णा आण्णाचं लक्ष नानाकडे होतं तसं ते श्रीगुरू दत्तात्रयाच्या विशाल मूर्तीकडे होतंच . एकावेळी अनेक गोष्टी करणं , निभावणं , आणि त्यात यश...\nसर्व वाचकमित्रांना होलिकोत्सवाच्या मन:पूर्वक रंगीब...\n\" पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्र...\nमाझं लेखन- ई अंक\nमला ऐका आता इथेही\nकथा Poem Story कविता नाटक Drama black humour उपरोधिक विनोद लेखन अभिनय acting writing मनू आणि मी सामाजिक satire अभिलेख विनोद Novel कादंबरी मुलं रूपक comedy creche English पाळणाघर माझी पुस्तकं आमच्या मुलांना सांभाळाऽ धर्म नाटकातली सुरवात समाज social issue माझी ध्वनिमुद्रणं संसार woman's story आकाशवाणी ती तो राज्य स्त्री कथा theater travel देव प्रासंगिक भारतमाता भूक excursion hunger ग्लोबल झालिंया कळें... माझं आजोळ... Fantasy tour प्रवासवर्णन Film trip corporate काल्पनिका Article उद्योग समूह चित्रविश्व प्रस्थापित भरत रंगानी व्यक्तिमत्व विकास व्यावसायिक सिरसी टूर आवर्त प्रेम माध्यमं freedom press उत्सव कन्या दिग्दर्शन Asian Films Film Festival Self Development comedy show e-book festival friends kanya republic skit television आशियाई चित्रपट गणपती चष्मेवाला चित्रपट महोत्सव निर्मिती नृत्य प्रजासत्ताक प्रहसन मुंबई मोहिनी आणि कबीर शिरीष abhilekh play अभिवाचन अमृतसर इतिहास कबुतर गुरूजनां प्रथमं वंदे गोष्टं जाहिरात जैन झुलवा दीर्घांक देरासर देवराय निसर्ग पंजाब पत्रकार पुस्तक परिक्षण मैत्री स्टार माझा २६/११ Amritsar Makeup Punjab book nanorimo online writing अध्यात्म एकांकिका जनमेजय प्रायोजित कार्यक्रम मन रणातला जनमेजय आणि इतर लोककला विविध भारती शुभमंगल सावधान संगीत नाटक ऍकडमी समूह स्मरणशक्ती वाढीसाठी स्वयंविकास स्वातंत्र्यसैनिक Folk Golden Temple Gurujanam Prathamam Vande Hatti Holi LiveIn Marble Norbulingka ShortStory Zulwa advertisement beautiful mind bollywood cellphone democracy elvisprisley hindifilms hits hobby memory monastery nostalgia online novel pascalofbollywood photo session press ad. schizophrenia sea shore social networking site sparrows split personality sudhrudh natesambandhasathi video van film vinayakpandit voicing woman अनुभव मासिक अभिलेख प्रकाशन अभिव्यक्त अवकाश आंबेडकर आई आत्मविश्वास आम आदमी आस इत्यादी उधमसिंग उभार��� एकटेपणा कला कळी कान्हेरीदिवाळी किनारा गप्पा गुंडू गुरु गुरुजनां प्रथमं वंदे घरटं चकाट्या चक्रव्यूह चिमण्या छंद जनरल डायर जालनिशी जालियनवाला बाग जुळी ज्ञानपिठ ज्ञानेश्वर झाडू डबलरोल तनू वेड्स मनू रिटर्न्स तोरण दिवस दिवाळीअंक दिवेलागण दुभंग मानसिकता देवदासींची समस्या दैनिक धरमशाला धर्मांतर नजर नेताजी पालकर नॉरबुलिंगका पुरस्कार पुस्तक प्रतीकात्मक प्रशिक्षण बंडू बालनाट्य बिनाका गीत माला बुडबुडे बेलूर मठ बौद्धमठ ब्लॉग भूमिका मतदारराजा मराठी महासत्ता मार्गदर्शक मालिका मित्र मी मैत्र मैत्रसंवाद यंव रे यंव यम युनिक फीचर्स राजकारण रात्र रेव्ह.टिळक ललित लिवइन लेख लोकशाही लोण्याच्या गोळ्याची गोष्टं वर्तमानपत्र वल्ली वाचन वाचनसंख्या विनायकपंडित विवाह वृत्तपत्र शुभेच्छा संगमरवर संघटन समुद्र सावित्री साहित्य साहित्यसौरभ सुदृढ नातेसंबंधासाठी सुहृद सोपान स्काय वॉक स्त्री स्मरणरंजन स्वर्णमंदिर हिंदीचित्रपटसंगीत हिंसा हिमाचल होळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Tu_Asatis_Tar_Jhale_Asate", "date_download": "2019-12-06T15:22:42Z", "digest": "sha1:6UJ4CZREQ2YV4DN622DX5LIX7VZ5BY3E", "length": 2395, "nlines": 36, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "तू असतीस तर झाले असते | Tu Asatis Tar Jhale Asate | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nतू असतीस तर झाले असते\nतू असतीस तर झाले असते\nगडे उन्हाचे गोड चांदणे\nएक दिवाणे नवथर गाणे\nफुलले असते गंधाने क्षण\nअन्‌ रंगांनी भरले असते\nअन्‌ शुक्रांनी केले असते\nस्वागत अपुले हसून मिष्किल\nतू असतीस तर झाले असते\nआहे त्याहुनी जग हे सुंदर\nगगन धरेतील धूसर अंतर\nगीत - मंगेश पाडगांवकर\nसंगीत - गजानन वाटवे\nस्वर - रवींद्र साठे\nगीत प्रकार - भावगीत , शब्दशारदेचे चांदणे\nहरि ॐ प्रणव ओंकार\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/584655", "date_download": "2019-12-06T16:31:36Z", "digest": "sha1:2QHFHZCS5IXZES3TDHY47OMGIZJSGX32", "length": 8120, "nlines": 26, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कसोटी क्रिकेटमधील नाणेफेक लवकरच रद्द होणार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » क्रिडा » कसोटी क्रिकेटमधील नाणेफेक लवकरच रद्द होणार\nकसोटी क्रिकेटमधील नाणेफेक लवकरच रद्द होणार\nआयसीसीचे संकेत, नाणेफेकीऐवजी पाहुण्या संघाला निर्णय घेण्याची मुभा मिळणार\nक्रिकेट सामना कोणताही असो, त्यात नाणेफेकीचा कौल अर्थातच सर्वाधिक महत्त्वाचा. हा कौल अनुकूल लागला तर प्रतिस्पर्ध्यांची बलस्थाने नेस्तनाबूत करणे तसेच त्यांची कमकुवत बाजू हेरुन त्याचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरायचा. अगदी 1877 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात पहिली कसोटी खेळली गेली, तेव्हापासून नाणेफेकीची पद्धत सुरु आहे. पण, कसोटीत आमुलाग्र सुधारणा करण्याच्या मोहिमेत नाणेफेक कसोटीतून रद्दबातल करण्यावर आयसीसी सध्या गांभीर्याने विचार करत आहे. नाणेफेक न करता पाहुण्या संघाच्या कर्णधाराला फलंदाजी वा गोलंदाजी निवडण्याचा पर्याय असेल, असा प्रस्ताव त्यांच्या विचाराधीन आहे.\nयजमान संघ घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ घेण्यासाठी खेळपट्टी आपल्याला पोषक अशी बनवून घेतो, हा अलिखित नियमच झाला आहे. त्याचे गैर पद्धतीने फायदे घेता येऊ नयेत, यासाठीही आयसीसीने नाणेफेक रद्द करण्याचा हा प्रस्ताव आणला आहे. आतापर्यंत यजमान संघाचा कर्णधार नाणे उडवायचा व पाहुण्या संघाचा कर्णधार त्यावर कौल घ्यायचा. ती पद्धत या सुधारणेनुसार इतिहासजमा होऊ शकते. दि. 28 व 29 मे रोजी आयसीसी क्रिकेट समितीची बैठक मुंबईत होत असून त्यावेळी या प्रस्तावावर अंतिम निर्णय होईल, असे सध्याचे संकेत आहेत.\n‘आयसीसी क्रिकेट समितीने सध्या याबद्दल सर्व सदस्यांना मसुदा पाठवला असून प्रत्यक्ष बैठकीत त्यावर सविस्तर चर्चा होईल व त्यानुसार निर्णय घेतला जाणार आहे’, असे यावेळी सूत्रांनी नमूद केले. ‘यजमान संघ कसोटी क्रिकेटच्या खेळपट्टीशी ज्या पद्धतीने छेडछाड करत आले आहेत, त्यावरुन या चर्चेला सुरुवात झाली आहे. पाहुण्या संघाला नाणेफेकीचा कौल बहाल केला जावा, असे एकापेक्षा अधिक सदस्य संघटनांचे म्हणणे आहे’, याचाही यात उल्लेख आहे.\nआयसीसी क्रिकेट समितीमध्ये माजी भारतीय कर्णधार, प्रशिक्षक अनिल कुंबळे, ऍन्ड्रय़्रू स्ट्रॉस, महेला जयवर्धने, राहुल द्रविड, टीम मे, न्यूझीलंड क्रिकेटचे अध्यक्ष डेव्हिड व्हॉईट, पंच रिचर्ड केटलबर्ग, आयसीसी सामनाधिकारी प्रमुख रंजन मदुगले, शॉन पोलॉक व क्लेयर कॉनर यांचा समावेश असून मुंबईतील बैठकीत ते यावर निर्णय घेणार आहेत.\n2016 पासून कौंटी क्रिकेटमध्ये कोणत्याही लढतीत नाणेफेक होत नाही. तेथे पाहुण्या संघाच्या कर्णधारालाच ते फलंदाजी करणार की गोलंदाजी, याचा निर्णय घ्यायचा असतो. त्या पार्श्वभूमीवर, कसोटी क्रिकेटमध्येही त्याची अंमलबजावणी होऊ शकते. प्रत्यक्षात हा प्रस्ताव मंजूर झाल्यास पुढील वर्षी होणाऱया पहिल्यावहिल्या कसोटी विश्व चॅम्पियनशिपमध्ये त्याची सुरुवात होणे अपेक्षित असणार आहे.\nहरियाणाकडून गतवर्षाच्या पराभवाचा हिशेब चुकता\nजर्मनीचा रूडीगेर चेल्सीशी करारबद्ध\nदोन पदकासह भारताचे टेबल टेनिसमधील अभियान समाप्त\nगौतम गंभीरचा ठपका…धोनीमुळेच माझे शतक हुकले\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10178", "date_download": "2019-12-06T16:07:01Z", "digest": "sha1:5JJEINBBIQ746KCNZREMRARFIJ3WKCXW", "length": 35542, "nlines": 191, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nस्वराज्य निर्माण होण्यापूर्वी बादशाही अमलात न्याय देण्याचे काम काझी या नेमलेल्या व्यक्तीकडे असे. तो देईल तो न्याय. त्याला नियमावली ( पिनल कोड) नव्हते. या काझीकडेच कोणाचे धर्मांतर करावयाचे असेल , तर तेही काम अधिकृतपणे असे. काझी काय योग्यतेचा असेल अन् त्याची मनस्थिती काय असेल त्यावर न्याय कसा मिळणार , की अन्यायच होणार हे अवलंबून असे. पण असेही दिसून येते , की आदिलशाही आणि निजामशाही राज्यांत काझी मंडळींनी प्रक्षोभक म्हणा वा अन्यायकारक म्हणा , असे न्यायनिवाडे लोकांना फारसे दिलेले दिसत नाहीत.\nपण काझी पद्धतच मुळात एकांगी आणि सदोष होती. जिजाऊसाहेब शिवाजीराजांसह पुण्यात वास्तव्यास कायमच्या आल्या. ( इ. १६३७ ) आणि भोसले जहागिरीचे रुपांतर आदर्श राज्यकारभारात करावयास आऊसाहेबांनी सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी गाजावाजा न करता वा कोणताही भडकपणा न देता ‘ काझी ‘ हे पद बंद केले. प्रारंभीच्या काळात तर काही वषेर् जिजाऊसाहेब स्वत:च न्यायदानला बसत असत. न्याय देणाऱ्या व्यक्तीची बौद्धिक आणि मानसिक वृत्ती तराजूसारखी समतोल असावी लागते. जिजाऊसाहेबांची तशी होती. समाजातील अनेक तंटेबखेडे त्यांनी समतोल न्याय देऊन सोडविलेले दिसतात. त्यांनी दिलेली काही निवाडपत्रे (जजमेंट) आज उपलब्ध आहेत.\nसिंहगडावरती श्रीअमृतेश्वर कालभैरवाचे देऊळ होते. आजही आहे. या देवळांत न्यायाधीश म्हणून बसून जिजाऊसाहेबांनी न्यायनिवाडे जनतेला दिलेले सापडतात. या उपलब्ध निवाडपत्रांत एक नोंद शेवटी नोंदलेली दिसते. ती म्हणजे , ‘ तुम्हांस हा निवाडा जर अमान्य असेल , तर गोतमुखे (ज्युरी) तुम्ही निवाडा मागावा ‘ यावरून न्यायपद्धती निदोर्ष आणि जनतेचे नुकसान न होऊ देण्याकडे कशी सावध राहील याची दक्षता जिजाऊसाहेब घेताना दिसतात. यावेळीही जिजाऊसाहेबांचे पिनलकोड नव्हतेच. पण समतोल विवेक आणि साक्षीपुरावे लक्षात घेऊन हे काम चालत होते. हीच परंपरा प्रगल्भ होत होत वाढत्या स्वराज्यात न्यायदान सुरू झाले.\nन्यायाधीश हे अष्टप्रधानातील एक मंत्रीपदच आहे. निराजी रावजी नासिककर या पंडितांकडे हे सरन्यायाधीशपद होते. धामिर्क बाबतीतील न्यायनिवाडे देणे वा मार्गदर्शन करणे अष्टप्रधानातील ‘ पंडितराव ‘ या मंत्र्यांकडे असे. अतीगंभीर स्वरूपाच्या शारीरिक शिक्षा संबंधित आरोपीला द्यायची असेल , तर तो अधिकार छत्रपतींकडेच होता. मृत्युदंडासारखी गंभीर शिक्षा अन्य खालच्या श्रेणीतील , न्याय देणाऱ्या व्यक्तीस वा पंचायतीस देता येत नसे. साक्षीपुरावे अपुरे आणि अधुरे असतील तर दिव्य करण्याचा निर्णय छत्रपती देत. हे दिव्य करण्यास सांगण्याचा अधिकार छत्रपतींसच असे. पुढच्य काळात तो पेशव्यांनीही वापरला.\nजरा विषयांतर करूनही एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. प्रख्यात आदिलशाही सरदार अफझलखान याने दिलेले काही न्यायनिवाडे उपलब्ध आहेत. त्यात अफझलखानाने कोणावरही अन्याय केलेला दिसत नाही. स्वत:ला कातिल-ए-काफीरान (म्हणजे काफरांची कत्तल करणारा) म्हणवून घेणारा अफझलखान न्यायाधीश म्हणून न्याय देताना जातीय पक्षपात करीत नाही असे दिसते , हेही नमूद केले पाहिजे.\nएखादा जमीनजुमल्या बाबतचा किंवा वतनांबाबतचा जटील प्रश्ान् निर्माण झाला , तर त्याबाबतीतला निर्णय असाच चिकित्सेने छत्रपती देत असत. त्याचा सविस्तर कागद लिहून तयार केला जात असे. त्याला महजर असे म्हणत. त्यावर समाजातील विविध थरांतील प्रमुखांचे शिक्के आणि साक्षी असत. काही अशा महजरांवर प्रत्यक्ष शिवाजीमहाराजांचीही साक्ष ��हे. उदाहरणार्थ पालीच्या खंडोबासमोर झालेला खराडे घराण्याचा महजर पाहा.\nन्याय आथिर्कदृष्ट्या गोरगरिबांना वा कोणालाही महागडा पडू नये , अशी दक्षता स्वराज्यात घेतली जात असे. जिंकणाऱ्याला ‘ शेरणी ‘ आणि दावा हरणाऱ्याला ‘ हरकी ‘ द्यावी लागे. पण त्यात अतिरेक होत नसे.\nस्वराज्याच्या सार्वभौम राजचिन्हांत तराजू राजसिंहासनाशेजारी एका सोन्याच्या भाल्यावर टकावलेला असे. तराजूही सोन्याचाच असे. तराजू हे न्यायाचे प्रतीक होते. याचा अर्थ स्पष्ट आहे , की स्वराज्यातील न्याय समतोल होता. तेवढाच स्वराज्यातील व्यापार समतोलच राहावा ही अपेक्षा आणि अलिखित आज्ञाही होतीच ना\nया न्यायदानात संबंधित वादी-प्रतिवादींना प्रश्ान् विचारले जात. शिवापूरच्या देशपांडे घराण्यातील दिवाणी खटल्यातील संबंधितांना स्वत: शिवाजी महाराजांनी विचारलेले प्रश्न आजच्या नामांकित वकिलांनाही मामिर्क वाटतात. या उलटतपासणीत महाराजांची तर्कशुद्ध आणि बिनतोड बौद्धिक पातळी लक्षात येते. सुपे परगण्यांत संभाजीमामा मोहिते यांनी केलेला अन्याय आणि खाल्लेली लाच महाराजांनी कठोरपणे निपटून काढलेली दिसेल. वशिले आणि लाचलुचपत यांना महाराजांच्या तराजूत पासंगालाही जागा नव्हती.\nपूवीर्पासूनच चालत आलेले काही देवदेवस्थानांचे अधिकारही महाराजांनी रद्द केले. त्यांत ‘ पडत्या भावाने शेतकऱ्यांकडून धान्य आणि अन्न पदार्थ खरेदी करण्याचा अधिकार काही धर्मस्थळांना होता. ‘ पडता भाव म्हणजे बाजारभावापेक्षा खूपच कमी किमंतीत पण वतनी हक्काने माल खरेदी करण्याचा अधिकार. असा अधिकार चिंचवडच्या देव संस्थानास होता. महाराजांनी तो अधिकार रद्द केला. कारण देताना महाराजांनी म्हटले , की ‘ यांत शेतकऱ्यांचे आणि गरिबांचे नुकसान होते. ‘ पण त्याच धर्मस्थळाला महाराजांनी आवश्यक तो धान्य , अन्य शिधा आणि वस्तू स्वराज्याच्या सरकारी कोठारातून देण्याची विनामूल्य व्यवस्था केली , हेही लक्षात घेण्यासारखे आहे.\nकाही कठोर गुन्हा करणाऱ्यांना लहानमोठ्या शिक्षा दिल्या जात असत. त्यात मृत्युंदड वा गंभीर शारीरिक शिक्षाही दिल्या जात होत्या. पदाजी शिळमकर या माणसाला महाराजांनी डोळे काढण्याची शिक्षा दिल्याची नोंद आहे. त्याचा गुन्हा तेवढाच गंभीर असला पाहिजे. पण तो गुन्हा लक्षात येत नाही. तुरुंग होते. अंधार कोठड्याही होत्या. पण कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षताही होती. जेजुरीच्या गुरव घडशी भांडणात एकाला सिंहगडावर विनाचौकशी , अनधिकृतपणे तुरुंगात किल्लेदाराने डांबल्याबद्दल महाराज फार रागावले. त्या निरपराध माणसाची त्वरित सुटका केली. असेही प्रकार क्वचित घडत. पण क्वचितच. स्वराज्यात न्यायाची प्रतिष्ठा सिंहासनाच्या शेजारीच होती.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ ह���सेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मर���ठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2019-12-06T16:17:35Z", "digest": "sha1:AKMKIU2VIVF3V3YDPNVNPMXTZBUAWM5U", "length": 4665, "nlines": 162, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३०४ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १३०४ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १३०४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३०० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जून २०१३ रोजी १०:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/you-have-seen-these-videos-238087", "date_download": "2019-12-06T15:23:48Z", "digest": "sha1:Z6GJAJBIGLTA54M7ZZK6N7SHVX3NYZNC", "length": 19027, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "साहेब बोलतात पण नेहमी खरंच..! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nसाहेब बोलतात पण नेहमी खरंच..\nरविवार, 24 नोव्हेंबर 2019\n- हे व्हिडिओ तुम्ही पाहिले आहेत का\n- राजकीय घडामोडींवर व्हिडिओ होताहेत व्हायरल\n- व्हिडीओंचा सोशल मीडियावर धुमाकूळ\nसोलापूर : 2019ची महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक एक ना अनेक घडामोडींमुळे गाजत आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून कुठल्या क्षणाला काय बातमी समजेल, याचा अंदाज कोणालाच येत नाही. प्रत्येक घटना \"आता पुढे काय..' याची उत्सुकता लावणारी ठरत असल्याचे चित्र सध्या आहे. अनपेक्षितपणे घडणाऱ्या या राजकीय घडामोडी धक्कादायक मानल्या जात असल्या, तरी नेटिझन्स मात्र यातून वेगवेगळे जोक्‍स आणि व्हिडिओ क्‍लिपच्या माध्यमातून ���नंद घेत आहेत.\nप्रत्येक घडामोडीला शोभतील असे व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत असल्याचे दिसत आहे. सध्या संजय राऊत यांच्यासारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ असाच चर्चेत आला आहे. याबरोबरच राज ठाकरे यांनी केलेल्या राजकीय वक्‍तव्यांचे व्हिडिओ चर्चेत आले आहेत.\nहेही वाचा : सोलापूर जिल्हा दोन्ही देशमुखांचीच सद्दी\nशनिवारी सकाळी भाजपने अजित पवार यांच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. मुख्यमंत्री म्हणून पुन्हा देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यामुळे सोशल मीडियावर काहींनी आश्‍चर्य व्यक्त केले. काहींना यामुळे धक्का बसला, काहींनी आनंद व्यक्त केला तर यावर काहींनी संतापही व्यक्त केला. दरम्यान, \"फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्याचा आनंद व्यक्त करताना संजय राऊत' अशी ओळ टाकून एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. यात डान्स करणारी व्यक्ती राऊत यांच्यासारखी दिसणारी असल्याचे मानले जात आहे.\nहेही वाचा : फडणवीसांना तात्पुरता दिलासा; उद्या पुन्हा होणार सुनावणी\nशरद पवार आता तुमची बारी...\nगोपीनाथ मुंडे यांच्या भाषणाची एक क्‍लिप फिरत असून, अजित पवार भाजपबरोबर गेल्यामुळे \"शरद पवार आता तुमची बारी आली आहे' असं त्यात मुंडे म्हणत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेची आठवण व्हिडिओच्या माध्यमातून करून दिली जात आहे. \"मी पुन्हा येईन' या फडणवीसांच्या वक्‍तव्याची क्‍लिपदेखील चर्चेत आली आहे.\nपान टपरीवाला तरी विचारेल का\nनिवडणुकीदरम्यान राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्याची क्‍लिप सध्या व्हायरल होत आहे. पवार यांनी शनिवारी विश्‍वास बसणार नाही अशा प्रकारे भाजपला पाठिंबा दिला. त्यानंतर दिवसभर झालेल्या घडामोडी आणि अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार पुन्हा शरद पवार यांच्याकडे आले आहेत. त्यामुळे अजित पवार हे आता एकाकी पडलेत की काय, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे.\nहेही वाचा : भाजपला मी व्यापारी समजत होतो पण.., आमच्याकडे 165 आमदार : संजय राऊत\nनाही नाही नाही नाही...\nराष्ट्रवादी कॉंग्रेसशी युती करणार का, असा प्रश्‍न एका वृत्तवाहिनीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यामध्ये \"राष्ट्रवादीशी ��धीही जाणार नाही नाही नाही नाही' असं वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. मात्र, काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याच मदतीने त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 22 सेकंदांचा व्हिडिओ यानिमित्ताने चर्चेत आला आहे.\nनिवडणुकीत शिवसेना व भाजप एकत्र लढणार व निवडणुका झाल्या की राष्ट्रवादी व शिवसेना हातमिळवणी करणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार, असे भाकीत राज ठाकरे यांनी एका सभेदरम्यान केले होते. अगदी तशीच परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झाली आहे. त्यांच्या या भाषणाचा 30 सेकंदांचा व्हिडिओदेखील चर्चेत आला आहे. त्यांना \"हा पत्त्यांचा क्‍लब का' असा प्रश्‍न यामध्ये केला होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलातूर : 14 लाइनमनला महावितरण करणार बडतर्फ\nलातूर - येथील महावितरणच्या सहायक अभियंत्याला माराहाण केल्याप्रकरणी बुधवारी (ता. चार) 14 लाइनमनना निलंबित करण्यात आले होते. आता या 14 जणांवर बडतर्फीची...\nभजी, मिसळ, पावभाजी महागले\nकांद्याच्या भाववाढीचा परिणाम; ग्राहकांची हातगाडीकडे पाठ पिंपरी - कांदाभजी... गोलभजी... खेकडाभजी... वडापाव... भेळ... मिसळपाव... पावभाजी... कांदेपोहे...\nVideo: महिला मंत्र्याने 'या' गाण्यावर केला तुफान डान्स...\nभोपाळ : एका महिला मंत्र्याने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवाय, त्यांनी केलेल्या नृत्यामुळे विरोधकांनी टीकाही सुरू केली...\nVideo विदेशी पाहुण्यांचा कृष्णभक्तीचा जागर\nजळगाव : \"इस्कॉन'तर्फे कृष्णभक्तीचा जगभरात प्रचार केला जातो. प्रचारासाठी विदेशातून सहा महिने विदेशी भक्त भारतात येतात. शहरात आज गणेश कॉलनीच्या...\n अधिकारीच करतात गुन्हेगारांना मदत \nकोल्हापूर - ‘मोका’ अंतर्गत गुन्ह्यातील संशयितांना मदत केल्याचे प्रकरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भोवणार आहे. यासंदर्भात दाखल झालेल्या तक्रारीची गंभीर...\nमॉब लिंचिंगविरोधात कायदा दुरुस्ती होणार - अमित शहा\nनवी दिल्ली - जमावाकडून मारहाण करून जीव घेण्याच्या म्हणजेच मॉब लिंचिंगच्या घटनांतील दोषी समाजकंटकांना कडक शिक्षा देणारी कायदा दुरुस्ती करण्याचे संकेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर��निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/531988", "date_download": "2019-12-06T15:13:35Z", "digest": "sha1:EZ3DWEFKAZW2OZUWVKELMJUORTZN4D2U", "length": 4891, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रघुराम राजन यांनी नाकारली ‘आप’ची ऑफर - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » leadingnews » रघुराम राजन यांनी नाकारली ‘आप’ची ऑफर\nरघुराम राजन यांनी नाकारली ‘आप’ची ऑफर\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली :\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर व जागतिक ख्यातीचे अर्थतज्ञ रघुराम राजन यांनी आम आदमी पक्षांने दिलेली राज्यसभेच ऑफर नाकारली आहे.शिकोगो विद्यापीठातील त्यांच्या कार्यालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.\nराजन हे सध्या शिकोगो विद्यापीठात पूर्णवेळ अध्यापनाचे कार्य करत आहेत. याशिवाय ,भारतातील अनेक शैक्षणिक उपक्रमांत त्यांचा सक्रिय सहभाग आहे. हे सगळे अर्ध्यावर सोडण्याचा त्यांचा कोणताही विचार नाही,असे त्यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिल्ली विधानसभेतून राज्यसभेवर निवडून द्यावयाच्या तीन जागांसाठी डिसेंबरमध्ये निवडणूक होणार आहे. या तिन्ही जागांसाठी आम आदमी पक्षाचे उमेदवार सहज निवडून जाऊ शकतात,अशी स्थिती आहे. मात्र आपल्या कोटय़ातून राजकीय नेत्याऐवजी विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींना राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय ‘आप’ने घेतला आहे.त्या अनुषंगाने ‘आप’ने राजन यांना ऑफर दिली होती. सध्याच्या अर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राजन यांच्यासारख्या अर्थतज्ञाला राज्यसभेवर पाठवून मास्टस्ट्रोक मारण्याचा अरविंद केजरीवाल यांचा प्रयत्न हेता. परंतु राजन यांनी ही ऑफर नाकारल्याने तो प्रयत्न निष्फळ ठरला आहे.\nउत्तरप्रदेशात दहशतवाद्याला अटक ; एटीएसची कारवाई\nकर्नाटकात सत्ता भाजपचीच : येडियुरप्पांनी जिंकला विश्वासदर्शक ठराव\nपीएमसी बँक : ईडीकडून 3830 कोटींची मालमत्ता जप्त\n2022 पर्यंत प्रत्येक घरात पाणी देणार : नरेंद्र मोदी\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्��ोग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/editions/sangli/page/19", "date_download": "2019-12-06T15:20:02Z", "digest": "sha1:Z3JQVBEP44PO7CSF3RJKRG6A7FF53GAK", "length": 9047, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सांगली Archives - Page 19 of 537 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nदिवाळी बाजारपेठेवर पाणी फिरले : अनेक प्रमुख रस्त्यावर पाणी थांबले : प्रतिनिधी/ सांगली सलग तीन दिवस पडत असलेल्या पावसामुळे सांगलीत नागरिकांची अक्षरक्षाः तारांबळ उडाली आहे. बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे तर दिवाळी बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र होते. शहरातील सर्व प्रमुख चौक आणि रस्त्यावर पाणी साचून राहिल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. शहरातील प्रत्येक भागात पाणी साचून राहिल्याने सांगलीकरांनी दिवाळी खरेदीसाठी बाहेर ...Full Article\nपाच हजारांची लाच घेताना ग्रामरोजगार सेवकास अटक\nजत तालुक्यातील माणिकनाळ ग्रामपंचायतमध्ये कारवाई प्रतिनिधी / सांगली घराच्या बांधकामासाठीचा निधीचा हप्ता मंजूर करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्विकारताना जत तालुक्यातील माणिकनाळ येथील ग्रामरोजगार सेवकास लाचलुचपतच्या पथकाने रंगेहात पडकले. ...Full Article\nदिग्गजांच्या भवितव्याचा आज पेटारा उघडणार\nसकाळी सात वाजल्यापासून मतमोजणी प्रतिनिधी/ सोलापूर विधानसभा निवडणुकीत जिह्यातील 11 विधानसभेसाठी सोमवारी मोठय़ा उत्साहात मतदान झाले. विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. गुरुवारी सकाळी सातपासूनच ...Full Article\nमोहिते-पाटलांचा ‘विजय’ बबनराव शिंदेंच्या ताब्यात\nप्रतिनिधी/ सोलापूर सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहाकारी बँकेकडे 183 कोटी रुपयांची थकबाकी असलेला शिवरत्न उद्योग लिमिटेडचा विजय शुगर्स हा साखर कारखाना माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांनी लिलावाच्या माध्यमातून खरेदी केला ...Full Article\nसणासुदीच्या तोंडावर शहरात पाच दिवसाआड पाणी\nप्रतिनिधी/ सोलापूर उजनी धरण शंभर टक्के भरलेले आहे शिवाय हिप्परगा तलावही भरला आहे. परंतु महापालिका प्रशासनाच्या पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शहरातील बह��तांश ...Full Article\nमिरजेत डेंग्यूने बालकाचा मृत्यू\nप्रतिनिधी/ मिरज शहरातील बुधवार पेठ येथे राहणाऱया तन्वीर बाबालाल हलीमा या चार वर्षाच्या बालकाचा डेंग्यूने मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. डेंग्यूमुळे गेल्या दोन महिन्यात तीन बालकाचा बळी गेला आहे. तर ...Full Article\nजिह्यात किरकोळ घटना वगळता 64.26 टक्के मतदान\nसर्वाधिक मतदान सांगोला 72.21 तर सर्वात कमी उत्तर सोलापूर 52.84 प्रतिनिधी/ सोलापूर किरकोळ घटना वगळता शहर व जिह्यात शांततेत आणि चुरशीने मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिह्यात एकूण 64.26 ...Full Article\nसबलीकरणाच्या नुसत्याच बाता; केवळ 13 महिला उमेदवार\nराजकीय पक्षांची अनास्था: दोघींना पक्षाकडून तिकिट तर उर्वरित 11 जणी अपक्ष जगन्नाथ हुक्केरी/ सोलापूर महिला सबलीकरणाच्या नावाने नुसत्याच बाता मारत सध्या देशात महिला आरक्षणाचा डांगोरा पिटला जात आहे. स्थानिक ...Full Article\nपावसाची उघडीप, आयर्विन 31 फुटावर\nजिल्हय़ातील अनेक रस्ते काही काळ बंद : अग्रणी, बोर नदीला पूर प्रतिनिधी/ सांगली रविवारी दिवसभर आणि सोमवारी पहाटेपर्यंत जोरदार रिंगण धरलेल्या पावसाने सोमवारी उघडीप दिली. पण, रात्रभर जिल्हय़ात ...Full Article\nवंचितला समर्थन दिल्याने एकाला बेदम मारहाण\nकरमाळा मतदारसंघातील दहिवलीतील घटना प्रतिनिधी/ कुर्डूवाडी शेताच्या शेजारील ओढय़ाचे पाणी लोकांनी आडविल्याने या ओढय़ाचे पाणी खाली यावे, यासाठी वंचित आघाडीच्या उमेदवाराच्या सभेत त्यांना समर्थन दिले. यामुळे चिडलेल्या संतोष देवकरसह ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10179", "date_download": "2019-12-06T16:05:31Z", "digest": "sha1:6SSOML4VD3YD2FDZECAEPR7Q3VUQGM22", "length": 35720, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nमराठी राज्य निर्माण झाले. ते हळूहळू वाढतही गेले. शिवाजीमहाराजांना इतरेजन मात्र बंडखोर समजत होते. प्रस्थापित बादशाहांच्या विरुद्ध बंडाळी करून निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याला दख्खनी पातशाहीतील लोक आणि दिल्लीच्या मोगलाईतील लोक सार्वभौमत्त्वाचा मान देत नव्हते. इतकेच नव्हे , तर आमच्यातीलही बरेच स्वजन महाराजांना राज्यकर्ता समजत होते. त्यांना राजा मानत नव्हते. तो सार्वभौमत्वाचा साक्षात्कार जनतेला होण्याची नितांत आवश्यकता असते.\nआमची भूमी , आमचा ध्वज , आमचे पंतप्रधान , आमची संसद , आमचे आरमार , आमचा समुद आणि आमचे राष्ट्रपती याच्यापुढे जगातील सर्व गोष्टी आम्हाला दुय्यम आहेत , असल्या पाहिजेत. त्यांची अप्रतिष्ठा होता कामा नये. ती प्रतिष्ठा प्रथम आम्हीच सांभाळली पाहिजे. ती पोस्टाच्या तिकिटावरच्या चित्रापासूनच ते संसदेवर फडकणाऱ्या राष्ट्रध्वजापर्यंत आमच्या हृदयांत , आमची आम्हालाच उदात्ततेने जाणवली पाहिजे. कधीकधी लहानमोठ्या अशा घटना घडतात , की या उदात्ततेला धक्का बसतो. आपल्या मनातही सुरुंगासारखा स्फोट होतो. नुकतेच घडले. एका शेजारच्या राष्ट्राचे अध्यक्ष आमच्या देशात पाहुणे म्हणून आले. त्यांचे अगदी योग्य असे आम्ही स्वागतही केले. पण ते ज्या विमानातून आले , त्या विमानावर जो आमचा राष्ट्रध्वज लावलेला होता , तो उलटा लावला गेला होता.\nआणखी एक आठवण. पण जरा वेगळी. पंडित नेहरुंच्या काळात एका युरोपीय देशात , जगातील सर्व राष्ट्रांत जे कोणचे अतिशय उदात्त , भावनेने भारावलेले राष्ट्रीय गीत (राष्ट्रगीत नव्हे) तेथील जनता प्रेमाने गाते , अशी एकूणएक राष्ट्रप्रेमी गीते एकत्र करून त्यांची भाषांतरे छापण्याचा उपक्रम त्या युरोपीय राष्ट्राने योजला. त्या राष्ट्रात असलेल्या आमच्या राजदूताकडेही अशा अखिल भारतीय पातळीवर लोकादरांस आणि प्रेमास पात्र ठरलेले राष्ट्रविषयक गीत त्या युरोपीय राष्ट्राने मागितले. आमच्या राजदूताने कोणचे गीत दिले आमच्या राजदूताने एका हिंदी सिनेमातील एक प्रेमगीत पाठवून दिले आमच्या राजदूताने एका हिंदी सिनेमातील एक प्रेमगीत पाठवून दिले आता ही सगळीच कहाणी दळत बसायची का आता ही सगळीच कहाणी दळत बसायची का जाऊ द्या. पण असे का होते जाऊ द्या. पण असे का होते कारण आमचे मनच ‘ स्वदेशी ‘ झालेले नाही.\nशिवाजी महाराज लहानसान गोष्टीतही स्वराज्याची अस्मिता आणि प्रतिष्ठा कसे जपत होते याचे द्योतक असलेले महाराजांचेच एक पत्र उपलब्ध आहे. गोवळकोंड्याच्या अबुल हसन कुतुबशहा बादशाहास भेटावयास महाराज जाणार होते. ही भेट राजकीय होती. आजच्या भाषेत बोलायचे तर राष्ट्रीय पातळीवरची होती. म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम छत्रपती महाराज गोवळकोंड्याच्या बादशाहाला भेटावयास जाणार होते. तेव्हा ‘ आम्ही बादशाहांस भेटावयास कोणत्या पद्धतीने येऊ ‘ हे महाराजांनी आपल्या मराठी राजदूताच्यामार्फत गोवळकोंड्याच्या वजीरांस आणि बादशाहास स्पष्ट शब्दांत कळविले आहे. महाराजांच्या राजदूताचे नाव होते प्रल्हाद निराजी नासिककर. महाराज म्हणतात की , ‘ आम्ही बादशाहांस भेटावयास येऊ , त्यावेळी आमची सर्व राजचिन्हे आमच्या समवेत भेटीचे वेळी असतील ‘ छत्र , मोचेर्ले , सोन्याच्या मुठीच्या चवऱ्या , ध्वज , माहिमरातब , गुर्ज (राजदंड) इत्यादी सर्व राजचिन्हे समवेत आणि धारण करून आम्ही येऊ. शाही नौबत (छत्रपतींची राजदुंदुभी) , निरंकुश स्वारीचा हत्ती त्यात असेल.\nहे सर्व सुचविण्यात आणि त्याप्रमाणे घडविण्यात महाराजांचा कोणता हेतू होता बडेजावाने मिरविण्याचा आणि आपला डामडौली दिमाख करून गोवळकोंडेकरांना दिवविण्याचा किंवा हिणविण्याचा होता का बडेजावाने मिरविण्याचा आणि आपला डामडौली दिमाख करून गोवळकोंडेकरांना दिवविण्याचा किंवा हिणविण्याचा होता का अजिबात नाही. पण एक सार्वभौम स्वतंत्र महाराजा आपल्या राष्ट्राच्या वतीने तुमच्याकडे भेटीस येत आहे याची जाणीव त्यांना आणि आपल्यातील आंधळ्या सुजनांनाही देण्याकरता हा रिवाज महाराज जाणीवपूर्वक आचरीत होते. जगातील सर्वच सार्वभौम देश हा रिवाज पाळतात. आमचे हिंदवी स्वराज्य नव्यानेच जन्माला आलेले असल्यामुळे आम्हाला जाणीव नव्हती , ती देण्याची अशी गरज होती , इतकेच. पण त्याला केवढा अर्थ आहे. महाराजांची आणि कुतुबशाहाची भेट अशाच पद्धतीने घडली.\nपुढची एक आठवण सांगावीशी वाटते. श्रीमंत थोरले बाजीराव हे दिल्लीकरांचा मुलुख जिंकत जिंकत चंबळा नदी ओलांडूनही पुढे गेले. पण दिल्लीच्या बादशाहाच्या बाबतीत त्यांच्या भावना जरा उणेपणानेच व्यक्त झाल्या. पुढे बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेश��े यांनी तर आपल्या राजदूतामार्फत दिल्लीच्या मोगल बादशाहाला आहेर म्हणून सोन्याची किल्ली अर्पण केली. गोष्ट किरकोळ वाटेल , पण राष्ट्रीय भावनेचा विचार केला , तर ती गंभीर आहे. सोन्याची किल्ली नजराणा म्हणून देणे म्हणजे आमच्यावरचे आपले वर्चस्व आम्ही मान्य करतो आणि सर्वस्वाच्या अधिकाराची ही किल्ली आपणास अर्पण करतो असा त्याचा अर्थ होता. येथे छत्रपतींच्या , पंतप्रधानांच्या आणि एकूणच हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौम प्रतिष्ठेला धक्का लागत होता. लागला.\nआणखी एक गोष्ट सांगून टाकू काय पाहा कशी वाटते. इ.स. १९५२ साली ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ ( द्वितीय) यांचा राज्याभिषेक सोहळा लंडनमध्ये साजरा झाला. त्यावेळी भारत सार्वभौमच होता. पण कॉमनवेल्थचा सदस्य होता. जगातील अनेक देश कॉमनवेल्थचे सदस्य नव्हते , तरीही जागतिक रिवाजाप्रमाणे ब्रिटिश राणीचा आदर आणि अभिनंदन करण्यासाठी प्रतिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. भारताच्या वतीनेही भारताचे राजदूत ( हायकमिशनर) उपस्थित होते. रिवाजाप्रमाणे राणीला काही मौल्यवान आहेर करणे आवश्यक आणि योग्यच होते. पण तो आहेर कसा असावा आणि काय असावा याचा विचार आमच्या देशाने म्हणजेच परराष्ट्र खात्याने आणि परराष्ट्रमंत्र्यांनी करण्याची आवश्यकता होती. पण तसा केला गेला नाही. आमच्या भारताच्या राजदूताने राणीला गुलाब फुलांचे छत्र अर्पण केले. काय बोलावे \nहिऱ्यामोत्यांची भरलेली सोन्याची परात एकवेळ आहेर म्हणून राणीला दिली असती , तरी चालले असते. पण सार्वभौमत्वाचे सवोर्च्च प्रतीक म्हणजे छत्र. ते द्यावयास नको होते. पाहा पटते का\nआपल्या राष्ट्राच्या अस्मितेला थोडासुद्धा धक्का लागता कामा नये , याची दक्षता सर्वांनीच अगदी परदेशांत प्रवासाकरता किंवा विद्याथीर् म्हणून अभ्यासाकरता जाणाऱ्या प्रत्येकाने घेण्याची आवश्यकता असते. राष्ट्रीय चारित्र्याला त्यातूनच उजाळा मिळतो. नम्रता असावी. लाचारी नसावी.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्त���ला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद���धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्त���चा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/bjp-leader-raosaheb-danve-criticized-shivsena-mp-sanjay-raut-238353", "date_download": "2019-12-06T15:17:11Z", "digest": "sha1:G23D5V6JRXYHJ5UKJI3I2V7LKI5C4ZJZ", "length": 17612, "nlines": 250, "source_domain": "www.esakal.com", "title": "'संजय राऊतांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्��ाची गरज' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n'संजय राऊतांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची गरज'\nसोमवार, 25 नोव्हेंबर 2019\nएक महिन्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांना डांबून ठेवण्यात येत आहे. या हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये आमदारांना का ठेवलं जात आहे\nमुंबई : ''भाजप नेत्यांना सत्तेचं वेड लागलंय, असा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. मात्र, सत्तेचं वेड तर राऊत यांनाच लागलंय. त्यामुळे त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची गरज आहे. याच राऊतांनी कपिल सिब्बल यांच्यावर बेछूट आरोप करताना त्यांना माकड म्हटले होते. मात्र, तेच कपिल सिब्बल आज त्यांची बाजू कोर्टात मांडत आहेत. शिवसेनेला अजून साधा वकील शोधता आला नाही, असा आरोप भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेवर केला.\nते पुढे म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेबाबत अस्थिर वातावरण निर्माण झालं. राज्यपालांनी पहिल्यांदा भाजपला सरकार बनविण्याचं निमंत्रण दिलं. भाजपने ते सरकार बनवू शकत नाहीत असं निवेदन दिले. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला निमंत्रण दिले. मात्र कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा केला नाही.\n- 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nपरिणामी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना राज्यात सरकार अस्तित्वात नव्हतं, पण राज्यपालांनी शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरुपात मदत जाहीर केली. शेतकऱ्यांचा एकूण नुकसानीचा अंदाज आल्यानंतर केंद्र मदत करेल. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आणलेल्या आमदारांच्या सह्यांचे पत्रकावर विश्वास ठेवत भाजपने त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली.\n- आम्हाला वेडे म्हणणाऱ्यांचीच 'पागलपंती' सुरू : आशिष शेलार\nदानवे पुढे म्हणाले, राज्यपालांनी घटनात्मक बाबी पूर्ण केल्या नाहीत, असा आरोपही राऊत यांनी केला. मात्र, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सह्या आणि स्वत: गटनेते अजित पवार त्याठिकाणी उपस्थित असल्यामुळे राज्यपालांनी पुढील प्रक्रिया पार पाडली. राऊत यांनी केलेला आरोप खोटा आहे. आज कोर्टाने निर्णय देताना या प्रकरणी कोणतीही दखल घेतली नाही.\n- अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट...\nभाजप विरोधी पक्षाच्या आमदारांना धमकवत आहे, असा आरोप राऊत यांनी के��ा. एक महिन्यापासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आमदारांना डांबून ठेवण्यात येत आहे. या हॉटेलमधून दुसऱ्या हॉटेलमध्ये आमदारांना का ठेवलं जात आहे हे समजत नाही. शेतकऱ्यांना आधाराची गरज असताना आमदार हॉटेलमध्ये ठेवलं जात आहे.\n- अजित पवारांचे अश्रू महाराष्ट्राला पुन्हा दिसतील : संजय राऊत\nकाँग्रेसने अजून गटनेत्याची निवड केली नाही. जो पर्यंत गटनेता निवडला जात नाही, तोपर्यंत सत्ता स्थापनेसाठीचा दावा त्यांना करता येत नाही. राष्ट्रवादीचे गटनेते भाजपसोबत सत्ता स्थापन केलेलं आहे. आणि राज्याचे जे जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांना न्याय दिला जाईल, असा विश्वास दानवेंनी यावेळी व्यक्त केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली\nसोलापूर : \"घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', \"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', \"जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव...\n#hyderabadencounter : दिल्लीत कोण काय म्हणाले\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nआमदार रोहित पवारांच्या पाठीवर झेडपीकडून कौतुकाची थाप\nपुणे : जिल्हा परिपद या मिनी मंत्रालयाचे सदस्य असताना विधानसभेवर निवडून जात राज्याच्या मंत्रालयात पाऊल ठेवल्याने पुणे जिल्हा परिषदेच्या...\nमहिला सन्मानाचा धर्माशी काय संबध स्मृती ईराणी संसदेत भडकल्या\nनवी दिल्ली : लोकसभेत बलात्काराच्या घटनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले. अधीर रंजन चौधरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नला...\nआमदार सूनबाईचा केंदूर ग्रामस्थांकडून सत्कार\nशिक्रापूर (पुणे) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर- सेलू विधानसभा मतदारसंघात विजयी झालेल्या केंदूर (ता. शिरूर) गावच्या सूनबाई मेघना दीपकराव बोर्डेकर-...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/lenovo-k10-note-128gb-black-price-puWNRa.html", "date_download": "2019-12-06T15:09:40Z", "digest": "sha1:WZDSKOY6B5FMU4K44SWE4AGJPATRWHGG", "length": 9883, "nlines": 241, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "लेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nलेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक\nलेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nलेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक\nवरील टेबल मध्ये लेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक किंमत ## आहे.\nलेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक नवीनतम किंमत Nov 27, 2019वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nलेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया लेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nलेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nलेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक वैशिष्ट्य\nइंटर्नल मेमरी Up to 52.4 GB\nएक्सटेंडबले मेमरी Up to 256 GB\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 4050 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने Up to 324 Hours(2G)\nडिस्प्ले फेंटुर्स 403 ppi\n( 39 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 1 पुनरावलोकने )\n( 80811 पुनरावलोकने )\n( 2 पुनरावलोकने )\nलेनोवो कँ१० नोट १२८गब ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/667-lal-ishq-trailer-lonch/", "date_download": "2019-12-06T15:04:09Z", "digest": "sha1:TU72ZABUACLE3W3RSDUZGGYB4LEF6DYP", "length": 10415, "nlines": 101, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "ट्रेलरने वाढवली ‘लाल इश्क़’ची उत्कंठा | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome चित्रपट आगामी चित्रपट ट्रेलरने वाढवली ‘लाल इश्क़’ची उत्कंठा\nट्रेलरने वाढवली ‘लाल इश्क़’ची उत्कंठा\n२७ मेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला\n‘लाल इश्क’ या सिनेमात दडलेलं रहस्य, सस्पेन्स आणि रोमान्स अधोरेखित करणारे ट्रेलर उत्कंठा वाढवणारे असून, हा सिनेमा येत्या २७ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nहम दिल दे चुके सनम, देवदास, गुजारिश, बाजीराव मस्तानी, गोलीयों की रासलीला-रामलीला यांसारखे अनेक दर्जेदार हिंदी सिनेमे देणारे संजय लीला भन्साळी हे लाल इश्क़ या सिनेमातून मराठीत पदार्पण करीत आहेत. आपल्या प्रत्येक सिनेमात प्रेक्षकांना वेगळं देणारे संजय लीला भन्साळी यावेळीही या सिनेमाद्वारे आपलं वेगळेपण सिध्द करायला सज्ज झाले आहेत. बाजीराव मस्तानी या सिनेमातून आपल्याला त्यांचं मराठी भाषा तसेच संस्कृतीवर असलेलं प्रेम दिसून आल आहे. ‘लाल इश्क़’ या त्यांच्या आगामी सिनेमातून मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. त्यांच्या सिनेमांमध्ये दिसणारी भव्यता आपल्याला या सिनेमातही अनुभवता येईल.\n‘लाल इश्क़’ या सिनेमाचा ट्रेलर मराठी सिनेसृष्टीतल्या ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, मुक्ता बर्वे या तिघींच्या हस्ते लाँच करण्यात आला. या तिन्ही अभिनेत्रीनी स्वप्नीलसोबत हिट सिनेमे दिले आहेत. यावेळी त्यांनी स्वप्नीलच्या लाल इश्क़ सिनेमाच्या नव्या जोडीसाठीही शुभेछा दिल्या.\nसिनेमात दडलेलं रहस्य, सस्पेन्स आणि रोमान्स या सगळ्याचा थोडा भाग या ��्रेलरमध्ये दाखवलाय. एका रिसोर्टमध्ये नाटकाची रिर्हसल चालू असताना रहस्यमय पद्धतीने खून होतो. या खुनाचे संशयित म्हणून चौकशी केल्या जाणा-या दोन व्यक्तिरेखांभोवती सिनेमाची कथा फिरतेय हे ट्रेलरमधून दिसून येतं. स्वप्नील जोशी याचा हटके लूकही आपल्याला ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. ट्रेलर लॉंच सोहळ्याला सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती.\nस्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं असून शिरीष लाटकर यांनी पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. प्रसाद भेंडे यांनी सिनेमाचे छायाचित्रण केले असून निलेश मोहरीर आणि अमितराज या दोघांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. स्नेहा चव्हाण, जयवंत वाडकर, पीयूष रानडे, यशश्री मसुरकर, प्रिया बेर्डे, मिलिंद गवळी, उदय नेने, कमलेश सावंत, समिधा गुरु, फार्झील पेर्डीलवाला या कलाकारांचादेखील अभिनय आपल्याला सिनेमात पाहायला मिळेल.\nरावडी राठोर आणि गब्बर या सिनेमांच्या सहनिर्मात्या शबीना खान या सिनेमाच्यादेखील सहनिर्मात्या आहेत. भन्साळी प्रॉडक्शन निर्मित ‘लाल इश्क़ गुपित आहे साक्षी’ला हा सिनेमा २७ मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/556938", "date_download": "2019-12-06T15:25:16Z", "digest": "sha1:R3JXSV4XBY56ALUN7XDK2NHN7NVETWAH", "length": 4591, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जीएसटीने खाद्यान्न क्षेत्राच्या 1,600 कोटीची बचत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » जीएसटीने खाद्यान्न क्षेत्राच्या 1,600 कोटीची बचत\nजीएसटीने खाद्यान्न क्षेत्राच्या 1,600 कोटीची बचत\nदेशात जीएसटी लागू करण्यात आल्याने खाद्यान्न क्षेत्रात प्रतिवर्षी 1,600 कोटी रुपय���ंची बचत होण्यास मदत होईल. जीएसटी लागू करण्यात आल्याने या क्षेत्रातील कराचे ओझे कमी झाले आहे. केवळ जीएसटीमुळे या क्षेत्राला लाभ झाला असून 18 टक्के असणारा कर घटविण्यात आला आहे. भारतीय अन्न महामंडळासाठी 2018-19 च्या अर्थसंकल्पात निधी देण्याची घोषणा करण्यात आली असून व्याजाचे ओझे कमी करण्यात येईल. महामंडळाकडून दीर्घकालीन रोखे बाजारात आणण्यात येतील असे अन्न प्रक्रिया मंत्री रामविलास पासवान यांनी सांगितले.\nशेतमालासाठी दीडपट हमीभाव देण्यात आल्याने महागाई वाढण्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. देशातील 80 कोटी नागरिकांना 2 ते 3 रुपयांत गहू आणि तांदूळ देण्यात आल्याने त्याचा सामान्य व्यक्तीवर कोणताही परिणाम होणार नाही. आपल्या मंत्रालयासाठी 1.96 लाख कोटी रुपयांवरून पुढील आर्थिक वर्षासाठी 2.24 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अन्नधान्यावरील अनुदान 1,73,323 कोटीवरून चालू आर्थिक वर्षात 1,44,781 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, असे त्यांनी म्हटले.\nकेर्न इंडियाला 10 हजार कोटी देण्याचे आदेश\nचीनपेक्षा भारतात अधिक स्थिर विकास : डोनाल्ड पुत्र\nभारतात दिग्गजांच्या वेतन श्रेणीत कोटींचा उच्चांक पॉलिसी बाजाराचे प्रमुख\nफेसबुक ग्राहकांचे 42 कोटी मोबाईल नंबर झाले सर्वाजनिक\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/sanskruti-kaladarpan-4/", "date_download": "2019-12-06T16:43:55Z", "digest": "sha1:DEWBNJUXF5FQXPXDNJY66OJF7BKH27ND", "length": 23963, "nlines": 138, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘संस्कृती कलादर्पण’ची नामांकने जाहीर | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome कलावंत ‘संस्कृती कलाद��्पण’ची नामांकने जाहीर\n‘संस्कृती कलादर्पण’ची नामांकने जाहीर\non: April 26, 2018 In: कलावंत, चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सांस्कृतिक उपक्रमNo Comments\nनजर खिळली आता पुरस्कार वितरण सोहळ्यावर\nनाटक, दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका, वृत्तवाहिन्या आदींसाठी संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्कारांची नामांकने नुकतीच एका शानदार सोहळ्यात जाहीर झाली. अंधेरीतील कोहिनूर कॉन्टीनेन्टल पंचतारांकित हॉटेलमध्ये हा सोहळा पार पडला.\nचित्रपट विभागासाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘नशीबवान’, ‘रेडू’, ‘पळशिची पिटी’, ‘मांजा’ आणि ‘कॉपी’ या चित्रपटांना नामांकने मिळाली आहेत. नाटक विभागातील नामांकन यादीत ‘वेलकम जिंदगी’, ‘माकड’, ‘संगीत देवबाभळी’, ‘अनन्या’, ‘अशी ही श्यामची आई’ या नाटकांचा समावेश आहे. मालिका विभागातील पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मालिकेच्या पुरस्कार नामांकनात ‘कुलस्वामिनी’, ‘सरस्वती’, ‘नकळत सारे घडले’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’, ‘लेक माझी लाडकी’ अशा एकूण ५ मालिकेंमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. याबरोबरच लेखक, विनोदी अभिनेता, विनोदी अभिनेत्री, साहाय्यक अभिनेत्री, बालकलाकार साहाय्यक अभिनेता, प्रकाश, नेपथ्य, संगीत, पार्श्वसंगीत, रंगभूषा, लक्षवेधी नाटक आणि लक्षवेधी चित्रपट तसेच न्यूज चॅनल आदी गटांतही नामांकने जाहीर झाली आहेत. ती पुढील प्रमाणे आहेत.\nसर्वोत्कृष्ट चित्रपट – नशीबवान फ्लाईंग (गॅाड फिल्म्स), रेडू (नवल फिल्म्स), पळशिची पिटी ( ग्रीन प्रोडक्शन), मांजा (इंडिया स्टोरीज प्रा.लि), कॉपी (श्री महालक्ष्मी क्रिएशन्स कंपनी)\nसर्वोत्कृष्ट बालकलाकार – प्रतीक लाड (कॉपी), अथर्व बेडेकर (अंड्याचा फंडा), यश कुलकर्णी (घाट), श्रद्धा सावंत (कॉपी), वैष्णवी तांगडे (क्षितीज)\nलक्षवेधी चित्रपट – कच्चा लिंबू (टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन्स), स्पेशल ज्युरी पुरस्कार – मुरांबा (दशमी स्टुडीओ)\nप्रथम पदार्पण पुरस्कार – प्रसाद ओक ( कच्चा लिंबू), विक्रम फडणीस (हृद्यांतर), सागर वंजारी (रेडू)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – धोंडिबा कारंडे (पळशिची पिटी), दयासागर वानखेडे (कॉपी), प्रसाद ओक (कच्चा लिंबू), अमोल गोळे (नशीबवान), जतिन वागळे (मांजा)\nसर्वोत्कृष्ट कथा – दयासागर वानखेडे (कॉपी), धोंडिबा कारंडे (पळशिची पिटी), संजय जगताप (करार)\nसर्वोत्कृष्ट पट��था- जतिन वागळे (मांजा), योगेश जोशी (गच्ची), अमोल गोळे (नशीबवान),\nसर्वोत्कृष्ट संवाद – हर्षवर्धन (मंत्र), दयासागर वानखेडे (कॉपी), उपेंद्र शिधये (मांजा),\nसर्वोत्कृष्ट अभिनेता – रवी जाधव (कच्चा लिंबू), सुमेध मुधगलकर (मांजा), भालचंद्र (भाऊ) कदम (नशीबवान), निलेश बोरसे( बंदुक्या), वैभव तत्ववादी (भेटली तू पुन्हा)\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री- सोनाली कुलकर्णी (कच्चा लिंबू), पूजा सावंत (भेटली तू पुन्हा), किरण ढाणे (पळशिची पिटी), सोनाली कुलकर्णी (तुला कळणार नाही), दीपा परब (अंड्याचा फंडा )\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- शशांक शेंडे (बंदूक्या), राहुल बेलापुलकर (पळशिची पिटी), नामदेव मुरकुटे (बंदूक्या), मिलिंद शिंदे (कॉपी), अंशुमन विचारे (कॉपी)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- आश्विनी भावे (मांजा) छाया कदम (रेडू), शिल्पा तुळसकर (बॉइज), प्राजक्ता माळी (हंपी), क्रांती रेडकर (करार),\nसर्वोत्कृष्ट संकलन – संदिप जंगम (पळशिची पिटी), चारुश्री रॉंय (मांजा), संजय इंगळे (कॉपी),\nसर्वोत्कृष्ट छायांकन- फसाहत खान (मांजा),मंगेश गाडेकर (रेडू), संजय मेमाणे (नदी वाहते),\nसर्वोत्कृष्ट संगीत – अमर राम लक्ष्मण (अॅट्रॅासिटी), अविनाश –विश्वजीत (मंत्र), निलेश मोहरीर (तुला कळणार नाही), अवधूत गुप्ते (बॉइज), ऐ. व्ही प्रफुलचंद् (झाला बोभाटा),\nसर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – रुपाली मोघे (हंपी), नेहा राजपाल (तुला कळणार नाही), वैशाली सामंत (अॅट्रॅासिटी)\nसर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – अजय गोगावले (रेडू), स्वप्निल बांदोडकर (तुला कळणार नाही), अवधूत गुप्ते (बॉइज),.\nसर्वोत्कृष्ट नाटक -वेलकम जिंदगी (त्रिकुट), माकड (श्री स्वामी समर्थ आर्ट्स), संगीत देवबाभळी (भद्रकाली प्रोडक्शन्स), अनन्या (सुधीर भट प्रोडक्शन्स), अशी ही श्यामची आई (सुधीर भट प्रोडक्शन्स)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – राजन ताम्हाणे (वेलकम जिंदगी), अभिजित झुंझारराव (माकड ),प्राजक्त देशमुख (संगीत देवबाभळी), प्रताप फड (अनन्या), स्वप्निल बारस्कर (अशी ही श्यामची आई)\nसर्वोत्कृष्ट लेखक – चैतन्य सरदेशपांडे (माकड), प्राजक्त देशमुख (संगीत देवबाभळी), प्रताप फड (अनन्या), अनिल काकडे (फायनल डिसिजन ), स्वप्निल बारस्कर ( अशी ही श्यामची आई)\nसर्वोत्कृष्ट अभिनेता – भरत जाधव (वेलकम जिंदगी), चैतन्य सरदेशपांडे (माकड), मकरंद अनासपुरे (उलट सुलट), दिलीप घारे (स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ), ओमप्रकाश शिंदे (अशी ही श्यामच��� आई)\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री – किरण खोजे (ढाई अक्षर प्रेम के), मानसी जोशी (संगीत देवबाभळी) श्रृजा प्रभूदेसाई (तोच परत आलाय), ऋतुजा बागवे (अनन्या), शुभांगी सदावर्ते (संगीत देवबाभळी)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – प्रसाद पंडित (फायनल डिसिजन), दिपक करंजीकर (अर्ध सत्य), गिरीश ओक (वेलकम जिंदगी) , प्रमोद पवार (अनन्या), सिद्धार्थ बोडके (अनन्या)\nसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – शिवानी रांगोळे (वेलकम जिंदगी), अनघा भगरे (अनन्या), प्रियांका हांडे (हम पांच)\nसर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – भूषण देसाई (अनन्या), कुमार सोहनी (अर्ध सत्य), प्रफुल्ल दिक्षित (संगीत देवबाभळी) सर्वोत्कृष्ट नेपथ्य – संदेश बेंद्रे (अनन्या), संदेश बेंद्रे (संगीत शंकरा), प्रसाद वालावलकर (अशी ही श्यामची आई)\nसर्वोत्कृष्ट संगीत – आनंद ओक (संगीत देवबाभळी), नरेद्र भिडे (संगीत शंकरा) आमिर हडकर (दिल तो बच्चा है जी)\nसर्वोत्कृष्ट वेशभूषा – तृप्ती झुंझारराव (माकड ), विजय भोईगडे (अनन्या), चैत्राली डोंगरे (वेलकम जिंदगी)\nलक्षवेधी अभिनेता – अतुल पेठे ( समाजस्वास्थ), अमोल कोल्हे (अर्ध सत्य), अजय पुरकर (ढाई अक्षर प्रेम के) लक्षवेधी अभिनेत्री – भारती पाटील (एक्सक्युजमी), अतिशा नाईक (अशी ही श्यामची आई), सुलेखा तळवलकर (९ कोटी ५७ लाख) लक्षवेधी नाटक – (स्टॅच्यू ऑफ लिबर्टी ) विनोदी अभिनेता – वैभव पिसाट (हम पांच),संतोष पवार (अंदाज आपला आपला ) आनंद इंगळे (९ कोटी ५७ लाख), पंढरीनाथ कांबळे (दिल तो बच्चा है जी) किशोर चौघुले (शुभ दंगल सावधान) विनोदी अभिनेत्री – पौर्णिमा अहिर–केंडे (अशी ही श्यामची आई),वनिता खरात (हम पांच) माधवी गोगटे (अंदाज आपला आपला ), चेतना भट( शुभ दंगल सावधान), पूर्वा कौशिक (हम पांच),\nसर्वोत्कृष्ट मालिका – कुलस्वामिनी (स्टार प्रवाह), सरस्वती (कलर्स मराठी), नकळत सारे घडले (स्टार प्रवाह), राधा प्रेम रंगी रंगली (स्टार प्रवाह), लेक माझी लाडकी स्टार प्रवाह)\nलक्षवेधी मालिका – विठू माऊली (स्टार प्रवाह), बाप माणूस (झी युवा ), सरस्वती (कलर्स मराठी ) सर्वोत्कृष्ट अभिनेता – हरिश दुधाडे (नकळत सारे घडले ),संग्राम साळवी (कुलस्वामिनी), अजिंक्य राऊत (विठु माऊली), सचित पाटील ( राधा प्रेम रंगी रंगली ), आशुतोष कुलकर्णी (लेक माझी लाडकी)\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्री – तितिक्षा तावडे (सरस्वती) पल्लवी पाटील (बापमाणूस), नुपूर परुळेकर (नकळत सारे घडले ), सुपर्णा श्या�� (दुहेरी), विणा जगताप (राधा प्रेम रंगी रंगली) सहाय्यक अभिनेता – शैलेश दातार (राधा प्रेम रंगी रंगली), सुदेश म्हशीलकर (नकळत सारे घडले), सुनिल तावडे (दुहेरी), गिरीश ओक (कुलस्वामिनी), मिलिंद शिंदे (सरस्वती)\nसहाय्यक अभिनेत्री – कविता लाड (राधा प्रेम रंगी रंगली), निविदेता सराफ (दुहेरी), सुरेखा कुडची (नकळत सारे घडले ), किशोरी आंबिये (कुलस्वामिनी), पूजा कटुरडे (विठू माऊली)\nसर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – अजित कुमार (दुहेरी ), गिरीश वसईकर (कुलस्वामिनी), निरंजन पत्की (नकळत सारे घडले), उमेश नामजोशी (लेक माझी लाडकी ), अविनाश वाघमारे (विठू माऊली) कथाबाह्य मालिका घोषित – द रिअल हिरो – कथा समृद्धीच्या (झी मराठी)\nसर्वोत्कृष्ट न्यूज चॅनल ए.बी.पी माझा , टी व्ही ९ मराठी, न्यूज १८ लोकमत, झी २४ तास , जय महाराष्ट्र\nपुरुष सुत्रधार – विनोद घाडगे (ए.बी.पी माझा), विराज मुळ्ये (न्यूज १८ लोकमत), कपिल देशपांडे (झी २४ तास)\nस्त्री सुत्रधार – सोनाली माने (ए.बी.पी माझा), प्राची वैद्य (टी व्ही ९ मराठी), चैत्राली (न्यूज१८ लोकमत)\nरेडिओ पुरस्कार – ९८ .३ रेडिओ मिर्ची , ९२.७ बिग एफ .एम., ९१.१ रेडिओ सिटी\nचित्रपट विभागासाठी शिवाजी लोटन पाटील , अभिजित पानसे, प्रमोद पवार, अमृता राव, मनोहर सरवणकर, समृद्धी पोरे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. नाटय़ परीक्षण विभागातील संजय डहाळे, प्रकाश निमकर, प्राजक्ता कुलकर्णी यांनी यंदाच्या नाटय़स्पर्धेच्या परीक्षणाची धुरा सांभाळली होती. टी.व्ही विभागासाठी कल्पना सावंत, रेखा सहाय, नितीन कुमार तर न्यूज चॅनल विभागासाठी अर्चना नेवरेकर, चंद्रशेखर सांडवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यंदाचा १८ वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार सोहळा रविवार ६ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता जोगेश्वरी येथील कमालीस्थान स्टुडिओ (कमल अमरोही) जे .व्ही एल आर येथे रंगणार आहे.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://visionstudy.in/current/affairs/mpsc_exam_ex_bureaucrat_ups_madan_is_new_maharashtra_poll_chief", "date_download": "2019-12-06T15:37:34Z", "digest": "sha1:IULYYRDC7W7IVDQXOOO7OWDSPQ3Z23QI", "length": 5514, "nlines": 91, "source_domain": "visionstudy.in", "title": "मदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त | Vision Study", "raw_content": "\nमदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nमदान राज्याचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त\nराज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त\nराज्याचे सहावे राज्य निवडणूक आयुक्त म्हणून यू. पी. एस. मदान यांनी आज पदभार स्वीकारला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मदान यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली.\nज. स. सहारिया यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज. स. सहारिया यांचा राज्य निवडणूक आयुक्तपदाचा कार्यकाळ काल पूर्ण झाला.\nराज्याचे मुख्य सचिव राहिलेले यू.पी.एस. मदान हे १९८३ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले होते. राज्याच्या मुख्यसचिवासह त्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी व मंत्रालयात अपर मुख्य सचिव म्हणूनही सेवा बजावली आहे.\nत्याचबरोबर त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून राज्यातील लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे काम पाहिले आहे.\nमुंबई महानगरप्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त आणि महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही कार्यरत होते.\nविद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही \"कमवा व शिका\" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/aapla-vidarbh/success-in-rescuing-passengers-carrying-sumo-galli-in-the-river-pond", "date_download": "2019-12-06T16:42:20Z", "digest": "sha1:AMARBQE5B4YI6BNOSRJUJA2TA2ZXVUE2", "length": 10020, "nlines": 127, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | पोटफोडी नदीत सुमो गेली वाहून, प्रवाशांना वाचवण्यात यश", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nपोटफोडी नदीत सुमो गेली वाहून, प्रवाशांना वाचवण्यात यश\nसुमोमध्ये अडकलेल्या 10 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे\nगडचिरोली | गुडवालाला लागून असलेल्या पोटफोडी नदीत पोटेगाव येथून प्रवाशांना नेणारी टाटा सुमो वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच महसूल प्रशासन व पोलिस विभागाचे अधिकारी वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने सुमोमध्ये अडकलेल्या 10 प्रवाशांचे प्राण वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे.\nबचावाच्या कामासाठी बोटींसह अन्य आवश्यक साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी टाटा सुमोने 10 प्रवाशांना पोटेगावहून गडचिरोलीकडे नेले. वाटेतच पोटफोडी नदीच्या पुलाजवळ पोहोचताच सुमो नदीत पलटी झाली. या घटनेची माहिती सुमोमधील काही प्रवाशांनी गडचिरोली पोलिसांना दिली. याची माहिती मिळताच तहसीलदार गणवीर यांच्या नेतृत्वात एस.एच.ओ. प्रदीप चौगावकर यांनी तातडीने दिलासा दिला. पोलिस विभागाच्या जवानांनी बोटीच्या मदतीने पोटफोडी नदी गाठली आणि सुमोमधील सर्व 10 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. पोटेगाव येथील रहिवासी नरेंद्र मोहुर्ले, योगेश सुर्पम, स्वप्नील सुरपम, सुरेश वाटगुरे, स्वप्निल चव्हाण, मोहन भोयर, अर्जुन पोवार, रोशन गुरनुले, मंदा चौधरी आणि सोनूले या प्रवशांना सुखरूप वाचविण्यात आले. बचावकार्यासाठी तहसीलदार गणवीर, ठाणेदार चौगणकर यांच्यासह महसूल प्रशासनासह व पोलिस विभागाच्या कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.\nडॉ. बंग यांच्या शोधग्राम प्रकल्पालाही पावसाचा फटका\nधनगर समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी नगर-मनमाड रोडवर रास्तारोको\nधामणगांव शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nवर्धा जिल���ह्यातील मोहता मिल कामगार धडकणार विधानसभा अधिवेशनावर\nराळेगाव येथे निर्भयावर झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात कॅन्डल मार्च\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/jaya-bachchan-speaking-growing-incidents-rape-india-rajya-sabha-240414", "date_download": "2019-12-06T15:49:32Z", "digest": "sha1:THDVPWVGTB65K2HIXKI67PRAB453TML5", "length": 15684, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "आरोपींना झुंडीच्या हवाली करा; संसदेत जया बच्चन संतप्त | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nआरोपींना झुंडीच्या हवाली करा; संसदेत जया बच्चन संतप्त\nसोमवार, 2 डिसेंबर 2019\nराज्यसभा खासदार जया बच्चन यांनी \"त्या बलात्कारींना झुंडीच्या हवाली करा, आणि त्यांचा झुंडबळी जाऊ द्या.' अशी मागणी केली आहे. जया यांच्या या सल्ल्यानंतर अध्यक्ष व्यंकय्या नायडूदेखील अवाक झाले होते. तर, काही सदस्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी ठराविक मुदतीत दोषींना शिक्षा देणारे कठोर कायदे करण्याची मागणी राज्यसभेत केली.\nनवी दिल्ली : राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी \"त्या बलात्कारींना झुंडीच्या हवाली करा, आणि त्यांचा झुंडबळी जाऊ द्या.' अशी मागणी केली आहे. जया यांच्या या सल्ल्यानंतर अध्यक्ष व्यंकय्या नायडूदेखील अवाक झाले होते. तर, काही स��स्यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी ठराविक मुदतीत दोषींना शिक्षा देणारे कठोर कायदे करण्याची मागणी राज्यसभेत केली.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप\nजया बच्चन म्हणाल्या, 'यांना राज्यसभेतील चर्चेदरम्यान भावनांवर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यांनी या घटनेबद्दल तीव्र शब्दात रोष व्यक्त केला. यावेळी त्या म्हणाल्या, की अशा घटनांमधील आरोपींना झुंडीच्या हवाली करायला हवं, अशा आरोपींचा झुंड बळी जाऊ दिला पहिजे.\nआणखी वाचा : भाजपनेत्याचेच विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ\nहैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्‍टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद संसदेच्या अधिवेशनातही उमटले आहेत. दोन्ही सभागृहातील नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. यावेळी खासदारांनी आरोपींना फाशीची शिक्षा, जमावाच्या हवाली करण्याची मागणी केली आहे.\nआणखी बातमी : बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार\nदरम्यान, सदस्यांचे म्हणणे मांडून झाल्यावर लोकसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू म्हणाले, अशा प्रकारच्या अमानुष घटना कायद्याद्वारे नव्हे तर राजकीय इच्छाशक्तीद्वारे निकाली काढल्या जाऊ शकतात. आता तर अशा घटनांचा फास्टट्रॅक न्यायालयात लवकर निकाल लागतो. मात्र, हे आरोपी अपीलांवर अपील करून स्वत:चा बचाव करत राहतात. त्यांना अशा गुन्ह्यानंतर अपील का करु दिला जातो हे समजण्या पलिकडचे आहे अशी ते यावेळी म्हणाले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nउक्ती एक, कृती भलतीच\nराज्यसभेच्या २५०व्या सत्र किंवा अधिवेशनानिमित्त एक दिवसाचे चर्चासत्र राज्यसभेत झाले. त्या वेळी बोलताना पंतप्रधानांसह अनेक मान्यवर सदस्यांनी...\nभाजपच्या मंत्र्यांकडून शिवरायांचा एकेरी उल्लेख; संभाजीराजेंची माफीची मागणी\nनवी दिल्ली : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना केंद्रीय मंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्यानं शिवप्रेमींकडून...\nसंजय राऊत म्हणतात, हा माझा आणि माझ्या पक्षाचा अपमान\nनवी दिल्ली : राज्यसभेत शिवसेना गटनेते म्हणून असलेली तिसऱ्या रांगेतील जागा बदलून आता संजय राऊत यांना पाचव्या रांगेत १९९ क्रमांकाची जागा देण्यात आली...\nअग्रलेख : अंकुश हवाच\nघटनाकारांनी संसद अथवा विधिमंडळात दोन सभागृहांची रचना नेमकी का केली असेल राज्यसभेची स्थापना ही देशातील पहिल्या-वहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर झाली....\nभारतातील एकता नेहमी राज्यसभेत दिसून येते : मोदी\nनवी दिल्ली : 'राज्यसभेचे 250वे सत्र ही एक विचारयात्रा आहे. भारतातील एकता ही नेहमीच राज्यसभेत दिसून येते. कतृत्ववान नेत्यांनी आतापर्यंत राज्यसभेचे...\nआमची खुर्ची बदलली, आता सरकारची खुर्ची जाणार : संजय राऊत\nशिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यापासून दररोज चर्चेत राहत आहेत. रविवारी (ता.17) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/hike-jowar-rate-upto-10-15-rs-236895", "date_download": "2019-12-06T16:24:34Z", "digest": "sha1:UJ7W4DWX3QYR4T72N7FHTTRSMGSAA467", "length": 17581, "nlines": 247, "source_domain": "www.esakal.com", "title": "अबब ! भाकरी महागली; शाळू दरात इतकी वाढ | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\n भाकरी महागली; शाळू दरात इतकी वाढ\nबुधवार, 20 नोव्हेंबर 2019\n'स्थानिक हायब्रीड ज्वारीची आवक यंदा घटली आहे. ती बाजारात आली असती तर शाळूचे दर वाढले नसते. यंदा शाळूचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. दोन-तीन महिन्यांनंतर शाळू बाजारात येईल.'\n-बाळासाहेब पाटील (होलसेल व्यापारी)\nसांगली - गरिबांच्या घरातील प्रमुख अन्न असलेली भाकरी दिवाळीनंतर महागली. दिवाळीत येणाऱ्या हायब्रीड ज्वारीचे उत्पादन कमी झाले. परिणामी उपलब्ध शाळूचे दर वाढलेत. दिवाळीपूर्वी 35 रुपये किलो असलेला शाळू 45 ते 50 रुपये झाला. गव्हापेक्षा भाकरीचा दर अधिक असल्यामुळे भाकरी श्रीमंतांचे अन्न होण्याकडे वाटचाल सुरू आहे.\nग्रामीण शेतकरी, कष्टकऱ्यांचे प्रमुख अन्न म्हणून भाकरी ओळखली जाते. धान्य, वैरण या हेतूने शाळूची लागवड केली जाते. ग्रामीण भागात भा��रीला पसंती असली तरी शहरी भागात मात्र उलट चित्र आहे. चपाती खाणाऱ्यांचे प्रमाण शहरात अधिक आहे. गव्हाला मागणी असल्याने ज्वारीचे पीक कमी प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे काही वर्षांपूर्वी गव्हापेक्षा शाळूचा दर कमी असायचा. परंतु भाकरीचे शरीराला होणारे फायदे बघून पुन्हा एकदा अनेकजण भाकरीकडे वळत आहेत.\nहेही वाचा - हत्तरगी नाक्‍यावर क्षणात होणार टोल वसूली; कशी काय \nशाळू शहरातील आठवडा बाजारात..\nसोशल मीडियावरून देखील शाळूची भाकरी खाण्याबाबत सल्ला दिला जात आहे. गरीबा घरची भाकरी श्रीमंतांना गोड वाटू लागली आहे. भाकरी हलके अन्न असल्यामुळे अनेक कुटुंबात त्याचा समावेश असतो. आठवड्यातील किमान पाच-सहा दिवस भाकरी, बदल म्हणून एक-दोन दिवस चपातीची प्रथा पुन्हा सुरू झाली. शहरी भागातदेखील शाळूला मागणी वाढू लागल्यामुळे दर वाढू लागलेत. ग्रामीण भागातील शाळू शहरातील आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात विकला जात आहे.\nसांगलीच्या बाजारात दराने गाठली \"हाफ सेंच्युरी'\nगतवर्षी दिवाळीनंतर शाळूच्या तुटवड्यामुळे दर वाढले. यंदा पुन्हा तीच स्थिती निर्माण झाली. दिवाळीपूर्वी शाळूचा दर 35 रुपयेपर्यंत होता. परंतु दिवाळीनंतर स्थानिक बाजारात हायब्रीड ज्वारी पुरेशी आली नाही. जो आला तो कमी प्रतीचा आहे. त्यामुळे उपलब्ध शाळू वाढला आहे. त्याचा किरकोळ बाजारातील दर 45 ते 50 रुपये झाला. शाळूने प्रथमच \"हाफ सेंच्युरी' गाठल्यामुळे गरिबांसाठी भाकरी म्हणजे श्रीमंतीचे लक्षण वाटू लागले आहे.\nअवकाळीमुळे यंदा रब्बीत दुबार पेरणी\nसोलापूर परिसरातील शाळू येण्यास आणखी दोन ते तीन महिने अवकाश आहे. सध्या शिल्लक असलेला शाळूचा दर वाढला आहे. अवकाळीमुळे यंदा रब्बीत दुबार पेरणी करावी लागली. त्याचा परिणाम म्हणून महिनाभर उशिराने शाळू येईल. तोपर्यंत दरवाढीचा सामना करावा लागेल.\nPHOTOS : थ्रीडी कलाकृतीबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा...\nबाजार समितीमध्ये गतवर्षी एप्रिल 2018 ते नोव्हेंबर 2018 पर्यंत 24 हजार 283 क्विंटल शाळूची आवक होती. सरासरी दर 3500 रुपये क्विंटल होता. यंदाच्या वर्षात याच काळात 23 हजार 270 क्विंटल आवक झाली आहे. तर सरासरी दर 4100 रुपये क्विंटल आहे.\nयंदा शाळूचा हंगाम उशिराने सुरू...\n'स्थानिक हायब्रीड ज्वारीची आवक यंदा घटली आहे. ती बाजारात आली असती तर शाळूचे दर वाढले नसते. यंदा शाळूचा हंगाम उशिराने सुरू झाला आहे. त्यामुळे दरवाढ झाली आहे. दोन-तीन महिन्यांनंतर शाळू बाजारात येईल.'\n- बाळासाहेब पाटील (होलसेल व्यापारी)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nटिंडा थंड तसेच पित्तनाशक असल्याने अग्नीजवळ काम करावे लागणाऱ्यांसाठी, उन्हात प्रवास करणाऱ्यांसाठी किंवा प्रखर प्रकाशात राहावे लागणाऱ्यांसाठी टिंड्याची...\nVIDEO : काळी ज्वारी हमीभावात खरेदीसाठी प्रयत्न करणार : आमदार चिमणराव पाटील\nपारोळा : ऑक्‍टोंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाने ज्वारी, मका, बाजरी पुर्णपणे काळंवडेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पुर्णपणे वाया गेला....\nअकोला : दररोजच्या आहाराला ‘रंगत’ आणि ‘चव’ आणणारा तऱ्हे तऱ्हेचा रानमेवा अकोला शहराच्या बाजारात दाखल झाला आहे. त्यामुळे भाजीबाजाराचीही रंगत वाढली आहे....\nपोथरेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग (Video)\nपोथरे (सोलापूर) : विज्ञानाने प्रगती करत अत्याधुनिक नवनवीन साधने निर्माण केली. यातीलच दुचाकी साधन माणसाला प्रवासासाठी निर्माण केले. परंतु, याचा उपयोग...\nढगाळ हवामानामुळे शेतकरी चिंतेत \nमाळशिरस (पुणे) : सध्या निर्माण झालेल्या ढगाळ हवामानामुळे परत एकदा पाऊस येतो की काय, या भीतीने पुणे जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला आहे....\nद्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पोटात गोळा\nपंढरपूर : आधीच अवकाळी पावसाने मारलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आता ढगाळ हवामानाशी सामना करावा लागत आहे. दोन दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/kidnapping-school-girls-shirdi-road-nashik-marathi-news-236462", "date_download": "2019-12-06T16:35:15Z", "digest": "sha1:KVA5MD7W5L7YTHCSMSACIL73D3BBF5OF", "length": 17942, "nlines": 236, "source_domain": "www.esakal.com", "title": "अपहरणाचा संशय येताच दोघींनी केले 'असे' काही..... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nअपहरणाचा संशय येताच दोघींनी केले 'असे' काही.....\nमंगळवार, 19 नोव्हेंबर 2019\nतेरा वर्षीय सुमन व तिची बहीण मंगल (नाव बदलले आहे) या दोघी वावी येथील नूतन विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकतात. सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या वावी-शिर्डी रस्त्यालगत असलेल्या घराकडे निघाल्या होत्या. त्या वेळी त्यांनी काही वाहनांना हात दाखविला असता एका पिक-अपचालकाने वाहन थांबविले. दोघींना पाठीमागे बसविले. त्यानंतर संशयिताने शिर्डीच्या दिशेने भरधाव पिक-अप चालविला. घराजवळ आल्यानंतर दोघींनी पिक-अपचालकाला आवाज देत वाहन थांबविण्यास सांगितले. मात्र तरीही वाहन भरधाव जात असल्याने दोघांनी त्यांच्या पालकांना आवाज दिला. ते पाहून पालकांनी रस्त्याच्या दिशेने धावही घेतली.\nनाशिक : शाळा सुटल्यानंतर घराकडे परतताना दोघी शाळकरी चुलत बहिणींनी पिक-अपला हात केला. पिक-अपचालकाने दोघींना बसविले मात्र घराजवळ पिक-अप न थांबल्याने दोघींपैकी एकीने भरधाव पिक-अपमधून उडी घेतली. त्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली, तर दुसरीला पिक-अपचालकाने काही अंतरावर सोडून पोबारा केला. ही घटना सोमवारी (ता. 18) दुपारच्या सुमारास घडली आहे. गंभीर जखमी शाळकरी मुलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nएकीने धावत्या पिक-अपमधून घेतली उडी..दुसरीला काही अंतरावर सोडले,\nगंभीर जखमी मुलीच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, तेरा वर्षीय सुमन व तिची बहीण मंगल (नाव बदलले आहे) या दोघी वावी येथील नूतन विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकतात. सोमवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर त्या वावी-शिर्डी रस्त्यालगत असलेल्या घराकडे निघाल्या होत्या. त्या वेळी त्यांनी काही वाहनांना हात दाखविला असता एका पिक-अपचालकाने वाहन थांबविले. दोघींना पाठीमागे बसविले. त्यानंतर संशयिताने शिर्डीच्या दिशेने भरधाव पिक-अप चालविला. घराजवळ आल्यानंतर दोघींनी पिक-अपचालकाला आवाज देत वाहन थांबविण्यास सांगितले. मात्र तरीही वाहन भरधाव जात असल्याने दोघांनी त्यांच्या पालकांना आवाज दिला. ते पाहून पालकांनी रस्त्याच्या दिशेने धावही घेतली.\nशिर्डी रस्त्यावर शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न\nपिक-अपमधील 13 वर्षीय सुमनने धावत्या वाहनातून बाहेर उडी घेतली. या दुर्घटनेमध्ये तिच्या डोक्‍याला, चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. पालकांनी धाव घेत तिला ताब्यात घेत तत्काळ वावीच्या दिशेने निघाले. एकाने संशयित पिक-अपच्या मागे दुचाकीवरून पाठलाग केला, मात्र संशयित चालकाने मिरगाव फाट्यावर मंगलला सोडून पोबारा केला. गंभीर जखमी सुमनला उपचारासाठी तातडीने नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलिस चौकीत नोंद केल्यानंतर त्याची माहिती वावी पोलिसांना देण्यात आली. तोपर्यंत वावी पोलिस अंधारातच होते. माहिती मिळाल्यानंतर वावी पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.\nअपहरणाची शक्‍यता...सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर\nया घटनेतून दोघी शाळकरी मुलींचे अपहरण करण्याचाच प्रयत्न झाला असावा, अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. बहुतांश वेळा वावीतून शाळकरी मुले-मुली वाहनांना हात दाखवितात आणि काही वाहने त्यांना रस्त्यावरील त्यांच्या वस्तीजवळ सोडतात. मात्र अद्यापपर्यंत अपहरणासारखा प्रकार घडलेला नसल्याचे जखमी मुलींच्या पालकांनी सांगितले; परंतु या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nPHOTO : एक नाही..दोन नाही..तर कित्येक महिलांचा नाथ \"लखोबा लोखंडे\"...अखेर झाला जेरबंद...\nनाशिक : विवाहोच्छुक घटस्फोटीत, विधवा महिलांना हेरून त्यांना विवाहाचे आमिष दाखवून त्यांच्या सहाय्यतेचा गैरफायदा घेत आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला...\nया एसटी आगारात नाही कर्मचारी, नाही बस...\nमंचर (पुणे) : राज्य परिवहन महामंडळाने अडीच वर्षांपूर्वी तांबडेमळा (ता. आंबेगाव) आगाराचे काम पूर्ण केले आहे, त्यासाठी तीन कोटी 50 लाख रुपये खर्च केले...\nVIDEO : कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परतीची दारे बंद - बाळासाहेब थोरात\nनाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेकांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली परंतू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदललेल्या सत्ता...\nआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदतीचा शिधा\nठाणे : आर्थिक मंदीसह महागाईचा आगडोंब उसळला असतानाच यंदा पावसामुळे ओला दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. एकीकडे...\nविधानभवनावर \"कडकनाथ' शेतकऱ्यांचा 13ला धडक मोर्चा\nनाशिक : अस्मानी संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबड्यांच्या कुक्कटपालन व्यवसायातून 800 कोटींचा गंडा घालणाऱ्या महारयत ऍग्रो...\nगुड न्यूज.. कांद्याला मिळाला चक्क 14 हजार 200 रुपयांचा उच्चांकी दर\nपंढरपूर : कांद्याच्या दरवाढीने ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणले असले, तरी कांदा उत्पादकांच्या डोळ्यांत मात्र आनंदाश्रू तरळताना दिसून येत आहेत. येथील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/authors/amol-karde-48", "date_download": "2019-12-06T15:54:14Z", "digest": "sha1:GGL667BZIMHVA6BAYQ4TNDR3CLDLHQAE", "length": 4105, "nlines": 112, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nसंध्या दोशी पुन्हा दोषी\nदहिसर आरटीओ कार्यालयावर मोर्चा\nमहानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात ‘महाराज’\nमोतीभाई देसाईंचा भाजपात प्रवेश\nकाँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू\nजिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात जोगेश्वरीची शाळा अव्वल\nराष्ट्रीय खो-खो स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर\nजोगेश्वरीत वाचकांसाठी नवी 'प्रेरणा'\nजोगेश्वरी लिंक रोडवर चेंबरचं झाकण खचलं\nगरीबांना मदत करून नववर्षाची सुरुवात\nसुलभ शौचालय बंद झाल्‍यानं गैरसोय\nचेंबूर क्रीडा केंद्राच्या पोरी हुश्शार...\n‘ग्रीन सांता’च्या माध्यमातून पर्यावरणाचा संदेश\nचिंतामणी चषक कबड्डी स्पर्धेचा थरार\nबच्चे कंपनीसाठी मिनी ट्रेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamtv.com/search?search_api_views_fulltext=anchor&f%5B0%5D=field_imported_functional_tags%3Aanchor", "date_download": "2019-12-06T15:44:26Z", "digest": "sha1:CALJGMPFFYICCKUMOW3TEB7WUI6WAB3D", "length": 3248, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live TV Marathi News Updates Online, Bollywood, Cricket, Videos & Photos", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसर्व बातम्या (1) Apply सर्व बातम्या filter\nबातम्य�� (1) Apply बातम्या filter\nपासवर्ड (1) Apply पासवर्ड filter\nमोबाईल (1) Apply मोबाईल filter\nमराठी वृत्तवाहिनीच्या निवेकदाला बंदूकीचा धाक दाखवून लुटलं\nमराठी वृत्त वाहिनीच्या निवेदकाला लुटारुंनी धाक बंदुकीचा धाक दाखवून लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गिरीश निकम असं या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/uttar-maharashtra/the-cow-who-participates-in-the-funeral-procession-of-everyone-in-the-village-does-not-even-get-fodder-for-the-funeral", "date_download": "2019-12-06T16:39:49Z", "digest": "sha1:3LETN6WW3NQRYHQZVM3D2XYLJB2SL7EJ", "length": 9938, "nlines": 129, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | गावातील प्रत्येकाच्या अंतयात्रेत सहभागी होते ही गाय, अंतिमसंस्कार झाल्याशिवाय चारापाणीही घेत नाही", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nगावातील प्रत्येकाच्या अंतयात्रेत सहभागी होते ही गाय, अंतिमसंस्कार झाल्याशिवाय चारापाणीही घेत नाही\nही गाय या परिसरात कुतुहलाचा विषय बनली आहे\nजळगाव | हिंदु संस्कृतीत गाईला आईचा दर्जा दिला जातो. गाईच्या ह्रदयात ३३ कोटी देवतांचे वास्तव्य असल्याचे मानले जाते. त्यामुळे गाय सर्वांना पूजनीय असते. पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील गाय मात्र इतर गाईंपेक्षा वेगळी आहे. ही गाय गावात कुणाचा मृत्यू झाल्यास चारापाणी खात नाही. एव्हढेच नाही तर अंत्यविधी कार्यक्रमाला हजर असते.\nपाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव या गावाला आधीपासूनच धार्मिकतेचा वारसा आहे. या गावात अंबिका देवीचे पुरातन भव्य मंदिर असून या देवीच्या नावानेच गावाची ओळख असल्याने अंबे वडगाव या नावाने ओळखले जाते. गावात देवीच्या भक्तांची मनोकामना पूर्ण झाल्यास नवस फेडण्यासाठी पाळीव गाय किंवा वासरू अंबिका देवीच्या नावाने सोडून देवीचा आशिर्वाद घेण्याची प्रथा आहे. असेच एक गायीचे वासरु एका भाविकाने देवीच्या नवसाला सोडले होते. परंतु हे वासरु सोडल्यापासून गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर ही गाय त्या व्यक्तीच्या घराजवळ जाऊन बसते. तसेच व्यक्तीच्या अंतयात्रेत सामील होऊन स्मशानभूमीत देखील हजरी लावते. ही गाय एवढ्यावरच थांबत नाही. तिसऱ्या दिवशी सारी सरकटण्याच्या दिवशीही हजर असते. यामुळे ही गाय या परिसरात कुतुहलाचा विषय बनली आहे.\nचीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटले एस. जयशंकर, म्हणाले- परस्पर मतभेद वादाचे क���रण ठरू नयेत\nरितेश देशमुख आणि जेनेलियाकडून पूरग्रस्तांसाठी 25 लाखांची मदत\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nनाशिक औरंगाबाद राज्य महामार्गावर अपघात, पाच गंभीर जखमी\nअहमदनगरमध्ये शिपायाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, शहरात संताप\nहैद्राबाद प्रकरणातील नराधमांना फाशी द्या, महिलांची मागणी\nकरमाळा-अहमदनगर रोडवर कारचा अपघात, एक ठार\nभरारी पथकाची धडक कारवाई, 16 लाखांचा मद्यसाठा जप्त\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/a/46821.html", "date_download": "2019-12-06T16:53:55Z", "digest": "sha1:5ENK356ASIUP6L23IIPHJH4LEEWVBS7Q", "length": 65427, "nlines": 551, "source_domain": "www.sanatan.org", "title": "निरपेक्ष प्रीतीमुळे सतत इतरांचा विचार करणारे आणि प्रत्येक कृती सुंदर अन् आदर्श रितीने करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी ! - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nHome > सनातनचे अद्वितीयत्व > सनातनचे संत > निरपेक्ष प्रीतीमुळे सतत इतरांचा विचार करणारे आणि प्रत्येक कृती सुंदर अन् आदर्श रितीने करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी \nनिरपेक्ष प्रीतीमुळे सतत इतरांचा विचार करणारे आणि प्रत्येक कृती सुंदर अन् आदर्श रितीने करणारे सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी \n‘फेब्रुवारी ते जून २०१७ या कालावधीत कु. गौरी मुदगल (वय १७ वर्षे) ही पू. संदीप आळशी यांना काढा बनवून देण्याची सेवा करत असे. या कालावधीत तिला पू. संदीपदादा यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि सेवा करतांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत. कु. गौरीच्या या लिखाणावरून तिची शिकण्याची तळमळ दिसून येते, तसेच अशी तळमळ असेल, तर ‘देव किती साहाय्य करतो आणि छोट्या-छोट्या कृतींतून साधक कसा घडत जातो’, ते लक्षात येईल.\n१. इतरांचा विचार करणे\n१ अ. स्वतःला काढा वेळेत मिळण्यापेक्षा तो देणार्‍या साधिकेची झोप पूर्ण होण्याला प्राधान्य देणे\n‘गुरुकृपेने मला पू. संदीपदादांना काढा करून देण्याची सेवा मिळाली. संतसेवा मिळाल्याने मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. पू. दादांना सकाळी ८ वाजण्यापूर्वी काढा द्यायचा होता. त्यासाठी मी सकाळी ६ वाजता उठत असे. नंतर स्वतःचे आवरून ७.३० पर्यंत काढा बनवून मी पू. दादांना द्यायला जात असे. पू. दादांनी माझा दिनक्रम जाणून घेतला आणि ते म्हणाले, ‘‘तू एवढ्या लवकर उठू नकोस. आधी तुझी झोप पूर्ण कर. काढा नंतर आणलास, तरी चालेल. काढ्याची वेळ १० मिनिटे मागे-पुढे झाली, तरी चालेल.’’\nकधी-कधी मी पू. दादांना एखादी वस्तू देण्यासाठी जात असे. तेव्हा ते म्हणायचे, ‘‘तू सेवा सोडून एवढ्यासाठी घाईने २ माळे चढून वर येऊ नकोस. (पू. दादा आश्रमातील तिसर्‍या माळ्यावर रहातात.) इकडे येणारच असशील, तेव्हा दिलीस, तरी चालेल.’’\n१ आ. प्रसाद देण्यास आलेल्या साधिकेला पू. संदीपदादांनी स्वतः आसंदी आणून देणे आणि त्यांचे समष्टीवर, म्हणजेच प्रत्येक साधकावर पुष्कळ प्रेम असल्याने त्यांच्याकडून अशा कृती सहजतेने होत असणे\nएकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला दिलेला प्रसाद मी पू. दादांना द्यायला गेले. माझ्याशी बोलता बोलताच त्यांनी एक आसंदी आणली. मला वाटले, ‘ती त्यांनी स्वतःसाठी आणली असेल; पण प्रत्यक्षात त्यांनी मला त्या आसंदीवर बसायला सांगितले. नंतर पू. दादांनी अत्यंत भावपूर्णपणे प्रार्थना केली आणि प्रसाद ग्रहण केला.\nया प्रसंगावरून ‘पू. दादा स्वतःपेक्षा इतरांचा अधिक विचार करतात. ‘समष्टीला आपल्यामुळे त्रास होऊ नये’, असा त्यांचा हेतू असतो’, हे माझ्या लक्षात आले. त्यांना अशा कृती करायला सुचतात; कारण त्यांचे समष्टीवर, म्हणजेच प्रत्येक साधकावर पुष्कळ प्रेम आहे \n२ अ. साधिकेची भेट होत नसल्याने पू. दादांनी तिची विचारपूस करणे\nकाही दिवसांनंतर मी पू. दादांसाठी काढा बनवून तो खोलीत ठेवून लगेच परत येऊ लागले. त्यामुळे त्यांच्याशी माझे फारसे बोलणे होत नव्हते. ७.३.२०१७ या दिवशी पू. दादांनी त्यांच्या पत्नी सौ. अवनीताई यांच्याकडून मला निरोप पाठवला, ‘गौरी कशी आहे तिची मनाची स्थिती कशी आहे तिची मनाची स्थिती कशी आहे ’ तेव्हा ‘देवाचे माझ्याकडे किती लक्ष आहे’, असे वाटून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.\n२ आ. ‘काढा करून देणे बंद झाले, तरी साधिकेला ‘ती कधीही भेटायला येऊ शकते’, असे पू. दादांनी सांगणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांमुळे संतांचे असे निरपेक्ष प्रेम अनुभवायला मिळत असल्यामुळे साधिकेला त्याविषयी कृतज्ञता वाटणे\nकाही दिवसांनी वैद्यांनी ‘पू. दादांना आता काढा द्यायला नको’, असे सांगितले. तेव्हा ‘आता पू. दादांकडे जायला मिळणार नाही’, या विचाराने माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. तेव्हा मी मनाला समजावले, ‘ही ईश्‍वरेच्छा आहे.’ नंतर मी पू. दादांकडे गेले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘काढ्याच्या निमित्ताने तुझी भेट होत असे. आता तू आली नाहीस, तरी तुझी आठवण मात्र येईल ’’ मी म्हणाले, ‘‘मलाही तुमची आठवण येईल.’’ ते म्हणाले, ‘‘तू कधीही मला भेटायला येऊ शकतेस. मला काहीच अडचण नाही.’’ त्यांच्या या बोलण्यावरून पू. दादांसारख्या संतांचे निरपेक्ष प्रेम माझ्या लक्षात आले.\nकेवळ परात्पर गुरु डॉक्टरांनी सर्वांना एकत्र आणून त्यांच्यात असे प्रेम ��िर्माण केले आणि परस्परांशी जोडून ठेवले आहे. असे दैवी नाते मला अनुभवायला मिळत असल्यामुळे मला परात्पर गुरु डॉक्टरांविषयी कृतज्ञता वाटली.\n३. साधक सिद्ध करण्याची पू. दादांची तळमळ\n३ अ. ‘साधकाकडून चूक होऊ नये’, अशा प्रकारे सेवा समजावून सांगण्याची सहज सोपी पद्धत \nकोणतीही सेवा इतरांना समजावून सांगण्याची पू. दादांची पद्धत अतिशय सुंदर आणि सोपी आहे. एकदा त्यांनी काढा बनवण्याची सर्व कृती मला समजेल, अशा भाषेत सांगितली आणि ‘समजले का ’, असेही प्रेमाने विचारले. त्यांनी सांगितले, ‘‘आपल्याला प्रत्येक सेवा योग्य पद्धतीने आणि परिपूर्णच करायला हवी. आरंभी चुका होतील. चुका झाल्या, तरी अडचण नाही; पण त्या चुकीतून शिकून पुढे साधक घडायला हवा ’, असेही प्रेमाने विचारले. त्यांनी सांगितले, ‘‘आपल्याला प्रत्येक सेवा योग्य पद्धतीने आणि परिपूर्णच करायला हवी. आरंभी चुका होतील. चुका झाल्या, तरी अडचण नाही; पण त्या चुकीतून शिकून पुढे साधक घडायला हवा ’’ काढा बनवायला लागल्यानंतर पू. दादांनी माझ्याकडून जाणून घेतले, ‘या सेवेसाठी किती वेळ लागतो ’’ काढा बनवायला लागल्यानंतर पू. दादांनी माझ्याकडून जाणून घेतले, ‘या सेवेसाठी किती वेळ लागतो ती करायला कोणत्या अडचणी येतात ती करायला कोणत्या अडचणी येतात अधिक वेळ कशात जातो अधिक वेळ कशात जातो ’ नंतर त्यांनी मला येणार्‍या अडचणींवर उपाययोजना समजावून सांगितल्या. या वेळी सेवेला आवश्यक तेवढाच वेळ लागावा आणि साधकाची फलनिष्पत्ती योग्य असावी, ही त्यांची तळमळ मला जाणवली.\n३ आ. साधिकेला समस्येवर उपाय सांगतांना पू. संदीपदादांनी केलेले सर्वांगीण मार्गदर्शन आणि ते ऐकल्यावर पू. दादांच्या साधक घडवण्याच्या तळमळीविषयी साधिकेचे झालेले चिंतन \nएकदा मी पू. संदीपदादांना माझी अडचण सांगितली, ‘‘काही गोष्टी मला लक्षात येत नसल्याने मला साधक हसतात. त्यामुळे मला फार वाईट वाटते.’’ त्यावर पू. दादांनी पुढील सूत्रे सांगितल्यावर मी नकारात्मक स्थितीतून बाहेर पडले.\n१. आपण इतरांच्या शब्दांत न अडकता त्या शब्दांच्या पुढच्या टप्प्याला जायला हवे. आपण सतत शिकण्याच्या स्थितीत राहिलो, तर देव एक-एक पायरी पुढे नेत असल्याचे लक्षात येते.\n२. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार देव त्याला सेवा देतो.\n३. साधकांच्या प्रकृती निरनिराळ्या असल्याने ते त्या पद्धतीने बोलतात. त्याचे वाईट वाटून घेऊ नये. ‘साधक मला काय म्हणतात ’, यापेक्षा ‘मी सतत देवाच्या अनुसंधानात कशी राहू शकते ’, यापेक्षा ‘मी सतत देवाच्या अनुसंधानात कशी राहू शकते देवाची अनुभूती कशी घेऊ शकते देवाची अनुभूती कशी घेऊ शकते ’, याकडे लक्ष हवे. अशा प्रसंगांकडे दुर्लक्ष करून ‘देवाने आपल्याला काय काय दिले आहे’, याविषयी कृतज्ञताभाव वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे.\n४. आता आश्रमच आपल्या घरासारखा असल्याने सर्व साधक आपलेच आहेत.\nयानंतर पू. दादांनी अन्य साधकांकडून चूक होऊ नये, यासाठी ‘कळत-नकळतही साधकांचे मन दुखावणे, हे पाप ’ या आशयाची एक चौकटही बनवून दिली.\nपू. दादांच्या वरील विवेचनावरून वाटले की, ते प्रत्येक प्रसंगाचा परिपूर्ण रितीने अभ्यास करतात. ‘प्रत्येक साधकाने साधनेत पुढे जाण्यासाठी काय केले पाहिजे ’, याचाही त्यांचा विचार झालेला असतो. या बोलण्यानंतर माझ्या मनातले सगळे निरर्थक विचार न्यून होऊन माझे मन हलके झाले. माझी साधनेत प्रगती व्हावी, ही तळमळ पू. दादांनाच अधिक असल्याचे जाणवून मला कृतज्ञता वाटली.\n३ इ. परिपूर्ण सेवेविषयीचे मार्गदर्शन\nएकदा परिपूर्ण सेवेविषयी पू. दादा म्हणाले, ‘‘देवाने प्रत्येकाला त्याची प्रकृती आणि क्षमता यांनुसार वेगवेगळ्या सेवा दिल्या आहेत. तुला चित्रे काढणे किंवा कलाकृती करणे जमते, तसे मला जमत नाही. माझी लिखाणाची सेवा तुला येईलच, असे नाही. आपल्याला स्वच्छतेची जरी सेवा मिळाली, तरी ती मनापासून आणि भावपूर्ण रितीने केली पाहिजे. ती सेवा अधिक चांगल्या प्रकारे कशी करता येईल, अशी आपली धडपड आणि तळमळ असली पाहिजे.’’\n३ ई. साधकांना प्रोत्साहन देणे\n११.३.२०१७ या दिवशी सकाळी मी पू. दादांना काढा द्यायला गेले. मी औषध ठेवत असतांना त्यांनी एका वाटीतून मला प्रसाद दिला. ते म्हणाले, ‘‘हा खाऊ तुझ्यासाठी आहे. तू नेहमी आम्हाला खाऊ देतेस ना आज मी तुला खाऊ देत आहे.’’ त्यानंतर मी त्यांना माझ्या मनाविरुद्ध घडलेला एक प्रसंग आणि पू. दादांनी पूर्वी केलेल्या मार्गदर्शनानुसार त्या वेळी माझ्याकडून झालेले प्रयत्न यांविषयी सांगितले. ते म्हणाले, ‘‘छान प्रयत्न केलेस. त्यामुळे तुझी प्रगती चांगली चालू आहे.’’\n४. तीव्र आध्यात्मिक त्रासावर मात करणे\nपू. दादांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही ते त्यावर मात करून सेवा करतात. त्यांची ही क्षात्रवृत्ती आदर्श आह���. ते सतत आनंदी असतात. अनेकदा ते आजारी असूनही त्यांच्या तोंडावळ्यावरून ते कधी जाणवत नाही. ते देवाशी अंतर्मनापासून जोडलेले असल्याने त्यांना कंटाळा आल्याचे मी कधी पाहिलेले नाही.\n५. साधकांना आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे\nएकदा मी पू. दादांना सांगितले, ‘‘मला रात्री झोप लागत नाही.’’ यावर त्यांनी मला एक मुद्रा आणि हनुमानाचा जप करण्यास सांगितले. झोपण्यापूर्वी ‘आपल्याभोवती सूक्ष्मातून नामजपाची पेटी कशी बनवावी ’, हेही त्यांनी शिकवले. त्याप्रमाणे मी करून बघितले, तर मला लगेच झोप लागली आणि सकाळी लवकर जागही आली.\n६. पू. दादांचे आदर्श वर्तन\n६ अ. खोलीतील नीटनेटकेपणा\nपू. दादांच्या खोलीतील वस्तू अत्यंत व्यवस्थितपणे आणि नीटनेटकेपणाने ठेवलेल्या असतात. ‘पू. दादांच्या खोलीतून बाहेर पडूच नये’, असे मला वाटत असते.\n६ आ. पू. दादांचे हळूवार बोलणे आणि भावपूर्ण प्रार्थना करणे\nपू. दादांचे बोलणे अत्यंत शांत, नम्र आणि हळू आवाजात असल्याने ‘ते ऐकतच रहावे’, असे वाटते. पू. दादा करत असलेली प्रार्थना ‘ऐकतच रहावी’, असे वाटते. त्यांची प्रार्थनेची कृती पाहून माझी भावजागृती होते. ‘त्यांना प्रार्थनेतून चैतन्य मिळत आहे’, असे मला जाणवते.\nएकदा पू. दादांच्या डोळ्यांत एक औषध घालायचे होते. त्यांनी सांगितले, ‘‘ते एका प्राण्याचे मूत्र असून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ते डोळ्यांत घालण्यास सांगितले आहे. ‘पृथ्वीवरील प्राण्यांचा मनुष्याला इतका लाभ होतो’, हे आपल्याला ठाऊकच नसते. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्यामुळे ‘प्राण्यांविषयीही आपण कृतज्ञ राहिले पाहिजे’, हे लक्षात आले.’’\n७. पू. दादांची सेवा करतांना आलेल्या अनुभूती\n७ अ. पू. दादांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरच हसत असल्याचे जाणवणे\n९.३.२०१७ या दिवशी मी पू. दादांना काढा द्यायला गेले. तेव्हा ते माझ्याकडे पाहून हसत होते. त्याचे कारण मला कळले नाही; पण त्या वेळी ‘परात्पर गुरु डॉक्टरच हसत आहेत’, असे मला जाणवले.\n७ आ. पू. दादांच्या खोलीजवळ गेल्यानंतर थकवा निघून जाणे आणि त्यांना पाहिल्यावर अंगदुखी थांबणे\nएकदा सकाळी उठल्यावर माझे अंग पुष्कळ दुखत होते आणि मला थकवा आला होता. नंतर पू. दादांना काढा देण्यासाठी मी त्यांच्या खोलीच्या दाराजवळ गेले, तर माझा सगळा थकवा निघून गेला. पू. दादांनी औषधांचा पेला घेतांना स्मित हास्य केले आणि माझी अंगदुखीही न्यून झाली. यावरून ‘संतांमध्ये पुष्कळ चैतन्य असते’, याची अनुभूती आली.\n७ इ. पू. दादांच्या खोलीत पुष्कळ सुगंध येणे\n१४.३.२०१७ या दिवशी मी पू. दादांच्या खोलीबाहेर उभी होते. तेव्हा त्यांच्या खोलीतून पुष्कळ सुगंध येत होता आणि त्यामुळे माझी अंगदुखी थांबली. पू. दादांच्या खोलीत निरनिराळ्या प्रकारचे सुगंध येतात.\n७ ई. पू. दादांची खोली परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीप्रमाणे वाटणे\nपू. दादांच्या खोलीत मला पुष्कळ शांत वाटते. तेथे पुष्कळ चैतन्यदायी स्पंदने जाणवतात आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्याच खोलीत आहोत’, असे जाणवते.\n७ उ. पू. दादांनी डोळ्यांतील कण काढण्याविषयी साधिकेला सांगितल्यानंतर तो कण निघून जाणे आणि पू. दादांनी या अनुभूतीचे श्रेय साधिकेतील भावाला देणे\nएकदा मी पू. दादांच्या खोलीत जाण्यापूर्वी माझ्या डोळ्यांत काहीतरी गेले होते. मला डोळा चोळतांना पाहून पू. दादांनी माझी चौकशी केली आणि ‘तो कण कसा काढायचा’, ते सांगितले. नंतर मी पू. दादांसाठी थर्मासमधील पाणी पेल्यात काढत असतांना माझ्या लक्षात आले की, माझ्या डोळ्यांतील कण निघून गेला आहे. यावरून ‘पू. दादांच्या मनातील विचार देव लगेचच पूर्ण करतो’, हे मी अनुभवले. मी हे पू. दादांना सांगून म्हणाले, ‘‘पू. दादा, तुमच्या चैतन्यामुळे हे झाले.’’ यावर पू. दादा म्हणाले, ‘‘तुझा भाव आहे; म्हणून देव तुला निरनिराळ्या अनुभूती देतो.’’\n‘परात्पर गुरु डॉक्टर, पू. संदीपदादांना तीव्र आध्यात्मिक त्रास असूनही ते रात्रंदिन सेवारत असतात. मी मात्र अल्पशा शारीरिक थकव्याने दमून जाते. हे गुरुदेवा, आपणच मला माझ्यातील स्वभावदोषांवर मात करायला शिकवा. त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे माझ्या अधिकाधिक कृतीत येऊ देत आणि मला आपल्याला अपेक्षित असे घडता येऊ दे’, ही प्रार्थना \nकु. गौरी मुदगल (वय १७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.६.२०१७)\nपू. संदीप आळशी यांची गुणवैशिष्ट्ये\n१. परिपूर्णते, तुझे दुसरे नाव पू. संदीप आळशी \n‘ऑक्टोबर २०१७ मध्ये सनातनच्या देवीविषयीच्या ‘शक्ति’ या लघुग्रंथाचे पुनर्मुद्रण करायचे होते. देवीची उपासना, नवरात्री आदी विषय या लघुग्रंथात आहेत. पुनर्मुद्रणाच्या निमित्ताने त्या लघुग्रंथात घेण्यासाठी मी काही सूत्रे निवडली आणि ती सूत्रे जोडून मी लघुग्रंथाची संगणकीय धारिक�� पू. संदीपदादा यांना पहाण्यास ठेवली. या सेवेचा आवाका माझ्या दृष्टीने फारसा मोठा नव्हता. मी दोन-तीन सूत्रे त्या लघुग्रंथात अधिक केली होती. मी ठेवलेली धारिका वाचून पू. दादांनी त्यात अनेक लहान लहान तरीही महत्त्वपूर्ण सूत्रे अधिक घेण्यास सांगितली, उदा. गरबा खेळण्याच्या निमित्ताने धर्मांधांकडून होणारा ‘लव्ह जिहाद’चा धोका, नवरात्रीच्या काळात देशात होणारी गर्भनिरोधकांची वाढीव विक्री, नवरात्रोत्सव मंडळांनी देवीची मूर्ती लहान न आणता मोठी आणणे. पू. दादा त्यासंदर्भात मला म्हणाले, ‘‘हा लघुग्रंथ असला, तरी त्याचे परत परत पुर्नमुद्रण होत नाही, त्यामुळे सर्व वाचकांपुढे आवश्यक ती सर्व सामाजिक आणि धर्मशास्त्रीय माहिती गेली पाहिजे. लघुग्रंथात अशा सूत्रांविषयी विवेचन करण्यास जागा (पानसंख्या) अल्प असली, तरी ‘ती सूत्रेच सोडून द्यायची’, असे नको. आवश्यक ती माहिती अल्प शब्दांत देऊया.’’ नंतर मला त्यांपैकी काही सूत्रांतील विवेचन अल्प शब्दांत मांडता येईना. त्यांनी तेही मला सूत्ररूपाने कसे मांडायचे ते दाखवले. ते पाहून माझ्या मनात विचार आला, ‘अरे, हे करणे किती सोपे होते ’ कोणताही ग्रंथ-लघुग्रंथ परिपूर्ण संकलित कसा करायचा; वाचकाला शक्य ती सर्व सूत्रे कशी द्यायची; लिखाण किचकट न करता सोपे कसे करायचे; सेवा केवळ ‘पूर्ण’ नव्हे, तर ‘परिपूर्ण’ कशी करायची, हे त्यांनी मला अनेक वेळा दाखवून दिले आहे. यामुळे माझ्या मनात वारंवार एक वाक्य उमटते, ‘परिपूर्णते, तुझे दुसरे नाव पू. संदीप आळशी \n२. शब्दांच्या योग्य वापराविषयी सतर्क असणारे पू. संदीपदादा \nएकदा (सप्टेंबर २०१७ मध्ये) त्यांनी मला त्यांच्याकडे आलेली एक धारिका नीट संकलित करण्यासाठी दिली. ते म्हणाले, ‘‘या धारिकेत सूत्रांची भेसळ झाली आहे.’’ थोड्या वेळाने त्यांनी मला दूरभाष करून सांगितले, ‘‘मगाशी मी ‘भेसळ’ शब्द वापरला, तो योग्य नव्हता, तर तेथे ‘सरमिसळ’ असे मी म्हणायला हवे होते \n– श्री. संजय मुळ्ये, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.७.२०१८)\nप्रेमभाव, स्वतःला पालटण्याची तळमळ आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असलेल्या पुणे येथील...\nसनातनच्या संतरत्न पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा साधनाप्रवास \nमुलीला आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव \nहुब्बळ्ळी, कर्नाटक येथील श्रीमती सीता श्रीधर जोशीआजी (वय ९४ वर्षे) सनातनच्या १०० व्या व्यष्टी संतपदी...\nअत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगत संपूर्ण कुटुंबावर साधनेचे संस्कार करणार्‍या डोंबिवली येथील श्रीमती विजया लोटलीकरआजी...\nलहानपणापासूनच देवाच्या अनुसंधानात असणारे संभाजीनगर येथील पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६० वर्षे) \nCategories Select Category abc (1) check (3) अध्यात्म : एक परिपूर्ण शास्त्र (122) अध्यात्माचे महत्त्व आणि लाभ (17) अनुभूती (1) मृत्यू आणि मृत्यूनंतर (10) वास्तूशास्त्र (6) विविध साधनामार्ग (79) कर्मयोग (9) गुरुकृपायोग (62) अहं निर्मूलन (4) गुरुकृपायोगानुसार साधना केल्याने अनुभवलेला पालट (1) त्याग (2) नाम (13) प्रीती (1) भावजागृती (11) सत्संग (1) सत्सेवा (1) स्वभावदोष निर्मूलन (20) ज्ञानयोग (1) ध्यानयोग (1) भक्तीयोग (4) हठयोग (1) साधनेसंदर्भात मार्गदर्शन (3) अध्यात्म कृतीत आणा (375) अंधानुकरण टाळा (22) आचारधर्म (106) अलंकार (8) आहार (29) केशभूषा (18) दिनचर्या (30) निद्रा (2) वेशभूषा (17) धार्मिक कृती (45) आरती (2) ओटी (1) औक्षण (2) कुंकू कसे लावावे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयु���्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) संस्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) देवपूजा (9) पंचोपचार (1) षोडशोपचार (2) देवळात दर्शन (6) देवीची पूजा (2) नमस्कार (6) प्रार्थना (7) वाढदिवस (3) शांतीविधी (3) श्राद्ध (32) विविध प्रकार (5) श्राद्धाचे महत्त्व (4) सण, उत्सव आणि व्रते (167) उत्सव (52) गुरुपौर्णिमा (6) दत्त जयंती (1) रंगपंचमी (2) रामनवमी (3) श्री गणेश चतुर्थी (21) श्रीकृष्ण जयंती (5) हनुमान जयंती (2) होळी (5) व्रते (39) ऋषीपंचमी (2) एकादशी (8) ज्येष्ठा गौरी (1) नवरात्र (12) महाशिवरात्र (1) वटपौर्णिमा (3) हरितालिका (1) सण (65) गुढीपाडवा (16) दसरा (5) दिवाळी (19) दीप अमावास्या (2) नागपंचमी (7) मकरसंक्रांत (5) रक्षाबंधन (3) संतांचे स्मृतीदिन (2) सामाजिक कृती (4) उद्‍घाटन (1) दीपप्रज्ज्वलन (1) अपसमज आणि त्यांचे खंडण (68) अध्यात्मविषयक (6) देवताविषयक (2) धर्मग्रंथविषयक (2) धर्मविषयक (17) प्रथा-परंपराविषयक (11) सनातनवरील टीका (11) स्त्रीविषयक (4) आध्यात्मिक उपाय (48) आध्यात्मिक त्रासांचे प्रकार (5) दृष्ट लागणे (1) पूर्वज (1) आध्यात्मिक त्रासांवर उपयुक्त सनातनची उत्पादने (2) उत्पादनांच्या वापराविषयी आलेल्या अनुभूती (2) आध्यात्मिक त्रासांवरील उपाय (35) उतारा (1) दृष्ट काढणे (6) देवतांचे नामजप (12) मंत्र (4) वास्तुशुध्दी आणि वाहनशुध्दी (2) आध्यात्मिक लाभ देणारी उत्पादने (22) उत्पादनांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये (1) ग्रंथसंपदा (19) आपत्काळासाठी संजीवनी (79) अग्निहोत्र (3) अग्नीशमन प्रशिक्षण (1) आयुर्वेद (28) सौंदर्य साधना (2) औषधी वनस्पती (9) प्रथमोपचार (5) प्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत (4) फिजिओथेरपी (3) बिंदूदाबन-उपचार (11) स्वरोदयशास्त्र (3) स्वसंमोहन (2) आमच्याविषयी (202) अभिप्राय (197) आश्रमाविषयी (138) मान्यवरांचे अभिप्राय (101) संतांचे आशीर्वाद (34) प्रतिष्ठितांची मते (13) संतांचे आशीर्वाद (27) स्थापना आणि उद्दिष्टे (1) इतर (54) अध्यात्मविषयी शंकानिरसन (14) आध्यात्मिक संज्ञा (2) मराठी भाषा (16) स���स्कृत भाषा (3) कार्य (105) अध्यात्मप्रसार (48) धर्मजागृती (20) राष्ट्ररक्षण (19) समाजसाहाय्य (23) लवकरच प्रसिद्ध होत आहे (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विश्वव्यापी सनातन (हिंदु ) धर्म (489) गोमाता (5) थोर विभूती (132) प्राचीन ऋषीमुनी (11) महर्षींची वाणी (2) तीर्थयात्रेतील अनुभव (2) लोकोत्तर राजे (13) संत (65) योगतज्ञ दादाजी वैशंपायन (9) श्रीसमर्थ रामदासस्वामी (5) संत ज्ञानेश्‍वर (2) स्वामी विवेकानंद (5) स्वातंत्र्यवीर सावरकर (11) धर्म (51) ज्योतिष्यशास्त्र (10) यज्ञ (2) धर्मग्रंथ (29) श्रीमद्भगवद्गीता (24) भारतीय संस्कृती (65) कुंभमेळा (17) आखाड्यांचा परिचय (5) गुरु आणि शिष्य (13) भारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा (16) इंडोनेशिया (3) कंबोडिया (7) थायलंड (1) बांगलादेश (1) मलेशिया (2) श्रीलंका (1) वैदिक गुरुकुल संस्कृती (8) सोळा संस्कार (15) नामकरण (1) विवाह संस्कार (5) आदर्श लग्नपत्रिका कशी असावी (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहसोहळ्याद्वारे धर्मप्रसार कसा करावा (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) विवाहातील पावित्र्य कसे जपावे (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीर��म (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (1) स्त्री (4) हिंदु देवता (111) अवतार (1) ईश्वर (1) देव (105) इतर देवता (8) दत्त (14) देवी (5) मारुति (10) शनि देव (1) शिव (21) श्री गणपति (28) श्री दुर्गादेवी (3) श्री विठ्ठल (2) श्रीकृष्ण (3) श्रीराम (8) परमेश्वर (2) हिंदु राष्ट्र (27) हिंदूंची श्रद्धास्थाने (61) श्राव्य दालन (ऑडियो गॅलरी) (53) आरती (11) गुरू (1) दत्त (1) मारुति (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) दैवी नाद (1) नामजप (16) इतर देवता (7) दत्त (1) शिव (1) श्री गणपति (1) श्री दुर्गादेवी (1) श्रीकृष्ण (1) श्रीराम (1) हनुमान (1) पाळणा (2) स्तोत्र (12) इतर देवता (1) दत्त (2) श्री गणपति (2) श्री दुर्गादेवी (2) श्रीराम (1) हनुमान (1) सनातन वृत्तविशेष (55) आपत्काळ (4) कुंभमेळ्यातील सनातन कार्य (2) प्रसिध्दी पत्रक (3) साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती (2) साहाय्य करा (3) सनातनचे अद्वितीयत्व (393) ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ (45) आध्यात्मिक कोडी (प्रहेलिका) (6) चित्रकला (1) नृत्यकला (3) फुलांच्या वैविध्यपूर्ण रचना (1) मूर्ती कला (2) संगीत (11) सात्त्विक रांगोळी (10) सूक्ष्म चित्रकला (1) आध्यात्मिक संशोधन (107) अध्यात्मविषयक (2) धार्मिक कृतीविषयक (1) परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले (84) अमृत महोत्सव (3) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संतांनी केलेला गौरव (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ओळख (17) आध्यात्मिकदृष्ट्या (11) वैद्यकीयदृष्ट्या (1) सामाजिकदृष्ट्या (1) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची वैशिष्ट्ये (15) परात्पर गुरु डॉ. आठवले यांची शिकवण (8) परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे व्यापक कार्य (27) हिंदुत्ववाद्यांची आध्यात्मिक प्रगति (2) संत घडवणारे उपक्रम (1) साधक-पुरोहित पाठशाळा (1) सनातनचे आश्रम (26) आश्रमांची वैशिष्ट्ये (19) ठिकाणे (1) सनातनचे गोकुळ (9) सनातनचे संत (81) साधकांची वैशिष्ट्ये (45) ६० टक्के पातळीचे साधक (4) दैवी गुणांनी संपन्न (1) उच्च स्वर्गलोक (1) महर्लोक (1) भावामुळे स्फुरणारी कला (34) चित्र (33) सूक्ष्मातील प्रक्रिया जाणणे (4)\nवारांशी संबंधित देवता आणि\nतिला पूरक असलेला कपड्यांचा रंग\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/741540", "date_download": "2019-12-06T16:50:02Z", "digest": "sha1:M3OJDNOFCMS7X6V546UXEANHEXKKTNDV", "length": 5243, "nlines": 22, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून: संशयित ताब्यात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून: संशयित ताब्यात\nकुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून: संशयित ताब्यात\nकुपवाडमधील अहिल्यानगर भागालगतच्या झोपडपट्टीलगत एका पडक्या विहीरीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना घडली आहे. श्रेयस सतीश कवठेकर (वय २२,रा.आनंदनगर, सूतगिरणीजवळ, कुपवाड) असे या खून झालेल्याचे नाव आहे. हा खळबळजनक प्रकार आज, बुधवारी सकाळी उघड़कीस आला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत श्रेयस कवठेकर हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अहिल्यानगर जवळील संजय इंडस्ट्रीयल इस्टेट मधील एका खत कंपनीच्या गोदामासमोरील एका पडक्या विहीरीत तरुणांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हेल्पलाईन इमरजन्सी रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सदरचा मृतदेह हा रेकाॅर्डवरील गुन्हेगार कवठेकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला मारहाण करून कमरेला दगड बांधून विहीरीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. ओळख पटवून घेण्यासाठी पोलिसांनी नातेवाईकांना पाचारण केले. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवली. दरम्यान, कवठेकर याचा खून कोणत्या कारणातून झाला हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, याप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.\nमाणसांचा जीव गेल्यावर खड्डे मुजविणार काय\n‘वालचंद’च्या वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफासाने आत्महत्या\n‘विरोधकांचे दडपशाहीचे राजकारण पुढील काळात मोडून काढू’\nलातूर जिह्यात भाजपाची पिछेहाट\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गो��ा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/congress-meeting-today-mumbai", "date_download": "2019-12-06T16:44:16Z", "digest": "sha1:2R6QWZ5EJT32CPSTRML5LBRORLQAPHU2", "length": 10552, "nlines": 143, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक, पूरपरिस्थिती संदर्भात चर्चा करणार", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक, पूरपरिस्थिती संदर्भात चर्चा करणार\nही तातडीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते पूर प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे.\nमुंबई | मुंबईमध्ये मंगळवारी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीच्या संदर्भात चर्चा या बैठकीमध्ये करण्यात येणार आहे. ही तातडीची बैठक झाल्यानंतर काँग्रेस नेते पूर प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. टिळक भवन येथे ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरपरिस्थितीच्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे. तसेच सध्याच्या महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा केली जाणार आहे.\nगेल्या आठवडाभरापासून पश्चिम महाराष्ट्रात महापूराने हाहाकार उडाला आहे. आता पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या वतीने करण्यात आलेली उपायोजना यासोबतच त्यात असलेल्या त्रुटी आणि काही बदल करावे याबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकता. यासोबतच पूरग्रस्तांना देण्यात आलेल्या मदतीमध्ये काही चांगल्या सूचना करण्याचे काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलं आहे. यासोबतच विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीकोनातूनही या बैठकीत चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे यासह अनेक नेते या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहे\nरायफल साफ करताना गोळी सुटून जवानाचा मृत्यू, गडचिरोलीतील घटना\nउल्हासनगरात 5 मजली इमारत कोसळली, एक दिवसआधीच रिकामी केल्या��े 100 जणांचे वाचले प्राण\nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\n सहा तहसिलदारांनी केली कारवाई, 21 जेसीबी 7 पाेकलॅन्डसह ट्रँक्टर डंपरही ताब्यात\nपुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी दिलीप वळसे पाटील की...\n हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर\nभुसुरुंग स्फोटप्रकरणी दोषारोपपत्र दाखल\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/rumours-being-floated-shivsena-president-uddhav-thackeray-had-meeting-ahmed-patel-says-sanjay", "date_download": "2019-12-06T15:23:38Z", "digest": "sha1:M52Y7ZBNW7AR4GGJHYWLCS3E335AQ7D6", "length": 15145, "nlines": 256, "source_domain": "www.esakal.com", "title": "अहमद पटेलांच्या भेटीवर काय म्हणतायत संजय राऊत.. | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nअहमद पटेलांच्या भेटीवर काय म्हणतायत संजय राऊत..\nबुधवार, 13 नोव्हेंबर 2019\nशिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात मिटिंग झाली आणि यात आमच्यात काही फिक्स झालंय अश्या बातम्या काही माध्यमांनी दाखवल्यात. मात्र तसं काहीही नसून या बातम्या निव्वळ अफवा आहेत\nमहाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला नाही, अश���तच काही अफवांना उधाण आलंय. शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात मिटिंग झाली आणि यात आमच्यात काही फिक्स झालंय अश्या बातम्या काही माध्यमांनी दाखवल्यात. मात्र, तसं काहीही नसून या बातम्या निव्वळ अफवा आहेत असं ट्विटरच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलंय.\nशिवसेना अध्यक्ष उद्धवजी ठाकरे के साथ अहमद पटेल जी की मीटिंग हुई और हमे कुछ वादे किये गये ऐसी बाते मिडीया के जरिये फैलाई जा रही है , मैं उद्धवजी की तरफ से ये बात साफ कर देना चाहता हूं की ऐसी कोई मुलाकात नही हुई ,हमारी बातचीत कांग्रेस और एनसीपी के साथ चल रही है.\nहिंदी आणि इंग्रजीत ट्विट करत संजय राऊत यानी या भेटीबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलीये. दरम्यान आमची बातचीत कॉंग्रेस आणी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबस्त सुरु असून फक्त अहमद पटेल यांच्याशी कोणतीही भेट झालेली नाही नाही असं उद्धव ठाकरेंच्या वतीने संजय राऊत यांनी स्पष्ट केलंय.\nदरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस एकत्रित सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालंय. दरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टींवर सध्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आणि शिवसेना यांच्यात चर्चा सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार ही संजय राऊत यांची भूमिका स्पष्ट आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकुस्तीगीर परिषदेचा आखाडाही शरद पवारांनीच जिंकला\nपुणे : महाराष्ट्रात गेले तीन महिने एक कुस्ती गाजली. कोण तेल लावलेला पैलवान तर, कोण कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष राजकारणाच्या आखाड्यातील ही कुस्ती...\nम्हणून, उद्धव ठाकरे पुण्यातील परिषदेला अनुपस्थित राहणार\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून पाषाण येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयसर) संस्थेमध्ये होत...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे चैत्यभूमीवर जाणार नाहीत काय खरं, काय खोटं\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६३ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी मुंबईत दाखल झालेत. अशातच...\nआश्चर्य : 474 मतदार निवडणार आमदार\nयवतमाळ : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम कधीही धडकण्याची शक्‍यता आहे. य���साठी प्रशासनाने तयारी केली असून, प्रारूप मतदारयादी निश्...\nतुमच्या दारातच मरू द्या\nनगर तालुका : \"मायबाप सरकार, आमचं काही चुकतंय का नाही तर आम्हाला मरू द्या... वाट पाहून आमची सहनशीलता संपून गेलीय. तुम्ही दाद देत नाही; मग...\nखातेवाटपासंदर्भात बाळासाहेब थोराथ यांचा गौप्यस्फोट, म्हणाले..\nमुंबई : येत्या एक-दोन दिवसांत शपथविधी झालेल्या मंत्र्यांचं खातेवाटप होईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/congress/videos/8", "date_download": "2019-12-06T15:13:20Z", "digest": "sha1:GLQH77KY667UWVD6DRYVJEF7UYGKAF7F", "length": 16885, "nlines": 279, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "congress Videos: Latest congress Videos, Popular congress Video Clips | Maharashtra Times - Page 8", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ���े...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल..\nPNB घोटाळा: मूळ पाप हे यूपीएच्या काळात झाले- भाजपचा आरोप\nPNB घोटाळा: सरकारमधील लोकांना याची पूर्ण कल्पना होती-राहुल गांधींचा आरोप\nचौकीदार झोपले अन् चोर देशातून पळाले: काँग्रेस\nमला पाकिस्तानात अधिक प्रेम मिळते: मणिशंकर अय्यर\nकेरळ युथ काँग्रेस कार्यकर्त्याची हत्या\nराहुल गांधींची मोहन भागवतांवर टीका\nकर्नाटकः काँग्रेस रॅलीत दाखवले काळे झेंडे\nराहुल गांधी यांच्या कर्नाटकातील मंदिरांना भेटी\nसलमान निजामींनी केला मेजर आदित्यचा अपमान\nकाँग्रेस आमदाराची सरकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ\nराहुल गांधी आता माझेही बॉस: सोनिया गांधी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे\n७० वर्षांच्या पापाची शिक्षा देशाला भोगावी लागतेय : नरेंद्र मोदी\n'आधार'चा गैरवापर शक्य: कपिल सिब्बल\nकाँग्रेसचा 'ट्विटर घोटाळा' उघड\nराफेल डीलवरून राहुल गांधींचा मोदींवर हल्ला\nNDA सरकार 'गेम चेंजर' नव्हे तर 'नेम चेंजर': ���ुलाम नबी आझाद\nबेरोजगार राहण्यापेक्षा भजी विकणं चांगलं: शहा\n'त्यांनी' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी\nपाहा: कोणी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान\nकर्नाटकः PM मोदींची मुख्यमंत्री सिद्धारामय्यांवर टीका\nअर्थसंकल्प २०१८: सर्वसामान्य करदात्याला दिलासा नाही- पी. चिदंबरम\nया अर्थसंकल्पामुळे कृषी, इन्फ्रा आणि ग्रामीण भागाचा विकास करेल: अमित शाह\nहा अर्थसंकल्प आजच्या अर्थव्यवस्थेच्या गरजा आणि आवश्यकता पूर्ण करेल: अर्थमंत्री\nअर्थसंकल्प २०१८: आता केवळ एकच वर्ष उरले हे सुदैव- राहुल गांधीनी केले ट्विट\nमोदींनी आणल्या अनेक योजना : जेटली\nनव्या रोजगारांसाठी सरकारचं योगदान\n'हवाई चप्पल घालणारेही हवाई सफर करणार'\nजागतिक इकॉनॉमी डिजीटल इकॉनॉमी होतेय...\n१० पर्यटक शहरांचा होणार विकास\nहैदराबाद: काय झालं 'त्या' ३० मिनिटांच्या एन्काउंटरमध्ये\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\n'धोनीचा पल्ला गाठण्यास पंतला १५ वर्ष लागतील'\n...तर व्होडाफोनला टाळं ठोकावं लागेल: बिर्ला\nपाहाः माधुरी दीक्षितला गोवा का आवडतो\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/we-have-majority-government-238479", "date_download": "2019-12-06T16:10:24Z", "digest": "sha1:DSHPM6H3XXPY6L3P4E2C6LHBS35IQNTE", "length": 20096, "nlines": 259, "source_domain": "www.esakal.com", "title": "सरकारस्थापनेसाठी बहुमत आमच्याकडेच | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nमंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\nसरकार आणि महाविकास आघाडीचा न्यायालयात दावा\nनवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा वाद न्यायालयात गेल्यानंतर सरकारी पक्ष आणि सरकार स्थापनेस आव्हान देणाऱ्या महाविकास आघाडीने बहुमत आपल्याकडेच असल्याचा दावा केला. विश्‍वासदर्शक ठराव हाच बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग दोन्ही बाजूंना मान्य असला तरी ठराव सादर करण्याचा दिवस कोण ठरवणार, तसा अधिकार कोणाचा, यावर जोरदार युक्तीवाद झाला.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nसरकार आणि महाविकास आघाडीचा न्यायालयात दावा\nनवी दिल्ली - महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा वाद न्यायालया��� गेल्यानंतर सरकारी पक्ष आणि सरकार स्थापनेस आव्हान देणाऱ्या महाविकास आघाडीने बहुमत आपल्याकडेच असल्याचा दावा केला. विश्‍वासदर्शक ठराव हाच बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग दोन्ही बाजूंना मान्य असला तरी ठराव सादर करण्याचा दिवस कोण ठरवणार, तसा अधिकार कोणाचा, यावर जोरदार युक्तीवाद झाला.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nन्या. संजीव खन्ना यांनी युक्तिवादाची दिशा बहुमत चाचणीकडे नेताना असे निरीक्षण नोंदविले की, अजित पवार यांनी 54 आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला आहे आणि आता ते आमदार त्यांच्याबरोबर कायम आहेत की नाहीत, याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. केवळ सभापटलावरील बहुमत चाचणीद्वारेच याची शहनिशा केली जाऊ शकते. परंतु, या निरीक्षणाला आक्षेप घेतच भाजपच्या वकिलांनी राज्यपालांच्या अधिकारातील या बाबी असून, त्याबाबत न्यायालयांना निर्णय करता येणार नाही, असा युक्तिवाद केला. भाजप, फडणवीस, राज्य व केंद्र सरकार यांच्यातर्फे करण्यात आलेल्या युक्तिवादात बहुमत चाचणी राज्यपालांनी दिलेल्या मुदतीनुसार होण्याच्या मुद्द्यावर भर देण्यात आला. सुमारे 80 मिनिटे चाललेल्या या युक्तिवादानंतर न्यायालयाने याबाबत उद्या सकाळी साडेदहा वाजता निर्णय देण्याचे सांगून कामकाज तहकूब केले.\n- भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांनी सरकारस्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतरच राष्ट्रपती राजवट लागू केली होती.\n- अजित पवारांचा पाठिंबा असल्याचे पत्र फडणवीसांकडे, 170 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र दोघांनी सादर केले आहे.\n- फडणवीसांकडे सरकारस्थापनेसाठी आवश्‍यक असलेली सर्व कागदपत्रे आहेत.\n- राज्यपालांचे अधिकार न्यायालयाच्या कक्षेत येत नसल्याने त्यांच्या या निर्णयाला आव्हान देता येणार नाही.\n- विरोधकांच्या याचिकेवर उत्तर देण्यास दोन ते तीन दिवसांचा अवधी द्यावा\n- प्रत्येक पक्षाकडे सरकार स्थापनेसाठी बहुमत आहे की नाही, याची चौकशी राज्यपालांनी करणे अपेक्षित नाही\n- फडणवीसांनी बनावट कागदपत्रे राज्यपालांना सादर करण्याचा प्रश्‍नच नाही\n- पवार कुटुंबीयांमध्ये वाद असून एक पवार आमच्याबरोबर आहेत, एक पवार सर्वोच्च न्यायालयात आले आहेत.\n- महाविकास आघाडीकडूनच घोडेबाजार होत होता.\n- अजित पवार अद्यापही राष्ट्रवादीचेच नेते, त्यांचे पाठिंब्याचे पत्रही अधिकृत. पक्षातील वाद मिटविता येतील, मात्र विरोधकांची याचिका आधी रद्द करावी.\n- विश्‍वासदर्शक ठराव हाच बहुमत सिद्ध करण्याचा मार्ग. मात्र, तो ठराव कधी सादर करायचा हा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा.\n- उद्धव यांच्या नावावर निश्‍चिती झाली असताना रात्रीतून राष्ट्रपती राजवट मागे घेत सकाळीच शपथविधी घेण्याइतकी काय घाई होती\n- महाविकास आघाडीकडे 154 आमदारांच्या सह्यांचे पत्र आहे. ते राज्यपालांना सादरही केले आहे.\n- फडणवीसांकडे बहुमत असल्यास 24 तासांत सिद्ध करावे.\n- महाष्ट्रातील सरकारस्थापना हा मोठा गैरप्रकार आहे. राष्ट्रवादीच्या एकाही आमदाराने भाजपला साथ देण्यासाठी अजित पवार यांना पाठिंबा दिलेला नाही.\n- फडणवीस यांना सत्तास्थापनेचे निमंत्रण म्हणजे लोकशाहीचा खून आहे.\n- अजित पवार यांच्याकडील सह्यांचे पत्र म्हणजे त्यांना विधीमंडळ नेता म्हणून निवड करतानाचे आहे. भाजपला पाठिंबा देण्याबाबतचे नाही. राज्यपालांनी या बाबीकडे दुर्लक्ष कसे केले\n- सरकारकडे बहुमत असेल, तर महाविकास आघाडी सभापटलावर पराभव स्वीकारण्यास तयार आहे.\n- मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी बहुमत आहे की नाही, हे विश्‍वासदर्शक ठरावावेळीच समजेल.\n- सरकारस्थापनेस निमंत्रण देण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांच्या याचिकेवर विचार नाही.\n- अशा प्रकरणांमध्ये विश्‍वासदर्शक ठराव 24 तासांत अथवा 48 तासांत मांडण्याचा निकाल पूर्वी दिला गेला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n#hyderabadencounter : दिल्लीत कोण काय म्हणाले\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nमुंबई पालिकेच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nमुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि \"मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन...\nमेळघाटातील कुपोषणाची समस्या अत्यंत चिंताजनक\nमुंबई : आदिवासीबहुल मेळघाटातील कुपोषणाची समस्या अत्यंत चिंताजनक आहे. ही समस्या सोडवण्यासाठी कायद्यापेक्षा माणसांची अधिक गरज आहे, असे मत उच्च...\nसरकारच्या घोळात अडकली भरपाई\nनांदेड : परतीच्या पावसाने जिल्ह्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांचे हजारो क���टींचे नुकसान झाले आहे. या बाबत जिल्हा प्रशासनाने नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी...\n'सरकारला उद्योग चालविता येत नाही'\nपुणे- ‘‘देशातील पुढाऱ्यांमध्ये अशी मानसिकता आली आहे, की खासगी क्षेत्रापेक्षा सरकार चांगल्या प्रकारे उद्योग-व्यवसाय करू शकते. पण, सरकारला उद्योग...\nVIDEO : कॉंग्रेस सोडून गेलेल्यांना परतीची दारे बंद - बाळासाहेब थोरात\nनाशिक : लोकसभा व विधानसभा निवडणुकी दरम्यान अनेकांनी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली परंतू विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बदललेल्या सत्ता...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/arti", "date_download": "2019-12-06T17:07:50Z", "digest": "sha1:DYYBLEYZQ5WQRFWONLZ2XUPFT22LXZ5U", "length": 19374, "nlines": 479, "source_domain": "www.sanatan.org", "title": "आरती संग्रह - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nआरती म्हणजे देवतांच्या अस्तित्वाची साक्षात अनुभूती \nआर्ततेने (अंतःकरणपूर्वक) केलेली ईश्वराची आळवणी म्हणजे आरती \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathivarga.com/tag/6pm-batch/", "date_download": "2019-12-06T16:18:22Z", "digest": "sha1:USLS2HUDGRGLDUACZ574GVX6LAOY7NLD", "length": 10014, "nlines": 93, "source_domain": "marathivarga.com", "title": "6pm batch | मराठी शाळा", "raw_content": "\nकागदावर लिहिलेले शब्द वाचणे. त्यावरुन प्रवेश सादर करणे. प्रत्येकाने कमीतकमी ५ वाक्य बोलणे.\nएकाने कागद डोक्यावर धरुन इतरांनी शब्दाचा अर्थ हालचालींनी दाखवणे. शब्द ओळखणे.\nटिपू गोष्टीतील काही भाग.\nसायमन सेजच्या धर्तीवर प्रत्येकाने मराठीतून इतर मुलांना गोष्टी करायला लावणे. त्यातून शिकलेले शब्द – हृदय, नस, शीर, तळवा, तळपाय इत्यादी.\nफळ्यावर लिहिलेली वाक्य वाचायचा प्रयत्न करणे.\nअव्ययांचा वापर – ने, ला, च्या इत्यादीचा वाक्यातील मोकळ्या जागेत उपयोग करणे.\nती साबण चेहरा धुतला – तिने साबणाने चेहरा धुतला.\nती आई टॉवेल दिला – तिला आईने टॉवेल दिला.\nती डोकं आंघोळ केली – तिने डोक्यावरुन आंघोळ केली.\nती टॉवेल केस पुसले – तिने टॉवेलने केस पुसले.\nती केस सुकले – तिचे केस सुकले.\nटिपूच्या गोष्टीतील काही भाग आणि शब्दांचा अर्थ. टिपूच्या गोष्टीतील वाक्याचा काळ सांगणे.\nव्याकरण नियम – एकअक्षरी इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घ असतात – मी, ही, ती, तू, पू इत्यादी.\nस्त्रीलिंगी इकारान्त शब्दाचं अनेकवचन याकारान्त होतं – वाटी – वाट्या, वही – वह्या, नदी – नद्या इत्यादी.\nमराठी कविता – गवताचं पातं वार्‍यावर डोलतं. या कवितेवर संगीत खुर्ची. कवितेतील सर्व शब्दांचा अर्थ. – पाखरु, पातं, फांद्या, आंबा इत्यादी.\nशुभ दिपावली, हार्दीक, शुभेच्छा इत्यादी शब्दांचा अर्थ.\nघरुन शाळेपर्यत येताना दिसणार्‍या गोष्टी आणि घरात असणार्‍या गोष्टी सांगण्याची दोन गटात स्पर्धा. प्रत्येक गटाने कमीतकमी २० शब्द सांगणे. त्यातले शब्द वापरुन वाक्य.\nमुलांनी सांगितलेले शब्द –\nघर ते शाळा – रस्ता, लोक, गाडी, घर, झाड, पाणी, दिवे, दगड, पक्षी, नदी, फुलं, गवत, पानं, भाज्या, ससा, क���डे, मांजर, शाळा, पदपथ, हरिण\nघरातील गोष्टी – दार, भितं, पंखा, खिडकी, दूरदर्शन, चित्र, मुलं, झाड, खाद्यपदार्थ, सोफा, फोन, घड्याळ, दिवे, खुर्ची, टेबल, पुस्तक, कपडे, उशी, मांजर, कुत्रा, पाणी, पेला, काच.\nमोठा गट – प्रेम, राष्ट्र, सर्व, सार्‍या या शब्दांमधील रफारचा वापर का, केव्हा आणि कसा करायचा. मुलांनी एकमेकांना शब्द सांगायचे आणि त्यांनी ते लिहायचे. नंतर वाक्यातल्या मोकळ्या जागा भरुन वाक्य पूर्ण करायचं.\nपंख्या… बसून मी दूरदर्शन… चित्र… होतो/होते\nतयार होणारं वाक्य – पंख्याखाली बसून मी दूरदर्शन बघत चित्र काढत होते/होतो.\nष आणि श मधील फरक आणि उदाहरणं. शाळा, शहर, कष्ट, प्रश्न, स्पष्ट इत्यादी.\nवर्गातील प्रेमळ भूत गोष्ट.\nदोन गटात स्पर्धा. एकेक गटाने गोष्ट तयार करुन मुकाभिनयाने सादर करायची. इतरांनी पूर्ण वाक्यात वापर करुन काय चालू आहे ते सांगायचं.\nI am hungry – मी भुकेलेला आहे/ मी भुकेलेली आहे. अशाच प्रकारे तहानलेली/तहानलेला.\nI am hungry – मी भूक लागली असं चुकीचं भाषांतर मुलं करतात. भुकेलेला, तहानलेला ही उदाहरणं देऊन I want to eat याचाच अर्थ मला भूक लागली याचं स्पष्टीकरण.\nतसंच I am right – मी बरोबर आहे हे चुकीचं/ माझं बरोबर आहे हे ’बरोबर’ भाषांतर याबद्दल चर्चा.\nसांगितलेले शब्द लिहून दाखविणे. उदा. कर्तव्य, राष्ट्र, मी जाते, ती जाते, तो जातो, तू जातेस, आम्ही जातो, ते जातात.\nमराठी शब्दांचा इंग्रजी अर्थ सांगण्याची दोन गटात स्पर्धा. शब्द – दरी, बुंधा, अपघात, तुळतुळीत, फडफडीत, रान, माळा इत्यादी.\nझाड, रस्ता, दिवे, अपघात, शब्दांवरुन वाक्य/गोष्ट तयार करणे. वाचून दाखविणे.\nथंड, गंध, मंद, आनंद, संथ हे शब्द न बघता लिहिणे.\nकासवाच्या कवचाची गोष्ट आणि त्यातील शब्दांचा अर्थ.\nनजर या शब्दाचा वेगवेगळ्या वाक्यात वापर आणि बदलणारा अर्थ.\nएकवचन, अनेकवचन आणि लिंग – ते पान, ती पानं, तो कागद, ते कागद, ती नजर, त्या नजरा, तो दगड, ते दगड, तो चमचा, ते चमचे.\nशिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवा – विद्यार्थ्यांसाठी\n५ ते ६ वेळ २०१८ – २०१९\n६ ते ७ वेळ २०१८ – २०१९\nकार्यक्रम झलक – २०१९\nकार्यक्रम झलक – २०१७\nकार्यक्रम झलक – २०१६\nकार्यक्रम झलक – २०१५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shivsena-mp-sanjay-raut-tweets-30-nov-239815", "date_download": "2019-12-06T15:23:11Z", "digest": "sha1:GOY4NXCT35KEVNTLMAWSWQ2TFE7GL6MW", "length": 13930, "nlines": 242, "source_domain": "www.esakal.com", "title": "बहुमत चाचणीपूर्व�� संजय राऊतांनी केलंय 'हे' ट्विट! | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nबहुमत चाचणीपूर्वी संजय राऊतांनी केलंय 'हे' ट्विट\nशनिवार, 30 नोव्हेंबर 2019\nठाकरे सरकार आज बहुमत सिद्ध करतील. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी आज ट्विट केलंय.\nमुंबई : महाविकासआघाडीची सत्तास्थापन करण्यात आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री बनविण्यात सगळ्यात मोठा वाटा असेल, तो म्हणजे शिवसेना खासदार संजय राऊत यांचा. ते रोज काही ना काही सूचक ट्विट करतात. आज विधानसभेत बहुमत चाचणी आहे. ठाकरे सरकार आज बहुमत सिद्ध करतील. याच पार्श्वभूमीवर राऊतांनी आज ट्विट केलंय.\n मी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शपथ घेतो की...\nराऊत आपल्या ट्विटमध्ये आज म्हणतात, 'आज बहुमत दिन.. 170+++++... हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं'. कोणीही आम्हाला थांबवू शकत नाही, आम्ही बहुमत सिद्ध करूनच दाखवू असे संजय राऊतांना म्हणायचे असेल.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nहमको मिटा सके ये जमाने में दम नहीं,\nहमसे जमाना खुद है... जमाने से हम नहीं\nशिवसेना पक्षप्रमुख उद्घव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राऊत जे पहिल्यापासून म्हणत होते, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, ही गोष्ट खरी करून दाखवली. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत किमान-समान कार्यक्रमावर सत्तास्थापन करण्यात राऊतांचा मोठा वाटा आहे. आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा कारभार हाती घेतील. काल त्यांच्यासह महाविकासआघाडीच्या सहा नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोशल मीडियावर गाजताहेत परभणीचे ‘संजय राऊत’\nपरभणी : गेल्या महिनाभराच्या राजकीय घडामोडीत सर्वात चर्चेत राहिलेली व्यक्ती म्हणजे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत. संजय राऊत यांनी निकालाच्या...\nसंजय राऊत म्हणतात, त्यांचा शिवसेना संपवायचा कट होता, पण पवार साहेबांनी...\nमुंबई : महाराष्ट्रातील अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. मात्र...\nभाजपचा नाराज गट एकवटतोय पंकजा मुंडेंशी नेत्यांची चर्चा\nमुंबई : महाराष्ट्रात सत्ता पालट झाल्यानंतर भारतीय जनता पक्षातील अनेक नेत्यांचा हिरमोड झाला आहे. मेगाभरतीमुळे अनेक नवे चेहरे भाजपच्या गोट्यात दिसत...\nपंकजा मुंडेंच्या राजकीय भूमिकेवर सस्पेन्स; फेसबुकवर पुन्हा आलं कमळ\nपुणे : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या राजकीय भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे भाजपला जय श्रीराम करून शिवसेना किंवा...\n...तर फडणवीसांना विधानसभेची पायरी चढण्याचा अधिकार नाही,राऊत यांचा हल्लाबोल\nनाशिक- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐंशी तासांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात महाराष्ट्राचे चाळीस हजार कोटी रुपये पुन्हा...\n'हीच ती वेळ'; सोशल मीडियावर पंकजा मुंडे समर्थकांची मोहीम\nमुंबई : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपकडून याचा इन्कार करण्यात येत असला तरी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/ghutka-16-20.htm", "date_download": "2019-12-06T15:30:26Z", "digest": "sha1:QMADNXTEB7HAWP7RTF25SWTKXSEIMR7Y", "length": 23465, "nlines": 61, "source_domain": "santsahitya.com", "title": " श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर महाराजकृत - अमृतघुटका - परिच्छेद ६ ते १० [an error occurred while processing this directive]", "raw_content": "॥ श्रीराम समर्थ ॥\nपरिच्छेद १६ ते २०\n१६. विकार जिंकून मन:पूर्वक अखंड नामस्मरण करावे\nवैखरी क्षणभरही न रहावी जाण | कामक्रोधांचा घ्यावा प्राण |\nमग वाल्मिकींचे सार | प्रल्हादाचा भाव थोर |\nमारुतीची अंतरमाळ | शिवाचा भावशोध फार |\nपार्वती विश्वजननी करी नेम | हेंचि जपे 'राम राम राम' |\nऐशा नेमाची होय हातवटीं | मग प्राणी कधी न होय कष्टी ॥१६॥\nरामचिंतन कसे करावे ते आता सांगतो. वैखरीने रामनामाचा जप क्षणमात्रही न थांबता करावा. कामक्रोधादि विकारांचा प्राण घेऊन (त्यांना पूर्णपणे जिंकून) 'राम, राम, राम' असा अखंड जप करावा. याचा दररोज काही वेळ अभ्यास करीत जावा. (असा अभ्यास केल्याने काय साधेल ते सांगतो.) रामनाम हे वाल्मिकीच्या जीवनाचे सारसर्वस्व होय. या भगवन्नामाबद्दल बापाने केलेल्या अनंत हालअपेष्टा सोसूनही प्रल्हादाने अत्यंत निष्ठा बाळगलीए. मारूती रामनामाची अखंड माळ आपल्या अंतःकरणात ठेवतो. शंकर अत्यंत शुद्ध भावनेने (अनन्यतेने) नाम जपत असतो. विश्वमाता पार्वतीसुद्धा सतत नामच जपत असते. इतक्या निष्ठेने, शुद्ध भावाने, अखंडपणे जप करण्याची जो सवय लावून घेईल तो प्राणी कधीच कष्टी होणार नाही, आत्मानंदात सदा मग्न होऊन राहील. ॥१६॥\nवैखरी - वैखरी, मध्यमा, पश्यंती व परा अशा चार प्रकारच्या वाणी आहेत. वाणी किंवा शारदा ही सच्चिदानंदाची ज्ञानमय महाशक्ती होय. ती शुद्ध जाणीवमय असून ओंकाररूपाने नाभिस्थानी वास करते, तिला 'परा' म्हणतात. केवळ जाणीवरूप असणारी परा जेव्हा अनुभवात शिरलेल्या वस्तूचा, घटनेचा अर्थ पाहते तेव्हा तिला 'पश्यंती' असे म्हणतात. हृदय हे तिचे स्थान असून ती केवळ अर्थमय असते. भाषेच्या स्वरूपात व्यक्त नसते. तिसरी, कंठस्थित असणारी ती 'मध्यमा'; ही चिंतनात्मक, शब्दमय असते परंतु व्यक्त उच्चार नसतो. सूक्ष्म अर्थ आणि स्थूल जगत् यांना जोडणारी म्हणून 'मध्यमा'. ह्या 'मौनभाषेला' गळ्यात स्वररूप देऊन शब्दरूपाने ओठ, जीभ, दांत वगैरेच्या साह्याने तोंडावाटे बाहेर पडणारी ती 'वैखरी'. या चारी वाणी एकमेकींशी संलग्न असल्यामुळे आपण बोलतो त्या शब्दामागे तिन्ही वाणींची हालचाल असतेच, ती आपल्या ध्यानात येत नाही इतकेच.\n१७. \"नित्यनेम करावा दृढ\"\nनित्यनेमें चुके भवबंधन | सहज होय समाधान |\nऐसें अभ्यासावें मन | मग अंतकाळीं वासना दुजी न उठे जाण |\nनित्यनेम करावा दृढ |\nनेम दृढ जाहल्यावरी | देहात्मबुद्धी न राहे सकळ |\nऐसें न होय जरी | दु:ख भोगावें जन्मवरी |\nयमयातना क्लेश भारी | न चुकेचि निर्धारीं |\nक्लेशें फिरावें चारी खाणी |\nदु:खशोकासि नाही गणना | यांत संदेह नाही जाणा ॥१७॥\n(नामस्मरणाच्या) नित्यनेमाने साधक संसारपाशातून, भवबंधनातून, वासनेच्या बंधनातून मुक्त होतो. नित्यनेमाने सर्व परिस्थितीत समाधान सहज राखता येते, तो स्वभावच होऊन जातो. म्हणून ज्याच्या योगाने नामस्मरण सतत टिकेल असा मनाचा अभ्यास करावा, असे त्याला वळण लावावे. मग अंतकाळी नामस्मरणाच्या वासनेशिवाय दुसरी वासना मनात उठणारच नाही. अंतकाळी देखील नामस्मरण टिकावे म्हणून नित्यनेम अभ्यासाने बळकट करावा. तो बळकट झाल्या��र देहबुद्धी हळूहळू क्षीण होत जाऊन शेवटी पुरी नष्ट होईल. असे जर न झाले (म्हणजे जर देहबुद्धीचा नाश झाला नाही) तर मरेपर्यंत दु:ख भोगावे लागेल, अंतकाळी असह्य क्लेश व यमयातना भोगाव्या लागतील, त्या टळणार नाहीत यात मुळीच संशय नाही. मरणोत्तर पुन्हा जन्म, पुन्हा मरण असे होत चारी खाणीत जन्म घेत क्लेशाने जीवाला फिरावे लागेल. वारंवार व पूर्ववत् अगणित दु:खशोक भोगावे लागतील यात शंका नाही असे समजा. (म्हणून वेळ न गमावता अतिशय तळमळीने व प्रेमाने रामनामस्मरण करावे म्हणजे दु:खमुक्ति होईल.) १७\nअभ्यासावे - जसे व्यवहारात त्याप्रमाणे परमार्थातही अभ्यासाचे म्हणजे सतत प्रयत्‍नाचे मोठे महत्त्व आहे. अभ्यासाने असाध्य ते साध्य होते.\nक्लेश - ज्यांना आजवर आपण प्रिय मानले अशा व्यक्तिंना सोडून जाताना, तसेच जे धन व लौकिक आपण कष्टाने मिळविला ते धन व लौकिक सोडून जाताना जिवाला फार वेदना होतात.\nयमयातना - मरणाच्या वेळी मृत्यूबद्दल जीवाला फार भय वाटते. जिवंत असताना आपल्या हातून्न जी पापे घडली त्याचे शासन यम आपल्याला देईल असे वाटते. त्याचप्रमाणे मेल्यानंतर आपल्याला कसा जन्म मिळणार आहे याबद्दलही जीव अंधारात असतो. म्हणून त्याला पुढील जन्माबद्दलही भय वाटते. या विचारांनी त्याला यातना होतात.\nचारी खाणी - सजीव सृष्टीचे चार वर्ग (१) जमिनीतून वर येणारे म्हणजे गवत, वनस्पती, वेली, झाडे (उद्भिज) (२) घामापासून निर्माण होणारे जीवजंतू (स्वेदज) (३) अंड्यामधून बाहेर पडणारे म्हणजे पक्षी (अंडज) आणि मातेच्या योनिद्वारातून बाहेर पडणारे असे प्राणी म्हणजे पशू व मनुष्य (जरायुज अथव योनिज)\n१८. आता तरी सावध होऊन शब्दज्ञानाच्या व भ्रमाच्या मागे न लागतां साधन करावे\nआतां या जन्मींचे दु:खे होय दीन | हे मागील होतसे उगवण |\nआतां राखावें सावधपण | स्वाधीन ठेवावे आपुले मन |\nन पडावे भलते भ्रमाचे आटाआटीं | देह जातां होशील कष्टी |\nमना पडशील बहु भरीं | तरी दुजें न येई पदरीं |\nउन्मत्तपणाचें वारें जाण | ब्रह्मज्ञान आहे फार कठीण |\nराघवाचे भक्तिवीण | म्हणे मज झालें आत्मज्ञान |\nतोचि दैवहीन पापी जाण |\nएकवीस सहस्त्र सहाशें जप | हे शिवाचे घरचे आहे माप |\nसर्व देवांमाजीं शिरोमणि | योगी अयोनिसंभव लावण्यखाणी |\nपूर्ण ब्रह्म गुणरहित |\nसृष्टिकारणास्तव धरिला देह जाण | म्हणोनि करावे लागे साधन ॥१८॥\nआता मनुष्य या जन्मातील दु:खाने क��विलवाणा होतो याचे कारण म्हणजे (पेरलेले बी ज्याप्रमाणे उगवते त्याप्रमाणे) पूर्वीच्या जन्मांत बाळगलेल्या वासना आणि त्यानुसार केलेली कर्मे परिणामाच्या रूपाने या जन्मात उगवतात.\n(हे लक्षात ठेवून पुन्हा अशी चूक घडू नये म्हणून) आता तरी सावध व्हावे (आणि वासनाक्षय करण्याच्या कामी लागावे). आपले मन कह्यात ठेवावे. भलत्या भ्रमाला बळी पडून उपद्व्याप करण्याच्या भानगडीत पडू नये; अन्यथा प्राण जाण्याच्या वेळी पश्चातापाने तुला कष्ट होतील. म्हणून तू मनाला असे समजावून सांगावे की, 'बा मना, तू नाना प्रकारच्या नादाला लागशील तर दु:खाशिवाय दुसरे काही तुझ्या पदरात पडणार नाही.' भक्तीवाचून ब्रह्मज्ञान होणे ही गोष्ट फार दुर्घट होय. (पण रामाच्या भक्तीमुळे ज्ञान सुलभतेने प्राप्त होते.) ताप फार वाढला म्हणजे होणार्‍या उन्मादवायूप्रमाणे, पोकळ शब्दज्ञान हे भयानक आहे असे समज. रामाची भक्ती अंगी नसताना 'मला ब्रह्मज्ञान झाले' असे म्हणणारा दुर्दैवी, पापी आहे असे समजावे. (म्हणून साधकाने पोकळ शब्दज्ञानाच्या नादी न लागता महान रामभक्त जो शंकर त्याचा आदर्श ठेवून रामभक्ती करावी). शंकर दररोज त्रयोदशाक्षरी तारकमंत्राची एकवीस हजार सहाशे जपसंख्या करीत असतो. वस्तुतः तो सर्व देवांमध्ये श्रेष्ठ, योगविद्येत पारंगत, स्वयंभू, सौंदर्याची जणू प्रत्यक्ष मूर्तीच, पूर्ण ब्रह्मच, निर्गुण असा आहे. पण त्याने सृष्टिच्या कार्यासाठी देह धारण केला म्हणून त्याला सुद्धा साधन करावे लागले. (मग मनुष्याने साधन केले पाहिजे हे काय सांगायला पाहिजे तेव्हा साधकाने नेमाने अधिकात अधिक जप करीत जावे.) ॥१८॥\nभलता भ्रम - विषयांपासून सुख मिळते, शाब्दिक ज्ञानाने दु:खमुक्ति होते, समाधि लावल्याने देहबुद्धी नष्ट होते, ही भ्रमाची उदाहरणे होत.\nबहु भरीं - भविष्यज्ञानासाठी धडपड, भूतपिशाच्च्यांना वश करून घेणे, मंत्राने कार्यसिद्धी किंवा द्रव्यार्जन करण्याचा प्रयत्‍न, हीन धातूचे सोने बनविण्याचा प्रयत्‍न असले नाना प्रकारचे अनिष्ट नाद.\nउन्मत्तपणाचे वारे - उन्मादवायु झालेला मनुष्य बरळतो, त्याची हालचाल अनावर होते, तशी पोकळ ब्रह्मज्ञानी माणसाची स्थिती होते; तो अद्वैताच्या गप्पा मारतो, अद्वैताच्या नावावर स्वैर वर्तन करतो.\nदैवहीन पापी - बिंदू ११ वरील टिपेत निर्देश केल्याप्रमाणे, इतर साधनमार्गात नानाप्रकारचे धोके असून एक भक्तिमार्गच आत्मज्ञान प्राप्त करून देऊ शकतो. असा सुलभ व खात्रीचा मार्ग सोडून धोक्याचा मार्ग पत्करून, अहंकार व वासना यांना वाव देऊन पुनः जन्ममरणाच्या फेर्‍यात गुरफटून जाणार्‍यांना 'दुर्दैवी' नाहीतर काय म्हणणार पण हा अपाय एवढ्यावरच संपत नाही; कारण त्यांच्या ढोंगामुळे भाबडे लोक फसून नुकसान पावतात, त्या नुकसानीस जबाबदार म्हणून असले 'ब्रह्मज्ञानी' लोक पापीही ठरतात.\n१९. \"अंतर्निष्ठाची ही खूण\"\nकुण्डलिनी ब्रह्मरंध्रांत लाहे | तयानें विषबाधा न जाये |\nसमाधि लावूनि बसती देख | न तुटती देहाचे कलंक |\nदेहाचे संबंधी जाहली विषबाधा | तोही 'राम राम' करी सदा |\nदेहाचे स्मरण न राहे कुडी | तोंवरी रामनाम न सोडी |\nम्हणोनि सांगितलें साधन | अन्तर्निष्ठाची ही खूण ॥१९॥\nयोगसामर्थ्याने कुण्डलिनी जागृत करून तिला ब्रह्मरंध्रापर्यंत नेता येते व तिचा अमृतस्त्राव होतो; परंतु शरीराला झालेली विषबाधा किंवा इतर व्याधी काही त्यायोगे दूर करता येत नाही; तसेच योगबलाने समाधि लावता आली तरी देहदोष (वैगुण्ये, व्याधि, मनोविकार, देहबुद्धी) फार तर समाधि असेतोपर्यंत स्थगित करता येतील, पण त्यांचे कायम निरसन होत नाही. (स्वतः प्रत्यक्ष योगिराज, परंतु) देहाला झालेली विषबाधा 'राम, राम' या जपानेच दूर झाली म्हणून शंकर अविरत रामनाम जपतो; इतके की त्यात देहभानही राहत नाही म्हणून (स्वानुभवावरून) तो ह्याच रामनामाच्या साधनाचा सर्वांना उपदेश करतो; रामनामावरील त्याच्या मनःपूर्वक निष्ठेचीच ही खूण होय. ॥१९॥\nकुण्डलिनी - शरीरातील मणिपूर चक्राच्या ठिकाणी सर्पाच्या आकृतिरूपाने राहणारी प्राणरूप शक्ती.\nब्रह्मरंध्र - मृत्यूनंतर ज्यातून प्राण निघून जातो ते टाळूवरील गुप्त छिद्र.\n२०. \"रामरूप होऊनि करावें चिंतन\"\nसोडूनि षड्रिपूंचे बंधन | रामरूप होऊनि करावे चिंतन |\nदेहासाठी वागावें वेगळेपण | अन्तरी पहावें जग कैसे आहे कोण |\nदेहाचे असती अवयव | नामकरणीं भिन्न भाव |\nतैसें दृश्यामाजीं रहावें |\nअन्तरी पूर्ण चैतन्य ओळखावें | आपलें आपण स्मरण करावें ॥२०॥\nकाम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर ह्या सहा मुख्य शत्रूंच्या दास्यातून मुक्त होऊन, आणि स्वतःसह सर्व विश्वात एक रामच भरून राहिलेला आहे या जाणिवेने त्या परब्रह्म रामाचे चिंतन करावे. आपण देह धारण केला असल्याने व्यवहारापुरते मात्र देहरूप��ने दुजेपणाने वागावे. तथापि आपल्या अंतःकरणात या सृष्टीच्या सत्य स्वरूपाची जाणीव ठेवावी, आणि एकाच देहाचे असूनही निरनिराळ्या नावांनी ओळखले जाणारे अवयव ज्याप्रमाणे (वरकरणी) भिन्न, स्वतंत्र असल्यासारखे वर्तत असतात, त्याप्रमाणे दृश्य जगात व्यावहारिक वर्तन ठेवावे. सर्वत्र भरून राहिलेल्या परिपूर्ण अशा मूळ चैतन्याचे ज्ञान अंतर्यामी सतत राखावे, आणि आपणही तेच असल्यामुळे त्याचे म्हणजे स्वस्वरूपाचे सतत स्मरण रहावे. ॥२०॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/taxonomy/term/894", "date_download": "2019-12-06T16:55:02Z", "digest": "sha1:YWDW3NFDVR7SGPVHKAGWKRRGRHII6RKT", "length": 24545, "nlines": 99, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "नृत्‍य | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशाहिरी काव्याचा मराठी बाणा (Shahiri Poets)\nशाहिरी काव्य हे अस्सल मराठी बाण्याचे आहे. ते बहुजनसमाजाचे आवडते काव्य आहे. काही विद्वानांच्या मते, शाहिरी काव्य हाच मराठी काव्याचा प्रभातकाळ होय. शाहिरी काव्याची प्रेरणा स्वतंत्र आहे, हे खरे. शाहिरांनी त्यांची रचना पूर्वीच्या संस्कृत-मराठी कवींची रचना डोळ्यांसमोर ठेवून केलेली नाही. त्यांचे काव्य लोकजीवनातून निर्माण झाले. त्यामुळे त्यांचा अविष्कार नाविन्यपूर्ण व ताजातवाना आहे. शाहीर हे खऱ्या अर्थाने लोककवी होत. शाहिरी काव्य शिवकाळापासून सुरू झाले, पेशवाईबरोबर वाढले आणि तेथेच विराम पावले. त्यानंतर त्याची पुनरावृत्ती व रूढ अनुकरण होऊ लागले. त्यापूर्वी यादवकालीन वाङ्मयात मधूनमधून शाहीर, गोंधळी, भाट इत्यादींचे उल्लेख आढळतात. शिवपूर्वकाळात एकनाथांचे गोंधळ, भारुडे, पाईक, गौळणी इत्यादीचे उल्लेख आढळले होते. तत्पूर्वीही ते असावेत, त्यातून कालानुरूप असा वाङ्मयप्रकार जन्माला आला असावा.\nआर्या आशुतोष जोशी 12/07/2019\nवारली समाज हा महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या डोंगराळ भागात राहतो. त्यांची बोलीभाषा मराठी आहे. निसर्ग ही त्या जमातीसाठी ‘माता’ असते. ‘निसर्ग माता’ ही त्यांच्या जीवनाची मूलभूत आणि केंद्रस्थानी असलेली संकल्पना आहे.\nहलगी हे पारंपरिक वाद्य आहे. त्याचा समावेश चर्मवाद्यात होतो. हलगी वादकाला वाजवण्यास आणि वागवण्यास सोपी वाटते. ‘हलकारा देणे’ हा शब्दप्रयोग मराठीत ग्रामीण भागात आहे. हलकारा देणे म्हणजे सांगावा पुढे जाणे. हलकारा हा शब्द हलगीतून आला असावा.\nहलगीवादनाचा विशिष्ट ठेका किंवा ताल माणसाला नृत्य करण्यास भाग पाडतो. हलगीवादन किंवा त्या वाद्याचे श्रवण वाजवणारा व ऐकणारा यांच्या मनाला, शरीराला प्रसन्नता आणते. हलगीवादनासाठी टिपरू आणि छोटी लवचीक काडी वापरली जाते. लवचीक काडी मधुर आवाज काढत असते, तर टिपरू मोठा स्वर काढत असते. अलिकडच्या काही वर्षांमध्ये डीजे आणि बँजो वगैरेंमुळे हलगीवादनाची कला दुर्लक्षित होत आहे; तरीही हलगीला मोठी मागणी यात्राकाळात, तसेच गणेशोत्सवात व देवदेवतांच्या इतर उत्सवांत असते (उदाहरणार्थ लग्नसराई, मोहरम, आषाढातील देवदेवतांच्या यात्रा). हिंदू आणि मुस्लिम, दोन्ही समाजाच्या यात्रा-उत्सव काळात हलगीला महत्त्व आहे. हलग्यांना (हलगी वाजवणारे) मिरवणूक काढताना किंवा निवडणुकांच्या काळात मागणी जादा असते. हलगी ही लेझीम, झांज अशा इतर वाद्यांच्या साथसंगतीसाठीसुद्धा महत्त्वाची असते. लेझीम तर हलगीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तसेच, झांजपथकसुद्धा हलगीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.\nवासुदेव ही एक लोककला आहे. त्याचे रूपडे मोठे आकर्षक असते. डोक्यावर मोरपिसांची शंकूच्या आकाराची टोपी, अंगात पांढराशुभ्र झब्बा, सलवार, कंबरेला बांधलेला शेला आणि त्यात खोचलेला पावा, काखेला झोळी, गळ्यात कवड्यांच्या व रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, हातात तांब्याचे कडे, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे, हातात चिपळ्या आणि मुखात भगवंताचे नाम. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात वासुदेवाचा मधुर स्वर कानावर पडला, की मनाला शांतता वाटे व परमेश्वराची ओढ निर्माण होत असे. जुन्या काळी वासुदेव भल्या पहाटे घरच्या अंगणात येई. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असे आणि त्याचवेळी वासुदेवाची गाणी कानावर पडत; तो टाळ-चिपळ्यांच्या तालावर फेर धरू लागे. बालगोपाळ उठून अंगणी गर्दी करत आणि घरातील लक्ष्मी सुपातील दाणे वासुदेवाच्या झोळीत टाके. तो सकारात्मक ऊर्जेने भरलेले आचारविचार वाटत गावोगावी फिरतो. त्या बदल्यात त्याला कपडे, धान्य, पैसे मिळतात; कधी कधी रिकाम्या हातानेही परतावे लागते. ती जुनी प्रथा आहे.\nवासुदेवाच्या तोंडी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित झालेली मौखिक परंपरेतील गाणी असत. वासुदेव स्वतःच्या विशिष्ट लकबीत ओव्या, अभंग, सादर करतो.\nअमेरिकेत नृत्यझलक, नाट्यदर्पण आणि अशोक चौधरी\nमराठी माणसे अमेरिकेत येऊन स्थायिक होणाऱ्य��� भारतीयांत फक्त पाच टक्के आहेत. बहुसंख्य लोक गुजराती व दक्षिण भारतीय आहेत. साधारणतः अनुभव असा, की अमेरिकेत स्थलांतरित झालेल्या पहिल्या पिढीतील भारतीय लोक सांस्कृतिक स्तरावर वेगवेगळे भाषिक समाज व संघटना करून राहतात. ती मंडळी त्यांची भारतात गोठलेली तीच संकुचित वृत्ती धरून सारा जन्म काढतात. अशोक चौधरी नावाचे गृहस्थ त्या मंडळींना त्यांच्या त्या भिंती फोडून एकत्र आणण्याचे कार्य मराठी समाजासाठी गेली दहा वर्षें करत आहेत. चौधरी पुण्याचे. त्यांनी आय.आय.सी.मधून Organic Chemistry विषयात डॉक्टरेट मिळवली. त्यांचे पेपर्स रेडियो फार्माशुटिकल्स ह्या विषयावर प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या नावाने पाच पेटंट्स आहेत. ते न्यू जर्सीतील जगप्रसिद्ध फ़ार्माशुटिकल कंपनीत (Siemans मध्ये) मोठ्या हुद्यावर आहेत.\nआदिवासी कातकरी जमातीचे झिंगीनृत्य\nठाणे जिल्ह्यात 'झिंगीनृत्य' हे 'झिंगी' किंवा 'झिंगीचिकी' या नावाने ओळखले जाते. 'झिंगीनृत्य' हे नाव प्रमाण भाषेत आढळते. कातकरी लोक त्याला 'झिंगीनृत्य' म्हणून क्वचितच ओळखतात. कातकरी त्याला ‘डबा-ढोलकीचा नाच’ म्हणतात. पत्र्याचा डबा व ढोलकीचा ठेका यांवर आरंभी ताल धरला जातो. त्यावरून त्यास 'झिंगीनृत्य' असे नाव आहे. त्याविषयी आणखीही काही बोलवा आहेत. एक मत असे, की “कातकरी लोक दारू पितात. दारू प्यायल्याने त्यांना झिंग येते. त्या झिंगलेल्या अवस्थेत केला जाणारा नाच म्हणजे झिंगीचा नाच” दुसरे मत असे, की “नृत्य सादर करणारे कलाकार पाय मागेपुढे करत नाचताना जागेवरच जोराने गिरकी घेतात, म्हणून त्या नाचाला ‘झिंगी’ असे म्हटले जाते.” त्या मतांमधून ‘झिंगी’ नृत्याचे स्वरूप उलगडले जाते, हे खरे.\nलावणी – महाराष्ट्राचे विलोभनीय नृत्यगाणे\nमहाराष्ट्राची लोककला किंवा लोकनृत्य म्हटल्यावर सारे एकदिलाने ‘लावणी’ नृत्याचेच नाव घेतात, एवढी लावणीची ठसठशीत मुद्रा मराठी रसिकांवर उमटलेली आहे मात्र या कलाप्रकाराला प्रतिष्ठा कधी मिळाली नाही. कारण तमाशात सादर केली जाणारी लावणी म्हणजे कामोत्तेजक भावभावनांचे छचोर दर्शन असेच मानले गेले. तमाशा किंवा लावणी ही कला तिच्या अंगभूत लावण्यामुळे-सौंदर्यामुळे गावकुसाबाहेरून गावातील मंडळींना खुणावत राहिली. त्यामुळेच लावणीकला गावकुसाबाहेर राहूनही मृत पावली नाही. महाराष्ट्रातील इतर अनेक लोकनृत्ये त्यांचे स्वत्व पांढरपेशी कलांच्या प्रभावापुढे गमावत असताना लावणी मात्र तिचे अस्सल रांगडेपण टिकवून आहे. लावणीकलेला स्वतःचे स्वत्व टिकवणे शहरी संस्कृतीचा व कलांचा स्पर्श न झाल्यामुळे शक्य झाले आहे.\nलावणी गेल्या दोन-तीन दशकांत मात्र पांढरपेशांचेही मनोरंजन करताना दिसत आहे. त्या कलेने अनेक बदल-स्थित्यंतरे पचवली आहेत. लावणी पेशवाईच्या अस्ताबरोबर संपली असे वाटत असतानाच, खोलवर घुसवली गेलेली ती कला जमिनीच्या आतून बाहेर पडून आकाशाच्या दिशेने वर उन्मुक्तपणे फोफावलेली, बहरलेली जाणवते.\nपॉप बॉयज् क्रू - नृत्यातून समाजसेवा\n‘पॉप बॉयज् क्रू’ हा डान्स ग्रूप ठाण्यामध्ये बाळकुम या छोट्या गावामधील एकत्र आलेल्या व समान वैचारिक पातळी असलेल्या; तसेच, नृत्यकलेची व समाजसेवेची आवड असलेल्या युवकांचा आहे.\nत्या ग्रूपचे कोअर मेंबर व प्रशिक्षक अमित पाटील, निलेश पाटील, भूपेंद्र पाटील, राज धिंगाने व सागर मोरे हे आहेत. ते युवक एकिकडे टीव्हीवरील रिअॅलिटी शो पाहात असत. दुसरीकडे समाजामध्ये अनेक समस्या चालू असल्‍याचे त्‍यांच्‍या पाहण्‍यात येई. त्‍यासंदर्भातील विचारातून त्‍यांनी नृत्याच्या माध्यमातून मनोरंजन व जनजागृती साधण्याचा विचार केला. त्यांच्या ग्रूपमध्ये अक्रोबेटिक, फ्री स्टाइल, बॉलिवूड टाइप व कन्टेप्रररी या फॉर्मवर नृत्य केले जाते. भूपेंद्र पाटील, निलेश पाटील, राज धिंगाने, सागर मोरे हे चौघे ग्रूपला प्रशिक्षण देतात. ‘पॉप बॉयज् क्रू’ प्रमाणेच मुलींसाठी ‘पॉप गर्ल्स क्रू’, लहान मुलांसाठी ‘लिटल पॉप बॉयज् क्रू’ व महिलांसाठी ‘पॉप बॉयज् लेडीज’ असे ग्रूप आहेत.\nरांगोळी-नृत्यकलाकार – भूषण पाटील\nजूचंद्र हे गाव रांगोळी कलाकारांसाठी प्रसिद्ध आहे. ते ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यात येते. जूचंद्रचे कलाकार प्रसिद्धीच्या झोतात नव्वदच्या दशकापर्यंत फारसे नव्हते. परंतु तेव्हा सुनील गावसकर करत असलेल्या ‘थम्स अप’च्या जाहिरातीत थम, अंगठा चितारला आहे जूचंद्र येथील जयवंत रामचंद्र पाटील यांनी म्हणजे जयवंत पेंटरने. ती गोष्ट ऐंशीच्या दशकातील. जयवंत पेंटर हयात नाहीत. तेथील भालचंद्र म्हात्रे हेदेखील रांगोळी आणि गणेशोत्सवातील देखावे यांसाठी प्रसिद्ध आहेत. गावासाठी १९९० साल महत्त्वाचे ठरले. वसई शहरातील शिक्षक, चित्रकार व रांगोळीकार शंकर मोदगेकर यांनी जूचंद्र गावातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रांगोळीचे वर्कशॉप घेतले.\nताठरे कुटुंब - छांदिष्टांचा मळा\nकुटुंब म्हणजे प्रेमाच्या धाग्यात गुंफलेली मोत्यांची माळ अशी, एकमेकांच्या आधाराने गुंफलेली माळ म्हणजे ताठरे कुटुंब. रायगडच्या ताठरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती म्हणजे मोती आहे. तो प्रत्येक मोती स्वत:त वैशिष्ट्यपूर्ण आहे. बंडू ताठरे हे कुटुंबप्रमुख. ताठरे अडसष्ट वयाचे असले तरी त्यांना काहीना काही उद्योग करत राहणे हे जिवंतपणाचे लक्षण वाटते. ताठरे प्लंबर म्हणून नोकरी करत असताना त्यांना करवंट्यांपासून निरनिराळ्या गृहोपयोगी व शोभेच्या वस्तू तयार करण्याचा छंद लागला. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या छंदाला जास्त वेळ दिला. सुरुवातीला, ते करवंट्यांची रिंग काढून त्यापासून रंगीत बांगड्या तयार करत. पुढे, त्यांनी करवंट्यांपासून सायकल, फुलदाणी, करवंट्यांचा कलश, कमळ, हळदी-कुंकवाचा करंडा, मंदिर, कमंडलू, परडी, बाहुली, घर, आकाशपाळणा अशा अनेक आकर्षक वस्तू तयार केल्या. त्यांनी त्या विविध वस्तू ठिकठिकाणी प्रदर्शनात मांडल्या.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/pakistani-captain-sarfaraz-ahmed-maternal-uncle-mahmood-hassan-want-india-to-win/", "date_download": "2019-12-06T15:04:52Z", "digest": "sha1:R3DME6EYGGZIGGSBUVGUADWSCEVF4YS3", "length": 14448, "nlines": 145, "source_domain": "www.saamana.com", "title": "पाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ ! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nकुलदीप सेंगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साक्षी महाराज ट्रोल\nबलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दयायाचिका करण्याचा अधिकारच नाही – राष्ट्रपती\nबलात्कारी आणि दहशतवाद्यांना ऑन द स्पॉट शिक्षा झाली पाहिजे – बाबा…\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nजगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार लॉन्च, किंमत…\nमहिलेने चोरल्या नऊ जीन्स, व्हिडीओ व्हायरल\nवधू बनवून 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री\nबाबा नित्यानंदने बेट विकत घेऊन केली स्वतंत्र देशाची स्थापना\nटी-20 वर्ल्ड कपची चाचणी, हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये पहिला टी-20 सामना हैदराबादमध्ये रंगणार\nआंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक – हिंदुस्थानचा डबल धमाका\nराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कास्य पदक – मुंबईच्या संपदाची झेप\nविराट कोहली पुन्हा नंबर वन,पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीचा स्मिथला फटका\n‘आयपीएल’ सामन्यांसाठी आता पाच पंच,सौरव गांगुली यांचा क्रांतिकारी निर्णय\nसामना अग्रलेख – उगाच घाई कशाला\nमुद्दा – नक्की काय बदललंय\nलेख – आंबेडकरवादी उमेदवार जिंकत का नाहीत\n…आणि ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा बंगला’\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nMovie Review- मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ‘पानिपत’\nडॅनिअल क्रेगने No Time to Die च्या खलनायकाचे चुंबन घेतले, सगळेजण…\nस्पर्धात्मक नाटय़ाविष्कार – ‘आय विटनेस’, ‘काळा घोडा’\nसीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे, वाचा एका क्लिकवर\nPhoto – निसर्गाचे सौंदर्य – ‘फुलोरा’\nजागतिक एड्स दिवस- लक्षणे, उपचार आणि काळजी\nरोखठोक – महाराष्ट्रात हे कसे घडले ठाकरे, पवार, गांधी यांचे राजकारण\nसिमेंट वाढले; तापमान वाढले\nएक शेर सुनाता हूं\nपाकिस्तानी कॅप्टनचा मामा म्हणतो ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ \nआयसीसी वर्ल्ड कप सामन्यातील हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हा हायवॉल्टेज सामना आज मॅचेस्टरमध्ये रंगणार आहे. हिंदुस्थाननेच हा सामना जिंकावा यासाठी देशभरातील अनेक राज्यात नागरिक होम हवन. व्रत वैकल्ये करत असतानाच पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कॅप्टन सरफराज अहमद याचा मामा महबूब हसन याने मात्र ‘जितेगा तो हिंदुस्थान ही’ असे सांगत इंडियन टीमवर विश्वास व्यक्त केला आहे.\nएवढेच नाही तर या सामन्यात पाकिस्तान नाही तर हिंदुस्थानलाच जिंकताना पाहण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. पण त्याचबरोबर माझा भाचा उत्तम कामगिरी पार पाडेल जेणेकरून त्याचे कॅप्टनपद कायम राहील. असे सांगत मामा हसन यांनी सरफराजप्रती प्रेमही व्यक्त केले आहे. हसन यांचे हे हिंदुस्थानप्रेम बघून अनेकजण अचंबित झाले आहेत. पण खरं तर हसन जरी सरफराजचे मामा असले तरी ते हिंदुस्थानीच आहेत. त्यांच्यासाठी देशाहून दुसरे कोणी मोठं होऊ शकत नाही. ते उत्तर प्रदेशमधील इटावा शहरात आपल्या कुटुंबीयांसह राहतात. सरफराज अनेकवेळा आपल्या मामाला भेटण्यासाठी येथे येऊनही गेला आहे. याआधीही हसन यांनी अनेकवेळा हिंदुस्थानी संघाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली होती. सरफराजचे आजोबा हाजी वकील अहमद उत्तरप्रदेशमधील फतेहपूर येथे राहतात. फाळणीनंतर त्या हिंदुस्थानमध्येच राहील्या. पण सरफराजच्या आईने पाकिस्तानी तरुणाबरोबर पळून जाऊ निकाह केला होता.\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा पुढाकार\nगृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nPhoto- मध्य रेल्वेच्या ताफ्यात आली एसी लोकल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nमुस्लीम कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेनेची तत्परता, बाळाचे प्राण वाचवले\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nअनधिकृत भरावासासाठी जेएसडब्ल्युला ठोठावला 5 कोटी 37 लाखांचा दंड\nगावठी पिस्तुल बाळगणारा गुत्तेदार पोलिसांकडून जेरबंद\nमालवणमधील चिवला बीचवर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nया बातम्या अवश्य वाचा\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bhimashankar.org.in/DetailsEventsPlaces?eventpath=%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%20%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE&Imgpath=Mumbai%20Kada", "date_download": "2019-12-06T16:59:40Z", "digest": "sha1:KZYVY65WUOCWEEK4YKG5AZFYN2KAYS6Y", "length": 1666, "nlines": 30, "source_domain": "bhimashankar.org.in", "title": "Shree Kshetra Bhimashankar | Details Events Places", "raw_content": "|| श्री क्षेत्र भीमाशंकर ||\nया कड्या वरून तळकोकणातील काही भाग दिसतो. खांडस येथे जाण्यासाठी येथूनच रस्ता आहे .पूर्वी या ठिकाणी दुर्मिळ अश्या औषधी वनस्पती मिळायच्या परंतु काळाच्या ओघात आता त्या सहजरित्या मिळत नाही . तेथेच आता महाराष्ट्र सरकार च्या वतीने सुंदर असा बगीचा साकारण्यात आला आहे . भीमाशंकर पासून अंदाजे १ किमी अंतरावर हे स्थान आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/46794", "date_download": "2019-12-06T16:09:53Z", "digest": "sha1:3NXZ5SZBT62SB4GDAT2A52MWGAM34UQA", "length": 3311, "nlines": 66, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "संत एकनाथ गीते | कानडा विठ्ठल कानडा विठ्ठल| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकानडा विठ्ठल कानडा विठ्ठल\nकानडा विठ्ठल कानडा विठ्ठल \nकानडा विठ्ठल विटेवरी ॥१॥\nकानडा विठ्ठल नामें बरवा \nकानडा विठ्ठल हृदयीं घ्यावा ॥२॥\nकानडा विठ्ठल रूपे सावळां \nकानडा विठ्ठल पाहिला डोळां ॥३॥\nकानडा विठ्ठल चंद्रभागे तटी \nकानडा विठ्ठल पहावा उठाउठी ॥४॥\nकानडा विठ्ठल कानडा बोले \nकानड्या विठ्ठलें मन वेधियेलें ॥५॥\nवेधियेलें मन कानड्यानें माझें \nएका जनार्दनीं दुजें नाठवे चि ॥६॥\nअरे कृष्णा अरे कान्हा\nअसा कसा देवाचा देव\nकशि जांवू मी वृंदावना\nकसा मला टाकुनी गेला\nकानडा विठ्ठल कानडा विठ्ठल\nकाया ही पंढरी आत्मा\nदादला नको ग बाई\nदेवासी तो पुरे एक\nमाझ्या मना लागो छंद\nराम नाम ज्याचें मुखी\nसत्वर पाव ग मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/others/like-share-readers-own-page/katta-gang-my-group/k-v-pendharkar-collage-friends/articleshow/53099938.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2019-12-06T15:30:11Z", "digest": "sha1:QIIUXFY5CTMTX7ROFJRPQRISC53DDDIH", "length": 12081, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "katta gang, my group News: आमचा हावडा ब्रिज - k.v.pendharkar collage friends | Maharashtra Times", "raw_content": "\nनसतेस घरी तू जेव्हा\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nके.व्ही. पेंढारकर कॉलेजचा 'हावडा ब्रीज' हे आमचं सगळ्यात जिव्हाळ्याचं स्थान होतं. हावडा ब्रिज म्हणजे आमच्या कॉलेजच्या दोन भव्य इमारतींना जोडणारी एक वाट पण ह्या निर्जीव वाटेनेच आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं.\nकट्टा म्हणा, लपायची ज���गा म्हणा, आमचा आनंद म्हणा किंवा आणखी काहीही. पण के.व्ही. पेंढारकर कॉलेजचा 'हावडा ब्रीज' हे आमचं सगळ्यात जिव्हाळ्याचं स्थान होतं. हावडा ब्रिज म्हणजे आमच्या कॉलेजच्या दोन भव्य इमारतींना जोडणारी एक वाट पण ह्या निर्जीव वाटेनेच आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं. आम्ही १२वीला असताना कॉलेजच्या इमारतीत झालेला बदल आम्हाला बरंच काही देऊन गेला. आम्ही सगळ्या जैवतंत्रज्ञान(biotechnology) विषयाच्या विद्यार्थिनी. लेक्चर ऑफ असलं की आम्ही हावडा ब्रिजवर पळायचो. तिथे उभ्या-उभ्याच आमची गप्पांची मैफिल रंगायची. दुसऱ्या मजल्यावरून खाली डोकावत आम्ही खूप साऱ्या विषयांवर चर्चा करायचो. यात कुठलाही विषय आम्हाला चालायचा. आमच्या डिग्री कॉलेजच्या वर्षातल्या अनेक गोष्टी या हावडा ब्रिजवरच आम्ही शेअर केल्या आहेत. या जागेवर अनेक सुखाचे आणि निराशेचे क्षण आम्ही अनुभवले आहेत. मी, नेहा, ऐश्वर्या, रुपाली, दिव्या, सुमिता आणि धनश्री अशी आमची गँग. एसवायच्या वर्षाचा बराच वेळ आम्ही या हावडा ब्रिजवरच घालवलाय. आमच्या गप्पांत खूप जोक्स, रडगाणी आणि जिव्हाळाही असे. शेवटचं वर्ष, परीक्षेला फक्त एक महिना होता त्यावेळी आम्ही हेच म्हणत होतो आता यापुढे आपण करिअर, नोकरीच्या मागे लागणार, रोज भेटणार नाही. पण आमची दोस्ती आणि हावडा ब्रिजला मात्र विसरणार नाही. शिक्षक, कॉलेज कॅम्पस, कँटीन, जिमखाना आणि हा हावडा ब्रिज आमच्या भावविश्वाचा कायमच एक भाग होऊन राहील.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nकट्टा गँग:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nहैदराबाद: जळालेला मृतदेह पाहायला ते नराधम पुन्हा आले होते...\nडझनभर आमदार भाजपला धक्का देणार\nहैदराबाद बलात्कार: मुख्य आरोपी घटनेच्या ४८ तास आधीच पोलिसांना तुरी देऊन निसटला होता...\n४०,००० कोटी वाचवण्यासाठी फडणवीस तीन दिवसांचे सीएम झाले: भाजप खासदार\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nमटा ५० वर्षां���ूर्वी - पांढरे हत्ती\nमटा ५० वर्षांपूर्वी -भारताने नमविले\nमटा ५० वर्षांपूर्वी -जगजीवनराम अध्यक्ष\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathisexkatha.com/marathi-chavat-katha/", "date_download": "2019-12-06T16:16:23Z", "digest": "sha1:LAIHGNJPE5B6ONKCENNQCXMZOADJ7L7M", "length": 7620, "nlines": 64, "source_domain": "marathisexkatha.com", "title": "Marathi Chavat Katha • Marathi Sex Stories", "raw_content": "\nनिरागस प्रेयसीसोबत बागेत पहिलं वहिलं सेक्स\nआज मी आपल्याला माझी ती सत्यकथा सांगत आहे जी माझ्यासोबत एक वर्ष्यापूर्वी घडली. ही गोष्ट माझी आणि माझ्या निरागस चेहऱ्याच्या पूर्व प्रेयसीची झवण्याची आहे की कश्या प्रकारे आम्ही आमची पहिल्या वहिल्या चुदाईचा अनुभव घेऊन आमचे कौमार्य भंग केले. माझ्या त्या निरागस पूर्व प्रेयसीचं नाव श्रीपदा होतं. ती अजूनही माझ्यावर खूप प्रेम करते. त्यावेळी आम्ही दोघे …\nमाझ्या टीचरला गर्लफ्रेंड बनवून चोदलं\nहॅलो मित्रांनो, माझं नाव प्रदीप आहे. मी आज तुमच्यासाठी असली चुदाईची गोष्ट आणली आहे. ही गोष्ट माझी आणि माझ्या गर्लफ्रेंडची आहे. माझ्या टीचरला मी माझी गर्लफ्रेंड बनवलं होतं. मी पहायला हँडसम आहे. शरीर गठीला आहे तसंच मी आठ इंचाच्या लवड्याचा मालक आहे जो कोणत्याही मुलीच्या पुच्चीची तहान भागवत शकतो. आधी मी तुम्हाला माझ्या गर्लफ्रेंडबद्दल सांगतो. …\nजिममध्ये मैत्री झालेल्या भाभीची ठुकाई\nनमस्कार मित्रांनो, माझं नाव पंकज आहे. माझं वय 26 वर्ष असून उंची पाच फूट 10 इंच आहे. मी एका शहरात राहणारा आहे. मला जिमची फार आवड आहे म्हणून माझी बॉडी सुद्धा फिट आहे. ही गोष्ट आठ महिन्यापूर्वीची आहे. मी ज्या जिममध्ये जातो तो जिम आमच्या शहरातला प्रसिद्ध जिमआहे. इथे खूप मुलं-मुली, सोबतच सर्व वयोगटातले मंडळी …\nमामाच्या गावाला मी सुट्टीला जाऊन खूप वर्ष झाली होती. घाटाच्या खालच्या असलेले ते गाव नैसर्गिक सौंदर्याने नटले होते. माझ्या मामाच्या घरी आंबे, चिक्कू, काजू, फणस आणि बरेच फळांची झाडे होती. त्याचा परिसर पण खूपच मोठा होता. त्यामुळे मला नेहमी तिकडे जाण्यास आवडत असे. पण आता कॉलेज मूळे खूप वर्ष मी तिकडे गेलो नव्हतो. यावेळी तो …\nहॅलो फ्रेंड्स, मी अर्जुन, एक ३६ वर्षांचा हँडसम ��रुण आहे. मी बेंगळुरूत एका मोठ्या कम्पनीत जॉब करतो. मी तुम्हाला जी कहाणी सांगत आहे ती माझ्या प्रेयसीच्या कॉलेजवयीन मुलीबद्दल आहे. तिचं नाव आहे अस्मिता. नुकतीच तारुण्यात पदार्पण करत असलेली ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी. तिने मला तिचं कौमार्य कसं प्रदान केलं त्याची ही कहाणी आहे. माझी ३४ वर्षांची …\nमी ज्या कंपनी मध्ये काम करत होतो त्यांच्या विविध शहरात शाखा विस्तारल्या होत्या. मी त्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होतो. माझ्याकडे मार्केटिंग ची जबादारी होती. मार्केटिंग साठी मला सतत बाहेर गावी जावे लागत असे. विविध कंपन्यांना भेटी देणे आणि धंदा गोळा करणे हे माझे मुख्य काम. काही वेळा मला एकेच ठिकाणी महिनाभर पेक्षा देखील …\nतो मी आणि तो\nमाझे नाव संतोष. हॉस्टेल वर राहण्याची मजा काही औरच असते. मी तर किती तरी वर्ष शिक्षणा निम्मित हॉस्टेल वर राहिलो होतो. पुढे शिक्षण संपून नोकरी मिळाली ती देखील दूर शहराच्या ठिकाणी. त्यामुळे पुन्हा एकदा मला घरा पासून लांब रहाव लागणार होते. पण यावेळी मी हॉस्टेल ला रहाणार नव्हतो तर मी फ्लॅट मध्ये राहणार होतो. आमच्याच …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/gesicain-p37102457", "date_download": "2019-12-06T15:33:39Z", "digest": "sha1:6ZPLON4K7BS3WX53KBUNQOQERC22TKYZ", "length": 17742, "nlines": 290, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Gesicain in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Gesicain upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nसामग्री / साल्ट: Lidocaine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Lidocaine\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल ही में खरीदा\nGesicain के प्रकार चुनें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n1 लोगों ने इस दवा को हाल में खरीदा\nपर्चा अपलोड करके आर्डर करें वैध पर्चा कैसा होता है \nदवा उपलब्ध नहीं है\nGesicain खालील उपचारासाठी वापरले जाते -\nह्रदयाचा लय नसणे मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें बवासीर जलना वेंट्रीकुलर टैकीकार्डिया खुजली धूप से जली त्वचा अनियमित दिल की धड़कन (हृदय अतालता) दर्द एनेस्थीसिया\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Gesicain घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Gesicainचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांमधील Gesicain चे दुष्परिणाम अतिशय सौम्य आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Gesicainचा वापर सुरक्षित आहे काय\nGesicain मुळे स्तनपान देणाऱ्या फारच कमी महिलांवर दुष्परिणाम आढळून आले आहेत.\nGesicainचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nGesicain हे मूत्रपिंड साठी क्वचितच हानिकारक आहे.\nGesicainचा यकृतावरील परिणाम काय आहे\nGesicain च्या दुष्परिणामांचा यकृत वर क्वचितच परिणाम होतो.\nGesicainचा हृदयावरील परिणाम काय आहे\nहृदय वरील Gesicain च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nGesicain खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Gesicain घेऊ नये -\nGesicain हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nGesicain ची सवय लागणे आढळून आलेले नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nGesicain घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, तुम्ही Gesicain केवळ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Gesicain मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Gesicain दरम्यान अभिक्रिया\nठराविक खाद्यपदार्थ खाल्ल्याने Gesicain चा परिणाम होण्यासाठी त्याने घेतलेला वेळ वाढू शकतो. याविषयी तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधला पाहिजे.\nअल्कोहोल आणि Gesicain दरम्यान अभिक्रिया\nआजच्या तारखेपर्यंत यावर संशोधन झालेले नाही. त्यामुळे, अल्कोहोलसोबत Gesicain घेण्याचे परिणाम काय असतील हे माहित नाही.\nGesicain के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Gesicain घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांच��� मदत करा\nतुम्ही Gesicain याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Gesicain च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Gesicain चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Gesicain चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/pancham-kalani", "date_download": "2019-12-06T16:41:50Z", "digest": "sha1:6NV3PLYBT5XS26EMIA75APWVIB6DUL54", "length": 5972, "nlines": 103, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "pancham kalani Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\nउल्हासनगर महापौरपदासाठी शिवसेना vs भाजप, दुसऱ्या मित्रपक्षाकडूनही भाजपला डोकेदुखी\nभाजपकडून जमनादास पुरसवानी, साई पक्षाकडून जीवन इदनानी आणि शिवसेनेकडून लीलाबाई अशान यांनी महापौरपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.\nउल्हासनगर : मराठी येत नाही हे मस्करीत बोलले होते – महापौर पंचम कलानी\nउल्हासनगरच्या महापौर पंचम कलानींचं वादग्रस्त विधान\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nशिकारीसाठी गेलेल्या तरुणाचा गोळी लागल्याने मृत्यू\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/441/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4_%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95_", "date_download": "2019-12-06T15:52:44Z", "digest": "sha1:VERONG7VYPXF57XKMS2SULSVE3HQQFF7", "length": 8031, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थसंकल्पावर संसदेत खासदार धनंजय महाडिक यांचे अभ्यासपूर्ण भाषण\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. पण त्या पूर्ण करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची खंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारी लोकसभेत बोलताना व्यक्त केली. बुधवारी संसदेत अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चासत्रात खासदार महाडिक यांनी सडेतोड मुद्दे व चौफेर भाषण करुन सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.\nअर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी कसलाही दिलासा मिळाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना, शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमाफी, सूक्ष्म सिंचनासाठी १०० टक्के अनुदान, पीक विम्याची व्याप्ती वाढवणे अशा विविध मागण्या महाडिक यांनी संसदेत केल्या. तसेच शेतीमालाला किमान आधारभूत किंमत निर्धारित करावी, साखर कारखानदारीच्या कर्जाची पुनर्रचना करावी, लघू आणि मध्यम उद्योगांना वीज दरात सवलत द्यावी, सहकार क्षेत्राचं सक्षमी��रण व्हावं, यासाठी आवश्यक तरतुदी व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\nपुण्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा मेळावा संपन्न ...\nराष्ट्रवादीच्या विकासकार्याचे जनता योग्य मुल्यमापन करेल – अजित पवारआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा भव्य मेळावा पुण्यात पार पडला. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मेळाव्यास उपस्थित विद्यार्थी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील ,खासदार वंदना चव्हाण,पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार बापू पाठारे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष मंगेश गोळे, राष्ट्रवादी वि ...\nमेरा देश बदल रहा है... अमीर डर रहा है, गरीब मर रहा है... ...\nमुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मुंबईत घाटकोपर येथे परिवर्तन सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना-भाजपाची सत्ता असतानाही मुंबईचा विकास झाला नाही. मुंबई मध्ये परिवर्तन घडणे खूप गरजेचे आहे, असे मत याप्रसंगी राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. प्रफुल पटेल, विधीमंडळ गटनेते आ. जयंत पाटील , आमदार जितेंद्र आव्हाड, मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, आमदार विद्या चव्हाण, राष्ट्रवादी ...\nपाटोदा ग्रामस्थांच्या जिद्दीला सलाम - खा. सुप्रिया सुळे ...\nपाटोदा गावात लोकसहभागातून होळना नदी पुनरुज्जीवन योजना पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी शुक्रवारी केली. या प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी २५ लाख रुपये वर्गणी काढून श्रमदानातून हे काम पूर्ण केले आहे. तसेच डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या मानवलोक संस्थेने ७५ लाखांची मदत प्रकल्पाला केली आहे. हे काम पाहून सुप्रिया सुळे भारावून गेल्या. 'अडचणीच्या स्थितीतही तुम्ही खंबीरपणे लढत आहात. तुमची ही जिद्द शिकण्यासारखी आहे', असे उद्गार सुळे यांनी काढल ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2019-12-06T16:17:10Z", "digest": "sha1:BPGVN4MKNCK4ZVQG3QDEEOERP5RDAAFO", "length": 12086, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भ्रष्टाचार - विकिपीडिया", "raw_content": "\nभारतातील नंबर 1 भ्रष्टाचारी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा कार्यकर्ता काकासो मोरे उर्फ (पिंटू च्याच्या) हे\n25 लाख रुपयांचा सहित पोलिसांना सापडले त्याबद्दल पोलिसांचे मनपूर्वक आभार प्रभाकर देशमुख ला व त्याच्या बायकोला पैश्याचा माज आला आहे . माण-खटाव मधील स्वाभिमानी जनतेला विकत घेणाऱ्या अश्या या घाणेरड्या प्रवृत्ती ला हद्दपार केले पाहिजे.प्रभाकर देशमुख व अजित पवार (दहिवडी)यांच्या टोळीने पाणी फौंडेशन मधील खाल्लेल्या पैश्याचा असा गैरवापर होत आहे .अश्या भ्रष्ट अधिकाऱ्याला आपण निवडून देणार का\nअशी चर्चा मान तालुक्यामध्ये होत आहे..\n२.३ आंतरराष्ट्रीय आस्थापनांचे गैरव्यवहार\n२.४ भ्रष्टाचार विरोधी कायदे\nन्या. पी.बी. सावंत चौकशी आयोगाने सादर केलेल्या चौकशी अहवालात भ्रष्टाचाराच्या व्याख्येत लाचखोरीबरोबर जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीची बेपर्वाई, अपव्यय, पक्षपातीपणा यांचाही समावेश केला आहे. (संदर्भ: भ्रष्टाचार म्हणजे काय http://www.loksatta.com/index.php\nकर्मचाऱ्यांकडून होण्याची शक्यता असलेल्या भ्रष्टाचाराचा उल्लेख कौटिल्याच्या अर्थशास्त्रात केला आहे. (संदर्भ :http://vichaarsankalan.wordpress.com/). स्वातंत्र्योत्तर भारतात भ्रष्टाचाराची प्रकरणे उजेडात आणून प्रशासनावर आणि एकूण राजकारणावर संसदेचा अंकुश आणण्यात फिरोज गांधी हे नेते पत्रकार अग्रणी होते.\nभ्रष्टाचाराचे सहसा उघडउघड समर्थन टाळले जाते. असे असले तरी, सरकारी बाबूवर्ग अपुरा पगार अथवा महागाईचे कारण पुढे करताना आढळू शकतो. \"काम न करण्या अथवा न होण्यापेक्षा कुणी मागून घेत असेल तर चुकीचे नाही. ते आपल्याच ...अमुकतमुक... समाजातील माणसांचा आर्थिक विकास झाला तर त्यात काही वावगे नाही, उलट लाच घेणाऱ्या माणसावर टीका करून त्याचे पाय ओढणे कसे चुकीचे आहे\" हे सांगितले जाते. तर काही वेळा \"त्या पैशातून काही चांगली कामे कशी केली गेली\" याचे दाखले दिले जातात. पण अशी समर्थने एका मर्यादेच्या पुढे जाऊ शकत नाहीत.\nमाध्यमातील काही विचारवंत \"सोईच्या विकासाकरिता भ्रष्टाचार ही अल्पशी किंमत आहे\" अशी भलावण करतात. भ्रष्टाचाराचे समर्थन करताना बऱ्याचदा जपानसारख्या विकसित देशाचे उदाहरणसुद्धा दिले जाते.(संदर्भ १: http://www.loksatta.com/index.php\nइकॉनॉमिक टाइम्स मधील Sagar Malviya & Chaitali Chakravarty, ET Bureau May 28, 2012, 09.39AM IST यांच्या (संदर्भ:http://articles.economictimes.indiatimes.com/2012-05-28/news/31877166_1_bharti-walmart-kpmg-india-bribes वृत्तानुसार) : The FCPA वेबसाईट म्हणते की, ' ४०० अमेरिकी आस्थापनांनी, परकीय देशांच्या शासकांना, शासकीय अधिकाऱ्यांना अथवा राजकीय पक्षांना लाचखोरीच्या स्वरूपात केलेल्या ३०० मिलियन डॉलर एवढ्या एकूण खर्चाची कारणे संशय घेण्यासारखी(questionable) आहेत'.\nभारतीय दंडविधान संहिता १६१\nभ्रष्टाचाराविरोधी असलेले सर्व कायदे हे सर्वांसाठी लागू करून त्याची कडक अमलबजावणी केली पाहिजे. त्याशिवाय भ्रष्टाचारला आळा बसणार नाही..\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० ऑक्टोबर २०१९ रोजी २०:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://organic-vegetable-terrace-garden.com/2019/02/01/%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-06T16:18:03Z", "digest": "sha1:KW7NXSVYLQOPF57DGYYQG6JC22I4YQG5", "length": 10789, "nlines": 121, "source_domain": "organic-vegetable-terrace-garden.com", "title": "गच्चीवरची बाग कार्यशाळा – गच्चीवरची बाग नाशिक", "raw_content": "\nमहाराष्ट्र टाइम्स व गच्चीवरची बाग नाशिक आयोजित गच्चीवरची बाग कार्यशाळा\nगच्चीवरची बाग कार्यशाळा, गच्चीवरची बाग कार्यशाळा, 10 फेब्रु.19, रवि. स. 10 ते दु.1, समाजमंदिर, कृषीनगर हौसिंग सोसा. , कृषीनगर , कॉलेजरोड, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे\nही कार्यशाळा सशुल्क असून महाराष्ट्र टाइम्स च्या कल्चर क्लब तर्फे व गच्चीवरची बाग यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.\nया कार्यशाळेत उपलब्ध जागा उपलब्ध वस्तू व उपलब्ध नैसर्गिक संसाधने यांचा सृजनशील पद्धतीने उपयोग करून घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने भाजीपाला कसा पिकवावा घरच्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे,कीड नियंत्रण कसे करावे पाणी कसे द्यावे बीजसंस्कार कसे करावे याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.” गच्चीवरची बाग” व “तुम्हाला माहित आहे का घरच्या कचऱ्याचे व्यवस्थापन कसे करावे,कीड नियंत्रण कसे करावे पाणी कसे द्यावे बीजसंस्कार कसे करावे याविषयी सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.” गच्चीवरची बाग” व “तुम्हाला माहित आहे का ” या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक संदीप चव्हाण हे स्वतः स्लाईड शो द्वारे सादरीकरण करणार आहेत. महाराष्ट्र टाईम सोबत ही चौथी कार्यशाळा असून यापूर्वी निसर्गप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.\nया कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. याविषयी सविस्तर बातमी येईलच वाचत रहा महाराष्ट्र टाइम्स\nगच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…\nगच्चीवरच्या बागेचे शिका तंत्र\nपुस्तकः तुम्हाला माहित आहे का\nटेलेग्राम वर गच्चीवरची बाग..\nबहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…\nकार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…\nगच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा\nविकास पिडीया वर गच्चीवरची बाग\nगच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…\nPrevious Post: विकासपिडीया वर गच्चीवरची बाग\nNext Post: गच्चीवरची बाग कार्यशाळा सविस्तर माहिती\nPingback: स्मार्ट उदयोजक वरील माहिती – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: गच्चीवरची बाग पुस्तक – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: ग.बा. नाशिक निशुल्क सेवा…. – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: आपला सहभाग – स्वच्छ महाराष्ट – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: निसर्ग काही ज्ञान उपजतच देतो – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: गच्चीवरची बाग social enthroprenuer – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: कार्यपरिचय… – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: About us… – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: Hiiiii – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: All Article- सर्व लेख वाचा.. – गच्चीवरची बाग नाशिक\nअशा उगती टेरेसवर भाज्या\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nझाडांचे Tonic #जिवामृत. 17 Novem. 19, रविवार, 10 ते 1 पिंगळे वाचनालय जवळ, इंदिरानगर जूने पोलीस स्टेशन / बोबडे -बल्लाळ classes जवळ, राजीव नगर , नाशिक. जिवामृत, #गोमुत्र, #वर्मीवाश, शेणखत, निमपेंड , हळदीच्या हुंड्या, लाल माती मिळेल. #गच्चीवरची बाग, 9850569644 / 8087475242 Garden Products & services https://organic-vegetable-terrace-garden.com/2019/06/03/products-services-list/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://organic-vegetable-terrace-garden.com/2019/02/11/226/", "date_download": "2019-12-06T15:08:41Z", "digest": "sha1:C4ABX7MPB2WVVBP2QIOXSAI6T4QX7L3M", "length": 12318, "nlines": 127, "source_domain": "organic-vegetable-terrace-garden.com", "title": "गच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र – गच्चीवरची बाग नाशिक", "raw_content": "\nगच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र\nगच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र\nम टा प्रतिनिधी, नाशिकनिसर्गात हवामानाशी जुळव��न घेण्याची शक्ती असते…\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nनिसर्गात हवामानाशी जुळवून घेण्याची शक्ती असते. त्यामुळे बागेचे योग्य तंत्र वापरल्यास बारमाही टवटवीत राहतील अशी झाडे फुलवता येतात. कोणत्याही जागी या तंत्राच्या आधारे बाग साकारता येत असल्याने, घराच्या मोकळ्या जागेत भाजी, फळे आणि फुले लावता येतात, यासारख्या अनेक महत्त्वाच्या बाबी ‘मटा कल्चर क्लब’च्या सदस्यांना रविवारी समजल्या. निमित्त होते, ‘गच्चीवरची बाग’ कार्यशाळेचे.\nबागकामाची आवड असलेल्या आणि विशेषत: घरच्या घरी भाजीपाला पिकवू इच्छिणाऱ्या अनेकांनी यात सहभाग घेतला. ‘गच्चीवरची बाग’चे संदीप चव्हाण यांनी बाग फुलविण्याचे तंत्र यावेळी सांगितले. ते म्हणाले, मोकळ्या जागेत बाग फुलवताना काळी, लाल आणि खतमिश्रीत माती कुंडीत भरावी. कंपोस्ट वापरल्यास बहर लवकर आणि उत्तम येतो. कुंडी फक्त २ ते ४ इंच भरावी. त्याचप्रमाणे झाडांना रोज पाणी घालताना त्यांच्याशी संवाद साधावा. त्यांना हळुवार हाताळावे. झाडांची माती महिन्यातून एकदा भुसभुशीत करीत खतपाणी केल्यास झाडांची वाढ लवकर व योग्य होते, असे त्यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांनी उपस्थितांना घरच्या बागेत झाडे लावण्याचे, खतपाणी करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. उपस्थितांनीही बागकामासंदर्भातील शंकांचे निसरन करुन घेतले.\n\\Bकीड पडल्यास हे करा\n\\B- तुम्ही फुलविलेल्या बागेत कदाचित झाडांवर कीड पडू शकते, तेव्हा घाबरुन जाऊ नये, तोदेखील निसर्गाचा एक भाग आहे.\n– कीड पडलेल्या ठिकाणी गोमूत्र व पाण्याचे एकत्रित मिश्रण शिंपडावे.\n– लसूण मिरचीची चटणी, त्यात तंबाखू व पाणी टाकून हे मिश्रण रात्रभर भिजवावे. त्यानंतर हे मिश्रण झाडांवर फवारावे.\n– ताक पाणी, हिंग पाणी, आलं पाणी यांचीदेखील फवारणी करता येईल.\n– फवारणी फक्त सायंकाळी ४ किंवा ६ नंतरच करावी.\nगच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…\nगच्चीवरच्या बागेचे शिका तंत्र\nपुस्तकः तुम्हाला माहित आहे का\nटेलेग्राम वर गच्चीवरची बाग..\nबहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…\nकार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…\nगच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा\nविकास पिडीया वर गच्चीवरची बाग\nगच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…\nPrevious Post: गच्चीवरच्या बागेला ‘खतपाणी’\nPingback: स्मार्ट उदयोजक वरील माहिती – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: गच्चीवरची बाग पुस्तक – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: ग.बा. नाशिक निशुल्क सेवा…. – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: निसर्ग काही ज्ञान उपजतच देतो – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: आपला सहभाग – स्वच्छ महाराष्ट – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: गच्चीवरची बाग social enthroprenuer – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: कार्यपरिचय… – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: About us… – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: Hiiiii – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: All Article- सर्व लेख वाचा.. – गच्चीवरची बाग नाशिक\nअशा उगती टेरेसवर भाज्या\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nझाडांचे Tonic #जिवामृत. 17 Novem. 19, रविवार, 10 ते 1 पिंगळे वाचनालय जवळ, इंदिरानगर जूने पोलीस स्टेशन / बोबडे -बल्लाळ classes जवळ, राजीव नगर , नाशिक. जिवामृत, #गोमुत्र, #वर्मीवाश, शेणखत, निमपेंड , हळदीच्या हुंड्या, लाल माती मिळेल. #गच्चीवरची बाग, 9850569644 / 8087475242 Garden Products & services https://organic-vegetable-terrace-garden.com/2019/06/03/products-services-list/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/gaming-consoles/250-gb+gaming-consoles-price-list.html", "date_download": "2019-12-06T15:17:10Z", "digest": "sha1:W636UAWCNUYCMAL2MFVWQR4G73M34JG6", "length": 11650, "nlines": 209, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "250 गब गेमिंग कॉन्सोल्स किंमत India मध्ये 06 Dec 2019 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\n250 गब गेमिंग कॉन्सोल्स Indiaकिंमत\n250 गब गेमिंग कॉन्सोल्स India 2019मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\n250 गब गेमिंग कॉन्सोल्स दर India मध्ये 6 December 2019 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 6 एकूण 250 गब गेमिंग कॉन्सोल्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन मायक्रोसॉफ्ट क्सबॉक्स 360 250 गब विथ हॅलो 4 तुंब रायडर ब्लॅक आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Ebay, Indiatimes, Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी 250 गब गेमिंग कॉन्सोल्स\nकिंमत 250 गब गेमिंग कॉन्सोल्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन मायक्रोसॉफ्ट X बॉक्स 360 २५०गब किनेक्ट बंडले Rs. 31,788 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.15,795 येथे आपल्याला मायक्रोसॉफ्ट क्स��ॉक्स 360 250 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\n250 गब गेमिंग कॉन्सोल्स India 2019मध्ये दर सूची\nमायक्रोसॉफ्ट X बॉक्स 360 250 ग� Rs. 22431\nमायक्रोसॉफ्ट क्सबॉक्स 360 25 Rs. 15795\nमायक्रोसॉफ्ट X बॉक्स 360 २५० Rs. 31317\nमायक्रोसॉफ्ट क्सबॉक्स 360 25 Rs. 21990\nमायक्रोसॉफ्ट क्सबॉक्स 360 25 Rs. 19738\nमायक्रोसॉफ्ट X बॉक्स 360 २५० Rs. 31788\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nशीर्ष 10 250 Gb गेमिंग कॉन्सोल्स\nताज्या 250 Gb गेमिंग कॉन्सोल्स\nमायक्रोसॉफ्ट X बॉक्स 360 250 गब लिमिटेड एडिशन ऍक्टिव अँड आडवेंतुरे बंडले\nमायक्रोसॉफ्ट क्सबॉक्स 360 250\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 250 GB\nमायक्रोसॉफ्ट X बॉक्स 360 २५०गब किनेक्ट आडवेंतुरेस\n- डायरेक्टर्स Frank Miller\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 250 GB\nमायक्रोसॉफ्ट क्सबॉक्स 360 250 गब विथ हॅलो 4 तुंब रायडर ब्लॅक\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 250 GB\nमायक्रोसॉफ्ट क्सबॉक्स 360 250 गब विथ फोर्झा 4 सक्यरीं एल्देर s\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 250 GB\nमायक्रोसॉफ्ट X बॉक्स 360 २५०गब किनेक्ट बंडले\n- हार्ड डिस्क कॅपॅसिटी 250 GB\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nजलद दुवे आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा टी & सी गोपनीयता धोरण नेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nकॉपीराइट © 2008-2019 करून गिरनार सॉफ्टवेअर प्रा समर्थित. सर्व अधिकार आरक्षित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/mahavikas-aaghadi", "date_download": "2019-12-06T15:50:31Z", "digest": "sha1:R3MUHILIDUPAZNZI2XGXGBNM3YAJFQCN", "length": 6267, "nlines": 102, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "mahavikas aaghadi Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nचंद्रपूरच्या अपक्ष आमदाराचा यू-टर्न\nअपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Chandrapur mla kishor jorgevar support mahavikasaaghadi) यांनी चंद्रपूरच्या विकासासाठी भाजपला अर्थात महायुतीला पाठिंबा दिला होता.\nमहाविकासआघाडीचं पुढील लक्ष्य विदर्भ, भाजपच्या गडाला शह देणार\nविदर्भ हा भाजपचा गड आहे. याच गडात भाजपला शह देण्यासाठी आता महाविकासआघाडीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून महाव���कासआघाडीच्या (Mahavikas aaghadi working in vidarbh) तिन्ही पक्षांनी विदर्भात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे.\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nउपचाराला पैसे नव्हते, आजारपणाला कंटाळून पतीने पत्नीला जिवंत पुरले\nमाझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया\nसत्ता बदलानंतर राज ठाकरेंचा पहिला दौरा मनसेच्या बालेकिल्ल्यात\n“पंकजा मुंडे भाजपातच राहणार आणि भाजपातच मरणार”\nXiaomi कंपनीच्या बनावट वस्तू जप्त, दिल्ली पोलिसांची कारवाई\nलग्नाला नकार देणाऱ्या प्रियकराचं पुणेकर प्रेयसीसोबत थेट आयसीयूत लग्न\nयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान पहिल्यांदाच आमनेसामने येणार\nबीडची 30 वर्षीय तरुणी पुण्यातील बंद फ्लॅटमध्ये मृतावस्थेत, घरात दारुच्या बाटल्या आढळल्या\nपुण्यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या मजुराचा मृत्यू, बचावकार्यादरम्यान जवानानेही प्राण गमावले\n‘हा’ निर्णय घेऊन शरद पवारांनी मला राजकीय पुनर्जन्म दिला : छगन भुजबळ\nबैलाला ठार मारण्यासाठी वापरलेला जेसीबी जप्त, आता आरोपींचा शोध सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=3832", "date_download": "2019-12-06T15:40:07Z", "digest": "sha1:7SBJ4HT5S6I6J3GNY4FZRHGHJMNMFYDH", "length": 15448, "nlines": 103, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "पुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nएक काळ होता की मॉडेलिंग याक्षेत्रावर ‘महिला राज’ होते. पण अलिकडच्या काळात पुरूषही कौशल्याने रॅम्पवर चालताना दिसतात. विशेष म्हणजे यामध्ये आता ग्रामिण भागातील मुले सुध्दा मागे राहिलेले नाही. पुणे येथे आयोजित मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला असुन “शाईनींग स्टार ऑफ महाराष्ट्र” या स्पर्धेत दोन नामांकन मिळविले आहे.\nमातीकला वस्तूंचे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने अभ्यासक्रम निश्चित करावा..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क.. संत शिरोमणी गोरोबाकाका महाराष्ट्र मातीकला बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्य अर्थसंकल्पात घो‍षित करण्यात आला असून याअंतर्गत मातीच्या विविध वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने यासंबंधीचा एक अभ्यासक्रम कौशल्य विकास विभागाने निश्चित करून द्यावा अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. आज महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्ड […]\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी महाराष्ट्र\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nअमरावती- अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबईत दिली. श्री. मदान यांनी सांगितले की, या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. […]\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आ���ाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केल���. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/detection-of-human-behavior-from-constituents/articleshow/71768628.cms", "date_download": "2019-12-06T15:14:22Z", "digest": "sha1:SXV5LAAS7W7AEMSP2EXIDSNJ3MDS2CU3", "length": 16816, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "samwad News: घटितांमधून मानवी वर्तनाचा शोध - detection of human behavior from constituents | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nघटितांमधून मानवी वर्तनाचा शोध\nडॉ रूपाली शिंदेजपानमधील प्रसिद्ध कादंबरीकार आणि विज्ञान कथाकार शिनइची होशी यांच्या एकवीस कथांचा मराठी अनुवाद निसीम बेडेकर यांनी केला आहे...\nजपानमधील प्रसिद्ध कादंबरीकार आणि विज्ञान कथाकार शिनइची होशी यांच्या एकवीस कथांचा मराठी अनुवाद निसीम बेडेकर यांनी केला आहे. जपानमध्ये शिनइची होशी यांचा गौरव लघु-लघुकथांचे दैवत असा केला जातो. हे ध्यानात घेऊन अनुवादित कथांमध्ये प्रामुख्याने लघु-लघुकथांचा समावेश केलेला आहे; तसेच 'तारकासमूहाचं रहस्य' या लघुकादंबरीचा समावेश केलेला आहे.\nया अनुवादित कथांचा आस्वाद व मूल्यमापन करताना काही प्रमुख वैशिष्ट्ये जाणवतात. शिनइची होशी यांनी लघु-लघुकथा हा नवीन कथाप्रकार आकाराला आणला आहे. जपानी नागरिकाची कामसू वृत्ती, वेळेचे काटेकोर नियोजन आणि त्याचे चोख शिस्तीचे उपयोजन करणे, उद्यमशीलता या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणाचा परिणाम लघु-लघुकथा निर्मितीवर झाला असावा. सुबक, लहानखुरा, प्रमाणबद्ध आकार हा सौंदर्याचा निकष मानणे; तसेच छोट्या प्रसंगांमधून तत्त्वविचार देणारे झेन तत्त्वज्ञान या सांस्कृतिक पार्श्वभूमीमधून लघु-लघुकथांचे निर्माण झाले असावे. अनुवादित साहित्यकृतीमधून संस्कृतीविमर���श प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रकारे घडत असतो. 'शिन्झेन किस'मधील कथाही त्याला अपवाद नाहीत.\nमानवी स्वभावातील अनाकलनीय प्रेरणांची वागण्या-बोलण्यातून होणारी अभिव्यक्ती हा या कथासंग्रहाची नवीन बाजू आहे. मानवी आचरणातील एका व्यक्तीचा स्वभाव, आचरणपद्धत यांच्याबद्दल काही ठोकताळे, अंदाज बांधण्याचे काम तिच्या सहवासातील दुसरी व्यक्ती करीत असते. ते अनेकदा चुकतात. त्या वेळी अपेक्षा आणि प्रत्यक्षातील आचरण यांची सुसंगती लावता येत नाही. 'शिन्झेन किस'मधील कथा मानवी आचरणातील असंगत व्यवहारांची छोट्याशा कथेतून नोंद घेतात. त्यामुळे या कथांना असंगत मानवी व्यवहारातील धक्कादायक बाजूंवर प्रकाश टाकणाऱ्या कथा असेही म्हणता येते. औद्योगिकीकरण, गतिमानता, वाढती स्पर्धा, सतत जिंकण्याची प्रबळ इच्छा यांचा परिणाम मानवी आचरणामागील प्रेरणांवर झालेला आहे. संशयग्रस्तता, खोटा मुखवटा धारण करून जगण्याची सवय, यशस्वी होण्यासाठी कोणत्याही थराला जाणे आणि शेवटी फसणे व फसविले जाणे हे सारे मानवी जीवन व्यवहारात घडते. 'शिन्झेन किस'मधील कथा फसविण्याचा आणि फसविले जाण्याचा खेळ मांडतात. वरवर पाहता विनोदी; परंतु त्याच्या तळाशी असलेल्या थंड, गोठलेली क्रूरता आणि आसुरी आनंद मिळविण्याची मानवी आकांक्षा यांचे भेदक दर्शन या कथांमधून घडतो.\nअसे असले तरीही या कथा (घटनांमधून) घटितांमधून मानवी वर्तनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात. कथेतील व्यक्तिरेखांचे आचरण एकरेषीय, एकच एक प्रकारच्या सरधोपट मार्गाने घडते. त्यामुळे आचरणातील परस्परविरोधी प्रेरणांमुळे स्वभावामध्ये निर्माण होणाऱ्या गुंत्याला कथेमध्ये फारसे महत्त्व दिले जात नाही. त्यामुळे मग कथेतील व्यक्तिरेखांच्या पर्यायाने माणसांच्या जगण्यावर वर्चस्व गाजविण्याचे सामर्थ्य घटनांमध्ये आहे का घटनांच्या दाट छायेत जगणे हेच माणसाचे जगणे आहे का घटनांच्या दाट छायेत जगणे हेच माणसाचे जगणे आहे का माणसापाशी असलेली बुद्धी, कल्पनाशक्ती, विचार-कृतींमधून तो घटनेचा अर्थ व घटनेचा परिणाम यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो काय माणसापाशी असलेली बुद्धी, कल्पनाशक्ती, विचार-कृतींमधून तो घटनेचा अर्थ व घटनेचा परिणाम यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकतो काय असे प्रश्न कथा वाचल्यानंतर उपस्थित होतात.\nघटना घडतात आणि माणसाची जगण्याची धडपडही च��लूच राहते. हे समांतर चित्र 'शिन्झेन किस'मधून उभे राहात नाही. कथांचा लघुत्तम आकार हे त्यामागचे कारण नाही. माणसाच्या जगण्याला पुढे नेण्याचे, रेटण्याचे आणि फरपटण्याचे बळ घटनांमध्ये असते. घटना घडत राहाणे हाच जगण्याचा ऊर्जास्रोत आहे. घटनाशरण किंवा प्रसंगशरण माणसांच्या जगण्याच्या कथा शिनइची होशी सांगतात. घटनांकडे निर्विकारपणे पाहणे व तटस्थवृत्तीने केवळ पाहणे हाच 'झेन' तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. हा निर्लेप वृत्तीने घटनेकडे पाहताना, जाणवणारा अर्थ झेन तत्त्वज्ञानामध्ये महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे घटनांकडे तटस्थपणे पाहणारा कथा-निवेदक कमालीच्या अलिप्त दृष्टीने घटना कशी घडते हे सांगतो. त्याच्या तटस्थ दृष्टीला दिसणारा घटनेचा अर्थ तो केवळ मांडतो. हेच या अनुवादित कथांचे मर्मस्थान आहे.\nलेखक : शिनइची होशी\nअनुवाद : निसीम बेडेकर\nप्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे\nकिंमत : १९५ रु.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nमटा संवाद:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nआता एड्सला इतिहासजमा करायचं...\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nज्येष्ठांचा सन्मान कसा राहील\nएक नवी आणि स्वागतार्ह सुरूवात\nसमाजरंग: धागा धागा जोडतो नवा\nडॉ. आंबेडकर आणि लोकशाही\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nघटितांमधून मानवी वर्तनाचा शोध...\nती दिवाळी आहे म्हणुनी ......\n\\B११ तासात ७ भाषणे मुंबई\\B - पंतप्रधान इंदिरा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/angry-cobra-captures-bike-after-after-tale-injured-uttar-pradesh-240958", "date_download": "2019-12-06T16:30:16Z", "digest": "sha1:JVLN5FQFDMM5EE6IPDLRG5DIACZAD6NO", "length": 14420, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "चिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्���वार, डिसेंबर 6, 2019\nचिडलेल्या नागाने सुरू केला दुचाकीस्वाराचा पाठलाग...\nबुधवार, 4 डिसेंबर 2019\nएक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता. रस्त्यावरून जाणाऱया नागाच्या शेवटीवरून दुचाकीचे चाक गेल्यामुळे नाग चिडला. नागाने दुचाकीचा पाठलाग सुरू केला व दुचाकीवर जाऊन बसल्याची घटना येथे घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.\nजालॉन (उत्तर प्रदेश) : एक युवक दुचाकीवरून मित्रांसह प्रवास करत होता. रस्त्यावरून जाणाऱया नागाच्या शेवटीवरून दुचाकीचे चाक गेल्यामुळे नाग चिडला. नागाने दुचाकीचा पाठलाग सुरू केला व दुचाकीवर जाऊन बसल्याची घटना येथे घडली. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे.\nउत्तर प्रदेशातील जालॉन चाकी गावामध्ये ही घटना घडली आहे. गावात राहणारे गुड्डू पचोरी हे एका साथीदारासह दुचाकीवरून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान दुचाकीचे चाक नागाच्या शेपटीवरून गेले. शेपटीवरून चाक गेल्यामुळे नाग चिडला. नागाने बदला घेण्यासाठी दुचाकीचा पाठलाग सुरू केला. नागाच्या पाठलागामुळे त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला. पण, नाग दुचाकीवर जाऊन बसला. तासभर फणा काढून तसाच बसला होता. नागाला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. नागाच्या दिशेने दगड फेकल्यानंतर तो दुचाकीवरून खाली उतरून निघून गेला.\nगुडडूने सांगितले की, दुचाकीवरून जात असताना चुकून चाक नागाच्या शेपटावरून गेले. शेपटावरून चाक गेल्याचे लक्षात आल्यानंतर मागे वळून पाहिले तर नाग आमच्या दिशेने येत होता. आम्ही पुढे जात होतो. पण, तो आमच्याच दिशेने येत होता. आमचा पाठलाग केल्याचे लक्षात आल्यानंतर घाबरून गावाजवळ आल्यानंतर दुचाकी सोडून पळ काढला. पण, नाग दुचाकीवर जाऊन बसला. यावेळी जमलेल्या नागरिकांनी मोबाईलमध्ये शुटींग केले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nप्राण्यांची हत्या करणाऱ्यावर कारवाई गरजेची\nकुडाळ ( सिंधुदुर्ग ) : वाईल्ड लाईफ ईमरजन्सी रेस्क्‍यु सर्व्हिस सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने रानडुकरांची हत्या करणाऱ्या दोषींवर कडक...\nघोंगडीला पुनर्जिवीत करण्यासाठी सरसावल्या महिला\nनायगाव : आधुनिक काळात यंत्रमाग व्यवसाय सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसीत झाला असताना नायगा�� तालुक्यातील कुंटूर येथे हाताने बनवण्यात येणारी घोंगडी मोठ्या...\nडाॅ. आंबेडकर यांचे आंबडवे गाव पंचतीर्थ घोषित पण...\nमंडणगड ( रत्नागिरी ) - स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारित देशाला राज्यघटना देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे पंचतीर्थ...\nपुण्यातील आरोग्य सेवेच्या अब्रूची लक्तरे वेशीला...\nवेल्हे (पुणे) : तालुक्यातील दुर्गम चांदर गावातील सर्पदंश झालेल्या आदिवासी महिलेस झोळी करून पायी दोन तासांच्या प्रवासानंतर पानशेत येथे...\nPHOTO : 'तो' भेटत नव्हता...म्हणून गेले पंधरा दिवस घरचे तणावाखाली होते.. पण अचानक देवघरापाशी..\nनाशिक : 'तो' भेटत नव्हता..पंधरा दिवसांपासून घरातील सदस्य तणावाखाली वावरत होते. बुधवारी (ता. ४) पुन्हा सकाळीस सहाच्या सुमारास शिरसाट यांच्या पत्नी...\nरोहिच्या धडकेत, ॲटोची पलटी, प्रवाशी ठार\nनांदेड : प्रवाशी घेऊन जाणाऱ्या ॲटोला रस्त्यात रोही या जंगली प्राण्याने धडक दिली. या धडकेत ॲटोची पलटी होऊन ॲटोतील एक प्रवाशी जागीच ठार झाला. ही घटना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/nov12.htm", "date_download": "2019-12-06T15:39:31Z", "digest": "sha1:IYNUEAQQWZGOLA66NMUJH6VNNBONYA3G", "length": 5657, "nlines": 10, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज १२ नोव्हेंबर [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\nबद्ध आणि मुक्त यांतला फरक.\nबद्ध हे जगाचे असतात. मुक्त हे जगाचे नसून एका भगवंताचे असतात. संतांची चवकशी करताना, त्याची उपासना कोणती, गुरू कोण हे पाहतात. त्याच्या आईबापांची नाही चौकशी करीत. संतांना देहाची आठवण नसते. ते आपला देहाभिमान, मीपण, भगवंताला देतात. परमात्म्यापेक्षा विषयाची गोडी ज्याला जास्त तो बद्ध. विषयाचे प्रेम कमी होणे म्हणजे मुक्तदशेच्या मार्गाला लागणे, ' मी भगवंताचा ' म्हटले की तिथे बद्धपणा संपला. आपण बद्ध आहोत हे तर��� आपणच बद्ध आहोत ही भावना करून घेतली म्हणून. आपण, मूळ तेच रूप स्वयंसिद्ध असताना, सर्व इंद्रिये मिळून होणारा देह मी आहे असे म्हणतो; आणि त्यामुळे देहाला जे सुखदुःख होते ते आपल्याला झाले असे म्हणतो. आत्मा स्वतः त्यापासून अलिप्त असतो. परंतु आत्मा आणि देह वेगळा नाही असे आपण म्हणत असतो; म्हणून मी तोच देह आणि हा देह तोच आत्मा, अशी आपली भावना दृढ झालेली असते. परंतु आपण बोलण्यात मात्र ' माझा ' हात दुखावला किंवा 'माझ्या ' पोटात दुखते, असे म्हणतोच की नाही म्हणजे, प्रत्येक अवयव 'माझा' म्हणणारा कुणीतरी वेगळा आहे हे खरे; आपल्याला ते बरोबर समजत नाही इतकेच. मीपणा हा आपल्यात इतका बाणलेला असतो.\nआपले मन विषयाच्या आनंदात रंगले, म्हणून तिथे आपण आपलेपणाने वागतो. परंतु विषयच जिथे खोटे, तिथे मन रंगूनही, ते नाहीसे झाले म्हणजे आपल्याला दुःख हे होणारच. आपण दुसर्‍यावर अवलंबून राहिलो म्हणूनही सुखदुःख होते. म्हणून , आपण त्या सर्वांपासून निराळे आहोत असे समजून वागावे. हे होण्यासाठी परमेश्वराची भक्ति करायला पाहिजे. भक्तिला जर काही आड येत असेल तर आपली देहबुद्धीच होय; आणि ती गेल्याशिवाय खरी भक्ति होणारच नाही. तरी आपण परमेश्वराचे आहोत असे समजून वागावे. जे जे होईल ते ते त्याची इच्छा म्हणून झाले असे समजून वागू लागलो, म्हणजे आपली देहबुद्धी हळूहळू कमी होत जाईल. याकरिता काही तप, याग वगैरे करावे लागत नाही. संसार सोडून वनातही जावे लागत नाही आणि विशेष आटाआटीही करावी लागत नाही. जे घडते ते ' मी केले' हा मीपणा टाकून, ' मी देवाचा आहे ' असे म्हणून, आणि जे होईल त्यात आनंद मानून राहावे, म्हणजे मीपणा सुटत जाईल. हे ' मी ' केले नाही, परमात्म्याच्या इच्छेने झाले, असे मानले म्हणजे मीपणा राहिला कुठे \n३१७. ज्याप्रमाणे, मनाने ' मी देहाचा आहे ' अशी समजून झालेल्याने आपण देहरूप बनलो,\nत्याचप्रमाणे मनाने ' मी भगवंताचा आहे ' असे म्हणत गेल्याने आपण भगवद् रूप बनून जाऊ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/tarangate-hotel/", "date_download": "2019-12-06T15:31:21Z", "digest": "sha1:W2323B2INOCDJFT65IA3ATMGJLWZ33HP", "length": 8423, "nlines": 98, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "मुंबईत ‘तरंगते हॉटेल’! | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome चालू घडामोडी मुंबईत ‘तरंगते हॉटेल’\non: March 11, 2017 In: चालू घडामोडी, पर्यटन, महत्वाच्या बातम्या, लाईफ स्टाईलNo Comments\nसमुद्रात जेवायचे किंवा समुद्राच्या पाण्यावर एक छानशी संध्याकाळ घालवायची असेल तर आता बांद्रा-वरळी सी लिंकच्या छायेत मुंबईच्या पहिल्या वहिल्या अनोख्या अशा तरंगत्या एबी सेलेस्टीअल हॉटेलद्वारे संपूर्णपणे नवीन अनुभव मिळू शकेल. हे नव्या प्रकारचे हॉटेल महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बांद्रा-वरळी सी लिंक, बांद्रा येथील जेटीवर असणार आहे.\nडब्ल्यू इंटरनॅशनल कन्सल्टंटट्स द्वारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहयोगाने संचालित एबी सेलेस्टीअल हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयकुमार रावल, पर्यटनमंत्री, महाराष्ट्र सरकार आणि इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.\nएबी सेलेस्टीअलची रचना आणि संबंधित ज्ञान हे अमेरिकेतून आणण्यात आले आहे. आधुनिक रचना, थ्री टायर लक्झरी स्काय डेक सहित डायनिंग फ्लोटेल, ६६० पाहुण्यांना सांभाळू शकणाऱ्या चार टायर्समधील दोन गॅलीज याच्यात असतील. एबी सेलेस्टीअल ऑनलाईन बुकिंग आणि अल्पोपहार व जेवण अशा सुविधाही देणार आहे. या फ्लोटेलमध्ये द्वीस्तरीय मल्टी-क्युझिन २ रेस्टोरंट २४ तास कॉफी शॉपची सुविधा असणाऱ्या क्लब लाउंजसहित असेल.\nएबी सेलेस्टीअलचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की “हे फ्लोटेल अभ्यंगतांना अनोखा अनुभव देईल. शहर आणि राज्यात पर्यटनाला चालना देणाऱ्या नवीन संकल्पनांना सरकार नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा देत आले आहे. फ्लोटेलसारख्या वेगळ्या कल्पनांमुळे शहरात नक्कीच पर्यटक येतील आणि आदरातिथ्याचा एक वेगळा अनुभव त्यांना मिळेल.”\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजानन��ला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/category/agralekh/page/434", "date_download": "2019-12-06T16:11:05Z", "digest": "sha1:NMOQLFELA7LXQEYPCGHX3OGMXQLG4II2", "length": 8705, "nlines": 34, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "संपादकिय / अग्रलेख Archives - Page 434 of 444 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nअमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्याने ‘ट्रम्प युगा’ला आता खऱया अर्थाने सुरुवात झाली आहे. पहिल्या वहिल्या भाषणातून आपली कारकीर्द कशी असेल, याची झलकच या नव्या अध्यक्षांनी दाखवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्पविरोध आता अधिकाधिक तीव्र होत असल्याचे बघायला मिळते. सद्या या नव्या अध्यक्षांविरोधात येथील जनता मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे. वॉशिंग्टनपासून न्यूयॉर्क, लॉस एंजेलिसपर्यंत सर्वत्र ...Full Article\nहल्ली अनेक वृत्तपत्रात विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी विविध लेखनस्पर्धा आयोजित केल्या जातात. यातून नव्या पिढीतील वाचकांशी संवाद साधला जावा आणि त्यांच्या अपेक्षा समाजाव्यात हा हेतू असेल. अशाच एका स्पर्धेत ‘हिवाळा’ ...Full Article\nआपला देह म्हणजे इंद्रियांचा समुदाय. यालाच संतसाहित्यात इंद्रियग्राम, देहगांव असेही संबोधन वापरले आहे. या सगळय़ा इंद्रियात प्रमुख इंद्रिय आहे मन. तुकाराम महाराज म्हणतात – सकळां इंद्रिया मन हे प्रधान ...Full Article\nकोकणच्या आखाडय़ात शिक्षकांची धुळवड\nजिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीमुळे राजकीय आखाडा तापलेल्या कोकणात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यावेळी प्रचंड चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी थेट सहभाग घेतल्याने या निवडणुकीला विशेष महत्व ...Full Article\nकर्मचाऱयांना टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांचे प्रयत्न\nकर्मचाऱयांनी कंपनी सोडून जाणे ही तशी सहज-स्वाभाविक प्रक्रिया असून बरेच अंशी ती अटळ आहे. असे असले तरी अधिकांश कंपन्या आपले कर्मचारी आपल्याकडे अधिकाधिक काळासाठी असावेत यासाठी सतत प्रयत्नशील असतात ...Full Article\nक���चोरी रोखण्यासाठी आणखी एक तयारी\nबँकांमध्ये आयटीआर जमा करणे होणार अनिवार्य नवी दिल्ली / वृत्तसंस्था मोदी सरकार प्राप्तिकर बुडविणाऱयांवर फास आवळण्यासाठी आणखी एक तयारी करत आहे. यांतर्गत बँकामंध्ये आयटीआर5 जमा करणे एका निश्चित मर्यादेपेक्षा ...Full Article\nसायना नेहवालसाठी मागील साधारणपणे वर्षभर अतिशय खराब गेले. उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे गतवर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. भरीस भर म्हणून तिला नंतर लवकरच गुडघ्यावर ...Full Article\nराँग नंबर ही अश्वत्थाम्यासारखी चिरंजीव-चिरंतन समस्या आहे. आपण चुकीचा नंबर फिरवणे किंवा फोन कंपनीने ती गंमत करणे. राँग नंबरची समस्या फोनच्या क्षेत्रातच नाही, तर इतरत्रदेखील आढळते. आम्ही कॉलेजमध्ये असताना ...Full Article\nमहाबलाढय़, महापराक्रमी अर्जुनापासून आपल्यासारख्या सामान्यांच्या प्रत्येक कृतीचे आणि यशापयशाचे जे खरे नियंत्रक आहे ते मन आहे तरी कसे आपल्या संत साहित्यात याची सुंदर चर्चा आली आहे. संकल्प, विकल्प, मनन, ...Full Article\nखंबाटा राजकीय श्रेयासाठी मारामारी\nखंबाटा एव्हीएशन कंपनीचा त्यांच्या कर्मचाऱयांसोबत वाद सुरू आहे. त्यांच्याशी आमचा संबंध नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी मागणी कंपनीने केली. ती ग्राहय़ धरत न्यायालयाने थिएटरला ...Full Article\nबीड पोलीस एकूण पदे- 36 पद- पोलीस शिपाई चालक पात्रता- बारावी उत्तीर्ण … Full article\nआयडीबीआय बँक आयडीबीआय बँकेत मॅनेजरसह इतर पदांवर योग्य पात्रतेच्या उमेदवारांची भरती करायची …\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/373/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8", "date_download": "2019-12-06T15:40:28Z", "digest": "sha1:DETVLIIQDF7ZLZXUYZ3HIZ2NRQDUFFR3", "length": 10421, "nlines": 49, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nनगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या स्थानी – नवाब मलिक\nभाजपकडून सत्ता, पैशांचा गैरवापर; एमआयएमची मदत घेतल्याचाही केला आरोप\nनगरपालिका व नगरपंचायत निवडणुक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर १९ ठिकाणी नगराध्यक्ष जिंकले आहेत. तर सातारा, म्हसवड, आष्टा, करमाळा, वडगाव, अमळनेर, चोपडा, रावेर या ८ ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष जिंकलेले आहेत. दोन्ही मिळून पक्षाचे २७ ठिकाणी नगराध्यक्ष विराजमान झालेले आहेत. तसेच घड्याळ चिन्हावर ६८४ नगरसेवक तर आघाडीच्या माध्यमातून १६६ नगरसेवक विजयी झाले आहेत. दोन्ही मिळून ८५० नगरसेवक विजयी झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज राष्ट्रवादी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या पत्रकार परिषदेस महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ , प्रदेश प्रवक्ते हेमराज शाह, क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी बोलताना ते म्हणाले की, या निवडणुकीत भाजप नेत्यांनी सत्तेचा व पैशाचा गैरवापर केला असून एमआयएम सारख्या धर्मांध पक्षाच्या खांद्यावर स्वार होऊन निवडणुकीत फायदा मिळवला असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. या निवडणुकीत भाजपचे जरी सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले असले तरी २०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४२ टक्के मिळालेल्या मतांमध्ये निम्मी घट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाल्याचेही मलिक यांनी सांगितले.\nपुढे ते म्हणाले १४ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात पुणे व लातूर जिल्ह्यात निवडणुका होणार आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील अहमदपूर, निलंगा, उदगीर, औसा या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष स्वतंत्र चिन्हावर निवडणुका लढविणार आहे, तर पुणे जिल्ह्यातील तळेगाव-दाभाडे, सासवड, शिरुर, आळंदी या ठिकाणी आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढवणार आहे. या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रथम क्रमांकांचा पक्ष बनेल, असा विश्वास नवाब मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.\nखाते सांभाळता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांनी चालते व्हावे, नवाब मलिक यांचे मुख्यमंत्र्यांना ...\nराज्यातील पोलिस कर्मचारी, पोलिस कर्मचाऱ्यांची कुटुंबे सुरक्षित नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलात नेमके काय चालले आहे, मुख्यमंत्री नेमके काय करत आहेत असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. औरंगाबादच्या पोलिस उपायुक्तांवर महिला पोलिसाच्या मुलीने बलात्काराचा आरोप केला आहे. एमपीएससी परीक्षेच्या मार्गदर्शनाच्या बहाण्याने पोलिस उपायुक्तांनी बलात्कार केला, असा खळबळजनक आरोप पोलिस उपायुक्तांवर केला गेला आहे. यावर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.पुढे ...\nशेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या; मग टीका करा हल्लाबोल आंदोलनावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्र्यां ...\nकळंब, यवतमाळ - मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल पदयात्रेवर टीका केली. आमच्यावर टीका करण्याआधी मुख्यमंत्री महोदयांनी शेतकऱ्यांच्या मालाच्या भावाचे बोलावे. मी महिला म्हणून मुख्यमंत्र्यांना आव्हान देते की मुख्यमंत्र्यांनी कळंबमध्ये यावे आणि माझ्याशी वाद घालावा, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. अंगणवाडी सेविकांनी कधी राज्यात आत्महत्या केली नव्हती, पण आज त्यांच्यावर मोठे संकट कोसळले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. #हल्लाबोल पदयात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्या बोलत होत्या.नरेंद्र मोदी यांच्या सर ...\nभाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा ग्राफ वाढला - शरद पवार ...\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज राज्यव्यापी अशी अधिवक्ता परिषद घेण्यात आली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे सदस्य आणि इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लीगल सेलने पक्षाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांविषयी आवाज उचलावा, अशी भूमिका शरद पवार यांनी व्यक्त केली.शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी चिंता व्यक्त करताना पवार म्हणाले की आमच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा आम्ही त्याची कारणमीमांसा केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सारख्या संस्थांकडून अहवाल मागवले ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/congress-criticize-on-maharashtra-government-for-planning-resort-in-kashmir/articleshow/70982520.cms", "date_download": "2019-12-06T15:07:54Z", "digest": "sha1:RTCOPFDVNY75I4ZZGYAEA5ETWBLVWRG6", "length": 15721, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "mtdc resort in kashmir: पंतप्रधान मोदींसाठी काश्मीरमध्ये एमटीडीसीकडून रिसॉर्टचा घाटः काँग्रेस - congress criticize on maharashtra government for planning resort in kashmir | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बला��्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nपंतप्रधान मोदींसाठी काश्मीरमध्ये एमटीडीसीकडून रिसॉर्टचा घाटः काँग्रेस\nमहाराष्ट्रातील एमटीडीसी रिसॉर्टची अवस्था अत्यंत दयनीय असून राज्यामध्ये पर्यटन वाढीकरिता अधिक गुंतवणुकीची गरज असताना काश्मीरमध्ये एमटीडीसीचे रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय हा महाराष्ट्राचे हित डावलून महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मोदी सरकारच्या प्रतिमा संवर्धनाकरिता आणि काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा निर्णय योग्य ठरविण्याकरिता खर्च केला जात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\nपंतप्रधान मोदींसाठी काश्मीरमध्ये एमटीडीसीकडून रिसॉर्टचा घाटः काँग्रेस\nमुंबई: महाराष्ट्रातील एमटीडीसी रिसॉर्टची अवस्था अत्यंत दयनीय असून राज्यामध्ये पर्यटन वाढीकरिता अधिक गुंतवणुकीची गरज असताना काश्मीरमध्ये एमटीडीसीचे रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय हा महाराष्ट्राचे हित डावलून महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा मोदी सरकारच्या प्रतिमा संवर्धनाकरिता आणि काश्मीरबाबतचा मोदी सरकारचा निर्णय योग्य ठरविण्याकरिता खर्च केला जात असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.\nमहाराष्ट्रातील भाजप शिवसेनेचे सरकार गेली साडेचार वर्ष महाराष्ट्राचे हित डावलून मोदी सरकारच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राच्या जनतेचे नुकसान करत असल्याचा आरोप सावंत यांनी केला. या अगोदरही महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवणे असेल. मुंबई येथे होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये हलवण्याचा निर्णय असेल. यासोबत महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाची सरकारी कार्यालये व उद्योग प्रकल्प गुजरातला नेण्याचा प्रयत्न असेल किंवा केवळ गुजरातच्या फायद्यासाठी होणारी बुलेट ट्रेन असेल. महाराष्ट्राच्या भाजप शिवसेना सरकारने मोदींच्या इशाऱ्यावरती महाराष्ट्राची कुचंबणा केली आहे. आज महाराष्ट्रावर प्रचंड कर्ज असताना तसेच बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले असताना महाराष्ट्रातच अधिक गुंतवणुकीची गरज आहे. इतर क्षेत्राबरोबरच पर्यटन क्षेत्रातही महाराष्ट्र मागे पडला ���सल्याचे सांगत, कोकण असेल वा अन्य विभागात पर्यटन क्षेत्रासाठी अधिक गुंतवणुकीची आवश्यकता असताना महाराष्ट्राच्या जनतेचा पैसा काश्मीरमध्ये खर्च करण्याची आवश्यकता काय असा सवाल सावंत यांनी केला.\nकेंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी भाजपचे सरकार असताना केंद्राकडून महाराष्ट्रात जास्त गुंतवणूक यावी अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारकडून राज्याचाच निधी स्वतःच्या सत्तेचा दुरुपयोग करून मोदी सरकारच्या स्वार्थाकरिता इतरत्र वळवला जात आहे, हे दुर्देवी असल्याचे सावंत यांनी सांगितले. काश्मीरमध्ये ३५ अ व ३७० कलम रद्द केल्यानंतर तिथे खासगी गुंतवणुकीची अपेक्षा आहे, राज्य सरकारांच्या गुंतवणुकीचा नाही. खासगी गुंतवणूकीकरिता कोणी तयार नसल्याने महाराष्ट्र सरकारला तिथे गुंतवणूक करण्याकरिता जबरदस्तीने भाग पाडले जात आहे असा आरोप सावंत यांनी केला.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपंकजा मुंडे सेनेच्या वाटेवर ट्विटरवरून भाजपचा उल्लेख गायब\nमुंबई: धावत्या लोकलमधून सहप्रवाशाला ढकलले\nमहाविकास आघाडीच्या मंत्र्यांना मिळाले बंगले\nपुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल: शिवसेना\nआठवड्यानंतरही बिनखात्याचे मंत्री; 'हे' आहे कारण\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउंटरवर मनेका गांधी नाराज\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: बाबा रामदेव\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाहेबांना वाहिली आदरांजली\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम मार\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्यभूमीवर\nबनावट एनओसीच्या आधारे फायनान्स कंपनीची फसवणूक\nकाँग्रेस सोडून गेलेल्यांना तूर्तास प्रवेश नाही: बाळासाहेब थोरात\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब मलिक\nपत्नीचा खून करून पती पोलीस ठाण्यात हजर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nपंतप्रधान मोदींसाठी काश्मीरमध्ये एमटीडीसीकडून रिसॉर्टचा घाटः का...\nमुंबईकरांची दैना, आठ तासांपासून तिन्ही रेल्वे मार्ग ठप्प...\nसीएसएमटी स्थानकावर संतप्त प्रवाशांची घोषणाबाजी...\nमुंबईत चार दिवसात महिन्याभराचा पाऊस...\nमुंबई महापालिकेच्यावतीने तात्पुरत्या निवाऱ्याची सोय...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF", "date_download": "2019-12-06T15:13:27Z", "digest": "sha1:MZOA4W3W5QS5QDQBVX5FPTOT3H3A6WX4", "length": 28839, "nlines": 305, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "निवडणुका २०१९: Latest निवडणुका २०१९ News & Updates,निवडणुका २०१९ Photos & Images, निवडणुका २०१९ Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल..\nरॅलीत 'विनाहेल्मेट' कार्यकर्त्यांची गर्दी\nकोथरूड विधानसभा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी काढलेल्या रॅलीत विनाहेल्मेट दुचाकीस्वार कार्यकर्ते सहभागी झाल्याने, ‘नेटिझन्स’सोबतच दक्ष पुणेकरांनी पाटील यांना सोशल मीडियावर ‘ट्रोल’ केले आहे.\n'कसबा' दर्शनानंतर प्रचाराचा श्रीगणेशा\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी कसबा गणपतीचे दर्शन घेऊन विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. या वेळी त्यांनी स्थानिक कार्यकर्त्यांसह गणपतीची आरतीही केली.\n...तर पदाचा राजीनामा द्या\nभारतीय जनता पक्षाचे महापालिकेतील प्रमुख तीन पदाधिकारी विधानसभेच्या आखाड्यात उभे असून, ते निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा, असा आदेश पक्षनेतृत्वाकडून देण्यात आला आहे.\nउमेदवारांच्‍या खर्चावर करडी नजर\n‘विधानसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांच्‍या निवडणूक खर्चावर जिल्‍हा प्रशासनाकडून करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठी विविध पथके कार्यरत करण्‍यात आली आहेत,’ अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.\nलढायला समोर कोणीच नाही\n‘निवडणुका कुणासोबत लढायच्या हेच कळत नाही. आमचे पैलवान तयार आहेत; पण समोर कोणीच नाही. काँग्रेसचे राहुल गांधी बँकॉकला फिरायला निघून गेले आहेत. तर, शरद पवारांची अवस्था ‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, और बाकी मेरे साथ आओ,’ अशी झाली आहे.\nमुंबईत लोकसभा निकालांना उशीर\n​३६ विधानसभा मतदारसंघातील १८० मतदान केंद्रात ईव्हीएम, व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी व पडताळणी निकाल जाहीर होण्यास उशीर होण्याच्या शक्यतेला निवडणूक आयोगाकडून दुजोर. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहर आणि उपनगरांतील एकूण सहा लोकसभा मतदारसंघांतील निकाल येत्या २३ मे रोजी येण्यास उशीर लागण्याची शक्यता आहे़.\nलोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत असून ९५ जागांसाठी आज मतदान होणार आहे. ११ राज्यांमध्ये आज सकाळपासूनच आज मतदानास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकांचे निकाल २३ मेला जाहीर होणार असून या टप्प्याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊ या​​​\n'भाजप कार्यालय उभे राहते, आंबेडकर स्मारक का नाही\n'केंद्रात सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत भारतीय जनता पक्षाचे पंचतारांकित कार्यालय उभे राहते. तथापि, गेल्या पाच वर्षांत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या साडेबारा एकरच्या जागेवरील नियोजित स्मारकाची एकही वीट रचली जात नाही,\n'भाजप कार्यालय उभे राहते, आंबेडकर स्मारक का नाही\n'केंद्रात सत्तेत आल्यानंतर अवघ्या दोन वर्षांत भारतीय जनता पक्षाचे पंचतारांकित कार्यालय उभे राहते. तथापि, गेल्या पाच वर्षांत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलच्या साडेबारा एकरच्या जागेवरील नियोजित स्मारकाची एकही वीट रचली जात नाही,\nठाणे - दहा महिन्यांपूर्वी पालघर लोकसभेची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना आणि भाजपने एकमेकांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला होता. सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांनी पुन्हा गळ्यात गळे घातल्यानंतर दहा महिन्यांपूर्वी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांना सोयीस्कर पद्धतीने मूठमाती देण्यात आली आहे.\nठाणे - दहा महिन्यांपूर्वी पालघर लोकसभेची पोटनिवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना आणि भाजपने एकमेकांच्या गळ्याभोवतीचा फास आवळला होता. सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन्ही पक्षांनी पुन्हा गळ्यात गळे घातल्यानंतर दहा महिन्यांपूर्वी एकमेकांवर केलेल्या आरोप-प्रत्यारोपांना सोयीस्कर पद्धतीने मूठमाती देण्यात आली आहे.\nनिवडणुकीच्या प्रचारापासून संघटनेची यंत्रणा राबविण्यापर्यंत प्रत्येक राजकीय पक्षांसाठी निधी संकलन महत्त्वाचे असते. राजकीय पक्षांच��या निधी संकलनामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये काही बदल करण्यात आले असून, या काळात झालेल्या निधी संकलनातील फरकाचा परिणामही एकूण प्रचारामध्ये दिसून येत आहे.\nलोकसभा २०१९: 'येथे' आहेत दिल्लीच्या सत्तेच्या चाव्या...\nलोकसभा निवडणूक अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपली असून सर्वच पक्षांनी जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ५४३ जागांसाठी देशभर मतदान होणार असले तरी पूर्वांचलमधील ३५ जागा यंदा लोकसभेसाठी निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे पूर्वांचलमध्ये जास्तीजास्त जागा जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजपने आपली ताकद पणाला लावली आहे.\n'२०१९: काँग्रेस सत्तेत आल्यास महिला आरक्षण विधेयक संंमत करणार'\nलोकसभा निवडणुका २०१९ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सतत नवनवी आश्वासने देत आहे. आधी गरीबांसाठी किमान उत्पन्नाची हमी देण्याची घोषणा केल्यानंतर आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी महिला आरक्षणासंबंधी एक मोठी घोषणा केली. ते म्हणाले की २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जर काँग्रेस सत्तेत आली तर महिला आरक्षण विधेयक संमत केले जाईल.\nलोकसभेसाठी नव्या ईव्हीएम मशिन\nजिल्ह्यासाठी १२ हजार ६५९ मशिन दाखल; जनजागृतीतून माहिती पोहोचवणारम टा...\n​ काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी सोनिया गांधी यांच्याकडून पक्षाध्यक्षपदाची सूत्रे औपचारिकपणे स्वीकारल्यामुळे देशातील या सर्वांत जुन्या पक्षातील नवे पर्व सुरू झाले आहे. सोनिया यांनी काँग्रेसच्या इतिहासात सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवण्याचा (१९ वर्षे) विक्रम केला. या काळात इ.स. २००४ ते २०१४ अशी सलग दहा वर्षे काँग्रेस पक्ष केंद्रात सत्तेत होता. हे यश साधेसोपे नाही.\nपालघर जिल्ह्यात शतप्रतिशतसाठी भाजप सक्रिय\nआगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये एकहाती सत्ता मिळविण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यादृष्टीने आतापासून भाजप कामाला लागली असून प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष देण्यास भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी सुरुवात केली आहे.\nराज्य मंत्रिमंडळाचा होणार विस्तार\nकेंद्र सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर महिनाभरात राज्य मंत्रिमंडळाचाही विस्तार करण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा शेवटचा विस्तार ठरणार असून लोकसभा व विधानसभा नि���डणुकीच्या दृष्टीने मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत.\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र\nलोकसभेबरोबरच अधिकाधिक राज्यांच्या विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या दिशेने केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. यापुढे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका कायमस्वरूपी एकत्र व्हाव्यात म्हणून एक वर्ष आधीच नोव्हेंबर-डिसेंबर २०१८ मध्ये लोकसभा निवडणुका घेण्याचा केंद्र सरकारने गंभीरपणे विचार सुरू केल्याचं सुत्रांनी सांगितलं.\nहैदराबाद: काय झालं 'त्या' ३० मिनिटांच्या एन्काउंटरमध्ये\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\n'धोनीचा पल्ला गाठण्यास पंतला १५ वर्ष लागतील'\n...तर व्होडाफोनला टाळं ठोकावं लागेल: बिर्ला\nपाहाः माधुरी दीक्षितला गोवा का आवडतो\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thinkmaharashtra.com/index.php/node/3253", "date_download": "2019-12-06T16:47:50Z", "digest": "sha1:XVFPAHHQHCQCXUVNKLUV4IYGFHJTAZYK", "length": 19347, "nlines": 92, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "पुणेरी पगडीची प्रतिष्ठा! | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nपुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाने ब्रिटिशकालीन पोशाख बदलण्याचा निर्णय एकशेचौदाव्या पदवीदान सोहळ्यात, 2018 सालापासून घेतला आहे. ब्रिटिशकाळात पदवीदान सोहळ्यासाठी लाल, काळा घोळदार गाऊन आणि झुपकेदार टोपी असा पोशाख होता. त्याला जुन्या जमान्याचा, सरंजामी वाटणारा डौल होता. त्या जागी, विद्यापीठाने पांढऱ्या रंगाचा कुडता, पायजमा आणि उपरणे व डोक्यावर पुणेरी पगडी असा भारतीय शैलीचा पोशाख ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलात आणला. इंग्रजी शिक्षण घेतलेल्या पदवीधरांना पदवी घेताना ब्रिटिशकालीन पोशाख काळा गाऊन व झुपकेदार काळी टोपी परिधान करावी लागे. देशाला स्वातंत्र्य मिळून सुमारे सत्तर वर्षें उलटली तरी इंग्रजांच्या काळातील त्या जुन्या पाऊलखुणा तशाच शिल्लक राहिल्या होत्या.\nनव्या पोषाखात असणाऱ्या पुणेरी पगडीवरून विद्यापीठातील विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यास विरोध केला. पण सोहळ्याला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी विद्यार्थी संघटनांचा तो विरोध डावलून, विद्यार्थ्यांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करून कुर्ता, पायजमा आणि पारंपरिक पुणेरी पगडी घालून पदवीदान सोहळा साजरा केला. विद्यार्थी संघटनांच्या त्या विरोधाला पुण्यात त्याच वर्षी, त्या आधी झालेल्या राजकीय वादंगाची काहीशी पार्श्वभूमी आहे. पुणेरी पगडी वादात आली ती शरद पवार यांनी छगन भुजबळ यांना त्यांचा सत्कार करत असताना, त्यांना महात्मा फुले वापरत ते पागोटे घालून त्यांचा सन्मान करावा अशी सूचना केली त्यावरून. संयोजकांनी पुण्यातील त्या समारंभात मूलत:, भुजबळ यांच्या सत्कारासाठी त्यांना पुणेरी पगडी घालण्याचे योजले होते. कोणाचाही सत्कार करताना त्याला शाल, श्रीफळ दिले जाते, त्याप्रमाणे पुण्यात सत्कारमूर्तीला पुणेरी पगडी घालण्याची पद्धत होती. ती गेल्या दोन-तीन दशकांत सर्वत्र पसरली गेली, कारण समाजात सन्मान समारंभ वाढले. त्या ठिकाणी अशा प्रतीकात्मक गोष्टींना महत्त्व असते. भूजबळ यांचा सत्कार त्या रीतीला धरून योजला गेला होता.\nपण शरद पवार यांनी आयत्या वेळी पागोटे सत्कारासाठी वापरण्याची सूचना केली. ते व अन्य टिकाकार यांना पुणेरी पगडी प्रतिगामी आहे असे जर सुचवायचे असेल तर लोकमान्य टिळक यांची पुणेरी पगडी प्रतिगामी समजावी का नामदार गोपाळ कृष्ण गोखले, म.गो. रानडे हे पुणेरी पगडीधारक होते म्हणून त्यांची पुणेरी पगडी प्रतिगामी समजायची का नामदार गोपाळ कृष्ण गोखले, म.गो. रानडे हे पुणेरी पगडीधारक होते म्हणून त्यांची पुणेरी पगडी प्रतिगामी समजायची का पुणेरी पगडी हे प्रतिगाम्यांचे प्रतीक वगैरे म्हणणे योग्य नाही. पेशवाईपासून ते टिळक-आगरकरांपर्यंत अनेक नेते पुणेरी पगडी वापरत असत. त्यावरून ब्रिटिश आणि स्वातंत्र्य काळात ब्राह्मणांमध्येसुद्धा सर्व ब्राह्मण पगडी वापरत नसत. हुशार आणि बुद्धिमान लोक पुणेरी पगडीचा वापर करतात असा समज होता. त्यामुळे पदवीदान समारंभात पुणेरी पगडी वापरणे हा बुद्धीचा सन्मान आहे असे समजले जाई. पगडीला तो मान र.पु. परांजपे यांच्यापासून विशेष मिळाला, कारण ते पगडी नित्य वापरत असत आणि ते तर त्या काळातील जगद्विख्यात केंब्रिजची रँग्लर पदवी मिळवलेले विद्वान होते (सई परांजपे यांचे आजोबा). रँग्लर र.पु. परांजपे हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. कुलगुरू, विशेषत: पुणे विद्यापीठाचे कुल��ुरू हे मराठी संस्कृतीत काही काळ ‘आयकॉन’ होते.\nभारतीयांना इंग्रजी पोशाख ब्रिटिश राजवटीत चढला. सुटाबुटाबरोबर गळ्यात नेकटाय आला. पेशवाई बुडाल्यावर भारतीयांचा आचारविचार बदलला. इंग्रजांची नक्कल सुरू झाली. इंग्रज आल्यावर इंग्रजी विद्या शिक्षित लोकांच्या डोक्यावरील पगडी जाऊन हॅट आली. आधुनिक विद्याविभूषित लोक हॅट ऐटीत वापरत. ब्रिटिश भारतात येऊन, येथे समाजात समानता आणण्याचे प्रयत्न घडून येण्यापूर्वी येथील समाजात जातीनिहाय चालीरीती प्रचलित होत्या. त्यात ब्राह्मणांनी पगडी घालावी, मराठ्यांनी फेटे वापरावे, बहुजनांनी-विशेषतः धनगरांनी पागोटी पेहरावी अशी सर्वसाधारण पद्धत होती. त्यातही आणखी छोटे छोटे भेद होते. स्वातंत्र्य लढ्यात टिळकयुग संपून गांधीयुग आले. गांधीटोपी ही स्वातंत्र्याचे प्रतीक बनून गेली. देशाला स्वातंत्र्य हे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली लाभले; त्या काळात अवघी जनता काँग्रेसमय होऊन गेली होती. त्यामुळे पांढरी खादी टोपी काँग्रेसशी जोडली गेली. पंडित नेहरू बाकी सर्व आचारविचाराने ‘मॉर्डन’ होते तरी ते आजन्म गांधी टोपी वापरत. स्वातंत्र्यकाळात त्याआधीच्या वर्णजातिव्यवस्थेची जागा शिरोभूषणांपुरती तरी राजकीय पक्षांनी घेतली. त्यानुसार टोप्यांचे रंग तयार झाले. संघ-जनसंघ-भाजप यांनी त्यांच्यावरील आरंभीच्या काळातील ब्राह्मण्याची छाप पुसण्यासाठी घोंगडीची काळी टोपी घेतली, समाजवादी व डाव्या पक्षांनी लाल टोपी तर रिपब्लिकन पक्षाने निळी टोपी धारण केली. या प्रत्येक गोष्टीस प्रतीकात्मक महत्त्व आहे हे जाणावे. जसे भारतीय लोक अधिकाधिक परदेशी जाऊ लागले तेव्हा त्यांनी तिकडे, उन्हापासून संरक्षण म्हणून रूढ असलेल्या लवचीक टोपली पद्धतीच्या टोप्या आणल्या. त्यात अनेकानेक डिझाईन तयार केली गेली. त्यांचा मुख्य हेतू उन्हापासून संरक्षण हाच असतो. तो सांभाळण्यासाठी त्या टोपीस पुढे छपरासारखी पट्टीदेखील जोडलेली असते. आता राजकीय पक्षांच्या टोप्या जवळ जवळ बाद झाल्या आहेत.\nपगडीला विद्वत्तेचे, प्रतिष्ठेचे स्थान पेशवाईचा अस्त झाल्यानंतर लाभले. सामाजिक जीवनात तर रँग्लर र.पु. परांजपे यांच्यानंतरच लाभले. ते आधुनिक विद्याशिक्षित विद्वान होते, ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांना तशी मान्यता समाजाच्या विविध स्तरांत होती. त्यांच्या जमान्यात होती तशी विद्वत्तेची लक्षणे हळूहळू लोपत गेली. मग पगडी ही विद्वत्तेची फक्त खूप महत्त्वाची निशाणी बनली व विशेषतः पांढरपेशी सभा-समारंभात पगडी सन्मानार्थ सर्रास घातली जाऊ लागली. पवार यांची प्रतिक्रिया त्या, तारतम्य न ठेवता पगडीचे प्रतीक म्हणून मुबलक वापरण्यावरून आली असावी. मुळात पगडी हे संस्कृतीचे कालबाह्य प्रतीक आहे हे मान्य व्हायला हरकत नाही.\nपुणे विद्यापीठाने पगडीची पुनर्स्थापना करण्याचे योजले असेल तर त्यास मुद्दाम विरोध करण्याचेही कारण नाही. समाजाचे विविध घटक विविध तऱ्हांची सांस्कृतिक चिन्हे विविध कारणांनी जपू पाहत असतात, दुसरीकडे त्यात नावीन्य आणण्याचा प्रयत्नही चालू असतो. तो समाजसंस्कृतिप्रवाह आहे. भारतातील समाजसंस्कृती सरमिसळ होण्याची प्रक्रिया गेली तीन-चार दशके विशेष वेगाने होत आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याने, तेथे ती सरमिसळ तीव्रपणे जाणवते आणि त्यामुळे वादंगांसही वाट फुटत राहते. संस्कृतीच्या सरमिसळ वा संकर काळात प्रत्येक गटाचे आग्रह तीव्रपणे व्यक्त होतात. ही समाजप्रक्रिया जाणून घेतली पाहिजे. पगडी काय किंवा पागोटे काय हे सांस्कृतिक चिन्ह आहे हे लक्षात ठेवावे, कारण ‘सर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण थोडी बदलून घ्यायची तर असे म्हणता येईल, की आशय महत्त्वाचा असेल तर सांस्कृतिक चिन्ह बदलत राहू दे की\nऋजुता दिवेकर - तू आहेस तुझ्या अंतरंगात\n‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल\nसिंधी व मराठी या भाषांची तुलना\nमहाराष्‍ट्राचे महावस्‍त्र - पैठणी\nसंदर्भ: वेशभूषा, साडी, कारागिर, पेशवे, पैठणी\nभंडारी समाजाचा इतिहास, उत्पत्ती व विविध पोटजाती\nलेखक: अशोक रामचंद्र ठाकूर\nसंदर्भ: पुराणकथा, महाराष्‍ट्रातील समाज, भंडारी समाज, पोटजाती, वेशभूषा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sharad-pawar-our-leader-ajit-pawar-sensational-twitter-post-ncp-bjp-government-238086", "date_download": "2019-12-06T15:23:22Z", "digest": "sha1:SGQX4INIQYLIPZFUR3HE4LK6KTNUJGA5", "length": 14869, "nlines": 252, "source_domain": "www.esakal.com", "title": "Breaking : अजित पवार म्हणतात, 'मी राष्ट्रवादीतच, शरद पवारच आमचे नेते' | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nBreaking : अजित पवार म्हणतात, 'मी राष्ट्रवादीतच, शरद पवारच आमचे नेते'\nरविवार, 24 नोव्हेंबर 2019\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे इतर आमदार यांना विश्वासात न घेत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊन, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.\nमुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ नेते पदावरून हकालपट्टी झालेल्या अजित पवार यांनी आज ट्विट करून खळबळ उडवून दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडखोरी करणाऱ्या अजित पवार यांची बंडखोरी शमवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच त्यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच आहे, असे ट्विटरवरून स्पष्ट केले आहे. अजित पवार यांच्या या ट्विटमुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण, शरद पवार यांनी काल सकाळपासून अजित पवार यांच्या निर्णयामागे राष्ट्रवादीचा कोणताही संबंध नसल्याचं आणि हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचं स्पष्ट केलंय. पण, अजित पवार यांच्या या ट्विटमुळं शरद पवार यांना आता भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे.\nकाय म्हणालेत अजित पवार\nकाळजी करण्याचे कारण नाही\nफक्त थोडा संयम बाळगण्याची गरज\nशरद पवारसाहेब आमचे नेते\nराष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आघाडी स्थिर सरकार देईल\nतुम्ही दिलेल्या पाठिंब्या बद्दल आभार\nअजित पवार यांच्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे इतर आमदार यांना विश्वासात न घेत अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देऊन, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्याच वेळी ते शरद पवारसाहेबच आमचे नेते आहेत, असे वक्त्वय करून अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात संभ्रम निर्माण केलाय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनवी मुंबई : सर्वत्र नाताळाची तयारी सुरू झाली असून, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा सण साजरा करण्याचे नियोजन करण्यात गुंतला आहे. बाजारात सांताक्‍लॉज...\nसिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांना क्‍लीनचिट\nनागपूर : विदर्भातील महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्‍लीनचिट देण्यात...\nकमी पटाच्या शाळांच्या अनुदानाला कात्री\nमहाड (बातमीदार) : समग्र शिक्षण अभियानातून शाळांवरील खर्च व अनुदान याला केंद्र सरकारकडून कात्री लावण्यात आली आहे. आता हे अनुदान पटसंख्येनुसार दिले...\nजेएसडब्ल्यूला साडेपाच कोटींचा दंड\nअलिबाग : डोलवी येथील जेएसडब्ल्यू स्टील कंपनीने शहाबाज येथील रस्त्यालगतच्या एकूण १० शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये कंपनीतून निघणाऱ्या मातीचा (राखेचा...\nठाणे-बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी\nनवी मुंबई : ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाळे टी-जंक्‍शन येथे नवी मुंबई पालिकेच्या माध्यमातून कल्वर्टचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे ऐरोली नॉलेज पार्क...\nहैदराबाद घटनेचा खोपोलीत निषेध\nखोपोली (बातमीदार) : हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी यांच्यावर झालेला बलात्कार, त्यानंतर त्यांची झालेली हत्या या संतापजनक घटनेचे पडसाद देशभर उमटत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2019-12-06T15:41:55Z", "digest": "sha1:VAK3UDBLWJZ5VYBKOTN4TSVNDMHDFSM7", "length": 3658, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसची २० उमेदवारांची दुसरी यादी जाहीर\nवंचित आघाडीची पहिली यादी जाहीर, हे आहेत २२ उमेदवार\nअकरावीच्या तिसऱ्या यादीत ५० हजार विद्यार्थ्यांना प्रवेश\nअकरावी प्रवेशाची तिसरी यादी गुरूवारी होणार जाहीर\nअकरावीचे १६,३३४ विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर\nअकरावी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी २२ जुलैला होणार जाहीर\nअकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी होणार जाहीर\nमुंबईत ४९९ इमारती धोकादायक, पालिकेनं जाहीर केली यादी\nप्रथम वर्ष पदवी प्रवेशाची तिसरी गुणवत्ता यादी जाहीर\nपाण्याचं बिल थकवल्यानं मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगला डिफॉल्टर यादीत\nअकरावी प्रवेश: दुसरी यादीही नव्वदीतच\nप्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची कटऑफ नव्व��ीपार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://kochi.wedding.net/mr/venues/425791/", "date_download": "2019-12-06T16:17:41Z", "digest": "sha1:DIFB7FQBNSUUA4RVY27RCKWE4UWNS2DK", "length": 4846, "nlines": 71, "source_domain": "kochi.wedding.net", "title": "Hotel Olive Downtown, कोची", "raw_content": "\nव्हिडिओग्राफर्स लग्नाचे नियोजक सजावटकार फोटो बूथ बॅंड डीजे केटरिंग केक्स इतर\nशाकाहारी थाळी ₹ 550 पासून\nमांसाहारी थाळी ₹ 650 पासून\n3 अंतर्गत जागा 35, 90, 120 लोक\n1 अंतर्गत जागा 50 लोक\nफोन आणि संपर्क माहिती दाखवा\nआढावा फोटो आणि व्हिडिओ 6 चर्चा\nठिकाणाचे प्रकार बॅन्क्वेट हॉल\nअन्नपदार्थ सेवा शाकाहारी, मांसाहारी\nपेमेंट पद्धती रोकड, क्रेडिट/डेबिट कार्ड, बँक ट्रान्सफर\nपाहुण्यांच्या रूम्स 84 रूम्स, स्टँडर्ड डबल रूमसाठीची ₹ 10,500 पासून\nविशेष वैशिष्ठ्ये वायफाय / इंटरनेट, स्टेज, प्रोजेक्टर, टीव्ही स्क्रीन्स, बाथरूम\n85 कार्ससाठी खाजगी पार्किंग\nआपण स्वत: चे मद्य आणू शकत नाही\nडीजे ठिकाणाद्वारे प्रदान केले जातात\n120 लोकांसाठी अंतर्गत जागा\nआसन क्षमता 120 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\n90 लोकांसाठी अंतर्गत जागा\nआसन क्षमता 90 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\n50 लोकांसाठी बाह्य जागा\nआसन क्षमता 50 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\n35 लोकांसाठी अंतर्गत जागा\nआसन क्षमता 35 व्यक्ती\nकिंमत प्रती व्यक्ती, शाकाहारी ₹ 550/व्यक्ती पासून\nकिंमत प्रती थाळी, मांसाहारी ₹ 650/व्यक्ती पासून\nWedding.net हे लग्नाच्या तयारीचे व्यासपीठ आहे\nसशुल्क सेवा गोपनीयता धोरण\n2,01,112 व्यक्तींनी गेल्या महिन्यात Wedding.net ला भेट दिली.\nMyWed कडील मते शेअर करीत आहे\nसोशल नेटवर्क मधील खाते वापरुन साइन इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.yudaele.com/mr/", "date_download": "2019-12-06T15:30:53Z", "digest": "sha1:KXWHATSC4YKYHKLNYRMJBRL2VK36YXVP", "length": 4333, "nlines": 143, "source_domain": "www.yudaele.com", "title": "बटण स्विच, LED दिवे, LED मणी, सावधानता लाइट - Yuda", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nZhejiang बुद्धिमान सहकारी yuda., लि., इलेक्ट्रिक उपकरण सह guangke yueqing खालील., लि., 1997 मध्ये स्थापना केली आणि 2003 मध्ये स्थापना केली, 20 पेक्षा अधिक वर्षे एक इतिहास आहे. कंपनी yueqing लिऊ शहर, चीन मध्ये विद्युत उपकरणांना रा���धानी मध्ये स्थित आहे, आणि फंड उद्योग, विज्ञान, उद्योग आणि trade.With प्रथम श्रेणी तंत्रज्ञान आणि मजबूत विकास आणि विक्री संघ एकत्रित आहे, आमची उत्पादने जपान निर्यात केली जाते, पूर्व आशिया दक्षिण पूर्व आशिया, पूर्व युरोप, उत्तर अमेरिका आणि मध्य East.Over कठोर परिश्रम आणि अखंड प्रयत्न 20 वर्षे हळूहळू प्रमाणात आणि त्यांच्या स्वत: च्या व्यवसाय तत्वज्ञान स्थापना केली.\n19mm लाली डोके टर्मिनल\n16mm उच्च डोके रिंग LED स्विच\n12mm फेरीत डोके टर्मिनल स्विच\nLA22C-11Y की फिरता स्विच\nदिवा LA22C-11XD फिरता स्विच\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nपत्ता: Huxi गावात, liushi शहर, वेन्झहौ शहर, Zhejiang प्रांत, चीन\nपुश बटण स्विच बद्दल\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mhnmk.com/Jobs/3412/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2019-12-06T15:21:11Z", "digest": "sha1:GBSPJOUYDPVZRR554LFFYAFLLWEPBIRH", "length": 7647, "nlines": 65, "source_domain": "mhnmk.com", "title": "उत्तम कांबळे पत्रकार आणि साहित्यिक", "raw_content": "\nउत्तम कांबळे पत्रकार आणि साहित्यिक\nउत्तम कांबळे हे कुटुंबातील शिकलेली पहिली व्यक्ती. त्यांची आई शेतमजूर होती. घरात हालाखिचे दिवस होते. हातावर पोट चालणार घर.. त्यामुळे उत्तम कांबळे यांनी कंपाऊंडर, विक्रेता, हमाली, बांधकाम मजूर, ओरडून पेपर विकणे आदी सर्व कामे करत आपलं शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीचे टक्के टोणपे खात..त्यांनी स्वत:ला घडविले... पत्रकार..संपादक..लेखक म्हणून आता त्यांना जग ओळखते... त्यांनी ठाणे येथे झालेल्या ८४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनाचे अध्यक्षपदही भुषविले... त्यांची काही विस्तारीत माहिती. कांबळ्यांनी शिक्षणानंतर त्यांनी काही काळ कॉलेजांमध्ये नोकरी केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठातील वृत्त विद्या विभागात दोन वर्षे, आणि नाशिकच्या एच.पी.टी कॉलेजमध्ये दोन वर्षे अध्यापन केले.\nउत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवड�� २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.\n•अंधश्रद्धा निर्मूलन व धर्म चिकित्सेसाठी `आगरकर' पुरस्कार. (सप्टेंबर १९९५)\n•भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकपत्रकारिता पुरस्कार, नागपूर (डिसेंबर २००९)\n•भवतु सब्ब मंगलम संस्था, मुंबईतर्फे `डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार.\n•आशादीप पुरस्कार, पनवेल (मार्च २०१०)\n•इंदिरा गांधी पुरस्कार (मे २००९)\n•जगसिंगपूरमधील चंद्रभागातिरी पुरस्कार (जानेवारी २००८)\n•महाड येथील `जनार्दन मवाडे स्मृती' पुरस्कार. (मार्च - २००४)\n•दया पवार प्रतिष्ठानतर्फे `दया पवार' साहित्य पुरस्कार.\n•पत्रकारितेसाठी `दर्पण' पुरस्कार. (जानेवारी १९९३)\n•भालेराव प्रतिष्ठान, जळगावतर्फे `दलित अस्मिता पुरस्कार' (फेब्रुवारी २००५)\n•`दीन बंधू' पत्रकारिता पुरस्कार. (फेब्रुवारी २००४)\n•कादंबर्या - अस्वस्थ नायक, बुद्धाचा र्हाट, श्राद्ध, पन्नास टक्क्यांची ठसठस, मिरवणूक\n•कथासंग्रह - कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या, रंग माणसांचे\n•ललित - अखंड घालमेल, उजेड अंधाराचं आभाळ, कुंभमेळ्यात भैरू, थोडंसं वेगळं, निवडणुकीत भैरू\n•कवितासंग्रह - जागतिकीकरणात माझी कविता, नाशिक तू एक सुंदर कविता\n•आत्मकथन - आई समजून घेताना, एका स्वागताध्यक्षाची डायरी, वाट तुडवताना\n•संशोधनपर ग्रंथ - अनिष्ट प्रथा, कुंभमेळा साधूंचा की संधिसाधूंचा, देवदासी आणि नग्नपूजा, भटक्यांचे लग्न, वामनदादांच्या गीतांतील भीमदर्शन\n🗹 अभ्यासक्रम ( 4 )\n🗹 प्रवेशपत्र सुचना ( 96 )\n🗹 केंद्र-शासित नौकरी ( 222 )\n🗹 सामान्य ज्ञान ( 715 )\n🗹 शैक्षणिक माहिती ( 7 )\n🗹 प्रवेश प्रक्रिया ( 6 )\n🗹 सरकारी नौकरी ( 2265 )\n🗹 व्यक्ती परीचय ( 204 )\n🗹 ताज्या बातम्या ( 77 )\n🗹 पुस्तक परिचय ( 3 )\n🗹 यशोगाथा ( 18 )\n🗹 खाजगी नौकरी ( 133 )\n🗹 लेख विशेष ( 53 )\n🗹 चालु घडामोडी ( 22 )\n🗹 शिष्यवृत्ती माहिती ( 3 )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/436/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81", "date_download": "2019-12-06T15:23:22Z", "digest": "sha1:NA3AI3N5ISEF4B7ZETMORVCQUUIZPAEB", "length": 7787, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nआगामी न���वडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळेल- सुनील तटकरे\nआगामी निवडणुकांमध्ये बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. ते बीड येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी आ. जयदत्त क्षीरसागर , डॉ. भारतभुषण क्षीरसागर, अक्षय मुंदडा, शेख शफिक, नारायण शिंदे उपस्थित होते.\nपुढे बोलताना तटकरे म्हणाले की, ही निवडणूक मिनी विधानसभा निवडणूक आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे कौतुकास्पद आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व मनपा निवडणुकीत देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घवघवीत यश मिळविणार यात शंकाच नाही.\nपुरावे खोटे असतील तर मला राज्यातल्या कुठल्याही चौकात फाशी द्या - धनंजय मुंडे ...\nआज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर राईट टू रिप्लाय अंतर्गत विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे बोलले.विरोधकांच्यावतीने अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे पुराव्यांसह मंत्र्यांचा भ्रष्टाचाराचा पुरावा दिला. पण प्रत्येक अधिवेशनाप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी खूप चांगले प्रयत्न केले. आमचे पुरावे खोटे असतील तर धनंजय मुंडेला राज्यातल्या कुठल्याही चौकात फाशी द् ...\nठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा ...\nठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कळवा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचारसभा पार पडली. यावेळी कळव्यातील विकासाभिमुख जनतेचे शरद पवार यांनी कौतुक केले तसेच विकासाचा ध्यास असणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांना निवडून दिल्याबद्दल कळवा वासियांचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या नवी मुंबई आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या विकासाचे श्रेय त्यांनी तेथील नागरिकांना दिले ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता देऊन विकासाची स��धी दिली. ...\nकेंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ घोषणांचा पाऊस - जयंत पाटील ...\nकेंद्रसरकारचा २०१७-१८ सालचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केला. या अर्थसंकल्पातील प्रामाणिक लोकांना मदत करण्याच्या तसेच करात सवलत देण्याच्या भूमिकेचे स्वागत करतानाच या अर्थसंकल्पातून निव्वळ घोषणांचा पाऊस पाडण्यात आल्याची टिप्पणी राज्याचे माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील यांनी केली. हा अर्थसंकल्प जास्तच आशावादी असून त्यात दूरदृष्टीचा अभाव असल्याचे पाटील म्हणाले. अर्थसंकल्पात अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम विचारात घेतलेला नाही, देशात येणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीवर मर्यादा येणार आहेत ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/629/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%83_%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2019-12-06T16:40:16Z", "digest": "sha1:ITQOW3TVKSVQDCSXUD7ZWD4QLPYAAD3X", "length": 7318, "nlines": 47, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nपंतप्रधानांनी स्वतः लक्ष घालून पुण्याचा कचराप्रश्न सोडवावा – सुप्रिया सुळे\nपुण्यात उरुळी देवाची, फुरसुंगी येथे कचरामुक्ती आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे आज सहभागी झाल्या होत्या. येथील कचरा डेपोला पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. तो त्यांनी पूर्ण करावा अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.\nयावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की देशभरात स्वच्छ भारत अभियान सुरू असतांना मेट्रो सिटीकडे वाटचाल करणारे पुणे मात्र कचऱ्याच्या विळख्यात आहे. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी यात लक्ष घालावे आणि यावर तोडगा काढावा, असे आवाहन सुळे यांनी केले.\nराज्यकारभार कसा करायचा हे पवारांकडून शिकावं - भाई वैद्य ...\nजाती, पक्ष, पंथाच्या पलिकडे जाऊन मैत्री संबंध जोपासणारा नेता - गिरिश बापटश्री शिवाजी मराठा सोसायटी, पुणे संस्थेच्यावतीने पवार साहेबांचा सत्कारपुणे - श्री शिवाजी मराठा सोसायटी, पुणे या संस्थेच्या शताब्दी महोत्सव शुभारंभ सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकीर्दीला ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक भाई ���ैद्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अण्णाभाऊ साठे सभागृह, पुणे येथे सत्कार सोहळा संपन्न झाला. मा. शरद पवार यांचा यथोचित सत्कार करून श्री शिवाजी मर ...\nपेट्रोल दर वाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीची पुणे शहरात विविध ठिकाणी निदर्श ...\nसततच्या पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ गुरूवार, दि. २४ मे रोजी पुणे शहरातील कसबा,कॅन्टॉनमेंट,पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस व विद्यार्थी कॉंग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. अभिनव चौक येथे झालेल्या आंदोलनात खासदार वंदना चव्हाण देखील सहभागी झाल्या होत्या. गेले ३-४ वर्षे भारतीय नागरीकांना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढीला सामोरे जावे लागत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति बॅरेल इंधनाचा दर कमी असताना वा काही प्रमाणात स्थिर असताना देखील ही दरवाढ रोखण्यात भाजप सरकार सर्व स्तरावर अपयशी ...\nमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर राष्ट्रवादीचे ठिय्या अंदोलन ...\nपुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमदार राम कदम यांच्या महिलांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्याला तब्बल ५ दिवस उलटून गेले. तरीही मुख्यमंत्र्यांची यावर प्रतिक्रिया येत नाही. स्वतः मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते परंतु कोणतीही हालचाल मुख्यमंत्र्यांकडून होत नाही. ही लज्जास्पद गोष्ट आहे याचा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तीव्र निषेध केला.बेटी पढाओ बेटी बचाओचे जुमले देणाऱ्या या सरकारला महिलांच्या संरक्षणाचे काही ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://organic-vegetable-terrace-garden.com/2019/02/03/%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-12-06T16:12:31Z", "digest": "sha1:ZCZSK5HYZ5GEE5QGMMG53YM3FORIETE2", "length": 13195, "nlines": 117, "source_domain": "organic-vegetable-terrace-garden.com", "title": "बहुपीक पद्धतीने करा गार्डनिंग – गच्चीवरची बाग नाशिक", "raw_content": "\nबहुपीक पद्धतीने करा गार्डनिंग\nपंकज चांडोले, ‘मटा’च्या वाचकांना मिळाल्या टिप्स ….घरच्या घरी भाजीपाला, फळे, तसेच फुलांची बाग विकसित करावयाची असेल तर बहुपीक पद्धतीचा अवलंब करा. बागेत एकच पीक लावले आणि त्यास कीड लागली तर ती कीड पूर्ण बाग उद्ध्वस्त करते. मात्र, बहुपीक असेल त��� किडीचा प्रादुर्भाव थांबण्यासही मदत होते, यांसारख्या टिप्स ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांना रविवारी मिळाल्या. निमित्त होते महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या वतीने आयोजित गार्डनिंग कार्यशाळेचे.\nगोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्टस कॉलेजमध्ये ही कार्यशाळा झाली. बागकामाची आवड असलेल्या आणि विशेषत: घरच्या घरी भाजीपाला पिकवू इच्छिणाऱ्या अनेकांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. ‘गच्चीवरची बाग’चे संदीप चव्हाण यांनी बाग फुलविण्यासाठीच्या टिप्स दिल्या. आपल्याकडे बंगल्याच्या आवारात, अवतीभवती, रस्त्याच्या कडेला असलेली झाडे ही पालापाचोळ्याचा मोठा स्रोत आहे. वर्षातून दोनदा होणारी पानगळ बाग फुलवण्यायोग्य खत तयार करण्यास मदतगार ठरते. पालापाचोळा कुंड्य़ा, वाफे यांमध्ये भरणपोषण म्हणून आहे तसा वापरता येतो. तो गोणीत, लोखंडाच्या जाळीत भरून ठेवला तर त्याचे कंपोस्टिंग खतही तयार करता येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nबाग फुलविण्यासाठी फार खर्च करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत त्यांनी महिला वर्गाला दिलासा दिला. माठ, बेसिन, विटांचे वाफे, गोणी, करवंटी, बॉटल्स, गडू, रंगाचे डबे अशा कोणत्याही निरुपयोगी वस्तू उपयोगात आणून त्यामध्ये रोपे वाढविता येतात, असे त्यांनी या वेळी सांगितले. शत्रूकीड आणि मित्रकीड अशी दोन प्रकारची कीड असते. ती मारून टाकण्यापेक्षा नियंत्रित करणे आवश्यक आहे. मित्रकीडही मारली गेली तर रोपांना आवश्यक पोषण मिळत नाही. आपल्याकडे गांडूळखताचा वापर अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. आपल्याकडे कोरडे गांडूळखत मिळते. ते जेवढे ओले असेल, तेवढे पिकांसाठी चांगले असते. रासायनिक औषधांच्या वापरामुळे ही गांडुळेही मारली जातात. तसे होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. पावसाळा आला की बाग विकसित करण्याकडे आपला कल अधिक असतो. खरे तर बाग विकसित करायची असेल तर जानेवारी-फेब्रुवारीपासूनच पालापाचोळा साठविण्यासह अन्य तयारी सुरू करायला हवी, अशा उपयुक्त टिप्स या वेळी मिळाल्या.\nगच्चीवरच्या बागेचे उलगडले तंत्र…\nगच्चीवरच्या बागेचे शिका तंत्र\nपुस्तकः तुम्हाला माहित आहे का\nटेलेग्राम वर गच्चीवरची बाग..\nबहुपिक पध्दतीने करा गार्डेनिंग…\nकार्यशाळेनंतर स्टाॅलवर मिळणार्या गोष्टी…\nगच्चीवरची बाग – महाराष्ट्र टाईम्स कार्यशाळा\nविकास पिडीया वर गच्चीवरची बाग\nगच्चीवरची बाग म्हणजे काय रे भाऊ…\nPrevious Post: कार्यशाळेनंतर स्टॉल वर मिळणाऱ्या गोष्टी\nPingback: स्मार्ट उदयोजक वरील माहिती – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: गच्चीवरची बाग पुस्तक – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: ग.बा. नाशिक निशुल्क सेवा…. – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: निसर्ग काही ज्ञान उपजतच देतो – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: आपला सहभाग – स्वच्छ महाराष्ट – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: गच्चीवरची बाग social enthroprenuer – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: कार्यपरिचय… – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: About us… – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: Hiiiii – गच्चीवरची बाग नाशिक\nPingback: All Article- सर्व लेख वाचा.. – गच्चीवरची बाग नाशिक\nअशा उगती टेरेसवर भाज्या\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nगच्चीवरची बाग नाशिक Page\nझाडांचे Tonic #जिवामृत. 17 Novem. 19, रविवार, 10 ते 1 पिंगळे वाचनालय जवळ, इंदिरानगर जूने पोलीस स्टेशन / बोबडे -बल्लाळ classes जवळ, राजीव नगर , नाशिक. जिवामृत, #गोमुत्र, #वर्मीवाश, शेणखत, निमपेंड , हळदीच्या हुंड्या, लाल माती मिळेल. #गच्चीवरची बाग, 9850569644 / 8087475242 Garden Products & services https://organic-vegetable-terrace-garden.com/2019/06/03/products-services-list/\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/twitter-erupts-parth-pawar-clicks-selfie-225642", "date_download": "2019-12-06T16:09:46Z", "digest": "sha1:2DZ2RTS5TDIBYS2R3VTZIUVAPJ5YEJH3", "length": 14570, "nlines": 238, "source_domain": "www.esakal.com", "title": "Vidhan Sabha 2019 : पार्थ पवारांचा सेल्फी साेशल मीडियावर चर्चेचा विषय | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nVidhan Sabha 2019 : पार्थ पवारांचा सेल्फी साेशल मीडियावर चर्चेचा विषय\nशुक्रवार, 18 ऑक्टोबर 2019\nपार्थ पवार यांनी कर्जत येथील सभेदरम्यान घतलेला सेल्फी सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.\nकर्जत : सध्या पार्थ पवार यांचा एक सेल्फी खूप चर्चेत आला आहे. त्याचीच सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे.\nआपला भाचा निवडून यावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे सध्या फिल्डिंग लावत आहेत. त्यांनी कर्जत येथे गुरुवारी राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी सभा घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत पार्थ पवार, रुपाली चाकणकर, सक्षणा सलगर आदी उपस्थित हृोते. यावेळी पार्थ पवार यांनी या सगळ्यांसाेबत सेल्फी घेतला. हाच घेतलेला सर्वांचा सेल्फी सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.\nयावेळी बाेलताना सुळे यांनी भाजप व राम शिंदे यांच्यावर जाेरदार टीका केली. यावेळी बाेलताना त्या म्हणाल्या की, भाजपचे अंतर्गत सर्वेक्षण सध्या चर्चेत ठरत आहे. याच सर्वेक्षणात एका मंत्र्यांची शीट धाेक्यात असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे राेहित पवार यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. तसेच त्या पुढे म्हणाल्या, रोहित पवारला पार्सल म्हणता, मग पुण्यात उमेदवारी करणारे कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील पार्सल नाहीत का अशी जहरी टीका त्यांनी केली.\nयावेळी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, पार्थ पवार, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, तालीम संघाचे अध्यक्ष प्रवीण घुले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड, तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे , पंचायत समिती सदस्य महेंद्र गुंड आदी उपस्थित होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअजित पवार यांचा राजकीय सन्यास\nपुणेः महाराष्ट्रात महिनाभर अत्यंत नाट्यमयरीत्या घडलेल्या घडामोडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...\nअजित पवार यांचा पुन्हा रात्रीस खेळ काय घडले\nमुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सकाळपासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले अजित पवार रात्री पावणे बाराच्या सुमारास घरातून बाहेर पडले. नाट्यमयरित्या...\nसत्तास्थापनेच्या नाट्याला कलाटणी, धनंजय मुंडे शरद पवारांकडे परतले\nपुणे : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार यांच्यासोबत असलेले आमदार धनंजय...\nरात्री राष्ट्रवादीसोबत अन् सकाळी फडणवीसांसोबत; अजित पवारांना घेतले फैलावर\nमुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ आज (ता. 23) देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी...\nअजित देणार उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा\nमुंबई : भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे अजित पवार आपल्या पदाची राजीनामा देणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. 'सकाळ'चे मोबाईल...\nअमृता फडणवीस म्हणतात, फडणवीस-अजित पवारांनी करून दाखवलं\nमुंबई : सध्या महाराष्ट्राचे राजकरण ढवळून निघालेले असत��ना, आज पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. आज (ता. 23) सकाळी देवेंद्र फडणवीसांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://vidarbhakranti.com/?p=3839", "date_download": "2019-12-06T16:35:58Z", "digest": "sha1:MIY4ICLZAUQIJNDMZOGTQN7ZVOZ2UFJF", "length": 17752, "nlines": 104, "source_domain": "vidarbhakranti.com", "title": "तिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान – विदर्भ क्रांती", "raw_content": "\nसिरोंचा शहरात पथदिवे बंद\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी महाराष्ट्र\nतिवसा, चांदूर रेल्वे व धामणगाव रेल्वे पंचायत समितीसाठी 8 डिसेंबरला मतदान\nअमरावती- अमरावती जिल्ह्यातील तिवसा, चांदूर रेल्वे आणि धामणगाव रेल्वे या तीन पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 8 डिसेंबर 2019 रोजी मतदान; तर 9 डिसेंबर 2019 रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज मुंबईत दिली.\nश्री. मदान यांनी सांगितले की, या पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 या कालावधीत नामनिर्देशनपत्र दाखल करता येतील. त्यांची छाननी 25 नोव्हेंबर 2019 रोजी होईल. छाननीनंतर त्याच दिवशी वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरूद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे 28 नोव्हेंबर 2019 पर्यंत अपील दाखल करता येईल. अपील नसलेल्या ठिकाणी 30 नोव्हेंबर 2019 रोजी; तर अपील असलेल्या ठिकाणी 4 डिसेंबर 2019 रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 8 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. मतमोजणी 9 डिसेंबर 2019 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल.\nआ��ला विदर्भ ताज्या घडामोडी\nपुणे येथे मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला\nएक काळ होता की मॉडेलिंग याक्षेत्रावर ‘महिला राज’ होते. पण अलिकडच्या काळात पुरूषही कौशल्याने रॅम्पवर चालताना दिसतात. विशेष म्हणजे यामध्ये आता ग्रामिण भागातील मुले सुध्दा मागे राहिलेले नाही. पुणे येथे आयोजित मॉडेलिंगमध्ये घुईखेडचा युवक चमकला असुन “शाईनींग स्टार ऑफ महाराष्ट्र” या स्पर्धेत दोन नामांकन मिळविले आहे.\nआपला विदर्भ ताज्या घडामोडी\nअन रस्त्यात अडकलेल्यांच्या मदतीतीला दीपक दादाचं धावून आले..\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क आलापल्ली प्रतिनिधी.. काल सर्वत्र वादळ वाऱ्यासह सर्वत्र पाऊस ..वादळ वारा.. यतातच आलापल्ली व एटापल्ली मार्ग वर सिरोंचा मार्गावर झाडे पडून रस्ता पूर्ण बंद ..यात जवळपास एटापल्लीला जाणारे अनेक नागरिक अडकले. नागरिकांनी शासन व प्रशासन यांना कळविले ..परंतु कोणीही धावून आले नाहीत. या गंभीर विषयाची माहिती होताच अहेरीचे माजी आमदार आमदार दीपक दादा […]\nरस्ता सुरक्षा अभियाना अंतर्गत सिरोंचा येथे पोलीस विभागाकडून भव्य रॅली\nविदर्भक्रांती न्यूजनेटवर्क सिरोंचा… रस्ता सुरक्षा पंधरावडा अभियानाअंतर्गत आज सिरोंचा पोलिसांनी सिरोंचाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनात व सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश घारे व पोलीस उपनिरीक्षक पतंगराव पाटील यांच्या प्रमुख उपस्तित आज शहरात रॅली काढून रस्ता सुरक्षा पंधरावडा अंतर्गत वाहतुकीचे नियम पाळण्याविषयी आदिवासी आश्रम शाळेचे तसेच डॉ. सी.व्ही.रमण महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना वाहतूक नियम पाळण्याविषयी मार्गदर्शनकेले […]\nसिरोंचा न. पं. अध्यक्ष पदासाठी काँग्रेस व रा.कॉ.कडून मरिया बोल्लामपल्ली यांची नामांकन दाखल\nनगर अध्यक्ष आरक्षण जाहीर\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध���यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून महत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nआपला विदर्भ ई – पेपर क्राईम क्रीडा छत्तीसगड तेलंगणा मनोरंजन महाराष्ट्र मुलाखत राशिभविष्य राष्ट्रीय रोजगार वार्ता व्हिडीओ न्यूज संपादकीय\nपर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nPosted on May 7, 2018 12:47 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on पर्यावरण प्रेमीजनतेनी प्रदूषण विरुद्ध लढाईत सहभागी व्हावे..ना.सुधीर मुनगंटीवार\nविदर्भक्रांती न्यूज नेटवर्क पर्यावरण, वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी वन विभागाने महावृक्षलागवडीच्या माध्यमातून ���हत्वाकांक्षी पाऊले टाकली असून प्रदुषण-ग्लोबल वॉर्मिंग विरूद्धचा लढा तीव्र केला आहे. समाजातील सर्व पर्यावरणप्रेमी जनतेने यात सहभाग नोंदवला तर या समस्यांवर मात करणे शक्य आहे असे सांगतांना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चलो, साथ मिलकर इस जंग को जीत लेंगे, असे भावनिक आवाहन केले. […]\nपत्रकार महेश तिवारी पुरस्काराने सन्मानित\nगडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nPosted on May 1, 2018 2:40 pm May 10, 2018 5:07 pm Author Admin\tComments Off on गडचिरोली येथे महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात ..पालकमंत्र्यांचे हस्ते ध्वजारोहण\nया इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो गडचिरोली न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10180", "date_download": "2019-12-06T16:05:00Z", "digest": "sha1:XNXHBIX32XEZOQIRTBXHMNQEFGAQ5XWP", "length": 35789, "nlines": 189, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवाजीमहाराजांच्या मनावर अगदी लहानपणापासूनच धामिर्क संस्कार झालेले समजून येतात. त्यांच्या वयाची पहिली सहा वर्षे तर शहाजीराजांच्या सहवासात खूप धावपळतीतच गेली. शहाजीराजे निजामशाहीच्या रक्षणासाठी आणि राज्यकारभारही चालविण्यासाठी सतत शहाजहानच्या मोगली फौजेशी झुंजत होते. घोडदौड आणि लढाया यांतच त्यांचा काळ जात होता. जिजाऊसाहेब , तुकाऊसाहेब आणि कुटुंबिय मंडळी यांनाही सतत राजांच्या सांगाती राहावे लागत होते. छावणीचा मुक्काम पडेल , तेवढीच स्थिरता या कुटुंबाच्या वाट्याला येत होती. जिजाऊसाहेब या तर देवधर्मात रमणाऱ्याच होत्या. त्यांच्या सहवासात तोच भाव आणि स्वभाव चिरंजीव शिवाजीराजांच्यात उतरला. जिजाऊसाहेबांची विशेषत: भक्ती भवानीदेवीवर आणि गणपतीवर होती. शंभूमहादेव हे तर त्यांचे कुलदैवतच होते. शंभूभट राजोपाध्ये आणि अन्य काही आश्रित पुजारी आणि शागीर्द मंडळी , पुराणिक , ज्योतिषी आणि नित्यनैमित्तिक सणवार समारंभ आणि धामिर्क विधी यथासांग सांभाळणारी मंडळी राजकुटुंबाबरोबर असायचीच. या सर्व वाता���रणाचा परिणाम आणि आईची शिकवण शिवाजीराजांच्या मनावर सतत संस्कार करीत राहिली.\nपण एवढे सर्व असूनही शिवाजीराजे हे धामिर्क कर्मकांडात वा भाबड्या देवभोळ्या व्रतवैकल्यात अजिबात गुरफटलेले दिसत नाहीत. ते श्रद्धावंत निश्चित होते पण भिक्षुकी कर्मकांडात तासन्तास घालवणाऱ्या आणि नवसासायांसावर , शकुन अपशकुनांवर आणि मानीव शुभअशुभ भविष्यांवर त्यांचा विश्वास नसावा , असेच कागदोपत्री प्रत्ययास येते. त्यांची कारस्थाने आणि रणांगणे वद्यपक्षातील तिथ्या मिथ्यांना झालेली दिसतात. उदाहरणार्थ पन्हाळ्याची मोहिम वद्य त्रयोदशीला आहे , तर सुरतेवरची दुसरी स्वारी ऐन आमावस्येला आहे. समुदावरच्या स्वाऱ्या भरतीओहोटी पाहून आखलेल्या दिसतात. अन् अमुक अंतराच्या पलिकडे समुद प्रवास केला , तर धर्मच बुडतो ही भोळसट कल्पना महाराजांच्या मनात चुकुनही फिरकत नाही. त्यांचे आरमार आणि व्यापारी नौका मस्कतपर्यंत बिनधास्त जात. महाराजांनी , सौदागर करतात तसा व्यापार केला नाही. पण व्यापार करणाऱ्या कोकण किनाऱ्यावरील आपल्या लोकांना विरोधही केला नाही. संरक्षणच दिले.\nमहाराज रोज मितकाल पूजाअर्चा करीत असत. त्यांचे राजोपाध्ये , वैदिक पुजारी आणि भोपे व्यवस्थेस असत. केशव पंडित पुरोहित हा संस्कृतज्ञ विद्वान पुराणिक महाराजांना शक्य असेल तेवढ्या वेळेत पौराणिक ग्रंथातील विषय वाचून दाखवित असे. ( या केशव पंडिताने दंड निती नावाचा स्वत: एक ग्रंथही लिहिला.)\nमहाराजांच्या रोजच्या पूजेत एक सुंदर शिवलिंग म्हणजे बाण होता. महाराज मोहिमेवर वा प्रवासास जात , तेव्हाही हा बाण त्यांच्या बरोबर असे. अखेरपर्यंत हा बाण त्यांच्या सन्निध होता. हा बाण , म्हणजेच हे शिवलिंग अंदाजे पाऊण किलो वजनाचे आहे. बाणाचा रंग काहीसा भस्मीसावळा आहे. अर्थात हा बाण पाषाणाचा आहे. त्यावर अंगचीच जानव्यासारखी रेषा आहे. हा बाण इ. १६९९ पासून इ. १६७७ पर्यंत सिंहगडावर राजाराम महाराजांच्या समाधीपाशी नित्यपूजेत ठेवलेला होता. त्याची रोज पूजाअर्चा व नित्यनैमित्तिक उत्सवविधी साताऱ्याचे महाराज छत्रपती यांच्या राजघराण्यातूनच होत असे. इ. १९७७ मध्ये हा बाण श्रीमंत छत्रपती सुमित्राराजे राजमातासाहेब यांनी सिंहगडावरून साताऱ्यास आणविला आणि आपल्या अदालत राजवाड्याच्या देवघरात तो ठेवून त्याची पूजाअर्चा चालू ठेवली. सध्या हा बाण साताऱ्यास अदालत राजवाड्यात देवघरातील पूजेतच आहे. शिवाजीमहाराजांच्या नित्य पूजेतील ही पवित्र ‘ स्मृती ‘ आज अतिशय आस्थापूर्वक सांभाळली जात आहे , म्हणून आवर्जून ही माहिती येथे नमूद करीत आहोत.हा शिवबाण महाराजांना कुणी दिला \n की , परंपरेनेच भोसले राजघराण्यात तो सांभाळीत आलेला आहे यातील काहीच नक्की सांगता येत नाही.\nमहाराजांनी प्रतापगडावर इ. १६६१ च्या श्रावण महिन्यांत अष्टभुजा महिषासुरमदिर्नी भवानीदेवीची स्थापना केली. त्यांची आणि सर्वच राजघराण्याची या देवीवर अपार भक्ती होती. महाराज स्वत:ला या भवानीदेवीचे ‘ भोपे ‘ म्हणजेच देवीचे सेवक समजत असत. आरतीचे वेळी महाराज भोपे म्हणून आरती करीत. अर्थात या उपचारात कवड्याच्या माळा , मळवट आणि हाती पेटलेला पोत आलाच. नवरात्रात आणि प्रत्येक महिन्याच्या पौणिर्मेस यथासांग पूजा आणि पालखीची प्रदक्षिणा होत असे. (परंपरेने हे सर्व आजही चालू आहे.)\nया पूजाअर्चा आणि शिखरशिंगणापुरावरील शंभू महादेवाच्या व्यवस्थेत अतिशय आस्था आणि पावित्र्य सांभाळले जाई. पण त्यात उत्सवबाजीचे अवडंबर कधीच नसे. त्याला साधेपणा आणि मर्यादा होती. महाराजांच्या देवभक्तीला बुवाबाजी वा क्षेत्रबाजी चिकटली नाही. महाराज राज्यकतेर् तत्पर आणि सावध छत्रपती बनले. मठाधिपती झाले नाहीत. स्वराज्याच्या प्रचंच नेटका साधून त्यांनी परमार्थ केला. प्रतापगड , शिखर शिंगणापूर , तुळजापूर , पंढरपूर , जेजुरी , चिंचवड , मोरगांव , सप्तकोटीश्वर , श्रीशैलभ , पुणे कसबा गणपती आणि करवीर महालक्ष्मी आदि देवस्थानांविषयी त्यांची भक्ती आणि आस्था उत्तुंग होती. ती अबोल होती. त्यात जाहिरातबाजी नव्हती. हे सर्व देवतार्चन ते मितस्वरूपात करीत होते. पण त्यांचे सवोर्श्च दैवत होत , स्वराज्य आणि देवता होती सर्व प्रजा.\nमहाराज धामिर्क होते. श्रीभवानीचे ते भक्तही होते. पण मग त्यांचा आहार , व्यवहार आणि नैवेद्य काय होता नेमके म्हणावयाचे तर ते मांसाहारी होते का नेमके म्हणावयाचे तर ते मांसाहारी होते का अपेयपान ते करीत होते का इत्यादी अनेक प्रश्ान् आपल्या डोळ्यापुढे येतात. पण त्या संबंधाचे अधिकृत पुरावे अजिबात मिळत नाही. हौस म्हणून किंवा खाण्यापिण्याची आवड म्हणून महाराजांनी मुद्दाम कधी हरणासश्यांची शिकार केल्याची एकही नोंद मिळत नाही. व्यसन तर राहोच , पण क्वचित निम��त्तानेही त्यांनी मांसाहार केल्याचे उदाहरण अजूनतरी मिळालेली नाही. ते पंढरपूरचे माळकरी वैष्णव नव्हते , पण अघोरी शाक्तही नव्हते. अत्यंत साधे आणि सात्विक जीवन जगणारे पण वेळ आली की रौद तांडव करणारे अन् शत्रूचा वा अपराध्याचा शिरच्छेद करणारे भवानीपुत्र होते. शैव होते. वारकरीही होते. या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा दुसरा कोण होता अपेयपान ते करीत होते का इत्यादी अनेक प्रश्ान् आपल्या डोळ्यापुढे येतात. पण त्या संबंधाचे अधिकृत पुरावे अजिबात मिळत नाही. हौस म्हणून किंवा खाण्यापिण्याची आवड म्हणून महाराजांनी मुद्दाम कधी हरणासश्यांची शिकार केल्याची एकही नोंद मिळत नाही. व्यसन तर राहोच , पण क्वचित निमित्तानेही त्यांनी मांसाहार केल्याचे उदाहरण अजूनतरी मिळालेली नाही. ते पंढरपूरचे माळकरी वैष्णव नव्हते , पण अघोरी शाक्तही नव्हते. अत्यंत साधे आणि सात्विक जीवन जगणारे पण वेळ आली की रौद तांडव करणारे अन् शत्रूचा वा अपराध्याचा शिरच्छेद करणारे भवानीपुत्र होते. शैव होते. वारकरीही होते. या भूमंडळाचे ठायी धर्मरक्षी ऐसा दुसरा कोण होता तो सर्वच धर्मांचा आणि सांप्रदायांचा आदर करणारा पालक होता.\nमहाराजांच्या देवघरातले देव निजीर्व सोन्याचांदीचे नव्हते. तेे सजीव रक्तमांसाचे होते. महाराजांचे हृदय हाच त्या देवांचा देव्हारा होता.\nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य ���धीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठेच तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशिवचरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचर��त्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमाला भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/snake-catcher-women-from-mumbai-and-palghar-shines-in-animal-planet-documentary/articleshow/70583845.cms?utm_source=stickywidget&utm_medium=referral&utm_campaign=article5", "date_download": "2019-12-06T15:19:48Z", "digest": "sha1:WWMRS6O54YMOTKYP4X4MUL7IOFNJ4AFM", "length": 14622, "nlines": 153, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "television news News: मुंबईतील दोन सर्पमित्र तरुणी 'अॅनिमल प्लॅनेट'च्या डॉक्युमेंटरीत - snake catcher women from mumbai and palghar shines in animal planet documentary | Maharashtra Times", "raw_content": "\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठार\nLIVE:हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काऊंटरमध्ये ठारWATCH LIVE TV\nमुंबईतील दोन सर्पमित्र तरुणी 'अॅनिमल प्लॅनेट'च्या डॉक्युमेंटरीत\nजिवंत साप पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचं जिकिरीचं काम करणाऱ्या सर्पमित्रांवर अॅनिमल प्लॅनेट वाहिनीने डॉक्युमेंटरी तयार केली असून ��ुंबईच्या दोन महिला सर्पमित्र या डॉक्युमेंटरीमध्ये झळकणार आहेत.\nमुंबईतील दोन सर्पमित्र तरुणी 'अॅनिमल प्लॅनेट'च्या डॉक्युमेंटरीत\nवाढत जाणाऱ्या शहरीकरणामुळे यापूर्वी कधीही न झालेला मानव-साप संघर्ष तीव्र झाला आहे. म्हणूनच तर कधी वॉशरूममधून तर कधी चक्क फ्रिजमधून साप बाहेर पडल्याच्या बातम्या आणि व्हिडिओ वायरल होतात. हे साप जिवंत पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्याचं जिकिरीचं काम अनेक सर्पमित्र हौसेने करताहेत. मुंबईच्या अशाच दोन महिला सर्पमित्र अॅनिमल प्लॅनेट वाहिनीच्या डॉक्युमेंटरीमध्ये झळकणार आहेत.\nभारतात मानव आणि सापदरम्यानचा संघर्ष कमी करणे तसेच साप आणि मानव यांना एकमेकांपासून वाचविण्याकरिता अनेक जण कार्यरत आहेत. या कामात ज्यांनी आपले जीवन वाहून घेतले आहे अशा देशभरातील आठ सर्पमित्रांच्या कार्याची ओळख या डॉक्युमेंटकीतून करून देण्यात येणार आहे. या डॉक्युमेंटरीत मुंबईची सर्पमित्र गार्गी विजयराघवन तसेच ठाण्याजवळ पालघर येथे राहणारी लिनेट डी’सूझा या दोन तरुणींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय अॅलेक्स कारपेंटर (गोवा), आरोन फर्नांडिस (गोवा), सोहम मुखर्जी (अहमदाबाद), श्रावण कृष्णन (चेन्नई), जोस लुईस (केरळ), निक केसवेल (विष तज्ज्ञ) या सर्पमित्रांच्या कार्याची ओळख करून देण्यात येणार आहे.\nगार्गी विजयराघवन ही तरुणी गेली १० वर्ष सर्पमित्र म्हणून कार्यरत आहे. मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरातून तीन हजारांहून अधिक सापांची तिने सुटका केली आहे. गार्गी पूर्वी स्वभावाने लाजरी होती. परंतु सापाला बघताच एक वेगळाच धीटपणा तिच्यात आपसूक डोकावतो. एकदा शाळेत वर्गात साप शिरला होता. सर्वांची घाबरगुंडी उडालेली. सापाला काठ्यांनी घाबरवण्याचे प्रयत्न विद्यार्थी-शिक्षकांनी केले. पण गार्गी पटकन पुढे आली आणि कोणतंही साधन हातात न घेता तिने साप पकडला आणि सुरक्षित वातावरणात सोडला. तेव्हापासून ती सापाची मैत्रीण झाली आहे.\nसर्पमित्र लिनेट डी’सूझा ही तरुणी आदिवासीबहुल पालघर जिल्ह्यात राहते. येथे अनेक खेड्यांमध्ये पुष्कळ साप आढळतात. गेल्या आठ वर्षात लिनेटने नाग आणि अजगरासारख्या प्राणघातक सापांसह २५०० हून अधिक सापांची सुटका केली आहे. तिने एक संघटना तयार केली असून या कामात तिला दररोज २० पेक्षा अधिक तरुण मदत करत असतात. ती बहुतांश दिवस ती पालघर ते मुंबईदरम्यान कामानिमित्त ये-जा करत असते. दहा भागांच्या या डॉक्युमेंटरीचे १५ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता प्रक्षेपण सुरू होणार आहे.\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nटीव्हीचा मामला:सर्वाधिक वाचलेल्या बातम्या\nशिव आणि वीणाचा टिक टॉक व्हिडिओ व्हायरल\nअभिनेत्री प्राजक्ता माळी अडचणीत; जामीनपात्र अटक वॉरंट जारी\nआता 'ही' अभिनेत्री 'तारक मेहता...'मधून बाहेर\n'हा' दिग्दर्शक करणार 'अग्निहोत्र २'चं दिग्दर्शन\nनवी रहस्य उलगडणार; अग्निहोत्र २ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्काउंटरचा थरार\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज करण्याचा अधिकार संपुष्टात आण...\nहैदराबादमध्ये आरोपींचे एन्काउंटर; निकम यांनी व्यक्त केली भीत\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल्यावरून फेकले\nसिंचन घोटाळा: अजित पवारांना क्लिन चीट\nहैदराबाद एन्काउंटर: भाजप आमदार राजा सिंह यांची प्रतिक्रिया\nपती, पत्नी और वो\nधुसरतेत निर्माण झालेलं तीव्र नाट्यसंवेदन\nक्रांती रेडकर करणार कमबॅक\nअभिनेत्री नेहा जोशी दिसणार चरित्र भूमिकेत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमहाराष्ट्र टाइम्स.कॉम च्या अॅपसोबत\nमुंबईतील दोन सर्पमित्र तरुणी 'अॅनिमल प्लॅनेट'च्या डॉक्युमेंटरीत...\nदिग्दर्शकाची कीकू शारदाविरूद्ध फसवणूकीची तक्रार...\nटीआरपीच्या शर्यतीत 'या' मालिकेची बाजी...\nपावसाचा फटका; अनेक मालिकांचे शुटिंग रद्द...\nजिवलगा मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2019-12-06T16:15:45Z", "digest": "sha1:SNLQRUBAHQYYRKUWC7WSFVG62YKEBHSX", "length": 18653, "nlines": 263, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "लोकल खोळंबा: Latest लोकल खोळंबा News & Updates,लोकल खोळंबा Photos & Images, लोकल खोळंबा Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्ता��� दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्वस्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nघुसखोरीचा प्रयत्न आम्ही हाणून पाड..\nजे झालं ते देशासाठी भयंकर; एन्काउ..\nहैदराबाद पोलिसांचे धैर्याचं काम: ..\nप. बंगालच्या राज्यपालांनी बाबासाह..\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nLive: मुंबईसह उपनगरात पुन्हा पावसाचा जोर वाढला\nरात्रीपासून कोसळणारा मुसळधार पाऊस अजूनही सुरूच ��सून पहाटेपासून पावसाने अधिक जोर धरल्याने मुंबईत अनेकठिकाणी पाणी साचले आहे. पावसाचा फटका मुंबईतील तिन्ही रेल्वे वाहतुकीला बसला असून मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक ३० ते ४० मिनिटे उशिराने होत आहे. तर पश्चिम रेल्वेच्या मरीन लाइन्स रेल्वे स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे.\nठाणे: खडवली स्थानकाजवळ रुळाला तडा; वाहतूक विस्कळीत\nमध्य रेल्वेच्या खडवली स्थानकाजवळ रुळाला तडा गेल्यामुळं या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. अप आणि डाउन दोन्ही दिशेच्या गाड्या ३५ ते ४० मिनिटे उशिरानं धावत आहेत. त्यामुळं चाकरमान्यांचा चांगलाच खोळंबा झाला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांनाही याचा मोठा फटका बसला असून अनेक गाड्या इगतपुरी व कसारास्थानकांदरम्यान थांबून आहेत.\nतांत्रिक बिघाड; पश्चिम रेल्वे पुन्हा कोलमडली\nतब्बल चार दिवस पावसाने धिंगाणा घातल्याने कोलमडलेली विरार लोकल आज पुन्हा सुरू झाली. त्यामुळे चाकरमानीही कामासाठी घराबाहेर पडले, मात्र तांत्रिक बिघाडामुळे विरार लोकल पुन्हा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांची लटकंती झाली आहे. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने पश्चिम रेल्वेवरील स्थानकांवर प्रचंड गर्दी उसळली असून त्यामुळे प्रवाशांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.\nरोटी बँकेच्या माणुसकीचं 'असंही' दर्शन\nअंधेरीत पूल कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. त्याचा फटका मुंबईकर चाकरमान्यांना डबा पोहोचविणाऱ्या डबेवाल्यांनाही बसला. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने डबेवाल्यांना चाकरमान्यांना डबे पोहोचविता आले नाहीत. पण म्हणून हे डबेवाले थांबले नाहीत. प्रवासात आणि पावसात अडकून पडलेल्या एक हजार प्रवाशांना रोटी बँकेच्या माध्यमातून जेवणाचं मोफत वाटप करत या डबेवाल्यांनी त्यांच्यातील माणूसकीचं पुन्हा एकदा दर्शन घडवलं.\nम. रेल्वेवर पुन्हा‘लोकल खोळंबा’\nमध्य रेल्वेवरील गोंधळाची परंपरा गुरुवारीही कायम राहिल्याने प्रवाशांचे हाल झाले. सकाळी ६.३० च्या सुमारास ठाण्याहून सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या एका धीम्या लोकलमध्ये विक्रोळी येथे तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर मध्य रेल्वेवरील प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. या बिघाडामुळे दिवसभरात पाच फेऱ्या रद्द झाल्या तर अनेक फेऱ्या उशिराने धाव��� होत्या.\n वेस्ट इंडिजचे भारतापुढे २०८ धावांचे लक्ष्य\nएन्काउंटर: हैदराबाद पोलीस चौकशी तयार\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nएकाच दिवसात दोन खुनांनी हादरली उपराजधानी\n...म्हणून अक्षय कुमारकडे कॅनडाचे नागरिकत्व\nमहाविकास आघाडी पाच वर्ष टिकेल: रोहित पवार\n‘त्या’ बिबट्याने केली शिकार; नागपुरात घबराट\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\nएमजी मोटर आणणार स्वस्त इलेक्ट्रीक कार\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/tractor-premises-valumafiduela-officers-239933", "date_download": "2019-12-06T15:53:18Z", "digest": "sha1:OXZZQFOCZZJLKI3PKV6ZZNJRWUYQONOO", "length": 16381, "nlines": 243, "source_domain": "www.esakal.com", "title": "वाळूमाफियांनी घातला अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nवाळूमाफियांनी घातला अधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर\nशनिवार, 30 नोव्हेंबर 2019\n- तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्याचा प्रयत्न\n- दमदाटी व शिवीगाळ केली\n- सांगोला तालुक्यातील आगलावेवाडी ते जत रस्त्यावर घडली घटना\n- सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल\nसांगोला (सोलापूर) : तुम्हाला काय करायचे ते करा, मला परत कोण अडवतो तेच बघतो असे म्हणत वाळूमाफियांनी कारवाई करण्यासाठी आलेल्या तलाठी आणि मंडलाधिकाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्याचा प्रयत्न करीत दमदाटी व शिवीगाळ केली. ही घटना शनिवारी (ता. 30) सकाळी सातच्या सुमारास आगलावेवाडी ते जत रस्त्यावर घडली.\nहे ही वाचा... पंढरपुरात विष्णूपदावर अर्धा फूट पाणी\nशनिवारी (ता. 30) सकाळी सातच्या सुमारास तहसीलदार योगेश खरमाटे यांच्या आदेशानुसार अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी जवळा मंडलचे मंडलाधिकारी दत्तात्रय कांबळे, हातीद मंडलचे मंडलाधिकारी धनंजय इंगोले, जवळाचे तलाठी संभाजी जाधव हे दुचाकीवरून निघाले होते. कोरडा नदीपात्रात ट्रॅक्‍टरमध्ये चोरून वाळू भरून घेऊन चाललेले आहेत अशी माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार मंडलाधिकारी व तलाठी आगलावेवाडी ते जत रस्त्याने जात असताना माने वस्ती समोर विना क्रमांकाचा ट्रॅक्‍टर वाळू भरून घेऊन जात असताना दिसला. या वेळी दुचाकी आडव्या लावून ट्रॅक्‍टर थांबविण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला. परंतु ट्रॅक्‍टरचालक चंद्रकांत वसंत गवंड याने कांबळे यांच्या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्याचा प्रयत्न केला.\nहे ही वाचा... लई भारी महापौर-उपमहापौर उमेदवारी अर्जांचा \"या\" महापालिकेत विक्रम\nमंडलाधिकारी कांबळे यांनी ट्रॅक्‍टर चालक चंद्रकांत गवंड याच्याकडे वाळू वाहनाचा परवाना आहे का असे विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या वेळी ट्रॅक्‍टर सांगोला येथील तहसील कार्यालयाकडे घेऊन चल असे सांगितल्यानंतर ट्रॅक्‍टरमध्ये असणारे सुरेश वसंत गवंड व नंदकुमार विठ्ठल वगरे (दोघे रा. बुरंगेवाडी, ता. सांगोला) यांनी मंडलाधिकारी कांबळे यांना शिवीगाळ करून मी तहसील कार्यालयात ट्रॅक्‍टर घेऊन जाऊ देत नाही. तुम्हाला काय करायचे ते करा. मला परत कोण अडवतो तेच बघतो अशी दमदाटी केली. दरम्यान चंद्रकांत गवंड हा वाळू भरलेला ट्रॅक्‍टर घेऊन पळून गेला.\nहे ही वाचा... थरार.... द बर्निंग ट्रक\nयाबाबत मंडलाधिकारी दत्तात्रय कांबळे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्‍टर चालक चंद्रकांत वसंत गवंड, सुरेश वसंत गवंड, नंदकुमार विठ्ठल वगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास वसगडे करीत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशिक्रापूर पोलिसांनी \"पुणे'ला दिला न्याय\nशिक्रापूर (पुणे) : \"वाचून दाखवा आणि एक लाख ते एक कोटीचे बक्षीस मिळवा' या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजची दखल शिक्रापूर पोलिसांनी घेतली. रस्ता...\nपोस्ट केलेला व्हिडीओ पाहुन ते धावले अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी\nऔरंगाबाद - अपघात झाला की जखमींची तात्काळ मदत करणे हा माणुसकीचा धर्म, पण मदत मागुनही मदतीऐवजी त्याच अपघाताचे व्हिडीओचित्रण करुन वॉटसऍपवर व्हायरल करणे...\n#hyderabadencounter : बलात्कार, हत्या ते चकमक; कधी काय घडलं\nनवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्‍टर युवतीवर बलात्कार करून तिची हत्या करणारे चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत शुक्रवारी सकाळी मारले गेले. या घटनेवर...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\nपुणे : पोलिस महासंचालक परिषदेला शहांची पहिल्याच दिवशी उपस्��िती; मोदीही येणार\nपुणे : पाषाण येथील भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेमध्ये (आयसर) तीन दिवसीय वार्षिक पोलिस महासंचालक परिषदेला (डीजी कॉन्फरन्स) शुक्रवारपासून...\nप्रिय भीमा, तुझी सावली अंगावर पडली, उजेड झाली\nसोलापूर : \"घे भीमराया तुझ्या या लेकरांची मानवंदना...', \"भीमा तुझ्या जन्मामुळे उद्धरली कोटी कुळे...', \"जय भीम'च्या जयघोषात हजारो भीमसैनिकांनी महामानव...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://visionstudy.in/current/affairs/mpsc_amitabh_bachchan_has_been_selected_for_dadasaheb_phalke_award", "date_download": "2019-12-06T15:36:40Z", "digest": "sha1:QKSX5PWA2QZPNGQZXUV7IOSVKJOIDXSN", "length": 16409, "nlines": 164, "source_domain": "visionstudy.in", "title": "अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर | Vision Study", "raw_content": "\nअमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\nअमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर\nदादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान\nमहानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान समजला जातो. केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.\nकेंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येक भारतीयाला आणि सिनेरसिकाला अभिमान वाटावा अशीच ही बातमी आहे.\nअमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विटही करण्यास सुरुवात केली आहे.\nअमिताभ बच्चन (मूळ नाव अमिताभ हरिवंश राय बच्चन, जन्म: ११ ऑक्टोबर १९४२) हे आघाडीचे भारतीय चित्रपट अभिनेते आहेत. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतीय सिनेमातील संतप्त तरूण (एंग्री यंग मॅन) अशी ख्याती त्यांनी आपल्या भ���मिकांतून मिळवली आणि चार दशकांहून अधिक मोठ्या कारकीर्दीत १८० हून अधिक चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अमिताभ हे भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात महान आणि प्रभावशाली अभिनेत्यांपैकी एक मानले जातात.\nअमिताभ बच्चन यांनी ‘सात हिंदुस्थानी’ या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती. या चित्रपटासाठी त्यांना पदार्पण अभिनेता म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ही मिळाला होता.\nत्यानंतर त्यांच्या रुपाने भारतीय सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने केला जाणार आहे.\nसात हिंदुस्थानी, आनंद, रेश्मा और शेरा, गुड्डी हे अमिताभ बच्चन यांचे सुरुवातीच्या काळातले सिनेमा होते. 1973 मध्ये आलेल्या जंजीर या सिनेमामुळे त्यांची इमेजच बदलून गेली. हिंदी सिनेसृष्टीला अँग्री यंग मॅन मिळाला. हा अँग्री यंग मॅन म्हणून जवळपास दोन दशकांहून अधिक काळ अमिताभ बच्चन वावरले.\nविजय खन्ना हे त्यांनी साकारलेलं पात्र हिंदी सिनेसृष्टीतला माईलस्टोनच म्हणता येईल. त्यानंतर मग दीवार, शोले, जमीर, कभी कभी, हेरा-फेरी, रोटी कपडा और मकान, अग्नीपथ, डॉन, शक्ती, शहनशाह या आणि अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी मनोरंजन केलं.\nइन्सानियत सिनेमानंतर त्यांनी ब्रेक घेतला होता. त्यानंतर मृत्यूदाता या सिनेमाद्वारे कमबॅकही केलं. पण तो सिनेमा फ्लॉप झाला. मात्र 2000 पासून त्यांची चरित्र भूमिका करण्यास सुरुवात केली. विविधांगी भूमिका अमिताभ बच्चन यांनी केल्या. ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला.\nबागबान, कभी खुशी कभी गम, खाकी, लक्ष्य, बंटी और बबली, पा, विरुद्ध, फॅमिली, सरकार राज, बुढ्ढा होगा तेरा बाप, 102 नॉट आऊट हे आणि असे सिनेमा केले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.\n१९८४ ते १९८७ या काळात ते लोकसभेसाठी निवडले गेले होते.\nछोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या शोला ही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोचेही सगळे सिझन गाजले. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना आता दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.\nअमिताभ बच्चन यांना मिळालेले इतर पुरस्कार:-\nआपल्या कारकीर्दीत बच्चन यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले.\nचार राष्ट्रीय पुरस्कार आणि च��दा फिल्मफेअर पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.\nअभिनयाखेरीज पार्श्वगायक, चित्रपटनिर्माते आणि टीव्ही कार्यक्रम निर्माते म्हणूनही बच्चन यांनी काम केले आहे.\nजन्म ३० एप्रिल १८७०\nमृत्यू १६ फेब्रु्वारी १९४४\nकार्यकाळ १९१३ - १९३७\nवडील:- धुंडीराज गोविंद फाळके\nदादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे.\n१९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.\nदादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार इतर संस्थांद्वारेही देण्यात येतो.\nदरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.\n१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.\nखाली दादासाहेब फाळके पुरस्कार १९६९ पासून ते आत्तापर्यंतचे दिले आहेत. आपल्यासाठी जे महत्त्वाचे आहेत ते हायलाईट केले आहेत.\n2017 विनोद खन्ना हिन्दी\n2016 कसिनाथुनी विश्वनाथ तेलुगू\n2015 मनोज कुमार हिन्दी\n2014 शशि कपूर हिन्दी\n2011 सौमित्र चटर्जी बंगाली\n2010 के. बालचन्दर तमिल,तेलुगू\n2009 डी. रामानायडू तेलुगू\n2008 वी. के. मूर्ति हिन्दी\n2007 मन्ना डे बंगाली,हिन्दी\n2006 तपन सिन्हा बंगाली,हिन्दी\n2005 श्याम बेनेगल हिन्दी\n2004 अडूर गोपालकृष्णन मलयालम\n2003 मृणाल सेन बंगाली\n2002 देव आनन्द हिन्दी\n2001 यश चोपड़ा हिन्दी\n2000 आशा भोसले हिन्दी,मराठी\n1999 ऋषिकेश मुखर्जी हिन्दी\n1998 बी. आर. चोपड़ा हिन्दी\n1997 कवि प्रदीप हिन्दी\n1996 शिवाजी गणेशन तमिल\n1994 दिलीप कुमार हिन्दी\n1993 मजरूह सुल्तानपुरी हिन्दी\n1992 भूपेन हजारिका असमिया\n1991 भालजी पेंढारकर मराठी\n1990 अक्कीनेनी नागेश्वरराव तेलुगू\n1989 लता मंगेशकर हिन्दी, मराठी\n1988 अशोक कुमार हिन्दी\n1987 राज कपूर हिन्दी\n1986 बी. नागी. रेड्डी तेलुगू\n1985 वी. शांताराम हिन्दी,मराठी\n1984 सत्यजीत रे बंगाली\n1983 दुर्गा खोटे हिन्दी,मराठी\n1982 एल. वी. प्रसाद हिन्दी,तमिल,तेलुगू\n1980 पैडी जयराज हिन्दी,तेलुगू\n1979 सोहराब मोदी हिन्दी\n1978 रायचन्द बोराल बंगाली,हिन्दी\n1977 नितिन बोस बंगाली,हिन्दी\n1976 कानन देवी बंगाली\n1975 धीरेन्द्रनाथ गांगुली बंगाली\n1974 बोम्मीरेड्डी नरसिम्हा तेलुगू\n1973 रूबी मयेर्स (सुलोचना) हिन्दी\n1972 पंकज मलिक बंगाली, हिन्दी\n1971 पृथ्वीराज कपूर हिन्दी (मृत्यूपश्चात)\n1970 बीरेन्द्रनाथ सिरकर बंगाली\n1969 देविका रानी हिन्दी\nविद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही \"कमवा व शिका\" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/yashomati-thakur-tweets-all-well-good-news-might-come-congress-234303", "date_download": "2019-12-06T16:14:54Z", "digest": "sha1:3EB2UDJVC2KDL2TEOW3GY5AOZFNKPERV", "length": 14986, "nlines": 249, "source_domain": "www.esakal.com", "title": "काँग्रेसच्या कार्याध्यक्षांच्या 'या' ट्विटमुळे सत्तेचे गणित सुटणार हे स्पष्ट.. | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nकाँग्रेसच्या कार्याध्यक्षांच्या 'या' ट्विटमुळे सत्तेचे गणित सुटणार हे स्पष्ट..\nमंगळवार, 12 नोव्हेंबर 2019\nमहाराष्ट्रात आज दुपारी कॉंग्रेसचे तीन मोठे नेते दाखल होणार आहेत. हे नेते मुंबईत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. यशोमती ठाकूर याचं हे ट्विट शिवसेनेसाठी दिलासादायक बातमी ठरू शकते.\nमहाराष्ट्रातील राजकारणातील समीकरणं मिनिटा मिनिटाला बदलतायत. अशातच आता कॉंग्रेसच्या गोटातून अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी समोर येताना पाहायला मिळतेय. \"सगळं काही बरोबर आहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणे होईल\" असं ट्विट यशोमती ठाकूर ट्विटरच्या माध्यमातून म्हटलंय. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातून गोड बातमी येण्याची आता शक्यता वाढली आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या ट्विटनं आता महाराष्ट्रातील सत्ता समीकरणं आता काय वळण घेतंय हे आता पाहायला लागणार आहे.\nमहाराष्ट्रात आज दुपारी कॉंग्रेसचे तीन मोठे नेते दाखल होणार आहेत. हे नेते मुंबईत शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. यशोमती ठाकूर या���ं हे ट्विट शिवसेनेसाठी दिलासादायक बातमी ठरू शकते.\nदरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची आजच्या संभाव्य बैठकीची शक्यता दुरावली अशी माहिती समोर येत होती. काँग्रेस नेते अहमद पटेल आणि मल्लिकार्जुन खर्गे आज मुंबईत येऊन शरद पवारांशी चर्चा करणार होते. पण शरद पवारांनी अहमद पटेल यांना फोन करुन आजच्याऐवजी दोन दिवसांनी येण्यास सांगितल्याची माहिती समोर येत होती. त्यामुळं राष्ट्रवादी आज सत्तास्थापनेचा दावा करण्याचा मुहूर्त साधणार की नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला होता.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसला राज्यपालांनी आज रात्री 8.30 वाजेपर्यंत सत्तास्थापनेचा दावा करण्यास मुदत दिली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याचा असा आहे इतिहास\nमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला `वर्षा` बंगला हा कायम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय असतो. मुळात तो बंगला पूर्वी मुख्यमंत्र्यांचे...\nभीमराया घे तुझ्या सर्व लेकरांची वंदना\nनगर ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विविध संघटना व...\nमहाराष्ट्राच्या रणजी संघात \"नगरचा तोफखाना'\nनगर ः महाराष्ट्राच्या रणजी संघात नगरचा तोफखाना धडाडणार आहे. एका बाजूने द्रुतगती, तर दुसऱ्या बाजूने फिरकी गोलंदाज प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण...\nचौथीतील मुलीचा शिक्षकाने केला विनयभंग\nसांगोला (सोलापूर) : हैदराबाद, उत्तर प्रदेश व राजस्थानमधील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच सांगोला तालुक्‍यात गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला व...\nफुलपाखरांची मराठी नावे माहीत आहेत का\nनागपूर : आपल्या सभोवताली विविधरंगी आणि आकर्षक फुलपाखरू आपण नेहमीच पाहतो. बगिच्यांमध्ये फुलझाडांवर बागडणारे फुलपाखरू सर्वांना आवडतात. मात्र त्यांची...\nमुसळधार पावसात घरं गमावणाऱ्यांसाठी खुशखबर, लवकरच निधी होणार वितरीत\n२६ जुलै 2019 नंतर मुसळधार पावसात ज्यांची घरं पडली आहेत अशा नागरिकांसंदर्भात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यामध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त���री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2019-12-06T16:16:15Z", "digest": "sha1:RBNS5EFISVGJS3N56T3AD6FVOQ4K37UA", "length": 7818, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गिरेसुन प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nगिरेसुन प्रांतचे तुर्कस्तान देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,९३४ चौ. किमी (२,६७७ चौ. मैल)\nघनता ६० /चौ. किमी (१६० /चौ. मैल)\nगिरेसुन प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)\nगिरेसुन (तुर्की: Giresun ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या उत्तर भागात काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. गिरेसुन ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे.\nयेथे लाकडी भांडी तसेच लाकडी हस्तकला आणि लोकरीची वस्त्रे बनविण्याचे गृहोद्योग आहेत.\nअंकारा • अंताल्या • अक्साराय • अदना • अमास्या • अर्दाहान • अर्दाहान • आफ्योनकाराहिसार • आय्दन • आर • आर्त्विन • इझ्मिर • इदिर • इस्तंबूल • इस्पार्ता • उशाक • एदिर्ने • एर्झिंजान • एर्झुरुम • एलाझग • एस्किशेहिर • ओर्दू • ओस्मानिये • करक्काले • करामान • कर्क्लारेली • कायसेरी • काराबुक • कार्स • कास्तामोनू • काहरामानमराश • किर्शेहिर • किलिस • कुताह्या • कोचेली • कोन्या • गाझियान्तेप • गिरेसुन • ग्युमुशाने • चनाक्काले • चांकर • चोरुम • झोंगुल्दाक • तुंजेली • तेकिर्दा • तोकात • त्राब्झोन • दियाबाकर • दुझ • देनिझ्ली • नीदे • नेवशेहिर • बात्मान • बायबुर्त • बार्तन • बाल्केसिर • बिंगोल • बित्लिस • बिलेचिक • बुर्दुर • बुर्सा • बोलू • मनिसा • मलात्या • मार्दिन • मुला • मुश • मेर्सिन • यालोवा • योझ्गात • रिझे • वान • शर्नाक • शानलुर्फा • सकार्या • साम्सुन • सिनोप • सिवास • सीर्त • हक्कारी • हाताय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ मार्च २���१६ रोजी २२:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/taxonomy/term/766", "date_download": "2019-12-06T15:29:51Z", "digest": "sha1:NUPS4MZ6RGKMI6LZV6BNE4OKDHURPQQX", "length": 20015, "nlines": 265, "source_domain": "www.misalpav.com", "title": "शाकाहारी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...\nएक गोष्ट कॉमन असते.\nनवरा म्हणजे शंकराची पिंडी,\nवाटीभर दूध.., वाहिलं..न वाहिलं\n''अग तुला काही होतय का \nमी स्वंयपाक करू का \n\" तुम्ही स्वयं - पाक'च करता\nतोच पिऊन मी मरू का\" (दुष्ट दुष्ट बायकू\" (दुष्ट दुष्ट बायकू\nपाकक्रियाशुद्धलेखनआईस्क्रीमओली चटणीपारंपरिक पाककृतीमायक्रोवेव्हलाडूवडेशाकाहारीमौजमजाsahyadreeअनर्थशास्त्रअभंगअविश्वसनीयआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीकॉकटेल रेसिपीगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभयानकहास्य\nRead more about दुष्ट दुष्ट बायको\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nआपल्याबरोबर नेहमी पार्टी करणाऱ्या आपल्या साथीदाराने आता फक्त घास फुस अशी प्रतिज्ञा केल्यावर त्याच्या साथीदारांना धक्का बसला. त्याला परत आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी ते म्हणतात.\nउठ मावळ्या फोडू चल नळ्या\nकुकुटाची सर ना कधी पाचोळ्या\nचल मदिरालयी तु घुस\nये सोडूनि घास फूस\nकोंबडीस मग का तू वर्जिशी\n६५, lolly-pop वर लिंबू टाकुनी चुस\nये सोडूनि घास फूस\nआता फक्त घासफूस ...\nगबाळ्या in जे न देखे रवी...\nमाझ्या एका मित्राने मद्य आणि मांसाहार वर्ज्य करून \"आता फक्त घास फुस\" अशी वल्गना केली. त्यावरून सुचलेल्या ओळी.\nआता फक्त घास फुस\nढेरी तुडुंब करी मन खुश\nआता फक्त घास फुस\nआता फक्त घास फुस\nचामुंडराय in जे न देखे रवी...\nतेलात डीप डीप फ्रायम् \nबर्गर बन सँडविच पावम्\nमिर्ची चटणी सवे सर्व्हम् \nमराठी व्हेज फास्ट फूडम्\nक्रिस्पी वडा अन लादीपावम् \nतेलात पुनर पुनर तळनम्\nहायजीनस्य पर्वा न करनम् \nवन मोअर वन मोअरम्\nइति श्री वडा-पाव स्तोत्रम्\nकविताउपहाराचे पदार्थमराठी पाककृतीवडेवन डिश मीलशाकाहारीमुक्त कविताश्लोक\nRead more about श्री वडा-पाव स्तोत्र\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nपनीर स्टफ्ड मिनी पेपर्स\nही रंगीबेरंगी, नाजूक दिसणारी डिश डोळ्यांना सुखावतेच. शिवाय, पाहुणे येणार असतील तर मेनूमध्ये छोले किंवा इतर चमचमीत भाजीबरोबर 'बॅलन्स' करायलाही छान आहे.\nRead more about पनीर स्टफ्ड मिनी पेपर्स\nबय्राच दिवसांनी मिपावर लिहायला जमतेय. घेऊन आलेय आंबा सिझन स्पेशल रेसिपी\n२/३ कच्चे रायवळ आंबे (ही आंब्याची जात विशेषतः कोकणात दिसते. त्या ऐवजी कोणत्याही कैय्रा घ्या.), ३ चमचे तेल, मीठ, गूळ, अर्धा चमचा मोहोरी, पाव चमचा हिंग, २ चमचे लाल तिखट\nRead more about भाजलेल्या कैरीचे रायते\nसंडे स्पेशल ( दाल पकवान)\nस्वाती राजेश in पाककृती\nपाकक्रियाआस्वादसिंधी पाककृतीशाकाहारीवन डिश मील\nRead more about संडे स्पेशल ( दाल पकवान)\nदाल बाटी व दाल बाफले\nसंजय अभ्यंकर in पाककृती\nपाकक्रियाआस्वादशाकाहारीडाळीचे पदार्थइंदुरीवन डिश मीलरस्सा\nRead more about दाल बाटी व दाल बाफले\nयावर्षी प्रथमच मिपाचा छापील दिवाळी अंक उपलब्ध झालेला आहे.\nतो मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करुन अंक घरपोच मागवा. https://sukrutprakashan.com/books/misalpav-diwali-ank-2019.\nसविस्तर माहितीसाठी येथे बघा\nनवीन सदस्यं नोंदणी केल्यावर मिपा प्रशासनातर्फे त्या सदस्यांचे खाते सक्रिय केल्याची सूचना देणारा ईमेल पाठवल्या जातो. असा ईमेल पोहोचला नसल्याची तक्रार काही नवीन सदस्यांनी केली आहे. अश्या प्रकारे तुमचे खाते नोंदणी केल्यावर तुम्हाला ईमेल आला नसल्यास कृपया admin@misalpav.com या ईमेलवर कळवा. याशिवाय पासवर्ड चालत नसेल किंवा खात्यासंबंधी कसलीही तांत्रीक अडचण याच ईमेल वर कळवावी. धन्यवाद.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/finally-the-governor-announced-the-help-to-the-farmers/", "date_download": "2019-12-06T16:42:20Z", "digest": "sha1:5E7T4ACG3BH5HGF3ELJPD4OUMWOG6OM7", "length": 6789, "nlines": 103, "source_domain": "krushiking.com", "title": "...अखेर राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर - Krushiking", "raw_content": "\n…अखेर राज्यपालांकडून शेतकऱ्यांना मदत जाहीर\nकृषिकिंग : परतीच्या मान्सूनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भ���तसिंग कोश्यारी यांच्याकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. २ हेक्टरपर्यंत असलेल्या खरीप पिकांसाठी प्रतिहेक्टरी ८ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तर फळबागांसाठी प्रतिहेक्टरी १८ हजार रुपये मदत देण्यात येणार आहे. राजभवनामधून या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे.\nपरतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पिकांची अक्षरश: नासाडी झाल्याने शेतकरी हतबल झाला असून या परिस्थितीचा शनिवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे राज्यातील विभागीय आयुक्तामार्फत आढावा घेणार आहेत. याची महसूल विभागाने जोरदार तयारी केली आहे, यानिमित्ताने महसूल विभागाचा कारभार कसा चालतो, याचीही माहिती सादर केली जाणार आहे.\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nदेशाचा जीडीपी ४.५ टक्के नसून फक्त १.५ टक्के\nनाफेडच्या मका आयातीच्या टेंडर साठी प्रतिसाद नाही\nसरकारने कांदा साठवणुकीची मर्यादा पुन्हा घटवली\nबाजारभाव अपडेट : येवला बाजारसमितीत कांदा १४७००\nफडणवीसांनी कारखान्यांना दिलेली मदत नव्या सरकारने रोखली\nTags: नुकसान भरपाई राज्य सरकार राज्यपाल\nबटाटा उत्पादनात मोठी घट\nआमचं सरकार आल्यास शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत : अशोक चव्हाण\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://visionstudy.in/current/affairs/mpsc_exam_lionel_messi_suspended_from_argentina_world_cup_qualifier", "date_download": "2019-12-06T15:41:10Z", "digest": "sha1:D5ICCL5LB3D42S5QCJDUY6TC3YDNOQMS", "length": 5646, "nlines": 88, "source_domain": "visionstudy.in", "title": "विश्वचषक पात्रता सामन्यातून मेसी निलंबित | Vision Study", "raw_content": "\nविश्वचषक पात्रता सामन्यातून मेसी निलंबित\nविश्वचषक पात्रता सामन्यातून मेसी निलंबित\nनिलंबनामागे मेसीने कोपा अमेरिका स्पर्धे��्या अंतिम सामन्यानंतर केलेले विधान कारणीभूत\nअर्जेटिनाचा नामांकित फुटबॉलपटू लिओनेल मेसीला २०२२च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी पुढील वर्षी होणाऱ्या पहिल्या पात्रता सामन्यातून निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय त्याच्यावर दीड हजार डॉलर दंडाची कारवाईसुद्धा केली आहे.\nकाही दिवसांपूर्वीच ६ जुलै रोजी झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेतील चिलीविरुद्ध झालेल्या सामन्यात मेसीला लाल कार्ड दाखवण्यात आले होते. त्यामुळेच मेसीला या सामन्यासाठी निलंबित करण्यात आल्याचे दक्षिण अमेरिकन फुटबॉल महासंघाने जाहीर केले.\nपरंतु या निलंबनामागे मेसीने कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर केलेले विधान कारणीभूत आहे, असे समजते आहे. ‘‘कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजकांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांनी स्पर्धेपूर्वीच ब्राझीलला विजेतेपद मिळवून देण्याचे ठरवले होते,’’ अशी खळबळजनक प्रतिक्रिया मेसीने व्यक्त केली होती. परंतु या वक्तव्यासाठी त्याने महासंघाकडे माफीसुद्धा मागितली.\nविद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही \"कमवा व शिका\" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87/", "date_download": "2019-12-06T16:36:27Z", "digest": "sha1:XHS4XH5HHY52KJSQUYNZRDZDI6R3G2MF", "length": 3958, "nlines": 88, "source_domain": "krushiking.com", "title": "पंचनामे Archives - Krushiking", "raw_content": "\nपंचनाम्यासाठी २० लाख शेतकऱ्यांचे अर्ज : कृषी आयुक्त\nकृषिकिंग : परतीच्या मान्सून मुळे राज्यभरात अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकार कडून राज्यभरात पंचनामे सुरु केले आहेत. राज्यात अतिपावसानंतर आत्तापर्यंत २० लाख विमाधारक शेतकऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी अर्ज केले आहेत, अशी माहिती कृष���…\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2019-12-06T16:19:41Z", "digest": "sha1:YYPXQC3WQBBLANIOMLGPZSE7QLXXTF5B", "length": 4510, "nlines": 113, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रोजेरिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रोजेरियाने ग्रासलेली एक मुलगी\nप्रोजेरिया (Progeria) एक असा रोग आहे कि, ज्यात लहान मुलांमध्ये वृद्धत्वाचे लक्षण दिसून येतात. हा अत्यंत कमीआढळणारा रोग आहे. याला 'हचिंगसन-गिल्फोर्ड प्रोजेरिया सिंड्रोम' किंवा 'हचिंगसन-गिल्फोर्ड सिंड्रोम' असे पण म्हणतात.\n२००९ मध्ये प्रदाशित झालेला पा चित्रपट प्रोजेरियानि आजारी असलेल्या १३ वर्षांच्या मुलाच्या आयुष्यावर बनिविला आहे. यात अमिताभ बच्चन यांनी या मुलाची भूमिका बजावली आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जून २०१५ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://santsahitya.com/brahmachaitanya.satsangdhara.net/apr30.htm", "date_download": "2019-12-06T15:36:10Z", "digest": "sha1:QC2I2WXC66ENUWRJEVDIQT3LBTRNPCUH", "length": 5039, "nlines": 41, "source_domain": "santsahitya.com", "title": " प्रवचने-श्रीब्रह्मचैतन्य महाराज ३० एप्रिल [an error occurred while processing this directive]", "raw_content": "\n तेथे सर्व संतांचें ठाण ॥\nजोंवर धरिली जगाची आस तोंवर परमात्मा दूर खास ॥\n न होई राखता विषयासक्ति ॥\n तेथे प्रेम केले ते घातासी आले ॥\nविषयी एकजीव झालो जाण सुटता न सुटे आपण जाण ॥\nमान, अपमान, जगाचे सुख-दुःख हे स्वार्थाचेच मूळ आहे जाण ॥\n हें जीवपणाचें मुख्य लक्षण ॥\n ही माया प्रपंचाची ओहोटी भरती ॥\nआत्मनिश्चय बाणल्यावांचून माया न हटे न सुटे जाण ॥\nआता करी शूर मन मायेसी हटवावे आपण ॥\nजैसें जैसें बाहेर दिसलें त्याचें बीज आपणाशीच उरलें ॥\nएकच वस्तूची ओळखण जाण पूर्ण होते समाधान ॥\nज्याच्यांत मानावे मी सुख त्याच्यातच उद्‌भवतें दुःख ॥\n जर न चुकला मार्ग जाण ॥\n त्याचे बनावें लागते दास ॥\n त्याचा भरवसा न मानावा फारसा ॥\nमी तुम्हांस सांगतो हित दृश्यांत न ठेवावें चित्त ॥\nदृश्य वस्तु नाशिवंत असते भगवत्कृपेने समाधान येते ॥\nपरिस्थिति नसे बंधनास कारण असे आपलेच मनाची ठेवण ॥\nदेवास पाहावें ज्या रीतीनें तसाच तो आपणास दिसतो जाण ॥\nविषयाचा नाही झाला जोंवर त्याग तोंवर रामसेवा नाही घडत सांग ॥\nआपलें प्रेमयुक्त चाले धणी त्यासी म्हणती ब्रह्मज्ञानी ॥\n ही खरी संताची खूण ॥\n त्याला नाही दुसरी सरी ॥\n मुखानें भगवंताचें नाम ॥\n यासच थोर म्हणती जीवन्मुक्ति ॥\nन धरावी जगाची आस तोच होऊ पाहे रामदास ॥\nवृत्ति राखावी अत्यंत शांत हेंच संताचें मुख्य लक्षण जाण ॥\n तेथे सर्व संतांचें ठाण ॥\n परि सुवासाने राहिली ॥\nतैसी रामचरणी झाले जे लीन तेच खरे जिवंत जाण ॥\n त्याला भाग्यास नाहीं दुजें उणें ॥\n१२१. देहासकट माझा प्रपंच रामा केला तुला अर्पण ॥\nऐसें वाटत जावें चित्तीं कृपा करील रघुपति ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/gseams/", "date_download": "2019-12-06T15:26:21Z", "digest": "sha1:47S3DM4VLGBIP3QLMVLKQBG3DZS52KZM", "length": 10195, "nlines": 99, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "जीसिम्सची यशस्वी भरारी | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome अवांतर जीसिम्सची यशस्वी भरारी\non: September 16, 2017 In: अवांतर, चालू घडामोडी, चित्रपट, चित्ररंग, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधीNo Comments\nकार्तिक-अर्जुन जोडीने मनोरंजन क्षेत्रात गाठले शिखर\nमराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सुप्रसिद्ध सिनेमा तसेच जाहिरातींचे वितरण व निर्मितीमध्ये अग्रेसर असलेल्या जीसिम्स संस्थेने, आपल्या कार्यकाळात अनेक उपक्रम राबविले ���हेत. जीसिम्सचे खंदे शिलेदार अर्जुनसिंग बरन आणि कार्तिक निशानदार या जोडीने आपल्या संस्थेअंतर्गत मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा आयाम रोवला आहे. नवीन होतकरू कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच, चित्रपटाचे व्यवस्थापन व विपणन, उपग्रह एकत्रीकीकरण तसेच दूरध्वनी मालिका आणि चित्रपटांच्या निर्मितीचे कामदेखील जीसिम्स करते.\nया संस्थेने चित्रपटाच्या व्यवस्थापन आणि विपणन कार्यात आतापर्यंत एकूण ३० मराठी चित्रपटांची यशस्वी धुरा सांभाळली आहे. ज्यात मितवा, प्यारवाली लव्हस्टोरी,फ्रेंड, वृंदावन, फुगे, लपाछपी आणि नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘भिकारी’ या सिनेमांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे निर्मितीक्षेत्रात पाऊल टाकताना फुगे या बहुचर्चित सिनेमापासून त्यांनी सुरुवात केली असून, आगामी ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमादेखील ‘जीसिस्म’ निर्मिती संस्थेअंतर्गत लवकरच प्रदर्शित होत आहे. वायकोमची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘वारस’ या सिनेमाचीदेखील लवकरच घोषणा केली जाणार आहे.\nमराठीच्या मोठ्या पडद्यावर यशस्वी कामगिरी बजावणाऱ्या कार्तिक – अर्जुनच्या या जोडीने छोट्या पडद्यावरील निर्मितीमध्येदेखील आपली विशेष मोहोर उमटवली आहे. ज्यात ‘कोण होईल मराठी करोडपती’, ‘इमा मराठी संगीत पुरस्कार’ या कार्यक्रमाचा समावेश होतो, तसेच लक्स झकास नायिका पाहिले पर्व आणि फेअर एंड लवली नायिका दुसरे पर्व या दोन टेलेंट शोची निर्मितीसुद्धा केली आहे.\nमराठी सिने तसेच जाहिरात जगतातील विपनन आणि निर्मितीक्षेत्रात आपले बहुमुल्य योगदान देणारी जीसिम्स मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे या दोन प्रसिद्ध कलावंताचे जनसंपर्कदेखील करते. मराठी सिने वर्तुळात त्यांची कारकीर्द मोठी असून, नियोजनबद्ध कामामुळे कार्तिक-अर्जुन जोडीने व्यवस्थापन आणि निर्मिती क्षेत्रात आपले विशेष स्थान प्रस्थापित केले आहे. भविष्यात देखील त्यांचा हा कार्यकाल अविरत चालू राहणार असून, जीसिम्सअंतर्गत अनेक कालाक्र्ती सादर करत रसिकांचे मनोरंजन करण्याचा आमचा मानस असल्याचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरन स्पष्ट करतात.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/can-rahane-and-rahul-save-the-kennington-oval-test/", "date_download": "2019-12-06T16:34:34Z", "digest": "sha1:WMWFNLDRON2HNCW4HEZ655GKUHJ2RRAK", "length": 17970, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "सेम टू सेम… रहाणे-राहुलला गावसकर बनण्याची संधी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांच्या शिखर परिषदेचे उद्धाटन\nप्लास्टिक वस्तु वापरणार्‍या दुकानदारांना 91 हजारांचा दंड\nहातकणंगलेमध्ये लाचप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक\nबुलढाण्यात उकळी येथे विद्यार्थ्यांनी साकारली डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा\nउत्तर प्रदेश – लग्नात नाच थांबवला म्हणून तरुणीवर गोळी झाडली, व्हिडीओ…\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nकुलदीप सेंगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साक्षी महाराज ट्रोल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nजगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार लॉन्च, किंमत…\nमहिलेने चोरल्या नऊ जीन्स, व्हिडीओ व्हायरल\nवधू बनवून 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री\nबाबा नित्यानंदने बेट विकत घेऊन केली स्वतंत्र देशाची स्थापना\nटी-20 वर्ल्ड कपची चाचणी, हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये पहिला टी-20 सामना हैदराबादमध्ये रंगणार\nआंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक – हिंदुस्थानचा डबल धमाका\nराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कास्य पदक – मुंबईच्या संपदाची झेप\nविराट कोहली पुन्हा नंबर वन,पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीचा स्मिथला फटका\n‘आयपीएल’ सामन्यांसाठी आ���ा पाच पंच,सौरव गांगुली यांचा क्रांतिकारी निर्णय\nसामना अग्रलेख – उगाच घाई कशाला\nमुद्दा – नक्की काय बदललंय\nलेख – आंबेडकरवादी उमेदवार जिंकत का नाहीत\n…आणि ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा बंगला’\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nMovie Review- मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ‘पानिपत’\nडॅनिअल क्रेगने No Time to Die च्या खलनायकाचे चुंबन घेतले, सगळेजण…\nस्पर्धात्मक नाटय़ाविष्कार – ‘आय विटनेस’, ‘काळा घोडा’\nसीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे, वाचा एका क्लिकवर\nPhoto – निसर्गाचे सौंदर्य – ‘फुलोरा’\nजागतिक एड्स दिवस- लक्षणे, उपचार आणि काळजी\nरोखठोक – महाराष्ट्रात हे कसे घडले ठाकरे, पवार, गांधी यांचे राजकारण\nसिमेंट वाढले; तापमान वाढले\nएक शेर सुनाता हूं\nसेम टू सेम… रहाणे-राहुलला गावसकर बनण्याची संधी\nइंग्लंडमध्ये सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना जिंकण्यासाठी हिंदुस्थानला 464 धावांची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसअखेर हिंदुस्थानचा डाव 3 बाद 58 असा संकटात सापडला असल्याने सामना वाचवण्याचे आव्हान हिंदुस्थानपुढे आहे. सलामीवीर लोकेश राहुल 46 आणि रहाणे 10 धावांवर नाबाद आहे. हिंदुस्थानचा संघ अद्यापही 406 धावांनी पिछाडीवर असून 7 विकेट्स शिल्लक आहे.\nIND VS ENG TEST : चौथ्या दिवसअखेर टीम इंडिया 3 बाद 58 धावा\nहॉब्ज, हटन अन् कूक\nचौथ्या दिवशी अखेरच्या सत्रात अँडरसन आणि ब्रॉडने टिच्चून मारा करत तीन बळी घेतले. सलामीवीर शिखर धवन 1, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली शून्य धावांवर बाद झाल्याने हिंदुस्थानवर पराभवाचे गडद सावट दिसत आहे. रहाणे आणि राहुलने डाव सावरत आणखी पडझड होऊ दिली नाही. परंतु पाचव्या दिवशी सामना वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. हे जवळजवळ अवघड वाटत असले तरी अशक्य नाही. कारण यापूर्वी देखील हिंदुस्थानने अशा कठीण परिस्थितीतून सामना वाचवला आहे.\nपहिल्या व अखेरच्या कसोटीत शतक झळकावणारे फक्त 5 खेळाडू, वाचा सविस्तर…\nअसाच एक सामना हिंदुस्थान आणि इंग्लंडच्या संघात याच मैदानावर 1979 मध्ये रंगला होता. इंग्लंडने दुसऱ्या डावात हिंदुस्थानपुढे 438 धावांचे आव्हान ठेवले होते. दबावात खेळताना हिंदुस्थानच्या फलंदाजांनी 8 बाद 429 धावा करत सामना वाचवला होता. पहिल्या डावात 202 धावांवर बाद झालेल्या हिंदुस्थानचा संघ दुसऱ्या डावात नेटाने लढला हो���ा. हा सामना वाचवण्यात मोलाचा वाटा उचलला होता सुनील गावसकर यांनी. गावसकर यांनी 490 मिनिट क्रिजवर उभे राहून 443 चेंडूंचा सामना केला. यात त्यांनी 21 चौकारांच्या मदतीने 221 धावांची खेळी केली आणि सामना वाचवला होता. सध्या इंग्लंडमध्ये हिंदुस्थानचा संघ अशाच कठीण परिस्थितीत सापडला असून गावसकर समालोचन करत आहेत, तर मैदानावर रहाणे आणि राहुल या जोडीवर सामना वाचवण्याची जबाबदारी आहे. त्या काळी गावसकर यांनी इतिहास घडवला होता आणि आता रहाणे-राहुलला इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे.\nहिंदुस्थानने हा सामना वाचवण्यात यश मिळवले तर तो एक विक्रम असणार आहे. 1979 मध्ये हिंदुस्थानने सर्वाधिक धावांचा (438) पाठलाग करताना सामना वाचवला होता. आता हा सामना अनिर्णित राखला तर तो विक्रम मोडणार आहे. कारण या सामन्यात हिंदुस्थानपुढे 464 धावांचे आव्हान आहे. जो\nहिंदुस्थानने 1976 ला वेस्ट इंडिजविरुद्ध 403 धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला होता. हा सामना पोल्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला गेला होता. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक धावांचा पाठलाग करून विजय मिळवण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या नावावर आहे. वेस्ट इंडिजने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 418 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. कसोटी इतिहासामध्ये आतापर्यंत फक्त चारच वेळा चौथ्या डावात 400 पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करण्यात आला आहे.\nगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांच्या शिखर परिषदेचे उद्धाटन\nप्लास्टिक वस्तु वापरणार्‍या दुकानदारांना 91 हजारांचा दंड\nहातकणंगलेमध्ये लाचप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक\nबुलढाण्यात उकळी येथे विद्यार्थ्यांनी साकारली डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा\nउत्तर प्रदेश – लग्नात नाच थांबवला म्हणून तरुणीवर गोळी झाडली, व्हिडीओ...\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा पुढाकार\nगृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nPhoto- मध्य रेल्वेच्या ताफ्यात आली एसी लोकल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nया बातम्या अवश्य वाचा\nगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांच्या शिखर परिषदेचे उद्धाटन\nप्लास्टिक वस्तु वापरणार्‍या दुकानदारांना 91 हजारांचा दंड\nहातकणंगलेमध्ये लाचप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक\nबुलढाण्यात उकळी येथे विद्यार्थ्यांनी साकारली डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/in-the-first-rain-road-condition-in-parali-became-very-bad/", "date_download": "2019-12-06T15:15:41Z", "digest": "sha1:WRLGNFINGMAL53FGG6ED3M7DZG4STRUG", "length": 15241, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "परळीत पहिल्याच पावसात रस्त्यांचे झाले तळे | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nकुलदीप सेंगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साक्षी महाराज ट्रोल\nबलात्कार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला दयायाचिका करण्याचा अधिकारच नाही – राष्ट्रपती\nबलात्कारी आणि दहशतवाद्यांना ऑन द स्पॉट शिक्षा झाली पाहिजे – बाबा…\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nजगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार लॉन्च, किंमत…\nमहिलेने चोरल्या नऊ जीन्स, व्हिडीओ व्हायरल\nवधू बनवून 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री\nबाबा नित्यानंदने बेट विकत घेऊन केली स्वतंत्र देशाची स्थापना\nटी-20 वर्ल्ड कपची चाचणी, हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये पहिला टी-20 सामना हैदराबादमध्ये रंगणार\nआंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक – हिंदुस्थानचा डबल धमाका\nराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कास्य पदक – मुंबईच्या संपदाची झेप\nविराट कोहली पुन्हा नंबर वन,पाकिस्तानविरु��्धच्या खराब कामगिरीचा स्मिथला फटका\n‘आयपीएल’ सामन्यांसाठी आता पाच पंच,सौरव गांगुली यांचा क्रांतिकारी निर्णय\nसामना अग्रलेख – उगाच घाई कशाला\nमुद्दा – नक्की काय बदललंय\nलेख – आंबेडकरवादी उमेदवार जिंकत का नाहीत\n…आणि ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा बंगला’\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nMovie Review- मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ‘पानिपत’\nडॅनिअल क्रेगने No Time to Die च्या खलनायकाचे चुंबन घेतले, सगळेजण…\nस्पर्धात्मक नाटय़ाविष्कार – ‘आय विटनेस’, ‘काळा घोडा’\nसीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे, वाचा एका क्लिकवर\nPhoto – निसर्गाचे सौंदर्य – ‘फुलोरा’\nजागतिक एड्स दिवस- लक्षणे, उपचार आणि काळजी\nरोखठोक – महाराष्ट्रात हे कसे घडले ठाकरे, पवार, गांधी यांचे राजकारण\nसिमेंट वाढले; तापमान वाढले\nएक शेर सुनाता हूं\nपरळीत पहिल्याच पावसात रस्त्यांचे झाले तळे\nपरळी शहरातल्या रस्त्यांचे हाल पहिल्या पावसातच झाल्याचे समोर आले आहेत. जुन्या गावाचा मुख्य भाग असलेल्या गणेशपार, संत सावतामाळी मंदिर, भाजी मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या चौकातच पाण्याचे तळे साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या चौकातच एक शाळाही असल्याने विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय पाऊस झाल्यास होते. पहिल्या पावसातच रस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेमुळे नागरिकांची तारांबळ उडालेली दिसून आली.\nसंत सावतामाळी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांचे मोठे हाल झाले असून या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. हा रस्ता नवरात्र उत्सवात काळरात्री मंदिराकडे जाण्यासाठी वापरला जातो. या रस्त्याला जोडणाऱ्या चौकातही अक्षरशः पावसानंतर चिखलाचे तळे साचते. या चौकातील एक रस्ता भाजी मंडईकडे जाणारा असल्याने या चौकात झालेला खड्डा बुजविण्याची गरज आहे. विशेष म्हणजे या चौकातच माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक यांचे घर आहे. तसेच राणी लक्ष्मीबाई टॉवर ते तळ रस्त्यावरही खड्डे पडल्याने नागरिकांची कुचंबना होत आहे. काही दुर्घटना होण्याआधीच या रस्त्यांची दुरुस्ती होण्याची गरज निर्माण झाली आहे.\nकायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची गरज\nदरम्यान नगरोत्थान योजनेत झालेल्या रस्त्यांच्या कामात विविध ठिकाणी पाईपलाईन साठी काँक्रिटिकरण केले गेले नाही. यामुळे चौकात मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झालेले आहेत. पावसाळयात याच खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने पादचारी आणि दुचाकीस्वारांना याचा त्रास सहन करावा लागतो.पाऊस झाल्यास न.प.कडून याची तात्पुरती डागडुजी केली जाते,मात्र या सर्व रस्त्यांवरील खड्ड्यांची कायस्वरूपी करण्याची गरज निर्माण झाली आहे.\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा पुढाकार\nगृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nPhoto- मध्य रेल्वेच्या ताफ्यात आली एसी लोकल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nमुस्लीम कुटुंबाच्या मदतीसाठी शिवसेनेची तत्परता, बाळाचे प्राण वाचवले\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nअनधिकृत भरावासासाठी जेएसडब्ल्युला ठोठावला 5 कोटी 37 लाखांचा दंड\nगावठी पिस्तुल बाळगणारा गुत्तेदार पोलिसांकडून जेरबंद\nमालवणमधील चिवला बीचवर राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धा\nया बातम्या अवश्य वाचा\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/43450", "date_download": "2019-12-06T16:03:54Z", "digest": "sha1:A4UQL5NMFONIEJW2QG52D7UTQY3ZJC47", "length": 42393, "nlines": 239, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरुचरित्र | गुरूचरित्र - अध्याय तिसावा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगुरूचरित्र - अध्याय तिसावा\n ज्योतिःस्वरूप तूचि होसी ॥२॥\n तुझी कृपा जाहली तरी तारिले माते स्वामिया ॥३॥\n तूचि होसी स्वामिया ॥४॥\n तृप्त न होय गा मानस तृषा आणिक होतसे ॥५॥\n उत्तीर्ण नव्हे मी वंशोवंशी निजस्वरूप आम्हांसी दाविले तुम्ही सिद्धमुनि ॥६॥\n वेद चारी म्हणविले ॥७॥\n पुढे कथा वर्तली कैशी \n आश्वासीतसे तये वेळी ॥९॥\n तुज लाधले अभीष्ट सकळी गुरूची कृपा तात्काळी जाहली आता परियेसा ॥१०॥\nधन्य धन्य तुझी वाणी वेध लागला श्रीगुरुचरणी \n संतोष झाला आजि बहुत श्रीगुरुमहिमा असे ख्यात अगम्य असे सांगता ॥१२॥\n विस्तार होईल बहु कथा संकेतमार्गे तुज आता \n सांगता अगम्य परियेसा ॥१५॥\n सांगता शक्ति आम्हा कैची काया धरूनि मानवाची चरित्र केले भूमीवरी ॥१६॥\nतया स्थानी असता गुरु ख्याति झाली अपरांपरु समस्त येती दर्शना ॥१७॥\nदैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांझेसी पुत्र होय त्वरित वांझेसी पुत्र होय त्वरित कुष्ठे असेल जो पीडित कुष्ठे असेल जो पीडित सुवर्ण होय देह त्याचा ॥१९॥\n सुवर्ण होय नवल कायसी श्रीगुरुकृपा होय ज्यासी \n नाम तया ’गोपीनाथ’ ॥२२॥\nतया पुत्र होऊनि मरती करी दुःख अनेक रीती करी दुःख अनेक रीती दत्तात्रेया आराधिती \nपुढे जाहला आणिक सुत तया नाम ठेविती ’दत्त’ तया नाम ठेविती ’दत्त’ असती आपण धनवंत अति प्रीती वाढविले ॥२४॥\nएकचि पुत्र तया घरी अति प्रीति तयावरी व्रतबंध केला तयासी ॥२५॥\nवर्षे बारा होता तयासी विवाह करिती प्रीतीसी \n अति प्रिय महा हर्षी वर्धता झाली षोडशी वर्षे तया पुत्रासी ॥२८॥\n न विसंबिती क्षण क्षण \nऐसी प्रेमे असता देखा व्याधि आली त्या पुरुषा व्याधि आली त्या पुरुषा अनेक औषधे देता ऐका अनेक औषधे देता ऐका आरोग्य नोहे तयासी ॥३०॥\n आपण न घे सदा अन्न ॥३१॥\n पतीस देता औषधे जाण प्राशन करी परियेसा ॥३२॥\n काळ क्रमी तयाजवळी ॥३४॥\nदुर्गंधि झाले देह त्याचे जवळी न येती वैद्य साचे जवळी न येती वैद्य साचे पतिव्रता सुमन तिचे न विसंबेचि क्षणभरी ॥३५॥\n जैसे औषध देती त्यासी आपण घेतसे परियेसा ॥३६॥\n न ऐके बोल कवणाचे ॥३७॥\n काय सुख म्हणतसे ॥३८॥\n दुःख करिती परियेसा ॥३९॥\nअनेक परीचे वैद्य येती दिव्य रस-औषधे देती शमन नव्हे कवणे रीती \n आरोग्य नोहे सर्वथा ॥४२॥\nवैद्य म्हणती तये वेळी नव्हे बरवे त्यासी अढळी नव्हे बरवे त्यासी अढळी राखील जरी चंद्रमौळी मनुष्ययत्‍न नव्हे आता ॥४३॥\n दुःखे दाटली करिती चिंता जय जया जगन्नाथा \n निधान केवी राहो पाहे ॥४५॥\nएकचि पुत्र आमचे वंशी त्याते जरी न राखिसी त्याते जरी न राखिसी प्राण देऊ तयासरसी \nम्हणे आपुले भोग सरले जितुके ऋण तुम्हा दिधले जितुके ऋण तुम्हा दिधले अधिक कैचे घेऊ भले अधिक कैचे घेऊ भले ऋणानुबंध न चुकेचि ॥४८॥\n निश्चय केला होता आपण ॥५०॥\n सोडूनि केवी जाऊ पाहसी वृद्धाप्यपणी आपणांसी धर्म घडे केवी तुज ॥५१॥\n मनुष्ययत्‍न काय चाले ॥५२॥\n नाही तरी दगडापरी ॥५३॥\nमातेने केले मज पोषण एके घडीचे स्तनपान \nआपण जन्मलो तुमचे उदरी कष्ट दाविले अतिभारी सौख्य न देखा कवणेपरी ऐसा आपण पापी देखा ॥५५॥\nआता तुम्ही दुःख न करणे परमार्थी दृष्टी देणे जैसे काही असेल होणे ब्रह्मादिका न सुटेचि ॥५६॥\n झाले आमुचे दिवस सरी मजनिमित्ते कष्टलीस भारी वृथा गेले कष्ट तुझे ॥५८॥\n तुजसी होता माझा शीण म्हणोनि तूते दिधले जाण म्हणोनि तूते दिधले जाण जन्मांतरीचे कष्ट देखा ॥५९॥\nतू जरी रहासी आमुचे घरी तुज पोशितील परिकरी तुज वाटेल कष्ट भारी जाई आपुले माहेरा ॥६०॥\n न लाधे आपण दैवहीन न राहे तुझे अहेवपण न राहे तुझे अहेवपण माझे अंग स्पर्शता ॥६१॥\n दुःख करी तये वेळी ॥६२॥\n तुम्ही मज न अव्हेरा तुहांसरी दातारा आणिक नाही गति आपणा ॥६३॥\nजेथे असे तुमचा देह सवेचि असे आपण पाहे सवेचि असे आपण पाहे मनी न करा संदेह मनी न करा संदेह समागमी तुमची आपण ॥६४॥\n दुःख करिती तयेवेळी ॥६५॥\n न करा चिंता, हो भरवसी पति आपुला वाचेल ॥६६॥\n पति आपुला वाचेल ॥६७॥\nसांगती लोक महिमा ख्याति नरसिंहसरस्वती श्रीगुरुमूर्ति तया स्वामी पहावे ॥६८॥\n म्हणोनि चरणा लागली ॥६९॥\n निघती झाली तये वेळी ॥७०॥\nतया रोगिया करोनि डोली घेवोनि निघाली ते बाळी घेवोनि निघाली ते बाळी विनवीतसे तये वेळी \n पति असे माझा प्राण राखील माझे कुळदैवत ॥७२॥\n अहेवपण स्थिर होय ॥७३॥\nतुझे दैवे तरी आता आमुचा पुत्र वाचो वो माता आमुचा पुत्र वाचो वो माता म्हणोनि निघाले बोळवीत \n अतिसंकट जाहले पै ॥७६॥\nविचारिता श्रीगुरूसी गेले होते संगमासी जावे म्हणोनि दर्शनासी निघती झाली तये वेळी ॥७७॥\n प्राण गेला तत्क्षणी ॥७८॥\nआकांत करी ते नारी लोळतसे धरणीवरी भोसकूनि घ्यावया घेता सुरी वारिती तियेसी ग्राम लोक ॥७९॥\nहा हा देवा काय केले का मज गाईसी गांजिले का मज गाईसी गांजिले आशा करूनि आल्ये राखिसी प्राण म्हणोनि ॥८१॥\n पडे देऊळ करी घात ऐशी कानी न ऐको मात ऐशी कानी न ऐको मात दृष्टांत झाला आपणासी ॥८२॥\n ठाकोनि जाय एखादा तरु वृक्षचि पडे आघात थोरु वृक्षचि पडे आघात थोरु तयापरी झाले मज ॥८३॥\n संधी सुसरी करी घात तयापरी मज झाले ॥८४॥\n तयापरी झाले मज ॥८५॥\n आपुले प���ीचा घेतला प्राण मातापितरांसी त्यजून घेवोनि आल्ये विदेशी ॥८६॥\n पाहू आले जन समस्त संभाषिताति दुःखशमता \n का वो दुःख करिसी कामिनी विचार करी अंतःकरणी होणार न चुके सकळिकांसी ॥८८॥\n तिसी दुःख झाले भारी आठवीतसे परोपरी आपुले जन्मकर्म सकळ ॥८९॥\n आता कैची वाचू प्राणी पतीसी आल्ये घेऊनि याची आशा करोनिया ॥९०॥\nआता कवणा शरण जावे राखेल कोण मज जीवे राखेल कोण मज जीवे प्राणेश्वरा त्यजूनि जीवे केवी वाचू म्हणतसे ॥९१॥\n पूजा केली मंगळागौरी ॥९२॥\n पूजा केली म्या भवानी सांगती माते सुवासिनी \nजे जे सांगती माते व्रत केली पूजा अखंडित समस्त जाहले आता व्यर्थ रुसली गौरी आपणावरी ॥९४॥\nकोठे गेले माझे पुण्य वृथा पूजिला गौरीरमण कैसे केले मज निर्वाण ऐका मायबहिणी हो ॥९६॥\nकेवी राहू आता आपण पति होता माझा प्राण पति होता माझा प्राण लोकांसरिसा नोहे जाण \n आणिक दुःख अधिक करी ॥९८॥\n आठवी आपुले पूर्व दिवसी पूर्वस्नेह तये वेळी ॥९९॥\n कैसे माझे त्यजिले करा उबग आला तुम्हा थोरा उबग आला तुम्हा थोरा म्हणोनि माते उपेक्षिले ॥१००॥\n तटाकी खापर लागता भिन्न होतासि तू निधान आयुष्य तुझे उणे जहाले ॥१॥\n वधिले राये दशरथे ॥२॥\n प्राण त्यजितील दोघेजण ॥३॥\n वैरिणी होय मी तुम्हांसी पतिघातकी आपण सत्य ॥४॥\n निंदा करिती लोक सकळी प्राणे घेतला मीचि बळी प्राणे घेतला मीचि बळी \nस्त्री नव्हे मी तुमची वैरी जैसी तिखट शस्त्र सुरी जैसी तिखट शस्त्र सुरी वेधिली तुमचे शरीरी घेतला प्राण आपणचि ॥६॥\n त्यांसि विघ्न आपण केले ॥७॥\n पुरला नाही त्यांचा सोस त्याते सांडोनि केवी जाता ॥८॥\nएकचि उदरी तुम्ही त्यासी उबगलेति पोसावयासी आम्हा कोठे ठेवूनि जासी \nआता आपण कोठे जावे कवण माते पोसील जीवे कवण माते पोसील जीवे न सांगता आम्हांसी बरवे न सांगता आम्हांसी बरवे निघोनि गेलासी प्राणेश्वरा ॥११०॥\n तुझे ममत्व केवी विसरू लोकासमान नव्हसी नरु \n केवी वाचो प्राणेश्वरा ॥१२॥\nकिती आठवू तुझे गुण पति नव्हसी माझा प्राण पति नव्हसी माझा प्राण सोडोनि जातोसि निर्वाण कवणेपरी वाचू मी ॥१३॥\nआता कवण थार्‍य जाणे कवण घेतील मज पोसणे कवण घेतील मज पोसणे ’बालविधवा’ म्हणोनि जन \nएकही बुद्धि मज न सांगता त्यजिला आत्मा प्राणनाथा कोठे जावे आपण आता \nतुझे प्रेम होते भरल्ये मातापितयाते विसरल्ये त्यांचे घरा नाही गेल्ये बोलावनी नित्य य���ती ॥१६॥\nकेवी जाऊ त्यांच्या घरा उपेक्षितील प्राणेश्वरा चित्तवृत्ति केवी धरू ॥१७॥\nजववरी होतासी तू छत्र सर्वा ठायी मी पवित्र सर्वा ठायी मी पवित्र मानिती सकळ इष्टमित्र आता निंदा करतील ॥१८॥\n मज देखता त्याही मरणे गृह जहाले अरण्य \n राक्षसी मी पापीण ॥१२०॥\nऐसे नानापरी ते नारी दुःख करी अपरांपरी आला तेथे सिद्ध एक ॥२१॥\n त्रिशूळ धरिला असे करी येऊनि जवळी उभा ठेला ॥२२॥\n का वो प्रलापिसी स्थूळी जैसे लिहिले कपाळी \n भोगणे आपण हे अढळ वाया रडसी निर्फळ शोक आता करू नको ॥२४॥\nदिवस आठ जरी तू रडसी न ये प्राण प्रेतासी न ये प्राण प्रेतासी जैसे लिहिले ललाटेसी तयापरी घडेल जाण ॥२५॥\n समस्ता मरण तू जाणसी कवण वाचला असे धरित्रीसी कवण वाचला असे धरित्रीसी सांग आम्हा म्हणतसे ॥२६॥\n कोठे उपजला तो नरु तुझा जन्म झाला येरु तुझा जन्म झाला येरु कवण तुझी मातापिता ॥२७॥\n येऊनि एके ठायी मिळत फाकती आणिक चहूकडे ॥२८॥\nपाहे पा एका वृक्षावरी येती पक्षी अपरांपरी जाती मागुती चहूकडे ॥२९॥\nतैसा हा संसार जाण नारी कवण वाचला असे स्थिरी कवण वाचला असे स्थिरी मायामोहे कलत्रपुत्री पति म्हणसी आपुला ॥१३०॥\n स्थिर नोहे याचि कारण शोक वृथा करू नको ॥३१॥\n आपुले कर्म कैसे आहे तैसा गुण उद्भवे ॥३२॥\n येणेचि तीन्हि देह जाण त्रिगुणात्मक देह हा ॥३४॥\n भोगिजे आपुले आर्जव ॥३५॥\n देवास आयुष्य आहे जरी त्यासी काळ न चुके सरी त्यासी काळ न चुके सरी मनुष्याचा कवण पाड ॥३६॥\n उपजता संतोष नको मना मेलिया दुःख न करावे ॥३८॥\nजधी गर्भ होता नरु जाणिजे नश्य म्हणोनि प्रख्यात थोरु जाणिजे नश्य म्हणोनि प्रख्यात थोरु त्याचे जैसे गुणकर्म-विवरु तैसे मरण जन्म परियेसा ॥३९॥\n जैसे आर्जव असे ज्यासी तयापरी घडे जाणा ॥१४०॥\n ललाटी लिहिले असे ब्रह्माने अढळ जाण विद्वज्जना ॥४२॥\n काळ न चुके भरवसे ॥४३॥\n दुःख आपण करू नये ॥४४॥\n तू कवणाची कोण होतीस गृहिणी वाया दुःख करिसी झणी वाया दुःख करिसी झणी \n त्वचा मांस शिरा रुधिर मेद मज्जा अस्थि नर मेद मज्जा अस्थि नर \n पाहता काय असे स्वार्थ मल मूत्र भरले रक्त मल मूत्र भरले रक्त तयाकारणे शोक का करिसी ॥४७॥\nविचार पाहे पुढे आपुला कोणेपरी मार्ग असे भला कोणेपरी मार्ग असे भला संसारसागर पाहिजे तरला तैसा मार्ग पाहे बाळे ॥४८॥\n सांडी शोक तयावेळी ॥४९॥\nकर जोडोनि तये वेळी माथा ठेविनि चरणकमळी उद्ध��ी स्वामी म्हणोनिया ॥१५०॥\n जैसा स्वामी निरोप देसी जनक जननी तू आम्हासी जनक जननी तू आम्हासी तारी तारी म्हणतसे ॥५१॥\n म्हणोनि चरणा लागली ॥५२॥\n ऐकता समस्त पाप दूर \nइति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशत्तमोऽध्यायः ॥३०॥\nश्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ (ओवीसंख्या १५४)\nपारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nगुरूचरित्र - अध्याय पहिला\nगुरूचरित्र - अध्याय दुसरा\nगुरूचरित्र - अध्याय तिसरा\nगुरूचरित्र - अध्याय चौथा\nगुरूचरित्र - अध्याय पाचवा\nगुरूचरित्र - अध्याय सहावा\nगुरूचरित्र - अध्याय सातवा\nगुरुचरित्र - अध्याय आठवा\nगुरुचरित्र - अध्याय नववा\nगुरुचरित्र - अध्याय दहावा\nगुरुचरित्र - अध्याय अकरावा\nगुरुचरित्र - अध्याय बारावा\nगुरुचरित्र - अध्याय तेरावा\nगुरुचरित्र - अध्याय चौदावा\nगुरुचरित्र - अध्याय पंधरावा\nगुरुचरित्र - अध्याय सोळावा\nगुरुचरित्र - अध्याय सतरावा\nगुरुचरित्र - अध्याय अठरावा\nगुरुचरित्र - अध्याय एकोणीसावा\nगुरुचरित्र - अध्याय विसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकविसावा\nगुरूचरित्र - अध्याय बाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय तेविसावा\nगुरूचरित्र - अध्याय चोविसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचविसावा\nगुरूचरित्र - अध्याय सव्विसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nगुरुचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणतिसावा\nगुरूचरित्र - अध्याय तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय एकतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय बत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय तेहेतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय चौतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा\nगुरुचरित्र - अध्याय छत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय सदतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अडतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणचाळीसावा\nगुरुचरित्र - अध्याय चाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय चव्वेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/amnflash/india-denies-us-presidents-donald-trump-claim-on-kashmir-mediation", "date_download": "2019-12-06T16:40:09Z", "digest": "sha1:2NRL6RFLTQAJTZWJMRPLQUBMYXG54Z4U", "length": 11322, "nlines": 133, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काश्मीर प्रश्नी केलेला खोटा दावा भारताने फेटाळला", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी काश्मीर प्रश्नी केलेला खोटा दावा भारताने फेटाळला\nपरराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करुन हा दावा फेटाळला.\nनवी दिल्ली | पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी नुकतीच भेट झाली. या भेटीदरम्यान इमरान खान यांनी काश्मीरप्रकरणी मध्यस्थी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली. यावर उत्तर देताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही काश्मीर प्रकरणी अमेरिकेकडे मदत मागितल्याचा खोटा दावा केला होता. आता भारताने हा खोटा दावा फेटाळून लावला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विट करुन हा दावा फेटाळला.\nयाविषयावर ट्विट करत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेकडे काश्मीरप्रकरणी मध्यस्थी करण्याची विनंती केली. मात्र या दाव्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा प्रकारे कोणतीही मदत मागितली नसल्याचे परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे. यावरुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प खोटे बोलल्याचे स्पष्ट झाले आहे.\nभारत-पाकिस्तानचा काश्मीर प्रश्न सोडवायचा असेल तर पाकिस्तानला सर्वात आधी दहशदवाद थांबवावा लागेल. पाकिस्तानसोबतच काश्मीरप्रश्नी द्विपक्षीय चर्चा व्हावी हेच भारताचे आतापर्यंतचे धोरण राहिले आहे. मात्र तरीही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी डोनाल्ड ट्रम्पकडे याविषयी मदत मागितली. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनीही खोटा दावा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याविषयी आमच्याकडे मदत मागितली असल्याचे ते म्हणाले. मात्र आता हा दावा खोटा असल्याचे भारताकडून स्पष्ट करण्यात आले आहे.\nऔषध व्यावसायिक विनोद रामाणी यांची आत्महत्या\nघरात घुसून तरुणावर झाडल्या गोळ्या, मुंबईतील ओशिवरा परिसरातील घटना\nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\n सहा तहसिलदारांनी केली कारवाई, 21 जेसीबी 7 पाेकलॅन्डसह ट्रँक्टर डंपरही ताब्यात\nपुण्याच्या पालकमंत्रिपदी कोणाची वर्णी दिलीप वळसे पाटील की...\n हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर\nभुसुरुंग स्फोटप्रकरणी दोषारोपपत्र दाखल\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/make-it-a-home-and-simple-solution-to-expose-the-beauty-of-the-face/", "date_download": "2019-12-06T15:22:01Z", "digest": "sha1:4AMGWWDTB6EJOKBLO4NFXTE5UMPSETEY", "length": 7759, "nlines": 97, "source_domain": "arogyanama.com", "title": "Make it a 'home' and simple solution to expose the beauty of the face | चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा 'हे' 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या", "raw_content": "\nचेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील पाणी कमी झाल्याने त्वचा आक्रसते. त्वचेवर सुरकुत्या पडता��. यासाठी अ‍ॅँटीऑक्सिडंट्सयुक्त पदार्थ सेवन करणे गरजेचे आहे. यामुळे वयाच्या वाढीचा वेग कमी होतो. तसेच त्वचेवरच्या सुरकुत्याही कमी होतात. जेवणात विविध रंगी अन्नपदार्थांचा समावेश करावा.\nरात्री झोपण्यापूर्वी आंघोळ केल्यास होतील ५ फायदे, जाणून घ्या\n ‘या’ ६ उपयांपैकी करा एक उपाय, जाणून घ्या\nगुळ खाल्ल्याने पिंपल्स होतील दूर, ‘हे’ आहेत ६ आरोग्यदायी फायदे \nहे ५ उपाय करा\n१) रंगीत भाज्या आणि फळे नियमित सेवन करा. जेवणात जास्तीत जास्त रंगीत अन्नपदार्थांचा समावेश करा.\n२) पौष्टिक पदार्थ खा. रासायनिक पदार्थ टाळा. ऑरगॅनिक फूडकडे वळा. यामुळे त्वचेचे सौंदर्य खुलून येईल.\n३) डिहायड्रेट होऊ नका. शरीरातील पाणी कमी झाल्याने त्वचेवर परिणाम होतो. त्वचा आक्रसते व सुरकुत्या पडतात.\n४) अ‍ॅँटीऑक्सिडंट्स भरपूर असणारे अन्नपदार्थ सेवन करा. यामुळे वयाच्या वाढीचा वेग कमी होईल. त्वचेवरच्या सुरकुत्याही कमी होतील.\n५) डाळींब, पालक, ग्रीन टी, हिरवी द्राक्षे हे पदार्थ यासाठी उपयुक्त आहेत.\n(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)\nचुकीनही करू नका 'यो यो डाएट', बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या\nशरीरयष्टी किरकोळ असेल तर 'हे' 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट\nशरीरयष्टी किरकोळ असेल तर 'हे' 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट\nआजच सोडा दारू, दोनच आठवड्यात होतील ‘हे’ १२ आरोग्यदायी फायदे\nमहिलांनो, वयाच्या तिशीनंतरही तुम्ही दिसू शकता सुंदर फॉलो करा ‘या’ टीप्‍स\nमुंबईत घरांमध्येच वाढत आहेत डेंग्यू, मलेरियाचे डास\nदाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी\nपुरुषांनी ‘हा’ उपाय केल्यास शरीर राहील निरोगी\nगरोदरपणात महिलांनी करू नयेत ‘या’ ६ चुका, बाळासाठी आहे धोकादायक\nस्मरणशक्ती वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा\nबकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/mumbai-kokan-vibhag/thousands-of-fake-royalties-of-khadi-royalties-were-busted-by-thane-crime-branch", "date_download": "2019-12-06T16:41:05Z", "digest": "sha1:I5VCMEKDOCSARON4XB2YM34WS5D2YLIY", "length": 10593, "nlines": 138, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | ���डी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nखडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश\nखडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणाऱ्या कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने केला पर्दाफाश\n खाडीतून काढलेली अवैध रेती आणि खडी रॉयल्टीच्या खोट्या पावत्या देणारे कोट्यवधीच्या रॅकेटचा ठाणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. एकूण दहा जणांच्या टोळीला अटक करण्यात यश आले असून त्यांच्याकडून 1 कोटी 28 लाख रुपयांच्या गौण खनीज परवाना पावत्या जप्त करण्यात पोलीस यशस्वी झाले आहेत. बनावट रॉयल्टी रिसिट छापून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडवला जात असल्याची खबर ठाणे गुन्हे शाखेला मिळाली आणि त्यांनी शिताफीने या दहा जणांना अटक केली. विकी माळी, अब्दुल खान, पद्माकर राणे, शाजी पुनान, अरविंद पेवेकर, प्रशांत म्हात्रे, लकी सुतार, उमेश यादव, राजू पवार आणि रवी जैस्वाल अशी अटक झालेल्यांची नावे असून त्यांच्याकडून 156 पावती पुस्तके, लॅपटॉप, मोबाईल व पेनड्राईव जप्त करण्यात आले असून हे टोळकं कळवा आणि भिवंडी भागातील राहणारे असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भिवंडी वसई खाडी जवळ आपले सावज हेरून फसवणूक करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीची व्याप्ती केवढी होती आणि हे स्कॅम एकंदरीत केवढे मोठे आहे, याचा तपास पोलीस करत असून लवकरच सत्य बाहेर येईल अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.\nमोबाईल व पेनड्राईव जप्त\nकोल्हापूर मनपा हद्दीतील पंचगंगा नदीच्या पूररेषेची शास्त्रीय पद्धतीने आखणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश\nपिक कर्जासह इतर कर्ज प्रकरणं निकाली काढण्यासाठी ग्रामस्थांनी ठोकले बँकेला टाळे\nसिंचन घोटाळाप्रकरणी ‘एसीबी’चे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र, अजित पवार निर्दोष का\nबाबासाहेब आंबेडकर यांचा आज 63 वा महापरिनिर्वाण दिन\nमुंबई उपनगरात सतरा लाखांचे अवैध विदेशी मद्य जप्त\nसर्वांसाठी घरे, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी एकच नियोजन प्राधिकरण नेमण्याचा विचार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं डॉ. बाबासाहेबांना अभिवादन\nसिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-12-06T16:37:55Z", "digest": "sha1:IJN5ICUUYQMAXUTLIL3DNYNWPHHOLSX7", "length": 5520, "nlines": 103, "source_domain": "krushiking.com", "title": "किटकनाशकांची व्यापारी नावे - Krushiking", "raw_content": "\nकृषिकिंग : शेती करताना आपण आपल्या पिकावरील रोगाचे निराकरण करण्यासाठी अनेक कीटकनाशके वापरतो. पण हि सगळी कीटकनाशके वापरताना त्या कीटकनाशकांची आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे.\nकीटकनाशकांचा अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा :\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nदेशाचा जीडीपी ४.५ टक्के नसून फक्त १.५ टक्के\nनाफेडच्या मका आयातीच्या टेंडर साठी प्रतिसाद नाही\nसरकारने कांदा साठवणुकीची मर्यादा पुन्हा घटवली\nबाजारभाव अपडेट : येवला बाजारसमितीत कांदा १४७००\nफडणवीसांनी कारखान्यांना दिलेली मदत नव्��ा सरकारने रोखली\nTags: कीटकनाशके कृषिरसायने डॉ. अंकुश चोरमुले\nनव्या सरकारची आज परीक्षा, आज बहुमत सिद्ध करणार\nआरेमध्ये एक पानही तुटणार नाही – उद्धव ठाकरे\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/10188", "date_download": "2019-12-06T16:07:19Z", "digest": "sha1:Y4XYWFQTRACT6L43YDG2RTFVIYZWRBWP", "length": 31681, "nlines": 185, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "॥राजे शिवछत्रपती॥ | शिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nस्वराज्याचे एक विलक्षण मोलाचे सूत्र महाराजांनी आणि जिजाऊसाहेबांनी अगदी प्रारंभापासून , कटाक्षाने सांभाळले होते. ते म्हणजे , स्वराज्यात लायकीप्रमाणे काम मिळेल. लायकीप्रमाणे दाम मिळेल. लायकीप्रमाणे स्थान मिळेल. हेच सूत्र फ्रान्सच्या नेपोलियनला पूर्णपणे सांभाळता आले नाही. जिंकलेल्या नवनवीन प्रदेशावर नेमायला नेपोलियनला नातलग , सगेसोयरे अपुरे पडले. त्यामुळे गुणवत्ता ढासळली. अखेर सम्राट झालेला नेपोलियन ब्रिटीशांचा कैदी म्हणूनच तुरुंगात मरण पावला.\nपण योग्य लायकी असलेल्या नातलगालाही टाळायचे का तसेही महाराजांनी केले नाही. त्यांचे थोडेेसेच पण फार मोठ्या योग्यतेचे नातलग अधिकारपदावर होते.\nअभ्यासकांचे विशेष लक्ष वेधते ते काही व्यक्तींवर. उदाहरणार्थ बहिजीर् नाईक. हा बहिजीर् रामोशी समाजातील होता. पण योग्यतेने राजकुमारच ठरावा , असा महाराजांच्या काळजाचा तुकडा होता. तो अत्यंत धाडसी , अत्यंत बुद्धिमान , अत्यंत विश्वासू , तिखट कानाचा आणि शत्रूच्या काळजातलही गुपित शोधून काढणाऱ्या भेदक डोळ्याचा , बहिरी ससाणा होता. महाराजांनी त्याला नजरबाज खात्याचा सुभेदार नेमले होते. सुभेदार म्हणजे त्या खात्याचा सर्वश्रेष्ठ अधिकारी. हेरखात्याचा मु��्य अधिकारी होणे ही सामान्य गोष्ट आहे का त्याची बुद्धिमत्ता आणि चातुर्यप्रतिभा असामान्यच होती. अनुभवाने ती असामान्यच ठरली. वास्तविक रामोशी समाज हा लोकांनी ( अन् पुढच्या काळात ब्रिटीशांनी) गुन्हेगारच ठरवून टाकला. पण त्यातील हिरे आणि मोती महाराजांनी अचूक निवडले. किल्ल्यांच्या संरक्षणासाठी आणि दौडत्या सैन्यातही महाराजांनी रामोशी ‘ नाईक ‘ मंडळी आवर्जून नेमली.\nजरा थोडे विषयांतर करून पुढचे बोलतो. स्वराज्य बुडून इंग्रजी अंमल आल्यानंतरच आमच्या पुरंदरच्या परिसरातला भिवडी गावचा एक तरुण होता , उमाजी नाईक रामोशी. त्याचे आडनांव खोमणे. सारे मराठी स्वराज्य बुडाले , म्हणजे आम्हीच बुडवले. हा उमाजी नाईक एकटा स्वराज्य मिळविण्याकरता इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र उठला. चार जिवलग मिळविले. आणि इंग्रजांचे राज्य उलथून पाडण्याकरता हा रामोशी आपल्या दोन पुत्रांनिशी उठला. त्याच्या एका मुलाचे नाव होते , तुका. दुसऱ्याचे नाव होते म्हंकाळा. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा की , या उमाजी नाईकाने उभारलेले बंड. इंग्रजांचे राज्य मोडून , शिवाजीराजा छत्रपतीचे राज्य स्थापन करण्याचा त्याचा तळमळीचा हेतू होता. शिवाजीमहाराजांना बाकी सारे जण विसरले. एका उमाजी नाईकाच्या काळजात महाराज विसावले होते. शिवाजीराजे या शब्दाचे सार्मथ्य किती मोठे होते आणि आहे हे एका रामोशालाच समजले. आम्हाला केव्हा समजणार होय. आम्हालाही माहिती आहे की , कॅप्टन मॅकींगटॉश या इंग्रज अधिकाऱ्याने उमाजी नाईकाला पडकले अन् फाशीही दिली. पण त्याच कॅप्टनने उमाजी नाईकाचे चरित्र लिहिले. छापले. त्यात तो कॅप्टन म्हणतो , ‘ हा उमाजी म्हणजे अपयश पावलेला शिवाजीराजाच होता. ‘ मन भावना आणि त्याप्रमाणे कर्तबगारी ही जातीवर अवलंबून नसते. बहिजीर् नाईक आणि उमाजी नाईक हे सारखेच. एक यशस्वी झाला , दुसरा दुदैर्वाने अयशस्वी ठरला. दोघेही शिवसैनिकच.\nदिलेरखान पठाणाशी पुरंदरचा किल्ला साडेतीन महिने सतत लढत होता. दिलेरखानला पुरंदर जिंकून घेता आला नाही. त्या पुरंदरावर रामोशी होते , महार होते , धनगर होते , मराठा होते , मातंग होते , कोळी होते , कोण नव्हते सर्वजणांची जात एकच होती. ती म्हणजे शिवसैनिक. चंदपूर , गडचिरोलीपासून कारवार , गोकर्णापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्रातील अगणित समाजसमुहातील माणसे महाराजांनी निवडून गोळा केली. त्यात धर्म , पंथ , सांप्रदाय , जाती- जमाती , भाषा , रीतरिवाज कधीही मोजले नाहीत. राष्ट्र उभे करावयाचे असेल , तर लक्षात घ्यावा लागतो , फक्त राष्ट्रधर्मच. अन् निर्माण करावे लागते राष्ट्रीय चारित्र्य. स्वराज्याचा पहिला पायदळ सेनापती होता नूर बेग. आरमाराचा एक जबर सेनानी होता दौलतखान. साताऱ्याजवळच्या वैराटगड या किल्ल्याचा किल्लेदार होता एक नाईक. एक गोष्ट लक्षात येते की , शिवकालीन हिंदवी स्वराज्याचा इतिहास म्हणजे सर्व समाज शक्तींचा वापर. मित्रांनो , महाराष्ट्राच्या एका महाकवीच्या ओळी सतत डोळ्यापुढे येतात. तो कवी म्हणतोय , ‘ हातात हात घेऊन , हृदयास हृदय जोडून , ऐक्याचा मंत्र जपून ‘ आपला देश म्हणजे बलसागर राष्ट्र उभे करूया. शिवरायांच्या तत्त्वज्ञानाचे आणि इतिहासाचे तरी दुसरे कोणते सार आहे \nछातीठोक काव्य.. गर्व बाळगा वाचताना.\nशिवचरित्रमाला भाग १ अन् पुण्याचं परगण्यासकट रूप पालटू लागलं\nशिवचरित्रमाला भाग २ संजीवनी लाभू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ३ स्वराज्य हवे की बाप हवा\nशिवचरित्रमाला भाग ४ झडप बहिरी ससाण्याची…\nशिवचरित्रमाला भाग ५ यह तो पत्थरों की बौछार है\nशिवचरित्रमाला भाग ६ तडाखे शक्तियुक्तिचे बैसले शाही तख्ताला\nशिवचरित्रमाला भाग ७ तीर्थरुपांच्या अपमानाचे आम्ही वेढे घेऊ\nशिवचरित्रमाला भाग ८ ‘आपले भयंकर वैरी आहेत, अज्ञान आणि आळस\nशिवचरित्रमाला भाग ९ चंदग्रहण\nशिवचरित्रमाला भाग १० क्रांती प्रथम काळजांत व्हावी लागते.\nशिवचरित्रमाला भाग ११ राजकारण उदंड करावे,परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग १२ पुढचे पाऊल पुढेच पडेल.\nशिवचरित्रमाला भाग १३ आलं उधाण दर्याला.\nशिवचरित्रमाला भाग १४ मराठियांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला\nशिवचरित्रमाला भाग १५ कठीण नाही ते व्रत कसलं\nशिवचरित्रमाला भाग १६ हे चारित्र्य दधीचीचे, हे चारित्र्य मावळ्यांचे\nशिवचरित्रमाला भाग १७ महाराजांचे राजकारण म्हणजे बुद्धिबळाचाच डाव.\nशिवचरित्रमाला भाग १८ सश्रद्ध, पण सावधान असावे\nशिवचरित्रमाला भाग १९ आकांक्षांना पंख विजेचे.\nशिवचरित्रमाला २० आता थांबायला आणि थबकायला सवडच नाही.\nशिवचरित्रमाला भाग २१ रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग\nशिवचरित्रमाला भाग २२ अजगरांचे विळखे.\nशिवचरित्रमाला भाग २३ शक्ति युक्ति एकवटुनि कार्य साधिती.\nशिवचरित्रमाला भाग २४ अवघे मराठे��� तलहातावरी सीर घेऊनी झुंजले.\nशिवचरित्रमाला भाग २५ तुका म्हणे येथे… येऱ्या गबाळ्याचे काम नोहे.\nशिवचरित्रमाला भाग २६ एक भीषण गनिमी कावा\nशिवचरित्रमाला भाग २७ शब्दांविना गर्जे आमुचा दरारा\nशिवचरित्रमाला भाग २८ त्याच त्याच चुका पुन्हा पुन्हा.\nशिवचरित्रमाला भाग २९ ते श्रद्धावंत होते, पण उत्सवबाज नव्हते.\nशिवचरित्रमाला भाग ३० प्रचीत गडावरील धनलाभ.\nशिवचरित्रमाला भाग ३१ हौसेने स्वराज्य सजवावे.\nशिवचरित्रमाला भाग ३२ मोगलांना मराठी माती नि माणसे समजली नाहीत.\nशिवचरित्रमाला भाग ३३ हेर म्हणजे राजाचा तिसरा डोळा.\nशिवचरित्रमाला भाग ३४ लष्करी प्रतिभेचा हा चमत्कारच.\nशिवचरित्रमाला भाग ३५ प्रथम योजना, विक्रम नंतर.\nशिवचरित्रमाला भाग ३६ हा विजय अभ्यासाचा……..\nशिवचरित्रमाला भाग ३७ दिल्लीपदाची इच्छा असणारा राजा.\nशिवचरित्रमाला भाग ३८ मराठी हेरांचे ‘गुप्त’ योगदान\nशिवचरित्रमाला भाग ३९ शत्रूच्या वर्मावरती घाव.\nशिवचरित्रमाला भाग ४० तापी नदीच्या तीरावर.\nशिवचरित्रमाला भाग ४१ अचूक संधी टिपणारे नेतृत्त्व हवे\nशिवचरित्रमाला भाग ४२ सुरत संपली; उरले फक्त इंग्रजी शहाणपण.\nशिवचरित्रमाला भाग ४३ क्वचित लढाया हरतील, पण महायुद्धे जिंकतील.\nशिवचरित्रमाला भाग ४४ टॉप सिक्युरिटी\nशिवचरित्रमाला भाग ४५ काळ, काम आणि वेग यातीलच ही शर्यत.\nशिवचरित्रमाला भाग ४६ स्वराज्याच्या सरहद्दी अभेद्यच असल्या पाहिजेत\nशिवचरित्रमाला भाग ४७ ग्रहणकाळात एकाग्र साधना करावयाची असते\nशिवचरित्रमाला भाग ४८ मार्ग वारकऱ्यांचा आणि धारकऱ्यांचाही.\nशिवचरित्रमाला भाग ४९ वाकणारही नाही अन् मोडणारही नाही.\nशिवचरित्रमाला भाग ५० असे हे कोकण, असे हे मावळ\nशिवचरित्रमाला भाग ५१ पुरंदरचा दख्खन दरवाजा.\nशिवचरित्रमाला भाग ५२ दिल्लीपति आणि छत्रपति : नेतृत्वातील फरक.\nशिवचरित्रमाला भाग ५३ एक दिव्य, तेवढेच दाहक तेज…\nशिवचरित्रमाला भाग ५४ राजकारण आणि रणांगण विवेकी असावे\nशिवचरित्रमाला भाग ५५ पुरंदरचा तह\nशिवचरित्रमाला भाग ५६ राष्ट्रीय जबाबदारी म्हणजे योगसाधनाच\nशिवचरित्रमाला भाग ५७ एक फसलेला डाव\nशिवचरित्रमाला भाग ५८ दोन महत्त्वाकांक्षांचे घडणारे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ५९ आग्रा किल्ल्यात प्रवेश\nशिवचरित्रमाला भाग ६० कारस्थाने घुमू लागली…\nशिवचरित्रमाला भाग ६१ मृत्युच्या ओठावर…\nशि���चरित्रमाला भाग ६२ खैबरखिंडीच्या जबड्यात\nशिवचरित्रमाला भाग ६३ शब्दांनी उधळून लावलेले शाही कारस्थान\nशिवचरित्रमाला भाग ६४ हा बुद्धिबळाचाच डाव\nशिवचरित्रमाला भाग ६५ मधात पडलेल्या माशीसारखी महाराजांची अवस्था.\nशिवचरित्रमाला भाग ६६ राजकारण उदंड करावे परि कळोचि न द्यावे\nशिवचरित्रमाला भाग ६७ धाडसी कल्पकतेची झेप\nशिवचरित्रमाला भाग ६८ ही विलक्षण करामत मराठी गुप्तहेरांचीच\nशिवचरित्रमाला भाग ६९ रांगणा गड स्वराज्यात आला अन् महाराजही स्वराज्यात आले\nशिवचरित्रमाला भाग ७० राजाची आई ती प्रजेचीही आईच\nशिवचरित्रमाला भाग ७१ आग्र्यानंतरचे राजकारण\nशिवचरित्रमाला भाग ७२ पाखरे परतली\nशिवचरित्रमाला भाग ७३ सुसंस्कृत राजाचे दर्शन\nशिवचरित्रमाला भाग ७४ ही राजनीती साऱ्याच आलमगीरांची होती…\nशिवचरित्रमाला भाग ७५ कोंढाण्याचा किल्लेदार उदयभानसिंह राठोड\nशिवचरित्रमाला भाग ७६ आता लक्ष पोर्तुगीजांवर\nशिवचरित्रमाला भाग ७७ एका सुंदर स्वप्नाचा अकस्मात अस्त\nशिवचरित्रमाला भाग ७८ जंजिरे सिंधुदुर्गाची वास्तुशांत\nशिवचरित्रमाला भाग ७९ नव्या राजधानीच्या रचनेस प्रारंभ\nशिवचरित्रमाला भाग ८० जंजिऱ्याचा सिद्दी\nशिवचरित्रमाला भाग ८१ मोगलांच्या महत्त्वाकांक्षेचा ज्वालामुखी जागा झाला\nशिवचरित्रमाला भाग ८२ बुद्धी आणि बळ यांचा आगळा खेळ\nशिवचरित्रमाला भाग ८३ चिरंजीवांचे तीर्थरुपांस पत्र\nशिवचरित्रमाला भाग ८४ आता दृष्टी सिंहगडावर\nशिवचरित्रमाला भाग ८५ माघ वद्य नवमीची रात्र\nशिवचरित्रमाला भाग ८६ जणू आषाढ घनांशी झुंजे वादळ वात\nशिवचरित्रमाला भाग ८७ सिंहगडाचंच, एक वेगळं पान\nशिवचरित्रमाला भाग ८८ जयासी मरणाचे भये, त्याणे क्षात्रधर्म करो नये\nशिवचरित्रमाला भाग ८९ म्हातारा इतुका न अवघे पाऊणशे वयमान\nशिवचरित्रमाला भाग ९० नव्या विजयांची मालिका\nशिवचरित्रमाला भाग ९१ शिवसृष्टीचा एक शब्दशिल्पकार\nशिवचरित्रमाला भाग ९२ हिराजी इंदुलकर आणि किल्ले रायगड\nशिवचरित्रमाला भाग ९३ हिरकणी\nशिवचरित्रमाला भाग ९४ गडाचा कडा\nशिवचरित्रमाला भाग ९५ रायगडाची व्यथा\nशिवचरित्रमाला भाग ९६ राजमाता – एक समर्थ नेतृत्व\nशिवचरित्रमाला भाग ९७ राजमाता स्वराज्याची प्रेरक, संघटक शक्ती\nशिवचरित्रमाला भाग ९८ महत्त्वाकांक्षेचे क्षेपणास्त्र\nशिवचरित्रमाला भाग ९९ शिवरायांचे समृद्ध हिंदवीराज्य\nशिवचरित्रमाला भाग १०० एका बुंदेला राजपुताची गरुडझेप\nशिवचरित्रमाला भाग १०१ एका नव्या हिंदवी स्वराज्याची ज्योत उजळली.\nशिवचरित्रमाला भाग १०२ गजान्तलक्ष्मीचे कारंजे.\nशिवचरित्रमाला भाग १०३ दांडा-राजपुरीची होळी पौर्णिमा.\nशिवचरित्रमाला भाग १०४ गुणीजनांचा राजा.\nशिवचरित्रमाला भाग १०५ शिवचरित्राचे एक मनन, एक चिंतन\nशिवचरित्रमाला भाग १०६ मोगल आणि मराठे यांच्या यशापयशाचा अभ्यास.\nशिवचरित्रमाला भाग १०७ पन्हाळ्याचा दुरावा महाराजांना जीवी सोसवेना\nशिवचरित्रमाला भाग १०८ कोंडाजी फर्जंद म्हणजे दुसरा तानाजीच\nशिवचरित्रमाला भाग १०९ पुरुषार्थी महत्त्वाकांक्षा.\nशिवचरित्रमाला भाग ११० नव्या विजयाचा गुढीपाडवा.\nशिवचरित्रमाला भाग १११ पठाणी फौज पन्हाळ्याकडे.\nशिवचरित्रमाला भाग ११२ पाणी होते फक्त मराठ्यांच्या तलवारीतच.\nशिवचरित्रमाला भाग ११३ एका पूर्वपरिचयास मिळालेला उजळा .\nशिवचरित्रमाला भाग ११४ एका कोळियाने जाळे फेकियले…\nशिवचरित्रमाला भाग ११५ पालखीचा मान.\nशिवचरित्रमाला भाग ११६ युक्तीने कार्य होतसे.\nशिवचरित्रमाला भाग ११७ आकस्मिक आणि अचानक.\nशिवचरित्रमाला भाग ११८ महाराजांच्या शिस्तीचा आसूड.\nशिवचरित्रमाला भाग ११९ इये मराठीचिये नगरी सरस्वतीची आराधना .\nशिवचरित्रमाला भाग १२० संस्कृत आणि संस्कृती.\nशिवचरित्रमाला भाग १२१ मावळ्यांची शाळा भरे, राजियांच्या उरी.\nशिवचरित्रमाला भाग १२२ सेवेचे ठायी तत्पर.\nशिवचरित्रमाला भाग १२३ राखावी बहुतांची अंतरे.\nशिवचरित्रमाला भाग १२४ शिवकालीन इतिहासावरील बखरींचा अभ्यास .\nशिवचरित्रमाला भाग १२५ स्वराज्यातील न्यायाची प्रतिष्ठा.\nशिवचरित्रमाला भाग १२६ अस्मितांची जपणूक म्हणजे सार्वभौम मनाची जपणूक.\nशिवचरित्रमाला भाग १२७ सार्थ परमार्थ.\nशिवचरित्रमाला भाग १२८ परिश्रमांची हौस.\nशिवचरित्रमाला भाग १२९ आणखी एक तलवारीचे तळपते मराठी पाते.\nशिवचरित्रमाला भाग १३० अंतरिच्या वेदना, अंतरचि जाणे.\nशिवचरित्रमाला भाग १३१ सेतू बांधणाऱ्या वानरसेनेचेच वारस आम्ही\nशिवचरित्रमाला भाग १३२ महाराजांच्या शस्त्रांबद्दल थोडेसे.\nशिवचरित्रमाला भाग १३३ शिवस्पर्श\nशिवचरित्रमाला भाग १३४ महाराजांची विश्वासू संपत्ती\nशिवचरित्रमाला भाग १३५ राष्ट्र बलसागर होवो-हेच शिवतत्त्वज्ञान.\nशिवचरित्रमा���ा भाग १३६ मातृत्व,नेतृत्व आणि कर्तृत्व\nशिवचरित्रमाला भाग १३७ आम्ही जिंकलेले पानिपत, साल्हेर\nशिवचरित्रमाला भाग १३८ शिवरायांचे रूप कैसे असे\nशिवचरित्रमाला भाग १३९ सर्वज्ञपणे सुशीळ, सकळांठायी.\nशिवचरित्रमाला भाग-१४० स्वराज्याचा उपभोगशून्य स्वामी\nशिवचरित्रमाला भाग- १४१ तीनशे वर्षांच्या पारतंत्र्यानंतरचा सूर्योदय\nशिवचरित्रमाला भाग- १४२ महाराजांच्या मन:स्थितीचा अभ्यास\nशिवचरित्रमाला भाग – १४३ रायगड राजसाज सजला\nशिवचरित्रमाला भाग- १४४ रायगड पाहुण्यांनी फुलू लागला\nशिवचरित्रमाला भाग १४५ सुवर्णतुळा\nशिवचरित्रमाला भाग- १४६ गडद निळे जलद भरुनि आले, नेत्र भरुनि आले\nशिवचरित्रमाला भाग- १४७ ‘मराठी राजा छत्रपती जहाला, गोष्ट सामान्य न जहाली’\nशिवचरित्रमाला भाग – १४८ रायगडावरती तापू लागल्या मांडवझळा\nशिवचरित्रमाला भाग १४९ अखेरचे प्रस्थान\nशिवचरित्रमाला भाग १५० अखेरचे दंडवत \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87/6", "date_download": "2019-12-06T15:06:52Z", "digest": "sha1:GONZGMOGXRGTM4X7YGPZM47KHVZ6OQHM", "length": 38636, "nlines": 308, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अनिल बोंडे: Latest अनिल बोंडे News & Updates,अनिल बोंडे Photos & Images, अनिल बोंडे Videos | Maharashtra Times - Page 6", "raw_content": "\nन्याय झालेला आहे परंतु ही पद्धत अन्यायकारक: नवाब म...\nबाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट...\nहैदराबाद एन्काउंटर अयोग्य, असा न्याय चंबळच...\nLive महापरिनिर्वाण दिन: भीमाची लेकरे चैत्य...\nमंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत\nन्यायिक अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ...\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nनिर्भया बलात्कार: दोषींचा दया अर्ज राष्ट्र...\nहैदराबाद: एन्काउंटरची 'ती' ३० मिनिटे; पोलि...\nमानवाधिकार आयोग एन्काउंटरचा तपास करणार\n'हैदराबाद एन्काउंटर' संसदेत, उन्नावही गाजल...\nवाढत्या तापमानामुळे पक्ष्यांनी बदलला आकार\nअमेरिकी खलाशाकडून पर्ल हार्बरवर गोळीबार\nआश्चर्य; २ मातांच्या गर्भाशयातून एका बाळाच...\nपाकिस्तानच्या ६२९ मुलींना चीनच्या मुलांनी ...\nकमला हॅरिस यांचीतडकाफडकी माघार\nAuto Industry लाखभर कंत्राटी कामगार बेरोजगार\nमागणी ओसरल्याने सोने दरात घसरण\n...तर व्होडाफोनला व्यवसाय गुंडाळावा लागेल;...\nमुंबई शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३३४ अंक...\nव्होडाफोन, एअरटेल की जिओ; स्व��्त प्लॅन ने...\n तब्बल महिनाभरानंतर पेट्रोल स्वस्त\nधोनीचा पल्ला गाठण्यासाठी पंतला १५ वर्ष लागतील\nबेबी बॉलर: भारतीय क्रिकेटपटूंनी उडवला रझाक...\nबर्थ डे स्पेशल: सर जाडेजा; जाईन तिथे सुपरह...\nआयपीएल: गंभीर होणार 'या' संघाचा सहमालक\nटी-२० वर्ल्डकप: 'संघात वेगवान गोलंदाजाची १...\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nKGF स्टारने साजरा केला मुलीचा पहिला वाढदिव...\nनाना पाटेकरांविरुद्ध तनुश्रीचा वाद वाढला\nहैदराबाद एन्काउंटरचे कलाकारांकडून स्वागत\nकुसूर: अस्वस्थ करणारा नाट्यानुभव\nसईने 'त्याने' दिलेल्या चॉकलेटचे कागद अजून ...\nडॉक्टरांच्या परीक्षांचे ‘लाइव्ह स्ट्रिमिंग...\nहौशी मंडळींसाठी 'साहसी' पर्याय\nदहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर\nनव्या जोमानं करा सुरुवात\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nफ्लॅट ते फोन...सबकुछ ‘रेंटल’\nघटस्फोट : न्यायालयीन आदेशच महत्त्वाचा\n...तर घटस्फोट नाकारला जाऊ शकतो\nछेड काढणाऱ्याला मुलींनी दिला बेदम..\nपोलिसांनी सांगितला हैदराबाद एन्का..\nपॉक्सो कायद्यांतर्गत दयेचा अर्ज क..\nमुंबई: नवजात बालिकेला २१ व्या मजल..\nसिंचन घोटाळा: अजित पवारांना क्लिन..\nहैदराबाद एन्काउंटर: भाजप आमदार रा..\nआता देशभरात पोलीस ठाण्यांमध्ये मह..\nआठवलेंकडून मराठा समाजाची बदनामी\n‘कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारामागे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख मनोहर उर्फ संभाजी भिडे आणि समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबोटे यांचा सहभाग असल्याचे पुरावे मिळाले आहेत. तसेच त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले असतानाही हिंसाचारास त्यांना जबाबदार न धरता मराठा समाजाच्या संघटना जबाबदार आहेत, असे धक्कादायक विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपा हे मराठा-बहुजन समाजाचे द्वेष करणारे असल्याने त्यांना खूष करण्यासाठीच रामदास आठवले हे मराठा समाजाची बदनामी करीत आहेत’, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे यांनी केला.\nहल्लाबोल आणि डल्लामारवरून विधिमंडळात गदारोळ सुरू असताना, रविवारी राज्य शासनाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोह��सिंह यांची भेट घेऊन बोंडअळीच डल्लामार असून, तिने शेतकऱ्यांच्या कापसावर डल्ला मारला असल्याचा दावा केला. केंद्राने तातडीने मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली.\nसर्व मेडिकल कॉलेजमध्ये दीनदयाल थाली\nसरकारी मेडिकल कॉलेज असो की जिल्हा रुग्णालये अथवा खासगीतले हॉस्पिटल असोत... आजाराने खंगलेल्या कुटुंबातल्या व्यक्तींसाठी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून दिवस काढणारे नातेवाईक सगळीकडेच सापडतील. अशा रुग्णांच्या नातेवाइकांची निदान एकवेळची का होईना, भूक भागावी, यासाठी राज्यातील सर्व सरकारी मेडिकल कॉलेजेसशी संलग्न रुग्णालयांमध्ये दीनदयाल थालीसारखा उपक्रम सुरू केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.\nमुख्यमंत्र्यांच्या आरोपांची चौकशी करा\nयुनियन बँकेसह काही राष्ट्रीयीकृत बँकांनी बोगस खात्यांची माहिती दिल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरकडे केली असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.\nदेशभरातील लोकनृत्यांचा मोर्शीत ठेका\nविविध राज्यांमधील लोकनृत्यांची ओळख विदर्भाच्या ग्रामीण भागातील जनतेला करून देण्यासाठी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने पुढाकार घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान ‘लोक कला यात्रा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून व‌िविध राज्यातील लोकनृत्ये या कार्यक्रमादरम्यान सादर केली जाणार आहेत.\n​ मायावती बौद्ध होणार नाहीत\nबौद्ध झालो तरी हिंदूंच्या मताशिवाय विजय मिळत नाही. या देशात भारतीयांची मते हवी असते. देशातील अत्याचार व अन्याय दूर करण्याची गरज आहे. जातीभेद नष्ट होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिंदूंना वारंवार इशारा देऊन बौद्ध होण्याची प्रलोभने बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी दाखवू नयेत. आंबेडकरवादी असतील, तर अशा घोषणा वारंवार कुणीही करणार नाही. मुळात त्यांना बौद्ध धर्म स्वीकारायचा नाहीत, असे मत व्यक्त करीत कांशीराम यांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारावा, असे आव्हानच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिले.\nस्वार्थी दोस्तापेक्��ा, दिलदार विरोधक बरा\nभारताच्या राजकारणामध्ये पक्षाच्या पलीकडे जाऊन मैत्री करणारे कमी नेते आहेत. शरद पवार त्यातीलच एक आहेत. त्यांच्याशी राजकीय मतभेद असतील, पण राज्याच्या हिताचा विषय असेल तर ते स्वतः फोन करून सांगतात. उपाययोजना सुचवितात. मतांचा विचार करीत नाहीत. स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार विरोधक बरा पवार अशा प्रकारचे दिलदार विरोधक आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ‘माझ्या या बोलण्याचा शब्दश: अर्थ काढू नका. ही म्हण आहे. नाही तर उगाच अडसूळ आणि आमच्यात भांडण लावाल, असे क्षणात स्पष्ट केले. भाजप आणि शिवसेनेतील ‘सख्य’ बघता उपस्थित साऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या या ‘स्पष्टीकरणा’ला उत्स्फूर्त हसून दाद दिली.\n​ विदर्भात दुसरा टप्पा धक्क्याचा\nग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात मतदान झाले. त्याचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, बसप व स्थानिक आघाड्यांनी विजयी जागांवर दावेदारी केल्याने संभ्रम निर्माण झाला. मात्र, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या दत्तक गावात भाजपचा पराभव झाला. खासदार नाना पटोले यांना त्यांच्या मूळ गावातच कमळ फुलविता आले नाही. आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरीशराव आत्राम यांना अहेरीचा गड राखता आला नाही. त्यांना आदिवासी विद्यार्थी संघटनेने धक्का दिला. जिल्हा परिषद आणि नगर परिषदेत सलग विजय मिळविणाऱ्या भाजपचा वर्धा जिल्ह्यात कस लागला. चंद्रपूर जिल्ह्यात दावेदारीने संभ्रम असला तरी भाजपने बल्लारपूरचा गड राखला. अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक नेत्याने आपला गड राखला आहे. एकूणच भाजपला दुसऱ्या टप्प्यात धक्का बसल्याचे चित्र आहे.\nतृणधान्य, कडधान्ये, तेलबियाही नियमनमुक्त\nकृषी उत्पन्न बाजार समितीमधून फळे, भाजीपाला नियमनमुक्त केल्यानंतर राज्यातील भाजप शिवसेना युती सरकारने आता तृणधान्य, कडधान्य तसेच तेलबिया कृषी उत्पन्न समितीच्या तावडीतून सोडविण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.\nबांबूमुळे बदलेल विदर्भाचे अर्थशास्त्र\nगरीबी, शेतकरी आत्महत्या यासारख्या भीषण समस्यांनी विदर्भ पोखरला जात आहे. बळीराजा वाचला पाहिजे. उद्योगांना भरभराटी मिळायला हवी. शेती, पर्यायाने शेतकऱ्यांना बळ निर्माण करून देण्यासाठी आणि विदर्भाचे अर्थशास्त्र बदलण्याची ताकद बांबूमध्ये आहे. शर्ट, सजावटीच्या वस्तू यासह अनेक दर्जेदार उत्पादने बांबूपासून तयार केली जाऊ शकतात. याच संकल्पनेला अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी यंदाचे अॅग्रो व्हीजन कृषी प्रदर्शन भरविण्यात आले असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.\nटोकन असलेल्या सर्वांकडून तूरखरेदी\nराज्यातील तूरखरेदी केंद्रावर टोकन देण्यात आलेल्या सर्व शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. मात्र, या तुरीची खरेदी करताना ती शेतकऱ्यांची आहे की व्यापाऱ्यांची याची काटेकोर तपासणी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.\nशेतकरी कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीत वाढ\nराज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या ऐतिहासिक योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय घेतला असून २००९ नंतरच्या कर्जमाफीनंतरच्या कालावधीत कर्ज घेतलेल्या परंतु ३० जून २०१६ पर्यंत थकित राहिलेल्या शेतकऱ्यांचाही आता छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली आहे.\nकृषी क्षेत्राला उद्योगांशी जोडणे आवश्यक\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही, यासाठी राज्य सरकार प्रक्रिया उद्योगाला चालना देणार आहे. कृषी क्षेत्राच्या शाश्वत विकासासाठी शेतीला उद्योगांशी जोडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबई येथे केले.\n​ भाजपने केली ‘आवक’ बंद\nपक्षात आधीच झालेली दाटी आणि पदांची प्रतीक्षा करणाऱ्यांच्या वेटिंग लिस्टमुळे भाजपने सद्य:स्थितीत ‘इन्कमिंग फ्री’ तात्पुरते ‘स्लो’ केले आहे. असे असले तरी, आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करून येत्या २६ व २७ एप्रिल रोजी पिंपरी-चिंचवड येणाऱ्या प्रदेश कार्यकारिणीत या मुद्यांवर चर्चा होण्याचे संकेत आहेत.\nख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी राष्ट्रसंतांचा वापर\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे कार्य व गुरुदेव सेवा ��ंडळाच्या नावाचा गैरवापर ख्रिस्ती धर्माच्या प्रचारासाठी केला जात असल्याचा आरोप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी सोमवारी पत्रपरिषदेत केला. प्रार्थना नामक पुस्तकाच्या मुखपृष्ठावर राष्ट्रसंत व तुकारामदादा आचार्य यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. ग्रामगीतेमधील दाखले देऊन पुस्तकात ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यात आल्याचेही बोंडे म्हणालेे.\nचिखलदरा परिचित तरीही माघारलेले\nनिसर्गाचे वरदान लाभलेले, विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणून परिचित असलेले चिखलदरा, पर्यटनाच्या बाबतीत मात्र माघारले आहे. या थंड हवेच्या ठिकाणाची देशभर उत्तम पर्यटनस्थळ म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी चिखलदरा पर्यटन महोत्सवासोबतच येथे चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी दिली.\nजिल्हा परिषदेच्या ५९ गटासाठी आणि पंचायत समितीच्या ८८ गणाची बुधवारी मतमोजणी झाली. यात काँग्रेसने पुन्हा सरशी केली. जिल्हा परिषदेच्या २८ जागा काँग्रेसने जिंकल्या असून भाजपला केवळ १२ जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेनेला तीन जागा मिळाल्या असून पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत. बसप आणि रिपाइंने प्रत्येकी एक जागा मिळविली आहे. युवा स्वाभिमान पार्टीने दोन जागा मिळविल्या. दरम्यान, काँग्रेसची सत्ता स्थापनेची वाट सुकर झाली आहे.\n​जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भातील अमरावती, गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात २१ फेब्रुवारीला मतदान होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने फेरमतदान घेण्यात येणार आहे. रविवारी या निवडणुकीसाठीच्या प्रचारतोफा थंडावल्या. पण, सुट्टीच्या दिवशीच प्रचाराचा शेवट झाल्याने सकाळपासूनच उमेदवार घराबाहेर पडले होते. अधिकाधिक लोकांशी संवाद साधत रॅली काढल्या. सभांचाही जोर आजमावला. भाजप सत्तेला बळ मिळविण्यासाठी धडपडत असतानाच काँग्रेस पराभवाची परतफेड करण्यासाठी सज्ज असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाइं, प्रहार आणि स्थानिक आघाड्या लढा देत आहेत. एकूणच भाजपविरुद्ध सारे असे चित्र दिसून येत आहे.\nडॉ. पाटलांनी जिंकला गड\nअमरावती विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विद्यमान गृहराज्यमंत्री (शहरे) तथा भाजपचे उमेदवार डॉ. रणज‌ित पाटील यांनी विजय मिळविला. काँग्रेसचे उमेदवार संजय खोडके यांच्यावर त्यांनी ४३ हजार ८९७ मतांनी विजय मिळविला. डॉ. पाटील यांच्या विजयामुळे पश्चिम विदर्भात पुन्हा एकदा भाजपची पकड मजबूत झाली आहे.\nसंत्रा उन्नती प्रकल्पाचे भूमिपूजन\nराज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांना दिवसा १२ तास अखंडित वीज उपलब्ध करून देण्याचे कार्य शासन करीत आहे. सौरउर्जेवर आधारीत कृष‌िपंप दिल्यानंतर आता शासन सौर उर्जेवर आधारीत रोहित्रेच आणत आहे. या संदर्भातील पायलट प्रकल्प सुरू झाला असून तो यशस्वी होत आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना पुरेपूर वीज उपलब्ध होऊन शेतकरी समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी व्यक्त केला. मोर्शी तालुक्यातील ठुनी येथे जैन फार्मफ्रेश हिन्दूस्तान कोकाकोला कंपनीच्या संत्रा उन्नती प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनतर जवळीलच हिवरखेड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nहैदराबाद: काय झालं 'त्या' ३० मिनिटांच्या एन्काउंटरमध्ये\nLive स्कोअरकार्ड: भारत Vs. विंडीज टी-२०\nरिव्ह्यू: विक्की वेलिंगकर...फिरकी वेलिंगकर\n'पोक्सो'त गुन्हेगारांना दया मिळूच नये: राष्ट्रपती\nLive टी-२०: विंडीजचे भारताला २०८ धावांचे आव्हान\nअनुष्का शर्माच्या मेकअप आर्टिस्टचे निधन\nपती, पत्नी और वोः नात्यांच्या गुंत्याचे चित्रण\n'धोनीचा पल्ला गाठण्यास पंतला १५ वर्ष लागतील'\n...तर व्होडाफोनला टाळं ठोकावं लागेल: बिर्ला\nपाहाः माधुरी दीक्षितला गोवा का आवडतो\nभविष्य ६ डिसेंबर २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/pune-whatsapps-complaint-about-roads-potholes/", "date_download": "2019-12-06T15:16:48Z", "digest": "sha1:XPZOPYG2FWCUS3WSVKSKQJ4KWBM2JOWC", "length": 12398, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – रस्ते तुंबणे, खड्ड्यांबाबत ‘व्हॉट्‌स ऍप’ तोडगा | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – रस्ते तुंबणे, खड्ड्यांबाबत ‘व्हॉट्‌स ऍप’ तोडगा\nसमन्वय साधण्यासाठी पोलीस-महापालिका अधिकाऱ्यांचा ग्रुप : तातडीने होणार कार्यवाही\nपुणे – पोलीस आणि महापालिकेतील अधिकारी यांचा “ट्रॅफिक कोऑर्डिनेशन’ नावाने “व्हॉट्‌स ऍप’ ग्रुप बनवण्यात आला असून, त्या आधारे समन्वय चांगल्याप्रकारे साधला जात असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.\nरस्त्यांवर पडलेले खड्डे, पाणी तुंबणे, ट्रॅफिक सिग्नल आणि अन्य समन्वयाच्या महापालिकेशी संबंधित विषयांची माहिती या ग्रुपवर शेअर केली जाते. त्याप्रमाणे त्या समस्यांचे निराकरण संबंधित विभागातर्फे करण्यात येते.\nया सगळ्या अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त बैठक घेणार असून, त्यांच्याही सूचना विचारात घेतल्या जाणार आहेत. या आधीही पोलीस आयुक्तांबरोबर दोन बैठका झाल्याची माहिती, महापालिकेतील पथ विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. पावसाळ्यात रस्त्यांमध्ये पाणी तुंबण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणात होतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशावेळी वाहतूक पोलीसांची तारांबळ उडते. संपूर्ण शहरात हीच स्थिती असते.\nमहापालिकेची यंत्रणा पावसाळ्यात कार्यरत असतेच. परंतु प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस त्याचा सामना करत असतो. त्यामुळे या परिस्थितीची माहिती त्यांनी या व्हॉट्‌सऍप ग्रुपवर टाकली तर लगेचच, त्याठिकाणी “क्विक रिस्पॉन्स’ टीम पोहोचून त्या समस्येचे निराकरण केले जाणार आहे. या विषयांत वाहतूक पोलिसांशी, त्यांच्या कंट्रोल विभागाशी चांगला समन्वय ठेवण्याचा प्रयत्न यावर्षीही केला जाणार आहे, असे प्रशासनासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nनागरिकांनो, खड्डा दिसताच लावा फोन\nमहापालिकेने 24 तास हेल्पालाइन व्यवस्थाही केली आहे. पावसाळ्यात रस्ते, खड्डे या संदर्भात महापालिकेशी संपर्क साधण्यासाठी 020-2551083 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.\nकेवळ पावसाळ्यापुरतेच नव्हे, तर अन्यवेळीही पोलीसांच्या समन्वयाची गरज असते. रस्त्याचे काम सुरू असताना वाहतुकीला अडथळा होतो. तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक वळवावी लागते. तसेच पाइपलाइन, ड्रेनेजलाइन या कामांमध्येही वाहतूक पोलीसांशी समन्वय साधावा लागतो. त्यासाठीही हा “व्हॉट्‌स ऍप’ ग्रुप अत्यंत उपयोगी आहे.\n– अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग प्रमुख, मनपा.\nएटीएमवर दरोड्याच्या प्रयत्नातील चौघे गजाआड\nआमिर खान एका जाहिरातीसाठी घेतो तब्ब्ल एवढी रक्क्म\nसमाज कल्याण वसाहतीची दुरावस्था\nपाऊस थांबला तरीही रस्त्याची कामे ठप्प\nगणेशोत्सव कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत – आमदार चेतन तुपे\nजाणून घ्या आज (6 डिसेंबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर\nकेरळ विधान मंडळाच्या पर्���ावरण समितीने घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट\n‘टिस’च्या अहवालानंतर गोवारी समाजाच्या मागण्यांबाबत निर्णय – विधानसभा अध्यक्ष\n…तर गुन्हेगारांशी लढा देण्याचे धैर्य कोण देणार\n#INDvWI : पहिल्या टी-२० सामन्यासाठी ‘असा’ आहे भारताचा ११ जणांचा संघ\nस्टाफ सिलेक्‍शन, रेल्वे भरती आणि आयबीपीएसच्या परिक्षेत केंद्राकडून मोठा बदल\nहैदराबाद एन्काऊंटर: नेमके काय झाले\n'त्यांना' अशा अवस्थेत मी पाहूच शकत नाही\nहैद्राबाद बलात्कार प्रकरण: ज्या ठिकाणी केले दुष्कर्म तिथेच केला आरोपींचा खात्मा\nरुग्णालयाच्या अतिदक्षता विभागातच लावले लग्न\nअगदी 'त्या' युझरच्या सल्ल्याप्रमाणे झाला हैद्राबाद एन्काऊंटर\n'ही' अभिनेत्री म्हणते, हा न्याय नाही\n'झटपट न्याय देण्याच्या प्रकारामुळे कायद्याचे राज्य धोक्यात येईल'\nस्टाफ सिलेक्‍शन, रेल्वे भरती आणि आयबीपीएसच्या परिक्षेत केंद्राकडून मोठा बदल\nहैदराबाद एन्काऊंटर: नेमके काय झाले\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे पुण्यात आगमन\nअगदी 'त्या' युझरच्या सल्ल्याप्रमाणे झाला हैद्राबाद एन्काऊंटर\n'ही' अभिनेत्री म्हणते, हा न्याय नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/borivali", "date_download": "2019-12-06T16:07:18Z", "digest": "sha1:7ZDWYAJCMGB7643SJM4RMLOH4JB2ZY2N", "length": 3118, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nMaharashtra assembly election 2019- बोरीवलीतून भाजपचे सुनील राणे संधीचं सोनं करणार का\nगल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली भाग- २\nगल्ली बेल्ली: बोरीवली खाऊगल्ली\nगुरूवारी ‘या’ भागात होणार पाणीकपात\nसंजय गांधी उद्यानातील यश वाघाचं कर्करोगाने निधन\nइमारतीच्या वीज मीटर बॉक्सला लागलेल्या आगीमुळे महिलेचा मृत्यू\nचोरट्याकडे सापडले 235 मोबाईल\nकुछ तो गडबड... नही है \nपालिका निवडणुकीसाठी शिट्टी सज्ज\nपालिकेची अनधिकृत फळबाजारावर कारवाई\nआरे कॉलनीतून बिबट्या जेरबंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanatan.org/mr/shri-ram", "date_download": "2019-12-06T17:13:45Z", "digest": "sha1:QKOOBL6SVPV5VHZSCJSQWX6XBMLAUJNH", "length": 28161, "nlines": 516, "source_domain": "www.sanatan.org", "title": "श्रीरामाची कृपा कशी प्राप्त करावी ? - सनातन संस्था", "raw_content": "\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \nश्रीरामाची कृपा कशी प्राप्त करावी \nश्रीरामनवमीला अन्य दिवसांच्या तुलनेत १ सहस्रपटीने श्रीरामतत्त्व कार्यरत असते. त्याचा उपासकाला सर्वाधिक लाभ होण्यासाठी येथे श्रीरामाचा पूजाविधी, त्यासाठी आवश्यक साहित्य, पूजकाची सिद्धता, रामाला आवडणारी फुले आदी विवरणासह रामाची अध्यात्मशास्त्रीय माहिती; श्रीरामतत्त्व आकृष्ट करणारी रांगोळी, तसेच श्रीरामाचा पाळणा, श्रीरामाची आरती, श्रीरामरक्षास्तोत्र, श्रीरामाचा भावपूर्ण नामजप आदींचे ध्वनीमुद्रणही उपलब्ध आहे.\nप्रभू श्रीरामांच्या मूर्तीची किंवा प्रतिमेचे आपल्याला शक्य होईल त्याप्रमाणे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजन करावे.\nश्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. रामनवमी म्हणजे संपूर्ण पृथ्वीवर, स्वतःत,...\nरामनवमीला रामराज्य स्थापनेचा संकल्प करूया \nरामराज्य (धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र) साकारणे, तुमच्याच हाती कलियुगातील रामराज्य असे असेल \nप्रभु श्रीरामाशी संबंधित श्रीलंका आणि भारतातील विविध स्थानांचे भावपूर्ण...\nरामायणाचा काळ हा त्रेतायुगातील म्हणजे लक्षावधी वर्षांपूर्वीचा आहे. त्यातून हिंदु संस्कृतीची महानता, प्राचीनता यांचाही प्रत्यय...\nप्रभु श्रीरामाच्या अस्तित्वाचे स्मरण करून देणारा रामसेतूतील चैतन्यमय दगड...\nएका रेषेत मोठे दगड असलेल्या टापूंची शृंखला रामसेतूच्या भग्नावशेषांच्या रूपात आजही आपल्याला पहायला मिळते. रामसेतू...\nप्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चित्रकूट पर्वताचे समग्र दर्शन\nप्रभु श्रीरामचंद्रांनी वनवासात अनंत लीला केल्या. त्या काळा��� श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थानांचे भावपूर्ण...\nमर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्रांची कुंडली\nज्योतिषशास्त्रानुसार प्रभु श्रीरामाच्या कुंडलीचा अभ्यास संक्षिप्त स्वरूपात देत आहे. प्रभु श्रीरामाच्या कुंडलीविषयी अनेक मते असल्याने...\nभारताच्या दक्षिण-पूर्व किनार्‍यावरील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे रामेश्‍वरम् रामेश्‍वराच्या दर्शनाला हिंदु धर्मपरंपरेत विशेष महत्त्व आहे.\nदेवाबद्दल जास्त माहिती मिळाल्यास जास्त विश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होते. या लेखमालेत श्रीरामाविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती...\nश्रीराम : वैशिष्ट्ये आणि कार्य\nश्रीरामभक्‍तात श्रीरामाची सर्व वैशिष्ट्ये असल्याशिवाय तो श्रीरामाशी एकरूप होऊ शकत नाही. येथील वैशिष्ट्ये उपासकाला मार्गदर्शक...\n‘श्रीराम' या शब्दातील ‘श्री' म्हणजे शक्‍ती, सौंदर्य, सद्गुण, वैभव इत्यादींचा समुच्चय. येथे श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र...\nश्रीरामतत्त्व आकृष्ट करणारी सात्त्विक रांगोळी\nश्रीरामाचा नामजप : श्रीराम जय राम जय जय राम\nआता आपण श्रीरामाचा नामजप कसा करावा आणि नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया.\nश्रीरामाची आरती संत माधवदास स्वामी यांनी रचलेली असल्याने त्यात मुळातच चैतन्य ओतप्रोत भरलेले आहे.\n‘श्रीरामरक्षास्तोत्र’ हा एक मंत्रच आहे. रामरक्षेच्या सुरुवातीला ‘अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य' सांगितलेले आहे.\nरामजन्माच्या दिवशी रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. येथे आपण श्रीरामाचा पाळणा ऐकूया.\nश्रीराम भक्त असलेले संत आणि संशोधन विषयक\nसमर्थ रामदासस्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सज्जनगडावरील स्थानांचे छायाचित्रात्मक...\n हिंदवी स्वराज्यरूपी रामराज्य घडविले ॥\nश्रीरामाच्या इच्छेविना काहीच घडत नाही, याची साधकांना अनुभूती देणारे...\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा जन्म माघ शुक्ल पक्ष द्वादशीला (१९ फेब्रुवारी १८४५ या दिवशी) सातारा जिल्ह्यातील...\nसमर्थ रामदासस्वामी यांच्या हस्ताक्षरातील वाल्मीकि रामायणाची महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने...\nसमर्थ रामदासस्वामींनी वाल्मीकि रामायणातील बालकांडात मालामंत्राचे श्‍लोक लिहिले आणि त्याला कवच केले.\nश्रीराम ( अध्यात्मशास्त्रीय ज्ञान )\nआरतीसंग्रह (अर्थासह) : भाग १\nसनातन संस्थेचे व्यापक कार्य\nकाही संज्ञांचे आध्यात्मिक अर्थ\nगैरसमज, टीका यांचे खंडण\nभारतीय संस्कृतीच्या जागतिक पाउलखुणा\nहिंदूंचे सण आणि उत्सव\nवाढदिवस कसा साजरा कराल \nमराठी भाषा आणि तिची दुःस्थिती\nअध्यात्माचे महत्त्व आणि लाभ\nआध्यात्मिक त्रास का होतात \nप्राणशक्ती (चेतना) वहन उपायपद्धत\nश्राव्य दालन (ऑडियो गॅलरी)\nदृकश्राव्य दालन (व्हिडिआे गॅलरी)\nमी कसा सहभागी होऊ \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mahatet.in/Home/Instru", "date_download": "2019-12-06T16:57:59Z", "digest": "sha1:YFCEZGET4SEN24KPY6JBNB5MIIM4PLFS", "length": 21692, "nlines": 70, "source_domain": "mahatet.in", "title": "महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९", "raw_content": "महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे\n२०१९ कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा.\nमहाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याविषयीच्या सूचना\nखाली नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची नोंदणी व अर्ज भरण्यासाठी पुढील टप्पे आहेत.\n४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे.\n५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे.\n६. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.\nअर्ज भरण्याविषयीच्या सूचना www.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०१९ उपक्रम' मधील 'नवीन नोंदणी करा' या Tab वर क्लिक करा. उघडलेल्या पेजवरील अर्ज भरण्याविषयीच्या सूचना काळजीपूर्वक वाचून पानाच्या शेवटी असलेल्या\n\" मी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा -२०१९ साठी अर्ज भरू इच्छितो\" या पर्यायासमोरील चेकबॉक्स सिलेक्ट करा, नोंदणी फॉर्म भरण्यासाठी \"नवीन नोंदणी\" या बटनावर क्लिक करा.\nनवीन नोंदणी करण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.\nअर्जदाराचे प्रथम नाव / वडिलांचे नाव / आडनाव / जन्म दिनांक (एस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे) / लिंग / मोबाईल क्रमांक / ईमेल आयडी\nवरील माहिती अचूक भरून झाल्यावर \"Submit\" या बटनावर क्लिक करा. नोंदणी अर्जात नमूद केलेल्या ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर वरच सदर परीक्षार्थीचा TET रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड पाठविला जाईल.\nनोंदणीकृत केलेला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी या परीक्षेसाठी पुनर्नोंदणीसाठी वापरता येणार नाही.\nwww.mahatet.in या संकेतस्थळाच्या Homepage वरील डाव्या बाजूस असलेल्या 'महाटीईटी-२०१९ उपक्रम' मधील 'लॉगिन' या Tab वर क���लिक करा. उघडलेल्या पेजवरील उजव्या बाजूस असलेल्या रकान्यात आपला TET रजिस्ट्रेशन क्रमांक आणि पासवर्ड भरून \"Submit\" या बटनावर क्लीक करा. पासवर्ड विसरला असल्यास \"फॉरगॉट पासवर्ड\" या पर्यायाचा वापर करा.\nप्राप्त झालेल्या TET रजिस्ट्रेशन क्रमांक व पासवर्ड द्वारे Login करून अर्ज भरण्याच्या पुढील टप्प्यावर जा, लॉगिन केल्यानंतर आवेदनपत्र भरण्यासाठी पुढील माहितीची आवश्यकता आहे.\ni) अर्जदाराविषयी माहिती -\nएस.एस. सी. प्रमाणपत्राप्रमाणे अर्जदाराचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे / पतीचे नाव व आईचे नाव भरा. जर नावात कोणता बदल असेल तर बदललेल्या नावाची माहिती द्या.\nअर्जदार पुरुष, स्त्री अथवा ट्रान्सजेन्डर आहे ते अचूकपणे निवडा.\nएस.एस.सी. प्रमाणपत्रानुसार जन्मदिनांक, एस.एस.सी. प्रमाणपत्र क्रमांक, उत्तीर्णतेचे वर्ष, महिना व बैठक क्रमांक अचूकपणे भरा.\nआधार क्रमांक किंवा आधार नोंदणी क्रमांक यापैकी एक पर्याय निवडून उघडलेल्या चौकटीत संबंधीत क्रमांक अचूक नमूद करा.\nराष्ट्रीयत्व निवडा आणि महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्यास 'होय' अथवा नसल्यास 'नाही' वर क्लिक करा.\nii) अर्जदाराच्या संपर्काविषयी माहिती -\nयामध्ये सर्व्हे क्रमांक, घर क्रमांक, गल्ली क्रमांक, क्षेत्र नमूद करावे. शहराचे / गावाचे नाव, पोस्ट (असल्यास) ठिकाण टाईप करावे. जिल्ह्याचे व तालुक्याचे नाव Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडावे. अर्जदार महाराष्ट्राबाहेरील असल्यास Dropdown लिस्ट मधील पर्यायांपैकी इतर राज्य निवडा तसेच तालुका, जिल्हा आणि पिनकोड नमूद करा.\niii) अर्जदाराच्या जातीचा प्रवर्ग आणि इतर माहिती -\nजातीचा प्रवर्ग Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा.\nदिव्यांग असल्यास ‘ होय ’ अथवा नसल्यास ‘ नाही ’ पर्याय निवडा. होय पर्यायावर क्लिक केल्यास दिव्यंगत्वाचा प्रकार, दिव्यांगत्वाची टक्केवारी, प्रमाणपत्र क्रमांक, लेखनिक हवा की नाही याची माहिती अचूकपणे नोंदवा (दिव्यांग व्यक्तींना लेखनिक पुरविण्याबाबत तसेच अनुग्रह कालावधीबाबत अनुज्ञेयता मार्गदर्शक सूचना www.mahatet.in या संकेतस्थळावर तपासून पहाव्यात.)\niv) अर्जाचा स्तर (पेपर I / पेपर II) -\nज्या वर्गासाठी (स्तरासाठी) शिक्षक पात्रता परीक्षा द्यावयाची आहे ते Dropdown लिस्ट मधून अचूकपणे निवडा. इयत्ता १ ली ते ५ वी (पेपर १) आणि इयत्ता ६ वी ते ८ वी (पेपर २) साठी अर्जदार पात्र असल्यास आणि दोन्ही परीक्षेस बसण्यास इच्छुक असल्यास ‘Both / दोन्ही साठी ‘ हा पर्याय निवडा. (दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची आवश्यकता नाही.)\nv) परीक्षा माध्यम आणि केंद्राविषयी माहिती -\nअर्जदाराने परीक्षेसाठी प्रविष्ट होण्यासाठी जे माध्यम निवडलेले असेल ते या परीक्षेसाठी प्रथम भाषा मानून ग्राह्य धरले जाईल.\nद्वितीय भाषा अचूकपणे निवडा. या परीक्षेसाठी प्रथम भाषा मराठी निवडल्यास द्वितीय भाषा इंग्रजी अनिवार्य असेल. प्रथम भाषा इंग्रजी निवडल्यास द्वितीय भाषा मराठी अनिवार्य असेल. तसेच प्रथम भाषा (उर्दू/ बंगाली / गुजराती / तेलगू / सिंधी / कन्नड / हिंदी) निवडल्यास द्वितीय भाषा मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल.\nउर्दू माध्यम निवडले असल्यास, दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) उर्दू आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.\nजर मराठी / इंग्रजी किंवा इतर माध्यम (जसे की कन्नड, तेलगु, गुजराती, हिंदी, सिंधी आणि बंगाली) निवडलेले असल्यास दोन्ही पेपर करिता प्रश्नपत्रिकेतील इतर घटकांसाठी (non-language sections) मराठी आणि इंग्रजी भाषेत (द्विभाषिक) प्रश्न असतील.\nअर्जदार ज्या जिल्हा केंद्रावर परीक्षा देणार आहे, तो जिल्हा Dropdown लिस्ट मधील अचूकपणे निवडा.\nvi) शैक्षणिक पात्रता -\nशैक्षणिक पात्रता या मुद्यामध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) साठी एस.एस.सी. पात्रतेविषयी माहिती भरावी तसेच एच.एस.सी.ची, पदवी, पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती, कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी/श्रेणी व शततमक / श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करावी.\nपेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) साठी एस.एस.सी. आणि पदवीची पात्रतेविषयी माहिती भरावी, तसेच एच.एस.सी., पदव्युत्तर पदवी आणि इतर शैक्षणिक पात्रता (असल्यास) त्याची माहिती, कोर्स, बोर्ड / विद्यापीठ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी/श्रेणी व शततमक / श्रेणी याबाबत अचूकपणे नोंद करावी.\nvii) व्यावसायिक पात्रता -\nव्यावसायिक पात्रता मध्ये पेपर १ (कनिष्ठ प्राथमिक स्तर) यासाठी शिक्षणशास्त्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदविकेचे नाव, विद्यापीठ/परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, शततमक / श्रेणीअचूकपणे नोंदवा.\nपेपर २ (वरिष्ठ प्राथमिक स्तर) यासाठी शिक्षणशास्���्र पदविका (डी.एड. किंवा समकक्ष) अथवा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. किंवा समकक्ष) बाबतची माहिती पदविकेचे नाव, विद्यापीठ/परीक्षा मंडळ, उत्तीर्ण वर्ष, प्राप्त गुण, एकूण गुण, टक्केवारी, शततमक / श्रेणीअचूकपणे नोंदवा.\nअर्जदार शिक्षणशास्त्र पदवी किंवा शिक्षणशास्त्र पदविका दोन्ही उत्तीर्ण असल्यास दोन्हींची माहिती अचूकपणे नोंदवा. पदव्युत्तर शिक्षणशास्त्र पदवी (असल्यास) त्याविषयीची माहिती नोंदवा.\nviii) छायाचित्र ओळख -\nआयडेन्टीटी प्रुफ ( ओळखीचा पुरावा) म्हणून पहिल्या चौकटीतील Dropdown लिस्ट मधून आपल्याकडे पुरावा असलेल्या कोणत्याही एका पर्यायाची निवड करा. दुसऱ्या चौकटीत त्याचा क्रमांक नमूद करा.\nफोटो व स्वाक्षरी अपलोड करण्याची कार्यपद्धती-\nअ) ३.५ से.मी. X ४.५ से.मी. १०० KB चा रंगीत फोटो स्कॅन करावा. स्कॅन इमेज फोटो बॉर्डर पर्यंत क्रॉप करण्यात यावा. सदर इमेज ५ KB ते १०० KB या आकारामध्येच बसेल याची खात्री करून घ्यावी. (.png, .jpg, .jpeg format only)\nब) ३.५ से.मी. X ४.५ से.मी. चा चौकोन पांढऱ्या कागदावर आखावा त्यामध्ये काळ्या शाईच्या पेनाने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरची स्वाक्षरी असलेले पृष्ठ ५० KB मध्ये स्कॅन करावे व क्रॉप करावा. स्वाक्षरीची इमेज २ KB ते ५० KB या आकारामध्ये बसेल याची खात्री करून घ्यावी. (.png, .jpg, .jpeg format only)\nप्रतिज्ञापत्र वाचून ते मान्य असल्यास चौकटीत क्लिक करा आणि ऍप्लिकेशन फॉर्म Save / Preview करा.\n४. अर्जातील माहितीची पडताळणी करणे\nभरलेल्या अर्जातील माहिती पाहण्यासाठी Preview या टॅब वर क्लिक करा. स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करा.\nमाहितीत बदल करावयाचा असल्यास स्क्रिनच्या शेवटी असलेल्या \"Edit \" बटनावर क्लिक करून आवश्यक ते बदल करा आणि पुन्हा Preview या बटनावर वर क्लिक करून स्क्रीनवर आलेली माहिती अचूक असल्याची खात्री करून \"Submit \" या बटनावर क्लिक करा.\nअर्जदाराने ऑनलाईन परीक्षा शुल्क यशस्वीरीत्या भरल्यानंतर अर्जामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. तसेच त्यानंतर अर्जामधील माहिती बदलाबाबत कोणतेही निवेदन/अर्ज यांचा विचार केला जाणार नाही.\n५. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरणे\nसर्व माहिती अचूक भरून झाल्यावर \"Payment\" या Tab वर क्लिक करा, स्क्रीनवर आलेली परीक्षा शुल्क संदर्भातील माहिती अचूक असल्याची खात्री करा.\nMake Payment या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्यासाठी क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड व एटीएम पीन, इंटरनेट बँकिंग, Wallet / कॅश कार्ड असे पर्याय उपलब्ध होतील. आपणास सोयीस्कर असलेल्या पर्यायाद्वारे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे.\nचलनाद्वारे / ऑफलाइन शुल्क भरण्याचा पर्याय उपलब्ध नाही.\nऑनलाईन परीक्षा शुल्क भरतेवेळी इंटरनेट कनेक्शन नसणे, वीज पुरवठा खंडित होणे यामुळे परीक्षा शुल्क जमा न झाल्यास पुन्हा Login करून परीक्षा शुल्क ऑनलाईन भरावे.\nपरीक्षा शुल्क जमा झाल्यास स्क्रीनवर Payment Successful असा मेसेज येईल आणि ‘ Transaction Details’ / Transaction Receipt स्क्रीनवर दिसेल.\nPayment History या टॅब वर क्लिक करून अर्जदारास सदर Transaction Receipt पाहता व प्रिंट घेता येतील.\n६. आवेदनपत्राची प्रिंट घेणे.\nपरीक्षा शुल्क भरल्यानंतर आवेदनपत्राची प्रिंट विहित मुदतीत घेऊन अर्जदाराने जतन करून ठेवावी त्याकरिता \" Preview / Print \" या टॅब चा वापर करावा.\nआवेदनपत्राची प्रिंट गटशिक्षणाधिकारी / शिक्षणाधिकारी यांचेकडे जमा करण्याची आवश्यकता नाही.\nमी वरील सर्व सूचनांचे वाचन केले आहे आणि शिक्षक पात्रता परीक्षा - २०१९ साठी आवेदन करू इच्छितो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amnews.live/news/desh/delhi-to-lahore-bus-service-halted-agreement-between-the-two-countries-halted", "date_download": "2019-12-06T16:37:08Z", "digest": "sha1:3XBLQS4E2XDCNWO7ME4YYJC5YXBGTUQ4", "length": 12986, "nlines": 136, "source_domain": "amnews.live", "title": "AM News | पाकला प्रत्युत्तर; दिल्ली ते लाहोर बससेवाही स्थगित, दोन्ही देशांमधील समझौता एक्स्प्रेसची सेवाही स्थगित", "raw_content": "\nलाईव्ह टीव्ही | गॅलरी\nदेश-विदेश | राजकारण | व्यापार विश्व | महिला विश्व\nमुंबई - कोकण विभाग\nमुंबई - कोकण विभाग\nपाकला प्रत्युत्तर; दिल्ली ते लाहोर बससेवाही स्थगित, दोन्ही देशांमधील समझौता एक्स्प्रेसची सेवाही स्थगित\nपाकला प्रत्युत्तर; दिल्ली-लाहोर बससेवा रद्द\n दिल्ली वाहतूक महामंडळाने सोमवारी दिल्ली ते लाहोर बससेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानकडून आधीच ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने नुकताच जम्मू-काश्मीर राज्याला दिलेला विशेष दर्जा रद्द केला. या संदर्भातील 370 कलम रद्द करण्यात आले. त्याचबरोबर जम्मू-काश्मिरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने भारताशी असलेले व्यापारी संबंध तोडले आहेत. दोन्ही देशांमधील समझौता एक्स्प्रेसची सेवाही स्थगित करण्यात आली आहे.\nदिल्ली वाहतूक महामंडळाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानकडून बससेवा बंद करण्यात आल्यामुळे दिल्ली वाहतूक महामंडळही सोमवार, 12 ऑगस्टपासून लाहोरला बस पाठवू शकत नाही. पाकिस्तानमधील पर्यटन विकास महामंडळाने गेल्या शनिवारीच दिल्ली वाहतूक महामंडळाला फोनवरून बस वाहतूक बंद करीत असल्याचे सांगितले होते.\nपाकिस्तानकडून भारत-पाक यांच्यातील समझोता एक्स्प्रेस बंद करण्यात आली. पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख राशिद यांनी समझोता एक्स्प्रेस रद्द करण्याची घोषणा केली होती. गुरूवारी पाकिस्तानने वाघा बॉर्डरवर ही एक्स्प्रेस थांबवली आणि आपल्या ट्रेनचा ड्रायव्हर आणि गार्डला समझोता एक्स्प्रेससोबत भारतात पाठवण्यास नकार दिला होता. त्यानंतर राजस्थान सीमेमार्फत भारतात येणारी 'धार एक्स्प्रेस' सुद्धा पाकिस्तानकडून बंद करण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली होती.\nदिल्ली गेट येथील आंबेडकर स्टेडियम टर्मिनलवरून लाहोर-दिल्ली बस चालविली जाते. दिल्ली परिवहन मंडळाच्या (डीटीसी) बसगाड्या दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी, तर पाकिस्तान पर्यटन विकास महामंडळाच्या बसगाड्या मंगळवार, गुरुवार व शनिवारी दिल्लीहून लाहोरला रवाना होतात. दरम्यान, पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध औपचारिकरीत्या संपुष्टात आणले आहेत. पाकिस्तानी राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत तसेच संसदेच्या संयुक्त अधिवेशनात यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत भारतासोबतचे व्यापारी संबंध संपविण्यावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले, असे पाकिस्तानातील आघाडीचे दैनिक ‘डॉन’ने आपल्या वृत्तात म्हटले आहे.\nपूरपरिस्थिती : 313 एटीममध्ये 25 कोटींचा भरणा, 5 हजारांच्या रोख मदतीचे मंगळवारपासून वाटप - विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची माहिती\nपूरबाधितांना पुणे विभागीय आयुक्त कार्यालयातून पाठविल्या 32 ट्रक जीवनाश्यक वस्तू\n हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर\n पीडितेच्या बहिणीची आणि वडिलांची माध्यमांना प्रतिक्रिया\n, ऋषी कपूरकडून कारवाईचे कौतुक\nबलात्कारातील आरोपींचा हा एन्काउंटर चुकीचा, अंजली दमानियांची प्रतिक्रिया\nकायद्याचं राज्य धोक्यात येईल - उज्ज्वल निकम\n ही अभिनेत्री म्हणाली- 'न्याय नाही, पोलिसांनी कायदा मोडला'\nपोर्नचा तरूणांवर वाईट परिणाम, सरकारने सर्व पोर्न साईट बंद कराव्या - नितिश कुमार\nमहामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांना अनोख्या पद्धतीने आदरांजली\nवेस्ट इंडिजचे भारतासमोर 208 धावांचे लक्ष, भारत 8.1 षटकांत 1 बाद 78 धावा\nतुमसरमध्ये कुख्यात गुंडाची हत्या, तुमसर-कोष्टी मार्गावरील घटना\nविवाह सोहळ्यातून चोरट्याने लांबवले 17 तोळे सोन्याचे दागिने\nहैद्राबाद एन्काऊंटरवर काय म्हणते विदेशी मिडिया\nव्हिडीओ क्लिप व्हायरल होण्याच्या भीतीने महाविद्यालयीन तरुणीची आत्महत्या, 2 जण अटक\nयेत्या दोन दिवसात होणार खातेवाटप, हिवाळी अधिवेशानापूर्वी मंत्रीमंडळाचा विस्तार\nसाक्रीच्या उच्च माध्यमिक शाळेत दिले जात आहेत जुडो-कराटेचे प्रशिक्षण\nकेवळ 6 धावांवर बाद झाला संपूर्ण संघ, 8 फलंदाज शून्यावर बाद\nनेहरू सेंटरमध्ये महाविकास आघाडीची महत्वाची बैठक, खातेवाटपाबाबत चर्चा होण्याची शक्यता\nशिकार करयला गेलेल्या तरूणाचीच झाली शिकार, घटनेने गुहागर तालुक्यात खळबळ\nदोषींना मृत्युदंड द्यायला हवा मात्र तो कायद्याने, फडणवीस यांची प्रतिक्रिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/sharad-pawar-says-maharashtra-mahavikasaghad-government-will-be-form-238265", "date_download": "2019-12-06T15:59:54Z", "digest": "sha1:2EUPTK665ST36N4PFEGEMSOCFECMCOG4", "length": 16990, "nlines": 251, "source_domain": "www.esakal.com", "title": "महाराष्ट्रात महाविकासआघाडीचेच सरकार : शरद पवार | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nमहाराष्ट्रात महाविकासआघाडीचेच सरकार : शरद पवार\nसोमवार, 25 नोव्हेंबर 2019\nसरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे आहे असा पुर्नरुच्चार माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे केला.\nकऱ्हाड : भाजपला बहुमत नव्हते म्हणून त्यांनी सरकार बनवले नाही. त्यांनी राज्यपालांना सुरवातील जाऊन आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही सरकार बनवु शकत नाही असे लेखी दिले आणि आता त्यांनी सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा उल्लेख केलेला असावा असे दिसते. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे व्यक्तीगत दोन-तीन लोक गेले असतील. मात्र पक्षाचा पाठिंबा त्यांना नाही. त्यामुळे पक्ष म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी नाही. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील. मात्र काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेनेचेच सरकार येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सरकार बनवण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आमच्याकडे आहे असा पुर्नरुच्चार माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज सोमवारी कऱ्हाड (जि.सातारा) येथे केला.\nमहाविकासआघाडीकडे 160 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र; राजभवनात सादर\nज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादनाठी आल्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज पदाची सुत्रे स्विकारणार त्यावर पवार म्हणाले, शपथ घेतल्यानंतर सुत्र ही स्विकारायची असतात. मात्र ही निवड वैध आहे की नाही हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणे योग्य नाही. मात्र घटनेनुसार त्याला पाठिंबा लागतो तो पुरेसा आहे की नाही हे राज्यपालांनी 30 तारखेपुर्वी बहुमत स्पष्ट करायचे असल्याने नजरेसमोर येईल.\n'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा\nभाजपला बहुमत नव्हते म्हणून त्यांनी सरकार बनवले नाही. त्यांनी राज्यपालांना सुरुवातील जावुन आमच्याकडे बहुमत नाही त्यामुळे आम्ही सरकार बनवू शकत नाही असे लेखी दिले आणि आता त्यांनी सरकार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेसचा उल्लेख केलेला असावा असे दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या बैठका सुरु आहेत. व्यक्तीगत दोन-तीन लोक गेले असतील. मात्र पक्षाचा पाठिंबा त्यांना नाही. पक्षाचे धोरण नाही. त्यामुळे पक्ष म्हणुन आम्ही त्यामध्ये सहभागी नाही. राज्यपालांनी सांगितलेल्या दिवशी मतदान होईल. त्यावेळी सर्व गोष्टी स्पष्ट होतील.\nसत्ता नसेल तर भाजपवाले वेडे होतील : संजय राऊत\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nIndVSWestIndies: विंडिजनं भारताला धू धू धुतलं; भारताला किती धावाचं टार्गेट\nहैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आजपासून सुरू झालेल्या टी-20 मालिकेत विंडिजच्या फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केली. विंडिजच्या संघाला कमी...\nउपमुख्यमंत्रिपद आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स आज संपणार \nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सहा मंत्र्यांनी शपथ घेऊन आता आठवडाभरापेक्षा जास्त दिवस उलटलेत. मात्र अजूनही मंत्रीमंडळ विस्ताराबाबत कोणतीच ठोस अशी...\nजागतिक रेसलिंग स्पर्धेत सुधीर पुंडेकरला रौप्यपदक\nसातारा : बुडापेस्ट (हंगेरी) येथे युनायटेड वर्ल्ड स्पोर्टस के फेडरेशनच्या वतीने झालेल्या जागतिक ग्राफलिंग रेसलिंग स्पर्धेत मुळीकवाडी (ता. फलटण) सुधीर...\nएक फोन आला आणि अजित पवार बारामतीतून मुंबईच्या दिशेने निघाले\nबारामती : सत्ता संघर्षाच्या घडामोडी झाल्यानंतर आता सर्व आमदार आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये बिझी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार देखील...\nविधानसभा निवडणुकीत अभिजीत बिचुकलेंचा झाला इतका खर्च\nसातारा : विधानसभा निवडणुकीत विजयी तसेच पराभूत झालेल्या सर्वच उमेदवारांनी आपापला खर्च निवडणूक विभागाकडे दाखल केला आहे. यातील प्रमुख उमेदवारांमध्ये...\nसोलापूरची ऋतुजा भोसले दुहेरीत उपांत्य फेरीत\nसोलापूर : प्रिसिजन जागतिक लॉन टेनिस स्पर्धेत दुहेरीत सोलापूरच्या ऋतुजा भोसले हिचा खांदा दुखत असतानाही कडवी झुंज देत तिने उपांत्य फेरी गाठली. तर,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/pakistan", "date_download": "2019-12-06T16:00:57Z", "digest": "sha1:BQHSDW2XZYLJ4KIALL5JZR2FOBUX23AR", "length": 3797, "nlines": 92, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मेनू", "raw_content": "\nअयोध्याच्या निकालावरून माथी भडकवण्याचा प्रयत्न, १४१ पाकिस्तानी ट्विटर हँडल ब्लाॅक\nविराट कोहली दहशतवाद्यांच्या रडारवर\nगणेशोत्सव २०१९: भारत-पाकचा राजा, मुंबईतून झाला रवाना\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती, मित्रांनी केला आनंद साजरा\nमुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदला अटक\n‘असं’ आहे टी २० वर्ल्डकपचं वेळापत्रक, ‘या’ दिवशी होणार भारताचा पहिला सामना\nहोऊ दे दोन दोन हा���\nभारतीय वायू सेनेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्य ट्वीटरवर ट्रोल\nपाकिस्तानला हादरवण्यासाठी मिराज-२००० विमानाचीच निवड का\nआज मुंबईत परतू शकतो हमीद\nहोय, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचं प्लानिंग पाकिस्तानमध्ये झालं, पाकिस्तानी पंतप्रधानांनी केलं कबूल\nशत्रूच्या हल्ल्याला उत्तर देण्यास नौदल सज्ज - लुथरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/43455", "date_download": "2019-12-06T16:11:43Z", "digest": "sha1:JVNM7V7ZZTYC53ECJJZUHDWDFG7SASCA", "length": 86013, "nlines": 425, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "गुरुचरित्र | गुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nगुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा\nसिद्ध म्हणे ऐक ताता अपूर्व असे पुढे कथा अपूर्व असे पुढे कथा तेचि जाण पतिव्रता \n आम्हा गति पुढे कैसी \n जेणे होय स्थिर जीवासी \n उपदेशासी देऊ नये ॥६॥\n झाले असे परियेसा ॥७॥\n शुक्राचार्या कैसे झाले ॥८॥\n सदैव होय अवधारा ॥१०॥\n पुनरपि युद्धा पाठवीत ॥११॥\nइंद्र वज्रे असुर मारी शुक्र अमृत जप करी शुक्र अमृत जप करी सवेचि येती निशाचरी \nऐसे होता एके दिवसी इंद्र गेला कैलासासी \n शुक्राचार्या धरोनि आणी ॥१४॥\n मुखी धरिला नंदीने ॥१५॥\n होता शुक्र शिवाचे उदरी निघूनि गेला मूत्रद्वारी विसर पडला शिवासी ॥१७॥\nपूर्वी होते शुक्र नाव ईश्वर-उदरी झाला उद्‍भव पुनः संजीवनी जपे तो ॥१८॥\n कैसा शुक्र जिवंत करी \nत्यासी विघ्न करावे एक तू पुरोहित विवेकयुक्त \nपाहे पा दैत्यांचे दैव कैसे शुक्रासारिखा गुरु विशेषे दैत्य येती युद्धासी ॥२१॥\nतैसा तू नव्हेस आम्हांसी आम्हाते का उपेक्षिसी बुद्धि करी शीघ्र आता ॥२२॥\nतू पूज्य सकळ देवांसी जरी आम्हा कृपा करिसी जरी आम्हा कृपा करिसी शुक्राचार्य काय विशेषी तुजसमान नव्हे जाणा ॥२३॥\n यासी ऐक तू उपायासी षट्‍कर्णी करावे मंत्रासी सामर्थ्य राहील शुक्राचे ॥२५॥\nआपुला पुत्र कच असे त्याते पाठवू विद्याभ्यासे मंत्र शिकेल आहे कैसी \nआमुची निंदा तेथे करी मनोभावे सेवा करी मंत्र शिके पुत्रराया ॥२९॥\n कवण कोठूनि आलासी ॥३१॥\n तुझी कीर्ति ऐकिली थोर विद्याभ्यासीन मनोहर म्हणोन आलो सेवेसी ॥३२॥\nसेवक होईन तुमचे चरणी आलो इच्छेसी धरूनि \n विप्र भला दिसे नयनी याते तुम्ही शिष्य करूनि याते तुम्ही शिष्य करूनि \n जैसा दिसे की मदन देवयानी करी चिंतन ऐसा पति व्हावा म्हणे ॥३६॥\n शिष्य के���ा कच सगुणी शुक्राचार्य विद्या सांगे ॥३७॥\n तेणे मनी चिंतावले ॥३९॥\nकाळ क्रमिता एके दिवसी कच पाठविला समिधांसी तया कचाचे अवधारा ॥४०॥\n दैत्य आपण येते झाले ॥४१॥\n कच कैसा नाही आला ॥४२॥\n भोजन न करी देवयानी ऐसे ऐकता निर्वाणी \n मृत्यु झाला असे तयासी मंत्र जपूनि संजीवनीसी त्वरित घरी आणिला ॥४४॥\nआणिक होता बहुत दिवस दैत्य करिती अतिद्वेष पुनरपि तयासी वधियेले ॥४५॥\n आले घरा पुनरपि ॥४६॥\n कच न दिसे म्हणोनि \n ना आणिशी जरी खाईन विखा दावी मज तयाचे मुखा दावी मज तयाचे मुखा म्हणोनि प्रलाप करीतसे ॥४८॥\n तेणे शुक्र ज्ञाने पहात छिन्नभिन्न केले म्हणत मंत्र जपला संजीवनी ॥४९॥\n कच आला घरा त्वरित देवयानी संतोषत \nदैत्य मनी विचार करिती काय केल्या न मरे म्हणती काय केल्या न मरे म्हणती गुरुकन्येसी याची प्रीति म्हणुनि गुरु वाचवितो ॥५१॥\nआता उपाय करू यासी उदईक येईल एकादशी \n मारते जहाले दैत्य शिष्य ॥५३॥\n शुक्रगुरूसी देत झाले ॥५४॥\n रुदन करी आक्रोशे ॥५५॥\nशुक्र पहातसे ज्ञानी न दिसे कच त्रिभुवनी खेद करीतसे मनी \nविचार करिता सर्वा ठायी दिसू लागला आपुले देही दिसू लागला आपुले देही संदेह पडला शक्रासी पाही संदेह पडला शक्रासी पाही कैसे करावे म्हणोनि ॥५७॥\nकन्येसी म्हणे शुक्र देखा कच न ये आता ऐका कच न ये आता ऐका माझे उदरी असे निका माझे उदरी असे निका कैसा काढू तयासी ॥५८॥\n काय अभिलाष असे त्यासी म्हणोनि कन्येसी पुसतसे ॥५९॥\n अभिलाष होता माझे मनी भार्या त्याची होउनी दोघे राहू तुजपासी ॥६०॥\nहाचि व्हावा माझा पति ऐसे संकल्पिले चित्ती न उठे जरी पुढती तरी प्राण त्यागीन ॥६१॥\n मृत्यू होईल अवधारी ॥६२॥\n आपुला प्राण जाईल म्हणसी हे आश्चर्य वाटतसे ॥६३॥\n माते कोण उठवील ॥६४॥\nमंत्र सांगो नये कवणा षट्‍कर्णी होता जाईल गुणा षट्‍कर्णी होता जाईल गुणा कचाकरिता माझा प्राण जाईल देखा अवधारी ॥६५॥\nन ऐके कन्या देवयानी पित्याचे चरण धरोनि मंत्र आपणाते शिकवावा ॥६६॥\nकचासी तू सजीव करी तुज येईल मृत्यू जरी तुज येईल मृत्यू जरी मी मंत्र जपोनि निर्धारी मी मंत्र जपोनि निर्धारी सजीव करीन तुजलागी ॥६७॥\n मंत्र सांगू नये स्त्रियांसी दोष असता परियेसी \n सांगता दोष आम्हा घडती \n सुखे असा मंत्र जपोनि प्राण जातो म्हणोन मूर्च्छागत पडली ते ॥७०॥\nआपुल्या पोटी कच होता तोही होय ऐकता मग जपला कचानिमित्त ॥७��॥\n मंत्र जपे ती देवयानी \nतीन वेळा मंत्र जपता कचे पाठ केला तत्त्वता कचे पाठ केला तत्त्वता संतोष करी मनी बहुता संतोष करी मनी बहुता कार्य साधले म्हणोनि ॥७४॥\n कच विनवी कर जोडुनी माते दैत्य मारिती म्हणोनि माते दैत्य मारिती म्हणोनि निरोप द्यावा मजलागी ॥७५॥\n तुझे कृपेने पूर्ण जहालो देवकार्यार्थ संतोषलो म्हणूनि चरणी लागला ॥७६॥\n पति व्हावे म्हणोनिया ॥७७॥\nतूते मारिले तीन वेळी मी वाचविले त्या काळी मी वाचविले त्या काळी विद्या शिकलासी पित्याजवळी अवश्य वरावे मजलागी ॥७८॥\nकच म्हणे ऐक बाळे गुरुकन्या भगिनी बोले माता होसी निर्धारी ॥७९॥\n दूषण ठेवितील सर्व ऋषि भगिनी तू आमुची होसी भगिनी तू आमुची होसी कैसी वरू म्हणे तो ॥८०॥\n शाप दिधला ते क्षणी वृथा विद्या होईल मानी वृथा विद्या होईल मानी समस्त विसरे तात्काळी ॥८१॥\n विद्या न ये तुज लवलेशा म्हणूनि शाप दिधला ॥८२॥\n पुढे मंत्र न चाले ॥८४॥\n कामा न ये झाला अपात्र स्त्रियांसी न सांगावा मंत्र स्त्रियांसी न सांगावा मंत्र म्हणोनि श्रीगुरु निरूपिती ॥८६॥\n याची कारणे मंत्र न द्यावा व्रतोपवास करावा \n व्रत एखादे निरोपावे ॥८८॥\n व्रत तुझी चरणसेवा ॥८९॥\nभक्ति राहे तुझे चरणी ऐसा निरोप द्यावा मुनि ऐसा निरोप द्यावा मुनि म्हणुनी लागली चरणी कृपा करी म्हणोनिया ॥९०॥\n सांगेन तुज व्रत ऐसी स्थिर होय अहेवपणासी राज्य पावे तुझा पति ॥९१॥\n तुझे वाक्य कारण आम्हासी जैसा तू निरोप देसी जैसा तू निरोप देसी तेणे रीती रहाटू ॥९२॥\nजो गुरुवाक्य न करी तो पडे रौरवघोरी तुझे वाक्य आम्हा शिरी म्हणूनि चरणी लागली ॥९३॥\n व्रत तिसी सांगतसे ॥९४॥\n व्रत बरवे निरोपावे ॥९६॥\n स्त्रिया अथवा पुरुषा बरा व्रत असे अवधारा ॥९७॥\n ऐसा ईश्वर अर्चिता त्वरित \n तेही पूजिता पूर्ण भक्त त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥९९॥\n जे पूजिती पूर्ण भक्त त्यासी ईश्वर प्रसन्न होय ॥१००॥\n त्यासी होय परियेसा ॥१॥\nविशेष व्रत असे ऐक सोमवार व्रतनायक \n व्रत करावे अवधारा ॥४॥\n राजा एक अवधारा ॥६॥\n अधर्माते शिक्षा करी ॥७॥\nअखिल पुण्ये त्याणे केली सकल संपत्ति वाढविली \n ऐसा किती काळ क्रमिती कन्या झाली तयाते ॥९॥\n अतिलावण्य न वर्णवे ॥११०॥\n किंवा दमयंतीस्वरूप होय ॥१२॥\n दहा सहस्त्र वरुषे ख्याति पतीसह राज्य करील ॥१४॥\n देता जाहला अवधारा ॥१५॥\n भय न धरिता वाक्यासी \nऐक राया माझे वचन कन्यालक्षण मी सांगेन होईल इयेसी जाण पा ॥१७॥\n राव पडिला मूर्छा येवोनि चिंता वर्तलि बहु मनी चिंता वर्तलि बहु मनी \n सप्त वर्षे जाती तत्त्वता चिंतीत होती मातापिता वर्‍हाड केवी करावे ॥१२०॥\n चौदावे वर्षी विधवत्व ॥२२॥\n वर्तता आली एक दिन तया घरी ब्रह्मस्त्री देखा ॥२३॥\n चरण धरीत तेधवा ॥२४॥\n माते प्रतिपाळी म्हणतसे ॥२५॥\nसौभाग्य स्थिर होय जेणे उपाय सांगे मजकारणे म्हणूनि चरणी लागली ॥२६॥\n ऐसे व्रत सांग आम्हांसी आम्हा जननी तूचि होसी आम्हा जननी तूचि होसी व्रत सांग म्हणतसे ॥२७॥\n अहेवपण स्थिर होय ॥२८॥\n उपवास करुनी अवधारा ॥२९॥\n पूजा करावी गौरीहरा ॥१३०॥\n तांबूलदाने लक्ष्मी स्थिर ॥३२॥\nहोमे सर्व कोश पूर्ण समृद्धि होतसे जाण सर्व देवता तृप्त होती ॥३४॥\n कन्ये करी वो निश्चित भव आलिया दुरित \n समस्त दुरिते जाती तत्त्वता ऐकोनि सीमंतिनी तत्त्वता अंगिकारिले व्रत देखा ॥३६॥\n जैसे प्राक्तन असेल तिसी तैसे घडो म्हणतसे ॥३८॥\n कन्या दिधली संतोषे ॥१४०॥\n विप्रालागी देता झाला ॥४२॥\n म्हणोनि राहविले राजपुत्रा ॥४३॥\n काळ क्रमिता एके समयी \n गेला नदीसी विनोदे ॥४५॥\n सवे निघाले लोक बहुत विनोदे असे पोहत \n काढा काढा म्हणताती ॥४७॥\nसवे सैन्य लोक सकळ होते नावेकरी प्रबळ उदकी पाहताती तये वेळ न दिसे कोठे बुडाला ॥४८॥\n जामात तुमचा बुडाला ॥४९॥\n न दिसे कुमार बुडाला ॥१५०॥\nऐकोनि राजा पडे धरणी मूर्च्छना येऊनि तत्क्षणी त्यजू पाहे प्राणाते ॥५१॥\n मरण कैसे न आले मज ॥५३॥\nमृत्यु चवदा वर्षी जाण म्हणोनि धरिले तुमचे चरण म्हणोनि धरिले तुमचे चरण वृथा गेले व्रताचरण \nतव देणे अढळ सकळा मज उपेक्षिले जाश्वनीळा \n सौभाग्य स्थिर म्हणोनिया ॥५६॥\n वृथा झाली माझे मनी शीघ्र विनवी शिवासी ॥५७॥\n निघाली वेगे गंगेसी ॥५८॥\n दुःख करी अत्यंत ॥५९॥\n सर्व सैन्य दुःख करीत बोलाविले नावेकरी त्वरित पहा म्हणती गंगेत ॥१६०॥\n न दिसे कुमार कवणे गती शोक करीतसे सीमंती राजा संबोखी तियेसी ॥६१॥\n करू लागले बहु दुःख सांगो गेले पुत्रशोक \n आला तया मृत्युस्थळा ॥६३॥\n हा हा कुमारा म्हणोन ऊर शिर पिटताती ॥६४॥\nहा हा पुत्रा ताता म्हणत राजा गडबडा असे लोळत राजा गडबडा असे लोळत मंत्री राजकुळ समस्त नगरलोक दुःख करिती ॥६५॥\nकोणे स्थानी पति गेले म्हणोनि सीमंतिनी लोळे पार नाही शोकासी ॥६७॥\n वैधव्य कोण भोगील ॥६८॥\n प्रेतावेगळे क���ू नये ॥६९॥\n न दिसे बुडाला गंगेत केवी सहगमन होईल ॥१७०॥\nआता इसी ऐसे करणे प्रेत सापडे तववरी राखणे प्रेत सापडे तववरी राखणे ऐकोनिया द्विजवचने राजा कन्ये विनवीतसे ॥७१॥\nऐसे व्याकुळ दुःखे करिती मंत्री पुरोहित म्हणती जे असेल होणार गती \n काय कराल दुःख करोनी ऐसे मंत्री संबोखुनी रायाते चला म्हणती ॥७३॥\n मंदिरा पावले दुःख करिता इंद्रसेन अति दुःखिता न विसरे कधी पुत्रशोक ॥७४॥\n कपटे घेतले तयाचेच ॥७५॥\n राज्यभोग चाड नाही ॥७६॥\n प्राण त्यजू पाहे निका लोक निंदितील म्हणोनि ॥७७॥\n पुत्र नाही आमुचे वंशी कन्या एक तू आम्हांसी कन्या एक तू आम्हांसी \n पुढे आचार करी वो बाळे ॥७९॥\n केवी माते गांजिले ॥१८०॥\n वासुकी जेथे राज्य करी ॥८२॥\n सावध केला तयाते ॥८४॥\n राजपुत्र पहात असे ॥८५॥\n अनेक रत्‍ने नाही उपमी ऐशा मंदिरा प्रवेशला ॥८८॥\nपुढे देखिली सभा थोर समस्त बैसले सर्पाकार असंख्य सर्प दिसताती ॥८९॥\n अति उन्नत बैसला ॥१९०॥\nअनेक शत फणा दिसती जैशी वीज लखलखती \n मुकुट मिरवती सहस्त्र एका सहस्त्रफणी मिरवे तक्षका ऐसा सभे बैसला असे ॥९२॥\n सेवा करिती तक्षकाची ॥९३॥\n नमन करी साष्टांगी ॥९४॥\n कोठे होता म्हणे तया ॥९५॥\n नेणो नाम याचे वंशी वहात आला यमुनेसी घेऊन आलो तुम्हांजवळी ॥९६॥\n नाम कवण कवणे वंशी काय कारणे आलासी कवण देशी वास तुझा ॥९७॥\n गेलो होतो श्वशुरागृहा ॥९९॥\n बुडालो नदी अवधारा ॥२००॥\n कृतार्थ झालो म्हणतसे ॥२॥\n धैर्य तया दिधले ॥३॥\nशेष म्हणे रे बाळा तू आहेसी मन निर्मळा तू आहेसी मन निर्मळा तुमचे घरी सर्वकाळा दैवत कोण पूजितसा ॥४॥\n आपुला देव शंकर ॥५॥\n त्यालागी पूजू निरंतर ॥६॥\n निज दैवत निर्धारे ॥७॥\n तो सदाशिव आराधितो ॥८॥\n प्रलयकर्ता या नाव ॥९॥\n तेजासी तेज असे जाण तैसा ईश्वर पूजितसो ॥२१०॥\n जो पूर्ण वायु आकाशी तैसा पूजितसो शिवासी म्हणे राजकुमार देखा ॥११॥\nसर्वां भूती असे संपूर्ण चिन्मय आपण निरंजन जो रूपे असे अचिंतन तो ईश्वर पूजितसो ॥१२॥\nज्याची कथा वेद जहाले तक्षक शेष ज्याची कुंडले तक्षक शेष ज्याची कुंडले त्रिनेत्री असे चंद्र मोळे त्रिनेत्री असे चंद्र मोळे तैसा शंकर पूजितसो ॥१३॥\n तुष्टलो तुष्टलो म्हणतसे ॥१४॥\nतक्षक बोले तये वेळी तुज देईन राज्य सकळी तुज देईन राज्य सकळी तुवा रहावे पाताळी आनंदे भाग्य भोगीत ॥१५॥\nमाझ्या लोकी जे जे रत्‍न ते ते देईन तुजकारण ते ते ��ेईन तुजकारण पावोनिया समाधान सुखे येथे रहावे ॥१६॥\n आहेत माझ्या नगरात ॥१७॥\nअमृत न देखती स्वप्नी कोणी ते भरले असे जैसे पाणी ते भरले असे जैसे पाणी तळी बावी पोखरणी अमृताच्या माझ्या घरात ॥१८॥\nनाही मरण तव येथे रोगपीडादि समस्ते ऐसे नगर माझे असे ॥१९॥\nसुखे रहावे येथे स्वस्थ तक्षक कुमारक सांगत \n मी एकलाची पितयाचे कुशी भार्या चतुर्दश वर्षी शिवपूजनी रत सदा ॥२१॥\nनूतन झाले माझे पाणिग्रहण गुंतले तेथे अंतःकरण तेणे सर्वस्व पावलो ॥२२॥\n पिता माता दुःख करीत पत्‍नी जीव त्यागील सत्य पत्‍नी जीव त्यागील सत्य हत्या पडे मस्तकी ॥२३॥\nदेखिले तव चरण आपण तेणे झालो धन्य धन्य तेणे झालो धन्य धन्य रक्षिला आपण माझा प्राण रक्षिला आपण माझा प्राण दर्शन करा मातापिता ॥२४॥\n नाना रत्‍ने त्यासी देत अमृत पाजिले बहुत आण्क दिधले स्त्रियेसी ॥२५॥\n अपूर्व वस्तु आभरणे त्यासी जे अपूर्व असे क्षिती जे अपूर्व असे क्षिती अमोल्य वस्तु देता जहाला ॥२६॥\n जे जे काळी आम्हा स्मरसी तव कार्य सिद्धि पावेल ॥२७॥\n सवे दे कुमार आपुला ॥२८॥\n वाहन तुरंग मनोहर ॥२९॥\n नागकुमार सवे जाणा ॥२३०॥\nजिये स्थानी बुडाला होता तेथे पावला क्षण न लागता तेथे पावला क्षण न लागता निघाला बाहेर वारूसहिता नदीतटाकी उभा असे ॥३१॥\n सवे होत्या सखी सेवेसी नदीतीरी उभी असे ॥३२॥\n सवे असे नागपुत्र ॥३३॥\nराक्षस होई की वेषधरू रूप धरिले असे नरू रूप धरिले असे नरू दिसतसे मनोहरू तुरंगारूढ जाहला असे ॥३४॥\nकैसे पहा हो रूप यासी जेवी सूर्य प्रकाशी सुगंध असे परिमळा ॥३५॥\n पूर्वी देखिला असे रूपवंत भासे त्यासी पाहिला ॥३६॥\n रूप आठवी तये वेळी ॥३७॥\n म्हणे स्वरूपे माझी स्त्री ऐसी गळसरी न दिसे कंठासी गळसरी न दिसे कंठासी हार नसे मुक्ताफळ ॥३८॥\n न दिसे हळदी करी कंकण चित्ती व्याकुळ रूपहीन सदृश दिसे प्राणेश्वरी ॥३९॥\n नदीतीरी बैसला असे ॥२४०॥\n तुझा जन्म कवणे वंशी पुरुष तुझा कोण सांगे ॥४१॥\n दिससी शोके म्लान लक्षणी सांगावे मज विस्तारोनि अति स्नेहे पुसतसे ॥४२॥\n आपण न बोले लज्जे ऐका सखियांसी म्हणे बालिका वृत्तान्त सांगा समस्त ॥४३॥\n हे सीमंतिनी नाम परियेसी चंद्रांगदाची महिषी चित्रवर्म्याची हे कन्या ॥४४॥\n येथे बुडाला नदीत ॥४५॥\nतेणे शोक करिता इसी वैधव्य आले परियेसी दुःख करीत तीन वर्षी लावण्य इचे हरपले ॥४६॥\n आली असे नदीसी ॥४७॥\nइच्या श्वशुराची स्थिति देखा पुत्रशोके विकळ ऐका \n म्हणोनि करिती परियेसा ॥४९॥\n मग बोले आपण सीमंती किमर्थ पुसता आम्हांप्रती आपण कोण कंदर्परूपी ॥२५०॥\nगंधर्व किंवा तुम्ही देव किन्नर अथवा सिद्ध गंधर्व किन्नर अथवा सिद्ध गंधर्व नररूप दिसता मानव आमुते पुसता कवण कार्या ॥५१॥\n पुसता तुम्ही अति गहनी पूर्वी देखिले होते नयनी पूर्वी देखिले होते नयनी न कळे खूण म्हणतसे ॥५२॥\n स्वजन तसे दिसता नयनी नाम सांगा म्हणोनि आठवी रूप पतीचे ॥५३॥\n करू लागली अति प्रलाप धरणी पडली रुदितबाष्प \nतियेचे दुःख देखोनि नयनी कुमार विलोकी तटस्थपणी आपण दुःख करीतसे ॥५५॥\n उगी राहे म्हणे ऐका आमुचे नाम सिद्ध म्हणे ॥५६॥\nसीमंतिनी करिता शोक अपार जवळी आला राजकुमार \n सुखी आता असावे ॥५८॥\n पति शीघ्र पहासी नयनी चिंता करून नको म्हणोनी चिंता करून नको म्हणोनी तृतीय दिनी भेटेल ॥५९॥\nतव पति माझा सखा प्राण तोचि ऐका संदेह न करी वो बालिका \n प्रगट न करी म्हणून दुःख आठवले ऐकून \n हाचि होय मम पति ॥६२॥\n नयन सुंदर अति कोमळ ध्वनि बोलता ज्याची मंजुळ ध्वनि बोलता ज्याची मंजुळ अति गंभीर बोलतसे ॥६३॥\n तैसाची बोले तो हर्षी धरिता माझिया करासी अति मृदु लागले ॥६४॥\n मी जाणे सर्व खूण हाचि होय माझा प्राण हाचि होय माझा प्राण समस्त चिन्हे असती ॥६५॥\n धारा सुटल्या प्रेमे जीवनी नवलपरी विचारूनी मागुती अनुमान करीत ॥६६॥\n कैसा पति येईल म्हणोन बुडाला नदीत जाऊन मागुती कैसी भ्रांति म्हणे ॥६७॥\nमेला पति मागुती येता ऐशी न ऐकिली कानी कथा ऐशी न ऐकिली कानी कथा स्वप्न देखिले की भ्रांता स्वप्न देखिले की भ्रांता काय कळते माझे मना ॥६८॥\nधूर्त होय की वेषधारा राक्षस यक्ष किंवा किन्नरी राक्षस यक्ष किंवा किन्नरी कपटे प्रगटला नदीतीरी म्हणोनि कल्पना करीतसे ॥६९॥\n संकट जाणोनि आमुच्या येथे \n ऐसे चिंती सीमंतिनी ॥७१॥\n तया पाठवी नगरांत ॥७३॥\n न ऐकता तव बोलासी \n उभा राहोनि कठोर वचनी \n गेला होता पाताळी ॥७६॥\n बुडाला हे ऐकोनिया मात तुम्ही केला स्वामीघात राज्य घेतले इंद्रसेनाचे ॥७७॥\n चाड असे जरी प्राणासी शरण जावे तयासी \nन ऐकाल माझ्या वचना तरी आताचि घेतो प्राणा तरी आताचि घेतो प्राणा तक्षके पाठविले आपणा \n हीन बुद्धि केली जाणोनी आता शरण रिघावे ॥८१॥\n लोकात होई निंदा फार प्राण जाईल आपुला ॥८२॥\n म्हणोनि चरणी लागले ॥८४॥\n तुमचा ���ुत्र आला परियेसी वासुकी भेटी गेला होता ॥८५॥\nऐकोनि राव संतोषी त्यासी आठवोनि अधिक दुःखासी \n दुःख कासया करावे हर्षी येईल पुत्र भेटीसी त्वरे करोनि आतांची ॥८६॥\n निरोप दिधला तये वेळी ॥८७॥\n मेला पुत्र कैसा आला ॥२९०॥\n अति आवडीने अवधारा ॥९१॥\n करिताती जयजयकार अति उल्हास करिताती ॥९२॥\n नेत्री सुटल्या अश्रुधारा ॥९४॥\n आलासी बाळा माझा प्राण श्रमलो होतो तुजविण म्हणोनि सांगे दुःख आपुले ॥९५॥\n दुःख करी ती अतिगहन विनवीत तिये संबोखोन \nपुत्र नव्हे मी तुमचा शत्रु जाऊनि आपुले सुखार्थु तुम्हा दुखविले की बहुतु नेदीच सुख तुम्हाते ॥९७॥\n माझे असे की सत्य जाण माताजीव जैसे मेण पुत्रानिमित्त कष्ट बहुत ॥९९॥\n जो नेणे तोचि शतमूर्ख उत्तीर्ण व्हावया अशक्य स्तनपान एक घडीचे ॥३००॥\n कवण उत्तीर्ण नव्हे ऐका माता केवळ मृडानी ॥१॥\n पुत्र नव्हे त्याचे वंशी \n इष्ट सोयरे अखिल जनी \n समारंभ केला अति थोरी \n द्रव्य दिधले अपार ॥६॥\n म्हणे धन्य तक्षक ॥७॥\nराव म्हणे तये वेळी सून माझी दैवे आगळी सून माझी दैवे आगळी तिचे धर्मै वाचला बळी तिचे धर्मै वाचला बळी पुत्र माझा अवधारा ॥९॥\n तेणे कंकण चुडे स्थिर तेणे वाचला माझा कुमर तेणे वाचला माझा कुमर सौभाग्यवती सून माझी ॥३१०॥\nसंतोषे राजा ऐकोनि देखा करिता झाला महासुखा दाने दिधली अपार ऐका रत्‍ने भूषणे हेरांसी ॥१३॥\n पुनरपि करावया वर्‍हाड थोर चंद्रांगद बडिवार सेना घेवूनि निघाला ॥१४॥\n दश योजने तेज फाके ॥१७॥\nऐसा उत्साह विवाह केला आपुले पुरीसी निघाला जोडा नसे त्रिभुवनी ॥१८॥\n दहा सहस्त्र पूर्ण वर्षी राज्य केले चद्रांगदे ॥१९॥\n म्हणोनि पावली इष्टार्थ ॥३२०॥\nऐसे विचित्र असे व्रत म्हणोनि सांगे श्रीगुरुनाथ अति प्रीती निरूपिले ॥२१॥\nऐसे करी वो आता व्रत चुडे कंकणे अखंडित कन्या पुत्र होती बहुत आमुचे वाक्य अवधारी ॥२२॥\n आम्हा व्रत कायसे ॥२३॥\n तव स्मरणमात्रे असे निक म्हणोनि चरणी लागली ॥२४॥\n आमुचे निरोपे करा ऐसी व्रत आचरा सोमवारासी तेचि सेवा आम्हा पावे ॥२५॥\n बहुत करिती भक्तीने ॥२८॥\n ख्याती झाली चहू राष्ट्री ॥२९॥\n सकळ जन तुम्ही ऐका प्रसन्न होईल तात्काळिका न धरावा संदेह मानसी ॥३४॥\n आरसा कासया पाहिजे ॥३५॥\nऐका हो जन समस्त सांगतो मी उत्तम होत सांगतो मी उत्तम होत सेवा करिता श्रीगुरुनाथ त्वरित होय मनकामना ॥३७॥\n पान करा हो तुम्ही घोटी \n ��कता होय पतित पावनु नाम ज्याचे कामधेनु तो चिंतिले पुरवित ॥३९॥\nइति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे सीमंतिन्याख्यानं नाम पंचत्रिंशोऽध्यायः \nश्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥३५॥ श्रीगुरुदेव दत्त ॥ ओवीसंख्या ३४० ॥\nपारायणाच्या प्रारंभी करावयाचा संकल्प\nगुरूचरित्र - अध्याय पहिला\nगुरूचरित्र - अध्याय दुसरा\nगुरूचरित्र - अध्याय तिसरा\nगुरूचरित्र - अध्याय चौथा\nगुरूचरित्र - अध्याय पाचवा\nगुरूचरित्र - अध्याय सहावा\nगुरूचरित्र - अध्याय सातवा\nगुरुचरित्र - अध्याय आठवा\nगुरुचरित्र - अध्याय नववा\nगुरुचरित्र - अध्याय दहावा\nगुरुचरित्र - अध्याय अकरावा\nगुरुचरित्र - अध्याय बारावा\nगुरुचरित्र - अध्याय तेरावा\nगुरुचरित्र - अध्याय चौदावा\nगुरुचरित्र - अध्याय पंधरावा\nगुरुचरित्र - अध्याय सोळावा\nगुरुचरित्र - अध्याय सतरावा\nगुरुचरित्र - अध्याय अठरावा\nगुरुचरित्र - अध्याय एकोणीसावा\nगुरुचरित्र - अध्याय विसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकविसावा\nगुरूचरित्र - अध्याय बाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय तेविसावा\nगुरूचरित्र - अध्याय चोविसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचविसावा\nगुरूचरित्र - अध्याय सव्विसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्ताविसावा\nगुरुचरित्र - अध्याय अठ्ठाविसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणतिसावा\nगुरूचरित्र - अध्याय तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय एकतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय बत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय तेहेतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय चौतिसावा\nगुरुचरित्र - अध्याय पस्तीसावा\nगुरुचरित्र - अध्याय छत्तिसावा\nगुरुचरित्र - अध्याय सदतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अडतीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणचाळीसावा\nगुरुचरित्र - अध्याय चाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय बेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय चव्वेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय पंचेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सेहेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय सत्तेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय अठ्ठेचाळीसावा\nगुरूचरित्र - अध्याय एकोणपन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय पन्नासावा\nगुरूचरित्र - अध्याय एकावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय बावन्नावा\nगुरूचरित्र - अध्याय त्रेपन्नावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.rangmaitra.com/dholkichya-talavar-palak-meenakshi/", "date_download": "2019-12-06T16:39:10Z", "digest": "sha1:BLV6AFCXBZESE2YT6NKBHYVHKI7TMNTF", "length": 14934, "nlines": 105, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "मीनाक्षी–पलकने जिंकली गोल्डन ट्रॉफी | Rangmaitra", "raw_content": "\nमराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया\nजहांगीरमध्ये ‘रिअल्म्स ऑफ पीस ३’\n‘वो कौन है..’ला विनोद राठोड यांचा आवाज\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\nफँटम फिल्म्सची मराठी सिने निर्मितीत एंट्री\nशिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणार ‘बे एके बे’\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nठाण्यात ‘केवल प्रयोगी’ काव्यमैफल\nजहांगीरमध्ये २१ मेपासून ‘भुतदया’\nचित्रपट धडपड्या तरुणांना ‘साधन’ची साथ\nHome चालू घडामोडी मीनाक्षी–पलकने जिंकली गोल्डन ट्रॉफी\nमीनाक्षी–पलकने जिंकली गोल्डन ट्रॉफी\non: July 17, 2017 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधीNo Comments\nकलर्स मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’मध्ये विजयी\nमहाराष्ट्राच्या कला संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या लावणी या नृत्यशैलीला कलर्स मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात मुंबईच्या मीनाक्षी–पलकने ‘गोल्डन ट्रॉफी’ जिंकून ३ लाख कामवाले आहेत.\nअवघ्या तीनच महिन्यामध्ये छोट्या अप्सरांच्या निरागस अदाकारीने आणि मोठ्या मुलींच्या दिलखेचक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली. या नव्या पर्वामध्ये १२ प्रतिभावान आणि नृत्याची जाण असणाऱ्या जोड्यांमध्ये महाराष्ट्राची लावणीसम्राज्ञी पद जिंकण्यासाठीची चुरस चांगली रंगली. शेवटच्या आठवड्यामध्ये या १२ जोड्यांमधून मीनाक्षी – पलक, धनश्री – अनुष्का, चिन्मयी – समृद्धी, समृद्धी – धनिष्ठा आणि ऋतुजा – ईश्वरी या पाच जोड्यांनी महाअंतिम सोहळ्यामध्ये जाण्याचा मान पटकावला. ज्यामध्ये मुंबईची मीनाक्षी – पलक ही जोडी ठरली ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाची महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी जोडी.\nया विजेत्या जोडीला कलर्स मराठी तर्फे गोल्डन ट्रॉफी तसेच ३ लाखाचा धनादेश देण्यात आला, तर बाकीच्या चारही जोड्यांनी दुसरे स्थान पटकावले. महाअंतिम सोहळ्यासाठी सजलेला मंच, स्पर्धकांमधील चुरस आणि उत्तम कलाविष्कार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे कलर्स मराठीवर.\nसोहळ्याची सुरुवात पाच जोड्यांच्या सुंदर समूह नृत्याने झाली. जी ट्रॉफी मिळविण्यासाठी तीन महिने या जोड्यांनी एकामेकांना टक्कर द��ली त्या ट्रॉफीला कार्यक्रमाचा सूत्रधार हेमंत ढोमे याने मंचावर आणले. तुतारीच्या घोषात, स्पर्धकांना टिळा लावून पारंपारिक पद्धतीने या जोड्यांना तिन्ही परीक्षकांनी शुभेच्छा दिल्या. ढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या वैशाली जाधव आणि मृण्मयी गोंधळेकर या विजेत्यांनी अप्रतिम लावणीने जमलेल्या प्रेक्षकांची तसेच परीक्षकांची वाहवा मिळवली.\nढोलकीच्या तालावर कार्यक्रमाच्या मागील पर्वातील परीक्षक मानसी नाईक आणि दिपाली सय्यद यांनी आपल्या नृत्यातून स्पर्धकांना प्रोत्साहन दिले आणि महाअंतिम सोहळ्याची शोभा देखील वाढवली. ज्येष्ठ नृत्यांगना शकुंतलाताई नगरकर आणि फुलवा खामकर यांनी सादर केलेल्या नृत्याने महासोहळ्याची रंगत वाढली. या भागातील विशेष म्हणजे छोट्या आणि मोठ्या मुलींचा लाडका जितु मामा म्हणजेच जितेंद्र जोशीनेदेखील बम बम बोले, सुबहा होगई मामू या गाण्यांवर छोट्या अप्सरांबरोबर नृत्य सादर करून या अप्सरांना भेटच दिली.\nमहाराष्ट्राची लाडकी सोनाली कुलकर्णी हिने तिची सुप्रसिध्द गाणी अप्सरा आली तसेच बाजीराव मस्तानी सिनेमातील पिंगा आणि दिवानी मस्तानी या गाण्यावर अतिशय सुंदर नृत्य सादर केले.\nढोलकीच्या मंचावर महाअंतिम सोहळ्याच्या निमित्ताने “बालपण देगा देवा” मालिकेमधील आनंदी तिच्या आवडत्या अनुष्काला प्रोत्साहन आणि शुभेच्छा देण्यासाठी आली. आनंदीने अनुष्कासोबत एक स्टेप करण्याची इच्छा व्यक्त केली, ती अनुष्काने लागलीच पूर्ण केली आणि त्या दोघी मंचावर थिरकल्या. कार्यक्रमाची रंगत अजूनच वाढली जेंव्हा मंचावर स्वप्नील जोशीने गणेश आचार्यबरोबर एन्ट्री केली. असा हा महासोहळा नृत्य, कलाकार आणि स्पर्धकांची रंगलेली चुरस यांनी रंगून गेला.\nमहाअंतिम सोहळ्यामध्ये पाच जोड्यांनी एकसे बढकर एक लावण्या सादर केल्या ज्यामधील छोट्यांची निरागस आणि गोंडस अदाकारी तसेच मोठ्यांची ठसकेबाज लावणी खरोखरच कौतुकास्पद होती. या सोहळ्यातील प्रत्येक लावणीमध्ये वेगळेपण बघायला मिळाले. सर्वच जोड्यांनी या महाअंतिम फेरीमध्ये उत्तम नृत्य सादर करण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्याची तपस्या, कठीण परिश्रम यांची कसोटी लागणार होती त्यामुळे या पाचही जोड्यांना उत्तम नृत्य सादर करणे भाग होते.\nधनश्री आणि अनुष्काने फेंटास्टिक म्हणतोय मला या गाण्यावर लावणी ���ादर केली. चिन्मयी – समृद्धीने फितुरी तर मीनाक्षी – पलक यांनी राती अर्ध्या राती यावर लावणी सादर करून परीक्षकांची मने जिंकली. समृद्धी आणि धनिष्ठाने इश्काचा बाण तसेच ऋतुजा आणि ईश्वरीने तुम्हावर केली या गाण्यावर लावणी सादर केली.\nपाच जोड्यांनी सादर केलेल्या लावण्या या एकमेकांपेक्षा सरस आणि ठसकेबाज होत्या. पण, या पाच जोड्यांमध्ये कोणती तरी एकच जोडी विजेती ठरणार हे नक्की होते त्यामुळे सगळ्या जोड्या आतुरतेने वाट पाहत होत्या. कोणाला मिळणार महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी होण्याचा मान. पलकच्या लै भारी अदाकारीने आणि मीनाक्षीच्या ठसकेबाज लावणीने परीक्षकांची मने जिंकली आणि पटकावला महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी होण्याचा मान.\nगौतम आणि गौरी तिसऱ्यांदा भेटणार\n‘अष्टवक्र’ची एन्ट्री होणार ८ जूनला\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०१९ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8", "date_download": "2019-12-06T16:45:27Z", "digest": "sha1:WDFWWBEMOUURQAFBHZYGSIO6ZLXL72V5", "length": 4157, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map सायप्रस - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://visionstudy.in/current/affairs/mpsc_exam_un_medal_to_5_indian_officers", "date_download": "2019-12-06T16:15:15Z", "digest": "sha1:F4B5PBNEXX454J4RWXZXF5B6REPTCHCO", "length": 8625, "nlines": 108, "source_domain": "visionstudy.in", "title": "भारताच्या पाच महिला पोलिस अधिकायांना यूएन मेडल | Vision Study", "raw_content": "\nभारताच्या पाच महिला पोलिस अधिकायांना यूएन मेडल\nभारताच्या पाच महिला पोलिस अधिकायांना यूएन मेडल\nदक्षिण सुदानमधील युनायटेड नेशन्स मिशन\nदक्षिण सुदानमधील युनायटेड नेशन्स मिशनमध्ये उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल भारताच्या पाच महिला पोलिस अधिका्यांना संयुक्त राष्ट्रांचे पदक देण्यात आले आहे.\n10 सप्टेंबर रोजी ज्युबा, दक्षिण सुदानमधील संयुक्त राष्ट्रांच्या मिशन येथे झालेल्या परेड दरम्यान हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nचंदीगड पोलिसांत इन्स्पेक्टर रीना यादव, महाराष्ट्र पोलिसांत डीएसपी गोपीका जहागीरदार, गृह मंत्रालयात डीएसपी भारती सामंत्रे, गृह मंत्रालयाची रागिनी कुमारी आणि राजस्थान पोलिसांत एएसपी कमल शेखावत यांचा समावेश आहे.\nयुद्धग्रस्त दक्षिण सुदानमधील नागरिकांच्या संरक्षणासाठी संयुक्त राष्ट्राच्या आदेशाचे पालन केल्याबद्दल भारतीय महिला अधिका्यांचा गौरव झाला आहे.\nदक्षिण सुदान हा पूर्व आफ्रिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे.\nदक्षिण सुदानला २०११ साली सुदान देशापासून स्वातंत्र्य मिळाले.\nदक्षिण सुदानच्या उत्तरेला सुदान, पूर्वेला इथियोपिया, आग्नेयेला केनिया, दक्षिणेला युगांडा, नैऋत्येला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक तर पश्चिमेला मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक हे देश आहेत.\nपांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते.\nजुबा ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\nजानेवारी २०११ मध्ये येथे घेण्यात आलेल्या सार्वमतामध्ये ९८.८३ टक्के मतदारांनी सुदान देशापासून वेगळे होण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दर्शवला. त्यानुसार ९ जुलै २०११ रोजी दक्षिण सुदान हा एक स्वतंत्र व सार्वभौम देश म्हणून अस्तित्त्वात आला.\nदक्षिण सुदानला आफ्रिकन संघ, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांचे सदस्यत्व मिळाले आहे.\nसुदान व दक्षिण सुदानदरम्यानच्या प्रस्तावित सीमेबद्दल अजून वाद व चकमकी सुरू आहेत.\nसुदानची ही फाळणी धार्मिक भेदांवरून झाली. दक्षिण सुदानमध्ये बहुसंख्य ख्रिश्चन आहेत तर (उत्तर) सुदानमध्ये मुस्लिम.\nदक्षिण सुदान हा अतिशय गरीब देश आहे. लोकांचे दरडोई दैनिक उत्पन्न ५० भारतीय रुपयांपेक्षा कमी आहे.\nप्रश्न. खालीलपैकी योग्य असणारे विधान/विधाने ओळख��.\nअ. दक्षिण सुदान हा पूर्व अमेरिकेतील एक भूपरिवेष्ठित देश आहे.\nब. पांढरी नाईल ही नाईल नदीची प्रमुख उपनदी दक्षिण सुदानच्या मध्यभागातून वाहते.\nक. खार्टूम ही दक्षिण सुदानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.\n1. फक्त अ आणि ब\n3. फक्त अ आणि क\n4. अ, ब आणि क तिन्हीही\nविद्यार्थीमित्रानो, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना, अभ्यास करण्यासाठीची प्रेरणा व त्यासोबत आर्थिक पाठबळ या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. प्रेरणा, नैतिक आधार हा तर आम्ही VISION प्लॅटफॉर्मच्या lectures मधून तर देतच आहोत. राहिला प्रश्न आर्थिक पाठबळ देण्याचा तर त्यासाठीच आम्ही \"कमवा व शिका\" योजना सुरु केली आहे. हि फक्त योजना नसून गरीब होतकरू विद्यार्थ्यांची जीवन वाहिनी आहे. कमवा व शिका योजनेबद्दल जास्तीत जास्त प्रचार करा म्हणजे जे महाराष्ट्र बेरोजगारी मुक्त करण्याचे स्वप्न आम्ही साकारत आहोत त्याला पाठबळ मिळेल, कारण हो, स्वप्न पूर्ण होतात...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushiking.com/winter-beneficial-for-animal-breeding/", "date_download": "2019-12-06T16:41:01Z", "digest": "sha1:GFZP5Q4N7QYFCSDO6HKIAXV4NAL3CGH2", "length": 10970, "nlines": 111, "source_domain": "krushiking.com", "title": "जनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा - Krushiking", "raw_content": "\nजनावरांच्या प्रजननासाठी हिवाळा फायद्याचा\nपशुपालन व्यवसायासाठी हिवाळा ऋतू अत्यंत पोषक आणि उपयुक्त ठरतो. सरासरीपेक्षा कमी तापमान, थंडीचा प्रादुर्भाव, भरपूर पाण्याची उपलब्धता, मुबलक हिरवा आणि वाळलेला चारा, हवेतील मध्यम आर्द्रता अशा वातावरणामुळे जनावरांच्या आरोग्य व प्रजननास हिवाळा हितावह ठरतो. तेव्हा हिवाळ्याच्या तीन-चार महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक जनावराचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूक असावे.\nगाय, म्हैस, बैल, रेडा या प्राण्यांची प्रजननक्षमता हिवाळ्यात सर्वांत उच्च असते. प्रजननक्रिया सुलभ व नियमित होणे म्हणजे पुढे मिळणाऱ्या वासरू व दुधाची खात्री असते. हिवाळ्यात प्रजननक्रिया योग्य प्रकारे घडल्यास पुढे येणाऱ्या उन्हाळ्यासारख्या कडक व प्रतिकूल ऋतूचा जनावरास विशेष अपाय होत नाही.\nजनावरांना सुलभ प्रजननासाठी चांगले आरोग्य व सुदृढ प्रकृतीमानाची गरज असते. पावसाळ्यात वाढीस लागलेली जनावरे पोषक वातावरण, तसेच हिरवा व वाळलेला चारा मिळत असल्यामुळे हिवाळ्यात धष्ट-पुष्ट होतात. खरीप पिकांचा चारा, हिरवे गवत, संतुलित आहार यामुळे जनावरांचे शारीरिक वजन वाढते.\nहिवाळ्यातील थंडीचा जनावरांना अपाय होत नाही. थंडीमुळे आरोग्यास अपाय नसला तरी व्यवस्थापनाच्या दृष्टीने जनावरे रात्री व पहाटे गोठ्यात ठेवावीत. चांगल्या प्रकृतीमानामुळेच जनावरांच्या प्रजननाची क्रिया हिवाळ्यात सुरू राहते. हिवाळ्याच्या तीन-चार महिन्यांत आपल्याकडील प्रत्येक जनावराचे प्रजनन सुरू आहे किंवा नाही याबाबत पशुपालकांनी जागरूकता ठेवावी. जनावर माजावर येणे ही प्रजननाची पहिली पायरी असल्यामुळे आपली जनावरे माजावर येतात का याकडे लक्ष द्यावे.\nजनावरांचा माज ओळखण्यासाठी सकाळी जनावरे गोठ्यात उभी राहण्यापूर्वी, तर सायंकाळी गोठ्यात परतलेली जनावरे बसल्यानंतर बळस, सोट टाकतात काय याचे निरीक्षण दररोज व प्रत्येक जनावरात करावे. माजावर आलेली जनावरे लक्षात आल्यास त्यांना योग्य वेळी कृत्रिम रेतन करून घेणे शक्‍य होते. अशा माहितीच्या आधारे हिवाळ्याच्या वातावरणाचा उपयोग घेता येऊन जनावरांची प्रजननक्रिया पशुपालकास नियंत्रित करता येते.\nहिवाळ्यात जनावरे गाभण राहणे फायद्याचे\nहिवाळ्यातील उच्च प्रजननक्षमतेमुळे जनावरे गाभण ठरण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात जनावरे माजावर येऊन गाभण ठरण्याकडे लक्ष दिल्यास जनावरांकडून दूध व वेत मिळण्याची निश्‍चिती पशुपालकास करता येते. हिवाळ्यात गाभण जनावरांची विशेष काळजी घ्यावी लागत नाही.\nयाउलट हिवाळ्यात प्रजनन बंद असलेली जनावरे पुढे उन्हाळ्यात चारा-पाण्याच्या अभावामुळे इतकी अशक्त होतात, की त्यांना पुढे पावसाळा संपेपर्यंत शरीर, आरोग्य राखणे शक्‍य होत नाही. एकदा हिवाळा संपला तर पुढे वर्षभर जनावर भाकड राहते.\nपशूंना खनिज मिश्रण देण्याच्या पद्धती आणि फायदे\nपशूंना खनिज मिश्रण देण्याचे प्रमाण\nपशु प्रजननसाठी महत्त्वाची खनिजे\nहिवाळ्यात शेळ्या-मेंढ्यात होणारे आजार व घ्यावयाची काळजी\nअसे करा कोंबड्यांचे लसीकरण\nनिकृष्ट चाऱ्यामुळे म्हशीवर होणारे परिणाम\nम्हशींच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी प्रक्रियेची गरज\nगाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा : भाग ०२\nगाभण काळात गाई, म्हशींना सांभाळा : भाग १\nटोमॅटो बाजारात तेजीचे वारे\nम्हशींच्या चाऱ्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी प्रक्रियेची गरज\nसोयाबीनच्या वायदे बाजारात आज वाढ\nआता खासगी डेअरी उद्योगाला देखील सरकारी अनुदान \nबियाणे कायद्यात होणार सुधारणा\nबाजारभाव अपडेट : लातूरमध्ये सोयाबीन ३४०० ते ४००० रुपयांपर्यत\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र\nसंपर्क क्रमांक : ९६५७४१५७४१\nऑफिस नं.७ आणि ८, ४था मजला , अक्षय कॉम्प्लेक्स, पुष्पक पार्क,ITI रोड ,औंध,पुणे – ४११००७,महाराष्ट्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tmc-takes-strict-action-against-who-gave-bsup-houses-on-rent/", "date_download": "2019-12-06T16:23:08Z", "digest": "sha1:WQA3KWKPTG5HBO4UOHZJHLX3HERV22YY", "length": 14469, "nlines": 147, "source_domain": "www.saamana.com", "title": "बीएसयूपीची घरे भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांच्या शिखर परिषदेचे उद्धाटन\nप्लास्टिक वस्तु वापरणार्‍या दुकानदारांना 91 हजारांचा दंड\nहातकणंगलेमध्ये लाचप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक\nबुलढाण्यात उकळी येथे विद्यार्थ्यांनी साकारली डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा\nउत्तर प्रदेश – लग्नात नाच थांबवला म्हणून तरुणीवर गोळी झाडली, व्हिडीओ…\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nहैदराबाद प्रकरणातील आरोपींचे मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार\nहैदराबाद गँगरेप एन्काउंटर – काय घडले त्या 30 मिनिटांत… वाचा सविस्तर\nकुलदीप सेंगरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, साक्षी महाराज ट्रोल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nजगातील पहिली ‘फ्लाय आणि ड्राईव्ह’ कार लॉन्च, किंमत…\nमहिलेने चोरल्या नऊ जीन्स, व्हिडीओ व्हायरल\nवधू बनवून 629 पाकिस्तानी मुलींची चीनमध्ये विक्री\nबाबा नित्यानंदने बेट विकत घेऊन केली स्वतंत्र देशाची स्थापना\nटी-20 वर्ल्ड कपची चाचणी, हिंदुस्थान-वेस्ट इंडीजमध्ये पहिला टी-20 सामना हैदराबादमध्ये रंगणार\nआंतरराष्ट्रीय कॅरम फेडरेशन चषक – हिंदुस्थानचा डबल धमाका\nराष्ट्रीय ज्युडो स्पर्धेत कास्य पदक – मुंबईच्या संपदाची झेप\nविराट कोहली पुन्हा नंबर वन,पाकिस्तानविरुद्धच्या खराब कामगिरीचा स्मिथला फटका\n‘आयपीएल’ सामन्यांसाठी आता पाच पंच,सौरव गांगुली यांचा क्रांतिकारी निर्णय\nसामना अग्रलेख – उगाच घाई कशाला\nमुद्दा – नक्की काय बदललंय\nलेख – आंबेडकरवादी उमेदवार जिंकत का नाहीत\n…आणि ‘डग बीगन’ झाला ‘वर्षा बंगला’\nसेक्स की प्रेम काय आहे महत्त्वाचं तापसी पन्नूने दिलं ‘हे’ उत्तर\nMovie Review- मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा ‘पानिपत’\nडॅनिअल क्रेगने No Time to Die च्या खलनायकाचे चुंबन घेतले, सगळेजण…\nस्पर्धात्मक नाटय़ाविष्कार – ‘आय विटनेस’, ‘काळा घोडा’\nसीताफळ खाण्याचे गुणकारी फायदे, वाचा एका क्लिकवर\nPhoto – निसर्गाचे सौंदर्य – ‘फुलोरा’\nजागतिक एड्स दिवस- लक्षणे, उपचार आणि काळजी\nरोखठोक – महाराष्ट्रात हे कसे घडले ठाकरे, पवार, गांधी यांचे राजकारण\nसिमेंट वाढले; तापमान वाढले\nएक शेर सुनाता हूं\nबीएसयूपीची घरे भाड्याने देणाऱ्यांवर कारवाई करा\nबीएसयूपीची घरे भाडय़ाने देणाऱ्या अथवा विकणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. त्यामुळे घरे भाडय़ाने देणाऱ्यांचे धाबे दणाणले असून बीएसयूपी योजनेचा गैरफायदा कोणत्याही परिस्थिती खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे.\nमहानगरपालिकेने तुळशीधाम, सिद्धार्थनगर, खारटन, पडले गाव, ब्रह्मांड, कासारवडवली, टेकडी बंगला येथे ३ हजार ६०८ घरे बांधली आहेत. त्यापैकी ३ हजार ५४४ घरांचे वाटप करण्यात आले. रस्ता रुंदीकरणात तसेच अन्य विविध कामांमध्ये बाधित झालेल्यांना अत्यंत कमी भाडय़ाने पालिकेने बीएसयूपी योजनेत घरे दिली. मात्र काही लाभार्थ्यांनी ही घरे पालिकेची कोणतीही परवानगी न घेता परस्पर भाडय़ाने दिली आहेत, तर अनेकांनी त्याची विक्रीदेखील केल्याचे आढळून आले असून पालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे.\n२ हजार ७४० घरांची कामे ऑक्टोबरअखेर पूर्ण\nबीएसयूपी योजनेंतर्गत २ हजार ७४० घरे बांधण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. हे काम ऑक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिले आहेत. दरम्यान, नौपाडा, कोपरी, वागळे इस्टेट आदी भागांमध्ये सुरू असलेली भुयारी गटारांची कामे पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्यंत पूर्ण करण्यास सांगितले आहे.\nगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांच्या शिखर परिषदेचे उद्धाटन\nप्लास्टिक वस्तु वापरणार्‍या दुकानदारांना 91 हजारांचा दंड\nहातकणंगलेमध्ये लाचप्रकरणी ��्रामविकास अधिकाऱ्याला अटक\nबुलढाण्यात उकळी येथे विद्यार्थ्यांनी साकारली डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा\nउत्तर प्रदेश – लग्नात नाच थांबवला म्हणून तरुणीवर गोळी झाडली, व्हिडीओ...\nचारा घोटाळा प्रकरण; लालू यांची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली\nशाळेच्या बाथरूममध्ये व्हिडीओ बनवून व्हायरल केला, बदनामीच्या भीतीने विद्यार्थिनीची आत्महत्या\nमालवणमधील नाविक आणि मालकाविरोधात गुन्हा दाखल\nमुलाने आंतरजातीय विवाह केला म्हणून गावाकडून धमकी, शेतकऱ्याचे कुटुंबासह आमरण उपोषण\nराहातामध्ये लग्न संमारंभात चोरीची घटना\nहैदराबाद चकमकीबाबत संमिश्र भावना, विजया रहाटकर यांची प्रतिक्रिया\nमहिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसेनेचा पुढाकार\nगृहमंत्री अमित शहा यांचे पुण्यात आगमन\nPhoto- मध्य रेल्वेच्या ताफ्यात आली एसी लोकल\nलग्नापूर्वी शारीरिक संबंध ठेवणाऱ्या युवकाला मिळाली ‘ही’ शिक्षा\nया बातम्या अवश्य वाचा\nगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पोलीस महासंचालकांच्या शिखर परिषदेचे उद्धाटन\nप्लास्टिक वस्तु वापरणार्‍या दुकानदारांना 91 हजारांचा दंड\nहातकणंगलेमध्ये लाचप्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्याला अटक\nबुलढाण्यात उकळी येथे विद्यार्थ्यांनी साकारली डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.com/news/554717", "date_download": "2019-12-06T16:20:59Z", "digest": "sha1:PAUGRHYYZIRCJFSNEKN5I2JO55S47FTJ", "length": 3614, "nlines": 21, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "न्या.लोया मृत्यूप्रकरणः चौकशी स्वतंत्रपणे करण्याची मागणी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » न्या.लोया मृत्यूप्रकरणः चौकशी स्वतंत्रपणे करण्याची मागणी\nन्या.लोया मृत्यूप्रकरणः चौकशी स्वतंत्रपणे करण्याची मागणी\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली\nन्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे. न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. महाराष्ट्र सरकारने कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केली आहे.\nन्या. लोया यांच्या कुटुंबीयांना न्यायालयात बोलावून खटला चालविण्याबद्दल चर्चा करावी. जर लोया कुटुंबीयांचा खटला चालवण्यास नकार असेल, तर न्यायालयाने खटला चालवू नये, अशी विनंती वकील दुष्यंत दवे यांनी न्यायालयाला केली आहे.\nसंख्या जास्त असल्याने आम्हीच मोठे भाऊ : दानवे\nदगडफेकीनंतर काश्मीरमधील शाळा – महाविद्यालये बंद\nअनुपम खेर,राम माधव यांचे ट्विटर अकाऊंट हॅक\nनवी मुंबई पोलीस सत्ताधारी शिवसेनेचे हुजरे, पोलीस आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करणार – धनंजय मुंढें\nCategories Select Category Agriculture Automobiles leadingnews New Category Name solapur Top News Video आंतरराष्ट्रीय आवृत्ती उद्योग कोल्हापुर क्रिडा गोवा घरकुल / नोकरी विषयक पुणे बेळगांव भविष्य मनोरंजन माहिती / तंत्रज्ञान मुंबई रत्नागिरी राष्ट्रीय विविधा विशेष वृत्त संपादकिय / अग्रलेख संवाद सांगली सातारा सिंधुदुर्ग स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://ncp.org.in/articles/details/507/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA_%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%95_-_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2019-12-06T15:20:15Z", "digest": "sha1:UCRGXII7PPW5IDV7CCJE5UU4A5YHHUGR", "length": 7584, "nlines": 46, "source_domain": "ncp.org.in", "title": "NCP", "raw_content": "\nअर्थसंकल्प शेतकरीविरोधी आणि निराशाजनक - सुनील तटकरे\nयंदाचा अर्थसंकल्प हा शेतकरीविरोधी आणि निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे. काही महत्त्वाची घोषणा होईल, अशी राज्याच्या जनतेला अपेक्षा होती पण अर्थमंत्र्यांनी पूर्णतः दिशाहीन असा अर्थसंकल्प मांडला. किमान आधारभूत किंमत वाढण्याऐवजी आज अस्तित्वात असलेल्या किंमतीत सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतीमालाची खरेदी होत नाही. यामुळे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे आणि पूर्णपणे मोडकळीस आला आहे. पण शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना अर्थसंकल्पात केलेल्या नसल्याची खंत तटकरे यांनी व्यक्त केली. तसेच 'मेक इन इंडिया', 'मेक इन महाराष्ट्र' या सरकारने घोषित केलेल्या योजनांच्या त्रुटीदेखील त्यांनी निदर्शनास आणल्या.\nहे सरकार गेंड्याच्या कातडीचे झाले आहे – छगन भुजबळ ...\nसरकारमधील नेता दलितांना कुत्रा असे संबोधतो, या विचारांनी देश पुढे जाईल का, असा धारदार सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज मुंबईच्या वरळीतील जांबोरी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपस्थित केला. अल्पसंख्याक, दलितांवर अत्याचार वाढायला लागले आहेत असून हरयाणाची घटना अंगावर काटा आणणार�� आहे, असेही ते म्हणाले. देशात दहशतीचे वातावरण पसरले असून सिनेनिर्माते, साहित्यिक, शास्त्रज्ञ सगळेच भयाच्या सावटाखाली वावरत आहेत, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.राज्यातील भाजप-शि ...\nनवी मुंबईतील भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करा – आ. नरेंद्र पाटील ...\nनवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आगरी कोळी युथ फाऊंडेशनच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण सुरु आहे. विधान परिषदेत गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नरेंद्र पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांचा विषय सभागृहात उपस्थित केला. त्यानंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे त्यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीत नगरविकास राज्यमंत्री रंजीत पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करू, असे आश्वासन देत उपोषण मागे घेण्याची विनंती आंदोलनकर्त्यांना केली. सभापती ...\nराष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या १४ नवीन शाखांचे उद्घाटन ...\nनाशिक जिल्ह्यात 'महाविद्यालय तेथे शाखा' अभियानांतर्गत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या १४ नवीन शाखांचे उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत राज्यभरात साडेचारशे शाखांची स्थापना करण्यात आली असून या उपक्रमाला महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थीनींचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थीनींचा या अभियानातील सहभाग लक्षणीय आहे.महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या विविध समस्यांना याद्वारे हक्काचे व्यासपीठ मिळू शकणार असल्याचे संग्राम कोते पाटील यांनी सांगितले. यापुढे संघटनेचे दहा लाख सभासद करण्याचे उद्दिष ...\nकाही सूचना काही सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/breastfeeding-will-create-strong-generation-coffee-sakal-234950", "date_download": "2019-12-06T16:30:50Z", "digest": "sha1:CNNYOZGEQMVYKV2W5NPDDWZLSSLLUHJ2", "length": 19282, "nlines": 268, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुदृढ पिढी घडवण्यासाठी स्तनपान का आहे आवश्यक ? | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nसुदृढ पिढी घडवण्यासाठी स्तनपान का आहे आवश्यक \nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\nजिल्ह्यात ९२ टक्के लसीकरण.\nहजारांत आठ मुलांना हृदयरोग असतोच; फक्त निदानाचे प्रमाण वाढले\nगरोदरपणापासूनचे हजार दिवस प्रत्येक बालकासाठी महत्त्वाचे\nशालेय स्तरावर प्रत्येक वर्षी होते सव्वा लाख बालकांची तपासणी\nविद्यार्थ्यांत लठ्ठपणाचे प्रमाण वाढले. मैदानी खेळांवर हवा भर\nजिल्ह्यातून पोलिओचे उच्चाटन; मात्र पोलिओसदृश काही केसेस आहेत.\nकोल्हापूर - नवजात बालकांसाठी स्तनपान अत्यावश्‍यक असून त्यामुळेच होणाऱ्या बाळाची शारीरिक व मानसिक वाढ अधिक चांगल्या पद्धतीने होते. योग्य पद्धतीने स्तनपान झाले नसल्यास मुलांत गुन्हेगारी वृत्ती बळावू शकते, असेही काही संशोधनातून नुकतेच पुढे आले आहे. एकूणच भविष्यात सुदृढ पिढी घडविण्यासाठी प्रत्येक मातेने स्तनपानावर भर दिलाच पाहिजे, असे स्पष्ट मत छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयातील बालरुग्ण विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर सरवदे आणि निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षदा वेदक यांनी व्यक्त केले.\nबालदिनाच्या पूर्वसंध्येला ‘कॉफी वुईथ सकाळ’ या उपक्रमात त्यांनी संवाद साधला. डॉ. सरवदे म्हणाले, ‘‘हजारामागे आठ मुलांना जन्मजात हृदयाचे काही विकार असतात. पण, अलीकडच्या काळात निदानाचे प्रमाण वाढल्याने बालकांत हृदयरोग वाढल्याची चर्चा होते. भीती व्यक्त केली जाते. मात्र, हे विकार जसे वय वाढत जाईल, तसे कमी होतात. अगदी एक किंवा दोन टक्के मुलांवरच शस्त्रक्रिया करावी लागते. शालेय आरोग्य तपासणीतून विद्यार्थ्यांत लठ्ठपणा वाढल्याचे निदर्शनास आले असून विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांत ते प्रमाण अधिक आहे. मुलांना मर्दानी खेळांकडे प्रवृत्त करणे, मोबाईल- टीव्हीपासून शक्‍य तितके लांब ठेवून संतुलित आहार देणे महत्त्वाचे आहे.’’\nमुलांत नैराश्‍याचे प्रमाणही वाढत असून पालकांतील परस्पर विसंवाद, त्यातून घडणारे घटस्फोट असोत किंवा मुलांशी पालकांचा नसलेला संवाद हीच प्रमुख कारणे आहेत. जिल्हा रुग्णालयातही अशा अनेक केसेस येतात; पण समुपदेशन हाच त्यावरचा मुख्य उपचार असल्याचे त्यांनी सांगितले.\n‘‘कोणत्याही बालकाला सुरवातीचे लसीकरण अतिशय महत्त्वाचे असते. ते आईच्या गरोदरपणापासूनच सुरू होते. नवजात अर्भकाला काही तासांच्या आत किमान पाच लसी दिल्या जातात. अंगणवाडी, शाळेतूनही लसीकरण होते. त्याचे दुष्परिणाम काहीच नसतात. एखाद्या वेळी काही विपरीत परिणाम जाणवलेच तर तत्काळ मोफत उपचाराची संदर्भ सेवा शासनाने शासकीय रुग्णालयात उपलब्ध केली आहे.’’\n- डॉ. हर्षदा वेदक\nराष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ४२ आरोग्य पथके कार्यरत असून सव्���ा लाखांवर मुलांची आरोग्य तपासणी ही पथके करतात. या तपासणीतून लठ्ठपणा वाढत असल्याचे स्पष्ट दिसते. मात्र, पंधरा-सोळा वर्षांच्या मुलांमध्येही आता फिटनेसचा संस्कार रुजत असून ते चांगले लक्षण आहे. मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीसाठी केवळ आईनेच नव्हे, तर वडिलांनीही तितकेच योगदान दिले पाहिजे, असेही डाॅ. वेदक यांनी सांगितले.\nशासकीय लसीकरणात अतिमहत्त्वाच्या लस मोफत दिल्या जातात. भविष्यात मुलांचे आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी या लसी उपयुक्त ठरतात. त्यामुळे या लसीकरणाचे महत्त्व ओळखून प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शासकीय रुग्णालयात लसीकरण करणे गरजेचे आहे, असेही डॉ. वेदक यांनी सांगितले.\nजिल्ह्यात ९२ टक्के लसीकरण.\nहजारांत आठ मुलांना हृदयरोग असतोच; फक्त निदानाचे प्रमाण वाढले\nगरोदरपणापासूनचे हजार दिवस प्रत्येक बालकासाठी महत्त्वाचे\nशालेय स्तरावर प्रत्येक वर्षी होते सव्वा लाख बालकांची तपासणी\nविद्यार्थ्यांत लठ्ठपणाचे प्रमाण वाढले. मैदानी खेळांवर हवा भर\nजिल्ह्यातून पोलिओचे उच्चाटन; मात्र पोलिओसदृश काही केसेस आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआयुर्वेदातील काही त्रिसूत्री संकल्पना\nआयुर्वेद हे जीवनाचे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्रात किंवा योगशास्त्रात एकट्या मनावर वा आत्म्यावर काम करणे सयुक्‍तिक ठरू शकते. आयुर्वेदात मात्र मन,...\nधान्य म्हटले, की सहसा आपल्या डोळ्यांसमोर गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी ही धान्ये येतात. मात्र याखेरीज अजून बरीच धान्ये आयुर्वेदात सांगितलेली आहेत....\nशरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने हवे योग्य अन्न...\nविरोधी अन्न सेवन करणे शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने योग्य नसते. विरोधी अन्न सेवन केल्यास काही जणांमध्ये वजन कमी होत जाते, तर काहींमध्ये पदार्थांच्या...\nजुन्नरमधील शेतकऱ्यांना आता नवीनच चिंता...\nओझर (पुणे) : शिरोली बुद्रूक (ता. जुन्नर) परिसरातील गावांत प्रदूषणातून पडणाऱ्या काजळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिरोली...\nमुंबई पालिकेच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा\nमुंबई : मुंबई महापालिकेचे विविध प्रकल्प आणि \"मुंबई 2030'अंतर्गत कामांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी (ता. 5) आढावा घेतला. सर्वांना घरे देऊन...\nइटालियन ते व्हिगन पिझ्झा; पुण्यातले टॉप पिझ्झा स्पॉट्स\nपिझ्झा म्हटले की बहुतांश लोकांची जीभ चाळवते. अर्थात, वितळलेले चीझ, क्रिस्पी ब्रेड क्रस्ट, टोमॅटो सॉस आणि आपल्या आवडीचे हवे ते टॉपिंग्स घातले तर इतर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/board-of-secondary-and-higher-secondary-education/", "date_download": "2019-12-06T16:05:22Z", "digest": "sha1:SJ77BH5M7HY42LKXZFEK2KHRYZM5TMBW", "length": 8542, "nlines": 135, "source_domain": "policenama.com", "title": "Board of Secondary and Higher Secondary Education Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nखाते वाटपाचा तिढा सुटला ‘या’ तारखेला होणार ‘मंत्रिमंडळा’चा…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील \nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’, अंकिता हर्षवर्धन…\nपिंपरी : पोर्टलवरील ऑनलाइन परिक्षा रद्द करण्याची मागणी\nपिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - महापोर्टल या वेबसाईडद्वारे घेण्यात येणारी परिक्षा रद्द करावी यासाठी मारुंजी येथील अलार्ड कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी मोठा गोंधळ घातला. तसेच ही परीक्षा रद्द करावी अशी मागणी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील…\nमराठमोळ्या अभिनेत्रीच्या पिंक कलरमधील बिकीनी फोटोंनी लावली…\nफरहान अख्तरच्या ‘गर्लफ्रेन्ड’सोबत भरदिवसा घडलं…\n ‘तान्हाजी’ सिनेमा मराठीत येणार,…\nजेव्हा ‘या’ 6 TV अभिनेत्रींनी दिले…\nखाते वाटपाचा तिढा सुटला \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. सरकार…\n‘SEX’ की ‘LOVE’ कशाला महत्त्व देशील \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार तापसी पन्नूनं नकुतंच एका कार्यक्रमात सेक्स आणि प्रेम यावर भाष्य केलं.…\nअजित पवारांना ‘क्लिनचीट’ मिळाली तरी…, जलसंपदाचे माजी…\nबुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - सिंचन घोटाळा प्रकरणात जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्���ी दोषी नाही म्हणणे म्हणजे सरकारकडून…\nपुणे जिल्हा परिषद स्थायी समितीवर काँग्रेसचा ‘झेंडा’,…\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सदस्य नियुक्तीवरून जिल्हा काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद…\nसांगलीत अट्टल घरफोड्यांना अटक, 13 लाखांचा मुद्देमाल जप्त\nसांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीसह परिसरात घरफोडी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला.…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nखाते वाटपाचा तिढा सुटला \nदेवबाग खाडीत नौका उलटून पर्यटक महिलेचा मृत्यू\nका करावं लागलं पोलिसांना बलात्कार्‍यांचं एन्काऊंटर \nफडणवीस सरकारच्या काळातील 4 सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची शक्यता,…\n4 दिवसांपूर्वी ‘त्यानं’ मुख्यमंत्र्यांना दिला होता…\nहैदराबाद रेप केस : ‘एन्काऊंटर’ झालेल्या आरोपींचे ‘मृतदेह’ स्विकारण्यास नातेवाईकांचा स्पष्ट…\nअजित पवारांना मोठा दिलासा सिंचन घोटाळ्यात ‘एसीबी’कडून ‘क्लीनचीट’\nमोदी सरकार 8000 CNG पंप सुरु करणार अशी घ्या ‘डीलरशिप’ अन् घरबसल्या कमवा लाखो रूपये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/she-killed-her-friend-238473", "date_download": "2019-12-06T15:17:34Z", "digest": "sha1:GFLXQVVARVJ5GT5WMXC3MIDJNRLI7BX2", "length": 16750, "nlines": 248, "source_domain": "www.esakal.com", "title": "अन् तिने जिवापाड जपून जिवलग मैत्रिणीचा केला खून, कारण... | eSakal", "raw_content": "\nNewsletter आजचा ई-पेपर शुक्रवार, डिसेंबर 6, 2019\nअन् तिने जिवापाड जपून जिवलग मैत्रिणीचा केला खून, कारण...\nमंगळवार, 26 नोव्हेंबर 2019\nस्वतःचे दागिने तारण ठेवून पैसे दिले\nपरत मागितले असता केला खून\nज्या मैत्रिणीला जिवापाड जपले तिनेच संपविले\nकाही तासांतच आरोपी अटकेत\nऔरंगाबाद : अडचणीत असलेल्या मैत्रिणीसाठी स्वत:चे दागिने तारण ठेवून तिला पैसे दिले; परंतु ते परत मागण्यासाठी गेलेल्या 34 वर्षीय महिलेचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना सोमवारी (ता. 25) उघडकीस आली. प्रकरणात पोलिसांनी तपास करून अवघ्या काही तासांतच मैत्रिणीचा खून करणाऱ्या आरोपी महिलेला गजाआड केले.\nविद्या तळेकर (वय 34, रा. चेलिपुरा) असे मृताचे नाव आहे. शकीला ऊर्फ निलोफर बाबू शेख (32, रा. अल्तमश कॉलनी, सेंट्रल नाका) असे आरोपी महिलेचे नाव आहे. प्रकरणात मृत विद्याचा भाऊ कपिल तळेकर (21, रा. चेलिपुरा) याने तक्रार दिली. त्यानुसार, विद्यासह तिच्या दोन्ही बहिणींचे लग्न झालेले आहे. सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी विद्या व शकिला यांची मैत्री झाली. विद्या ही शकिलाच्या घरी नेहमी येत-जात होती. विद्या अनेकदा शकिलाच्या घरी देखील राहत होती. विद्याला घेऊन दिलेली गाडी (एमएच-20, ईझेड-3382) देखील शकिलाकडे आहे. शकिला अडचणीत सापडल्याने विद्याने स्वत:च्या लग्नातील सोन्याचे दागिने तारण ठेवून आलेले पैसे शकिलाला हातउसने दिले होते. ते पैसे वारंवार मागूनदेखील ती देत नसल्याची माहिती विद्याने तक्रारदार कपिल व कुटुंबीयांना दिली होती.\nउघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल\nदिवाळीपासून विद्या माहेरी आली होती. 24 नोव्हेंबर रोजी सकाळी विद्याने आई पार्वतीला मी शकिलाकडून दिलेले पैसे घेऊन येते म्हणत ती शकिलाच्या घरी गेली होती. रात्री साडेदहाला शकिलाने कपिलला फोन करून तुझी बहीण माझ्याशी भांडण करीत आहे, तू ये व तिला घेऊन जा, असे सांगितले. त्यानुसार कपिल शकिलाच्या घरी गेला असता तेथे विद्या गंभीर जखमी अवस्थेत पडलेली होती. त्यामुळे कपिलने त्याची दुसरी बहीण व भावजयीला बोलावून घेत गंभीर अवस्थेत असलेल्या विद्याला खासगी रुग्णालयात आणले. तेथे डॉक्‍टरांनी विद्याला तपासून मृत घोषित केले. प्रकरणात जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nकाही तासांतच आरोपी अटकेत\nपोलिसांनी अवघ्या काही तासांत म्हणजे सोमवारी सकाळी 7.30 वाजता आरोपी शकिला हिला अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता, गुरुवारपर्यंत (ता. 28) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. एस. पुराडउपाध्ये यांनी सोमवारी (ता. 25) दिले. आरोपी महिलेकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करणे असून आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे आहे. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी न्यायालयाकडे केली.\nहेही वाचा - तिने देहविक्रयसाठी दिला स्वतःचा फ्लॅट, नंतर.....\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे : चंदनगरमध्ये गोल्ड लोन कार्याल���ावर पिस्तूलाच्या धाकाने दरोडा\nपुणे : सोने तारण ठेवण्याच्या गोल्ड लोन कार्यालयामध्ये गुरूवारी भर दिवसा चोरट्यांनी घुसून पिस्तुलाचा धाक दाखवित 50 लाखांहून अधिक रुपयांचे सोने चोरुन...\n84 शेतकऱ्यांनी मिळून घेतले एवढे कर्ज...\nऔरंगाबाद : राज्य कृषी पणन मंडळाच्या कार्यालयाअंतर्गत बाजार समितीमध्ये शेतमाल तारण योजना राबविली जात आहे. शुक्रवारपर्यंत (ता. 29) मराठवाड्यातील पाच...\nनवोदय बॅंक घोटाळा : गांधी बिल्डरला अटक\nनागपूर : नवोदय बॅंक घोटाळ्यात आणखी नवे वळण आले आहे. येथील घोटाळेबाज बालकिशन मोहनलाल गांधी (वय 48, रा. प्लॉट क्र. 131, लाडीकर लेआउट, मानेवाडा रोड,...\nशेतकऱ्यांना तारण योजनेत चार कोटींचा फायदा\nलातूर ः गेल्या काही वर्षांत हंगाम सुरू होताच बाजारपेठेत सोयाबीनचे भाव कोसळतात. यात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते. हे लक्षात घेऊन येथील...\n'डेस्टिनेशन वेडिंग'चा विचार करताय मग आता मिळेल 'लोन'\nमोठ्या लग्नासाठी खासकरुन जेव्हा तुमच्या मनात 'डेस्टिनेशन वेडिंग'चा विचार असतो तेव्हा त्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. मात्र यासाठी तुम्ही अनेक...\n\"मुद्रा'मधील वाढत्या \"एनपीए'मुळे रिझर्व्ह बॅंक चिंतेत\nमुंबई : \"मुद्रा' योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जांमध्ये थकीत कर्जाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल रिझर्व्ह बॅंकेचे (आरबीआय) डेप्युटी गव्हर्नर एम. के. जैन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/ncp-spokesperson-nawab-malik-criticise-cm-devendra-fadnavis-on-msrdc-former-chief-radheshyam-mopalwar-reappointment-19026", "date_download": "2019-12-06T16:25:35Z", "digest": "sha1:I22HUTL7OLKWXMFSXGVQRWEEVBFSJQZW", "length": 8042, "nlines": 94, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "समृद्धी महामार्ग म्हणजे भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग- नवाब मलिक", "raw_content": "\nसमृद्धी महामार्ग म्हणजे भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग- नवाब मलिक\nसमृद्धी महामार्ग म्हणजे भाजप नेत्यांच्य�� समृद्धीचा मार्ग- नवाब मलिक\nBy मुंबई लाइव्ह टीम\nमुंबई नागपूरला जोडण्यासाठी उभारण्यात येणारा समृद्धी महामार्ग प्रकल्प हा सर्वात मोठा घोटाळा असून हा महामार्ग म्हणजे भाजप नेत्यांच्या समृद्धीचा मार्ग असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. बॅलार्ड पिअर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भ्रष्टाचाराचा आरोप लावण्यात आलेले सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांची सरकारने पुन्हा त्याच पदावर नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती भ्रष्टाचार सुरू ठेवण्यासाठी भाजपाने केल्याचा आरोपही यावेळी मलिक यांनी केला.\nआघाडी सरकारला बदनाम करण्याची खेळी\nगेल्या ३ वर्षांत ३०७ सिंचन प्रकल्पांसाठी ३९ हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारकडून देण्यात आली. मात्र आघाडी सरकारच्या काळात ४६ हजार कोटी रुपये खर्च झाले. तरीही त्यावेळचे विरोधक आणि आताच्या सत्ताधाऱ्यांनी ७० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. मग आता ३९ हजार कोटी रुपयांची मान्यता देतानाही भ्रष्टाचार झाला का असा सवाल मलिक यांनी केला.\n१८ पेक्षा जास्त मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप\nगेल्या तीन वर्षांत १८ पेक्षा जास्त मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. पण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून त्यांना क्लिनचिट मिळत गेली. त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांवरही भ्रष्टाचाराचे आरोप झाले. आता त्यांनाही मुख्यमंत्री क्लीन चीट देत असून एक प्रकारे भ्रष्टाचाराची पाठराखणच मुख्यमंत्री करत असल्याचा आरोपही मलिक यांनी केला.\nहकालपट्टी झालेले राधेश्याम मोपलवार पुन्हा सेवेत\nमोपलवारांकडून मागितली १० कोटींची लाच, मांगले दाम्पत्याला अटक\nसमृद्धी महामार्गभाजपाराष्ट्रवादी काँग्रेसनवाब मलिकभ्रष्टाचारराधेश्याम मोपलवारनियुक्तीमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस\nमंत्रीमंडळ विस्ताराचं सस्पेन्स संपणार उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट\n‘या’ दोघांमुळे ठाकरे सरकारचे मंत्री बिनखात्याचे\nनवीन प्रकल्पांना स्थगिती, नगरविकास विभागाचे आदेश\nसिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवारांना एसीबीची क्लीनचिट\nएकही आमदार फुटणार नाही- आशिष शेलार\n१२ आमदार भाजपा सोडणार\nफडणवीसांच्या काळातील ६ महिन्यांच्या फाईल मागवल्या\nसत्���ा गेल्याने फडणवीसांनी ४० हजार कोटीचा निधी केंद्राला परत पाठवला\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थानिक न्यायालयाकडून समन्स\nसुप्रिया सुळेंचे भावनिक ट्विट\nशेतकऱ्यांना दिलेला शब्द उद्धव ठाकरेंनी पाळला\nशपथविधीसाठी उद्धव ठाकरेंचे मोदींना निमित्रंण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-51/segments/1575540488870.33/wet/CC-MAIN-20191206145958-20191206173958-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}