diff --git "a/data_multi/mr/2019-30_mr_all_0184.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0184.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2019-30_mr_all_0184.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,627 @@ +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/06/23/us-decides-to-establish-space-force-to-dominate-outer-space-russia-marathi/", "date_download": "2019-07-20T16:17:39Z", "digest": "sha1:TEMENDKFVGNZTYDHA4KWNCIPJ52YJI3D", "length": 19019, "nlines": 159, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अंतराळात वर्चस्व गाजविण्यासाठी ‘स्पेस फोर्स’ स्थापन करण्याचा अमेरिकेचा निर्णय - रशियाकडून प्रत्युत्तराचा इशारा", "raw_content": "\nपॅरिस - ‘बड्या खाजगी कंपन्या कोणतेही लोकशाही नियंत्रण न ठेवता त्यांचे चलन जारी करतील, ही…\nपैरिस - ‘बडी निजी कंपनियां किसी भी जनतंत्र के बिना उनका चलन जारी करेंगे, यह बात…\nवॉशिंगटन - ईंधन टैंकर्स पर हुए हमलों की वजह से पर्शियन खाडी में बने तनाव की…\nवॉशिंग्टन - इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका सौदी अरेबियामध्ये आणखी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलैंड और तुर्की इन देशों में मौजूद नाटो के लष्करी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलँड आणि तुर्की या देशांमधील नाटोच्या तळांवर सुमारे १५० अण्वस्त्रे…\nरोम - दुनिया के करीबन २०० करोड लोगों को भीषण सुखें, अनाज की कमी, भूखमरी और…\nअंतराळात वर्चस्व गाजविण्यासाठी ‘स्पेस फोर्स’ स्थापन करण्याचा अमेरिकेचा निर्णय – रशियाकडून प्रत्युत्तराचा इशारा\nवॉशिंग्टन/मॉस्को, – ‘‘अंतराळात केवळ अस्तित्व राखणे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी पुरेसे ठरणार नाही. तर अंतराळात वर्चस्व गाजविणे अमेरिकेच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. यासाठी अमेरिका स्वतंत्र ‘स्पेस फोर्स’ची स्थापना करीत आहे’’, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. याची गंभीर दखल रशियाने घेतली आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेली ही घोषणा म्हणजे इशाराघंटा ठरत असल्याचा दावा रशियाने केला असून याला प्रत्युत्तर दिले जाईल, असे बजावले आहे.\n‘अमेरिकेने अंतराळ क्षेत्रात आघाडीवरच असले पाहिजे. रशिया आणि चीन अंतराळात अमेरिकेच्या पुढे गेलेले परवडणार नाही’, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘स्पेस फोर्स’च्या स्थापनेचे महत्त्व अधोरेखित केले. अमेरिकन संरक्षणदलाची सहावी शाखा म्हणून स्पेस फोर्सची स्थापना केली जाईल. अंतराळात अमेरिकेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ही बाब आवश्यक असल्याचे सांगताना, अमेरिकेचे भवितव्य केवळ पृथ्वीपुरते मर्यादित असू शकत नाही, असे उद्गार राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी काढले. तसेच स्पेस फोर्सची स्थापना अमेरिकेच्या सुरक्षाविषयक हितसंबंधांसाठी आवश्यक असल्याची बाब राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लक्षात आणून दिली आहे.\nअमेरिकेच्या वायुसेनेप्रमाणे ‘स्पेस फोर्स’देखील स्वतंत्र असेल व स्वतंत्रपणे काम करील, असी माहिती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली. फार आधीपासून अमेरिकेने स्पेस फोर्सची स्थापना करावी, अशी मागणी केली जात होती. अंतराळात सामुदायिक संहार करणारी शस्त्रे तैनात न करण्याबाबतचा करार १९६७ साली झाला होता व अमेरिकेने या करारात सहभाग घेतला होता. त्यामुळे अमेरिकेची स्पेस फोर्स या कराराचा भंग करून अंतराळात घातक शस्त्रे तैनात करणार का, असा प्रश्‍न या निमित्ताने विचारला जात आहे. अमेरिकन काँग्रेसच्या काही सदस्यांनी स्पेस फोर्सबाबत आणखी काही वेगळे प्रश्‍न उपस्थित केले आहेत.\nदरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या या घोषणेवर रशियाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा स्पेस फोर्सच्या स्थापनेचा आदेश म्हणजे इशाराघंटा ठरत असल्याचा दावा रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झकारोव्हा यांनी केला. या निर्णयाचे पडसाद उमटल्यावाचून राहणार नाहीत, असे बजावून झकारोव्हा यांनी यामुळे अंतराळाचे लष्करीकरण होईल, असा इशारा दिला. तसेच या निर्णयामुळे सामरिक असमतोल निर्माण होणार असून आंतरराष्ट्रीय सुरक्षेला यामुळे धोका संभवतो, अशी चिंता झकारोव्हा यांनी व्यक्त केली.\nरशियाकडेही स्पेस फोर्स आहे. पण त्याचा वापर केवळ संरक्षणासाठी केला जातो व रशियाचे हे पथक शांततेसाठी कार्य करीत असते, असा दावा झकारोव्हा यांनी केला. त्यामुळे रशियाची यासंदर्भातील भूमिका अमेरिकेच्या अगदी विरोधी ठरते, असे सांगून झकारोव्हा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली. रशियन संसदेचे सदस्य ‘व्हिक्टर बोंदारेव्ह’ यांनीही अमेरिकेचा हा निर्णय बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवला असून यामुळे १९६७ सालच्या अंतराळविषयक कराराचा भंग होत असल्याचा दावा केला आहे.\n‘अमेरिका या कराराची पर्वा करणार नसेल, तर मग रशियाच काय पण दुसरा कुठलाही देश या कराराचे पालन न करता अशाच स्वरूपाचे निर्णय घेईल. यामुळे अंतराळातील शस्त्रस्पर्धा पेट घेईल’, अशी भीती बोंदारेव्ह यांनी व्यक्त केली आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअंतरीक्ष में प्रभूत्व रखने के लिए ‘स्पेस फोर्स’ निर्माण करने का अमेरीका का निर्णय – रशिया द्वारा प्रत्युत्तर की चेतावनी\nअमरिका के मध्यावधी चुनाव में विपक्ष की सफलता के पिछे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प का दॉंव\nवॉशिंग्टन, दि. २० (वृत्तसंस्था) - अमरिका…\nसंसद ने ‘मेक्सिको वॉल’ के प्रावधान को नामंजूर करने पर अमेरिका में ‘शटडाउन’ शुरू\nवॉशिंगटन - अमरिका के संसद में डेमोक्रॅट…\nअमरिका द्वारा रशिया पर डाले प्रतिबंधों की वजह से रशिया-अमरिका परमाणू शस्त्र समझौता खतरे में – रशिया की गंभीर चेतावनी\nजीनिव्हा/मॉस्को - अमरिका द्वारा रशिया…\nईरान की ईंधन निर्यात ‘झिरो’ करने के लिए अमरिका सख्त\nवॉशिंगटन - ईरान की ईंधन निर्यात ‘झिरो’…\nचीन व युरोप चलनाचे अवमूल्यन करून व्यापारी लाभ उकळत आहेत – अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प\nवॉशिंग्टन - अमेरिकेबरोबरील व्यापारात…\nईरान और सोरस के बीच सहकार्य – ईरान के विदेश मंत्री की जानकारी\nतेहरान - यूरोपीय देशों में घुसने वाले शरणार्थियों…\nइस्रायलच्या संसदेत स्वतंत्र कुर्दिस्तानचा प्रस्ताव\nजेरूसलेम - इस्रायली संसदेमध्ये स्वतंत्र…\n‘फेसबुक’च्या ‘लिब्रा’ चलनावरील निर्बंधांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘डिजिटल टॅक्स’वर ‘जी७’चे एकमत\n‘फेसबुक’ की ‘लिब्रा’ चलन पर प्रतिबंध लगाने के साथ ‘डिजिटल टैक्स’ पर ‘जी७’ में सहमति\nईरान के खतरे में बढोतरी होने से सौदी में अतिरिक्त अमरिकी सैनिकों की तैनाती होगी\nइराणचा धोका वाढल्याने अमेरिका सौदीमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/06/14/be-careful-isis-steps-in-south-india/", "date_download": "2019-07-20T16:48:53Z", "digest": "sha1:2Y6W27LF63D2PYDDCGAY5IGCZSGKNKQZ", "length": 15021, "nlines": 57, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "सावधान! दक्षिण भारतात पसरताहेत इसिसची पावले! - Majha Paper", "raw_content": "\n दक्षिण भारतात पसरताहेत इसिसची पावले\nJune 14, 2019 , 9:48 am by देविदास देशपांडे Filed Under: लेख, विशेष Tagged With: इसिस, दक्षिण भारत, दहशतवादी संघटना\nराष्ट्रीय तपास यंत्रणेने (एन्आयए) बुधवारी तमिळनाडूत अनेक ठिकाणी धाडी टाकून काही जणांना ताब्यात घेतले. इस्लामिक स्टेटशी संबंध असल्याच्या संशयावरून एन्आयएने या लोकांना ताब्���ात घेतले आहे. त्यामुळे भारतात इस्लामिक स्टेटचे (इसिस) जाळे पसरले असल्याचे स्पष्ट झाले असून जिहादी आतंकवाद्यांनी भारताला पोखरले आहे, हेही उघड झाले आहे. एन्आयएने टाकलेल्या या धाडीत महंमद अझरुद्दीन या संशयित दहशतवाद्यालाही जेरबंद करण्यात आले आहे. हा अझरुद्दीन हा श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार असलेला झहरान हाशमी या दहशतवाद्याचा फेसबुकवर मित्र असल्याचे सांगितले दाते. तो केरळ आणि तमिळनाडू येथे मुसलमान तरुणांची इस्लामिक स्टेटमध्ये भरती करण्याचे काम करत होता. दक्षिण भारतात घातपात करण्याचा त्याचा कट होता, असे सांगितले जात आहे.\nइसिस ही मुख्यतः सीरिया आणि इराकमधील आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना. तिथे अनेक देशांच्या मिळून तिचा पाडाव केल्यामुळे इसिसचे सैनिक विखुरले गेले आहेत. त्यानंतर खवळलेल्या इसिसने आत्मघाती हल्ल्यांचे प्रमाण वाढवले आहे. त्याच मालिकेत श्रीलंकेत ईस्टरच्या दिवशी बॉम्बस्फोट घडवण्यात आला. त्यात 253 जण मारले गेले होते. या कटाचा सूत्रधार असलेला हाशमी हा दक्षिण भारतातील काही लोकांशी गेल्या 3 वर्षांपासून संपर्कात होता. तो येथे इस्लामिक स्टेटचे तळ उभारण्यासाठीही साहाय्य करत होता. हाशमी हा सोशल मीडियात केरळ आणि तमिळनाडू येथून इस्लामिक स्टेटमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्यांना हेरून त्यांना जाळ्यात ओढत असे.\nएनआयएने तमिळनाडूतील कोईम्बतूरसह अन्य सात ठिकाणी धाडी टाकल्या. पोतनूर येथे अझरुद्दीन उक्कादम, सद्दाम, अकबर; कुणियामतूर येथे अबूबकर सिद्दीक आणि अल अमीन कॉलनीमध्ये वास्तव्य करणारा इधियाथुल्ला यांच्या घरीही एनआयएने धाडी टाकल्या.\n‘श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांचा भारताशी संबंध आहे का,’ याचा तपास करण्यासाठी एनआयएचे पथक श्रीलंकेत गेले होते. तेथून माहिती घेतल्यानंतर या पथकाने या धाडी टाकल्या आहेत.\nइसिसने काही दिवसांपूर्वीत भारतात आपला पहिला ‘प्रांत’ स्थापित करण्यात यश आले असल्याचे काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते. काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये एक दहशतवादी चकमकीत मारला गेला होता. या दहशतवाद्याचा संबंध याच संघटनेशी होता. त्यानंतर शुक्रवारी इसिसच्या एमाक या वृत्तसंस्थेने ही घोषणा केली होती आणि ‘विलायाह ऑफ हिंद’ असे या प्रांताचे नाव असल्याचे म्हटले होते.\nतमिळनाडू आणि शेजारच्या केरळमध्ये इस्लामी कट्टरवाद वाढत असून त्यामुळे इसिसची पावले पसरत असल्याचा इशारा अनेक तज्ञांनी दिला आहे. केरळमधील सुमारे 100 तरुण इसिसमध्ये भरती होण्यासाठी भारताबाहेर गेले असल्याच्या बातम्या स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. या संदर्भात लोकसभेतही 20 डिसेंबर 2017 रोजी केरळच्या खासदार विजिता सत्यानंद यांनी प्रश्न विचारला होता. केरळचे 100 जण इसिसमध्ये गेले आहेत का आणि गेले असल्यास सरकारने या संदर्भात कोणती पावले उचलली, असा प्रश्न त्यांनी विचारला होता. त्यावर तत्कालीन गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इसिसमध्ये प्रत्यक्ष सामील असलेल्यांची खूप कमी प्रकरणे केंद्रीय व राज्य सुरक्षा यंत्रणांना आढळली आहे.\nमात्र एनआयएने इसिसचे कार्यकर्ते व त्यांच्याशी सहानुभूती बाळगणाऱ्यांच्या विरोधात 103 आरोपींच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 16 गुन्हे तेलंगाणात, केरळमध्ये 14, कर्नाटकात 6 आणि तमिळनाडूत 5 प्रकरणे दाखल आहेत.\nइतकेच नव्हे तर केरळमधील पाच जिल्ह्यांमध्ये झालेल्या आंतरधर्मीय विवाहांचा संबंध इसिसशी असल्याच्या संशयावरून केरळ पोलिसांनी अशा विवाहांची चौकशी सुरू केली आहे. कन्नूर, कासरगोड आणि पलक्कड जिल्ह्यांमध्ये झालेल्या विवाहांच्या संदर्भात पोलिसांना मिळालेल्या तक्रारींच्या आधारे ही चौकशी करण्यात येत आहे. पलक्कड जिल्ह्यात नोंदणी झालेल्या काही प्रकरणांचा इसिसशी संबंध आहे, असा संशय विविध यंत्रणांनी व्यक्त केले आहे.\nइंटरनेटच्या माध्यमातून ‘इसिस’विषयी माहिती घेण्याचे सर्वाधिक प्रमाण केरळमध्ये आहे. यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू या दाक्षिणात्य राज्यांचा क्रमांत लागतो, असेही गुप्‍तचर यंत्रणांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे दक्षिण भारतात इसिसच्या या काळ्या पावलांचा धोका ओळखून सरकारने तिच्या नाड्या आणखी आवळल्या पाहिजेत. ही काळाची गरज आहे.\nDisclaimer: या लेखात मांडली गेलेली मते आणि दृष्टीकोन लेखकाची वैयक्तिक मते आहेत. त्याच्याशी माझा पेपर व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. तसेच वरील लेखाची कोणत्याही प्रकारची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nखाण्याची कल्पना करणेही अशक्य असे पदार्थ ‘डीस्गस्टिंग फूड म्युझियम’मध्ये\nराजमुंदरीतून यंदाही महाप्रंचड लाडू रवाना\nडोनाल्ड ट्रम्प यांचे सोन्��ाचे विमान\n२ लेकरांची आई पडली १६ वर्षीय मुलाच्या प्रेमात पडली\nब्लडप्रेशर तपासण्यात जवळपास 40 % डॉक्टर चुकतात : सर्व्हे\nनवसाला पावणारी राजधानी दिल्लीतील ही मंदिरे\nकाही सेकंदात ० ते १०० किमीचा वेग धरणार ‘पोलो जीटीआय’\nविंटेज लूक व्हेस्पा एम्पोरियो अर्मानी सादर\nसुंदर त्वचेसाठी मुलतानी माती\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%97/", "date_download": "2019-07-20T17:02:28Z", "digest": "sha1:TFQWAHPQ23W2ZBI3IVVI75J5DJ2E4GLU", "length": 9897, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे – मुठा नदी पात्रात मगर, नागरिकांना सावधानतेचा इशारा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news पुणे – मुठा नदी पात्रात मगर, नागरिकांना सावधानतेचा इशारा\nपुणे – मुठा नदी पात्रात मगर, नागरिकांना सावधानतेचा इशारा\nपुण्यातील नांदेड, शिवणे ग्रामपंचायत परिसरात मुठा नदी पात्रात मगर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नदी पात्रात उतरू नका. अशा स्वरुपाची सुचना नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून काढण्यात आली आहे. नदीपात्रत मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.\nपुणे शहराला वरसगाव, पानशेत, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातून पाणी पुरवठा केला जातो. या चार ही धरणात पावसाने यंदा दमदार हजेरी लावल्याने पुणेकर नागरिकाची काही प्रमाणात पाणी संकटातून मुक्तता झाली असताना. ही धरण 100 टक्के भरल्यानंतर कालव्यातून पाणी सोडले जाते. मात्र यंदा पाटबंधारे विभागाकडून कोणत्याही प्रकारचे पाणी सोडले गेले नसताना. धरण क्षेत्रापासून काही किलोमीटर अंतर असलेल्या नांदेड, शिवणे ग्रामपंचायत भागातून जाणार्‍या मुठा नदी पात्रात मगर आढळल्याची घटना घडली आहे.\nयावर खबरदारीचा उपाय म्हणून नांदेड, शिवणे ग्रामपंचायतीकडून नागरिकांनी पाण्यात उतरू नये. असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी देखील धरण क्षेत्रात मगर आढळल्याची बाब समोर आली होती. आता यावर प्रशासन नेमकी काय उपाययोजना करते हे पाहावे लागणार आहे.\n‘एसईबीसी’साठी विद्यापीठांत आता १२ टक्के आरक्षण\nएकतर्फी प्रेमातून तरुणीची भररस्त्यात हत्या\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोल���स स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-20T16:56:51Z", "digest": "sha1:G6EAFBTHDFSRN63P7ROM4DOFXEUOZEXO", "length": 6469, "nlines": 103, "source_domain": "blog.madguy.co", "title": "शेख हसीना बांग्लादेशाच्या नव्या पंतप्रधान - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Appointments शेख हसीना बांग्लादेशाच्या नव्या पंतप्रधान\nशेख हसीना बांग्लादेशाच्या नव्या पंतप्रधान\nबांग्लादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना व त्यांचा पक्ष ‘अवामी लीग’ सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे.\nबांग्लादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शेख हसीना व त्यांचा पक्ष ‘अवामी लीग’ सलग तिसऱ्यांदा विजयी झाला आहे. त्या बांग्लादेशाच्या 11व्या पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. 300 जागांपैकी 260 जागा जिंकत सत्तारूढ अवामी लीगच्या नेतृत्त्वाखालील आघाडीने बांग्लादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत यश मिळवले आहे.\nशेख हसीना (जन्म: २८ सप्टेंबर १९४९) ह्या दक्षिण आशियामधील बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान आहेत.ह्यापूर्वी १९९६ ते २००१ दरम्यान त्या ह्या पदावर होत्या. शेख हसीना बांगलादेशाचे स्वातंत्र्यसैनिक व पहिले पंतप्रधान शेख मुजिबुर रहमान ह्यांची मुलगी असून त्या १९८१ सालापासून बांगलादेश अवामी लीग ह्या राजकीय पक्षाच्या पक्षाध्यक्ष आहेत. गेली चार दशके देशाच्या राजकारणामध्ये कार्यरत असलेल्या हसीना ह्यांच्यावर अनेकदा भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले आहेत. बेगम खालेदा झिया ह्या शेख हसीनांच्या प्रतिस्पर्धी असून त्या दोन नेत्यांनी गेली २० वर्षे बांगलादेशाच्या राजकारणावर आपली पकड ठेवली आहे.\nसमंत गोयलची रॉ (RAW) च्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली\nअजित डोभाल यांची रा��्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली; कॅबिनेट पद मिळाले\nएडमिरल करमबिर सिंह यांनी नवीन नौदल प्रमुख म्हणून कार्यपद हाती घेतले\nमंगल 2020 मिशन: नासा का पहला पैराशूट परीक्षण सफल\nअजित डोभाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली;...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2019/07/redmi-7a-india-launch.html", "date_download": "2019-07-20T15:52:36Z", "digest": "sha1:33PU2GAHUZACDK4QZTPXH7XQUGGUGVJK", "length": 13633, "nlines": 219, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Redmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय! - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्य���ंच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nरेडमी 7A काल भारतात सादर झाला असून हा फोन ११ जुलैपासून सेलमध्ये उपलब्ध होणार आहे. Redmi A मालिकेमध्ये (4A, 5A, 6A) तब्बल २.३६ कोटी फोन्स विकून भरघोस यश मिळवल्यानंतर आता याच मालिकेतला नवा फोन उपलब्ध झाला आहे 7A मध्ये Snapdragon 439 प्रोसेसर HD+ डिस्प्ले, 32GB स्टोरेज, 4000mAh बॅटरी, वायरलेस एफएम रेडियो, SD Card Slot अशा सुविधा अवघ्या ५७९९ रुपयात मिळणार आहेत 7A मध्ये Snapdragon 439 प्रोसेसर HD+ डिस्प्ले, 32GB स्टोरेज, 4000mAh बॅटरी, वायरलेस एफएम रेडियो, SD Card Slot अशा सुविधा अवघ्या ५७९९ रुपयात मिळणार आहेत सोबत दोन वर्षं वॉरंटीसुद्धा\nफ्रंट कॅमेरा : 5MP\nऑपरेटिंग सिस्टिम : Android 9 Pie\nकिंमत : भारतात ११ जुलै पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध\n₹५९९९ (पहिल्या सेलवेळी ५७९९)\nया फोनला पर्याय हवा असल्यास RealMe C2, Samsung Galaxy M10, Nokia 2.2 हे उत्तम पर्याय ठरू शकतात. मात्र सुविधांचा विचार करता रियलमीचाच फोन उजवा ठरतोय\nआता इंस्टाग्राम स्टोरीमधूनच ग्रुप चॅट सुरू करा : नव्या स्टिकरचा समावेश\nAmazfit Bip Lite स्मार्टवॉच आता भारतात उपलब्ध\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nशायोमी Mi Super Bass वायरलेस हेडफोन्स भारतात उपलब्ध\nAmazfit Bip Lite स्मार्टवॉच आता भारतात उपलब्ध\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nAmazfit Bip Lite स्मार्टवॉच आता भारतात उपलब्ध\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256700:2012-10-19-20-29-37&catid=377:2012-01-02-08-23-39&Itemid=378", "date_download": "2019-07-20T16:21:13Z", "digest": "sha1:35FWIXCIOWPXAXIAEPYMVBIEYGLPVOKW", "length": 22477, "nlines": 256, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रसग्रहण : तमाशाकलेची नवी मांडणी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> रसग्रहण >> रसग्रहण : तमाशाकलेची नवी मांडणी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरसग्रहण : तमाशाकलेची नवी मांडणी\nलोकनाथ यशवंत , रविवार ,२१ ऑक्टोबर २०१२\nअस्सल मातीतून जन्माला येणारी कुठलीही कला असो- ती तिथल्या भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेशाच्या अवकाशातूनच जन्माला येते. विशेषत: लोककलांच्या परंपरेला तर हे परिमाण लावल्याशिवाय त्यांचा विचारच होऊ शकत नाही. यासंदर्भात महाराष्ट्राच्��ा लोकपरंपरेचा समृद्ध वारसा खरोखरच अभ्यसनीय आहे. ‘तमाशा’ हा शब्द उच्चारला तरी कानात ढोलकीवरची थाप आणि घुंगरांचा नाद घोळू लागतो. गण, गवळण, बतावणी, लावणी, वगनाटय़ अशा चढय़ा क्रमाने जेव्हा तमाशा उत्तरोत्तर रंगत जातो, तेव्हा रात्र कधी सरते याचं भान आजही ग्रामीण भागातल्या शेतकरी, कष्टकरी माणसांना राहत नाही. तमाशा हा ग्रामीण मातीतला, ग्रामीण माणसांचा अस्सल मनोरंजन व प्रबोधनाचा कलाविष्कार आहे. तमाशातले कलावंत हे गावगाडय़ाचाच भाग असल्याने या कलेला ग्रामीण भागात लोकाश्रय मिळणे क्रमप्राप्तच होते. आज काळाच्या रेटय़ाने मनोरंजनाची अनेकविध साधने पुढे आली आहेत. त्यामुळे या कलेला आपल्या अस्तित्वाच्या लढय़ासाठी आज वेगवेगळय़ा पातळ्यांवर लढावे लागते आहे.\nआज तमाशाची कला तगण्यासाठी जसे आíथक पाठबळ महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे या कलेची ऐतिहासिक मांडणी आणि त्यातील वाङ्मयीन मूल्यांची जपणूक व संवर्धनाचीही गरज आहे. महाराष्ट्रात मुळात तमाशा जन्मला आणि जगवला तो या मातीतल्या अस्सल बहुजन कलावंतांनी मधल्या काळात कलेच्या इतिहासात सोयीने केवळ उच्चवर्णीय तमासगिरांचीच नावं नोंदवून बहुजन वर्गातल्या कलावंतांची उपेक्षा केली होती. त्यांना पुन्हा प्रकाशात आणून या सांस्कृतिक संवर्धनाच्या साठय़ाच्या मुळाशी नेमकी कोणती कलावंतांची फळी काम करतेय, याबद्दलची पुनर्माडणी डॉ. मंगेश बनसोड यांनी त्यांच्या ‘तमाशा : रूप आणि परंपरा’ या संशोधनपर पुस्तकात केली आहे.\nमहाराष्ट्रात तमाशा या लोककलाप्रकाराची सुमारे सव्वादोनशे वर्षांची परंपरा आहे. एकीकडे अभिजन वर्गातील शाहिरांनी शृंगारिक, पौराणिक, आध्यात्मिक अशा विविध विषयांवर लावणीरचना केली, तर दुसऱ्या बाजूस महात्मा फुले यांच्या विचारप्रेरणेतून सत्यशोधकी जलशाचा जन्म झाला. शाहीर गोपाळबाबा वलंगकर, किसन फागुजी बनसोड या शाहिरांनी आंबेडकरी जलशांतून समाजप्रबोधनाचे काम केले. शाहीर भीमराव कर्डक, केरुबुवा गायकवाड ते वामनदादा कर्डक अशी भीमशाहिरांची मोठी परंपरा आंबेडकरी जलशांना लाभली. परंतु बहुजन वर्गातील या प्रतिभावान शाहिरांचा साधा नामोल्लेखही करण्याचे अभिजन इतिहासकर्त्यांनी टाळल्याचे डॉ. बनसोड आपल्या ग्रंथात नमुद करतात. बहुजनांतील मांग, महार, चांभार, कोल्हाटी, डोंबारी, डकलवार अशा मागास मानल्या गेलेल्या जातींच्या लोकांनीच तमाशा वाढवला आणि जगवला. तेच या भूमीतले मूळ अस्सल कलावंत आहेत, ही बाब या पुस्तकात अधोरेखित केलेली आहे.\nपेशवाईच्या काळात तमाशाला मिळालेला राजाश्रय आणि सुरुवातीस साताप्पा व बाळा बहिरू, होनाजी बाळा, अनंत फंदी, परशराम, सगनभाऊ, रामजोशी, प्रभाकर यांच्या प्रतिभेने तमाशा या लोककलाप्रकाराला बळकटी दिली. यानंतरच्या शाहिरी परंपरेत हैबती घाटगे, उमाबाबू सावळजकर हे अत्यंत महत्त्वाचे शाहीर होऊन गेले. उमाबाबूंनी तर तमाशामध्ये ‘वगनाटय़’ हे नवीन अंग रूढ केले. ‘मोहना बटाव’ हा पहिला वग त्यांनी लिहिला. तेव्हापासून तमाशात वग सादर केला जाऊ लागला. तमाशात या लावणी-रचनाकारांचा मोलाचा वाटा आहे.\nतमाशा या लोककलेचा येत्या काळात अनेक अंगांनी अभ्यास होत राहणार आहेच; परंतु या कलेचं मूळ अस्सल रूप व त्याचे अनुबंध जोपासणे ही जशी कलावंतांची जबाबदारी आहे, तेवढीच ती संशोधकांचीदेखील आहे. ‘तमाशा : रूप आणि परंपरा’च्या मलपृष्ठावर रामदास फुटाणे लिहितात- ‘आधी मस्तक व मग पुस्तक छपाईयंत्र येण्यापूर्वी मौखिक परंपरा हीच सर्जनाची शक्ती होती. हजारो वषेर्ं दऱ्याखोऱ्यांतून आदिवासी गिरीजनांनी संगीत-नृत्य-नाटय़कला जोपासली. नंतर पुस्तक आलं आणि या लोककलांचं शास्त्र झालं. शास्त्र हे विद्यापीठात राहत असल्यामुळे क्लिष्टता हा त्याचा स्थायीभाव झाला.’ फुटाणे यांचे हे मत कोणालाही पटण्याजोगे आहे. परंतु या क्लिष्टतेतून सुटका करून घेत डॉ. बनसोड यांनी सुटसुटीत, स्वच्छ भूमिकेतून तमाशा या लोककलेची वस्तुनिष्ठपणे मांडणी केली आहे.\nपुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ आशुतोष आपटे यांनी केले असून, पुस्तकाच्या आतील पानांवर संदेश भंडारे आणि समाधान पारकर यांची छायाचित्रे आहेत. तमाशाकलेचा अभ्यास करणाऱ्यांना या ग्रंथाचा निश्चितच उपयोग होईल.\n‘तमाशा : रूप व परंपरा’- मंगेश बनसोड, अवेमारिया पब्लिकेशन्स, पृष्ठे- २१६, किंमत- रु. २८०.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/document-category/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2019-07-20T15:50:49Z", "digest": "sha1:XKKSR43I26NAOFMYSY3YWNYCVIYJUMT3", "length": 5499, "nlines": 115, "source_domain": "amravati.gov.in", "title": "सुवर्ण जयंती ग्रामस्‍वरोजगार | राष्‍ट्र संतांची भूमी | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nसर्व अनुकंपा प्रतिक्षा सूची माहितीचा अधिकार अधिनियम जनगणना नागरिकांची सनद शासकिय वर्ग-2 जमीनीची यादी जाहिरनामा जेष्ठता सूची दारिद्र रेषा खालील पदोन्‍नती यादी प्रकल्पग्रस्तांची यादी प्रधानमंत्री आवास योजना संगायो लाभार्थी सामाजिक आर्थीक आढावा सुवर्ण जयंती ग्रामस्‍वरोजगार\nक्षमस्व, आपल्या मापदंडाशी एकही पोस्ट जुळत नाही.\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/lifestyle/here-are-some-ways-to-give-healthy-meals-a-makeover-that-your-children/photoshow/66837612.cms", "date_download": "2019-07-20T16:54:30Z", "digest": "sha1:MQPOILXRKVX5SWYG3MROWHFWLVD5UTOB", "length": 40575, "nlines": 318, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "here are some ways to give healthy meals a makeover that your children- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्व..\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्य..\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताक..\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरी..\nइराणकडून जप्त केलेल्या ब्रिटीश बो..\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशा..\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू क..\nबॅगा घेऊन फिरणारं आमचं सरकार नाही..\n​लहान मुलांना खाऊ घालण्याची कला\n1/5​लहान मुलांना खाऊ घालण्याची कला\nतुमच्या मुलाचं जेवण त्याच्या मूडवर अवलंबून आहे का एखाद्या पदार्थाची गोडी लागली, की सतत तोच पदार्थ खायचा आणि मग काही दिवसांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं अशी बऱ्याच मुलांची सवय असते. मुलांना एकाचवेळी अनेक वेगवेगळे पदार्थ चाखायला द्या. सगळंच खाऊन बघायची सक्ती त्यांना करू नका. एखादा पदार्थ खायला मुलांनी आज नकार दिला म्हणजे तो कधीच खाणार नाही, असा विचार करू नका. कदाचित तो पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात तोच पदार्थ आवडीनं खाईल. पदार्थ जास्तीत जास्त आकर्षक कसा दिसेल, याकडे थोडं लक्ष दिलंत, तर मुलं आवडीनं खातात.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर ���ोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही मुलांना सतत खायची सक्ती करत असाल, तर ते नवीन पदार्थ खाऊन बघायला घाबरतील. त्यांच्या आवडी निवडी लक्षात घ���ऊन मगच त्यांना काय खायला द्यायचं ते ठरवा. आपल्याप्रमाणेच मुलांचेही आवडते आणि नावडते पदार्थ असू शकतात. मुलांच्या कलेप्रमाणे घेऊन, थोडा संयम दाखवून त्यांना खायला देणं महत्वाचं\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह हो��ाच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही जितके जास्त क्रिएटिव्ह असाल, तितका फायदा मुलांना खायला देण्यात होतो. त्यांना आकर्षित करणारे आकार, रंग आणि चवी वापरून नवीन-नवीन डिश तुम्ही बनवू शकता. एखादा पदार्थ खायला मुलं अजिबातच तयार होत नाहीत, तेव्हा त्यामागचं नक्की कारण शोधायचा प्रयत्न करा. पदार्थ पुढे करताच सरळ नकार येत असेल, तर तो वेगळ्या पद्धतीनं बनवणं, तो सजवणं, त्याच्याऐवजी दुसरा पदार्थ देणं असे उपाय योजून बघा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ���-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nज्या पदार्थाचं नाव काढताच तुमचा मुलगा तोंड वाकडं करतो. त्या पदार्थाच्या ऐवजी तसाच दुसरा पदार्थ त्याला देऊन बघा.मुलं दूध प्यायचा कंटाळा करत असतील, तर त्यात त्यांच्या आवडत्या फळाचा पल्प किंवा चॉकलेट पावडर घालून द्या.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभाज्या खायला मुलं नाही म्हणत असतील, तर त्याचे पराठे किंवा सूप बनवून देऊ शकता. फळं, भाज्या, ब्रेड कापायचे वेगवेगळ्या आकाराचे साचे घेऊन या. बरेचदा आकार बघून मुलं कोणता पदार्थ खायचा ते ठरवतात. मुलांना कोणते आकार आणि रंग आवडतात ते विचारा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%89_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%95", "date_download": "2019-07-20T16:48:02Z", "digest": "sha1:QKUO7HHVXQVEDYQPK7DV2HGF425HEUOP", "length": 2197, "nlines": 15, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्लादिस्लॉ लोकिटेक - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nव्लादिस्लॉ लोकिटेक तथा व्लादिस्लॉ बुटका (इ.स. १२६१ - मार्च २, इ.स. १३३३) हा पोलंडचा राजा होता.\nतो काझीमीर्झ कुजाव्स्की पहिला याचा मुलगा होता. वडिलांच्या मृत्युनंतर पोलंडचे राज्य त्याच्या तीन मुलांमध्ये वाटले गेले.\nआपल्या दोन भावांच्या मृत्युनंतर संपूर्ण पोलंड व्लादिस्लॉच्या हातात आले. त्याने त्यानंतर जवळपासची छोटी राज्ये जिंकुन घेतली व राज्यविस्तार केला. जानेवारी २०, इ.स. १३०२ रोजी पोपने व्लादिस्लॉला पोलंडचा राजा म्हणून मान्यता दिली.\nव्लादिस्लॉने पोलंडमध्ये समान नागरी कायदा लागू केला व ज्यूंना ख्रिश्चन लोकांइतकेच अधिकार दिले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/fire-breaks-out-in-building-situated-at-shaniwar-peth-pune/", "date_download": "2019-07-20T16:28:50Z", "digest": "sha1:CGR7Q2QPJRYPQB65OUOQWQGDATV4AMPD", "length": 13817, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुणे: शनिवार पेठेतील इमारतीला भीषण आग, चार जणांची सुखरुप सुटका | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनग��ंना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nपुणे: शनिवार पेठेतील इमारतीला भीषण आग, चार जणांची सुखरुप सुटका\nफोटो - चंद्रकांत पालकर\nपुण्यातील शनिवार पेठेतील जोशी संकुल या इमारतीला गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले आहे.\nप्रभात टॉकीजसमोरील गल्लीतील या इमारतीला गुरुवारी सकाळी आग लागली. या आगीत चार जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. आणखी काही जण अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत असल्याने जवान इमारतीत शिरून तपास शोध घेत आहेत. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलइथे शेती नाही, पाणी पिकतं; नदी नांगरणीचा अभिनव प्रयोग\nपुढीलपाणी भरण्याच्या वादातून महिलेचे कान कापले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुका��, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/6/people-enjoying-on-bhushi-dam-in-lonawala-.html", "date_download": "2019-07-20T16:50:02Z", "digest": "sha1:HZKTSTUPWTENROBELZVZNJ2G3REXAWIB", "length": 2210, "nlines": 5, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " भुशी धरणावर पर्यटकांची वर्णी - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - भुशी धरणावर पर्यटकांची वर्णी", "raw_content": "भुशी धरणावर पर्यटकांची वर्णी\nलोणावळा : पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या भुशी धरणावर आज पर्यटकांचा जनसागर लोटला होता. सकाळपासूनच धरणावर पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याने धरणाच्या पायर्‍यांवर उभे राहण्यास देतील जागा शिल्लक राहिली नव्हती.\nभुशी धरणाप्रमाणेच सहारा पूल धबधबा, खंडाळ्यातील राजमाची पॉइंट, पवना धरण, भाजे लेणी, कार्ला लेणी, लायन्स पॉइंट या सर्वच पर्यटनस्थळांवर आज दिवसभर पर्यटकांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते. सकाळपासूनच भुशी धरण व लायन्स पॉइंट परिसरात जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढल्याने या मार्गावर वाहनांच्य��� लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पावसाचा जोर देखील दिवसभर कायम असल्याने धरण व धबधब्याखाली भिजण्यासोबत रस्त्याने पायी चालणाऱ्या पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद घेतला.\nलोणावळा भुशी धारण पर्यटन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/vocab/learn/mr/hi/31/", "date_download": "2019-07-20T16:27:05Z", "digest": "sha1:D3EJI43PSELREYDMGTS6QN7G5MBN6RHV", "length": 11203, "nlines": 562, "source_domain": "www.50languages.com", "title": "हिंदी - सारांशित संज्ञा@sārānśita san̄jñā • ऑनलाइन मोफत शब्दसंग्रह शिका तुमच्या देशी भाषेतून - 50लँग्वेजेस सह", "raw_content": "\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/sandeeps-new-collection-of-poems-i-and-my-voice/", "date_download": "2019-07-20T16:02:12Z", "digest": "sha1:J2PU7JHEI3LL6RJ6HBDBY2AOHYEDA6VC", "length": 11279, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "संदीपच्या नव्या कवितांचा संग्रह-मी अन् माझा आवाज", "raw_content": "\nराष्ट्रवादी काँग्रेसला सोडणं शक्य नाही, वावड्यांकडे लक्ष देऊ नका : संग्राम जगताप\nशिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाला, मनसेचा घणाघात\n‘हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या लोकांना हनुमान चालिसा वाटण्यास सांगितले जात नाही’\nबंदा ये बिंदास है…कुमारस्वामींची झोप उडविणारे येडियुरप्पा आमदारांसोबत चक्क क्रिकेट खेळत आहेत\nमुस्लीमांच्या भावना दुखावल्या म्हणून विद्यार्थिनीला कुराण वाटपाचा न्यायालयाचा आदेश\nदेशातून घुसखोरांना आणि अवैध प्रवाशांना बाहेर काढणारचं – गृहमंत्री शहा\nसंदीपच्या नव्या कवितांचा संग्रह-मी अन् माझा आवाज\nटीम महारष्ट्र देशा : अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या पहिल्या चार कवितासंग्रहानंतर जवळपास पाच वर्षांनी कवी संदीप खरे ह्यांचा नवा काव्यसंग्रह “मी अन् माझा आवाज”भेटीस येत आहे. संदीपच्या लोकमान्य वैशिष्ट्यानुसार आयुष्यातील अनेक विषयांवरच्या कवितांचा अंतर्भाव ह्या कवितासंग्रहामध्ये आहे.कधी मिश्किल,कधी गंभीर,कधी आत्मचिंतनपर तर कधी आयुष्यमधील अत्यंत जवळच्या नात्यांचा घेतलेला वेध अशा वैविध्यपूर्ण कवितांचा समावेश मी अन् माझा आवाज ह्या कवितासंग्रहामध्ये आहे.\nसंदीप खरे ह्यांची “मी अन् माझा आवाज” ही कविता आशयामुळे आणि सादरीकरणातून रसिकांच्या मनात घर करून आहे.. अर्थातच नव्या कवितासंग्रहाचे शिर्षक असणारी ही कविता आपल्याला ह्या आगामी कवितासंग्रहा मधून वाचायला मिळणार आहे.\nअगदी थोड्या कवितांचा अपवाद वगळता उर्वरित अप्रकाशित कविता वाचकांसाठी नव्या ठरणार आहेत. मी अन् माझा आवाज चे मुखपृष्ठ आणि आतील कविता पुढे घेवून जाणारे संकल्पना चित्र जेष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी ह्यांनी केलेले अाहे.\nरसिक साहित्य च्या रसिक आंतरभारती ही प्रकाशन संस्था मी अन् माझा आवाज हा संदीप खरे ह्यांचा कवितासंग्रह प्रकाशित करत आहे. अखिल भारतीय प्रकाशक संघाचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती चा पुरस्कार रसिक आंतरभारतीला नुकताच सन्मानित करण्यात आला असून,ह्या पूर्वी अभिनेते सुबोध भावे ह्यांचे घेई छंद हे अनुभवकथन करणारे, तसेच बाबा आमटे ह्यांची पुस्तके,ब्रॅंडिग जगत दाखविणारे अभिजित जोग ह्यांचे उपयुक्त असे ब्रॅंडनामा अशी रसिक ची पुस्तके रसिक वाचकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत.\nमी अन् संदीप खरे ह्यांच्या आगामी कविता संग्रहाचे प्रकाशन रसिक तर्फे येत्या रविवारी २२ जुलै रोजी\nहस्ते अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी अध्यक्ष गीतकार आणि झी २४ तास चे संपादक श्री विजय कुवळेकर आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे दुपारी १ वाजता होत आहे. प्रकाशन समारंभानंतर गप्पा आणि कविता वाचन कार्यक्रम “मी अन् माझा आवाज” मध्ये संदीप खरें बरोबर अभिनेते जितेंद्र जोशी सहभागी होत आहेत.\nसदर कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका रसिक साहित्य अप्पा बळवंत चौक,नावडिकर म्युझिक,आणि नाट्यगृहावर उपलब्ध अाहेत. रसिक वाचकांनी अवश्य आपली प्रवेशिका राखून ठेवावी असे सर्वांना आग्रहाचे निमंत्रण करण्यात येत आहे.प्रकाशन पूर्व सवलतीत १३० रूपयांत नोंदणी २१ तारखेपर्यंत करण्यात येत असून असून www.rasiksahitya.com ह्या संकेतस्थळावरून देखील नोंदणी करता येवू शकत आहे. कवितासंग्रह मी अन् माझा आवाज\nच्या आत्तापर्यंत ५०० हून अधिक प्रतींच��� नोंदणी सर्वत्र झालेली असून आपली प्रत आणि प्रकाशन समारंभाचे आसन राखून ठेवण्याचे अवाहन रसिक साहित्याचे संचालक शैलेश नांदुरकर ह्यांनी केले आहे.\nभिडे वाडा होणार राष्ट्रीय स्मारक..\nनोकरभरतीत मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण – मुख्यमंत्री\nराष्ट्रवादी काँग्रेसला सोडणं शक्य नाही, वावड्यांकडे लक्ष देऊ नका : संग्राम जगताप\nशिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाला, मनसेचा घणाघात\n‘हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या लोकांना हनुमान चालिसा वाटण्यास सांगितले जात नाही’\nनागराज मंजुळेंना आहे ‘या’ अभिनेत्रीला पडद्यावर बघण्याची उत्सुकता\nनारायण पाटील व जयवंतराव जगताप यांचे मनोमिलनाचे संकेत\nराष्ट्रवादी काँग्रेसला सोडणं शक्य नाही, वावड्यांकडे लक्ष देऊ नका : संग्राम जगताप\nशिवसेनेला मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर हा रोग झाला, मनसेचा घणाघात\n‘हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या लोकांना हनुमान चालिसा वाटण्यास सांगितले जात नाही’\nबंदा ये बिंदास है…कुमारस्वामींची झोप उडविणारे येडियुरप्पा आमदारांसोबत चक्क क्रिकेट खेळत आहेत\nमुस्लीमांच्या भावना दुखावल्या म्हणून विद्यार्थिनीला कुराण वाटपाचा न्यायालयाचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/safer-internet-day-60-parents-does-not-aware-about-what-their-kids-see-on-internet/articleshow/67856956.cms", "date_download": "2019-07-20T17:19:49Z", "digest": "sha1:TWGZ5227ZG7XG3YUCWLNR6U6BBPLRIAS", "length": 15979, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Safer Internet Day: Safer Internet Day: ६० टक्के पालकांना ठाऊक नाही की मुलं इंटरनेटवर काय पाहतात! - safer internet day 60 % parents does not aware about what their kids see on internet | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nSafer Internet Day: ६० टक्के पालकांना ठाऊक नाही की मुलं इंटरनेटवर काय पाहतात\nआज ५ फेब्रुवारीला जगभरात 'सुरक्षित इंटरनेट दिन' साजरा होत आहे. पण या दिनानिमित्त भारतातील एका सर्वेक्षणातून पुढे आलेली आकडेवारी चिंतीत करणारी आहे. एका सर्वेक्षणानुसार, ६० टक्के पालकांना हे ठाऊकच नसतं की आपली मुलं इंटरनेटवर काय पाहतात\nSafer Internet Day: ६० टक्के पालकांना ठाऊक नाही की मुलं इंटरनेटवर काय पाहतात\nआज ५ फेब्रुवारीला जगभरात 'सुरक्षित इंटरनेट दिन' साजरा होत आहे\nपण या दिनानिमित्त भारतातील एका सर्वेक्षणातून पुढे आलेली ���कडेवारी चिंतीत करणारी\nएका सर्वेक्षणानुसार, ६० टक्के पालकांना हे ठाऊकच नसतं की आपली मुलं इंटरनेटवर काय पाहतात\nओएलएक्सद्वारे इंटरनेटचा वापर करणाऱ्या २६ हजार हून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आला\n५४ टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून त्यांचे सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड बदलले नाहीत.\nआज ५ फेब्रुवारीला जगभरात 'सुरक्षित इंटरनेट दिन' साजरा होत आहे. पण या दिनानिमित्त भारतातील एका सर्वेक्षणातून पुढे आलेली आकडेवारी चिंतीत करणारी आहे. एका सर्वेक्षणानुसार, ६० टक्के पालकांना हे ठाऊकच नसतं की आपली मुलं इंटरनेटवर काय पाहतात\n'टुगेदर फॉर अ बेटर इंटरनेट' अशी आजच्या दिवसाची संकल्पना होती. ओएलएक्सने हे सर्वेक्षण जारी केले. ओएलएक्सद्वारे इंटरनेटचा वापर करणाऱ्या २६ हजार हून अधिक लोकांचा अभ्यास करण्यात आला. हे सर्वेक्षण प्रामुख्याने सुरक्षेच्या दृष्टीने लोकांचा दृष्टिकोन दाखवण्याच्या उद्देशाने करण्यात आले.\nया सर्वेक्षणानुसार, इंटरनेटचा वापर करणाऱ्यांपैकी बहुतांश लोकांना सायबर सिक्युरिटीबाबतचे ज्ञान नव्हते. त्यांची मुलं इंटरनेटवर काय पाहतात याकडे त्यांचं लक्ष नव्हतं. ५७ टक्के लोकांनी मान्य केलं की त्यांना त्यांचा ईमेल आयडी, ऑनलाइन खाती असुरक्षित वाटतात.\n६० टक्के पालकांना हे ठाऊकच नाही की त्यांची मुलं इंटरनेटवर काय पाहतात. परिणामी मुलं जाणते-अजाणतेपणी इंटरनेटचा दुरुपयोग करतात आणि त्याचे गंभीर परिणाम होतात. सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या ६७ टक्के लोकांनी कोणत्याही संकेतस्थळावर साइन अप करताना वेळेचे आणि अन्य सुरक्षा आणि लीगल गाइडलाइन्स स्कीप केल्या आहेत. ५४ टक्के लोकांनी सांगितले की त्यांनी गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळापासून त्यांचे सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड बदलले नाहीत. ३१ टक्के लोक म्हणाले की त्यांनी त्यांचे पासवर्ड कधी बदलले होते ते त्यांना आठवत नाही.\n५६ टक्के लोकांनी आपल्या सोशल मीडिया प्रोफाइलवर आपला मोबाइल क्रमांक शेअर केला आहे. इंटरनेट सुरक्षेप्रति फार जागरुक नसणारे हे लोक आर्थिक बाबतीत मात्र जागरुक आहेत. ६८ टक्के लोक म्हणतात की त्यांनी आपल्या बँक अकाउंट, सोशल मीडिया अकाउंट, फोनसाठी ओटीपी किंवा पासवर्ड कोणाशीही शेअर केलेला नाही.\nओएलएक्स इंडियाच्या सं���ालक लावण्या चंदन यांनी सांगितले की 'इंटरनेटने आपल्या जीवनाचा ताबा घेतला आहे. म्हणून त्याचा वापर खूपच सावधपणे करायला हवा.'\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\n गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर\nचंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल\nपब्लिक टॉयलेट कुठं आहे\nगुगल पोहोचला तुमच्या बेडरुममध्ये; जाणा या १० बाबी\nट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\n गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर\nचंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल\nपब्लिक टॉयलेट कुठं आहे\nट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल\nFact Check:विद्यार्थ्यांनी नाही दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\nवनप्लसच्या 'या' दोन स्मार्टफोन्सवर येणार स्क्रिन रेकॉर्ड\nटिकटॉक अॅपवर येणार व्हाट्सअॅपचे खास फिचर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nSafer Internet Day: ६० टक्के पालकांना ठाऊक नाही की मुलं इंटरनेटव...\nSafer Internet Day: सुरक्षित इंटरनेट दिवस; गुगलच्या खास टीप्स...\nGmail: जी-मेलमध्ये आलेत तीन नवीन फिचर्स...\ntwitter edit: आता ट्विटही एडिट करता येणार...\nफ्लिपकार्ट आणि अमॅझॉनवर स्मार्टफोनची बंपर सेल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc/editorial/article-on-trump-on-abortion-ban-law-1896794?page=56", "date_download": "2019-07-20T15:59:40Z", "digest": "sha1:T6PNDVPIHBSVTSCUNCHQXNML2SA3AQ3N", "length": 114419, "nlines": 243, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Her house, her place!", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nतिचे घर, तिची जागा\nतिचे घर, तिची जागा\nप्रेयसीची आळवणी करून तिची मनधरणी करण्यासाठी नव्याने येऊ घातलेल्या ठुमरी या शब्दसंगीतातल्या प्रकाराला वाजिद अली शहाच्या दरबारामुळे प्रतिष्ठा मिळत होती त्याच काळात, म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात, महात्मा जोतिबा फुले मुलींच्या शिक्षणासाठी पुण्यात शाळा काढायला निघाले होते. त्यांचे सहाध्यायी डॉ. विश्राम घोले यांनी आपल्या मुलीला शिक्षण देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना नातेवाईकांकडूनच इतका विरोध झाला, की त्यांनी काचा कुटून घातलेला लाडू खायला देऊन तिचा मृत्यू घडवला.\nकाळाच्या एकाच टप्प्यात घडणाऱ्या या घटना भारताच्या सामाजिक भानाचे हे परस्परविरोधी पुरावे आपली मानसिकता दाखवणाऱ्या आहेत. तेराव्या शतकात याच पुण्याजवळच्या आळंदीमध्ये मुक्ताबाईला संतत्व बहाल करणारा समाज आपापल्या घरातल्या मुलींना मात्र अंधारकोठडीचे आयुष्य भोगायला लावत होता. जगातल्या प्रत्येक प्राणिमात्राचे भले व्हावे, अशी कामना करणाऱ्या ज्ञानेश्वरांना याच मुक्ताईने जगण्यातले शील समजावून सांगितले आणि ‘भेदाभेद अमंगळ’ ही शिकवण दिली.\nमुक्ताईचा हा हुंकार समाजापर्यंत पोचायला काही शतके उलटावी लागली. हे सारे समजून घेता घेता आपण एका अशा वळणावर येऊन पोहोचलो आहोत की, टाकून दिलेल्या ‘मुली’चा ‘मुलगी’ म्हणून स्वीकार करण्यासाठी समाजातले मूठभर तरी पुढे येऊ लागले आहेत. मध्ययुगापासून आजपर्यंत हजारोंनी केलेल्या प्रयत्नांचे हे थोडेसे, पण महत्त्वाचे यश.\nआई हवी, बहीण हवी, बायको हवी, पण पोटी मुलगी नको, असे का वाटते अनेकांना मुलीचे शिक्षण, लग्न यावर होणारा खर्च अनाठायी का वाटतो अनेकांना मुलीचे शिक्षण, लग्न यावर होणारा खर्च अनाठायी का वाटतो अनेकांना मुलीचा जन्म म्हणजे अनेक संकटांना आमंत्रण आणि मुलाचा जन्म म्हणजे म्हातारपणाची सोय, असे वाटणाऱ्यांच्या संख्येत अजूनही घट का होत नाही मुलीचा जन्म म्हणजे अनेक संकटांना आमंत्रण आणि मुलाचा जन्म म्हणजे म्हातारपणाची सोय, असे वाटणाऱ्यांच्या संख्येत अजूनही घट का होत नाही मुलगी झाल्यावर तिला देवळाच्या दारात किंवा अनाथालयात पाठवणारे का वाढताहेत या शिक्षित समाजात\nमुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी हे परक्याचे धन, ही मानसिकता शिक्षणाने दूर होत नाही आणि मुलीच्या शिक्षणावर खर्च करून शेवटी ती दुसऱ्याच्याच घरी जाणार, त्यापेक्षा मुलावर अधिक गुंतवणूक करणे उपयुक्त, असा त्यामागचा स्वार्थी विचारही जाता जात नाही.\nहे सारे एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकात घडते आहे आणि मुलींच्या घटत्या जन्मदराबाबत फक्त चिंता व्यक्त होते आहे. समाजाच्या जडणघडणीत मुलींनाही काही स्थान असते, ते महत्त्वाचे असते, त्यासाठी आपले विचार बदलावे लागतात आणि त्यासाठी आधी सामाजिक रचनाही बदलावी लागते, याचे भान येण्यासाठी आपल्याला फार म्हणजे फारच उशीर झाला.\nहुंडाबळी ही आपल्या समाजाची दुखरी नस अजूनही ठसठसतेच आहे आणि मुलगा होईपर्यंत मुलींना जन्म देण्याची प्रवृत्तीही कमी होताना दिसत नाही. मुलगी झाली, म्हणून सुनेला छळणारी सासू अजूनही आपला तोरा सोडायला तयार नाही आणि तिच्या या प्रवृत्तीला खतपाणी घालणारे पुरुष – नवरे आणि मुलगेही – मागे हटत नाहीत. ही स्थिती केविलवाणी आणि तेवढीच चीड आणणारी. अशा स्थितीत मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे, ही केवढी तरी आश्वासक वाटावी अशी घटना.\nमहात्मा फुलेंनी मुलींची शाळा सुरू करायचे ठरवले तेव्हा- १८४८ सालात- त्याला विरोध होणे स्वाभाविक होते. आपल्या पत्नीलाच, सावित्रीबाईंना पहिली शिक्षिका बनवणे हे त्या वेळी धाडसच होते. त्याआधी नवऱ्याच्या निधनानंतर त्याच्या चितेवर उडी घेऊन, त्याच्याबरोबरच अनंतात विलीन होण्यास मुलींना प्रवृत्त करणारा समाज होता. असे सती जाणे, हे प्रतिष्ठेचे वाटायला लावणारा तो समाज. तिकडे फाळणीपूर्व बंगालमध्ये राजा राममोहन राय यांच्यासारख्या सुधारकाला त्याविरुद्ध कायदेशीर लढा देण्याची ऊर्मी आली आणि त्यात यशही आले.\nतेव्हाच्या ब्रिटिश सरकारने सतीचा कायदा करून त्यास बंदी केली. पण राजा राममोहन राय यांना मुलींची शाळा का काढावीशी वाटली नाही आणि त्यांचा हा सुधारणेचा वसा पुण्यातल्या जोतिबा फुलेंनाच का घ्यावासा वाटला, या प्रश्नांना इतिहास उत्तरे देत नसतो. भारतातली पहिली शाळा पुण्यातच सुरू झाली आणि होणार होती, यामागे तेराव्या शतकापासूनचे अनेकांचे प्रयत्न कारणीभूत होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर स्त्रीदाक्षिण्याचा संस्कार घडवणाऱ्या जिजामाता याच पुण्यात होत्या.\nमहाराजांनी त्या काळी समाजमान्यता पावलेला ‘जनानखाना’ ठेवायला विरोध केला, हे त्या शिकवणीचे फलित. तरीही हे बदल तळागाळापर्यंत तर सोडाच, पण त्या वेळच्या सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या मध्यमवर्गापर्यंतही पोहोचले नव्हतेच. नाही तर १८८१ मध्य�� याच पुण्यात संगीत नाटकांमध्ये ‘स्त्री पार्ट’ करण्यासाठी पुरुषांना बोलावतेच ना संगीत नाटकांना रसिक म्हणूनही महिलांना परवानगी नाकारणाऱ्या या रसिकांनी हळूहळू त्यांच्यासाठी ‘बाल्कनी’ राखून ठेवायला परवानगी तरी मिळाली. एवढेच काय, अगदी विसाव्या शतकाच्या प्रारंभी नाटकांमधून भूमिका करू इच्छिणाऱ्या कमलाबाई कामत-गोखलेंनाही पुरुष पात्र म्हणूनच यावे लागले होते रंगभूमीवर.\nगाणे ऐकायलाही बंदी असलेल्या बाईला मफलीत स्थान मिळायलाही १९२२ साल उजाडावे लागले. महात्मा फुलेंच्या प्रयत्नांचेच ते यश होते आणि त्यामुळेच हिराबाई बडोदेकर यांना जाहीर मफलीत आपले शालीन, अभिजात संगीत ऐकवण्याची संधी मिळाली. त्यांच्याच भगिनी कमळाबाई बडोदेकर यांनाही नाटकातून पहिली स्त्रीभूमिका करण्याचे ‘भाग्य’ मिळाले आणि त्यांच्या तिसऱ्या भगिनी सरस्वती राणे यांनाही बोलपटाच्या जमान्यात कुलीन पाश्र्वगायिका म्हणून मान्यता मिळाली.\nमुलींना शिकवावे, मोठे करावे आणि त्यांच्या स्वप्नांना पंख द्यावेत, असे वाटणाऱ्यांसाठी ही सारी उदाहरणे होती. पुण्यात हे सारे घडत राहिले आणि त्याचा प्रसार आपोआपच पंचक्रोशीत होत गेला. बदलाचा वेग कमी असला, तरी तो घडत मात्र होता. तो सगळ्याच क्षेत्रांत होत होता आणि त्याची फळे दिसायलाही लागली होती. मुली दत्तक घेण्याच्या प्रमाणात झालेली वाढ हे त्याचेच फलित. खऱ्या आई-बापांना नको असलेल्या मुलींना हक्काचे घर देणारे हे पालक नुसते सुसंस्कृत नाहीत तर सुजाणही आहेत. दत्तक घेतानाही मुलग्यांना असलेली मागणी कमी होणे, हे विचारांचे परिवर्तन आहे.\nत्यामागे गेली अनेक शतके प्रवाहाविरुद्ध उभे राहणाऱ्या समाजधुरीणांचे प्रयत्न कारणीभूत आहेत. नाही तर न्यायमूर्ती महादेव गोिवद रानडे यांच्या पुढाकारातून परित्यक्तांच्या शिक्षणाची चळवळ या पुण्यात उभीच राहू शकली नसती. सेवासदन ही त्यांनी सुरू केलेली संस्था याची साक्षीदार आहे. समाजाने वाळीत टाकलेल्या महिलांना आपल्या पायावर उभे राहता यावे, यासाठी दिवसाकाठी दहा-बारा मलांची पायी रपेट करून दारोदारी प प गोळा करणाऱ्या महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा हिंगण्याचा आश्रम याच भूमिकेतून उभा राहिला.\nएकीकडे जन्मापूर्वी, गर्भावस्थेतच मुलींना मारून टाकण्याच्या िहसक घटना घडत असताना, दुसरीकडे मुलींना दत्तक घे���्याच्या प्रमाणात पुणे आघाडीवर आहे ही केवळ सुसंस्कृतपणा दाखवणारी घटना नव्हे. त्यास कारणीभूत ठरणारे, गेल्या अनेक दशकांमध्ये अनेकांनी केलेले अथक प्रयत्न मोलाचे आहेत.\nमुली दत्तक घेण्याचे प्रमाण अजूनही मुंबई-पुण्यातच वाढते आहे, ही गोष्ट महाराष्ट्राच्या सामाजिक स्थितीची अवस्था दाखवणारी आहे. ती बदलण्यासाठी पुन्हा एकदा फुले-रानडे-कर्वे यांचीच गरज आहे, ती मुली दत्तक घेणाऱ्या पालकांच्या रूपाने काही अंशाने का होईना भरून येते आहे, तिला तिचे घर- तिची जागा मिळते आहे, हे केवढे तरी आश्वासक\nबुधवारी अहमदाबादेत बॅण्डबाजा लावून एक अंत्ययात्रा काढण्यात आली होती. तो होता एका जिंदादिल व समरसतेने जीवन जगलेल्या साहित्यिकाचा मरण सोहळा. त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली, तरी त्यांनी वैद्यकीय संशोधनासाठी देहदान केले होते. त्या साहित्यिकाचे नाव विनोद भट्ट. विनोदकाका नावाने ते ओळखले जात. विनोद भट्ट यांचे वैशिष्टय़ म्हणजे ते कधीच कुणा लेखकाच्या प्रभावाखाली आले नाहीत.\nदुसरे म्हणजे त्यांच्यासारख्या शैलीत कुणी लिहूही शकले नाहीत. ज्योतिंद्र दवे व बकुल त्रिपाठी यांच्या पंक्तीत बसू शकतील असे ते प्रतिभाशाली साहित्यिक होते. गुजरात समाचारसह अनेक वृत्तपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन केले होते.\nत्यातील ‘इदम तृतीयम’ व ‘माग नू नाम मारी’ हे स्तंभ गाजले होते. टीका, चरित्र, निबंध या आकृतिबंधातील एकूण ४५ पुस्तके त्यांनी लिहिली.\nत्यांचा जन्म १९३८ मध्ये गांधीनगर जिल्ह्यत देहगाम तालुक्यात नांदोल येथे झाला. एच. एल. कॉलेजमधून ते पदवीधर झाले व नंतर कर सल्लागाराचा व्यवसाय सुरू केला. पेहलू सुख ना मुंगी नार, सुनो भाई साधो, विनोद भटना प्रेम पत्रो, हास्यायन, श्लील-अश्लील, नरो वा कुंजरो वा ही त्यांची उल्लेखनीय पुस्तके. कुमार चंद्रक, रणजितराम सुवर्ण चंद्रक, रमणभाई निळकंठ पुरस्कार, ज्योतिंद्र दवे पुरस्कार असे मानसन्मान त्यांना लाभले.\nते १९९६-९७ या काळात गुजरात साहित्य परिषदेचे अध्यक्ष होते. माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला हे त्यांच्याच शाळेत होते. ते गुजरात साहित्य परिषदेसाठी देणगी मागण्यासाठी वाघेला मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे गेले व त्यांच्याकडून चक्क ५१ लाखांचा धनादेश मिळवला होता, त्या वेळी साहित्य परिषदेतील इतरांना आश्चर्य वाटले.\nकाहींनी हा धनादेश वटणार ना, असेही विचारले पण वाघेला यांच्याशी त्यांचे फारच घनिष्ठ मैत्र होते. नवचेतन व युवक या दोन नियतकालिकांत महाविद्यालयात असतानापासून त्यांनी लेखन सुरू केले, ४३ वर्षे ते वृत्तपत्रातून स्तंभलेखन करीत होते.\nनाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद समोरासमोर मिळत असतो तसे इतर लेखन प्रकारांचे नसते, असे ते म्हणायचे. ‘विनोद नी नझारे’ नावाची मालिका ते कुमार मासिकातून लिहीत होते. त्यात त्यांनी चंद्रकांत बक्षी यांच्यावर एक लेख लिहिला तो विनोदी स्वरूपात होता, तेव्हा बक्षी चांगलेच भडकले.\nअर्थात हा राग नंतर निवळला. ‘दुनिया मा बधू हसी नाखवा जेवू नथी होतू’ हा त्यांचा जीवन संदेश होता. इदम चतुर्थम, आजनी लात, आने हावे इतिहास, आँख आदा कान, ग्रंथनी गरबड, अथ थी इति, हास्योपचार, विनोदमेलो, मंगल-अमंगल, भूल चूक लेवी देवी, करांके माटो-एक बदनाम लेखक ही त्यांची इतर ग्रंथसंपदा. त्यांनी चार्ली चॅप्लिन, स्वप्नद्रष्टा मुन्शी, हास्यमूर्ती ज्योतिंद्र दवे, ग्रेट शो-मन जॉर्ज बर्नार्ड शॉ, अँतोन चेकोव्ह यांची चरित्रेही लिहिली, विनोद विमर्श, श्रेष्ठ हास्यरचना, सारा जहाँ हमारा, हास्य माधुरी भाग १ ते ५, प्रसन्न गथरिया, हास्य पच्चीसी यातील काही पुस्तके हिंदीत भाषांतरित झली, याशिवाय देख कबीरा रोया, सुना त्यांचे साहित्य वाचताना जेव्हा जेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर हसू विलसेल, तेव्हा तेव्हा त्यांच्या स्मृती जागत्या राहतील यात शंका नाही.\nमनमानी पद्धतीने कोणतेही सरकार जेव्हा उद्योगांविषयी निर्णय घेते तेव्हा त्यातून देशाच्या भावी विकासाविषयीचे गंभीर मुद्दे समोर येत असतात.\nतमिळनाडूतील स्टरलाइट प्रकल्पास लावण्यात आलेले टाळे यास सरकारचे धोरणदिवाळे याशिवाय अन्य शब्द नाही. हा प्रकल्प पर्यावरणास, स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक असल्याचे कारण देत तमिळनाडू सरकारने त्याला टाळे ठोकण्याची नोटीस बजावली.\nएकीकडे मेक इन इंडियासारख्या घोषणा केंद्र सरकार देत आहे आणि दुसरीकडे राज्य सरकार अशा पद्धतीचे मनमानी निर्णय घेत आहे. हा बिनडोकपणा झाला. अर्थात त्याची मक्तेदारी केवळ तमिळनाडू सरकारकडेच आहे असे मानण्याचे कारण नाही. सर्वत्र अशाच पद्धतीने विकासाचे राजकारण केले जाते.\nकेवळ भावनांच्या लाटांवर तरंगत राहून अशा समस्यांकडे पाहण्याची एक सवय आपल्याकडील अनेकांना लागलेल�� आहे. ती सवय राजकीय व्यवस्थेच्या फायद्याची असली तरी त्यातून मूळ प्रश्न बाजूलाच राहून अखेर हानी होते ती उद्योगांची, विकासांची आणि अंतिमत: नागरिकांचीच. ती कशी, हे समजून घेण्यासाठी स्टरलाइटचे प्रकरण मुळातून पाहणे आवश्यक ठरते.\nपर्यावरणाच्या प्रश्नावर या प्रकल्पाला तमिळनाडू सरकारने टाळे ठोकले हे यातून वरवर दिसणारे चित्र आहे. तेवढय़ाच वरवरच्या पद्धतीने त्याकडे पाहिले तर त्यात गैर काय असा प्रश्न कोणाच्याही मनात उद्भवू शकतो. हे असे बाळबोध प्रश्न आणि त्यांची तशीच बालिश उत्तरे ही खास भारतीय नीती. त्यातून बाहेर येऊन हे चित्र समजून घेतले पाहिजे. मुळात भारतात विकास आणि पर्यावरण शक्यतो हातात हात घालून जात नाहीत.\nजगभरातील आणि खासकरून युरोपातील चित्र याच्या अगदी उलट आहे. आपल्याकडे मात्र पर्यावरण पायदळी तुडवल्याशिवाय विकास होतच नाही अशी धारणा निर्माण झाली आहे आणि विकास होणार असेल, तर तेथे पर्यावरणाचा विनाश अटळ आहे असा त्याचा उलटपक्षही उभा राहिलेला आहे. तुतिकोरिन येथील वेदान्त समूहाच्या स्टरलाइट या उद्योगासंदर्भात हीच बाब अधोरेखित होते.\nदेशातील एकूण तांबे उत्पादनात या कारखान्याचा वाटा आहे ४० टक्के. त्यासाठी जी प्रक्रिया वापरण्यात येते त्यामुळे प्रदूषण होते, हा तेथील नागरिकांचा आरोप आहे. या कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी वायू आणि घटक हे स्थानिकांच्या आरोग्यास धोकादायक असून, त्यावर कारखान्याने तातडीने उपाययोजना करावी, ही मागणी पूर्वीपासूनच करण्यात येत होती. त्यात तथ्य असेल, तर तमिळनाडू सरकारने असा प्रकल्प चालू दिलाच कसा हा खरा प्रश्न आहे.\nत्या सरकारने या उद्योगास त्याबाबत काही विचारणा केली, आवश्यक उपाय योजण्याचे आदेश दिले असे काही झाल्याचे आढळत नाही. याचा अर्थ ते सरकार या उद्योगाच्या पाठीशी ठाम उभे होते. तो वेदान्त या समूहाचा उद्योग असल्याने सरकारची त्यावर प्रीती असणे यात काही आश्चर्य नाही. हे सरकार नागरिकांना गृहीत धरून चालले यातही काही नवल नाही.\nहा प्रकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टीने एवढाच महत्त्वाचा असेल, तर ते महत्त्व लोकांना पटवून देणे ही सरकारी यंत्रणांचीही जबाबदारी होती. ना त्यांनी ती पार पाडली, ना नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी वेदान्त समूहास उपाययोजना करण्यास भाग पाडले. या प्रकल्पाविरोधात अख��र उग्र आंदोलन झाले. त्यास पोलिसांनीही हिंसक प्रतिसाद दिला. त्यास सरकारची हीच अनास्था कारणीभूत होती.\nत्या आंदोलनात जे नागरिक मृत्युमुखी पडले तेही सरकारच्या संवादशून्य यंत्रणांचे बळी. विकासाचे राजकारण हा शब्दप्रयोग आपल्याकडे फारच लोकप्रिय आहे. त्याचा खरा अर्थ आहे तो हा. विकास हवा असेल, रोजगार निर्माण करायचे असतील, नागरिकांचे जीवनमान उंचवायचे असेल तर उद्योगांशिवाय पर्याय नाही. ती राज्यांची गरज असते.\nत्यासाठी अधिकाधिक सवलती देऊन मोठय़ा प्रमाणात उद्योग आणण्यासाठी राज्याराज्यांत स्पर्धा सुरू असते. भूखंडाची उपलब्धता, विजेची सोय, करसवलती, दळणवळणाची साधने उपलब्ध करून देऊन उद्योगांसाठी पायघडय़ा घालून त्यांचे जंगी स्वागत केले जाते. त्यात काही गैर नाही. मात्र हे करताना कायद्याची आणि नियमांची चौकट मोडण्यात येते तेव्हा खऱ्या समस्या निर्माण होतात. स्टरलाइटबाबत हे झाले होते की काय याची चौकशी व्हायला हवी.\nमात्र ती होणार नाही. कारण ती झाली, तर सरकारचे हे विकासाचे राजकारण वेशीवर टांगले जाण्याचा धोका. वस्तुत: नागरिकांच्या तक्रारी असतानाही, वेदान्त उद्योगास विस्तारासाठी परवानगी देण्यात आली होती. यासाठीच्या सर्व परवानग्या आपल्याकडे असल्याचे या उद्योगाचे म्हणणे आहे.\nकाही उद्योगांच्या मागणीवरून अशा परवानग्या देताना सरकारने विशेषाधिकार वापरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नागरिकांशी चर्चा न करता, विस्तारास मान्यता देण्यात येऊ नये, असे न्यायालयीन आदेश असतानाही, सरकारने हस्तक्षेप करून पर्यावरण सुरक्षाविषयक कायद्यात अपवाद केला. त्यास हरित न्यायालयाने विरोध करून जनसुनावणी झाल्याशिवाय परवानगी देता कामा नये, असे आदेश दिले.\nपर्यावरण मंत्रालयाने त्याबाबतचे आदेश काढण्यापूर्वीच वेदान्त उद्योगास जनसुनावणीशिवाय विस्तारास मान्यता देण्यात आली. ही सर्व वस्तुस्थिती स्पष्ट आहे. परंतु सरकार ती मान्य कशी करणार अशा वेळी सगळी सरकारे करतात, तेच तमिळनाडू सरकारने केले. नाकातोंडात पाणी जाऊ लागल्यानंतर आपलेच पिल्लू पायाखाली घेणाऱ्या माकडिणीप्रमाणे या सरकारनेही वेदान्तच्या स्टरलाइटला पायाखाली घेतले.\nन्यायालयाने विस्तारसाठीची परवानगी मिळण्यासाठी जनसुनावणीची अट घातल्यानंतर हा कारखानाच बंद करण्याचे आदेश सरकारने दिले. उरलीसुरली लाज वा��विण्याचा हा प्रयत्न सरकारच्या धोरणदिवाळखोरीचीच उपज आहे.\nसरकार आता कारण पर्यावरणाचे देत असले, जनसुनावणीच्या अटीचा हवाला देत असले, तरी त्यात फारसा अर्थ नाही. सरकारला ही उपरती होण्यापूर्वी १३ बळी गेले ते पोलिसी हिंसाचारात. राज्य यंत्रणेने त्यांचे बळी घेतले आहेत. पोलिसांना गोळीबाराचे आदेश कोणी दिले याबद्दल सरकारकडून अद्यापही कोणतीही माहिती देण्यात येत नाही, यावरून हे सारे कोणाच्या हितासाठी कोण करीत होते हे उघडच आहे. तरीही अखेर बळी हे सरकारी गोळ्यांनीच गेले आहेत.\nतेव्हा हा प्रश्न अवास्तव ठरू नये, की जर पर्यावरणाची हानी केल्याबद्दल स्टरलाइट प्रकल्पाला टाळे ठोकण्याचा आदेश सरकार देत असेल, तर तोच न्याय राज्य सरकारलाही का लावण्यात येऊ नये सरकारलाच टाळे ठोकता येत नाही हे खरे. पण त्याचा राजीनामा का मागितला जाऊ नये\nअशा मनमानी पद्धतीने कोणतेही सरकार जेव्हा उद्योगांविषयी निर्णय घेते तेव्हा त्यातून देशाच्या भावी विकासाविषयीचे गंभीर मुद्दे समोर येत असतात. राजकीय पक्षांना याचे भान नसेल, तर ते नागरिकांनी तरी आणून दिले पाहिजे. एकीकडे देशी-विदेशी उद्योजकांकडे प्रकल्पांसाठी झोळ्या घेत फिरायचे आणि दुसरीकडे प्रसंगी अशा पद्धतीने तडकाफडकी निर्णय घेऊन त्या उद्योगांच्या गळ्याला नख लावायचे, यातून आपण गुंतवणूकदारांचा विश्वास कसा टिकवून ठेवणार ते कोणत्या भरवशावर येथे गुंतवणूक करणार ते कोणत्या भरवशावर येथे गुंतवणूक करणार २०१४ पूर्वी या देशाने धोरणलकवा अनुभवला.\nआता धोरणझोके अनुभवत आहे. ते एक वेळ ठीक. पण धोरणाचे दिवाळेच वाजले असेल तर मग विकास तरी कसा आणि कोणाच्या बळावर होणार हे सारेच लोकविरोधी आहे हे नीट लक्षात घ्यायला हवे. उद्योगांना परवानग्या देताना होणारा भ्रष्टाचार हा सगळ्याच्या मुळाशी आहे. बोट ठेवायला हवे ते त्यावर. शिक्षा व्हायला हवी ती धोरणातील या प्रदूषणासाठी. पण ते राजकीय व्यवस्थेसाठी स्वत:च्याच पायावर कुऱ्हाड मारल्यासारखे होईल. त्याऐवजी असे वरवरचे, नागरिकांना भावनावश करणारे निर्णय घेणे सोपे. तमिळनाडू सरकारने तेच केले.\nअलीकडच्या काळात महिला अनेक महत्त्वाची क्षेत्रे पादाक्रांत करीत आहेत. त्यात आता आर्थिक क्षेत्रातही नवे नेतृत्व उदयास येत आहे. न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या अध्यक्षपदी नुकतीच स्टॅसी कनिंगहॅम यांची झालेली निवड त्याचेच प्रतीक. या स्टॉक एक्स्चेंजच्या २२५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एक महिला या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्याने वॉल स्ट्रीटवर नवे चैतन्य पाहायला मिळेल.\nनॅसडॅकव न्यू यॉर्क शेअर बाजार हे दोन्ही आता महिलांच्या हातात आहेत. स्टॅसी या सध्या न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजच्या मुख्य संचालन अधिकारी होत्या. १९६७ मध्ये या संस्थेत मुरियल सिबर्ट यांच्या रूपाने एका महिलेला पहिल्यांदा स्थान मिळाले होते.\nत्यानंतर कॅथरिन किनी या २००२ मध्ये सहअध्यक्ष झाल्या. त्या दोघींनाही त्या वेळी त्यांचे जे काही स्थान होते ते मिळवण्यास मोठा संघर्ष करावा लागला, पण सर्व सूत्रे महिलेकडे येण्याची मात्र आताची पहिलीच वेळ. सध्या नॅसडॅकच्या मुख्य कार्यकारी अ‍ॅडेना फ्रीडमन या महिलाच आहेत.\nकनिंगहॅम या लेहाय विद्यापीठातून उद्योग अभियांत्रिकीत बीएस झालेल्या असून नंतर त्यांनी न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंजमध्ये काम सुरू केले. १९९४ च्या उन्हाळ्यात पुरुषांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात त्यांनी आंतरवासीयता म्हणजे इंटर्नशिप केली. त्याच वेळी त्यांचे शेअर बाजाराशी प्रेम जुळले ते कायमचे. १९९६ मध्ये स्टॅसी या पूर्ण वेळ काम करू लागल्या.\nत्या वेळी बँक ऑफ अमेरिकाचे रोखे हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी नॅसडॅक या दुसऱ्या शेअर बाजारातही काम केले आहे. इलेक्ट्रॉनिक व्यापारामुळे नॅसडॅक व न्यू यॉर्क स्टॉक एक्स्चेंज यांचे महत्त्व काहीसे कमी झाले असले तरी स्पॉटिफाय व स्नॅप या लिस्टिंगसाठी दोन्ही शेअर बाजारांत अजूनही स्पर्धा असते.\nवॉल स्ट्रीटवर महिलांचे अस्तित्व वाढले पाहिजे अशी मागणी असतानाच त्यांची झालेली नेमणूक सयुक्तिक ठरली आहे. महिलांचा आर्थिक क्षेत्रातील प्रवेश आणखी खुला व्हावा यासाठी स्टॉक एक्स्चेंजच्या समोर फीअरलेस गर्लचे शिल्प बसवण्याचेही नुकतेच मान्य करण्यात आले आहे.\nस्टॅसी या नव्या दमाने न्यू यॉर्क शेअर बाजाराची धुरा सांभाळणार आहेत. शेअर बाजारातील कामकाजात रोजचे ताणतणाव असतातच.\nत्यात वेळप्रसंगी सहकाऱ्यांवर रागावण्याचे प्रसंग आले तरी दिवसाच्या शेवटी त्यांच्या समवेत बसून एकत्र बसून बिअर घ्यावी म्हणजे सगळा ताण तर पळून जाईल, शिवाय बरोबरीचे नातेही निर्माण होईल असे त्या म्हणतात, यावरून तरी त्या सर्वाना बरोबर ��ेऊन काम करणार हे दिसते आहे, यातूनच खरी स्त्री-पुरुष समानता निर्माण होईल यात शंका नाही.\nसमाजाला हादरवणाऱ्या घटनांनी आपण अस्वस्थ होतो आहोत, हे निदर्शने वा आंदोलनांच्या पलीकडेही दिसायला हवे..\n‘एवढय़ा मोठय़ा देशात एखाददुसरी घटना घडली तर त्यात एवढे अवडंबर माजविण्यासारखे काय आहे’, असा निर्लज्ज सवाल या देशाचा एखादा केंद्रीय मंत्री करतो, ‘भरमसाट वाढणाऱ्या लोकसंख्येच्या देशात असे प्रकार घडणारच’, असा निर्ढावलेला निर्वाळा सत्ताधारी पक्षाची एखादी महिला खासदार देऊन जाते, तेव्हा संवेदना जाग्या असलेल्या प्रत्येक मनाचा विलक्षण संताप होतो.\nते साहजिकच असते. संतापाचा सामूहिक उद्रेक हे मानवी मनाच्या संवेदना जाग्या असल्याचेच लक्षण असल्याने, जेव्हा असा संताप रस्त्यावर उमटू लागतो, तेव्हा निर्ढावलेल्या जिभांना लगाम घालण्याचा सल्ला देण्याची वेळ थेट पंतप्रधानावर येते. जम्मू काश्मीरमधील कथुआ आणि उत्तर प्रदेशातील उन्नावसारख्या भीषण घटनांनंतर सामाजिक संवेदनांना आव्हानच दिले गेले आणि संवेदनांच्या ठिणग्यांनी संतापाची धग सर्वदूर पसरविली.\nसामूहिक उद्रेकाचा हा परिणाम असतो. समाजाच्या संवेदना जाग्या असल्याचेही त्यातून स्पष्ट दिसते. कथुआ किंवा उन्नावच्या घटनांनी देश हादरला, कानाकोपऱ्यातून निषेधाचे सूर उमटले आणि समाजात काही तरी चुकते आहे, याची भयाण जाणीवही त्या घटनांनी अधोरेखित केली.\nअशा घटनांनंतर नेहमीच होतो त्याप्रमाणे, त्या चुकांचा शोध आता पुन्हा नव्याने सुरू झाला आहे. बलात्कारासारख्या घटना घडून गेल्या, की त्याचे ‘पाशवी’ मानसिकता असे वर्णन केले जाते. पण पाशवी हा शब्द अन्यायकारकच आहे. माणसाच्या जिद्दी अतिक्रमणामुळे अस्तित्वाच्या आव्हानाचा रेटा चहूबाजूंनी दिवसागणिक तीव्र होत असतानादेखील आपल्या नसर्गिक संस्कृतीचा विसर पशूंना पडत नाही, निसर्गाने आखून दिलेल्या नियमांच्या चौकटीतून पशू सहसा बाहेर पडत नाही आणि त्यामुळे त्याच्याकडून अन्य पशूंवर अकारण अन्यायदेखील होत नाही, हे स्पष्ट झालेले असतानाही, माणूस मात्र जेव्हा समाजाकडून आखल्या गेलेल्या नतिकतेच्या किमान चौकटी भेदून टाकतो, तेव्हा त्याला पाशवी प्रवृत्ती म्हणणे हा त्या पशूंवर अन्याय असतो.\nअसा अमानवीपणाचा कळस गाठणाऱ्या घटना वारंवार घडत असताना, त्यावर एवढय़ा सहजपणे पांघरूण घालणारी वक्तव्ये करणे हे तर या प्रवृत्तींकडे पाहण्याचे गांभीर्य संपल्याचेच लक्षण असते.\nत्यामुळे अशी वक्तव्ये जेव्हा कुणी जबाबदार व्यक्ती करते, तेव्हा सामाजिक संवेदनांच्या दबावातून त्याला तात्पुरता तरी शहाणपणा शिकविणे गरजेचे असते. ती समाजाची जबाबदारीही असते. पण अशी जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी संवेदना मात्र पूर्ण समावेशक आणि पारदर्शक असणे आवश्यक असते.\nप्रत्यक्षात आज तसे दिसते का समाजाच्या संवेदना सर्वकाळ तेवढय़ाच तीव्रपणे उमटतात काय, हा प्रश्न आपणच आपल्याला विचारावा अशी परिस्थितीच अलीकडे अधिक प्रमाणात जाणवते. उन्नाव-कथुआ ही प्रकरणे भयंकरच असल्याने, संवेदनशील मनांनी अशा घटनांचा तीव्र निषेध केलाच पाहिजे.\nपण जेव्हा अशा घटनांनी संवेदनशील मने व्याकूळ झालेली असतात, त्यांचे पडसाद सर्वत्र उमटत असतात, तेव्हा या व्याकूळ मनांचे कोपरे अन्य घटनांचा वेध घेण्यासाठीदेखील मोकळे ठेवणे हीदेखील गरजच ठरली आहे. मनाचा थरकाप उडविणाऱ्या, अमानवीपणाचाही अतिरेक वाटावा अशा घटनांचे लोण देशात भयानकपणे पसरत असताना, खरे तर मनातील संवेदनांचा कोपरादेखील आता अपुरा ठरू लागला आहे.\nकिंवा कदाचित, संवेदनशील मनांवर वारंवार असे आघात होऊ लागल्याने, सर्वकाळचे हळवेपण आता मनांनाही सोसवेनासे झाले असावे की काय, अशी शंका येण्यासारखी परिस्थिती अधूनमधून दिसते. असे झाले, की उगीचच भीती वाटू लागते. सातत्याने आघात सोसणारी मने भविष्यात संवेदनाहीन तर होणार नाहीत ना, या भयाचे सावट दाटू लागते.\nअगदी दोनचार दिवसांपूर्वी मुंबईतील मुलुंडच्या उपनगरी रेल्वे स्थानकावरील गर्दीत एका प्रवाशाचा एका महिला प्रवाशास चुकून धक्का लागला. त्या महिलेने त्या प्रवाशास ढकलून दिले. धावत्या गाडीखाली तो चिरडला गेला. नंतरचे काही क्षण त्या वेळच्या वर्तमानासही स्तब्ध करणारे, थरकाप उडविणारे ठरले. पुढच्या काही मिनिटांतच, एका आयुष्याचे, एका भविष्याचे, ‘होत्याचे नव्हते’ झाले.\nअंगावर शहारा आणणारी, जगण्यामरण्याच्या संघर्षांतील अंधूकशी रेषा क्षणात पुसून टाकणारी आणि जगण्यातील क्षणभंगुरपणाचा साक्षात अनुभव देणारी ही भयावह घटना त्या दिवशी अनेकांनी प्रत्यक्ष पाहिली असेल. गर्दीच्या रेल्वे स्थानकावरील तो थरकाप ज्यांनी अनुभवला असेल, त्यांची मने आजही त्या धक्क्यातून बाहेर आलेली नसतील.\nमाणुसकीचा किंवा दुसऱ्याच्या जगण्याचा आदर करण्याच्या, ‘जगा आणि जगू द्या’ या माणुसकीच्या सामान्य समजुतीलाच या घटनेने प्रचंड धक्का दिला. त्यानंतर मात्र, या घटनेमुळे पुन्हा सामाजिक संवेदनांचा मुद्दा ऐरणीवर आला. उन्नाव-कथुआच्या घटनांत कारवाईसुद्धा धड होत नसल्यामुळे विदीर्ण झालेल्या, पेटून उठलेल्या मनांवर मुलुंडमधील या जीवघेण्या घटनेचा अंधूकसा ओरखडा उठला असता, तरी संवेदनांच्या सामाजिक दबावाचे ते दर्शन पुन्हा एकदा घडले असते.\nआंदोलन वा निदर्शनांनीच ते घडते असेही नव्हे. एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीनंतर काही दिवस मुंबईकर पुलांवरून जपून चालले तसे; किंवा आदरांजलीच्या फलकापाशी थबकलेली पावले दिसतात, तसेदेखील. मुंबईतील माध्यमांनी मुलुंडच्या त्या घटनेची बातमी लगोलग सर्वदूर पोहोचविली. दोन दिवसांनंतर त्या घटनेसाठी जबाबदार असलेल्या महिलेस पोलिसांनी ताब्यातही घेतले.\nवरवर पाहता, एका गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनेनंतर जे काही करावयाचे, ते कर्तव्य पोलिसांनी पार पाडले. पण या घटनेचे पडसाद समाजात मात्र फारसे उमटलेच नाहीत.\nखरे म्हणजे, ही भीषण घटना असंख्य मनांवर ओरखडे उठवून गेलीच असेल. असंख्य हृदये या घटनेची बातमी वाचून, ऐकून वेदनेने कळवळलीदेखील असतील आणि मानवी द्वेषभावनांनी गाठलेल्या अमानुष परिसीमेच्या या धक्कादायक अनुभवातून समाजाच्या भविष्यावर काजळी धरल्याच्या काळजीने अनेक मने काळवंडलीदेखील असतील.\nपण ही संवेदनशील मने संघटितपणे व्यक्त होणे गरजेचे असते. संवेदनशीलतेचे सामूहिक दर्शन घडले, की त्यामध्ये होरपळलेल्या मनांना मोठा दिलासा मिळत असतो. मुलुंडमधील त्या घटनेनंतर काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका आयुष्याने वर्तमानातील काही आयुष्यांपुढे कदाचित अनपेक्षित अंधार दाटू लागला असेल.\nभविष्याचे भय कदाचित त्यांना भेडसावू लागले असेल. अशा वेळी, संवेदना जाग्या असल्याची साक्ष पटविणे हीदेखील समाजाची जबाबदारी असते. तसे झाले, की अंधारलेल्या भविष्यातही आधाराच्या उजेडाचा एखादा कवडसा त्या आयुष्यांना दिलासादायक ठरू शकतो. माणुसकीचे असे निरपेक्ष दर्शन घडविणे ही समाजाची जबाबदारी असते.\nआजच्या, संवेदनाहीनतेचे सत्तांध दर्शन घडविणाऱ्या काळात तर संवेदनशील मनांच्या सामुदायिक आधाराची समाजाला मोठीच गरज आहे. तेव्हा, मनाच्या कप्प्यातील संवेदनशीलतेच्या कोपऱ्याची जागा आता आणखी वाढविण्याची वेळ आली आहे.\nवर्तमानकाळाला भेडसावणारी आणि भविष्यभर मानगुटीवर ठाण मांडणारी भयाची भुते दूर ठेवण्याचे सामथ्र्य याच एका कोपऱ्यात आहे. म्हणून तो कोपरा जपला पाहिजे. तिथला ओलावा नाहीसा होणार नाही याची काळजी घेतली, तर जगण्यातील अवघडपणा कमी होईल, जगविण्याच्या जबाबदाऱ्याही सोप्या होतील.\n२० १८ हे वर्ष २०१३ प्रमाणेच निवडणूक-पूर्व वर्ष आहे. पण या दोन वर्षांमधील साम्य तेवढय़ावरच संपत नाही. पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारातल्या कच्च्या तेलाच्या किंमती पिंपामागे १०० डॉलरच्या वर होत्या. नंतर एका टप्प्यावर त्या पिंपामागे ४० डॉलपर्यंत घसरल्या होत्या. पण सध्या अमेरिका इराणवर पुन्हा आर्थिक निर्बंध आणत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या ८० डॉलपर्यंत झेपावल्या आहेत.\nत्यावेळी आपले सरकार जागतिक आर्थिक संकटानंतर जाणूनबुजून फैलावलेली वित्तीय तुटीची पातळी कमी करण्याच्या मार्गावर होते. तरीही केंद्राची वित्तीय तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) च्या ५ टक्क्य़ांच्या जवळपास होती. त्याच्या जोडीला आंतरराष्ट्रीय व्यवहारांच्या चालू खात्यावरची तूटही ‘जीडीपी’च्या ५ टक्क्य़ांच्या पातळीवर होती.\nग्राहक किंमत निर्देशांकावर बेतलेला महागाईचा दर १० टक्कय़ांच्या आसपास घुटमळत होता. एकंदर आर्थिक शिस्तीचा बोजवारा उडाला होता आणि परिणामी, जानेवारी २०१३ मध्ये डॉलरमागे ५४ रुपयांवर असणारा विनिमय दर सप्टेंबर २०१३ मध्ये ६४ रुपयांपर्यंत घरंगळला होता.\nसध्या तुटीची पातळी तेवढी नाकातोंडापर्यंत गेलेली नाही. चालू आर्थिक वर्षांमध्ये केंद्राची वित्तीय तूट ‘जीडीपी’च्या साडेतीन टक्कय़ांपर्यंत आणि चालू खात्यावरची तूट ‘जीडीपी’च्या अडीच टक्कय़ांपर्यंत राहिल, असा बहुतेक विश्लेषकांचा अदमास आहे. पण आर्थिक शिस्तीची ही दोन्ही परिमाणे तेलाच्या वाढत्या किंमतींची शिडी पकडून धोक्याच्या पातळीपर्यंत सरकायला लागली आहेत, ही बाजाराची मुख्य चिंता आहे.\n२०१४ ते २०१७ या तीन वर्षांमध्ये वित्तीय तूट आणि चालू खात्यातील तूट या दोन्ही परिमाणांमध्ये झालेली जवळपास संपूर्ण सुधारणा हा तेलाच्या घसरत्या किंमतींचा परिणाम होता. पेट्रोल आणि डिझेलवरच्या अबकारी करांमध्ये करण्यात आलेल्या प्रचंड वाढीमुळे वित्तीय शिस्तीचा आभास निर्माण झाला तरी रचनात्मक पातळीवर वित्तीय परिस्थिती फारशी बदलली नव्हती. तेलाच्या किंमती वाढण्याची जोखीम प्रत्यक्षात उतरल्यामुळे वित्तीय शिस्तीचा तो मुलामा आता उडू लागला आहे.\nत्याचबरोबर महागाईच्या दरानेही अलीकडे आरोहण सुरु केले आहे. एप्रिल महिन्यात महागाईचा दर ४.६ टक्के होता. महागाईच्या ताज्या आकडेवारीचा तपशील असे सुचवतो की, अन्नपदार्थांव्यतिरिक्त इतर वस्तूंच्या किंमती कडाडू लागल्या आहेत. त्यामुळे रिझव्‍‌र्ह बँकेला येत्या तीनेक महिन्यांमध्ये धोरणात्मक व्याजदर वाढवावे लागतील, अशी चिन्हे आहेत.\nसार्वजनिक क्षेत्रातील बँकांची स्थिती सुधारायलाही आधीच्या अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने ११ सार्वजनिक बँकांना निरिक्षणाखाली आणून त्यांच्या कर्जवाटपावर निर्बंध आणले आहेत. एकंदर अर्थचक्राचे बरेचसे फासे असे उलटे पडू लागले असल्यामुळे जानेवारी महिन्यामध्ये डॉलरमागे ६४ रुपयांपेक्षा कमी असणारा विनिमय दर आता ६८ रुपयांच्या वर सरकला आहे.\nगेल्या पाचेक वर्षांमध्ये रुपयाच्या मोठय़ा घसरगुंडीची ही तिसरी खेप आहे. त्यापैकी दुसरी खेप (२०१४ च्या मध्यापासून ते साधारणत: २०१६ च्या सुरुवातीपर्यंत) ही प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय चलनबाजारांमध्ये डॉलर वधारल्यामुळे झाली होती.\n२०१३ च्या पहिल्या तीन तिमाहींमध्ये रुपयात झालेली घसरण आणि सध्या चालू असलेली घसरण या दोन्ही टप्प्यांनाही आंतरराष्ट्रीय घडामोडींची पाश्र्वभूमी असली तरी भारताच्या डळमळत्या आर्थिक स्वास्थ्याबद्दलच्या चिंतेचाही रुपयाच्या पडझडीत मोठा हातभार आहे. २०१३ मधली पडझड थोपवण्यासाठी तेव्हाच्या सरकारला सोन्याच्या आयातीवर निर्बंध आणणे आणि अनिवासी भारतीयांकडून ठेवी वाढवण्यासाठी खास योजना जाहीर करणे, अशा स्वरुपाचे आपातकालीन उपाय योजावे लागले होते. यावर्षी परत ती वेळ येऊ शकेल काय\nआंतरराष्ट्रीय भू-राजकीय परिस्थिती आणखी स्फोटक बनली (उदा. इराण, उत्तर कोरिया वगैरे) आणि त्यातून तेलाच्या किंमती शंभरीकडे सरकल्या, किंवा इतर काही कारणांमुळे मूल्यांकने फुगलेले जगातले मुख्य शेअर बाजार मंदीच्या आवर्तात सापडले तर रुपयाची घसरण आणखी वेग पकडू शकेल आणि रुपया सत्तरीची पातळी ओलांडू शकेल, ही जोखीम निश्चितच आहे.\nपण २०१३ च्या ���ुलनेत सध्या दोन घटक असे आहेत, की ज्यांच्यामुळे आपल्या धोरणकर्त्यांना आपातकालीन योजनांचा विचार करण्याची गरज एवढय़ात तरी पडणार नाही. पहिला घटक असा की, भारताची परकीय चलनाची गंगाजळी सध्या समाधानकारक पातळीवर आहे. २०१३ मध्ये आपली परकीय चलनाची गंगाजळी साधारण सातेक महिन्यांच्या आयातीची गरज भागवण्यापुरती होती. सध्या ती सुमारे ११ महिन्यांच्या आयातीची गरज भागवू शकते.\nरुपयाची पडझड फार वेगाने होऊ नये, यासाठी रिझव्‍‌र्ह बँक अलीकडच्या काही आठवडय़ांपासून चलन बाजारात डॉलरची विक्री करून रुपयाला आधार देत आहे. परकीय चलनाची गंगाजळी पुरेशी असल्यामुळे रिझव्‍‌र्ह बँक ही खिंड काही काळ जोमाने लढवू शकेल. अर्थात, रिझव्‍‌र्ह बँकेच्या चलन बाजारातल्या अशा हस्तक्षेपामुळे देशातल्या मुद्राबाजारातली तरलता रोडावून व्याजदरांच्या चढणीला आणखी इंधन मिळेल, हे लक्षात घेऊनच रिझव्‍‌र्ह बँकेला आपली पावले उचलावी लागतील.\nदुसरा घटक असा की, भारताशी व्यापार करणाऱ्या देशांच्या चलन-दरांमधल्या फेरफारांचा आणि तुलनात्मक महागाई निर्देशांकांचा परिणाम लक्षात घेऊ न रुपयाच्या वास्तविक मूल्यांकनाकडे पाहिले, तर असे दिसते की सध्याची घसरण सुरु होण्यापूर्वी हे मूल्यांकन कमालीचे फुगलेले होते.\nकिंबहुना, मधल्या काळातील रुपयाचे डॉलरच्या तुलनेत वधारणे हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या मूळ प्रवृत्तीशी विपरीत होते. चालू वर्षांत रुपया डॉलरच्या समोर सुमारे ६ टक्कय़ांनी नरमल्यानंतरही रुपयाचे वास्तविक मूल्यांकन अजूनही ऐतिहासिक दृष्टीकोनातून भरभक्कमच आहे.\n२०१३ मध्ये तशी परिस्थिती नव्हती. रुपयाचे वास्तविक मूल्यांकन वाजवीपेक्षा जास्त असणे हे देशी उद्योगांच्या आणि खास करून निर्यातदारांच्या स्पर्धाक्षमतेसाठी मारक असते. त्यामुळे एका मर्यादेपर्यंत रुपयाची घसरण स्वागतार्ह मानता येईल. ती घसरण फार शीघ्रगतीने होऊन त्यातून इतर दुष्परिणाम होऊ नयेत इतपत दक्षता घेण्याएवढा परकीय चलनाचा दारुगोळा रिझव्‍‌र्ह बँकेकडे जरुर आहे.\nदेशात शिक्षणाच्या सर्वाधिक सोयी असलेले महाराष्ट्रातील शिक्षण सतत सरकारच्या धोरणशून्य लाटांवर हिंदूकळत असते. शिक्षण घेऊन नोकरी मिळण्यासाठी आवश्यक असणारी किमान पात्रता मिळाल्यानंतरही नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण वाढण्याची सुतराम शक्यता नसताना शिक��षणाच्या क्षेत्रात नवनवी प्रलोभने फेर धरून नाचताना दिसतात.\nराज्यात नव्या ४२ फार्मसी महाविद्यालयांना दिलेली परवानगी हे असेच आणखी एक प्रलोभन आहे; ज्याचा नोकरीच्या बाजारात फारसा उपयोग नाही आणि त्यामुळे या शिक्षणाचा फायदाही नाही.\nएकेकाळी बी.एड. आणि डी.एड., एमबीए यांसारख्या अभ्यासक्रमांची विनाकारण चलती सुरू झाली. गरजेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात या पदव्या घेतलेले युवक दरवर्षी बेकारीच्या खाईत लोटले जाऊ लागले. हे प्रमाण इतके वाढले, की असे पदवीधारक पेट्रोल पंपांवर विविध वस्तूंची जाहिरात करताना दिसू लागले.\nगल्लीबोळात दिसू लागलेल्या डीएड-बीएड आणि एमबीएच्या संस्था शिक्षणाच्या दर्जाऐवजी अन्य गोष्टींवरच अधिक भर देणाऱ्या ठरल्या. प्रत्येक आमदाराला साखर कारखान्याबरोबरच शिक्षण संस्था काढायची स्वप्ने पडू लागली. परिणामी राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या इमारती दिसू लागल्या. अभियांत्रिकीची पदवी घेऊनही बाजारात नोकरी मिळेनाशी झाल्यामुळे या महाविद्यालयांची अवस्था बिकट बनली आणि राज्यातील एकूण उपलब्ध जागांपैकी केवळ पन्नास टक्के जागांसाठीच विद्यार्थी येऊ लागले.\nकारण लाखो रुपये देऊन घेतलेल्या शिक्षणाला नोकरीच्या बाजारात पतच राहिली नाही. २०१६-१७ या वर्षांत अभियांत्रिकीच्या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या सात लाख चौसष्ट हजार विद्यार्थ्यांपैकी केवळ तीन लाख चोवीस हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या. पदविका अभ्यासक्रमासाठी तर सहा लाख ७७ हजारांपैकी केवळ एक लाख ५५ हजारांनाच नोकरीची संधी उपलब्ध झाली.\nहे चित्र शिक्षणाच्या क्षेत्रातील खोटी सूज दाखवणारे आहे. या असल्या गुंतवणुकीने ना राज्याचे काही भले होते, ना विद्यार्थ्यांचे. बी.एड.- डी.एड. हीही अशीच एक फसवणूक झाली.\nराज्यात शिक्षकांच्या नोकऱ्याच नसताना, या पदव्या घेतलेल्या हजारोंना स्वप्नभंगाला सामोरे जावे लागले. राज्यातील खासगी शिक्षण संस्थांमध्ये अचानक केलेल्या पाहणीत अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे काय करायचे, याचा निर्णय होत नसताना, शिक्षक होण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांच्या संख्येत मात्र वाढच होत राहिली. शिक्षणाच्या क्षेत्रातील हे घोटाळे महाराष्ट्राचे या क्षेत्रातील स्थान अधिकाधिक खाली जाण्यास कारणीभूत ठरले आहे.\nया निर्णयांच्या मालिकेत ���ता फार्मसी महाविद्यालयांच्या परवानगीने भर घातली आहे. राज्यात औषधे बनविणारे कारखाने, औषधांची विक्री करणारी दुकाने, विमा कंपन्या हीच काय ती नोकरी मिळण्याची ठिकाणे. ती गेल्या काही वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढली आहेत असेही नाही. म्हणजे बाजाराची गरज म्हणून औषधनिर्माणशास्त्राच्या पदवीधारकांना काही संधी आहेत, असेही नाही.\nतरीही सरकारने आणखी ४२ महाविद्यालयांना परवानगी देऊन नेमके काय मिळवले, याचा तपास करायला हवा. ‘लोकसत्ता’ने यासंबंधी दिलेल्या वृत्तामध्ये मागील दोन वर्षांची या क्षेत्रातील रोजगाराची जी आकडेवारी प्रसिद्ध केली आहे, ती पाहता आत्ताच औषधनिर्माणशास्त्राची पदवी घेतलेल्या केवळ १५ टक्के विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकलेली आहे.\nनवी महाविद्यालये सुरू झाल्यावर ही टक्केवारी आणखी घसरेल. गल्लोगल्ली शिक्षणाच्या अशा पाणपोया निर्माण करून सरकार विद्यार्थ्यांमधील नैराश्य वाढवण्याचेच काम करीत आहे.\nसत्ताधाऱ्यांना महिला सक्षमीकरणाची चर्चा नेहमीच आवडते. योजनांचा पाऊस पाडत, आपण या कामात कसे पुढे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी सरकारची कोण धडपड सुरू असते; पण महाराष्ट्रातील वस्तुस्थिती अधिक भीषण म्हणावी अशी. महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी तुटपुंजी तरतूद, परंतु त्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी तब्बल अठरा कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था असे येथील चित्र आहे.\nत्या तुटपुंज्या तरतुदीतही तीस टक्क्यांची कपात करून या सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची दृष्टी काय आहे, तेच सरकारने स्पष्ट केले. केंद्र आणि राज्य सरकारांना महिलांच्या सक्षमीकरणाची प्रचंड आस्था असते. त्यामुळेच दऱ्याखोऱ्यात, डोंगरकपारीत राहणाऱ्या गरीब-कष्टकरी स्त्रियांपासून ते शहरी सुशिक्षित महिलांना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र महिला धोरण तयार करण्यात आले.\nधर्म, रूढी, परंपरा आणि त्यातून जन्माला आलेल्या आणि हजारो वर्षे पोसल्या गेलेल्या पुरुषप्रधान मानसिकतेने महिलांच्या प्रगतीच्या वाटा अडविल्या गेल्या. परंतु काळ बदलला. संधी दिली तर कोणत्याही क्षेत्रात महिला मागे राहू शकत नाहीत, हे सिद्ध करणारी काही उदाहरणेही समोर आली.\nदेवदासीसारख्या अनिष्ट प्रथा मोडीत काढून त्यात अडकलेल्या स्त्रियांची सुटका करून त्यांचे पु���र्वसन करण्यासाठी राज्य सरकारने कायदाही केला. शिक्षणातील प्रमाण वाढवणे, शाळेतील गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी उपस्थिती भत्ता, सायकली अशा अनेक योजनाही आखण्यात आल्या. या सगळ्या योजना आता आर्थिक तरतुदीतील कपातीमुळे अतिशय अडचणीत आलेल्या आहेत.\nराज्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी स्वतंत्र खाते आहे. त्या खात्याचा एक कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, सचिव अशी मंत्रालयापासून ते जिल्हा, तालुकास्तरापर्यंत यंत्रणा कार्यरत आहे. या खात्यामार्फत महिलांच्या शिक्षणापासून, उद्योग-व्यवसायापर्यंत विविध योजना राबविल्या जातात. मात्र त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद मुळातच कमी केली जाते, असा आजवरचा अनुभव आहे.\nत्यालाही पुन्हा कात्री लावली जाते. मार्चमध्ये नुकत्याच मंजूर करण्यात आलेल्या राज्याच्या २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात सुमारे तीनशे ते सव्वा तीनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात आता तीस टक्के कपात करण्यात आली आहे. म्हणजे आणखी नव्वद ते शंभर कोटी रुपये त्यातून कमी होणार. त्यामुळे महिलांच्या अनेक योजनांची हेळसांडच होणार आहे.\nमहिला व बाल विकास विभागाने शासन आदेश काढून तीस टक्के कपात केल्यानंतर, कोणकोणत्या योजनांना किती निधी मिळणार आहे, याची आकडेवारी जाहीर केली आहे. देवदासी पुनर्वसन योजनेंतर्गत व्यवसायाभिमुख प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना विद्यावेतन दिले जाते. त्यासाठी या वर्षांच्या अर्थसंकल्पात मुळातच एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात तीस टक्केकपात केल्यानंतर उरतात सत्तर हजार रुपये. कसले प्रशिक्षण देणार या महिलांना अशा अनेक वंचित, दुर्बल वर्गातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी किरकोळ निधीची तरतूद करण्यात आली आहे.\nविशेष म्हणजे महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी तुटपुंजी तरतूद, परंतु त्या योजनांच्या प्रसिद्धीसाठी तब्बल अठरा कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यातून काय साध्य होणार आहे कागदोपत्री घोडे नाचवण्यापेक्षा अंमलबजावणीसाठी आग्रह धरणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. सरकारचे या विषयावरील बेगडी प्रेम पाहता, ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही.\nसमानतेच्या तत्त्वाची एक छुपी छटा असते. ‘सारे समान असतात, पण काहीजण अधिक समान असतात’ हेच वास्तव असल्यामुळे, ‘उंचावरच्या’ स्तरावरील माणसे सामान्यांच्या समानतेच्या पातळीवर आली तरी ‘अधिक समानते’ची मानसिकता त्यांची पाठ सोडत नाही. त्यांची घुसमट सुरू होते आणि सामान्यांच्या पातळीवरदेखील आपला समानतेचा स्तर उंचावरचाच हवा असे त्यांना वाटू लागते. प्रयत्नपूर्वक निर्माण केलेले हे अंतर कायमचे जपण्यासाठी वरच्या स्तरावरची माणसे धडपडू लागतात.\nमुळात, सामान्यांमधूनच या वर्गात समाविष्ट झालेला मोठा वर्ग राजकारण्यांमध्ये पाहावयास मिळतो. एकदा एखाद्या सामान्य व्यक्तीचा राजकारणात प्रवेश झाला, की बघता बघता त्याचा स्तर उंचावत जातो, आणि तो असामान्य स्तरावर जाऊन पोहोचतो. निवडणुकांपुरते काही दिवस वगळता सामान्यांच्या स्तराशी त्याचे फारसे नाते उरतच नाही. यातील अनेकजण आपला तो उंचावलेला स्तर कायम राखण्यासाठी कमालीची धडपड करू लागतात.\nउत्तर प्रदेशात अशाच वर्गातील नेत्यांनी मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतरही सरकारी निवासस्थानांमध्ये ठिय्या मारून राहण्यासाठी कायदाच करून घेतला, आणि पद नसतानाही सरकारी बंगले बळकावण्याची सोय करून घेतली. आताचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यापासून अखिलेश यादव यांच्यापर्यंत सर्वच माजी मुख्यमंत्री या कायद्याच्या कृपेचे लाभार्थी ठरले आणि पद गेले तरी ते सामान्यांच्या स्तरावर उतरलेच नाहीत.\nकायदेशीररीत्या सामान्यांचा स्तर असूनही, सरकारी बंगल्यात राहण्याचा हक्क बजावून या नेत्यांनी आपला स्तर सामान्यांच्या स्तराहून उंचावरचाच राखला. सरकारी मालमत्तेचा खासगी उपभोग घेणे म्हणजे जनतेच्या पैशावर मौज करणे सर्वसामान्यांच्या स्तरावरील कोणाही व्यक्तीस अशी मौज परवडणार नाही, आणि साधणारही नाही. उत्तर प्रदेशातील माजी मुख्यमंत्र्यांनी मात्र, कायद्याच्या संरक्षणाखाली जनतेच्या पैशावर उभ्या राहिलेल्या सरकारी मालमत्तांचा खासगी सुखासाठी वापर करून आपण ‘अधिक समान’ आहोत, हे दाखविण्याचा चंग बांधला होता. सामान्यांच्या स्तरापासूनचे अंतर जपण्याची धडपड हाच या उपद्व्यापाचा छुपा अर्थ सर्वसामान्यांच्या स्तरावरील कोणाही व्यक्तीस अशी मौज परवडणार नाही, आणि साधणारही नाही. उत्तर प्रदेशातील माजी मुख्यमंत्र्यांनी मात्र, कायद्याच्या संरक्षणाखाली जनतेच्या पैशावर उभ्या राहिलेल्या सरकारी मालमत्तां��ा खासगी सुखासाठी वापर करून आपण ‘अधिक समान’ आहोत, हे दाखविण्याचा चंग बांधला होता. सामान्यांच्या स्तरापासूनचे अंतर जपण्याची धडपड हाच या उपद्व्यापाचा छुपा अर्थ.. पण अशी मनमानी सर्वकाळ सुरू ठेवता येत नाही, हे दाखवून देत सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने उत्तर प्रदेशातील या कायद्यालाच केराची टोपली दाखविली. पदावरून पायउतार झालेला मुख्यमंत्री सामान्य नागरिकाच्या स्तरावरीलच असतो, असे न्यायालयाने बजावले.\nआता या साऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना आपली सरकारी मालमत्ता सोडावी लागेल. पण ते सामान्यांच्या स्तरावर येतीलच असे नाही. सामान्यांपासून स्वतहून राखलेले अंतर पुसण्याची मानसिकता आता सवयीने संपुष्टात आलेली असेल. बंगले सोडले तरी ते अंतर पुसले जाईलच असे नाही. केवळ मंत्रीच नव्हे, तर आपल्या अधिकारांचा वापर करून सरकारी सोयीसुविधा बळकावण्याचा व त्याद्वारे सामान्यांपासून स्वतचा स्तर उंचावरचा राखण्याचा प्रयत्न शक्य करणाऱ्या वर्गात केवळ मंत्री-राजकारणीच असतात असे नाही.\nमहाराष्ट्रात सनदी अधिकाऱ्यांनी सरकारी सवलती उपटून मिळविलेली आलिशान घरे आणि सरकारी निवासस्थानांत मारलेला ठिय्या हीदेखील अशीच स्वनिर्मित अंतराची उदाहरणे आहेत. सामान्यांपासून अंतर राखून स्वतचा वेगळा स्तर निर्माण करणाऱ्या वर्गाला चपराक देणाऱ्या न्यायव्यवस्थेनेदेखील यानिमित्ताने अंतर्मुख होऊन स्वतसमोर आरसा धरायला हवा, असे सामान्यांच्या स्तरावर कुणाला वाटले, तर त्यात आश्चर्य नाही\nसामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक इतिहासाचे अभ्यासतंत्र\nशासकीय अधिकारी कल्याणकारी राज्याचे प्रतिनिधित्व करत असतात. शासनाच्या नफ्या-तोटय़ाचे नव्हे तर जनतेच्या ‘कल्याणा’चे उद्दिष्ट ठेवून त्यांना कार्य करायचे असते. हे कल्याणकारी कामाचे मापदंड समाजाची रचना, वैशिष्टय़े आणि इतिहास यांच्या आधारे ठरतात. त्यामुळेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये ‘इतिहास’ हा घटक समाविष्ट असतो. ‘इतिहास’ हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे तथ्यांच्या जंत्रीपेक्षा लॉजिक वापरून केलेला अभ्यास सोपा आणि परिणामकारक ठरतो, हे लक्षात घ्यायला हवे.\nआधुनिक शिक्षणाचा अभ्यास करताना विविध समाजसुधारकांचे शिक्षणविषयक कार्य, शैक्षणिक संस्था, त्यांचे संस्थापक, देणगीदार, वैशिष्टय़े अशा मुद्दय़ांच्या आधारे करावा. या बाबतीत नेमलेल्या समित्या व त्यांच्या शिफारशी यांचा अभ्यासही महत्त्वाचा ठरेल. महिला, मागासवर्गीयांच्या शिक्षणावर भर द्यावा, तसेच छत्रपती शाहू महाराजांची वसतिगृहे व इतर शैक्षणिक निर्णय यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे.\nवृत्तपत्रे, भाषा, त्यांचे संस्थापक, असल्यास ब्रीदवाक्य, सर्वात पहिले, सर्वात जुने वृत्तपत्र, नियतकालिक अशा पद्धतीने मुद्रित माध्यमांचा अभ्यास करता येईल. यामध्ये काही संघटनांची मुखपत्रेसुद्धा महत्त्वाची आहेत. महत्त्वाच्या वृत्तपत्रांबाबत त्यांमधील महत्त्वाच्या लेखांची शीर्षके, जाहिराती, देणगीदार, मदतगार व्यक्ती यांचा आढावाही अतिरिक्त स्कोअरसाठी महत्त्वाचा ठरेल.\n* सामाजिक-सांस्कृतिक बदल व भारत आणि महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य या बाबी एकत्रितपणे अभ्यासायच्या आहेत. हा भाग संबंधित मुद्दय़ाची पाश्र्वभूमी समजून घेऊन मग याच्या नोट्स टेबलमध्ये काढाव्यात. समाजसुधारकांचा अभ्यास करताना त्यांची ठळक वैयक्तिक माहिती – पूर्ण नाव, महत्त्वाचे नातेवाईक, शिक्षण, सोबती इ., स्थापन केलेल्या आणि महत्त्वाची भूमिका निभावलेल्या संस्था, असल्यास वृत्तपत्र/ नियतकालिक, साहित्य, त्यातील काही महत्त्वाचे उद्गार, महत्त्वाच्या घटना, कार्ये (कालानुक्रमे), असल्यास लोकापवाद आणि इतर माहिती.\n* यामधील संस्थांच्या स्तंभात संस्थेची स्थापना, कार्यपद्धती, महत्त्वाचे योगदान, ब्रीद, असल्यास मुखपत्र व संबंधित महत्त्वाची व्यक्तिमत्त्वे यांचा समावेश असावा.\n* विशेषत: अभ्यासक्रमात नमूद केलेल्या संस्था, समाजसुधारक, स्वातंत्र्यलढय़ावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या दलित व मुस्लीम सुधारणा चळवळींचा अभ्यास पाश्र्वभूमी, कारणे, स्वरूप, परिणाम, प्रतिक्रिया व व्यक्तिमत्त्वे या मुद्दय़ांच्या आधारे करणे आवश्यक आहे.\n* ऐतिहासिक तथ्यांच्या आधारे सामाजिक सुधारणांबाबतचे मूल्यमापन नोंदवल्यास बहुविधानी प्रश्नांची चांगली तयारी होईल.\n* ब्रिटिशांची आर्थिक नीती, महत्त्वाचे चार्टर कायदे, जमीन सुधारणा, जंगल कायदे इ.चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम व संबंधित भारतीय नेत्यांची विधाने या गोष्टी राष्ट्रवादाचा उदय व संघर्ष अभ्यासण्याआधी समजून घ्यायला हव्यात.\n* रेल्वे, टपाल व इतर प्रशासनिक व आर्थिक सुधारणांचा अभ्यास विकासाचे टप्पे, प्रत्येक टप्प्याची पाश्र्वभूमी, संबंधित राज्यकत्रे या मुद्दय़ांच्या आधारे करणे आवश्यक आहे.\n* भारतीय उद्योगपती, भारतीय उद्योगांची सुरुवात व त्यांची पाश्र्वभूमी आणि त्यांच्याबाबत ब्रिटिशांचे धोरण हा भाग स्वातंत्र्यपूर्व कालखंडासाठी तर कामगार चळवळी आणि त्यांची वाटचाल, महत्त्वाचे नेते, संघर्ष, मुखपत्रे या मुद्दय़ांचा विचार स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योतर या दोन्ही कालखंडांसाठी करावा. गांधी पर्वामधील स्वातंत्र्यलढय़ातील त्यांचे योगदानही विशेषत्वाने अभ्यासावे.\n* शेतकरी व आदिवासींचे बंड, १८५७ चा उठाव, गांधी युगातील शेतकरी, आदिवासी, कामगार, संस्थानातील जनता इ.च्या चळवळी/ बंड अशा संघर्षांचा अभ्यास पुढील मुद्दय़ांच्या आधारे करता येईल.\n* स्वरूप/ विस्तार/ वैशिष्टय़े\n* प्रमुख नेते व त्यांच्या बाबतीत ठळक घडामोडी\n* उपलब्ध असल्यास इतिहासकारांच्या/ समकालीनांच्या प्रतिक्रिया\n* महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशामध्ये दृश्यकलांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिक अशा क्रमाने करणे सोपे होईल. प्राचीन कला आढळणारी स्थाने, त्यांचा काळ व स्वरूप (आकृत्या, रंग, तंत्रज्ञान इ.) आश्रयदाते राज्यकत्रे अशा मुद्दय़ांच्या आधारे टेबल फॉर्ममध्ये करता येईल. मध्ययुगीन दृश्यकलांचाही अशाच प्रकारे अभ्यास करता येईल. येथे समकालीन इतर स्थापत्य व चित्रकलांचा आढावा घेतला तर जास्त उपयोगी ठरेल.\n* वाङ्मय प्रकारातील ज्यांचा उल्लेख अभ्यासक्रमात केलेला आहे त्यांची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व अशा प्रकारे अभ्यास आवश्यक आहे.\n* प्रायोगिक कलांपैकी लोककलांचे स्वरूप, त्यांचे सांस्कृतिक-धार्मिक पलू व त्यांचे विशिष्ट प्रदेश व असल्यास संबंधित महत्त्वाचे कलाकार, त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न असे मुद्दे अभ्यासावेत. इतर प्रायोगिक कलांमधील विकासाचे प्रमुख टप्पे, प्रसिद्ध/ पुरस्कारप्राप्त कलाकार इ. बाबी महत्त्वाच्या आहेत.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आ��्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/category/business-opportunities/", "date_download": "2019-07-20T16:56:30Z", "digest": "sha1:5GA2D7YTSK2ZOEAMVKIRTXJRO64TMRXA", "length": 11572, "nlines": 162, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "व्यवसाय संधी Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nAll Posts in \"व्यवसाय संधी\"\nतुमचं गाव रहदारीच्या महामार्गालगत आहे का मग हि एक व्यवसाय संधी आहे.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. आपल्या…\nउद्योजक मित्र वेबसाईट चे ऍफिलिएट व्हा.. घरबसल्या पैसे कमवा\nAffiliate MArketing म्हणजे ईकॉमर्स वेबसाईटवरील प्रोडक्टस आपल्या सोशल मीडिया, वेबसाईट इत्यादी माध्यमांवर प्रमोट करणे. तुम्ही…\nराजकारणाच्या नादी लागण्यापेक्षा राजकारणातला बिझनेस शोधा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. सध्या…\nफेसबुक व ऍफिलिएट मार्केटिंग च्या माध्यमातून घरबसल्या पैसे कमवा.\nदिवसातील सहा-सात तास वेळ देऊन तुम्ही महिन्याला किमान रु. २५ ते ३० हजार पेक्षा कमवू…\nखाद्यसंस्कृती : तुमच्या हातात चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्याची कला आहे तिला व्यवसायाचं रूप द्या…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. खाद्यपदार्थ…\nMarch 2, 2019 in खाद्यसंस्कृती 0\nखाद्यसंस्कृती… मिसळ, चहा चे सेंटर आता खुप झालेत, नवीन काहीतरी शोधा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. मागील…\nया उन्हाळ्यात, कमी गुंतवणुकीत सुरु करू शकता हे व्यवसाय…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. उन्हाळा…\nफेसबुक, इंस्टाग्राम, यु ट्यूब टाईमपास करण्यासाठी नाही, पैसे कमावण्यासाठी वापरा…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसब��क • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. फेसबुक,…\nरिटेल व्यवसाय… संधी आणि माहिती\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. रिटेल…\nव्यवसाय संधी – लहान मुलांचे सेफ्टी बेल्ट्स…\nलहान मुलांना दुचाकीवर, खास करून पाठीमागे, बसविणे हा अतिशय धोकादायक प्रकार आहे. गाडी अचानक खड्ड्यात…\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2439", "date_download": "2019-07-20T15:43:40Z", "digest": "sha1:22FJTZVSVFFQL754Y7DLBVNMAW7LGLVH", "length": 5381, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news sureshdada jain lost | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना जोर का झटका \n35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना जोर का झटका \n35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना जोर का झटका \n35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना जोर का झटका \nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nजळगाव महापालिकेत 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून, 35 वर्षापासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे.\nनिवडणुकीचा आज मतमोजणी सुरू आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे. जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत 57 जागांवर भाजप आघाडीवर आहे तर 14 जागांवर शिवसेना तर एम आयएमचे 3 उमेदवार अनपेक्षित विजयी ठरले आहेत.\nजळगाव महापालिकेत 75 जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून, 35 वर्षापासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे.\nनिवडणुकीचा आज मतमोजणी सुरू आहे. यात आतापर्यंत भाजपने आघाडी घेतली असून 35 वर्षांपासून सत्तेत असलेल्या सुरेशदादा जैन यांना झटका बसला आहे. जळगाव शहर महापालिकेच्या निवडणुकीत 57 जागांवर भाजप आघाडीवर आहे तर 14 जागांवर शिवसेना तर एम आयएमचे 3 उमेदवार अनपेक्षित विजयी ठरले आहेत.\nजळगाव jangaon भाजप सुरेशदादा जैन जैन\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/04/28/%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-20T16:48:01Z", "digest": "sha1:7JX2CL2XEMOBCKBMUE7WDJ7WQAYZ2UEP", "length": 10273, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "खुद्द यमाला सुद्धा घ्यावी लागते कालभैरवाची परवानगी - Majha Paper", "raw_content": "\nखुद्द यमाला सुद्धा घ्यावी लागते कालभैरवाची परवानगी\nApril 28, 2019 , 8:35 am by शामला देशपांडे Filed Under: जरा हटके, पर्यटन, सर्वात लोकप्रिय Tagged With: कालभैरव, कोतवाल, यमदेव, वाराणसी\nलोकसभा २०१९ निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज वाराणसी मतदारसंघातून २६ एप्रिल रोजी भरला त्यापूर्वी त्यांनी काशीचा कोतवाल अशी ख्याती असलेल्या कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचे आणि नंतर उमेदवारी अर्ज भरल्याचे चित्रण आपण टीव्हीवर पहिलेच असेल. २६ एप्रिलला कालाष्टमी होती आणि या वैशाख कृष्ण अष्टमीला देशभरातील भैरव मंदिरातून बाबा भैरवनाथ म्हणजे कालभैरवाची पूजा अर्चा केली जाते. वाराणसी मधील कालभैरव मंदिर खूपच प्रसिद्ध असून या शिवनगरीचा तो कोतवाल आहे असे मानले जाते. त्यामुळे वाराणसीत बाबा विश्वनाथाचे दर्शन घेतल्यावर जर कालभैरवाचे दर्शन घेतले नाही तर विश्वनाथाचे दर्शन अपूर्ण राहते अशी श्रद्धा आहे.\nया मंदिराचा इतिहास सांगतो, हे मंदिर प्राचीन आहे आणि बाजीराव पेशव्यांनी १७१५ मध्ये ते दुसऱ्यांदा बांधले. मात्र वास्तूशास्त्रानुसार त्यात अजूनही काही बदल केला गेलेला नाही. हे मंदिर तंत्रशैलीवर आधारित आहे. आणि ईशान्यकोण हा तंत्रसाधनेसाठी महत्वपूर्ण आहे.\nया मंदिराची कथा अशी सांगितली जाते की, कालभैरव ब्रह्महत्येच्या पापमुक्तीसाठी काशी मध्ये तप करत होता. तेव्हा प्रसन्न झालेल्या शिवाने त्याला या शहराचा कोतवाल म्हणून तुझी प्रसिद्धी होईल असा आशीर्वाद दिला. जेथे भैरव तप करत होता तेथेच त्याचे मंदिर बांधले गेले. धार्मिक मान्यता अशी आहे कि वाराणसीतील कुणालाही मृत्यू देण्यापूर्वी खुद्द यमदेवालाही कालभैरवाची परवानगी घ्यावी लागते. त्याच्या परवानगीशिवाय यम काहीही करू शकत नाही. ज्या कुणाला ग्रहदोषामुळे आयुष्यात खूप कष्ट करावे लागतात आणि तरीही यश मिळत नाही त्याने कालभैरवाचे दर्शन घेतले तर हे दोष दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.\nमोगल शासक औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मंदिर नष्ट केले तेव्हा कालभैरव मंदिर तोडण्यासाठी त्याने सैनिक पाठविले. या सैनिकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांचा एक कळप चाल करून आला आणि ही कुत्री काही सैनिकांना चावली. त्याबरोबर ते सैनिक पिसाळले आणि त्यांच्याच साथीदारांना चावू लागले. हे पाहताच औरंगजेब जीव वाचविण्यासाठी पळाला आणि त्याने त्याच्या अंगरक्षकाकडून त्याच्याच सैनिकांना ठार केले अशी कथा सांगतात. कोतवाल कालभैरवाचे वाहन कुत्रा आहे हे विशेष.\nकपडे कधी धुतले होते समजण्यासाठी कपड्यांमध्ये लावता येणार मायक्रो चीप\n3300 फूट उंचावरून महिलांचा स्टंट\nकोका कोलाचे सेवन केल्यानंतर एक तासाच्या अवधीत शरीरामध्ये होतात असे बदल.\nआहारासाठी अति उपयुक्त काळा तांदूळ\nविना लायसन्स चालविता येणार ही दोन सीटर भन्नाट कार\nअलिशान जीवनश���लीचा त्याग करून निर्जन बेटावर राहत आहे एकेकाळचा अब्जाधीश\nकाम करता करता जेवल्यास होतात रक्ताच्या गुठळ्या\n२०४० सालापर्यंत होणार कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत ५३ टक्क्यांनी वाढ\nभारतात ही पासपोर्ट होताहेत स्मार्ट\nसिगारेट पेक्षा उदबत्तीचा धूर अधिक धोकादायक\nमल्टीटास्किंग मेंदूसाठी घातक: संशोधकांचा इशारा\nया मंदिरामध्ये चिठ्ठी लिहून भाविक करतात मनोरथ पूर्ण होण्याची प्रार्थना.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44773", "date_download": "2019-07-20T16:14:15Z", "digest": "sha1:MNWYHXKH6DLFAGMQ6IOGYS2VAHBPBX7K", "length": 21018, "nlines": 175, "source_domain": "misalpav.com", "title": "राहुलमामाचं पत्र सापडलं | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमिपावर मी काढलेल्या \"तुमच्या घराण्यातील अथवा परिचयातील कतृत्ववान अथवा दखल घेण्याजोग्या व्यक्तींची माहिती द्या\" या चर्चा धाग्याची चार वर्षे जवळपास १९०० वाचने होऊनही एकही प्रतिसाद येत नाही पण भारतीय राजकारणाततर घराणेबाजीचा प्रभाव आजतागायत तरी टिकून आहे हे मला न सुटलेल्या गणितापैकी एक गणित असो.\nनिमीत्त आहे भारतीय राजकीय घराणेबाजीतील एका प्रसिद्ध घराणेबाज म्हणजे मिराया आणि रेहान वड्रांचे राहुलमामा म्हणजे राजकीय पक्षातील पदावरून रजा. आता ह�� रजा तात्पुरती की कायमची ठरेल हे येणारा काळ ठरवेल, पण या रजापत्राचे सध्याचे नाव तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून २०१९ मधील राजीनामा असे आहे.\nआमचे व्यक्तिगत मत विचारात तरी जाहीर तमाशाचे स्वरुप काही असले तरी अद्यापतरी संसदीय पक्षाचे प्रमुखपद स्वतःकडे राखून तसेच मोर्तीलाल वोरा ते काँग्रेस वकींग कमिटीच्या इतर नेत्यांच्या माध्यमातून राहुलमामाच्या मातोश्रींचे रिमोट कंट्रोलवर नियंत्रण बरकरार राहील. राहुलमामा पेक्षा अधिक लोकप्रीयतेचा नेता मिळाला नाही पण त्याच्या हयातीत पुन्हा केंद्रात सत्ता मिळाली तर राहूलमामा प्रैयांताईई, रॉबर्टराव, रेहान लवकरच राव होईल ते मिराया यांचे क्रमांक लागण्यास वाव शिल्लक रहाणार आहे. ते असो.\nकथित राजीनामा निमीत्ताने राहुलमामाचे न हरवलेले एक पत्र भारतीयांना पावले आहे. पत्राचा उद्देश २०१९च्या लोकसभा निवडणूकीतील अपयशाची जबाबदारी पदास चिटकून न रहाता घेणे आहे असा दावा आहे.\nपद सोडताना याला त्याला दोष न देता इच्छा झाल्यास जबाबदारी घेत सोडावे यात एक ग्रेस असतो अशी किमान माझी व्यक्तिगत धारणा आहे. व्यवस्थेतील कमतरता दाखवू नयेत असे नाही त्या राजीनाम्या नंतर काळाच्ओघातूनत पण मांडता येतात, पण राजीनामापत्रातून दोष दिल्यास जबाबदारी मनापासून घेतली असे होत नसावे असे वाटते.\nआम्ही प्रेमाचे राजकारण करतो म्हणायचे आणि त्यातच द्वेष प्रदर्शनही करायचे या विरोधाभासी वर्तनास सर्वसामान्य राजकारणी या नात्याने दुर्लक्षही करता येते पण भूमिकेत एकुणच कुठेतरी परिपक्वतेचा अभाव होता हे अधोरेखित होते असे वाटते, मी सर्वपक्षीय घराणेशाहीचा विरोधक असल्याच्या माझ्या पुर्वग्रहामुळे मला तसे वाटत असेल तर माहित नाही. पण हे संबंधित राजीनामापत्र नकारात्मक प्रचार तंत्राचा भाग असल्याचा अभास होतो आणि नकारात्मक स्वरुपाचा प्रचार हा राजकीय जोखीमीचा ठरू शकतो या बाबत मी पुर्वी धागा चर्चा काढलेली होती त्याची आठवण या निमीत्ताने झाली.\nराहुल (राजीव-सोनीया) गांधींची आतापर्यंतची थोडक्यात कारकीर्द\nजन्म १९ जून १९७० सध्याचे वय ४९ वर्षे\nअधिकृत राजकारण प्रवेश मार्च २००४ वय ३४ लोकसभेत अमेठीहून घराणे-नियूक्त\nकाँग्रेसपक्षातील पहीले अधिकृत पद २००७ घराणे-नियूक्त\nघराण्याचा रिमोट असल्यानंतर पदाच्या नावांना तसा अर्थ नाही डिटेल हवेच असतील तर २००७ जनरल सेक्रेटरी आणि युवा काँग्रेस प्रमुखपद, २०१३ उपाध्यक्षपद आई सोनीयाच्या पक्षाध्यक्षपदासोबत डिसेंबर २०१७ ते आज ३ जुलै २०१९ काँग्रेसचे घराणे-नियुक्त अध्यक्षपद\nमामाचे पत्र सापडल म्हणून राहूलची भाचे मंडळी राजकारणात केव्हा पदार्पण करतील ते ठाऊक नाही, पत्राच्या काडीचा आधार घेऊन कोंग्रेस काही काळ तग धरेल गांधी घराण्याने खरेच हात काढला तर जनतापक्ष/दल प्रमाणे प्रादेशिकपक्षात विभाजनाची प्रक्रीया सुरु होईल. राहुल गांधींच्या पत्रातिल एक वाक्य काँग्रेस आता संपली पाहीजे म्हणणार्‍या राजकीय निरीक्षक योगेंद्रच्या अलिकडील वाक्याशी मिळते .\nटक्केवारीने कोंग्रेसकडे आजही मतदारवर्ग आहे राज्यसभेत जागा आहेत. पण काँग्रेसचा मतदार वर्ग आणि आयडीयॉलॉजी यात एक तफावत आली होती गांधी नेहरूंपासून ती केव्हाच दूर गेली होती. काँग्रेसला एक ठेऊन खालपासून बांधणी करू शकणारा कुणी कुटंबेतर नेत पुढे येईल का की भारतात काँग्रेसची जागा एखादा वेगळा राजकीय पक्ष घेईल हे येणारा काळ सांगेल.\nमाझे राजकीय विषयावरील मिपालेख धागे\n* भाच्यांसाठी आणि भाजपा टिकाकारांसाठी राहुलमामाचे पत्र\n* राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा\n* निवडणूक प्रक्रीयेतील (मला) अपेक्षीत बदल\n* राज्यसभेच जटील गणित\n* नकारात्मक प्रचाराचे प्रकार आणि मर्यादा, विरोधाभास, व्यक्तिगत हल्ले, व्यक्तिगत आरोप, व्यक्तिलक्ष्य तर्कदोष\n* माझ्या मामाचं पत्र हरवले\nसोडून बघाच पक्षाचं भलंबुरं\nसोडून बघाच पक्षाचं भलंबुरं काय होतं ते.\n१५२ सभा घेतल्या, ११९ ठिकाणी पक्ष निवडून आला नाही. (चानेल चर्चेतून).\nप्रगल्भ चर्चेच मिपाकरांना वावड दिसते आहे.\nआपल्या व मुलाबाळांच्या आयुष्यावर परिणाम करणार्‍या विषयावर विचारमंथन होतांना दिसत नाही\nमग, तुम्हीच एक प्रगल्भ धागा\nमग, तुम्हीच एक प्रगल्भ धागा काढून मिपाकरांच्या डोळ्यात (डोक्यात) झणझणीत अंजन घाला. आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीची सुरुवात स्वतःपासून करावी असे म्हणतात. :)\nवटवृक्षाच्या खाली फक्त रोपटी च उगवतात\nवटवृक्षाच्या सावली मुळे त्या झाडाखाली कधीच दुसरे मोठे झाड फोफावत नाही .\nत्या प्रमाणे विशाल कर्तृत्व असलेल्या घरात तसेच विशाल कर्तृत्व असलेला वारस तयार होत नाही .\nसर्व रा���कारणी घराणी आणि राजेरजवाडे चा इतिहास साक्षी आहे .\nतमाम काँग्रेसजन देव पाण्यात\nतमाम काँग्रेसजन देव पाण्यात बुडवून बसले होते त्यांना मुलांच्या राजकीय भविष्याने चिंताग्रस्त केले होते . आणि शेवटी रागाने स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट टिकविण्यासाठी राजीनामा मागे घेतला नाही .\nत्यांच्या राजीनाम्या मुळे भाजप ने एक स्टार प्रचारक गमविला आहे व भाजप चे कधीच भरून न येणारे नुकसान झाले आहे .\nमामा ने राजीनामा घोषीत केल्या पासून काँग्रेस मध्ये चांगले बदल होत आहेत . त्या जायरा वासिम ला अभिषेक सिंघवीनीं \" हलाला जायज और ऐक्टिंग हराम \" असे विचारुन आता काँग्रेस शांतधर्मिया च्या डोळ्यांत अंजन घालू शकते हे संघाच्या विघ्नसंतोषी लोकांना दाखविले . खरं म्हणजे ' शांतीदूताचीं दाढ़ी कुरवाळत बसणारी काँग्रेस ' अस सतत पाहण्याची सवय असणाऱ्या भारतीयांना हे जरा नवीनच होते पण मिपाकरासह तमाम मीडिया ने त्याकडे सोइस्कररित्या दुर्लक्ष केले .\nतमाम भारतीयांना सतत हसत ठेवण्याचे पवित्र काम रागा करत राहतील अशी माझी देवाचरणी प्राथर्ना आहे \nराजीनामा विरुद्ध खेदजनक मौन\nधर्माच्या राजकारणातील उपयोगाने बांधील भाजपाच्या दृष्टीकोणावर राजीनामा पत्रातून टिका करणार्‍या राहुलबाबूंनी आदल्या दोन-तीन दिवसात चर्चेत आलेल्या कथित अल्पसंख्य समुदायाच्या एका कळपाकडून झालेल्या चुकीच्या कृत्याचा निषेध सोडा साधा खेद दुख्ख व्यक्त करण्याची इच्छा झाली नाही की सुचले नाही. जे असेल ते असो त्यांच्या सेक्युलॅरीझमवर जनतेने नेमका कसा विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित होतो. संबंधित घटनेवरच्या राहुलबाबूंच्या खेदजनक दुटप्पी मौनाबद्दल मी संबंधीत धाग्यावर हा प्रतिसाद देऊन टिका केली आहे.\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tungabhadra-river/", "date_download": "2019-07-20T15:37:47Z", "digest": "sha1:3DZ37ZKDONCQODTPY4YJCEI5NKOV4F2Q", "length": 5225, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "तुंगभद्रा नदी | Tungabhadra River", "raw_content": "\nविजयनगर साम्राज्याचे अवशेष तुंगभद्रा नदीकाठी आहेत.\nतुंगभद्रा :- ही कृष्णा नदीची उपनदी होय. या काठी वसलेल्या प्राचीन विजयनगरचा काही भाग आजे पूर्व कर्नाटकातल्या हंपी या गावाने व्यापला आहे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in सामान्य ज्ञान and tagged तुंगभद्रा, नदी, भुगोल on फेब्रुवारी 6, 2011 by प्रशासक.\n← गुजराती कढी गोळ्यांची आमटी →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:%E3%82%BF%E3%83%81%E3%82%B3%E3%83%9E_robot", "date_download": "2019-07-20T16:27:26Z", "digest": "sha1:ALZ3IT2GHT3IMNTXKXVV7JFHCKKAWRJY", "length": 3512, "nlines": 122, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "सदस्य:タチコマ robot - Wikiquote", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०१२ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.mespune.in/about-us/mes-news-makers/365-new-logo-mes", "date_download": "2019-07-20T16:40:42Z", "digest": "sha1:7Y42V6JEPPVSI2NNBTKXQ6SFDOA2Z34D", "length": 4416, "nlines": 47, "source_domain": "www.mespune.in", "title": "महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सुधारित बोधचिन्हाचे अनावरण", "raw_content": "\nमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सुधारित बोधचिन्हाचे अनावरण\nमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सुधारित बोधचिन्हाचे अनावरण संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, ‘मएसो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके उपस्थित होते.\nगरवारे वाणिज्य महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे यांनी केले. ‘बोधचिन्हांना संस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्व असते. त्यावरुनच संस्थेची ओळख ठरते. उद्दीष्ट्ये समजतात. सशस्त्र सेनांमध्येही बोधचिन्ह अतिशय मानाने सांगितले जाते,’ असे विचार एअरमार्शल गोखले यांनी व्यक्त केले. नियामक मंडळ व आजीव सदस्य मंडळाच्या सदस्य, तसेच गरवारे वाणिज्य महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डाॅ. केतकी मोडक यांनी संस्थेच्या बोधचिन्हाचा इतिहास आणि नव्या बोधचिन्हाची संकल्पना या विषयी माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/5/Indian-Batsman-Rohit-Sharma-Chance-To-Break-Three-World-Records.html", "date_download": "2019-07-20T16:08:41Z", "digest": "sha1:LGQAO4JJ5H2KIQUHHIRQLXM5F5F6RG6A", "length": 6221, "nlines": 12, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " CWC2019: रोहितला ‘हे’ तीन वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - CWC2019: रोहितला ‘हे’ तीन वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी", "raw_content": "CWC2019: रोहितला ‘हे’ तीन वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी\nभारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्मा सध्या चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाचा साखळी फेरीतील एक सामना अजून शिल्लक आहे. भारतीय संघाला शनिवारी श्रीलंकेविरोधात सामना खेळावे लागणार आहे. श्रीलंकेचा पराभव करत भारतीय संघ क्रमवारीत अग्रस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करताना दिसेल. या सामन्यामध्ये रोहित शर्माकडे एक, दोन नाही तर तीन वर्ल्ड रेकॉर्ड वाढण्याची संधी आहे.\nरोहित शर्माने बांगलादेशविरोधात केलेल्या १०४ धावांच्या खेळीमुळे भारतीय संघाला विजय मिळवत उपांत्य फेरीत स्थान मिळालं. या विश्चचषक स्पर्धेत रोहित शर्माने ९०.६६ च्या सरासरीने आणि ९६.९६ च्या स्ट्राइक रेटने ५४४ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत सध्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.\nरोहित शर्माने चार शतकं ठोकली असून भारताचे साखळी फेरीतील एक आणि उपांत्य फेरीमधील एक असे दोन सामने खेळणं नक्की आहे. या सामन्य��ंमध्ये मोठी खेळी करत तीन मोठे वर्ल्ड रेकॉर्ड मोडण्याची संधी रोहित शर्माकडे आहे.\nपहिला रेकॉर्ड – एका वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त शतक\nरोहित शर्माने या विश्चचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरोधात सर्वात पहिलं शतक ठोकलं. यानंतर पाकिस्तान, इंग्लंड आणि बांगलादेशविरोधात शतक करत त्याने माजी कर्णधार सौरभ गांगुलीचा तीन शतकांचा रेकॉर्ड तोडला होता. यासोबतच त्याने विश्वचषकात सर्वात जास्त शतकं करण्याच्या कुमार संगकाराच्या रेकॉर्डची बरोबरी केली होती. यामुळे आता अजून एक शतक ठोकत सर्वाधिक शतकं करण्याचा रेकॉर्ड रोहितच्या नावे होऊ शकतो.\nदुसरा रेकॉर्ड – विश्वचषकात सर्वात जास्त धावा\nविश्चचषकात सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिन तेंडुलकरने २००३ च्या विश्चचषकात ६७३ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये ९०.६६ च्या सरासरीने ५४४ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजून दोन सामने खेळणार असल्या कारणाने अजून १३० धावा करत रोहित शर्माला वर्ल्ड कपमध्ये सर्वांधिक धावांचा रेकॉर्ड करण्याची संधी आहे.\nतिसरा रेकॉर्ड – विश्वचषकातील साखळी फेरीत सर्वात जास्त धावा\nभारत साखळी फेरीतील अंतिम सामना श्रीलंकेविरोधात खेळणार आहे. रोहित या सामन्यात ४३ धावा करत विश्वचषकातील साखळी फेरीत सर्वात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड करु शकतो. सध्या सचिन तेंडुलकर (५८६) आणि मॅथ्यू हेडन (५८०) या यादीत अव्वल आहेत. रोहित शर्माच्या सध्या ५४४ धावा आहेत. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर (५१६) आणि एरॉन फिंच (५०४) देखील या स्पर्धेत आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-20T15:33:59Z", "digest": "sha1:JO6AQABV4VSVXHJKYW2TGJDD56XRPDOX", "length": 11828, "nlines": 110, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अल कायदाची धमकी गांभीर्याने घेण्याची गरज नाही – परराष्ट्र मंत्रालय | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्य��� अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news अल कायदाची धमकी गांभीर्याने घेण्याची गरज नाही – परराष्ट्र मंत्रालय\nअल कायदाची धमकी गांभीर्याने घेण्याची गरज नाही – परराष्ट्र मंत्रालय\nअल कायदाने दिलेली धमकी फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. खूप काही गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. पण उत्तर देऊन आम्हाला त्यांना महत्व द्याचे नाही असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी गुरुवारी सांगितले.\nआम्ही अशा धमक्या ऐकत असतो पण त्यांना गांभीर्याने घेत नाही. आमचे सैन्यदल शस्त्रास्त्राने सुसज्ज असून देशाला अखंड ठेवण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे असे रवीश कुमार अल कायदाच्या धमकीच्या विषयावर बोलताना म्हणाले.\nकाय म्हणाला अल जवाहिरी\n‘Don’t Forget Kashmir’ (काश्मीरला विसरू नका) या नावाने संदेश देत केवळ भारतालाच इशारा दिला नाही, तर त्याने भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या कृत्यांचे समर्थनही केले आहे.\nअल कायदाच्या मीडिया शाखेने जारी केलेल्या संदेशात दहशतवादी मुसाचेही छायाचित्र लावण्यात आले आहे. काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या दहशतवाद्यांसमोर येऊन त्यांना समर्थन देणे आणि त्यांचे समर्थन घेणे हा त्यामागचा अल जवाहिरीचा हेतू असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, त्याने आपल्या संदेशात पाकिस्तानवरही टीका केली.\nदहशतवाद्यांना त्याने जिहादी असे संबोधले आहे. तसेच काश्मीरमध्ये लढणाऱ्या जिहादींनी पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांच्या तावडीतून मुक्त झाले झाले पाहिजे. तसेच शारीया कायद्यानुसार त्यांनी आपली धोरणे तयार केली पाहिजे, असेही त्याने संदेशात म्हटले आहे. तसेच त्याने दहशतवादाला समर्थन देत त्याला प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्याविरोधात लढण्यासाठी अल कायदा दहशतवाद्यांचा एक समूह तयार करण्याच्या प्रयत्न करत आहे. दरम्यान, आपल्या विचारांमुळे भा��तीय अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल आणि भारताला उपकरणे, सैनिकांच्या कमतरतेचा सामना करावा लागेल, असेही त्याने आपल्या संदेशात म्हटले आहे.\nRTI कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी भाजपाच्या माजी खासदाराला जन्मठेप\nभारताच्या पराभवामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/07/03/tumhi-whatsapp-var-kay-forward-karta/", "date_download": "2019-07-20T16:52:21Z", "digest": "sha1:AV5DGQUSNBO7KQVB6NIFHF6V53HKFPTW", "length": 16182, "nlines": 148, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "तुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे ? - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nआज तुम्ही Whtsapp वर व सोशल मीडिया वर तुमच्या contact list मध्ये काय फॉरवर्ड केले आहे रोज सकाळी तुम्ही कोणता संदेश मोबाइल वर वाचून फॉरवर्ड करता रोज सकाळी तुम्ही कोणता संदेश मोबाइल वर वाचून फॉरवर्ड करता त्या संदेशाचा तुमच्या व्यावसायिक गोल्सशी किती संबंध आहे याचा एकदा विचार करा.\nखूप वर्षांपूर्वी, पुरातन ग्रीस मध्ये, एक प्रवासी रस्त्यात एका म्हातार्‍या व्यक्तिला माऊंट ऑलिंपस कडे कसे जायचे विचारतो. तो म्हातारा व्यक्ति, जो महान तत्ववेत्ता सोक्रटीस असतो. उत्तरतो “जर तुला खरेच माऊंट ऑलिंपस कडे जायचे असेल तर फक्त एक काळजी घे, तुझं प्रत्येक पाऊल हे माऊंट ऑलिंपसच्या दिशेनेच असेल”. तात्पर्य, तुम्हाला जर यशस्वी व आनंदी व्हायचे असेल तर तुमची प्रत्येक कृती, तुमचा प्रत्येक विचार हा तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाणारा असला पाहिजे.\nमला रोज सकाळी अनेक लोक गुड मॉर्निंग, काहीतरी धार्मिक, राजकीय स्वरूपाचे असे सदेश पाठवत असतात. अपवादानेच कोणी व्यवसाय विषयीचे, यश, नेतृत्व या विषयीचे इन्स्पिरेशनल, मोटीवेशनल संदेश पाठवतात. तुम्ही काय वाचता, तुम्ही तुमच्या मित्रांसोबत काय चर्चा करता हे तुमच्या यशात खूप महत्वाची भूमिका बजावते.\nतुम्हाला जर लवकर यशस्वी व्हायचे असेल, तुम्ही जे मनाशी ठरवले आहे ते लवकर साध्य करायचे असेल तर तुम्ही त्यासाठी पूरक असाच विचार कायम केला पाहिजे, आणि त्या साठी मदत होईल, तुम्हाला प्रेरणा मिळेल असेच वाचले पाहिजे. तुम्ही अशाच लोकांसोबत जास्त वेळ घालविला पाहिजे ज्यांना तुमचे ध्येय, उदधीष्ठ याबद्दल आदर आहे, त्यांचे विचार तुमच्या तुमच्या ध्येयाशी पूरक आहेत, व ते तुम्हाला कायम प्रोत्साहित करणारे आहेत.\nरोज सकाळी एक असा inspirational/motivational quote शोधा जो तुम्ही ठरविलेल्या उदधिष्ठांना पूरक असेल, तुम्हाला त्या दिवशी तुमचे उदधिष्ठ साध्य करण्याच्या तुमच्या प्रयत्नांना प्रेरणा देईल. असा संदेश जो दिवसभर तुमच्या सोबत असेल तुम्हाला उत्साह व प्रेरणा देईल. हे काम तुम्ही आदल्यादीवशी रात्री सुद्धा करू शकता. झोपण्या आधी तुमच्या उद्याचा दिवसात, तुमच्या व्यावसायिक धावपळीत तुम्हाला प्रेरणा देईल असा संदेश शोधा. इंटरनेट वर तुम्हाला महान व थोर लोकांची, यशस्वी उद्योजकांचे अनेक चांगले संदेश सापडती���, जे त्यांना त्यांचा आयुष्याच्या वाटचालीत गवसले आहेत, ते त्यांचा यशाचे गमक आहे. असे काही शोधायला फारसा वेळ लागणार नाही. तो संदेश लीहून काढा नि मोठयाने 2-3 वेळा वाचा. तो संदेश तुम्हाला का आवडला, तो तुमच्या उद्धिष्ट यांचाशी सुसंगत आहे का याचा विचार करा. आणि दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यावर परत एकदा तो वाचून, मोबाइल वर टाइप करून सगळ्यांना पाठवा. बघा तुमचा व्यावसायिक दिवस कसा जातो ते…\nआणि एक करा, जी मंडळी तुमच्या संदेश वाचून त्याच स्वरूपाचा संदेश पाठवतील त्यांचा सोबत जास्त संपर्क ठेवा, त्यांचा सोबत आपल्या गोल्स विषयी चर्चा करण्यास सुरवात करा. आणि जी मंडळी तुमच्या संदेश च्या बदल्यात काही राजकीय, धार्मिक, फालतू विनोद ई पाठवतील त्यांना शक्यतो टाळा. अशी मंडळी तुमच्या यशाच्या प्रवासात तुमचा फक्त वेळ घालवणारी असतात.\nतुम्ही कोणती पुस्तकं वाचता, वर्तमानपत्र कोणते वाचता, तुम्ही कोणती बिझनेस मासिक वाचता हे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे तुमच्यात यशाची मानसिकता (success mindset) रुजवण्यामध्ये.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कधी…\nग्राहकांनी तुमच्याकडे का यावं या प्रश्नाचं उत्तर द्या\nउद्योजका सारखा विचार करा\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nमुकेश अंबानींच्या वेतनात १० वर्षांपासून कोणतीही वाढ नाही\nतुमचा व्यवसाय कशासाठी ओळखला जातो हे महत्वाचे आहे…\nखाद्यसंस्कृती : तुमच्या हातात चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्याची कला आहे तिला व्यवसायाचं रूप द्या…\nHUL च्या ‘प्लॅस्टिक बनेगा फँटॅस्टिक’ मोहिमेचे अनावरण, पुनर्वापरयोग्य प्लास्टिकचा १०० टक्के वापर करण्याचा निर्णय\nब्रँड महत्वाचा आहे… व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा…\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/ek-hi-bhool-kamal-ka-phool-bord-goes-viral-in-varanasi/85175/", "date_download": "2019-07-20T16:09:45Z", "digest": "sha1:LLMECRVATYL7BYUHDFVCBGVJVLJNAZUF", "length": 11546, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ek hi bhool kamal ka phool bord goes viral in varanasi", "raw_content": "\nघर देश-विदेश ‘एक ही भूल कमल का फूल’- वाराणसीत लागले फलक\n‘एक ही भूल कमल का फूल’- वाराणसीत लागले फलक\nभाजपा सरकारच्या काळात वाराणसीच्या विकासासाठी येथे नमामी गंगे प्रकल्पासोबतच विश्वनाथ कॉरिडॉर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारत आहे. मात्र येथील दुकाने या प्रकल्पामुळे नव्हे, तर मंदिर विस्तारीकरणात जात आहेत.\nछायाचित्र सौजन्य : युट्यूब व्हिडिओ\nगेल्या काही दिवसांपासून वाराणसीमधील एक गल्ली चर्चेत आली आहे. याचे कारण आहे, या गल्लीतील व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानात लावलेले फलक. या फलकावर लिहिले आहे, ‘एक भूल कमल का फूल’, मोदीजी एक काम करो, पहले रोटी का इंतजाम करो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या लोकसभा मतदारसंघातून अशा पदद्धतीच्या प्रतिक्रिया व्यापाऱ्यांमधून उमटत असल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या फलकांचे व्हिडिओही स्थानिक माध्यमे आणि सोशल मीडियावरील माध्यमांतून मागील आठवडाभरापासून प्रसारित होत आहेत.\nबारा ज्योतिलिंगांपैकी प्रसिद्ध असलेले काशी विश्वेश्वर मंदिर वाराणसीमध्ये आहे. या मंदिराच्या धुंडीराज प्रवेशदवाराला लागून असलेल्या गल्लीच्या रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीव��� आल्यानंतर दुकानदारांनी फलक लावून अशी प्रतिक्रिया दिली आहे. या रुंदीकरणात येथील 60 छोट्या व्यापाऱ्यांची दुकाने जाणार आहेत.\nयेथील एका लोकल माध्यमात प्रसिदध झालेल्या व्हिडिओमध्ये स्थानिक तहसिलदारांच्या हवाल्याने म्हटलेय विस्तारीकरण प्रकल्पबाधित दुकानदारांना सरकारी भरपाई मिळालेली आहे. त्यानंतरच त्यांची दुकाने तोडण्यात येणार आहेत. मात्र दुकानदारांना नुकसान भरपाईपेक्षा बेरोजगारीची काळजी आहे. कारण मागील 70 ते 80 वर्षांपासून त्यांची दुकाने येथे असून त्यापासून नियमित रोजगार मिळतो. मात्र रुंदीकरणात दुकाने गेल्यावर त्यांना या हक्काच्या रोजगारापासून वंचीत राहावे लागणार आहे. त्यामुळेच हे लोक फलक लावून निषेध करत आहेत. दुसऱ्या बाजूला या भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे की या लोकांनी स्वखुशीने ही दुकाने रूंदीकरणाच्या कामासाठी दिली आहेत.\nवाराणसीमध्ये सुमारे साडेतीन लाख व्यापारी (बनीया) मतदार असून 2014 या निवडणुकीत त्यांनी लोकसभेचे तत्कालिन उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे मोदींनी या निवडणुकीत भरघोस मतांनी विजय मिळविला होता. मात्र नोटबंदी आणि जीएसटीनंतर यंदा व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जातेय. याशिवाय यापूर्वीच विश्वनाथ कॉरिडॉरच्या विकासकामांमध्ये शेकडो व्यापाऱ्यांना त्यांची दुकाने गमवावी लागली आहेत. त्यातच ऐन निवडणुकीच्या काळात या ठिकाणी फलक झळकल्याने तो चर्चेचा विषय झालाय. मात्र असे असूनही या ठिकाणी भाजपाचे उमेदवार असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुमतावर फरक पडणार नसल्याचे सांगितले जात आहे.\n(टिप : बाहेरच्या व्हिडिओची ही लिंक बातमीत केवळ वाचकांच्या माहितीसाठी दिलेली आहे. त्याची कुठलीही जबाबदारी किंवा समर्थन माय महानगर करत नाही.)\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nपहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये\nपार्थ पवारसाठी उदयनराजे भोसले मैदानात\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nराम नाईक यांना पुन्हा राज्यपाल पद नाही; ६ राज्यात नवे राज्यपाल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nतामिळनाडूत एनआयएच्या पथकाचे १६ ठिकाणी छापे\nबिग-बी, किंग खानला मागे टाकत मोदी ठरले भारतातील पहिले आवडते ���ुरुष\nऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीने रचना इतिहास\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:15:06Z", "digest": "sha1:NVSXUBDFRGWAE5EBO4OCXVX4UYEASUTP", "length": 7086, "nlines": 132, "source_domain": "amravati.gov.in", "title": "शाळा | राष्‍ट्र संतांची भूमी | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nअभ्‍यासा इंग्‍लीश स्‍कुल पंचवटी, नागपुर रोड, अमरावती, फोन नं.- २६६०२०६\nइंडो पब्लिक स्‍कुल अमरावती\nइंडो पब्लिक स्‍कुल अमरावती विदयापीठ, मार्डी रोड, अमरावती- ४४४९०१, फोन नं.- ०७२१२७११०९८\nइडिफाय स्‍कुल खत्री रुग्‍णालय जवळ, अमरावती-४४४६०१\nग्‍यान माता उच्‍च माध्‍यामीक शाळा\nग्‍यान माता उच्‍च माध्‍यामीक शाळा , अमरावती-४४४६०१, फोन नं.- ०७२१-२५५०१०३\nजवाहर नवोदय विदयालय नवसारी , अमरावती\nजवाहर नवोदय विदयालय नवसारी , अमरावती, फोन नं.- ०७२१-५७७०१०\nपि. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्‍कूल अमरावती\nपि. आर. पोटे पाटील इंटरनॅशनल स्‍कूल , श्री गजानन टाऊनशीप, कटोरा रोड, अमरावती, फोन नं.- ०७२१-३२०००४०\nपोदार इंटरनॅशनल स्‍कूल अमरावती\nपोदार इंटरनॅशनल स्‍कूल कटोरा, पोटे फार्म च्‍या विरूध्‍द , अमरावती, फोन नं.-०७२१-६००३२२२\nमहर्षी पब्लिक स्‍कूल अमरावती\nमहर्षी पब्लिक स्‍कूल नविन रिंग रोड, नवसारी, अमरावती\nस्‍कूल ऑफ स्‍कॉलर मिंबोरा(खुर्द), अमरावती\nस्‍कूल ऑफ स्‍कॉलर मिंबोरा(खुर्द), बडनेरा रोड अमरावती, फोन नं.- ०७२१-२��५०२०१/२७२१२८८८\nहॉली क्रॉस कॉन्‍वेंट अमरावती\nहॉली क्रॉस कॉन्‍वेंट अमरावती -४४४६०१\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/election/article/ritesh-deshmukh-mumbai-26-11-terror-attack-piyush-goyal-vilasrao-deshmukh-lok-sabha-elections-2019-bollywood/251828", "date_download": "2019-07-20T16:05:14Z", "digest": "sha1:66UIC4K4WRA7CIHJV5MWDM6S7EIR3D6U", "length": 13887, "nlines": 123, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " वडिलांवर केलेल्या टीका करणाऱ्या पियूष गोयल यांना अभिनेता रितेश देशमुखने दिलं सडेतोड उत्तर ritesh deshmukh mumbai 26 11 terror attack piyush goyal vilasrao deshmukh lok sabha elections 2019 bollywood", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nवडिलांवर टीका करणाऱ्या पियूष गोयल यांना अभिनेता रितेश देशमुखने दिलं सडेतोड उत्तर\nमुंबईत झालेल्या २६/११ हल्यासंदर्भात भाष्य करुन तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या पियूष गोयल यांना रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातुन उत्तर दिलं आहे.\nअभिनेता रितेश देशमुख | फोटो सौजन्य: IANS\nमुंबई: मुंबईवर २६/११ हल्ला झाला त्यावेळी स्वर्गीय विलासराव देशमुख हे तत्कालीन मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते आपला मुलगा रितेश याला चित्रपटात संधी मिळवुन देण्यातच जास्त मग्न होते, असा गंभीर आरोप करत भाजपा नेते पियूष गोयल यांनी काँग्रेसवर निशाना साधला आहे. पियूष गोयल यांच्या या आरोपांना आता रितेश देशमुख याने उत्तर दिलं आहे. मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो पण अशा व्यक्तिवर आरोप करणं चुकीचे आहे जी स्वतःचा बचाव करण्यासाठी आता या जगात नाहीये.\nसोमवारी पंजाबमधील लुधियानामध्ये केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पियूष गोयल यांनी २६/११ मुंबई हल्ल्याचा संदर्भ देत दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यावर निशाना साधत काँग्रेसवर टीका केली आहे. २६/११ मुंबई हल्ल्याची आठवण करून देत गोयल म्हणाले, तत्कालीन काँग्रेस सरकार ही दुबळी सरकार होती, एकीकडे गोळ्या झा���ल्या जात होत्या तर दुसरीकडे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख ओबेरॉय होटलच्या बाहेर एका चित्रपट निर्मात्याला घेवुन आले होते. त्यांना देशाच्या सुरक्षेपेक्षा आपल्या मुलाला चित्रपट मिळवुन देण्यात जास्त रस होता. आपलं सैन्य सडेतोड उत्तर देण्यास तेव्हाही सक्षम होतं पण निर्णय नेतृत्वाला घ्यायचा होता. लष्कराला अशी आशा होती की त्यांना प्रतिउत्तर देण्याचे आदेश दिले जातील पण त्यांना कोणतीही परवानगी मिळाली नाही. काँग्रेस सरकार हे भ्याड सरकार होतं.\nदिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख याने ट्विटरवरुन या टीकेला उत्तर दिलं आहे. रितेश देशमुख यांनी ट्विट करत म्हटलं, \"मंत्री महोदय हे सत्य आहे, मी ताज हॉटेलमध्ये गेलो होतो. पण खोटं आहे की त्यावेळी गोळीबार, हातगोऴे फेकले जात होते. तेव्हा मी तेथे होतो असा दावा आपण करत आहात. हे सत्य आहे की, माझे वडील विलासराव देशमुख यांच्यासोबत मी घटनास्थळी गेलो होतो. पण हे खोटे आहे की, ते मला चित्रपटामध्ये रोल मिळवुन देण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांनी कधीही कोणत्याही निर्माता किंवा दिग्दर्शकाला मला सिनेमात घेण्यास सांगितले नाही, याचा मला अभिमान आहे.\nलातूर लोकसभा निवडणूक २०१९ : विलासरावांचा 'गड' पुन्हा काँग्रेसकडे येणार\nLok Sabha 2019: 'तर, मोदी स्वतःला फासावर लटकवून घेतील का'; खर्गेंची विखारी टीका\nLok Sabha 2019: 'नीच आदमी' वक्तव्यावर मणिशंकर अय्यर ठाम, म्हणे ‘मी भविष्यवाणीच केली’\nमुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार हा प्रत्येकाला असतो पण अशा व्यक्तिवर आरोप करणं चुकीचे आहे जी स्वतःचा बचाव करण्यासाठी आता हयात नाहीये असंही रितेश देशमुख याने म्हटलं आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] शूटींगदरम्यान वरुण धवनला दुखापत, क्लायमॅक्स सीनच्या वेळीच झाला अपघात\nLIVE: शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवसीय राजकीय दुखवटा\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nकाँग्रेसचे प्रवक्ते महिनाभर टीव्हीवर दिसणार नाहीत कारण...\nमोदी सरकार २.०: अमित शहा किंवा 'ही' व्यक्ती हो��� शकते केंद्रीय अर्थमंत्री\nVIDEO: विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीत\nइमरान खान फोन करून नरेंद्र मोदींना काय म्हणतात, ऐका तरी\nनिकालानंतर NDAमध्ये सामील होणार BJD\nअजून बरेच काही >>\nसोनभद्र हत्याकांड: सीएम योगी पीड़ित परिवारों से मिलेंगे\nफोटोज: मलाइका ने बिकिनी और डीप नेक आउटफिट में बढ़ाई हॉटनेस\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nवडिलांवर टीका करणाऱ्या पियूष गोयल यांना अभिनेता रितेश देशमुखने दिलं सडेतोड उत्तर Description: मुंबईत झालेल्या २६/११ हल्यासंदर्भात भाष्य करुन तत्कालीन मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यावर आरोप करणाऱ्या पियूष गोयल यांना रितेश देशमुखने सोशल मीडियाच्या माध्यमातुन उत्तर दिलं आहे. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/node/44775", "date_download": "2019-07-20T16:14:45Z", "digest": "sha1:EXPB6IAKV4YIXVZAY2FS6ZMMZ2YD6IQN", "length": 50836, "nlines": 377, "source_domain": "misalpav.com", "title": "चालू घडामोडी : जूलै २०१९ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचालू घडामोडी : जूलै २०१९\n१. भारतात शाकाहारी भोजनालये आपल्या नावामागे / पुढे वेगवेगळ्या पदव्या लावतात.\nउदा. प्युअर व्हेज / शुद्ध शाकाहारी / वैष्णव रसोई इ. इ. जसजसे दक्षिणेकडे जावे तसतसे ही पदवी हाय क्लास / हाय क्वालिटी व्हेज अशी बदलत जाते. एका ठिकाणी तर चक्क प्युअर व्हेज आणि नॉनव्हेज अशीही पाटी बघीतल्याचे आढळते.\nअशाच एका हाय क्वालिटी भोजनालयाची अखेर होणार काय \nबातमी : अर्श से फर्श तक: भारत के 'डोसा किंग' के पतन की कहानी\n२. अमेरीकेतील संभाव्य मंदीच्या बात म्यांनंतर सोने हा परत गुंतवणू कीचा फायदेशीर पर्याय बनणार का \nतुम्ही दिलेल्या बातमीतील डोसा\nतुम्ही दिलेल्या बातमीतील डोसा किंगवर झालेल्या कायदेशीर कारवाईचा त्याच्या रेस्तराँमधील अन्नाशी (अन्नाची प्रत, स्वच्छता, इ) काहीच संबंध नाही... तो त्याच्या इतर बेकायदेशीर कारवायांमुळे कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे.\nपण आपल्याकडे बरेचसे उद्योगधंदे एकखांबी तंबू असतात. संस्थापक / मालक नसल्यामुळे पुढील भविष्य कसे असेल असे मला म्हणायचे आहे. अर्थात मुले धंदा पुढे नेतीलच पण तरी पण एक उत्सुकता आहे. किंवा या नकारात्मक प्रसिद्धीचा काही तोटा होईल किंवा कसे \nमी आता काँग्रेसचा अध्यक्ष\nमी आता काँग्रेसचा अध्यक्ष नाही, आधीच राजीनामा दिला आहे – राहुल गांधी\nमी आता काँग्रेस अध्यक्षपदावर नसून पक्षाच्या कार्यकारी समितीने तातडीने बैठक बोलवून नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. मी आधीच राजीनामा दिला असून कार्यकारी समितीने नव्या अध्यक्षाची निवड करावी असे राहुल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nआता काय होइल पुढे \nआता काय होइल पुढे \n(कदाचीत) काँग्रेसचं भलं होईल.\nकोणत्या देशाने कोणत्या देशाकडून काय विकत घ्यायचं किंवा नाही. १)दमबाजी, २)लादणे, ३)अडवणे, ४)मनाई.\nशून्यातून विश्व निर्माण करणारे\nशून्यातून जे विश्व निर्माण करतात ते सर्व परिस्थिती मधून आलेले असतात .\nपरिस्थिती प्रतिकूल असली तरी त्यांचं मनोधैर्य बिलकुल खचत नाही .\nपण त्यांच्या मुलांना सर्व आयते मिळालेलं असतं त्यामुळे त्यांनी संघर्ष केलेला नसतो .\nसमोर थोडे जरी संकट आले तरी ते सैरभैर होतात .\nबऱ्याच उद्योग समूहाच्या वारसा न ची हीच अवस्था .\nकोटुंबिक भांडणात नेस्तनाबूत होतात किंवा संकटात\nराजस्तानात जवळ जवळ सर्व शाकाहारी हॉटेलांवर अमुक पवित्र भोजनालय अशी पाटी असते.\nआणी सिक्युलस मिडियाला जाग आली \n३० जुनला दिल्लीतील चांदनी चौकमधल्या दुर्गा मंदिराच्या परिसरात स्कूटी पार्किंग , दारु पिणे व तिथला घरांच्या जवळ\nलघुशंका करण्यार्याला हटकले म्हणुन त्या परिसरात रहाणार्या हिंदु माणसाची ह्या दोन मुस्लिम मुलांशी बाचाबाची झाली. हे झाल संध्याकाळी ते दोघे ३०० - ३५० मुस्लिम लोकांचा जमाव घेऊन \" नारा ए तदबीर\" , \"अल्ला हु अकबर\" अश्या घोषणा देत त्या परिसरात रात्री १२ च्या सुमारास दाखल झाले. ह्या वेळेचा फायदा घेत ह्या जमावाने १०० वेर्षापेक्षा जुन्या दुर्गा मंदिरावर हल्ला चढवला व सर्व\nमुर्तींची तोडफोड केली. पोलिसांनी मग येउन शांतता प्रस्थापित केली.\n३ जुलैला एनडी टीव्हीच्या रविश कुम��रला अचानक जाग आली आणि प्राईम टाईम मध्ये त्याने ही बातमी सांगीतली. म्हणे काही\nअराजक तत्वांनी मंदिराची मामुली तोडफोड केली. कटाक्षाने मुसलमान हा शब्द टाळला १०० वेर्षापेक्षा जुन्या दुर्गा मंदिरावर हल्ला चढवला व त्याची अपरिमीत हानी केली वैगेरे महत्वाची माहिती दिलीच नाही.\nनरेंद्र मोदीनी महात्मा न बनता\nनरेंद्र मोदीनी महात्मा न बनता मोदीच राहावे. काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात मुसलमानांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करू नये. ठोस निर्णय हेरून लवकरात लवकर राम मंदिर आणि काश्मीरचा प्रश्न निकालात काढावा\nनव्या सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आज संसदेत मांडला जाईल.\nअर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारमन पहिल्या महिला अर्थमंत्री.\nदेशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री होण्याचा मान १९७०-७१ मध्ये इंदिरा गांधी यांच्याकडे गेला असला, तरी अर्थसंकल्प सादर करणाऱ्या निर्मला सीतारामन या पहिल्या महिला अर्थमंत्री ठरणार आहेत. कारण इंदिरा गांधी पूर्णवेळ अर्थमंत्री नव्हत्या. १९७०-७१मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान असताना अर्थ खातं त्यांच्याकडे ठेवलं होतं. मात्र सीतारामन या खऱ्या अर्थाने पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या आहेत.\nइसरो च्या क्षमतेचा व्यापारी लाभ घेण्याकरता...\nन्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाच्या शासकीय आस्थापनेची स्थापना.\nन्यू स्पेस इंडिया लिमिटेड\nन्यू स्पेस इंडिया लिमिटेड नावाच्या शासकीय आस्थापनेचा फायदा काय \nचंद्रावर जाणे किंवा मंगळावर जाणे\nपृथ्वी व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर जाणे हे तंत्र सर्व देशांना माहीत आहे.\nखूप वर्षा पूर्वी माणूस चंद्रा वर जावून आलंय .\nइस्रो ला ह्याच्या पुढचे तंत्र शिक्षण ghave लागेल .\nआपण विकसित देशांच्या १०० वर्ष पाठी आहे हे सत्य कधीच नाकारू नये..\nती आत्मप्रौढी आहे फक्त मनाला समाधान देईल\n१०० वर्षं पाठी = \nमाझ्या मते आपण १०० वर्षं वगैरे पाठीबिठी आजिबात नाही. इस्रोच्या वयाच्या मानाने यशदर बराच जास्त आहे.\n.>>> पृथ्वी व्यतिरिक्त दुसऱ्या ग्रहावर जाणे हे तंत्र सर्व देशांना माहीत आहे.\n- सुदान आणि येमेनला सुद्धा माहित आहे का\n>>> आपण विकसित देशांच्या १०० वर्ष पाठी आहे हे सत्य कधीच नाकारू नये...\n- इथे \"आपण\" म्हणजे भारतीय / इस्रो असं तुम्हाला म्हणायचंय असं मी समजतो. तसा असेल तर तुमच्या मते जे क��णते विकसित देश आहेत त्या देशांनी १९१८ साली, (इस्रोपेक्षा १०० शंभर वर्षांपूर्वी म्हणजे १९१८ साली, नाही का) एकाच वेळी १०० उपग्रह आकाशात पदार्पित केले होते का\n>>> ती आत्मप्रौढी आहे फक्त मनाला समाधान देईल.\nकमालीच्या घातक न्यूनगंडापेक्षा आत्मप्रौढी कितीतरी चांगली, नाही का\nमतमतांतरांचा आदर आहेच, पण म्हणून आपण तथ्यांपासून ढळू नये, नाही का\nVovager सूर्य माला सोडून पुढे गेले\nVovager सूर्य माला सोडून पुढच्या प्रवासाला गेले सुद्धा .\nआणि त्यांनी जी माहिती पाठवली आहे ती एडिट करून जगाला दिली जाते आहे आणि आपण अजुन चंद्र आणि मंगला भोवतीच अडकलो आहे\nअवकाश संशोधनामागचा खरा उद्येश\nअवकाश संशोधनामागचा खरा उद्येश काय आहे, हे तुम्हाला खरेच माहीत आहे का \nहो चांगला माहीत आहे\nअवकाश संशोधन जे आता पर्यंत झाले आहे त्याची काही percent ch माहिती सामान्य लोकांशी शेअर केली जाते .\nपृथ्वी वरील लोकांचे आयुष्य सुखी होण्यासाठी अवकाश संशोधनाचा काडीचा उपयोग नाही .\nपृथ्वी च्या कक्षेत फिरून पृथ्वी वर लक्ष ठेवणारे उपग्रह फक्त radio tv,mobile aani lashkari halchali var लक्ष ठेवणे ह्यातच सफल आहे (ते पण जमत नाही .म्हणून world trade center var halla होवू शकला ,,)\nपृथ्वी वर होणारी एक सुधा नैसर्गिक आपत्तीचा\nपूर्व सूचना ह्या आधुनिक यंत्रणेला देता आली नाही .\nविश्वाची उत्पत्ती शोधणे असे काही तरी मोठ्या गोष्टी केल्या जातात .\nपण रिअल मध्ये पृथ्वी वर घडणाऱ्या किती गोष्टी का घडतात ह्या प्रश्नाचे उत्तर अजुन तरी अनुत्तरीत आहे\nपृथ्वी वर होणारी एक सुधा\nपृथ्वी वर होणारी एक सुधा नैसर्गिक आपत्तीचा\nपूर्व सूचना ह्या आधुनिक यंत्रणेला देता आली नाही .\nतुम्हाला या विषयावर भरपूर अभ्यास करण्याची खूप गरज आहे.\nजगाचे सोडा, दोन एक महिन्यापूर्वी भारतातील पूर्व किनार्‍याला धडक देणार्‍या (नाव आठवत नाही) वादळाची पूर्व सूचना मिळाल्यानेच अनेक लोकांचे वेळीच स्थलांतरण करुन त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले होते.\nतुमचे बहुतेक प्रतिसाद, त्या विषयाचा अभ्यास न करता लिहिलेले व \"मला असे वाटते म्हणून तेच्च वैश्विक सत्य आहे\" अश्या प्रकारचे असतात. सद्याचे, अवकाश संशोधन आणि अवकाशप्रवास यासंबंधीचे, प्रतिसादही त्याला अपवाद नाहीत. अभ्यास वाढवायची गरज आहे, यात वाद नाही.\nआता तुमच्या माहीतीकरिता, चंद्रावर माणूस पाठवल्यामुळे, तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त फायदे मा���वजातीला झालेले आहेत. त्यापैकी, काही मोठे महत्वाचे फायदे असे आहेत...\n11. Scratch resistant lenses: astronaut helmet visor coating makes our spectacles ten times more scratch resistant. अत्यंत उच्च तंत्राच्या उपकरणांपासून ते नेहमीच्या वापराच्या चष्म्यांपर्यंत हे तंत्रज्ञान वापरले जाते.\n13. Smoke detector: Nasa invented the first adjustable smoke detector with sensitivity levels to prevent false alarms. सर्वसामान्य घरातील आणि सार्वजनिक जागांमध्ये याचा वापर केलेल्या उपकरणांनी जगभरात किती जीवहानी आणि संसाधनहानी वाचवली आहे याची मोजदाद करणे कठीण आहे.\n15. Water filter: domestic versions borrow a technique Nasa pioneered to kill bacteria in water taken into space. हे तंत्रज्ञान, ऑफिस-रेस्तराँ-घर यांच्यामध्ये आजकाल जवळजवळ अनिवार्य झाले आहे आणि आरोग्याची २४ X ७ काळजी घेत आहे, हेवेसांन.\nखास भारताबद्दल बोलायचे झाले तर, वरच्यांमध्ये खालील फायदे मिळवा...\n१. गावागावात पोचलेली मोबाईल क्रांती आणि तिचे फायदे\n२. गावागावात पोचलेला टीव्ही आणि त्याचे फायदे\n३. देशाच्या संरक्षण व्यवस्थेसाठी मिळणारी उपग्रहांची मदत : यात संरक्षक (शत्रूवर नजर ठेवणे) आणि आक्रमक (हल्ला करण्यासाठी मदत) अश्या दोन्ही प्रणाली येतात. उदा: बालाकोटवर केलेल्या हल्ल्याच्या पूर्वतयारीत आणि हल्ल्यात भारतिय उपग्रहांची मदत अमुल्य होती... त्यामुळेच सर्व कारवाई भारतिय सैन्याला शून्य धोक्यासह यशस्वीपणे करता आली.\n५. भारताच्या संरक्षण व्यवस्थेत दाखल झालेल्या आणि दिवसेदिवस क्षमता वाढत असलेल्या क्षेपणास्त्रांसंबंधीचे मूलभूत ज्ञान अवकाशतंत्रज्ञानातून विकसित होते, हे वेगळे सांगायला नकोच.\n५. उपग्रह वापरून केलेले हवामान अंदाज किती उपयोगी असतात हे सांगायला नकोच... भारताच्या पूर्व व पश्चिम किनार्‍यावर आलेल्या वादळांमध्ये किती जीवहानी व इतर नुकसान टळले, हे माध्यमांत वाचले असेलच.\n६. इस्रोने, अवकाशयानांसाठी, लहान आकाराच्या व वजनाच्या पण भरपूर वीज साठविणार्‍या बॅटर्‍यांचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ते व्यापारी संस्थांना इलेक्ट्रिक कार आणि इतर उपयोगांसाठी लागणार्‍या बॅटर्‍या बनविण्यासाठी देण्याचे नुकतेच जाहीर झाले आहे. कदाचित तुमच्या पुढच्या वीजचारचाकीसाठी किंवा तुमच्या शहरात चालणार्‍या वीजबसमध्ये हे तंत्रज्ञान वापरले जाईल. :)\nअसो ही यादी मारूतीच्या शेपटीसारखी वाढत जाणारी आहे.\nविस्तारभयास्तव इतकेच मोजके फायदे लिहिले आहेत. सर्व फायदे लिहू गेल्यास पुस्तक लिहावे लागेत. पण, वरील फायदे, माझा मुद्दा पूर्णपणे समजावून द्यायला पुरेसे आहेत.\nसबळ माहिती अथवा अभ्यासाशिवाय बेधडक विधाने करण्याने, तुम्ही कळत-नकळत स्वतःची विश्वासार्हता गमावत आहात, हे तुमच्या नजरेस आणून द्यावेसे वाटले म्हणूनच हा प्रतिसाद दिला आहे. बाकी सगळे तुमच्यावर अवलंबून आहे.\nमाझी पोस्ट बिलकुल योग्य नव्हती तर त्या मध्ये बऱ्याच ठिकाणी घोड चुका होत्या .\nपण एकदा पोस्ट प्रदर्शित झाल्या नंतर एडिट करायची सोय नाही .\nतुमचं म्हणणे योग्य आहे .\nरोखठोक पने चूक दाखवल्या बद्दल धन्यवाद\nमनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल\nमनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल केल्याबद्दल आभार.\nमनमोकळेपणे चूक मानणे, ही सुधारणेची आणि विकासाची पहिली पायरी असते.\nमनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल\nमनाचा मोठेपणा दाखवून चूक कबूल केल्याबद्दल आभार.\nमनमोकळेपणे चूक मानणे, ही सुधारणेची आणि विकासाची पहिली पायरी असते.\nचंद्रावर सोळा सोमवार करायचे\nचंद्रावर सोळा सोमवार करायचे आहेत . संकष्टी होणार नाही.\nNews वाहिन्या आणि तिवरे धरण फुटी\nतिवरे धरण फुटल्या पासून मराठी वृत वाहिन्या चांगल्याच सक्रिय झाल्या आहेत .\nरोजच कोणत्या ना कोणत्या धरणातील भिंती मधून होणारी पाण्याची गळती दाखवत नाहीत .\nपण ते दाखवताना त्यांच्या कडून मोठी चूक होत आहे असं वाटत .\nकारण जी गळती ते दाखवत आहेत त्याचे प्रमाण आपल्या घरात जेवढे नळाला पाणी येते तेवढच असते .\nखूप मोठा पाणीसाठा धरणात असताना छोट्या प्रमाणात पाण्याची गळती होणारच पण त्या मुळे धरणाला धोका आहे असा निष्कर्ष जे टीव्ही anchor काढत आहे .\nतो शास्त्रीय दृष्टी ने बघितलं तर योग्य नाही .\nधरणामधून किती प्रमाण पेक्षा जास्त पाणी गळती झाली तर तिला धोकादायक आहे हे समजल जाते ह्या विषयी मत व्यक्त करावे .\nहा धागा खासकरून धाग्याचे राजकीय स्वरूप मी लक्ष्यवेध करत असलेल्या विषयाच्या दृष्टीने आजिबातच पोषक नाही. खरे म्हणजे लक्षवेधत असलेल्या विषयास वेगळ्या धागा लेख चर्चेची क्षमता आहे.\nमी खाली केलेल्या विवरणापेक्षा लक्ष वेधू इच्छित असलेला गार्डीयनचा लेख स्वतःच अधिक बोलका -सहज समजणारा आहे त्यामुळे सरळ त्या लेख वाचनाकडे गेल्यास अधिक उत्तम\n१) इथे इंग्रजी चित्रपटातील हिंदू तत्वज्ञान, लोक यांची प्रत्यक्षता नव्हे तर इंग्रजी/पाश्चात्य चित्रपटातील त्यांनी दाखवलेल्या कल्पनात कुठे कुठे हिं��ू तत्वज्ञान, संस्कृतीशी अथवा हिंदूपणाशी समकक्षता आढळते \n२) या शीर्षकातील हिंदूत्व हा शब्द राजकीय अर्थाने नव्हे तर तत्वज्ञान आणि संस्कृती या अर्थाने हिंदूपणा आहे.\n३) गार्डियनमधील लेखात म्हटल्याप्रमाणे इंग्रजी/ पाश्चात्य चित्रपट किंवा साहित्यात तुम्हाला हिंदूपणा सादृश्य समकक्षता कधी कुठेआढळल्या का \nप्रश्न ३ वेगळा धागा लेख काढण्या योग्य आहे इच्छूकांनी अवश्य काढावा.\n30 साल पहले लिए 200 रुपये का कर्ज लौटाने मुंबई आए \n30 साल पहले लिए 200 रुपये का कर्ज लौटाने मुंबई आए केन्या के सांसद - ही बातमी.\nअसेही लोक ह्या दुनियेत आहेत काय अजून \nअसेही लोक ह्या दुनियेत आहेत काय अजून \nअजुन एक सुखद धक्का \nईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर\nईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर यांच्या तर्फे गेले २० 'वर्षे चालवली जाणारी लॉयर्स कलेक्टिव्ह नावाची NGO ला गेल्या वर्षी सरकारने टाळं लावलेल होत . आता ह्या NGO च्या प्रमोटर विरुद्ध CBI ने तपास सुरु केलेला आहे ह्या NGO ने आता पर्यंत ८००० कोटी रु परदेशातुन फंड स्वरुपात आणले ह्या NGO ने आता पर्यंत ८००० कोटी रु परदेशातुन फंड स्वरुपात आणले त्या रक्कमेच नक्की काय केल हे ईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांना सांगता आलेल नाही \nईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांच्या\nदिल्ली मुंबई तील सर्व ठिकाणावर एकाच वेळा धाडी टाकण्यात आलेल्या आहेत \nईंदिरा जयसिंग सुप्रिम कोर्टात वकिल आहेत समलैंगिक लोकांच्या हक्काबद्दल लढा देउन सुप्रिम कोर्टातुन आपल्या बाजुने निर्णय करुन घेतला\nह्या गोष्टीला समजवुन घेण्यासाठी\nईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांची\nईंदिरा जयसिंग व ग्रोव्हर ह्यांच्या\nलॉयर्स कलेक्टिव्ह NGO ला AIDS विरुद्ध लढण्यासाठी हजारो कोटी मिळत होते पण हाय भारताची AIDS मधली प्रगती फारच स्लो पण हाय भारताची AIDS मधली प्रगती फारच स्लो हि प्रगती वाढवण्यासाठी खास प्रयत्न करणे\nलॉयर्स कलेक्टिव्ह NGO ला गरजेचे ठरले म्हणुन समलैंगिक लोकांच्या हक्का बद्दल ईतका कळवळा \nकुलभूषण जाधव यांच्यासंबंधातील खटल्यात, हेग येथिल आंतरराष्ट्रिय कोर्टाने (International Court of Justice), भारताचे सर्व दावे मानले आणि पाकिस्तानचे सर्व दावे अमान्य केले आहेत. हा आंतरराष्ट्रिय स्तरावर भारताने पाकिस्तानचा केलेला अजून एक मोठा पराभव ठरला आहे.\n(अ) पाकिस्तानच्या कांगारू लष्करी कोर्टाने दिलेल्या फाशीच्या निर्णयाला खीळ (स��टे) बसली आहे आणि\n(आ) (पाकिस्तान सतत नाकारत आलेली) कुलभूषणशी संवाद साधण्याची (काऊंसलर अ‍ॅक्सेस) परवानगी भारताला मिळेल... अर्थातच, बंद खोलीत लुटुपुटीची केस चालविण्याचा पाकिस्तानचा मार्ग बंद झाला आहे.\nयानंतरही, पाकिस्तानसारखे बनेल राष्ट्र सरळ सुतासारखे वागेल याची खात्री नाहीच. पण, आता त्याच्या सर्व बदमाष कारवाया जगासमोर आणून त्याच्यावर सतत दबाव राखणे भारताला सोपे होईल.\nअजून लढाई संपलेली नाही पण, या केसमधली ही एक महत्वाची पायरी भारताने जिंकली आहे.\nपंधरा विरुध्द एक मतांनी हा निर्णय आला\nअर्थात हे एक मत पाकिस्तानी juryचे होते.\nपाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदायाचा कितीह दबाव आला तरीही कमांडर कुलभूषण जाधव याना कधीही सोडणार नाही हि वस्तुस्थिती आहे.\nकारण हा त्या राष्ट्राच्या \"प्रतिष्ठेचा\" प्रश्न बनला आहे. स्वतःच्या जनतेच्या नजरेत आपली स्थिती वाईट होणे हे कोणत्याही राज्यकर्त्याला/ लष्करशहाला परवडणारे नसते.\nत्यातून कुभूषण जाधव हे गुप्तहेर होते आणि ते पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाची हेरगिरी करायला आले होते आणि आपण कसे त्यांना शौर्याने आणि शिताफीने पकडले याचा डांगोरा पिटल्यावर त्यांना सोडून देणे हि राजकीय आत्महत्याच ठरेल. त्यामुळे त्यांच्यावर परत खटला चालवून त्यांना परत फाशी किंवा मरेपर्यंत जन्मठेपच दिली जाईल यात कुणालाही शंका नाही.\nपरंतु पाकिस्तानचा खोटेपणा जितका उघड पडेल तितके कमांडर जाधव याना फाशी देणे हे कठीण जाईल आणि तुरुंगात का होईना पण ठेवणे भाग पडेल.\nकोणताही गंभीर गुन्हा न केलेले ५०० च्या वर भारतीय नागरिक पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत. त्यांना ते सहज सोडत नाहीत तर अशा मोठ्या खटल्यातील आरोपीला सोडणे कसे शक्य आहे( दुर्दैवाने).\nआंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय पाकिस्तान ला बंधनकारक नाही असे वाचनात आले . आता पर्यन्त दोन वेळा अमेरिका ने आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय खूंटीला टांगुन आरोपी नां फाशी दिली आहे व न्यायालय अमेरिका चे काहीही बिघडवू शकली नाही .\nएकच आशा आहे की पाकिस्तान भिखारी देश असल्या मुळे आंतरराष्ट्रीय भिक मिळविणय साठी जाधव यांना मरेपर्यन्त जन्मठेप शिक्षा देण्याची शक्यता वाटते .\nबीबीसी न्यूज़ - जाधव जैसे मामलों में ICJ के फ़ैसलों की अनदेखी होती रही है\nतालिबान आणि पाकिस्तानी लोकांनी चालवलेल्या एका मोठ्���ा टोळीला दिल्ली पोलिसांनी पकडले आहे. ही टोळीची, अंमली पदार्थांच्या तस्करीची उलाढाल तब्बल रु५००० कोटी (रु पाच हजार कोटी) ची होती \nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1470", "date_download": "2019-07-20T16:14:01Z", "digest": "sha1:YHU24XDV6IX276EGKSFRYSQUDHQ222VH", "length": 5932, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news MNS NCP alliance | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऑफ ट्रॅक मनसेला राष्ट्रवादीचा आधार \nऑफ ट्रॅक मनसेला राष्ट्रवादीचा आधार \nऑफ ट्रॅक मनसेला राष्ट्रवादीचा आधार \nऑफ ट्रॅक मनसेला राष्ट्रवादीचा आधार \nशनिवार, 24 मार्च 2018\nसर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मनसेनं आता हातमिळवणीचं तंत्र अवलंबण्यास सुरूवात केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वच जागा लढण्याऐवजी ज्या जागा जिंकता येतील अशा 30 ते 50 जागांवरच मनसे आपलं लक्ष केंद्रीत करणार असल्यांचं बोललं जातंय. अलिकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींवर जोरदार आगपाखड केली होती. या सगळ्या पाश्वभूमीवर राज ठाकरे कमबॅकसाठी जोरदार प्रयत्न करतांना दिसतायेत.\nसर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या मनसेनं आता हातमिळवणीचं तंत्र अवलंबण्यास सुरूवात केलीय. आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळव��ी करण्याची शक्यता आहे. याशिवाय सर्वच जागा लढण्याऐवजी ज्या जागा जिंकता येतील अशा 30 ते 50 जागांवरच मनसे आपलं लक्ष केंद्रीत करणार असल्यांचं बोललं जातंय. अलिकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यानंतर मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींवर जोरदार आगपाखड केली होती. या सगळ्या पाश्वभूमीवर राज ठाकरे कमबॅकसाठी जोरदार प्रयत्न करतांना दिसतायेत. राजकीय रणनितीचाच एक भाग म्हणून मनसे आणि राष्ट्रवादीत आघाडी होणार असल्याचं बोललं जातंय.\nआग राष्ट्रवाद राज ठाकरे शरद पवार sharad pawar खत fertiliser\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/from-the-editorial-of-the-saamana-shiv-sena-supremo-uddhav-thackeray-has-criticized-the-bjp-government-on-the-issue-of-farmers/45462", "date_download": "2019-07-20T16:12:43Z", "digest": "sha1:L5I55NKA5U5HAMRUKGIOGLBAEYNFO7SA", "length": 18319, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\n‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही \n‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही \nमुंबई | ‘शेतकरी हा राजा’ असे म्हणायला वगैरे ठीक आहे, पण तोच शेतकरी आज गुलामीपेक्षा खालचे जिणे जगण्यास मजबूर का झाला याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडून काय उपयोग याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडून काय उपयोग पंतप्रधान मोदी यांचे म्हणणे असे की, ‘‘शेतकऱ्यांच्या सध्याच्या गरिबीस काँगेस पक्षच जबाबदार आहे. काँग्रेसला हटवा गरिबी आपोआपच दूर होईल.’’ मोदी यांचे म्हणणे योग्य आहे, पण काँग्रेस 2014 सालीच हटली आहे. आज काँगेस उरलीय कुठे पंतप्रधान मोदी यांचे म्हणणे असे की, ‘‘शेतकऱ्यां���्या सध्याच्या गरिबीस काँगेस पक्षच जबाबदार आहे. काँग्रेसला हटवा गरिबी आपोआपच दूर होईल.’’ मोदी यांचे म्हणणे योग्य आहे, पण काँग्रेस 2014 सालीच हटली आहे. आज काँगेस उरलीय कुठे ‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही. काँग्रेस 1978 साली जनता पक्षाच्या काळात हटलीच होती, काँग्रेस व्ही.पी. सिंगांच्या काळातही नव्हती, अटलबिहारींच्या काळातही काँगेस सत्तेवरून दूर गेली होती आणि 2014 सालानंतर तर हा पक्ष नामशेषच झाला, अशा शब्दात सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून भाजप सरकारवर टीका केली आहे.\nशेतकरी टाचा घासून सरणावर पोहोचला तरी त्याचे कर्ज फिटत नाही, शेतमालाच्या रास्त किमतीचा मूलभूत प्रश्न सुटत नाही आणि ही साखळी तुटत नाही. ती तुटेल या आशेने 2014 मध्ये शेतकऱ्यांनी विद्यमान सरकारला मतदान केले. सरकारने त्यादृष्टीने काही निर्णयही घेतले. तरी साखळी तुटत नाही तोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त आणि संकटमुक्त होणार नाही. यंदा पाऊस कमी झाला म्हणून रब्बीची पेरणी राज्याच्या अनेक भागांत होऊ शकली नाही. जेथे थोडय़ाफार फळबागा बहरल्या त्यांनाही या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोपवले. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.\nगरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सगळ्याच राजकीय पक्षांना पान्हा फुटला आहे. लोकसभा निवडणुकांतील प्रचार सभांतून आपणच कसे शेतकऱ्यांचे ‘मायबाप’ आहोत हे सिद्ध करण्याची चढाओढ सुरू आहे. जणू सगळ्याच लांडग्यांच्या अंगात हत्तीचा संचार झाला आहे. एखादा मोठा हत्ती पिसाळल्यावर ज्याप्रमाणे तो वाटेल तशी धुळधाण करीत सुटतो तशी आमच्याकडील सर्वपक्षीय राजकारण्यांची स्थिती झाली आहे. खुन्याच्या मस्तकात खून चढतो तसे राजकारण्यांच्या डोक्याचे झाले आहे, पण हे सर्व सुरू असताना शेतकऱ्यांवर जे नवे संकट कोसळले आहे त्याबाबत राजकारण्यांच्या तोंडातून ‘ब्र’ही निघालेला दिसत नाही. इतकी धुंदी त्यांच्या डोक्यात चढली आहे. मराठवाडय़ातील अनेक भागांत अवकाळी पाऊस व गारा पडल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. तेथील बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्हय़ांना त्याचा फटका बसला. आंबा आणि द्राक्ष या दोन्ही पिकांचे नुकसान झाले. विदर्भातही काही ठिकाणी हेच वादळवारे सुटले व शेतातील पिकांचे नुकसान झाले. पंढरपूर व आसपासच्या परिसरात पाऊस पडला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या भागात मोठय़ा प्रमाणात द्राक्ष बागायतदार आहेत. वादळी पावसामुळे द्राक्षाच्या बागाच कोलमडून गेल्या. द्राक्ष काढण्याचा हंगाम सुरू असतानाच गारा व पावसाने ही आफत आणली. गहू आणि बाजरीदेखील हातची गेली. या वर्षी पावसाने आधीच दगा दिला, तरीही शेतकऱ्याने कसेबसे पीक वाढवले. आता ते पीकही हातचे गेले, पण\nकरायला सरकार जागेवर नाही. सरकारी यंत्रणा देशाच्या शक्तिशाली वगैरे लोकशाहीच्या रक्षणासाठी निवडणुकीच्या मैदानात आहे व शक्तिशाली शेतकरी साफ कोलमडून पडला आहे. ना सरकार, ना विरोधी पक्ष, ना प्रशासन शेतकऱ्याने फिर्याद मांडायची कोणाकडे शेतकऱ्याने फिर्याद मांडायची कोणाकडे पाऊस न पडल्याने दुष्काळ पडतो हे सर्वमान्य, पण शेती फुलल्यावर पाऊस पडतो व त्यावर उपाय नाही. हा प्रकार जास्त गंभीर आहे. शेतकरी पिळून निघत आहे व कधी या पक्षाला तर कधी त्या पक्षाला मतदान करण्यापुरताच तो उरला आहे. दुष्काळ किंवा संकटाच्या वेळी किमान ‘निर्वाह चालविता’ येण्याइतकी शिल्लक शेतकऱ्यांपाशी का नसावी पाऊस न पडल्याने दुष्काळ पडतो हे सर्वमान्य, पण शेती फुलल्यावर पाऊस पडतो व त्यावर उपाय नाही. हा प्रकार जास्त गंभीर आहे. शेतकरी पिळून निघत आहे व कधी या पक्षाला तर कधी त्या पक्षाला मतदान करण्यापुरताच तो उरला आहे. दुष्काळ किंवा संकटाच्या वेळी किमान ‘निर्वाह चालविता’ येण्याइतकी शिल्लक शेतकऱ्यांपाशी का नसावी अशा अवकाळी संकटाशी टक्कर देण्याइतपत सामर्थ्य आमच्या शेतकऱ्यांकडे का नसावे अशा अवकाळी संकटाशी टक्कर देण्याइतपत सामर्थ्य आमच्या शेतकऱ्यांकडे का नसावे आज तो आत्महत्या करतोय किंवा घरदार, गाव, जमीन सोडून निर्वासित होतोय. महाराष्ट्राच्या अनेक गावांतील स्थिती अशी आहे की, तेथील सरपंच रोजगार हमीवर मजुरी करीत आहेत. ‘शेतकरी हा राजा’ असे म्हणायला वगैरे ठीक आहे, पण तोच शेतकरी आज गुलामीपेक्षा खालचे जिणे जगण्यास मजबूर का झाला आज तो आत्महत्या करतोय किंवा घरदार, गाव, जमीन सोडून निर्वासित होतोय. महाराष्ट्राच्या अनेक गावांतील स्थिती अशी आहे की, तेथील सरपंच रोजगार हमीवर मजुरी करीत आहेत. ‘शेतकरी हा राजा’ असे म्हणायला वगैरे ठीक आहे, पण तोच शेतकरी आज गुलामीपेक्षा खालचे जिणे जगण्यास मजबूर का झ���ला याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडून काय उपयोग याचे खापर एकमेकांच्या डोक्यावर फोडून काय उपयोग पंतप्रधान मोदी यांचे म्हणणे असे की, ‘‘शेतकऱ्यांच्या सध्याच्या गरिबीस काँगेस पक्षच जबाबदार आहे. काँग्रेसला हटवा गरिबी आपोआपच दूर होईल.’’ मोदी यांचे म्हणणे योग्य आहे, पण काँग्रेस 2014 सालीच हटली आहे. आज काँगेस उरलीय कुठे पंतप्रधान मोदी यांचे म्हणणे असे की, ‘‘शेतकऱ्यांच्या सध्याच्या गरिबीस काँगेस पक्षच जबाबदार आहे. काँग्रेसला हटवा गरिबी आपोआपच दूर होईल.’’ मोदी यांचे म्हणणे योग्य आहे, पण काँग्रेस 2014 सालीच हटली आहे. आज काँगेस उरलीय कुठे ‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही. काँग्रेस 1978 साली जनता पक्षाच्या काळात हटलीच होती, काँग्रेस व्ही.पी. सिंगांच्या काळातही नव्हती, अटलबिहारींच्या काळातही\nगेली होती आणि 2014 सालानंतर तर हा पक्ष नामशेषच झाला. लोकसभेत पन्नासचे बळही त्यांच्यापाशी उरले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैन्यास ते एकटे जबाबदार नाहीत. शेतकरी कर्जबाजारी झाला हे नक्की, पण शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाबद्दल ‘सावकार’ लोक जबाबदार नसून सरकार त्याला जबाबदार आहे. शेतकरी हा एकसंध घटक म्हणून आज अस्तित्वात नाही, पूर्वीही नव्हता. त्यामुळेच तो कायम अस्मानी-सुलतानीच्या चरकात पिळला गेला. कर्जाच्या विळख्यातून त्याची सुटका झाली नाही. शेतकरी टाचा घासून सरणावर पोहोचला तरी त्याचे कर्ज फिटत नाही, शेतमालाच्या रास्त किमतीचा मूलभूत प्रश्न सुटत नाही आणि ही साखळी तुटत नाही. ती तुटेल या आशेने 2014 मध्ये शेतकऱ्यांनी विद्यमान सरकारला मतदान केले. सरकारने त्यादृष्टीने काही निर्णयही घेतले. तरी साखळी तुटत नाही तोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त आणि संकटमुक्त होणार नाही. यंदा पाऊस कमी झाला म्हणून रब्बीची पेरणी राज्याच्या अनेक भागांत होऊ शकली नाही. जेथे थोडय़ाफार फळबागा बहरल्या त्यांनाही या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झोपवले. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. पुन्हा याही वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहील असे अंदाज वर्तवले जाऊ लागले आहेत. म्हणजे शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका थांबण्याची चिन्हे नाहीत. निसर्गावर आपले नियंत्रण नाही हे मान्य केले तरी त्यातून मार्ग काढून संकटग्रस्त बळीराजाला भक्कम आधार आणि सर्वप्रकार���े पाठबळ देण्याचे काम सरकारचेच असते. ते जोरकसपणे व्हावे इतकीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.\nBjpCongresseditorialFarmersfeaturedMatchNarendra ModiShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेकाँग्रेसनरेंद्र मोदीभाजपशिवसेनाशेतकरीसंपादकीयसामनाShare\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल\nभाजपचा जाहीरनामा आज होणार प्रसिद्ध\nमहाआघाडी म्हणजे महा’ठग’बंधन, पवार ‘शकुनीमामा’ तर राहुल रा’फूल’ \nमिझोरममध्ये ७५ टक्के मतदान\nभाजप आमदाराने घेतले नियम डावलून व्हीआयपी दर्शन\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/tag/business-tips/", "date_download": "2019-07-20T16:56:06Z", "digest": "sha1:ELFZIV7GMEEFMSJ5NKM55PFF7YKMUNCI", "length": 8602, "nlines": 142, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "Business Tips Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nजगातील सर्वात मोठी फर्निचर कंपनी IKEA चे संस्थापक इंग्वार काम्प्राड यांच्या Business Tips\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ‘इंग्वार…\nव्यवसायातील घोडचूका (भाग २)… एक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा खोदणे…\nएक खड्डा बुजवण्यासाठी दुसरा खड्डा खोदणे… बऱ्याचदा असं होतं कि तुम्ही एखाद्या व्यवसायात पैसे गुंतवता,…\nग्राहक हाताळणी – यशस्वी व्यवसायासाठी अत्यावश्यक नियमावली\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. व्यवसाय…\nव्यवसायात जाहिरातीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. जाहीरात…\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाख��ण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/one-land-sky-and-space-surgical-strikes-were-made-by-the-chowkidar-government/44098", "date_download": "2019-07-20T16:21:53Z", "digest": "sha1:X7SHDUM7KKGAYEUY7UJL4N6EPBIZ5FZG", "length": 9344, "nlines": 87, "source_domain": "hwmarathi.in", "title": "जमीन, आकाश, अंतराळातसुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने केले ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nजमीन, आकाश, अंतराळातसुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने केले \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nजमीन, आकाश, अंतराळातसुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने केले \nमीरत (उत्तर प्रदेश) | जे लोक ७० वर्षात गरिबांचे बँकेत खाते उघडू शकले नाहीत, ते लोक आता गरिबांच्या खात्यात पैसे काय जमा करणार, असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित करत काँग्रसवर निशाणा साधला. मोदींनी आज (२८ मार्च) उत्तर प्रदेशातील मेरठ येथे शंखनाद येथे लोकसभा निवडणुक��च्या प्रचाराचा नारळ फोडला.\nमोदींनी उपस्थित करताना म्हटले की, जमीन, आकाश अंतराळ, सर्जिकल स्ट्राईकचे धाडस या चौकीदाराच्या सरकारने करून दाखविले, असा दावा केला. आम्हाला पुरावा हवा की वीरपुत्र माझ्या देशाचा वीरपुत्र हाच माझ्या देशाच्या मोठा पुरावा आहे. जे पुरावा मागतात; ते वीरपुत्राला आव्हान देतात, अशा शब्दांत मोदी यांनी टीकास्त्र सोडले.\nतुम्हाला काय सबूत पाहिजे की, सपूत पाहिजे , माझ्या देशातील सबूत ही माझ्या देशाचे सर्वात मोठे सपूत आहे. जे लोक सबूत मागत आहे. ते देशातील सपूतला चेतवत आहेत. ए-सॅट मोहिम फत्ते केल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, मी जेव्हा काल (२७ मार्च) एस- सॅट मोहिमेविषयी बोलत होतो. तेव्हा काही बुद्धिमान लोक गोंधळून गेले. मी थिएटरच्या सेट विषयी बोलत आहे असे त्यांनी समजले. आता या बुद्धीमान लोकांवर हसावे की रडावे, ज्यांना थिएटरचा सेट आणि अंतराळातील अँटी सॅटेलाईट मिशन यातील फरकच कळत नाही.\nमी माझा हिशोब देणार त्याचबरोबर दुसऱ्यांकडूनही हिशोब घेणार, ही दोन्ही कामे बरोबर चालतील. तेव्हाच हिशोब बरोबर होईल. तुम्हाला तरी माहिती आहे की, मी चौकीदार आहे आणि चौकीदार कोणताही अन्याय करत नाही, असेही मोदी यांनी म्हटले.\nA-SATBjpCongressFarmersfeaturedLok Sabha ElectionsNarendra ModiRahul GandhiUttar Pradeshउत्तर प्रदेशए-सॅटकाँग्रेसनरेंद्र मोदीभाजपराहुल गांधीलोकसभा निवडणूकशेतकरीShare\nलोकसभा निवडणुकीत महिलांसाठी ‘सखी मतदान केंद्र’\nशिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका\nकाँग्रेसला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते \n…तर मुंबईच्या महापौरांनी राजीनामा द्यावा \n#LokSabhaElections2019 : ‘मै भी चौकीदार’ व्हिडिओवर काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2019-07-20T16:21:27Z", "digest": "sha1:GAIYCPNUHUMIZ4UAE4ZGUHAVR4E3TTIW", "length": 15662, "nlines": 340, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nहा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे. तो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो., मागोवा घेणाऱ्या वर्गात साच्याद्वारे पाने जोडल्या जातात.\nहा वर्ग, Module:Message box विभागांद्वारे वर्गीकरण करण्यास वापरला जातो.\nप्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका \nहा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो.\n\"साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\" वर्गातील लेख\nएकूण १८० पैकी खालील १८० पाने या वर्गात आहेत.\nअमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश\nआयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८\nइंग्लंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९\nइन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी\nऑलिंपिक खेळात पोर्टो रिको\nगदिमा साहित्य कला अकादमी\nछत्रपती तिसरे शिवाजीराजे भोसले\nछत्रपती दुसरे राजारामराजे भोसले\nछत्रपती दुसरे शिवाजीराजे भोसले\nछत्रपती दुसरे संभाजीराजे भोसले\nछत्रपती राजाराम भोसले (तिसरे राजाराम)\nछत्रपती शहाजीराजे भोसले (दुसरे शहाजी)\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ\nछत्रपती शिवाजीराजे भोसले (सातवा शिवाजी)\nछत्रपती सहावे शिवाजीराजे भोसले\nजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nतंत्रज्ञानावर आधारित दोन प्रकारच्या शिक्षण प्रणाली\nध्वनिप्रदूषणाच्या नियंत्रणासाठी काही उपाय\nनिवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर\nप्राचीन काळापासून अस्तित्वात असणारी नगरे\nभारतातील मोबाईल ऑपरेटर्सची यादी\nम.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय\nयुएफा चँपियन्स लीग २००६-०७\nलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट��रीय शतकांची यादी\nसातपुडा नॅरो गेज रेल्वे मार्ग\nसिलोन क्रिकेट संघाचे भारत दौरे\n२०१७ इंडियन प्रीमियर लीग\nविकिपीडिया साचा प्राचलांबाबतच्या बाबी\nमहिन्यानुसार निवडलेले विकिपीडिया सुचालन वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ सप्टेंबर २०१८ रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-20T15:52:56Z", "digest": "sha1:QZ6GNCSO47TGM5MRKXDTQNLXOY56XYAJ", "length": 11617, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "गोपीनाथराव मुंडेच्या हत्याप्रकरणी ‘रॉ’ मार्फत चौकशी करा : सुप्रिया सुळे | Dainik Prabhat", "raw_content": "\nगोपीनाथराव मुंडेच्या हत्याप्रकरणी ‘रॉ’ मार्फत चौकशी करा : सुप्रिया सुळे\nपुणे – युरोपमध्ये इंडियन जर्नलिस्ट एसोसिएशन (IJA) कडून एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने अमेरिकन सायबर एक्स्पर्टला बोलवण्यात आले होते तेव्हा अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा याने इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम हॅक होऊ शकतं की नाही, याबाबत अमेरिकन सायबर एक्स्पर्टने मोठा दावा केला आहे. की, 2014 च्या निवडणुकीत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना ईव्हीएम हॅकिंग माहित होतं, त्यामुळेच त्यांची हत्या झाली. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी संबंधित प्रकरणाची रॉ मार्फत चौकशी झाली पाहिजे,अशी मागणी केली आहे.\nयाबाबत सविस्तर वृत्त असे कि, मतदान हे यंत्रापेक्षा (ईव्हीएम) मतपत्रिकेवर घ्यावे,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेससह सोळा पक्षांनी यापूर्वी केलेली आहे. मतदान यंत्रातील गैरव्यवहाराची सीबीआय चौकशीची मागणी केली होती, मात्र सीबीआयवरील आमचा विश्वास कमी झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांची हत्या मतदान यंत्रातील घोटाळ्यातून झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्ट सईद शूजा यांनी केला आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची चौकशी आंतरराष्ट्रीय रॉ (रिसर्च अँड ॲनॅलिसिस विंग) संस्थेमार्फत करावी, अशी मागणी खासदार सुप्र��या सुळे यांनी केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांच्या निधनाने दिल्लीचे मोठे नुकसान – अरविंद केजरीवाल\nशीला दीक्षित काँग्रेस कन्या होत्या – राहुल गांधी\nशीला दीक्षित यांचे निधन; राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून आदरांजली\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nएनआयएच्या पथकाची मोठी कामगिरी….\nस्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी मुद्दे सुचवा : पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन\nबिहार मध्ये जमावाकडून तिघांची हत्या\nरेल्वेने आणली No Bill, No Payment योजना\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भे��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2019-07-20T15:34:01Z", "digest": "sha1:HY7YF7NNBD73BRE3ATXQXJLPS3ZZ4XCI", "length": 14507, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – शिक्षणाधिकाऱ्यांकडून आयुक्‍तांना सहकार्यच मिळेना | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – शिक्षणाधिकाऱ्यांकडून आयुक्‍तांना सहकार्यच मिळेना\nशिक्षण आयुक्तांचा शिक्षक भरतीसाठी पुढाकार; अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेणार\nपुणे – राज्य शासनाच्या पवित्र पोर्टलद्वारे मुदतीत शिक्षक भरती करण्यासाठी शिक्षण आयुक्‍तांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडून त्यांना अपेक्षित सहकार्यच मिळत नसल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे प्रत्यक्षात शिक्षक भरती कधी होणार असा प्रश्‍न सध्या उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगेल्या 6 महिन्यांपूर्वी शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून पारदर्शकपणे शिक्षक भरती करण्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलवर उमेदवारांची नोंदणी झाली आहे. उमेदवारांचे प्रोफाईल अपेडट करण्यासाठी विभागनिहाय मदत कक्षही स्थापन करण्यात आलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांना या बिंदूनामावलीची नोंदणी पोर्टलवर करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात 50 टक्‍केच बिंदूनामावलीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. यामुळे प्रत्यक्षात प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्‍त जागा किती आहेत, याची संख्या निश्‍चित होण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.\nशिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलची सर्व जबाबदारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण आयुक्‍त विशाल सोळंकी यांच्यावर विश्‍वासाने सोपविलेली आहे. त्यानुसार आयुक्‍तांनीही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षक भरती व्हावी यासाठी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत. विविध प्रक्रियेची माहिती मिळावी यासाठी शिक्षण आयुक्‍तांनी महिन्याभरात 3 वेळा राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांकडून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यात त्यांनी प्रक्रिया जलद गतीने राबविण्याबाबतच्या सतत सूचनाही दिल्या. मात्र, या सूचनांची शिक्षणाधिकाऱ्यांकडून गांभीर्याने अंमलबजावणीच केली नसल्याचे उघड होऊ लागले आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्‍तांनी शिक्षणाधिकाऱ्यांना नुकत्याच पाठविलेल्या पत्राद्वारे स्पष्टपणे नाराजी व्यक्‍त करण्यात आली आहे.\nव्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अधिकाऱ्यांकडून परिपूर्ण माहितीच सादर केली जात नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे माहितीत विसंगती निर्माण होत असल्याची बाब शिक्षणआयुक्‍तांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांची येत्या 1 व 2 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात प्रत्यक्ष विशेष आढावा बैठक घेण्याचे नियोजन शिक्षण आयुक्‍तांकडून करण्यात आलेले आहे. या बैठकीत आयुक्‍तांकडून अधिकाऱ्यांची झाडाझडतीच घेतली जाणार असल्याची शक्‍यता अधिक आहे. विशेष आढावा बैठक झाल्यानंतर भरती प्रक्रियेबाबात वस्तुनिष्ठ अहवाल शासनाला सादर करण्यात येणार आहे.\nसासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा\nकात्रजजवळ पाईपालाईन फुटली : लाखो लीटर पाणी वाया\nमराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार\n2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित\nआता ऑनलाइन “डॉक्‍युमेंट’ पाठविता येणार\n750 सोसायट्यांना महापालिकेची नोटीस\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\n#Prokabaddi2019 : कबड्डीच्या श्रेष्ठत्वासाठी आजपासून रणसंग्राम\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमोहिते पाटलांसाठी अजित पवा�� मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/manohar-parrikar-promise-her-wife-he-will-leave-the-politics/77483/", "date_download": "2019-07-20T15:45:14Z", "digest": "sha1:T4MJKCHYBRPAPRASSCDMO6CVE42RJGQA", "length": 6132, "nlines": 89, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Manohar Parrikar Promise Her Wife “He will leave the politics\"", "raw_content": "\nघर व्हिडिओ पर्रिकरांनी पत्नीला दिले होते राजकारण सोडण्याचे वचन\nपर्रिकरांनी पत्नीला दिले होते राजकारण सोडण्याचे वचन\nदिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांनी गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री म्हणून काम केले. संघाचा कार्यकर्ता ते यशस्वी राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. मात्र तरिही त्यांनी आपल्या पत्नीला राजकारण सोडून देण्याचे वचन दिले होते. हे वचन पर्रिकर पूर्ण करु शकले नाहीत.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन; भारताचा एक जवान शहीद\nमेहुल चोक्सीने केली पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पीएचडी\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nचित्रपट बघितल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, ‘स्माईल प्लीज’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण या���ची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\nइन्स्टाग्राममधील चूक शोधली आणि झाला लखपती\nICC कडून टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर\n तुमचा डेटा गेलाच समजा\n‘#sareetwitter’ ट्रेंडचा प्रचंड धुमाकूळ; नेमकं प्रकरण काय\nVideo : बसमध्ये तरुणीने केला हॉट डान्स; कंडक्टर आणि ड्रायव्हर निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/music", "date_download": "2019-07-20T15:54:00Z", "digest": "sha1:IEPDBS33UOPRENRIL6A5FOQBZJ3WUV6F", "length": 11878, "nlines": 209, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Music Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूप��तील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nसारेगामा कारवा गो सादर : खिशात मावणारा म्युझिक प्लेयर\nजुन्या वॉकमन वा आयपॉडची आठवण करून देणारा सारेगामा कारवा गो\nअॅपल आयपॉड टच नव्याने सादर : आता A10 चीपसह उपलब्ध\nआयपॉडची कामगिरी आधीच्या मॉडेल्सपेक्षा दुपटीने सुधारण्यात आली आहे\nगूगलचं आज पहिलं AI डूडल : संगीतकार Johann Bach जयंती\nयाचा वापर करून तुमच्या आवडीचं संगीत तुम्ही तयार करू शकाल\nयूट्यूब म्युझिक आता भारतात उपलब्ध\nसोबत यूट्यूब प्रीमियम, यूट्यूब म्युझिक, यूट्यूब ओरिजिनल्ससुद्धा आता भारतात उपलब्ध\nस्पॉटिफाय आता भारतात : म्युझिक स्ट्रिमिंग सेवा उपलब्ध\nप्लॅन्स/किंमती अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या आहेत.\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bhagwan-shree-shankar/", "date_download": "2019-07-20T16:28:43Z", "digest": "sha1:MY5D5VCXFB7UVL4BFIWCPMOJMDJPUPUL", "length": 21162, "nlines": 160, "source_domain": "www.saamana.com", "title": "सांब सदाशिव शिव हरे रे! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहि��्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nसांब सदाशिव शिव हरे रे\nसगळ्यांनाच महाशिवरात्रीचे वेध लागले आहेत. पाहूया शिवरात्रीच्या आणि भोळ्या सांबाच्या लडिवाळ गोष्टी…\nदक्षिणेतील शिवकथा आहे, ती अशी –\nएक होता तरुण. तो अनेक पापकर्मे करीत असे. एकदा त्याची दुष्कर्मे इतकी वाढली की, त्याला राजाने हद्दपार केले. तो उपाशीपोटी वणवण भटकत भटकत प्रदोष काळी एका शिवमंदिरात आला. तेव्हा गाभाऱ्यात कुणी नव्हते. देवापुढे बरेच खाद्यपदार्थ होते. ते नीट दिसावेत म्हणून त्याने समईतील वात थोडी पुढे सारली. प्रकाश अधिक पसरला. तेवढ्यात पुजारी आला. अनोळखी तरुणास पाहून तो ओरडू लागला, ‘‘चोर, चोर’’. बाहेर बसलेले भक्तगण धावून आले. त्यांनी त्या तरुणास धरून बेदम चोप दिला. तो बिचारा उपाशी अखेर निप्राण झाला… ती महाशिवरात्र होती. त्या तरुणास उपवास घडला होता. त्याने दिवा उजळ केला होता. शिवाला हा उपचार भक्ती म्हणून भावला होता. शिवदूतांनी त्यास शिवलोकात आदराने नेले. त्यास मोक्ष मिळाला. तात्पर्य काय तर आपली भक्तिभावना दिवे लावणारी आहे. प्रकाश देणारी आहे. जो माणूस ज्ञानाचा प्रकाश देतो, त्याला म्हणतात सद्गुरू\nमाघ वद्य चतुर्दशीला म्हणतात महाशिवरात्री हे व्रत आहे. काम्य आणि नैमित्तिकसुद्धा. सर्वांसाठी असलेल्या या व्रतसमयी करतात उपवास, पूजापाठ आणि जागरण. शिवशंकर ही या व्रताची प्रधान देवता. महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्ये जरी हे व्रत मनोभावे केले जात असले तरी त्या त्या राज्यातील संस्कृती आणि पूजाविधी थोड्याफार प्रमाणात वेगवेगळे आहेत. त्याबाबत थोडेसे ‘महाशिवरात्री’निमित्त…\n ‘शिवपुराणा’तल्या कथा वाचल्या किंवा ऐकल्या की, या प्रश्नाचे उत्तर मिळते. मुळातच शिवशंभू हा ईश्वर म्हणजे भणंग योगी. योग्यांचा महायोगी हा निर्मळ, निरागस आणि अजाण बालकाप्रमाणे जितका भाबडा असतो, तितकाच भोळा सत्ता-संपत्ती आदी वैभवाचे सुख देणारा महाविष्णू वेगळा आणि ध्यानसुखाची परमसिद्धी देणारा महादेव वेगळा. समाधिसुखाची आत्मानुभूती मिळविण्यासाठी योगी-बैरागी यांचा आराध्य देव म्हणून शिवसाधना करतात. सर्वसामान्य भक्तांना मात्र सहजपणे पावणारा हा महादेव महाराष्ट्रात कशा रीतीने पुजला जातो हे समजून घेणे जितके ज्ञानवर्धक आहे, तितकेच मनोरंजकसुद्धा आहे.\nशिवरात्रीला चार प्रहरी चार पूजा करतात. त्यांना म्हणतात यामपूजा. देवाला म्हणजे शिवलिंगाला अभ्यंगस्नान घालून अनुलेपन करतात. धोत्रा, आंबा, बेलफळे वाहून बेलपत्रे अर्पण करतात. तांदळाच्या पिठाचे दिवे ओवाळतात. मंत्रजप करून अर्ध्य देतात. गायन, वादन, नर्तन, कीर्तन, प्रवचन, भजन रात्रभर करतात. पहाटे पुन्हा स्नान करून पुन्हा पूजा करतात. पारण्याला भंडारा करून भोजनाचा लाभ सर्वांना देतात. थोरांना, साधुसंतांना नमस्कार करून आशीर्वाद घेतात. कुंभदान करतात. उद्यापन करताना नंदीसहीत उमापार्वतीची मूर्तिपूजा करतात. गरीबांना वस्त्रदान केल्यानंतर आचार्यपूजा केली जाते. ‘ॐ नमः शिवाय’ हा मंत्र प्रभावी असून संकटमुक्ती आणि भूतबाधेवर उत्तम उपाय आहे. शिवाय केवडा हा शिवाला प्रिय असून तो अर्पण करतात.\nदक्षिण हिंदुस्थानात हा दिवस कसा साजरा होतो शिवरात्रीच्या आदल्या दिवशी एकदाच भोजन करून रात्री भजनपूजन करतात. पहाटे स्नान करून शिवपूजेत कमळे वाहतात. तांदळाची खीर (पोंगल) नैवेद्य म्हणून विशेष पदार्थ असतो. फक्त याच वेळी विष्णूची तुळस शंकराला वाहतात. श्रीखंड किंवा पीयुषाचा नैवेद्य चालतो. शिवाय तीळयुक्त भात नैवेद्यात ठेवून बेलपाने अर्पण करतात. चारी यामपूजेत चार प्रकारचे नैवेद्य असतात. चार वेदांचा मंत्रोच्चार करून नीळकंठाला नीलकमल समर्पित करतात.\nशिवपुराणातील व्याध आणि हरिणीची कथा सर्वांना ठाऊक आहे. मृगहत्या करू नये, किंबहुना एकूणच वन्य जीवांची शिकार करू नये हा शुभसंदेश देणारी ही कथा निसर्गाच्या सुरेख जीवचक्रात अडथळा आणू नये हा पर्यावरणवादी सारांश सांगते. या कथेतला व्याध अमर झाला आहे. कारण त्याने नकळत शिवाला बेलपत्री वाहिली आणि त्याला शिवलोकाचा लाभ झाला. त्यालाच अंतराळात म्हणतात व्याधाची चांदणी.\nशंकराची आरती समर्थ श्री रामदासांना सुचली. त्यात शिववर्णन असे केले आहे –\nकर्पूरगौरा भोळा नयनी विशाळा \nअर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा \nविभूतीचे उधळण शीतिकंठ निळा \nऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलकश्मीर प्रश्नाचा पकोडा फुटला आहे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसाप्ताहिक राशिभविष्य : चाहूल छान दिवसांची\nमेरा नाम है शंकर\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/hats-off-moruchi-mavshi-fame-vijay-chavan/", "date_download": "2019-07-20T16:41:12Z", "digest": "sha1:N7ZFCSTHVJNH4SEU3KK6MSXHJJ2Y622J", "length": 30643, "nlines": 164, "source_domain": "www.saamana.com", "title": "चिरतरुण मावशीला मानाचा मुजरा! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nचिरतरुण मावशीला मानाचा मुजरा\nकांदा संस्थानची महाराणी… चिरतरुण ‘मोरूची मावशी’. अर्थात ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण. नुकताच त्यांना राज्य शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार जाहीर झाला. त्या निमित्ताने त्यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पा…\nरंगमंचावर सळसळत्या उत्साहाचा पुरेपूर ऊर्जेने भरलेला वावर… विनोदाची उत्तम जाण… आणि त्याहीपेक्षा संवादफेकीची अचूक वेळ… नितांत देखण्या… अगदी आजही मनास मोहवणाऱया रेशमी… झळाळत्या रंगीबेरंगी साडय़ा… अंगभूत रुबाब… तरीही या साऱया गंभीर साजात��नही स्वतःची खटय़ाळ ओळख दाखवणारे विलक्षण बोलके डोळे…\nहे सारे वर्णन आहे कांदा संस्थानची महाराणी मोरूच्या चिरतरुण मावशीचे… या मोरूच्या मावशीने ८० च्या दशकापासून मराठी रंगभूमीच्या अस्सल प्रेक्षकांना आणि निस्सिम चाहत्यांना आजतागायत हसवत ठेवले आहे. मी स्वतः वयाच्या दहाव्या वर्षापासून मोरूच्या मावशीची प्रचंड चाहती झाले. अगदी खरं सांगायचं तर नाटक म्हणजे काय… हे मला मोरूच्या मावशीने शिकवलं.\nआचार्य अत्र्यांची कसदार लेखणी, अशोक पत्कींचं ठेका धरायला लावणारं श्रवणीय संगीत, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन यांची उत्तम साथ आणि दोन अडीच तास संपूर्ण रंगमंच आणि असंख्य प्रेक्षकांची मनं अक्षरशः काबीज करणाऱया मावशीचा सफाईदार, देखणा वावर. हे नितळ देखणं नाटक मावशी ‘जगणाऱया’ विजय चव्हाण अर्थात आपल्या सगळ्यांच्या विजूमामांनी अजरामर करून ठेवले आहे.\nआता परवाच्या रविवारी विजूमामांना समर्पित कारकीर्दीनिमित्त महाराष्ट्र शासनाचा चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार घोषित झाला… आणि ‘फुलोरा’च्या पहिल्या पानासाठी असलेले सारे विषय एका क्षणात मागे पडले… व पहिल्या पानावरील मुख्य लेखाच्या स्थानावर कांदा संस्थानची महाराणी विराजमान झाली.\nआधी विजूमामांशी फोनवरूनच बोलायचे ठरले. कदाचित आता अभिनंदनासाठी होणाऱया गर्दीत प्रत्यक्ष भेटायला वेळ नसेल अशी मनाची समजूत घालून मी फोनवरून मुलाखत घेण्यास सुरुवात केली. पण पहिल्या प्रश्नापासूनच कुठेतरी, काहीतरी चुकतंय खास असे वाटू लागले… आणि मी विजूमामांना प्रत्यक्ष भेटीची विनंती केली. लगेचच होकार देऊन मंगळवार सकाळ साडेनऊची वेळ मामांनी देऊनही टाकली. मुलुंड पश्चिमेकडचे विजूमामांचे टुमदार, प्रशस्त घर. आता मामा थोडे थकलेत… नाकाला ऑक्सिजनची टय़ूब… ती सतत लावावी लागते. पण त्या टय़ूबआडून लुकलुकणारे डोळे मात्र तसेच… विलक्षण ऊर्जेने भरलेले आणि भारलेले… मूळचा खटय़ाळ स्वभाव दाखवणारे… चिरतरुण मावशीच्या तल्लख आणि कुशाग्र बुद्धीची साक्ष देणारे.\nविजूमामा भरभरून बोलू लागले. पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आल्यानंतर सर्वप्रथम वडिलांची आठवण आली. आमचे बालपण गिरणगावात गेले. वडिलांना अभिनयाची अतिशय आवड. खूप उत्साहात ते राजकमल स्टुडिओत स्क्रीन टेस्ट द्यायला गेले. तेव्हा अभिनेत्यांना गाणं येणंही अपरिहार्य असायचे. व���िलांच्या बरोबर टेस्ट द्यायला अशोककुमार दादामुनी होते. त्यांना अर्थात गाणं येत होतं. माझे वडील मागे पडले. पण आज वडिलांचं स्वप्न मी पूर्ण करू शकलो याचं समाधान आहे. विजूमामा मनापासून बोलत होते.\nलगेचच मावशीचा विषय निघाला. लक्ष्मीकांत बेर्डे माझा चांगला मित्र. त्याच्याबरोबर माझं पहिलं नाटक ‘टुरटुर’ केलं. खरे पाहता मावशीची ऑफर त्याला होती. पण तो खूप व्यस्त झाला होता. त्याने सांगितलं मावशी माझ्यापेक्षा विजय जास्त चांगला साकारू शकेल. कोल्हटकर म्हणाले, विजय काम चांगलं करेल यात शंका नाही. पण तो चांगला दिसेल का आणि मला बघताक्षणी कोल्हटकरांनी होकार दिला. मावशीच्या तालमी सुरू झाल्या.\nयाआधी विजूमामांनी ‘टुरटुर’नंतर ‘हयवदन’ नाटक केले होते. बाईंच्या अर्थात विजया मेहतांच्या दिग्दर्शनाखाली… बाईंबद्दल विजूमामा भरभरून बोलले. विजयाबाईंच्या हाताखाली मला आयुष्यभर पुरेल इतके शिकायला मिळाले. जे मला अजूनही पुरते आहे. नाटकांच्या तालमींसाठी असणारे वेळेचे महत्त्व मला बाईंनी शिकवले. वेळ पाळण्याची ही सवय मला आजतागायत उपयोगी पडते आहे. केवळ नाटकाच्या बाबतीतच नव्हे, तर चित्रपटसृष्टीतही मी वेळ कधी चुकवली नाही. चित्रपट करताना आमची सकाळची ९ ची शिफ्ट असायची. मेकअप करून मी पावणेनऊला सेटवर हजर असायचो. बाकीचे अभिनेते नऊच्या शिफ्टला दोन वाजता हजर व्हायचे. पण मी अजूनही वेळ कधीच चुकवू शकत नाही. दिवसभर चित्रपटाचे चित्रीकरण करायचो आणि रात्री मावशीचा प्रयोग.\nगाडी पुन्हा मावशीकडे वळली. विजयाबाईंच्या तालमीचा ‘मोरूच्या मावशी’साठी खरोखरच खूप उपयोग झाला. विजयाबाई एखाद्या व्यक्तिरेखेत आम्हा कलाकारांना अगदी सहज आणून सोडून देतात. मग ती व्यक्तिरेखा आमची. तोच प्रत्यय मी मावशीच्या बाबतीत घेत होतो. दिलीपने मावशी माझ्यावर अक्षरशः सोपवली होती. त्यावेळी नाटकासाठी वेगळा नृत्यदिग्दर्शक वगैरे प्रकार फारसा प्रचलित नव्हता. ‘टांग टिंग टिंगा’चे नृत्य हे माझ्या स्वयंस्फूर्तीतूनच आले आहे. विजूमामा उत्साहात सांगत होते. मावशीचा ‘टांग टिंग टिंगा’ हा नाच आणि गाणं म्हणजे या नाटकाचा आत्मा. झळाळती रेशमी साडी लीलया सावरत तिने घातलेला पिंगा आणि कोंबडा कधीही न विसरता येणारा… या नाचासाठी वन्समोअर ठरलेला… आणि मावशी चक्क दोन वन्समोअर घेऊन तितक्याच ऊर्जेने पिंगा आणि कोंबडा घालायची. विजूमामा मावशीच्या आठवणीत पुरते रमले होते. पुढे त्यांना ‘वासूची सासू’चीही ऑफर आली. त्यावर प्रांजळपणे विजूमामांनी सांगितले की, माझ्याकडे जे काही म्हणून होते ते मी संपूर्णपणे मावशीत घातले आहे. त्यामुळे आता त्याहून वेगळे मी काही करू शकणार नाही, असे सांगत त्यांनी त्या ऑफरला नम्रपणे नकार दिला.\nनाटक, चित्रपट, मालिका तिन्ही क्षेत्रे विजूमामांना सारखीच आवडतात. नाटकाची कडक शिस्त संपूर्ण आयुष्यभर उपयोगी पडते. चित्रपटांतही त्याचा उपयोग होतो. नुकतेच महेश कोठारेंनी नव्या चित्रपटाचे बोलणे केले आहे… आणि मीही त्यावर विचार करतो आहे. विजूमामांनी उत्साहात सांगितले. हिंदी चित्रपटात कधी जावेसे वाटले नाही. निळूभाऊ अर्थात निळू फुलेंना हिंदी चित्रपटासाठी केवळ वेळ पाळण्याच्या शिस्तीवरून दिलीपकुमारसारख्या दिग्गज अभिनेत्याला नकार देताना मी पाहिले होते. ते माझ्या मनावर कायमचे कोरले गेले… आणि मलाही त्याचा कधी मोह झाला नाही. मुळात आम्ही नाटकवाली माणसं. यातच रमलो आणि रंगदेवतेनेही आम्हाला भरभरून दिले.\nआजच्या विनोदावर भाष्य करताना विजूमामा म्हणाले, विनोद हा निखळ आनंद देणारा असावा. आपल्या आईवडिलांबरोबर त्यावर सहजपणे बोलता आले पाहिजे. तो कंबरेखालचा नसावा.\nथोडेसे आजारी असले तरी विजूमामांचा सळसळता उत्साह बोलताना लपत नाही. ‘अरे मला नॉनव्हेज प्रचंड आवडते. अगदी माणूससुद्धा खाईन’ आम्ही दोघंही यावर मनमुराद हसलो. घरात काकूंचा छानसा वावर घराच्या प्रसन्नतेत भर घालत होता. पुरस्काराची तृप्ती, समाधान दोघांच्याही मनभर पसरले होते… आणि नवं काहीतरी करण्याची ऊर्मी विजूमामांमध्ये नवी ऊर्जा देत होती.\nविजयाबाईंनी सांगितलेली एक गोष्ट मला राहून राहून आठवत होती. एका निर्जन बेटावर दोन वाटसरू अडकतात. अर्थात जहाजाच्या फेऱ्या तिथे होत असतात. फक्त दोन फेऱ्यांमधील वेळेचे अंतर खूप जास्त असते. त्यातील एकजण सुतारकाम करणारा असतो. भवताली भरपूर लाकडं पडलेली असतात. तो मनाशी म्हणतो, वा… वेळेचा सदुपयोग करूया. तो भरपूर लाकडं गोळा करतो आणि त्याच्या खुर्च्या तयार करतो. एकसारख्या, एका मापाच्या… दुसरा काष्ट शिल्पकार असतो. तो एक लाकडाचा ओंडका उचलतो आणि त्यावर काम करीत बसतो. सुतारकाम करणारा त्याला हसत असतो. कितीवेळ एकाच लाकडाच्या ओंडक्यावर काम करत राहिला म्हणून… पुढे दोघंही परततात. सुताराच्या खुर्च्यांना ठरावीक मोबदला मिळतो… आणि काष्ट शिल्पकाराचे शिल्प मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाची कलाकृती होते. बाईंची ही गोष्ट त्यांचेच संस्कार भिनवून घेतलेल्या विजूमामांशी खूप साधर्म्य दाखवणारी मला वाटली. विजूमामांनी फक्त मावशी केली… आणि त्यात आपले तन मन अर्पून तिला एका अनोख्या उंचीवर पोहोचवले…\nविजूमामांकडे त्यांचे आणि मावशीचे एकत्रित असे नितांत देखणे छायाचित्र आहे. त्याविषयी त्यांनी सांगितले की या छायाचित्राची आठवण खूप खास आहे. हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढलेले छायाचित्र आहे. आमचे नाटक पाहून ते खूप खूश झाले… आणि हे छायाचित्र काढून मला भेट म्हणून दिले. अतिशय अमूल्य अशी ही भेट आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे निधन\nपुढीलतीन दिवसांत सर्व गणेशोत्सव मंडळांना परवानगी, महापौरांची ग्वाही\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पं��प्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/5/Challenge-against-Team-India-England-s-New-Zealand-.html", "date_download": "2019-07-20T16:06:03Z", "digest": "sha1:OPMWOQOIO6RWGE73NKF2K26XHVVILZB3", "length": 4695, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " CWC2019: टीम इंडिया कोणाशी भिडणार; इंग्लंड की न्यूझीलंड? - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - CWC2019: टीम इंडिया कोणाशी भिडणार; इंग्लंड की न्यूझीलंड?", "raw_content": "CWC2019: टीम इंडिया कोणाशी भिडणार; इंग्लंड की न्यूझीलंड\nपाकिस्तानचे उपांत्य फेरीत जाण्याचे स्वप्न भंगल्यानंतर यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड हे चार संघ अंतिम फेरीत प्रवेश मिळवण्याच्या शर्यतीत राहिले आहेत. पण उपांत्य फेरीत कोण कोणाशी भिडेल याचे चित्र शनिवारी स्पष्ट होईल. सद्य परिस्थितीनुसार भारतीय संघासमोर इंग्लंडचे आव्हान असेल असे दिसत असले तरी यात उलटफेर होऊ शकतो.\nशनिवारी साखळी फेरीचे सर्व सामने संपतील. ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. त्यांना अखेरच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे. आफ्रिकेची कामगिरी पाहता ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून 16 गुणांसह अव्वल स्थानी कायम राहिल. त्यापाठोपाठ भारतीय संघ असेल. भारताला अखेरच्या लढतीत श्रीलंकेचा सामना करायचा आहे आणि ही लढत जिंकून भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिल. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या लढतीत पराभव पत्करावा लागल्यास त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण होईल आणि टीम इंडिया टॉप वर राहिल. पण, तशी शक्यता फार कमीच आहे. तिसऱ्या स्थानावर इंग्लंडने आपले स्थान पक्के केले आहे. न्यूझीलंड चौथ्या स्थानावर आहे.\nआयसीसीच्या नियोजित वेळापत्रकानुसार गुणतालिकेतील अव्वल संघ हा उपांत्य फेरीत चौथ्या स्थानावरील संघाशी, तर दुसऱ्या उपांत्य फेरीत दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरील संघ यांच्यात सामना होईल. त्यानुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हा पहिला उपांत्य सामना मँचेस्टर येथे होईल, तर भारत विरुद्ध इंग्लंड असा दुसरा उपांत्य फेरीचा सामना बर्मिंगहॅम येथे होईल. पण, जर अखेरच्या साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाल्यास आणि दुसरीकडे भारताने विजय मिळवल्यास ही क्रमवारी बदलेल. भारत अव्वल स्थानावर जाईल आणि ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागल्यास. भारत विरुद्ध न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लड असे उपांत्य फेरीचे सामने होतील.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/business-news/article/airtel-249-plan-4-lakh-life-insurance-plan-know-how-start-plan-technology-news/251786", "date_download": "2019-07-20T16:17:15Z", "digest": "sha1:XFGE6EG7XHBQ2CVUCYIJIAOKANFXGT2W", "length": 13725, "nlines": 124, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " एअरटेल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, २४९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळेल ४ लाखांचा विमा airtel 249 plan 4 lakh life insurance plan know how start plan technology news", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nएअरटेल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 249 रुपयांच्या प्लानमध्ये मिळवा 4 लाखांचा विमा\nAirtel Prepaid Recharge: एअरटेलनं ग्राहकांसाठी एक खास प्लान आणलाय. आता एअरटेलच्या ग्राहकांना 249 रुपयांच्या प्लानमध्ये 4 लाखांचा विमा मिळणा आहे. जाणून घ्या प्लानच्या अटी, नियम आणि इतर माहितीबाबत...\nएअरटेलचा प्लान कसा कराल अॅक्टिव्हेट\nनवी दिल्ली: भारती एअरटेल कंपनी आता ग्राहकांसाठी कॉलिंग आणि डेटा बेनिफिटसोबत विमा ही देणार आहे. कंपनीनं यासाठी एचडीएफसी लाईफ सोबत करार केला आहे. यासाठी ग्राहकांना ना कोणत्या पद्धतीचं पेपर वर्क करावं लागणार ना कुठलीही मेडिकल टेस्ट करावी लागेल. आपण जसा आपला फोन रिचार्ज कराल तसा आपला विमा रिन्यू होणार आहे. एअरटेलचा हा प्लान 249 रुपयांचा आहे. यात 4 लाख रुपयांचा विमा कव्हर केलेला असेल. हे लाईफ कव्हर ग्राहकांना एचडीएफसी लाईफ कंपनी देणार आहे. या पॉलिसीत टर्म इंश्यूरन्स कव्हर केलेला असेल.\n249 रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना दररोज 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळणार आहे. सोबतच ग्राहकांना दररोज 100 SMS मोफत मिळतील. हा प्लान 28 दिवसांसाठी वैध असणार आहे. आपल्या प्लानची वैधता हिच विम्याची सुद्धा वैधता असणार आहे.\nग्राहकांना पहिल्या रिचार्जनंतर एका SMS द्वारे माय एअरटेल अॅप किंवा रिटेलरकडून नाव रजिस्टर करावं लागेल. ही प्रक्रिया फक्त एकदाच करायची आहे. यानंतर ग्राहक जेव्हा जेव्हा रिचार्ज करेल तेव्हा तेव्हा विमा प्लान रिन्यू होई���.\nही पॉलिसी 18 ते 54 वयाच्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांना ही विमा पॉलिसी डिजिटल माध्यमातून पाठवली जाईल. जर कुणाला कागदी स्वरूपात आपली विमा पॉलिसी हवी असेल तर त्यासाठी त्यांना वेगळा अर्ज करावा लागेल.\nAirtel Prepaid Recharge: एअरटेलच्या 'या' प्रीपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळणार तब्बल ४ लाखांचा विमा\nAirtel Offer: अवघ्या 399 मिळवा 999 रुपयांचा प्लान\nAirtel plan: एअरटेलकडून ग्राहकांसाठी खुशखबर, स्वस्त प्लान लॉन्च\nIRDAI च्या आकड्यांनुसार, भारतात 4 टक्के लोकांहूनही कमी नागरिकांची विमा पॉलिसी आहे. तर दुसरीकडे 2022 पर्यंत देशातील 38 टक्के लोक स्मार्टफोनचा वापर करतांना दिसतील. याच गोष्टीचा वापर करत एअरटेलनं एचडीएफसी लाईफ सोबत मिळून ही विमा स्कीम लॉन्च केली आहे. जेणेकरून स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाची विमा पॉलिसी असावी आणि विमा समाजातील खालच्या घटकापर्यंत पोहोचावा.\nसरकारकडूनही देशातील प्रत्येक नागरिकाचा विमा असावा यासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. तरीही अजून देशातील मोठ्या संख्येनं नागरिकांना विम्याचा लाभ मिळालेला नाही. एअरटेलच्या या योजनेनंतर आता कंपनीच्या गाहकांच्या संख्येत आणखी किती वाढ होते, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, देशातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये एअरटेल नंबर एक वर आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] या कारणामुळे महेश मांजरेकरांच्या मुलीची झाली दबंग ३ मध्ये एन्ट्री, सलमानसोबत करणार रोमान्स\nLIVE: शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवसीय राजकीय दुखवटा\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nमहावितरणचे वीजबिल भरणे झाले आता अधिक सुलभ\nभारतीय सैन्यात नोकरीची संधी, अशी मिळवा सरकारी नोकरी\nकेरळ लॉटरीचा निकाल जाहीर, जाणून घ्या संपूर्ण निकाल\nसोने ३६ हजाराच्या जवळ, चांदीच्या दरातही वाढ\nPetrol Diesel Price: बजेटमुळे 'इतक्या' रुपयांनी महगणार पेट्रोल-डिझेल, मध्यरात्रीपासून लागू होणार नवे दर\nअर्थसंकल्प 2019-20: 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही\nGold Industry Budget Expectations: ‘बजेट २०१९-२०’मध्ये सोन्यावरील आयात शुल्क घटवण्याची मागणी\nIDBI बँक LICच्या ताब्यात जाण्याची शक्यता, सरकार भागीदारी विकण्याच्या तयारीत\nFortis-IHH Deal:फोर्टिस हेल्थकेयर मध्ये IHH करणार तब्बल 4 हजार कोटींची गुंतवणूक\nअजून बरेच काही >>\nसोनभद्र हत्याकांड: सीएम योगी पीड़ित परिवारों से मिलेंगे\nफोटोज: मलाइका ने बिकिनी और डीप नेक आउटफिट में बढ़ाई हॉटनेस\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nएअरटेल ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, 249 रुपयांच्या प्लानमध्ये मिळवा 4 लाखांचा विमा Description: Airtel Prepaid Recharge: एअरटेलनं ग्राहकांसाठी एक खास प्लान आणलाय. आता एअरटेलच्या ग्राहकांना 249 रुपयांच्या प्लानमध्ये 4 लाखांचा विमा मिळणा आहे. जाणून घ्या प्लानच्या अटी, नियम आणि इतर माहितीबाबत... Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-20T16:20:46Z", "digest": "sha1:IUJRSAK4W7XCRZCVVSZIBPRVTBRKKEF4", "length": 12719, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दुष्काळसंबंधी तक्रारींसाठी महाराष्ट्र सरकारनं केला व्हॉट्स अॅपचा वापर | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news दुष्काळसंबंधी तक्रारींसाठी महाराष्ट्र सरकारनं केला व्हॉट्स अॅपचा वापर\nदुष्काळसंबंधी तक्रारींसाठी महाराष्ट्र सरकारनं केला व्हॉट्स अॅपचा वापर\nराज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज ��ांडत आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेतकरी, दुष्काळ, राज्यावरील जल संकट, चार छावण्या, जल सिंचन योजना आदींबाबत सरकारच्या निर्णयांची माहिती देण्यात आली आहे.\nराज्य सरकारला दुष्काळ काळात केंद्र सरकारने मोठी मदत केली असल्याचे सांगत, २४ जिल्ह्यात ४ हजार ४६१ कोटींचं अनुदान वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तर शेतक-यांच्या दुष्काळसंबंधी तक्रारींसाठी महाराष्ट्र सरकारनं व्हॉट्स अॅपचा वापर केला असल्याची माहिती त्यांनी दिली.तसेच, राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. शिवाय शेळी आणि मेंढी यांच्यासाठी चारा छावण्या उभारण्याचा निर्णय प्रथमच घेण्यात आला आहे. चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जल संकटावर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. चार वर्षांत १४० सिंचन योजना पूर्ण करण्यात आल्या असल्याचे सांगत ८ हजार ९४६ कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेत खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nयाशिवाय जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद तर कृषी सिंचन योजनेसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. चार कृषी विद्यापिठांसाठी ६०० कोटींची तरतूद करण्यात येत आहे. जमिन महसूलात सूट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषीपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे हे विशेष निर्णय घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रकल्प राबवण्यात येणार आहे. शिवाय राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढही केली गेली आहे. बळीराजा जलसंजिवनी योजनेकरीता सन २०१९-२० या आर्थिक वर्षाकरीता रूपये १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद आहे. सन २०१९ च्या मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय मागील साडेचार वर्षात १४० सिंचन प्रकल्प पुर्ण करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने बावनथडी मुख्य प्रकल्प, नांदूर मधमेश्वर प्रकल्प, डोंगरगाव प्रकल्प, निम्न पांझरा मध��यम प्रकल्प व उर्ध्व कुंडलिका प्रकल्पांचा समावेश आहे.\nदुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी : केसरकर\nअर्थसंकल्प फुटला; धनंजय मुंडे यांचा गंभीर आरोप\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=241&Itemid=433", "date_download": "2019-07-20T15:39:22Z", "digest": "sha1:LWMCXZ7FVSNMX4AILUKLKVQNCN355KG4", "length": 5055, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "सर्वांना नम्र प्रार्थना", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nनागरिक स्वातंत्र्य अबाधित राहिलेच पाहिजे, यासंबंधी माझ्या मनात विचार खेळत असतात. अनेकांच्या मनात येत असतील. स्वातंत्र्या-नंतर काहीतरी महत्त्वाचे आर्थिक फेरफार होतील, अशी आशा मला होती. पण ती आशा वेडी ठरली. जनतेत आपण आपला कार्यक्रम फैलावला पाहिजे. प्रचार करत राहिले पाहिजे. प्रचार कर��ा करताही शेतकरी, कामगार यांच्या अनेक दु:खाची दाद लावण्याचे प्रयत्न करत राहिले पाहिजे मला एक वाटते की, एकदा परसत्ता गेल्यावर या देशात लोकशाही मार्गाने जाण्याचे सार्वभौम बंधन सर्वांनी मान्य केले पाहिजे.\n१) हे राष्ट्र उरलेले तरी अखंड असू दे.\n२) हे राष्ट्र जातिधर्मनिरपेक्ष असू दे.\n३) प्रचार लोकशाहीची, अहिंसेची बंधने पत्करून केला.\nही तीन बंधने स्वीकारूनच सर्वांनी जावे.\nहे राष्ट्र हिंदू, मुसलमान, शीख, ख्रिश्चन, पारशी सर्वांचे आहे. सर्व धर्मांना हे नांदवील. शेंकडों वर्षे अनेक धर्म येथे नांदत आले. भारतवर्ष ती थोर परंपरा चालवील. ही दृष्टी आपण सर्वांनी घ्यायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे विरोध करायचा तो अहिंसक असावा. विरोधी लोकांना, विरोधी पक्षांना ठोकून काढायचे ही वृत्ती नको. सरकारला हिंसक विरोध करु नये, परंतु ही बंधने देशातील कोण प्रामाणिकपणे पाळायला तयार आहे.\nसंप, सत्याग्रह यांना अहिंसेत स्थान आहे. हे शेवटचे मार्ग असले, अखेरचे उपाय असले तरी अहिंसेत त्यांचा समावेश होऊ शकतो.\nदेशात पक्ष आहेत. त्यांनी आपली भूमिका निर्विवाद मांडावी. प्रामाणिकपणे मांडावी. या देशात थोडातरी प्रामाणिकपणा असो. येताजाता गनिमी काव्याची जरूरी नाही. त्याने राष्ट्र अध:पतित होते. स्वराज्यात आपल्याला ध्येयानुसार, कल्पनेनुसार अनेक पक्ष निघतील. परंतु जे आज आपले राष्ट्र आहे ते अखंड असावे, तेथे लोकशाही असावी, हे राष्ट्र सर्वांचे असावे, अहिंसक रीतीने सर्वांनी जावे, अशी बंधने सर्वांनी घालून घेतली पाहिजेत असे वाटते.\nया राष्ट्राचे कसे व्हायचे\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2019-07-20T16:13:21Z", "digest": "sha1:RNI75A73L7XMBKTUJTLEPIVJYSUGVMEQ", "length": 13162, "nlines": 119, "source_domain": "hwmarathi.in", "title": "राष्ट्रवादी काँग्रेस | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nTag : राष्ट्रवादी काँग्रेस\nFeatured विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा ५०-५० चा फॉर्म्युला\nमुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय वर्तुळात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी काल\nCongressfeaturedNCPVidhan Sabha electionकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूक\nFeatured शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका \nनवी दिल्ली | “शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावू नका,” असल्याचे विधान प्रसिद्ध अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल (१६ जुलै) लोकसभेत केले\nAmol KolheChhatrapati Shivaji MaharajfarmerfeaturedLok SabhaNCPअमोल कोल्हेछत्रपती शिवाजी महारजराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभाशेतकरी\nFeatured स्वत: समृद्ध होण्यासाठी पांडुरंग बरोरा शिवसेनेत गेले का \nमुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी स्वत: समृद्ध होण्यासाठी शिवसेनेत प्रवेश का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एच. डब्ल्यू. मराठीला बोलताना उपस्थित\nfeaturedNawab MalikNCPPandurang BaroraProsperity HighwayShahapurShivsenaनवाब मलिकपांडुरंग बरोराराष्ट्रवादी काँग्रेसशहापूरशिवसेनासमृद्धी द्रुतगती महामार्ग\nFeatured सत्तेत राहून कामे करता येतात म्हणून शिवसेनेत प्रवेश | पांडुरंग बरोरा\nमुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार पांडुरंग बरोरा यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी आज (१० जुलै) शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना\nNCPPandurang Barorashiv senaUddhav Thackerayउद्धव ठाकरेपांडुरंग बरोराराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना\nFeatured तीवरे धरण दुर्घटना : पाहणीनंतर शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\n काहीच दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यातील तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची\nBjpDevendra FadanvisfeaturedNCPRatnagiriSharad Pawarतीवरे धरण दुर्घटनाभाजपमुख्यमंत्री फडणवीसराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार\nFeatured राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार घड्याळ सोडून हातात शिवबंधन बांधणार\nठाणे | ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शहापूर विधानसभा मतदारसंघा��े आमदार पांडुरंग बरोरा यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. १९८० पासून पवार कुटुंबासोबत असलेल्या शहापूरमधील बरोरा कुटुंबाने अखेर पक्षासोबत फारकत\nassembly electionfeaturedNCPPandurang BarraShahapurshiv senaThaneठाणेपांडुरंग बरोराराष्ट्रवादी काँग्रेसविधानसभा निवडणूकशहापूरशिवसेना\nFeatured शरद पवार देणार तिवरे गावाला भेट\nमुंबई | रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटले आणि येथील ७ गावांना त्याचा फटका बसला. दुर्घटना ३ जुलै रोजी रात्री हे धरण फुटून एकच\nChiplunfeaturedKonkanNCPRatnagiriSharad PawarTiwre Damकोकणचिपळूणतिवरे धरणरत्नागिरीराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार\nकोकण महाराष्ट्र मुंबई राजकारण\nअजब दावा… खेकड्यांमूळे फुटले धरण\nमुंबई l रत्नागिरी जिल्हातील तिवरे धरण फुटल्याचा फटका येथील ७ गावांना बसला. वित्तहानी तर झालीच पण जीवीतहानीही मोठी झाली आहे. आतापर्यंत १८ मृतदेह हाती आले\nAjit PawarBjpChiplunfeaturedGirish MahajanNCPRatnagiriTanaji SawantTivre Damअजित पवारगिरीष महाजनचिपळूणतानाजी सावंततिवरे धरणभाजपरत्नागिरीराष्ट्रवादी काँग्रेस\nFeatured जाणून घ्या… कर्जत जामखेडामधून रोहित पवार निवडणूक का लढणार\nकर्जत | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधु अप्पासाहेब पवार यांचा नातू रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसापूर्वी विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त\nfeaturedKarjat JamkhedNCPRohit PawarSharad PawarVidhan Sabha electionकर्जत जामखेडराष्ट्रवादी काँग्रेसरोहित पवारविधानसभा निवडणूकशरद पवार\nFeatured जे आहे ते सांभाळता येत नसलेले स्मार्ट सिटी करायला निघालेत \nमुंबई | गेल्या चार दिवसांपासून मुंबईसह उपनगरात जनजीवन विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी सचल्याने रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा कोलमंडली. यानंतर विरोधकांनी\nAjit PawarBMCfeaturedNCPrainShivsenaSmart Statusअजित पवारपाऊसबीएमसीराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेनास्मार्ट स्टिटी\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-20T16:49:57Z", "digest": "sha1:X76PDAUJT4B2225TF2FYHF3O5YW3PRDG", "length": 11404, "nlines": 67, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "पोट Archives - Majha Paper", "raw_content": "\nपोटावरील चरबी कमी करण्यासाठी या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक\nएखाद्याच्या शारीरिक स्वास्थ्याचा अंदाज शरीराच्या सुदृढतेवरून लावला जातो. त्यामुळे बळकट आणि ‘टोन्ड’ स्नायू, उत्तम स्टॅमिना आणि अर्थातच न सुटलेले पोट यावरून एखाद्याच्या स्वास्थ्याचा अंदाज लावता येऊ शकतो. नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराने शरीर सुदृढ आणि सुडौल होत असतानाच पोटावर असलेली चरबी कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते. पोटावर साठलेली चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न […]\nसोशल मिडियावर एका महिलेने शेअर केली पोट कमी करण्याची ही सिक्रेट पद्धत\nAugust 27, 2018 , 4:37 pm by माझा पेपर Filed Under: युवा, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: ढेरपोट, पोट, व्हायरल\nसोशल मीडियावर सध्या कॉलीन नावाच्या महिलेने शेयर केलेले फोटो व्हायरल होत असून कॉलिनने या पोस्टमध्ये सांगितले की, तिचे फिगर तीन मुलांच्या जन्मानंतर खराब झाले होते. त्यामुळे पुन्हा चांगले फिगर मिळवण्यासाठी तिने एक चमत्कारिक पद्धतीचा अवलंब केला. तिने या पद्धतीचा वापर काही रात्री केला आणि त्यातून मिळालेल्या रिझल्टने ती खूपच आनंदी झाली. याबाबत कॉलीनने दावा केला […]\nपोटातील गॅसेस दूर करण्यासाठी ‘वंडर स्पाईसेस’\nअनेकदा पचण्यास जड पदार्थ खाल्ले गेल्यानंतर पोटामध्ये गॅसेस होतात, आणि परिणामी पोट फुगते, दुखू लागते. काही वेळा ही समस्या इतकी जास्त सतावू लागते, की शेवटी डॉक्टरांकडे धाव घेण्याची वेळ येते. जर या समस्येवर वेळीच उपचार केले नाहीत, तर ही समस्या हाताबाहेर जाण्यास वेळ लगत नाही. त्यामुळे पोटातील गॅसेसची समस्या उद्भविताच त्यावर उपाययोजना केली जाणे आवश्यक […]\nसध्याच्या आपल्या घाईघडबडीच्या जीवनशैलीचे अनेक दुष्परिणाम दिसत आहेत. मधूमेह, रक्तदाब, हृदयविकार, ऍसिडिटी हे सगळे या जीवनशैलीचेच परिणाम आहेत. तिचा आणखी एक परिणाम म्हणजे मलावरोध. पोट साफ न होणे. खाण्यापिण्याच्या वेळा न पाळण्याने व जड अन्न खाल्ल्याने मलावरोध होतो. रोज उठल्यानंतर पोट साफ होण्याच्या ऐवजी ते गच्च होते आणि माणूस अस्वस्थ होऊन जातो. त्याच्या हालचालीवर मर्यादा […]\nसिझेरियन करताना डॉक्टरने पेशंटच्या पोटातच सोडला मोबाईल\nMay 23, 2015 , 12:52 pm by शामला देशपांडे Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: डॉक्टर, पेशं���, पोट\nडॉक्टर आणि ऑपरेशन यांच्यासंदर्भात अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. रूग्णाचे ऑपरेशन करताना त्याच्या पोटात कात्र्या, सुर्‍या, बँडेज, ग्लोव्हज राहून गेल्याच्या अनेक घटनाही घडल्या आहेत. मात्र जॉर्डनमधील एका डॉक्टरने बाळंतपणासाठी सिझेरियन ऑपरेशन करताना पेशंटच्या पोटात मोबाईल ठेवण्याची कमाल करून दाखविली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जॉर्डनची राजधानी अम्मान येथील हनान नावाच्या महिलेचे सिझेरियन करावे लागले. त्यासाठी ती खासगी रूग्णालयात […]\nआता होत आहे विश्वविजेत्या संघातील ख...\nएवढ्या संपत्तीची मालकिण आहे बॉलीवूड...\nगंभीरने फोडला धोनीच्या नावाने टाहो...\nसौदी अरेबियाला पळून गेलेल्या बलात्क...\nशिवपूजा करताना या वस्तूंचा वापर नको...\nमाझ्या हक्काचा 1 रुपया मी दिल्लीला...\nआर्यन खानची गोरी मैत्रीण गौरीला पसं...\nहोय, या पालीची किंमत आहे ४० लाख रुप...\nअमरावती उभारणीसाठी वर्ल्ड बँकेने ना...\nगुगल प्ले स्टोअरवर आहेत 150 पेक्षा...\nपावसाळ्याच्या दिवसात बाईक चालवताना...\nसाकीनाका किंवा नालासोपाऱ्यातून निवड...\nपुन्हा डार्विनचा सिद्धांत खासदार सत...\nअभिनंदन मिशीवरून पोलिसात एफआरआय दाख...\nमुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त त्...\nविश्वचषकानंतर आपल्या नियमात आयसीसीन...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/belgium-defeats-brazil-in-fifa-world-cup/", "date_download": "2019-07-20T16:12:30Z", "digest": "sha1:2WMVAUFPTZHWDYWYT7ZAFQYZFNTGY7ZF", "length": 15320, "nlines": 134, "source_domain": "www.saamana.com", "title": "जिगरबाज बेल्जियमने रोखली ब्राझीलची सांबा दौड;’माजी विजेत्यांचे ‘पॅकअप’ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग ���न करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nजिगरबाज बेल्जिय��ने रोखली ब्राझीलची सांबा दौड;’माजी विजेत्यांचे ‘पॅकअप’\nसामना ऑनलाईन | कझान\nफुटबॉल विश्वात ‘रेड डेव्हिल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धोकादायक बेल्जियमने २१व्या फुटबॉल विश्वचषकात ५ वेळा फिफा विश्वचषक जिंकणाऱ्या माजी जगजेत्या ब्राझीलची सांबा दौड २-१अशा गोलने रोखली. शुक्रवारी रात्री कझान येथे खेळविण्यात आलेल्या वर्ल्डकप उपांत्यपूर्व लढतीत बेल्जियमने मोठा उलटफेर घडवत दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. आता त्यांची गाठ उरुग्वेला २-० असे पराभूत करणाऱ्या माजी विजेत्या फ्रान्सशी पडणार आहे. या लढतीत सेल्फ गोल करणारा ब्राझीलचा मध्यरक्षक फर्नांडिन्हो माजी विजेत्यांसाठी खलनायक ठरला.\nयंदा पुन्हा फिफा विश्वचषकात ब्राझीलचा सांबा डान्स पाहायला मिळेल अशी जगभरातील फुटबॉलशौकिनांची अपेक्षा होती. पण ”रेड डेव्हिल” बेल्जियमने बलाढ्य ब्राझीलच्या मानगुटीवर बसून त्यांना स्पर्धेबाहेर काढले. फ्रान्स आणि बेल्जियम या युरोपिअन संघानी दक्षिण अमेरिकन संघांची मक्तेदारी मोडून काढत यंदाच्या विश्वचषकात मोठी सनसनाटी निर्माण केली. लढतीच्या सुरुवातीला आपला आक्रमक पवित्रा दाखवणारा ब्राझील संघ नंतर मात्र बेल्जियन आक्रमणांच्या दबावात आला. त्यातच १३व्या मिनिटाला ब्राझिलियन मध्यरक्षक फर्नांडिन्हो याच्या खांद्याला लागून बॉल ब्राझीलच्याच गोलजाळ्यात गेला आणि ब्राझीलच्या दुर्दैवाच्या दशावताराला प्रारंभ झाला. त्यानंतर ३१व्या मिनिटाला रोमेलू लुकाकूने रचलेल्या चालीवर डी ब्रुयनेने बेल्जियमसाठी दुसरा गोल नोंदवला. २-० अशा आघाडीनंतर बेल्जियन खेळांडूंचा आत्मविश्वास शतगुणित झाला होता आणि पिछाडीवर पडलेल्या ब्राझीलचे स्टार चकवा खाल्ल्यासारखे अनेक सोप्या संधीही वाया घालवत होते. सुदैवाने ७६ व्या मिनिटाला रेनाटो ऑगस्तोने हेडरने गोल करीत ब्राझीलचे लढतीतील गोलाचे खाते उघडले.ब्राझीलचा सुपरस्टार नेमार या लढतीत पार निष्प्रभ ठरला.त्याने अनेक संधी वाया दवडल्या.\nउपांत्य फेरीत सबकुछ युरोपिअन असा मामला\n२१व्या फिफा विश्वचषकाच्या ४ उपांत्य लढतींत आता सबकुछ युरोपिअन असा मामला रंगणार आहे. फ्रान्स आणि बेल्जिअमने सेमीफायनल गाठली आहे. आता पुढच्या उपांत्यपूर्व लढतींत रशिया विरुद्ध क्रोएशिया आणि स्वीडन विरुद्ध इंग्लंड असे युरोपिअन संघच एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे यंदाचा फुटबॉल वर्ल्डकप युरोप खंडातच जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. बेल्जियमने १९८६ नंतर दुसऱ्यांदा फिफा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकरिअर : नेत्रचिकित्सक व्हा\nपुढीलभाजपमध्ये हिंमत असेल तर सरकारमधून मला हाकलावे, मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे आव्हान\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=387&Itemid=578&limitstart=8", "date_download": "2019-07-20T16:12:24Z", "digest": "sha1:WGVLV2OJJ5PEF6WXGF5232I2E3BORZ3O", "length": 8193, "nlines": 39, "source_domain": "saneguruji.net", "title": "श्यामची आई", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nसावित्रीव्रताचे दिवस जवळ येत चालले म्हणजे माझी आई गंभीर होत असे. मी त्यासंबंधीचीच एक आठवण सांगणार आहे. आतापर्यंतची ही प्रस्तावनाच होती. त्या वेळेस मी आठ-नऊ वर्षांचा असेन. सावित्रीव्रताला आरंभ होणार होता. माझी आई हिवतापाने आजारी होती. हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात तीन दिवस वडाला १०८ प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तर घेरी येत होती.\nआईने 'श्याम' अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, 'काय आई काय होते\nआई म्हणाली, 'पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती तू सुध्दा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू तू सुध्दा कंटाळला असशील हो. पण मी तरी काय करू\nआईचे ते करूण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, 'श्याम तू दिवसभर काम करून दमतोस हो. पण उद्यापासून तुला आणखी एक काम तीन दिवस करायला सांगणार आहे, करशील ना तू बाळ\n आई मी कधी तरी नाही म्हटले आहे का\nआई गहिवरून म्हणाली, 'नाही. तू कधीसुध्दा नाही म्हणत नाहीस, हे बघ, उद्यापासून वट-सावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला १०८ प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुझा हात धरून जाईन. पूजा करीन. तीन प्रदक्षिणा घालीन, बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ.'\nअसे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करूण अशा दृष्टीने तिने माझ्याकडे पाहिले.\n माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील' मी विचारले. 'चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का' मी विचारले. 'चालतील हो बाळ, देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का अरे तू माझ्या पोटचा गोळा. माझाच जणू भाग अरे तू माझ्या पोटचा गोळा. माझाच जणू भाग माझेच तू रूप तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे हे देवाला माहिती आहे.' आई म्हणाली.\n\"पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत ' अहाऽ रे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार असे म्हणून माझी फजिती करतील. मला लाज वाटते, मी नाही जाणार शिवाय शाळा बुडेल मास्तर रागावतील.' अशा अनेक सबबी मी सांगू लागलो.\nआईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली 'श्याम आईचे काम करावयास कसली रे लाज हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये, पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम त्या दिवशी चुलीमागचा खोब-याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले. पण बोलल्ये नाही. जाऊ दे. मुलाची जात आहे. परंतु त्या वेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे त्या दिवशी चुलीमागचा खोब-याचा तुकडा तू घेऊन खाल्लास. मी बघितले. पण बोलल्ये नाही. जाऊ दे. मुलाची जात आहे. परंतु त्या वेळेस तुला लाज नाही वाटली आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस तो पांडवप्रताप कशाला वाचतोस तो पांडवप्रताप कशाला वाचतोस तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का नसलास जाणार तर मी जाईन हो. येऊन-जाऊन काय होईल, मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम नसलास जाणार तर मी जा��न हो. येऊन-जाऊन काय होईल, मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम तुमच्यासाठीच जगत्ये रे-' असे म्हणून आईने डोळयांना पदर लावला.\nआईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. 'देवाचे काम करावयास लाजू नको; पाप करण्याची लाज धर-' थोर शब्द आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरूरी आहे आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल ह्या शब्दांची किती जरूरी आहे देवाच्या कामाची देशाच्या कामाची, भारतमातेच्या कामाची, आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी-सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-20T16:43:56Z", "digest": "sha1:CHA753CBEMPYIGWB6Z2QW4UMS7MYYF3F", "length": 10831, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दहा टक्के आरक्षणविरोधात सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस | Dainik Prabhat", "raw_content": "\nदहा टक्के आरक्षणविरोधात सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस\nनवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रातील एनडीए सरकारने आर्थिक मागासांना नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावत तीन आठवड्यात उत्तर मागितले आहे. न्यायमूर्ती रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नोटीस जारी केली. परंतु, या आरक्षणावर तात्काळ लावण्यस नकार दिला असून आमच्या स्तरावर निरीक्षण केले जाईल, असे न्यायालयाने म्हंटले आहे.\nसर्वोच्च न्यायालयात आर्थिक आधारावर १० टक्के आरक्षण देण्याविरोधात जनहित याचिका दाखल झाली होती. याचिकेमध्ये यावर तात्काळ स्थगितीची मागणी करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालायने ही मागणी फेटाळून लावली. आणि यासंबंधी केंद्र सरकारला एक नोटीस पाठविण्यात आली आहे.\nदैन��क प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांच्या निधनाने दिल्लीचे मोठे नुकसान – अरविंद केजरीवाल\nशीला दीक्षित काँग्रेस कन्या होत्या – राहुल गांधी\nशीला दीक्षित यांचे निधन; राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून आदरांजली\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nएनआयएच्या पथकाची मोठी कामगिरी….\nस्वातंत्र्यदिनाच्या भाषणासाठी मुद्दे सुचवा : पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन\nबिहार मध्ये जमावाकडून तिघांची हत्या\nरेल्वेने आणली No Bill, No Payment योजना\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/technician-faints-at-airport-pm-asks-officials-to-attend-to-him/", "date_download": "2019-07-20T16:45:32Z", "digest": "sha1:3SQXYDDPXUKSBPZR7EIYW3QOMC52YSWN", "length": 10731, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आणि थेट मोदीच ‘त्याच्या’ मदतीला सरसावले | Dainik Prabhat", "raw_content": "\nआणि थेट मोदीच ‘त्याच्या’ मदतीला सरसावले\nसुरत : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरत दौऱ्यादरम्यान घडलेल्या एका घटनेमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चांगलेच कौतुक होत आहे. सुरत विमानतळावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये पंतप्रधान जनतेला संबोधित करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान अचानक सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या एलईडींचे व्यवस्थापन करण्यासाठी नेमण्यात आलेल्या तंत्रज्ञास भोवळ आली आणि तो खाली पडला. तंत्रज्ञ खाली पडल्याचे लक्षात येताच काही माध्यम प्रतिनिधी मदतीस सरसावले. पंतप्रधान मोदींच्या लक्षामध्ये ही बाब येताच त्यांनी आपले भाषण थांबवत आपल्या सुरक्षा रक्षकांना सदर व्यक्तीला वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.\nपंतप्रधानांच्या आदेशानंतर लगेचच घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली आणि भोवळ येऊन पडलेल्या तंत्रज्ञास शासकीय रुग्णालयामध्ये हलविण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या सद्भावनेमुळे त्यांचे चांगलेच कौतुक होत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधी��कडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/for-the-alternative-construction-of-tilak-bridge-two-seats-are-fixed/78061/", "date_download": "2019-07-20T15:41:28Z", "digest": "sha1:4CQQ5XFAOJZOUP4NAWBEEUX2TMMZSNMS", "length": 12089, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "For the alternative construction of Tilak bridge, two seats are fixed", "raw_content": "\nघर महामुंबई टिळक पुलाच्या पर्यायी बांधकामासाठी दोन जागा निश्चित\nटिळक पुलाच्या पर्यायी बांधकामासाठी दोन जागा निश्चित\nअंतिम जागेची निवड करण्यासाठी तांत्रिक सल्लागाराची निवड\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाच्या दुघर्टनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक पुलांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दादर रेल्वेवर पूर्व-पश्चिम जोडणारा टिळक पूल धोकादायक बनल्याने भविष्यात तो बंद केल्यास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या उद्भवली जाऊ शकते. त्यामुळे पुलाच्या पर्यायी बांधकामाची मागणी होत आहे. त्यानुसार महापालिकेने या पुलाच्या पर्यायी बांधकामासाठी दोन जागा निश्चित केल्या आहेत. यासाठी तांत्रिक सल्लागाराची निवड केली असून, दोनपैकी कोणत्या जागेवर पूल बांधता येईल याचा अहवाल आल्यानंतर या पुलाच्या बांधकामाचा आराखडा तयार केला जाणार आहे.\nदादरमधील टिळक पूल हा ब्रिटिशकालीन असून, तो १०० वर्षे जुना आहे. त्यामुळे ब्रिटिशांनीही मुंबई महापालिकेला पत्र पाठवून या पुलाचे आयुर्मान संपल्याचे कळवले आहे. तसेच पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्यासाठी नेमलेल्या संस्थांनीही हा पूल धोकादायक असल्याचे म्हटले होते. हा पूल म्हणजे दादर पूर्व व पश्चिमेला जोडणारे आहे. त्यामुळे धोकादायक म्हणून पूल भविष्यात पाडल्यास पूर्व व पश्चिमेला जोडला जाणारा मार्ग बंद होऊन स्थानिक नागरिकांची वाहतुकीची मोठी गैरसोय होईल, अशी भीती सातत्याने माटुंगा पश्चिमच्या शिवसेना नगरसेविका व महापालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी महापालिकेच्या सर्वच सभांमध्ये व्यक्त केली होती. या पुलाकरिता पर्यायी पूल बांधण्याबाबत वारंवार चर्चा करूनदेखील प्रशासकीय अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. यासाठी या पुलाची पाहणीदेखील करण्यात आली होती, असे सांगत राऊत यांनी या विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. दोन दिवसांपूर्वी मनसेने या पुलावर बॅनर लावून सध्या मुंबईतील टिळक पुलाची परिस्थिती पाहता आपण स्वत:च्या जबाबदारीवर या पुलाचा वापर करावा, असे आवाहन केले.\nमात्र या धोकादायक पुलाचा विचार करता महापालिकेच्या पूल विभागाने पर्यायी मार्गाचा शोध घेतला आहे. टिळक पुलाचे रिगर्डरींग करायचे आहे. याबाबत पश्चिम रेल्वेमार्फत प्रस्ताव प्राप्त होताच महापालिका व रेल्वे प्रशासनामधील प्रचलित धोरणानुसार पुनर्बांधणीचे काम पूल विभागाच्यावतीने करण्यात येईल, असे पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी लेखी स्वरूपात स्पष्ट केले आहे. दरम्यानच्या काळात टिळक पुलाच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडील बाजूला पूर्व-पश्चिम दिशेला जाण्यासाठी अतिरिक्त पुलांचे नियोजन करण्यात आले आहे. माटुंगा पश्चिम येथील बाळ गोविंददास रोड ते माटुंगा पूर्व येथील दडकर मैदान यांना जोडणारा पूल, तर दादर फूल मार्केटच्या पादचारी पुलाच्या जागी नवीन पुलाची बांधणी करणे अशा दोन जागा निश्चित केल्या आहेत. या दोन्ही जागेच्या शक्यतेची पडताळणी करण्यासाठी पॅनेलवरील तांत्रिक सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.\nटिळक पुलांच्या पर्यायी बांधकामांसाठीच्या जागा\n* माटुंगा पश्चिम येथील बाळ गोविंददास रोड ते माटुंगा पूर्व येथील दडकर मैदान\n* दादर फूल मार्केटच्या पादचारी पुलाच्या जागी नवीन पुलाची बांधणी\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nबंगळुरू एफसीचा मुंबईकर हिरा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nपाण्यासाठी नगरसेविका अक्षरशः महासभेत रडल्या\nवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nशताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस\nउल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या\nराज ठाकरे ‘ईव्हीएम’विरोधी मोर्चात घेणार सहभाग\nउद्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर असणार मेगाब्लॉक\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Municipal-Council-ceo-issue-in-panhala/", "date_download": "2019-07-20T15:48:03Z", "digest": "sha1:M3EGQV73VW5SLS3HGL53SGEFSLFONVR2", "length": 5864, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पन्हाळ्याला मुख्याधिकार्‍यांची प्रतीक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पन्हाळ्याला मुख्याधिकार्‍यांची प्रतीक्षा\nपन्हाळा : राजू मुजावर\nपन्हाळा गिरीस्थान नगरपरिषदेला गेले वर्षभर मुख्याधिकारी मिळेना राज्य सरकार मुख्याधिकारी नियुक्‍त करेना अन् नगर नगरपरिषदेला कार्यालय प्रमुख असणारा मुख्याधिकारी पदाचा अधिकारी मिळेना, त्यामुळे विकासकामांसह नागरी सेवेचा बोजवारा उडाला आहे.\nनगरपालिका निवडणुकीनंरत येथील मुख्याधिकारी शाम गोसावी यांची बदली झाली. त्यांच्या रिक्‍त जागेवर एक अधिकारी विराजमान होण्यासाठी आले. मात्र, त्याचवेळी त्यांना तहसीलदार पदाची नेमणूक मिळाली व पुन्हा पन्हाळा पालिकेचे मुख्याधिकारीपद रिक्‍त राहिले. त्यामुळे या पदाचा अतिरिक्‍त कार्यभार वडगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्याकडे सोपविला.\nमुख्याधिकारी पाटील वडगावातच फाईली मागवून काम करीत असल्याचे समजते. काम घेऊन एक कर्मचारी वडगावला जातो, सह्या घेतो, सह्या झाल्या नाही तर पुन्हा दुसरा दिवस, मग तिसरा अशा प्रकारे पालिकेचा कारभार सुरू आहे. शासनाने मुख्याधिकारी का दिलेला नाही, याचे उत्तर कोणी देत नाही.\nबांधकाम परवानगी, जन्म-मृत्यू नोंद, पन्हाळा विकासाच्या आराखड्याला मंजुरी, पन्हाळा पाणी योजनेचे काम, विकास कामांवर देखरेख, शासनाकडून नव्या कामांसाठी निधी आणणे, विकास कामात निर्माण झालेल्या समस्या सोडवणे, स्वच्छता व अन्य सार्वजनिक कामांवर नियंत्रण आदी बाबींचा फज्जा उडाला आहे. नगराध्यक्षा रूपाली धडेल व काही तत्पर नगरसेवकांमुळे पालिकेचा कारभार रडतखडत कसातरी सुरू आहे. पालिकेतील काही प्रकरण न्यायप्रविष्ठ आहेत, काही प्रकरणांचा निकाल पालिकेच्या बाजूने लागला आहे; पण मुख्याधिकार्‍यांअभावी त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. काही ठेकेदारांनी ढिसाळ काम केले असून लाखो रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/bad-condition-for-rood-in-pune-katraj-ghat/", "date_download": "2019-07-20T15:47:48Z", "digest": "sha1:WNX65BH7YNSPUS4TMZUNKVVRTPPOZNLP", "length": 7939, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुरक्षाकठडे अन् दरडींचा धोका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सुरक्षाकठडे अन् दरडींचा धोका\nसुरक्षाकठडे अन् दरडींचा धोका\nधनकवडी : बाजीराव गायकवाड\nवाढत्या वाहनांच्या संख्येच्या मानाने नवीन कात्रज बोगदा तयार करून देखील जुन्या कात्रज घाटरस्त्याचे महत्त्व कमी झाले नाही. मध्यंतरीच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून झालेल्या दुर्लक्षामुळे रस्त्याच्या बाजूच्या नाल्यात टाकण्यात आलेला राडारोडा, ढासळलेल्या दरडी, सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले कठडे यामुळे हा रस्ता धोकादायक झाला असून या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.\nकात्रज बोगदा हा सहा किलोमीटरचा घाटर��्ता असून निर्जन असा असल्याने नवीन बोगद्याच्या मानाने या रस्त्यावर वाहतूक कमी प्रमाणात आहे. अशा वेळी अपघात होण्याची शक्यता कमी आहे. आत्महत्या, खून, फॉरेस्ट पार्ट्या अशा घटना घाट परिसरात झाल्याचे निर्दशनास आले आहे. या पार्श्‍वभूमीवर घाटात पोलिस मदत केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र पोलिस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे अथवा मर्यादित कर्मचारी संख्येमुळे ते बंद अवस्थेत दिसत आहे. घाट परिसर डोंगर उतार व विस्तीर्ण वनक्षेत्राचा असल्यामुळे मोबाईल फोनला नेटवर्क नसते. अशावेळी पोलिस मदत केंद्राची गरज आहे.\nरस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात अनेक ठिकाणी कचर्‍याचे ढीग, नाल्यात अनेक ठिकाणी पडलेला राडारोडा यामुळे पावसाळी पाण्यासह कचरा रस्त्यावर येऊन वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. पोलिस मदत केंद्रालगत चार-पाच ट्रक राडारेाडा पडलेला आहे. चार-पाच ठिकाणी दरडी कोसळ्याने तातडीने ते हटविणे आवश्यक आहे. बोगद्यामध्ये दोन्ही बाजूंना गटारातील काढलेल्या गाळाचे ढीग तसेच पडले आहेत. रात्रीच्या वेळी अनेकदा दुचाकी वाहनांना कडेने जाताना या पडलेल्या राडारोड्यामुळे त्याचा अडथळा होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांनी या बोगद्यात विजेचे दिवे लावण्याची मागणी केली आहे. या घाटरस्त्यावर अनेक लहानमोठ्या अपघातांची संख्या मोठी असून निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता निधी उपलब्ध झाल्यावर काम करू असे ठरावीक साच्याचे उत्तर ऐकायला मिळते.\nसार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष\nराष्ट्रीय महामार्गाकडून राज्य महामार्ग सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागाकडे देखभाल करण्याचे काम करीत आहे. लाखो रुपये निधीची उधळपट्टी करूनही या घाटरस्त्याच्या समस्या जैसे की तैसे अशाच असल्याचे दिसते. वाहनांच्या सुरक्षेसाठी बांधण्यात आलेले कठडे तुटलेले आहेत, चार-पाच ठिकाणी दरडी कोसळलेल्या आहेत, रस्त्याच्या मध्यभागी व रस्त्याच्या दुतर्फा नसलेले पांढरे पट्टे, रोडसाईड ब्लिंकर्स, दिशादर्शक फलक या अनेक बाबींकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. या अनेक बाबींची पूर्तता होणे आवश्यक असल्याचे वाहनचालकांनी गितले.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे यो��्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/Sahebrao-will-get-new-paw-for-tiger/", "date_download": "2019-07-20T16:02:26Z", "digest": "sha1:A7IXRHXNW2L7OTRDJGQY6YLEYF5NCG2D", "length": 5708, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘साहेबराव’ला मिळणार नवा पंजा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › ‘साहेबराव’ला मिळणार नवा पंजा\n‘साहेबराव’ला मिळणार नवा पंजा\nशिकार्‍यांच्या पिंजर्‍यात अडकल्याने पायाचा पंजा गमवावा लागलेल्या आठ वर्षीय साहेबराव या वाघाला लवकरच कृत्रिम पाय बसवण्यात येणार आहे. एका वाघाला कृत्रिम पाय बसवण्याची ही जगातली पहिली शस्त्रक्रिया ठरणार आहे. त्यासाठीच देशातील आघाडीचे ऑर्थोपेडिक सर्जन आणि महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे डॉक्टर एकत्र आले आहेत. 2012 मध्ये पिंजर्‍यात अडकल्याने साहेबरावला आपला पंजा गमवावा लागला होता, त्यावेळी तो दोन वर्षांचा होता.\nऑर्थोपेडिक सर्जन डॉ. सुश्रुत बाभुळकर यांनी साहेबरावला दत्तक घेतले आहे. त्याच्याबद्दल डॉ. बाभुळकर सांगतात की, यापूर्वी कुत्रे आणि हत्ती यांना कृत्रिम पाय बसवण्यात आले आहेत, मात्र वाघावर अशा प्रकारे शस्त्रक्रिया करण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. मी पहिल्यांदा साहेबरावला लंगडताना पाहिले तेव्हा मला फारच वाईट वाटले होते. एक पाय नसल्याने साहेबरावला वेदनापूर्ण आयुष्य जगावे लागत आहे. त्याची या वेदनेतून मुक्तता करण्यासाठीच त्याला कृत्रिम पाय बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. साहेबरावचे वजन 200 किलो असून तो भारतातील सर्वात मोठा वाघ आहे.\nलाडक्या साहेबरावसाठी डॉ. बाभुळकर यांनी जर्मनीहून एओ फाऊंडेशनमार्फत कृत्रिम पाय मागविला आहे. हे फाऊंडेशन मानव आणि प्राण्यांचे फ्रॅक्चर ठीक करण्यामध्ये तज्ज्ञ मानले जाते. काही वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्यानंतर साहेबरावला सिलिकॉनपासून बनविलेला पाय बसवण्यात येणार आहे, जो अगदी खराखुरा वाटेल. विशेष म्हणजे प्राण्यांसाठीचा हा कृत्रिम पाय अशापद्धतीने तयार करण्यात आलेला आहे की, प्राणी तो स्वतःहून काढूही शकत नाहीत. तरीही पाय लावल्यानंतर कोणताही संसर्ग होणार नाही, याचीही दक्षता घेण्यात येणार असल्याचे डॉ. बाभुळकर सांगतात.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/4/CWC19-WI-gave-312-target-to-afghanistan.html", "date_download": "2019-07-20T15:46:03Z", "digest": "sha1:DOHGPQKQKXRKV3BJTM2MRLTZBHUNF5D2", "length": 2391, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " CWC19 : वेस्टइंडीजचे अफगाणिस्तानपुढे ३१२ धावांचे आव्हान - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - CWC19 : वेस्टइंडीजचे अफगाणिस्तानपुढे ३१२ धावांचे आव्हान", "raw_content": "CWC19 : वेस्टइंडीजचे अफगाणिस्तानपुढे ३१२ धावांचे आव्हान\nविश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेल्या अफगाणिस्तान आणि वेस्टइंडीज या दोन संघांदरम्यान आज सामना रंगला असून या सामन्यामध्ये वेस्टइंडीजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्टइंडीजने निर्धारित ५० षटकांमध्ये ६ गड्यांच्या मोबदल्यात ३११ धावांचे आव्हान उभारले आहे.\nवेस्टइंडीजतर्फे एवीन लेविस (५८), शाई होप (७७), निकोलस पूरण (५८) यांनी अर्धशतकी खेळी केली. कर्णधार जयसन होल्डरच्या ३४ चेंडूत ४५ धावा आणि कार्लोस ब्रेथवेटच्या अखेरच्या ४ चेंडूंमधील १४ धावांमुळे वेस्टइंडीजला ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला.\nअफगाणिस्तानी गोलंदाजांनी फलंदाजीला प्रतिकूल असणाऱ्या खेळपट्टीवर देखील सुमार गोलंदाजी केल्याने कॅरेबियन फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/i-will-not-contest-the-election-on-the-basis-of-religion-or-caste-not/44991", "date_download": "2019-07-20T16:17:22Z", "digest": "sha1:EFWLLUA2GSVQOUOFLTXT7QXWKDMHD3BK", "length": 7122, "nlines": 78, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यम��त्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nमी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही \nमुंबई | “मी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही. मी राष्ट्रवादी आहे हे सर्वजण जाणतात. आम्ही गेल्या निवडणुकांमध्ये अनेक आश्वासने दिली. मात्र आम्ही सत्तेत असताना काय केले हे सांगण्याची वेळ आता आली आहे”, असे विधान केंद्रीय मंत्री आणि आगामी निवडणुकांसाठी नागपूर मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांनी केले आहे. आगामी निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांकडून विशेषतः धर्माच्याआधारावर राजकारण केले जात असताना नितीन गडकरी यांचे हे विधान महत्त्वाचे ठरते.\nआगामी लोकसभा निवडणुकांमध्ये नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजकपडून नितीन गडकरी आणि काँग्रेसकडून नाना पटोले यांच्यात लढत होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये नितीन गडकरी यांनी नागपूरमधून काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार\nविलास मुत्तेमवार यांचा पराभव केला होता. “मी माझ्या विकासकामांच्या आधारवरच निवडणूक लढविणार आहे. मी जे बोलतो ते मी करुन दाखवतो. मी नागपूरातील रस्ते, मेट्रोसारख्या कामांना चालना देण्याचे काम केले आहे. मी धर्माच्या किंवा जातीच्याआधारावर निवडणूक लढविणार नाही”, असे नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.\nराज ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार, सूत्रांची माहिती\nआम्ही सत्तेत आलो तर निवडणूक आयोगाला तुरुंगात टाकू \nइतक्या वर्षांनंतर मोदी यांच्या तोंडून राममंदिराचा उच्चार तरी झाला\nआमच्या कार्यकाळात तयार केलेल्या रस्त्यांवर २०० वर्षे खड्डे पडणार नाही \nदिग्विजय यांचे मोदींना आव्हान, हिंमत असेल तर माझ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत ��ातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/without-technology-there-is-no-sense-of-existence/articleshow/67797783.cms", "date_download": "2019-07-20T16:55:18Z", "digest": "sha1:OVU4XWS5T2ZPBDEZ2TYJCZ6H7GZNKWNT", "length": 11498, "nlines": 149, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "career news News: तंत्रज्ञानाशिवाय अस्तित्वाला अर्थ नाही - without technology, there is no sense of existence | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nतंत्रज्ञानाशिवाय अस्तित्वाला अर्थ नाही\nम टा प्रतिनिधी, नाशिक मानवी विकासात सर्वाधिक वेगवान टप्पा माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगाचा आहे...\nम. टा. प्रतिनिधी, नाशिक\nमानवी विकासात सर्वाधिक वेगवान टप्पा माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगाचा आहे. पुढील शतकावर केवळ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलाजी आणि नॅनो टेक्नॉलॉजीचे वर्चस्व राहील. या युगात तंत्रज्ञानाशी मैत्री करूनच जगावे लागणार आहे. त्याशिवायच्या अस्तित्वाला अर्थ नाही, असे प्रतिपादन आयटी तज्ज्ञ व विज्ञान लेखक डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले.\nपद्मश्री काकासाहेब वाघ स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी 'माहिती तंत्रज्ञान : काल, आज आणि उद्या' या विषयावर विचार मांडले. ते म्हणाले, आगामी कालखंड हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलाजी आणि नॅनो टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानाचाच असेल, असे भाकीत दिवंगत राष्ट्रपती डॉ. एपीजे कलाम यांनी वर्तविले होते. जगाच्या तंत्रज्ञानाची वाटचाल आज त्याच दिशेने होत आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा विकास हा अचानक झाला नाही. ही क्रांती १९६० पासून जगात सुरू झाली. आजवर या प्रगतीच्या कालखंडाचे पाच टप्पे मांडता येतील. त्यातही या विषयाच्या प्रगतीने खरा वेग ऐंशीच्या दशकात घेतला. तुम्ही नवीन तंत्रज्ञानासोबत जुळवून घेतले नाही तर तुमचे अस्तित्व टिकविणे कठीण आहे. या क्रियेने आता अतिशय वेग घेतला आहे. तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करा नाही तर स्पर्धेतून बाद व्हाल, हा आयटी क्षेत्राचा संदेश आहे, असे डॉ. गोडबोले म्हणाले.\nयावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्राचार्य राजेंद्र भांबरे, प्राचार्य बी. जी. वाघ, संस्थेचे विश्वस्त चांगदेव होळकर आदी उपस्थित होते.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nकरिअर न्यूज या सुपरहिट\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्तम पर्याय\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर न्यूज पासून आणखी\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्तम पर्याय\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्तम पर्याय\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nतंत्रज्ञानाशिवाय अस्तित्वाला अर्थ नाही...\n‘ब्रेन ड्रेन’ रोखायला हवा...\nफार्मसी अभ्यासक्रमात बदलास वाव...\nविकास, विस्थापनाचा अभ्यास हवा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://rocks.comparenature.com/mr/compare-metamorphic-rocks/comparecategory-3", "date_download": "2019-07-20T16:40:38Z", "digest": "sha1:JSXWYLOIGSHJ23SORR72ZKUU3HZFMT4V", "length": 8257, "nlines": 214, "source_domain": "rocks.comparenature.com", "title": "मेटमॉर्फिक खडक तुलना", "raw_content": "\nमृदू खडक चे प्रकार\nउत्तर अमेरिका मधले खडक\nकठोर खडक चे प्रकार\nदक्षिण अमेरिका मधले खडक\nमृदू खडक चे प्रकार\nसर्व अत्यंत सच्छिद्र कमी सच्छिद्र खूप कमी सच्छिद्र\nदाब सहन करण्याची शक्ती\nदाब सहन करण्याची शक्ती\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.95 किलोज्यूल / किलो के\n0.95 किलोज्यूल / किलो के\nटाल्क कार्बोनेट वि. जेडटाइट\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.92 किलोज्यूल / किलो के\n0.95 किलोज्यूल / किलो के\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.88 किलोज्यूल / किलो के\n0.95 किलोज्यूल / किलो के\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.92 किलोज्यूल / किलो के\n0.95 किलोज्यूल / किलो के\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.14 किलोज्यूल / किलो के\n0.95 किलोज्यूल / किलो के\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.95 किलोज्यूल / किलो के\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.75 किलोज्यूल / किलो के\n0.95 किलोज्यूल / किलो के\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.88 किलोज्यूल / किलो के\n0.95 किलोज्यूल / किलो के\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.92 किलोज्यूल / किलो के\n0.95 किलोज्यूल / किलो के\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n0.76 किलोज्यूल / किलो के\n0.95 किलोज्यूल / किलो के\nप्रति पृष्ठ परिणाम 10 15 20 25\nखडकांचे विविध प्रकार »अधिक\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n» अधिक खडकांचे विविध प्रकार\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\nनोवाक्यूलाइट वि. बेसाल्टिक ...\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\nशोंकिनाइट वि. बेसाल्टिक ट्र...\nव्याख्या | पोत | वापर | प्रकार\n» अधिक खडकांबद्दल माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/writer-urmila-pawar/", "date_download": "2019-07-20T16:36:07Z", "digest": "sha1:G2R4WWYCGZCNXFBKPTMVP4ZRZZJ4E4TN", "length": 31922, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "‘बाई’पणाची लेखणी पेलणारं घर… | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\n‘बाई’पणाची लेखणी पेलणारं घर…\nज्येष्ठ लेखिका ऊर्मिला पवार… उपेक्षा, अवहेलना यातून कणखर झालेल्या लेखणीची कथा…\nबाईला स्वतःचं घरच नसतं. चातुर्वर्ण्य व्यवस्थेपासून बाईला समाजात स्वतःचं स्थानच नाही, अधिकार नाहीत. पुरुष देतील ते स्वीकारायचं, त्यात समाधान मानायचं. लग्नानंतर तर तिचं घर बदलतं, नाव बदलतं आणि ज्या घराला ती आपलं समजून जगायचा आटोकाट प्रयत्न करते ते घर तिला समजून घेतच नाही. ही फक्त अडाणी, अशिक्षित स्त्रियांचीच नाही तर सुशिक्षित, उच्चभ्रू स्त्रियांचीही अवस्था आहे. इतकंच कशाला, ते घर त्या स्त्रीच्या पैशांतून विकत घेतलेलं असलं आणि तिच्या नावावर असलं तरीही भांडणाच्या आणि बोलण्याच्या भरात ‘चालायला लाग माझ्या घरातून’ असं नवरा म्हणतो. ही अनाकलनीय वाटली तरी सत्य परिस्थिती आहे आणि या परिस्थितीला मी देखील अपवाद नाही. ‘आयदान, उदान, आम्हीही इतिहास घडवला, सहावं बोट, चौथी भिंत, हातचा एक’ अशा पुस्तकांतून समाजातल्या वास्तवतेकडे लेखणी रोखणाऱया ऊर्मिलाताई पवार त्यांच्या कांदिवलीच्या घरी त्यांना भेटायला गेले होते तेव्हा पोटतिडकीनं बोलत होत्या. कांदिवली पूर्वेला सहाव्या मजल्यावर ऊर्मिलाताई स्वतःच्या वन बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्या धाकटय़ा मुलीसह आणि नातीसह. त्यांच्या हॉलमध्ये एका भिंतीवर नातीनं काढलेल्या चित्रांसाठी खास जागा आहे. त्यांच्यासह फोटो काढताना, त्या चित्रांची रंगीबेरंगी बॅक���्राऊंड छान वाटत होती. त्या साध्याशा घरात त्यांनी माझं लाडू आणि चकल्या देऊन स्वागत केलं आणि नंतर गप्पांच्या ओघात जेवणाची वेळ टळून जाते आहे हे लक्षात आल्यावर आग्रहानं वांग्याचे काप आणि वरण-भात खाऊ घातला.\nऊर्मिलाताई सांगत होत्या, ‘मला जसजशी समज येत गेली, शिक्षणाचा माझ्यावर संस्कार झाला आणि मुंबईत गव्हर्नमेंट कॉलनीत साहित्य सहवासच्या जवळ राहायला आले तेव्हा एकंदरीतच आजूबाजूच्या वातावरणात बदल होऊन बाईची होणारी परवड मला जाणवत गेली.’ आयदानमधून ऊर्मिलाताईंनी ही मानसिकता व्यक्त केलेलीच आहे. त्यांच्या सजग लेखणीच्या सोबतीनं त्यांचा झालेला प्रवास जाणून घेताना त्या म्हणाल्या, ‘दलित समाजातल्या लोकांना गावात धड काम मिळत नसे म्हणून ते मिलिटरीत जायचे. माझे पणजोबा हेही असेच मिलिटरीत गेले. सत्यशोधक समाज, महात्मा फुलेंचे विचार यांचा त्यांच्यावर प्रचंड प्रभाव पडला. विचारप्रक्रियेत परिवर्तन यायला सुरुवात झाली. पूर्वापार परंपरांना प्रश्न विचारावेसे वाटायला लागले. म्हणूनच फणसावळे गावातल्या एका ब्राह्मणाला त्यांनी चॅलेंज दिलं. झालं होतं असं की, दलित समाजातली लग्नं लावायला जो ब्राह्मण यायचा तो दूरवरच्या एका झाडावर बसून मंत्र म्हणायचा. लग्नाची वेळ सकाळ किंवा संध्याकाळ. अस्पृश्यांची सावली अंगावर पडू नये म्हणून घेतलेली ही दक्षता. तो झाडावरून जोरात ‘सावधान’ ओरडला की एकमेकांना हार घालून वाद्यं वाजवली जायची आणि लग्न पार पडायचं. ही प्रथा पणजोबांना खटकली. ते म्हणाले की, हे मंत्र तर मलासुद्धा येतात. प्राणायाम येतो मग आमच्या समाजातले धार्मिक विधी मीच करत जाईन. एकमेकांना आव्हान देत दोघांनाही स्मशानात जमिनीखाली पुरलं गेलं. फक्त दूध देण्यापुरती जागा मोकळी ठेवली गेली. पाचव्या दिवशी ब्राह्मणाच्या जागेमधून दूध वर आलं आणि पणजोबा जिंकले. तेव्हापासून त्यांना ‘हरी मसणगिरी’ हे नाव पडलं. रूढींना जाब विचारत माणूस म्हणून आपल्याही अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडण्याचा वारसा ऊर्मिलाताईंकडे कुठून आला या माझ्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं होतं.\nत्यांचे आजोबा चिमाजी भटगिरीच करायचे. ऊर्मिलाताईंच्या वडिलांना त्यांनी रत्नागिरीच्या मिशनरी शाळेत शिकवलं. तिथल्या मडमेनं वडिलांना परदेशात शिक्षणासाठी नेण्याचीसुद्धा तयारी दर्शवली होती, परंतु ‘परदेशी गेलेला मनुष्य परत येत नाही, त्याचा मृत्यू होतो’ वगैरे विचारांचा इतका पगडा होता तेव्हा की ती योजना बारगळली. ऊर्मिलाताई म्हणाल्या, ‘ती संधी जर स्वीकारली गेली असती तर आम्हा सगळ्यांचीच आयुष्ये निश्चितच वेगळ्या मार्गानं गेली असती याची आज खंत वाटते. वडील सहावीपर्यंत शिकले, शिक्षक झाले. नंतर सातवी पास केली त्यांनी. अतिशय कष्टाळू होते ते. शिक्षणाचं महत्त्व त्यांना ठाऊक होतं. या खेडय़ात आपल्या मुलांचं भवितव्य नाही हे ओळखून रत्नागिरीला शिक्षण द्यावं असं त्यांना वाटलं म्हणून गाव सोडून आम्ही रत्नागिरीला आलो. तिथे रस्त्यावर झोपडी बांधून राहिलो. आजूबाजूला उच्चवर्णीयांची वस्ती होती. मी तिसरीत असताना वडील वारले आणि आम्हा सगळ्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी आईवर येऊन पडली. बांबूच्या पट्टय़ांचा आयदान ती बनवायची, विकायची. पैसा कनवटीला बांधून काटकसरीनं घर चालवायची. सतत कामात असायची ती. प्रेमस्वरूप आई वगैरे चित्र नाहीये माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आईचं. परिस्थितीनं गांजलेली, त्रासलेली पाहिली आहे मी तिला. ती आजारी पडली तर तिच्या तोंडाला चव यावी जेवताना म्हणून शेजारीच राहणाऱया एका ब्राह्मण कुटुंबाकडे मी जायचे. ते कुटुंब लोणचं विकायचं. त्यांच्या अंगणातल्या वाळवणावर आपली सावली पडू न देता मी लांबूनच ‘लोणचं द्या हो’ अशा हाका मारत उभी राहिल्यानंतर एका पायरीवर केळीच्या पानात लोणचं ठेवलं जायचं. मग मी ते उचलायचे आणि दोन पैसे खालच्या पायरीवर ठेवायचे. त्यावर पाणी टाकून पैसे उचलले जायचे. एवढय़ा वेळात माझी आई जेवणासाठी कासावीस झालेली असायची. आईनं वडिलांना मरताना वचन दिलेलं होतं, मुलांना शिकवेन म्हणून आणि ती ते वचन दिवसरात्र कष्ट करून निभवत होती.\nकॉलेजचं शिक्षण अर्धवट असतानाच त्यांचा प्रेमविवाह झाला. रत्नागिरीतच दोघंही नोकरी करत होते. ऊर्मिलाताई त्यावेळच्या जातीभेदावर प्रकाश टाकताना म्हणाल्या, ‘एकच खोली होती आमची. छोटीशी. मुलं झाल्यावर त्या खोलीत इतकी गर्दी झाली होती की एकमेकांचे पायही आम्हाला दिसत नसत. मग मोठं घर शोधायचा प्रयत्न केला पण जातीमुळे ते मिळणं खूप अवघड गेलं . एका माळ्यानं दोन खोल्या दिल्या आणि मग कपडे बदलताना पडदा बांधण्याची गरज भासेनाशी झाली. कारण तिकडे भिंत होती. त्या घरात हळूहळू वाचनाला सुरुवात झाली. नंतर मुंबईला आलो.. गव्���र्नमेंट कॉलनीत तीन खोल्यांची जागा मिळाली आणि एकमेकांचे पाय दिसण्याइतपत वावरायला मोकळीक मिळाली.’\nऊर्मिलाताई हे सगळं जरी सहजतेनं आणि हसत सांगत होत्या तरी त्यामागचा त्यांना जाणवलेला उपेक्षेचा डंख माझ्याही नजरेतून सुटला नाही. त्यांच्या लेखणीला जे खाद्य मिळालं ते त्यांच्या आयुष्यात घडणाऱया घटनांना त्यांनी डोळसपणे पाहिल्यामुळेच. गावातल्या बायका काम करताना, न संपणारी वाट चालताना आपल्या सुखदुःखाची देवाणघेवाण करायच्या. मन मोकळं करण्याचा हेतू तर त्यात असायचाच पण त्या बोलण्याच्या भरात कष्टाचा आणि तंगडतोडीचा त्रास जाणवूच नये हा मुख्य हेतू असायचा. त्या बायकांच्या गोष्टीवेल्हाळपणाचा नकळत संस्कार ऊर्मिलाताईंवर झाला. शिवाय नोकरी करत असताना डबा खाता खाता सहकारी स्त्रियांच्या एखाद्या व्यथेला वाचा फुटायची आणि ऊर्मिलाताईंना त्यावर कथा लिहावीशी वाटायची. यातूनच लिखाणाला सुरुवात झाली. विचारांचं आदानप्रदान व्हायला लागली. परंपरेला प्रश्न विचारण्याचं धाडस आलं. काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं याचं मंथन करण्याची क्षमता आली. दरम्यान नोकरी सांभाळून सिद्धार्थ कॉलेजमधून त्यांनी एम. ए.सुद्धा केलं. अनुभवांनी परिपक्व झालेल्या ऊर्मिलाताईंच्या लिखाणाला सच्चेपणाचा गंध आहे.\nयावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, ‘‘डोळ्यांनी नाही तर मनानं बघण्याची दृष्टी बाबासाहेबांमुळे मला मिळाली. म्हणूनच परिस्थितीला नाइलाजानं स्वीकारणाऱया स्त्रियांचं आणि दलितांचं आयुष्य जसंच्या तसं रेखाटण्याची हिंमत मी करू शकले. माझ्या कवच या कथेच्या बाबतीतला किस्सा मी नक्कीच सांगू इच्छिते. ही कथा अभ्यासक्रमात आहे. या कथेत आंबे विकणाऱया स्त्रियांना ग्राहकांकडून द्वयर्थी शब्दप्रयोग ऐकून घ्यावे लागतात. पण वास्तवाचं चित्रण करताना होणाऱया अन्यायाकडे लक्ष वेधून घेण्याचा तो प्रामाणिक हेतू होता हे विद्यार्थिनींनाच जाणवलं. काही पत्रकारांनीही या निखळ हेतूचा पुरस्कार केला आणि मग ते प्रकरण मिटलं. मात्र ऊर्मिलाताईंनी हेही सांगितलं की, ‘घरामध्ये लिहिताना सर्व जण झोपल्यानंतर किचनमध्ये लाइट लावून मला लिहावं लागायचं. कारण माझ्या लिहिण्याचा आणि लाइटचा इतरांना त्रास होऊ नये याची दक्षता मला घ्यावी लागायची.\nबाई जेव्हा लिहिते तेव्हा ‘आधी कूकर लाव आणि मग लिही’ अस��� नवरा म्हणतो, पण पुरुष लेखक असला तर त्याचं कौतुक मात्र त्याची बायको सगळीकडे करते. ही तफावत त्यांनी खंत स्वरूपात व्यक्त केली, ‘ बाई हेच एक घर आहे. तिचे चिरे, पायऱया तुटतात पण ते घर क्षमाशील असतं आणि ते प्रत्येकाला आसरा देत ठामपणे उभं असतं’ हे ऊर्मिलाताईंचं म्हणणं. प्रखर आत्मभान असणाऱया आणि अडथळ्यांची शर्यत पार करणारच या आत्मविश्वासानं, निडरपणे आपल्या लिखाणातून व्यकत होणाऱया ७३ वर्षांच्या ऊर्मिलाताईंची भेट विलक्षणच होती. कारण ‘मी स्त्री आहे म्हणून एखादी गोष्ट करू शकत नाही’ या स्त्राीच्याच मनातल्या शृंखला तोडण्याची ताकद त्यांच्या शब्दांत आणि कृतीत ठासून भरलेली होती..\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलअग्रलेख : मेजर राणे अमर आहे\nपुढीलमराठी तरुणांसाठी चांगली संधी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sndt.ac.in/index.php/media/womens-day-2018", "date_download": "2019-07-20T16:18:43Z", "digest": "sha1:CDPLUFYX4VPU2LYKGOJ6LCPDFOOJJNVF", "length": 2163, "nlines": 53, "source_domain": "www.sndt.ac.in", "title": "Women’s Day 2018 | SNDT Women's University", "raw_content": "\nएस एन डि टी महिला विद्यापीठ व पी व्ही डी टी कॉलेज ऑफ एज्युकेशन यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक ८ मार्च हा जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ मीना कुटे कुलसचिव SNDT व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मीनाक्षी सोनवणे व ऍड. सुजाता लोंढे ह्या होत्या हा कार्यक्रम संगीतमय करण्यासाठी डॉ संगीता बापट व प्रा कल्पना जैन यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाची मूळ संकल्पना व प्रेरणा प्रो.शशिकला वंजारी कुलगुरू एस एन डी टी महिला विद्यापीठ, मुंबई यांची होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=387&Itemid=391", "date_download": "2019-07-20T16:56:53Z", "digest": "sha1:6UTB4QWUV2I343CAWBLMY4LP2KKJGV4Q", "length": 21818, "nlines": 164, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "स्त्री जातक", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> स्त्री जातक\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nडॉ. अनघा लवळेकर ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२\nस्त्री-शिक्षणाची - प्रबोधनाची परंपरा आपल्याकडे गेली पावणेदोन शतकं जास्त ताकदीनं दृढ होत गेली आहे हे खरं- पण तरीही कुठल्याशा देवळापुढच्या नंदीसारखी गहूभर पुढे- नखभर मागे, अशीच तिची चाल आहे. प्रकाशझोतात आलेल्या बहुसंख्य महिला- ‘दिल्ली ते गल्ली’तल्या नीट पाहिल्या तर अजूनही त्यांचं कर्तृत्व बऱ्यापैकी ‘परप्रकाशित’ आहे हे लक्षात येतं.\nस्त्री जातक : नाळ समाजाची\nडॉ. अनघा लवळेकर,शनिवार, २० ऑक्टोबर २०१२\nसमाजावर संस्कार ���रण्याच्या स्त्रीच्या क्षमता अफाट आहेत. तिच्यात ऊर्जाशक्तीही प्रचंड असते. गरज आहे ती प्रथम स्वत:शी व नंतर समाजाशी संवाद साधण्याची त्यासाठी समाजाशी नाळ जोडायला हवी. नवरात्रीच्या निमित्ताने समाजातल्या याच स्त्रीशक्तींविषयी..\nस्त्री जातक : नेतृत्व घरातलं आणि बाहेरचं\nडॉ. अनघा लवळेकर ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२\nनेतृत्वाची मोठी खूण म्हणजे परंपरागत असलेली- रुळलेली चाकोरी ओलांडण्याचं धारिष्टय़. कुटुंबनेत्या बनणाऱ्या अनेक मैत्रिणींनी अशी कुठली ना कुठली चौकट ओलांडायचं/ मोडायचं धाडस स्वत:हून- कुणाच्याही सांगण्याची वाट न पाहता केलेलं दिसतं. ती फार मूलभूत आणि सर्वागीण क्रांती नसेल कदाचित, पण पुढच्या पिढीसाठी वाट थोडी रुंद करून ठेवण्याचं काम या धाडसामुळं नक्कीच झालेलं दिसतं.खूप खूप वर्षांपूर्वी वाचलेली, पण मनात घर करून राहिलेली कादंबरी म्हणजे म. गो. पाठक यांची ‘लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव’ १९४८ च्या गांधीवधानंतर झालेल्या जाळपोळीत उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाला, त्या घरातील आईनं ‘लक्ष्मीबाईनं’ कसं उभं केलं- याची ती हृदयस्पर्शी कथा आहे, ज्यावर नंतर चित्रपटही निघाला.\nस्त्री जातक : उंच उंच झुला\nडॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\nकरिअरच्या ‘उंच उंच झुल्या’चा थरार अनुभवताना व्यक्ती म्हणून, कुटुंबाचा एक घटक म्हणून जमिनीशी नातं सांगणाऱ्या स्त्रीची पावलं स्थिर असावीच लागतात..\nआ ज मनोरंजनाच्या साधनांनी उच्छाद मांडलेला असला तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत मोजक्याच गोष्टींसाठी ‘मनोरंजन शुल्क’ भरायला लागायचं. ‘सर्कस’ ही त्यातील एक महत्त्वाची संधी त्यातील उच्चतम आकर्षण म्हणजे उंचावरच्या ट्रॅपिझ (लांबलचक दोरीचे झोपाळे)चे अंगावर काटा उभा करणारे खेळ.\nस्त्री जातक : वर्षांचे उंबरे ओलांडताना..\nडॉ.अनघा लवळेकर,शनिवार,८ सप्टेंबर २०१२\nआयुष्य जगत असताना, वर्षांचे उंबरे ओलांडताना बदल अपरिहार्य आहे, त्याचा वेळीच अंदाज घेता आला पाहिजे, त्या बदलाला काही प्रमाणात आपण अंकितही ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, जे आपल्या अधीन नाही त्याचा सहज स्वीकार केला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या बदलांची मजाही लुटता आली पाहिजे\nस्त्री जातक : तूच आहेस तुझ्या अवहेलनेस जबाबदार\nडॉ. अनघा लवळेकर,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२\nक्रिकेटच्या मैदानावर चीअर गर्ल्��, गणेशोत्सव उद्घाटनात लावणी नृत्य, धार्मिक कार्यक्रमांमधील प्रमुख आकर्षण आयटम साँग आणि यात टाळ्या वाजविणाऱ्यांमध्येही स्त्रियांचे हात कमी नाहीत, ही खेदाची बाब आहे. नुसतीच बघ्यांची मागणी करणारं मनोरंजन फक्त तात्पुरती गुंगी आणते. त्यानं आपलं विचारविश्व ढवळून निघत नाही, हे कळणं खूप गरजेचं आहे.\nसुनीता धावतपळत ऑफिसमधून घरी पोहोचली तेव्हा घराचा अवतार झालेला होता. पसारा-पसारा आणि पसारा खरं तर तिला लवकर स्वयंपाक आटपून ‘थांब जरा सूनबाई’ या लोकप्रिय मालिकेचा पुढचा भाग शांतपणे बघायचा होता.\nस्त्री जातक : बायकांची अक्कल\nडॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २८ जुलै २०१२\nस्त्रियांना जरा अक्कल कमीच हे अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं वाक्य.. अगदी आजही ऐकू येणारं. स्त्री भावनिक जास्त असते. विचारापेक्षा भावनेनं निर्णय घेते असंही म्हटलं जातं, त्यात जैविक रचनेचा भाग किती आणि सामाजिक घडणीचा सहभाग किती\nपि ढय़ान्पिढय़ा ऐकलेला हा एक प्रसिद्ध विनोद प्रख्यात ब्रिटिश विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यापुढे एका देखण्या सिने अभिनेत्रीनं विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शॉ हे दिसायला अतिशय सामान्य प्रख्यात ब्रिटिश विचारवंत जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यापुढे एका देखण्या सिने अभिनेत्रीनं विवाहाचा प्रस्ताव ठेवला. शॉ हे दिसायला अतिशय सामान्य त्या अभिनेत्रीनं म्हटलं, आपलं मूल तुमच्यासारखं बुद्धिमान आणि माझ्यासारखं देखणं व्हावं अशी माझी इच्छा आहे. शॉनं जरा उपहास आणि गमतीच्या स्वरात म्हटलं, ‘‘तुमची इच्छा रास्तच आहे, पण चुकून उलट झालं तर भलतीच पंचाईत व्हायची त्या अभिनेत्रीनं म्हटलं, आपलं मूल तुमच्यासारखं बुद्धिमान आणि माझ्यासारखं देखणं व्हावं अशी माझी इच्छा आहे. शॉनं जरा उपहास आणि गमतीच्या स्वरात म्हटलं, ‘‘तुमची इच्छा रास्तच आहे, पण चुकून उलट झालं तर भलतीच पंचाईत व्हायची’’ एकूणच देखणेपण आणि बुद्धिमत्ता किंवा ‘बाई आणि विचार करणं’ हे फार जवळून संबंधित नाही, असाच समज कैक वर्षे प्रचलित नव्हता का’’ एकूणच देखणेपण आणि बुद्धिमत्ता किंवा ‘बाई आणि विचार करणं’ हे फार जवळून संबंधित नाही, असाच समज कैक वर्षे प्रचलित नव्हता का ‘बायकांची अक्कल चुलीपुरती’ हे ब्रह्मवाक्य अनेक घरांच्या भिंतींनी ऐकलेलं नाही का\nस्त्री जातक : शोषणाच्या सावल्या\nडॉ. अनघा लवळेकर , शनिवार , १४ जुलै २०१२\nस्त्रीने इतरांनी केलेल्या शोषणाबद्दल स्वत:ला अपराधी मानणं बंद करायला हवं आणि त्यासाठी ‘स्व’ बळकट व्हायला हवा. आयुष्यात अंतिमत: काय महत्त्वाचं हवं ते तिचं तिनेच ठरवायला हवं.\nआ मच्या पिढीनं परकऱ्या किंवा फ्रॉकच्या वयात असताना ‘लहान माझी बाहुली-मोठ्ठी तिची सावली..’ हे गाणं कितीदा तरी म्हटलं आहे. त्यातली नकटय़ा नाकाची, घाऱ्या डोळ्यांची, केळ्याचं शिकरण करताना सालीवरून पाय घसरून आपटलेली, करपलेल्या भाताकडे हताशपणे पाहणारी भावली म्हणजे बावळटपणाचं अगदी मूíतमंत प्रतीक वाटायची.\nस्त्री जातक : स्त्रीत्वाची ‘जोड’ ताकद\nडॉ. अनघा लवळेकर ,शनिवार ३० जून २०१२\nसंहारक विजयापेक्षा माणूस जोडत मिळविलेला विजय किती तरी जास्त अर्थपूर्ण आणि टिकणारा असतो आणि ही ताकद असते स्त्रीत्वात. ‘बाइंडिंग एजन्ट’ची ही जोडणीची भूमिका जर स्त्रियांनी आत्मसात केली आणि ती पुढच्या पिढीपर्यंत- मुलगे आणि मुलींपर्यंत पोहोचविली तर समाज-कुटुंबांच्या स्थैर्यात त्याचा महत्त्वाचा वाटा असेल\nस्त्री जातक : बाईच्या मनातला ध्रुव\nडॉ. अनघा लवळेकर ,शनिवार, १६ जून २०१२\nअशी कुठल्या तरी तथाकथित अढळपणाला धरून ठेवण्याची त्याच्या शाश्वत- स्थिर असण्याची गरज मनात घर करून बसलेली असते. त्या अढळपणाला कुणी आव्हान दिलं तर मग भावनिक संतुलन ढासळतं. या साऱ्या कोंडीतून सुटण्याचा मार्ग काय तर मुळात ‘आपल्या मनात असा एक काल्पनिक ध्रुव आहे’ याचा आधी स्वीकार करता यायला हवा..\nस्त्री जातक : जरूरत है.. जरूरत है..\nडॉ. अनघा लवळेकर - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\nआज जिचा भारतीयांना गर्व वाटतो त्या मेरी कोमला जे यश मिळालं ते त्यामागे तिच्या पाठीवरचा तिच्या पतीचा- अन्य कुटुंबीयांचा हा आश्वासक हात आहे म्हणूनच स्त्रियांची ही ‘जरूरत’ त्यांच्या कुटुंबीयांनी न सांगता ओळखली तर ..\nविशाखा आज चक्क ऑफिसला दांडी मारून घरी आराम करणार होती. रोजच्या धावपळीनं, घरच्या- बाहेरच्या उस्तवारीनं ती थकून गेली होती. घरातील सर्व जण एकेक करत बाहेर पडल्यावर तिनं मस्तपैकी कॉफी करून घेतली आणि ‘एफएम’ लावला. जुनी गाणी ऐकणं हा तिचा खास आवडीचा विषय. किशोरकुमार आपल्या खटय़ाळ आवाजात गात होता.. ‘जरूरत है.. जरूरत है.. जरूरत है\nस्त्री जातक : तळ्यात-मळ्यात\nडॉ. अनघा लवळेकर , शनिवार , २ जून २०१२\nस्त्रियांना निर्णय घेता येत नाही, किंबहुना त्यांच्यावर निर��णय घेण्याची फारशी वेळ येत नाही, असं मानलं जातं. निर्णयाच्या बाबतीत तळ्यात की मळ्यात अशी परिस्थिती येऊ न देता निर्णयाची जबाबदारी घेता येण्यासाठी तितकाच खंबीरपणा हवा..\nग ल्लीत मुलामुलींचा खेळ रंगात आला होता. राज्य घेणारी मुलगी जोरात म्हणायची, ‘तळ्यात’ सगळी मुलं लगेच जवळपासच्या निळ्या रंगाच्या वस्तूंजवळ जाऊन उभं राहायची. ती जर म्हणाली ‘मळ्यात’ तर हिरव्या रंगाच्या जागेजवळ- वस्तूजवळ पोहोचायचं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/03/23/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A7%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T16:49:02Z", "digest": "sha1:ICQUFS6KXKYKCEK7QTLICTFUDF7ES35H", "length": 8817, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जलधर व्यवस्थापन शेतीसाठी उपयुक्त - Majha Paper", "raw_content": "\nजलधर व्यवस्थापन शेतीसाठी उपयुक्त\nपुणे (प्रतिनिधी) – भूजलाची पातळी वाढवण्यासाठी किंवा स्थिर राहण्यासाठी जलधर व्यवस्थापन असणे आवश्यक आहे. जलधर अभ्यासामुळे भूजलामध्ये किती पाणी आहे याची माहिती मिळण्यास मदत होते. त्याचप्रमाणे त्याठिकाणी कोणते पिक घ्यायचे, पाणी कुठे आणि कशाप्रकारे साठवायचे आदी व्यवस्थापन करणे सोपे जाते, अशी माहिती भूजल सर्वेक्षणमधील अधिकार्‍यांनी दिली.\nराज्यात दरवर्षी पाऊस कमी अधिक पडतो. त्यामुळे दरवर्षी भूजलाची पातळी कमी अधिक होते. राज्यात एक वर्ष ८०० मीमी पाऊस पडला तर दुसर्‍या वर्षी ४०० मीमी पाऊस पडतो. दरवर्षी पावसामध्ये मोठी तफावत असल्याने त्याचा परिणाम भूजलाच्या पातळीवर होतो. पावसाळ्यामध्ये भूजलाची पातळी वाढवण्यासाठी जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी कसे मुरेल याचा प्रयत्न केला जातो. पावसाळा संपल्यावर भूजलाची पातळी कमी होते. अशा परिस्थितीत शेतकरी विविध प्रकारची पिके घेतो. परंतु उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईला सामोरे जाऊ लागू नये, पिकाचे उत्पादन चांगले व्हावे यासाठी भूजलाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या जमिनीमध्ये जलधर अभ्यास करणे आवश्यकच आहे.\nयाबाबत भूजल सर्वेक्षणचे अधिकारी खंडाळे म्हणाले, शेतकर्‍यांना चांगले उत्पादन घेता यावे यासाठी भूजल विभागाच्या वतीने जालना येथील बदनापूर, बीड येथील आष्टी आणि सातारा येथील पुसेगाव या ठिकाणी जलधारण व्यवस्थापन उपक्रम राबवण्यात आला. खटाव तालुक्यातील पुसेगाव येथे ��डक उन्हाळा आणि माळरान आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच गावकर्‍यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत पुसेगावामध्ये जलधर अभ्यास करून भुजल पातळी किती आहे, त्या ठिकाणी रब्बी का खरीप उत्पादन घ्यायचे ही माहिती घेण्यात आली. त्यानुसार उन्हाळ्यामध्ये उसाच्या पिकापेक्षा कडधान्याचे पीक चांगले येईल हे सांगितल्यावर त्याठिकाणी कडधान्याच्या शेतीला सुरुवात झाली आणि पिक चांगले येऊ लागले.\nमुलीचे नांव साईनाईड ठेवण्यास न्यायालयाची बंदी\nतुम्ही देखील या चिमुरड्याच्या निरागसपणाला कराल सलाम\nया कालीमातेला आहेत नूडल्स प्रिय\nभोजनामध्ये ऑइस्टर खात असताना सापडला हजारो डॉलर्स मूल्याचा मोती\nपुण्याच्या पठ्ठ्याने मोडला फेटे बांधण्याचा विश्वविक्रम\nगर्भवती महिलांनी ‘ ही ‘ प्रसाधने टाळावी\nचक्क टाकाऊ वस्तूंपासून बनवले घर\nरिकाम्या पोटी हे अन्न टाळा…\nतब्येत बरी नाही- सिक सेल्फी पाठवा\nइंटरनेटवर ‘ब्लू व्हेल’चे सर्वाधिक शोधक कोलकात्यामध्ये\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=258381:2012-10-29-17-53-15&catid=52:2009-07-15-04-03-08&Itemid=63", "date_download": "2019-07-20T16:20:31Z", "digest": "sha1:VAH24FFG4D6PCSY6C6KHQFT5MKAWEOYW", "length": 15855, "nlines": 231, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "ठेवीदार बचाव समितीतर्फे मंत्रालयावर मोर्चा", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त >> ठेवीदार बचाव समितीतर्फे मंत्रालयावर मोर्चा\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्य��पेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nठेवीदार बचाव समितीतर्फे मंत्रालयावर मोर्चा\nठेवीदारांच्या मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ठेवीदारांनी मंत्रालयावर मोर्चाद्वारे धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीच्या नुकत्याच झालेल्या सभेत हा निर्णय घेण्यात आला.\nसमितीचे जिल्हाध्यक्ष प्रा. नारायण कटेकर यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी व ठेवीदारांची सभा झाली. संवेदनहीन शासनाने समितीच्या मागण्या दसऱ्यापूर्वी पूर्ण केल्या नाहीत. ५० हजाराच्या आतील ठेव असणाऱ्या ठेवीदारांना दहा हजार रुपये देण्यात यावे, विधवा, परित्यक्त्या दारिद्रय रेषेखालील व्यक्ती व निवृत्त ठेवीदारांच्या प्रस्तावास प्रत्येकी दहा हजाराचा निधी देण्यात यावा तसेच दुर्धर आजारग्रस्त ठेवीदार, उपवर मुली व मयत ठेवीदारांच्या वारसांसाठीच्या प्रस्तावास ३४ कोटी रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते. शासनाने हे आश्वासन पाळले नसल्याचा आरोप समितीने केला. त्यामुळे हा निधी उपलब्ध करून देऊन दिवाळीपूर्वी धनादेशामार्फत संबंधित ठेवीदारांना त्याचे वाटप करावे, ही ठेवीदार हितसंवर्धन तथा बचाव समितीची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे नवा सशक्त सहकार कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूर करावा, सहकार आयुक्तपदी अन्य सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी, सहकारी बँकाप्रमाणे पतसंस्थांच्या ठेवींनाही वीमा संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या समितीने मांडल्या आहेत. डॉ. कलावती पाटील, अमृत महाजन, प्रा. उषा पाटील, अ‍ॅड. विजय देवरे आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यातील ठेवीदारांनी आझाद मैदान���वर उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Meetings-on-behalf-of-Ratnagiri-District-Mango-Professional-Association/", "date_download": "2019-07-20T16:09:32Z", "digest": "sha1:VUB66CMNYZWJVQSZ74HAQOGVVFPLL2BW", "length": 7985, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंबा बागायतदारांवर सरकार मेहेर���ानी करीत नाही : राणे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › आंबा बागायतदारांवर सरकार मेहेरबानी करीत नाही : राणे\nआंबा बागायतदारांवर सरकार मेहेरबानी करीत नाही : राणे\nआंबा बागायतदारांची परिस्थिती कर्जबाजारीपणाची झाली आहे. सरकारी अधिकारी, विमा अधिकारी, बँकांचे मॅनेजर दादागिरी करतात. शासनाने जीआर काढूनही विम्याचे, व्याजाचे हप्‍ते दिले नाहीत तरीही आम्ही गप्प बसतो. यापुढे लाचारीने काही मागायचे नाही तर हक्‍काने मागायचे नाही. येत्या आठ ते दहा दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करुन आंबा उत्पादकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन कोकणचे नेते व खा. नारायण राणे यांनी दिले. रत्नागिरी जिल्हा आंबा व्यावसायिक संघाच्या वतीने येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.\nयावेळी महाराष्ट्र स्वाभिमानचे सरचिटणीस माजी खा. निलेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, रत्नागिरी जिल्हा आंबा उत्पादक संघाचेे तुकाराम घवाळी आदी उपस्थित होते. यावेळी प्रकाश साळवी यांनी आंबा बागायतदारांच्या व्यथा मांडून विविध मागण्यांचे निवेदन खा. राणे यांना दिले.\nयावेळी खा. राणे म्हणाले, ऊस, कापूस, सोयाबीन, कांदा उत्पादक अडचणीत असले की तेथील पुढारी त्यांच्या पाठीशी उभे राहतात. मात्र, कोकणातल्या आंबा उत्पादकांसाठी येथील पुढार्‍यांनी भेट घेतल्याचे आठवत नाही, असे राणे म्हणाले. आंबा हा फळांचा राजा समजला जातो. पण त्यांची आज परिस्थिती काय आहे. त्यांना कर्ज, विम्याचे पैसे, कर्जाचे हप्‍ते यासाठी लाचारीने मागणी करावी लागते.\nकर्ज पुनर्गठीत करुन सरकार बागायतदारांवर मेहेरबानी करीत नाही. सरकारने व्याज भरले नाही, विम्याचे पैसे दिले नाही तरी पण आपण गप्प बसतो. सिंधुदुर्गात 6 कोटी विम्यापोटी भरले. मात्र, 30 कोटी आपण मिळवून दिले. कोणाही अधिकार्‍याची बागायतदाराला बोलायची हिंमत झाली नाही. शिवसेना सत्तेत आहे, रामदास कदम नेहमी ताठ राहून बोलत असतात, शेतकर्‍यांना काय त्याचा फायदा. मंत्र्यांची मोठमोठी नावे आहेत. मात्र, शेतकर्‍यांच्या न्याय्य हक्‍कासाठी काय करतात, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला. यापुढे आपण असे चालू देणार नाही. आंबा बागायतदार श्रीमंत झाला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्र्यांसोबत बसून हे प्रश्‍न मार्गी लावू\nआंबा मुं��ईत दाखल झाला की अफवा पसरवून व्यापारी भाव पाडतात. मात्र, आमचे उत्पादक त्यांना चॅलेंज देत नाहीत ही परिस्थिती बदलली पाहिजे. आंब्यावर प्रोसेसिंग करणारे युनिट याठिकाणी झाले पाहिजे. आंबा बागायतदार एकत्र आले तरच ही परिस्थिती बदलणार आहे. जोपर्यंत कोकणात येऊन व्यापारी आंबा खरेदी करीत नाहीत तोपर्यंत उत्पादकांची परिस्थिती सुधारणार नाही, असेही खा. राणेंनी स्पष्ट केले. येत्या आठ ते दहा दिवसांत आंबा बागायतदारांबरोबर आपण मुख्यमंत्र्यांसोबत बसून हे प्रश्‍न मार्गी लावू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/notice/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A6-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A5%8D-2/", "date_download": "2019-07-20T15:56:06Z", "digest": "sha1:XC4FJ2NBDWQK7MQTT6YUOJUPJELCD2Z7", "length": 5194, "nlines": 121, "source_domain": "amravati.gov.in", "title": "कंत्राटी वाहन चालक पद भर्ती सन- २०१८-१९ | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nकंत्राटी वाहन चालक पद भर्ती सन- २०१८-१९\nकंत्राटी वाहन चालक पद भर्ती सन- २०१८-१९\nकंत्राटी वाहन चालक पद भर्ती सन- २०१८-१९\nकंत्राटी वाहन चालक पद भर्ती सन- २०१८-१९\nव्‍यावसायीक चाचणी करीता पात्र उमेदवारांची यादी\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-20T16:52:16Z", "digest": "sha1:XW4AYYPXHZH5BXA2RYC6OHQ4GXKUQIGM", "length": 10986, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome Uncategorized अण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nअण्णासाहेब मगर फाऊंडेशनतर्फे रविवारी चिंचवडला पुरस्कार वितरण\nपिंपरी चिंचवड भूषण संतोष बारणे तर उत्कृष्ट पत्रकार मनीषा थोरात-पिसाळ\nपिंपरी- अण्णासाहेब मगर सोशल फाऊंडेशतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना गौरविण्यात येते. यंदाच्या जन्मशताब्दीसोहळ्यानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा रविवारी (दि.15) चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होणार आहे. पुरस्काराचे वितरण अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, महापौर राहूल जाधव, नगरसेवक शीतल शिंदे, नगरसेवक शैलेश मोरे, नगरसेविका माधुरी कुलकर्णी, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका जयश्री गावडे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे अध्यक्ष गुलाब बिरदवडे यांनी दिली.\n)पिंपरी चिंचवड भूषण) पुरस्कार संतोष बारणे ,(कार्यक्षम नगरसेवक) विलास मडिगेरी, (जीवनगौरव) एस.बी.पाटील,(कार्यक्षम नगरसेविका शर्मिला बाबर)(उत्कृष्ट पत्रकारिता) मनीषा थोरात-पिसाळ, (उत्कृष्ट पत्रकार) नारायण बडगुजर, (उत्कृष्ट पत्रकार) मुंकुंद परंडवाल, (युवा शैक्षणिक भूषण) धनंजय वर्णेकर,(शैक्षणिक भूषण) राजेंद्र सिंह, (���त्कृष्ट उद्योजक) शंकर जगताप) नीलेश वर्मासभीमसेन अग्रवाल, अँड.राजेंद्र मुथा,रमेश पवार, अँड. प्रफुल्ल टिळेकर, अमित फरांदे, देवेंद्र बाकलीवाल, किरण चोपडा, रामभाऊ कुदळे, बीजी गोपकुमार,बाळासाहेब शेलार, चंद्रकांत गावडे,भास्कर फडतरे,विनोद मालू, धनाजी कुंभार, एस.व्ही.परमेश्वरन, हेमंत चिचोळकर, मनीषा पानसरे, अमित भोईटे, के.एस.रवी, हनुमंत जाधव, मनोहर मुळे, आशिष राणे, मेघना मोघे, मच्छिंद्रनाथ कदम, नूतन आगज्ञान, विजय पुजारी यांना गौरविण्यात येणार आहे.\nस्मार्ट सिटीचे नियंत्रण केंद्र निगडीतील अस्तित्त्व मॉलमध्ये\nपुण्यात बहिण भावाचा नदीत पडून मृत्यू\nकाँग्रेसच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचे निधन\nखराब रस्ता, कचरा या समस्येसाठी 9922501450 वर फोटो आणि माहिती द्या\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूबाबत चिखली परिसरात जनजागृती\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=259&Itemid=451", "date_download": "2019-07-20T16:26:39Z", "digest": "sha1:CWCO2ZRAPDMAAF32N3YM5AAFBKRHWYCE", "length": 6788, "nlines": 43, "source_domain": "saneguruji.net", "title": "बुद्ध आणि बेटा", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nसुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीची गोष्ट. भगवान बुध्द त्या काळी अवतरले होते, व सर्व लोकांस सदुपदेश करून सन्मार्ग दाखवीत होते.\nएकवीस वर्षे वयाचा एक तरुण ब्रह्मचारी होता. त्याच्या तोंडावर अग्नीसारखे तेज होते. तो विद्वान व बुध्दिमंत होता. लोकांनी आपल्या हुषारीची तारीफ करावी म्हणून त्यास अधिकाधिक शिकण्याची इच्छा असे. त्याने देशोदेशी नवीन ज्ञान मिळविण्यासाठी प्रवास केले. तक्षशिला, राजगृह, कौसंबी, उज्जयिनी वगैरे तत्कालीन सर्व विद्यापीठांतून तो निरनिराळया शास्त्रांत पारंगत होऊन आला. जे जे नवीन पाही, ते ते स्वतःस यावे असे त्याला वाटे, ते शिकण्याचा तो प्रयत्न करी व त्यास ते प्राप्त होई.\nएक दिवस बाण तयार करणारा बाणकार त्याने पाहिला. लगेच तो बाण करण्यास शिकला; दुस-या एकाजवळ ठाण मांडून बाण मारण्यास शिकला; एका देशात गलबते बांधावयास शिकला; अन्यत्र घरे बांधावयास शिकला; तो भिल्लविद्या शिकला; तंतुवाद्यकला शिकला; चर्मवाद्य-विशारद झाला; गायनातही निष्णात झाला. दोळा देशांत प्रवास करून अनेक कला हस्तगत करून स्वारी परत स्वदेशी आली. ''माझ्याइतका हुशार, अनेककलाभिज्ञ जगात कोण आहे '' असे गर्वाने तो ज्याला त्याला विचारी.\nभगवान बुध्दांनी त्या ब्रह्मचा-यास पाहिले व ब्रह्मचारी जे काही शिकला होता, त्याहून अधिक मौल्यवान असे काही त्यास शिकवावे. असे त्यांच्या मनात आले. वृध्द यतीसारखा वेष घेऊन हातात भिक्षापात्र व कमंडलू घेऊन बुध्ददेव त्या तरुण मनुष्याचे समोर येऊन उभे राहिले.\nब्रह्मचारी विचरता झाला, ''तू कोण आहेस \nवृध्द म्हणाले, ''आपल्या शरीरावर व मनावर स्वामित्व चालविण्यास शिकलेला मी आहे.''\nब्रह्मचारी म्हणाला, ''तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय\nबुध्दानी उत्तर दिले, ''बाणकर बाण तयार करतो; धनुर्धारी बाण मारतो; नाखवा गलबत बांधतो; सुतार लाकूड तासतो; गाणारा गातो; वाजवणारा वाजवतो; विद्वान वादविवाद करतो; परंतु खरा ज्ञानी पुरुष स्वतःवर सत्ता चालवितो.''\nब्रह्मचारी म्हणाला, ''ज्ञानी कशा रीतीने स्वतःवर सत्ता चालवितो\nबुध्द म्हणाले, ''लोकांनी स्तुतिसुमने वाहिली किंवा निंदेच्या निखा-याची आग पाखडली तरी त्या ज्ञानी पुरुषाचे मन अचल राहते, समाधानातच असते. सद्वर्तन, सच्छील, भूतदया व विश्वप्रेम याच गोष्टींवर त्याचे मन अनुरक्त असते आणि त्यामुळे त्याचे मन शांत असते.''\nतो ब्रह्मचारी हतगर्व झाला. ज्ञानाचे खरे स्वरूप समजून बुध्ददेवांच्या पाया पडला व नम्र झाला. बुध्ददेव म्हणाले, ''आता तू खरा शिकावयास आरंभ केलास. नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे, समजलास बेटा \nआई, मी तुला आवडेन का\nसत्य केव्हा तरी बाहेर येतेच\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:11:30Z", "digest": "sha1:S22XSP6WBPWRBWFVEG5OMEUJPVIFVGAF", "length": 15107, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कलंदर: राजकारणावर बोलू काही | Dainik Prabhat", "raw_content": "\nकलंदर: राजकारणावर बोलू काही\nप्राध्यापक मराठमोळे पेपर वाचत होते. मी केलेल्या दारावरील टकटकीने त्यांनी पेपरच्या बाहेर पाहिले. त्यांच्याकडील कपातील अर्धा कप चहा मला देऊ केला कारण नोकर नुकताच चहा बनवून घराबाहेर गेला होता. मी चहा हाती घेऊन म्हणालो, “काय सर, निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत परवाच बघा बंगालमध्ये महागठबंधनाची महारॅली झाली. सर्वत्र मोठा उल्लेख आलेला आहे. आपण या घडामोडीकडे कशा रीतीने पाहात आहात परवाच बघा बंगालमध्ये महागठबंधनाची महारॅली झाली. सर्वत्र मोठा उल्लेख आलेला आहे. आपण या घडामोडीकडे कशा रीतीने पाहात आहात\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nप्राध्यापक दोन क्षण थांबले मग सांगू लागले की, स्वातंत्र्योत्तर काळात कॉंग्रेसने अनेक वेळा एकहाती सत्ता आणली होती. आणीबाणीनंतर खऱ्या अर्थाने विरोधी सरकार सत्तेवर आले पण तेही अल्पकाळच चालले. याचे कारण म्हणजे सत्तेच्या पदाची महत्त्वाकांक्षा त्यानंतर चौधरी चरणसिंह पंतप्रधान झाले; पण ते औट घटकेचेच कारण ते कधीच लोकसभेला सामोरे गेले नाहीत. मग पुन्हा कॉंग्रेसची सत्ता आली. इंदिराजींच्या हत्येनंतर कॉंग्रेसला मोठे बहुमत मिळाले होते. वर्ष 1989 ला आघाडी सरकार आले. पण तेही टिकले नाही. 1991 ला पी. व्ही. नरसिंह राव यांचे सरकार आले. त्यावेळी देशाची आर्थिक स्थिती अत्यंत बिकट होती. त्यातून बाहेर पडण्याकरिता त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली. आघाडी सरकार बनण्याचे सत्र सुरू झाले. जागतिक रेट्यामुळे कित्येक आर्थिक उदारीकरणाचे दरवा��े आपल्याला नाईलाजाने उघडावे लागले. पुढे 2004 ते 2014 कॉंग्रेसप्रणीत सरकार अस्तित्वात आले. परंतु आघाडी असल्यामुळे एकाच पक्षाचा जाहीरनामा ते पुढे रेटू शकत नव्हते तसेच धोरणात्मक निर्णयही घेता येत नव्हता.\nवर्ष 2014 ला पूर्णपणे कॉंग्रेस विरोधी एकाच पक्षाचे बहुमताचे सरकार सत्तेवर आले. अनेक धोरणात्मक निर्णय घेतले गेले व विकासाला चालना मिळेल अशा योजनाही कार्यान्वित केल्या गेल्या. आता पुन्हा निवडणुका होऊ घातल्या आहेत. विरोधी पक्षांतील महागठबंधन तयार होत आहे. परंतु अजून त्यांचा नेता निश्‍चित होत नाही. बहुतेक पक्षांचे नेते म्हणत आहेत की, निकालानंतर नेता निवड होईल. सत्ताधारी पक्षाचे मित्र पक्षदेखील कमी झाले असल्यामुळे त्यांनाही आगामी निवडणूक सोपी जाणार नाही. आता दोन्ही बाजूने प्रचाराची राळ उडू लागेल.\nआता सरकार सध्याचेच परत येवो अथवा विरोधकांचे; पण त्यातील मुख्य पक्ष जवळजवळ बहुमताच्या जवळपास असावा जेणेकरून निर्णय घेणे सुकर होईल. तसेही आता आर्थिक धोरण व जागतिक व्यापाराची धोरणे तसेच विकासाची गती कोणतेही सरकार आले तरी सहजासहजी बदलू शकणार नाही. फक्त सरकार स्थिर असल्यास उद्योगवाढ अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती कमी होणार नाही.\nसरकार कणखर असले पाहिजे म्हणजे अंतर्गत धोरणे व जागतिक पातळीवर देशाच्या शब्दाला किंमत राहते. म्हणूनच माझे म्हणणे आहे की, लोकांनी स्थिर सरकार निवडून द्यावे. तसे झाल्यास सरकार अर्थव्यवस्थेची गती कायम राखेल व जागतिक पातळीवरही मुत्सदीपणे भारताची बाजू मांडू शकेल; मग ते सध्याचे असो वा विरोधकांचे. पण जास्त पक्षांची गर्दी झाली की निर्णय क्षमता कमी पडू लागते व वैयक्तिक महत्त्वाकांक्षा वाढू लागते. सर्वच लोकांनी अलीकडील आघाडी सरकारांचा इतिहास पाहिलेला आहे. म्हणूनच एकाच पक्षास बहुमताने निवडून देण्याचा संकल्प करावा असे मला वाटते.\nकलंदर: न हरवताच जिंकले\nविविधा: वामन मल्हार जोशी\nदखल: चोरांचा उन्माद मोडून काढण्यासाठी कठोर शासन हवे \nलक्षवेधी: बिगर कॉंग्रेसवाद ते बिगर-कॉंग्रेस राजकारण\nचर्चेत: सोशल मीडिया आणि आजचे राजकारण\nभक्‍तीमार्ग: वारकरी सांप्रदायाची फलश्रुती\nलक्षवेधी: मधुचंद्राचा तिसरा अंक जोरात…\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसि���हगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2019-07-20T16:19:32Z", "digest": "sha1:TALEY6BGTDIARLYCB2LWL4W73FEQMNL2", "length": 10294, "nlines": 149, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "माळवाडी येथे दुर्मिळ मांडुळ जातीच्या सापाला जीवनदान | Dainik Prabhat", "raw_content": "\nमाळवाडी येथे दुर्मिळ मांडुळ जातीच्या सापाला जीवनदान\nइंदोरी – माळवाडी (ता. मावळ) येथील सुभाष दाभाडे यांच्या शेतामध्ये शेतीची कामे सुरू असताना दुर्मिळ मांडुळ जातीचा सर्प आढळला. स्थानिक त्याला मारण्यास पुढे सरसवले; परंतु सुभाष दाभाडे यांनी मांडुळ जातीचे सर्प दुर्मिळ आहेत. त्यामुळे त्याला मारून दिले नाही. दाभाडे यांनी त्वरित तळेगाव दाभाडे येथील सर्प मित्रांना बोलावले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सर्पमित्र भास्कर माळी, नयन कदम, मयुर दाभाडे घटनास्थळी हजर झाले असता सुमारे 3 फूट लांबीचा दूर्मिळ मांडूळ सर्प आढळला; सर्पमित्रंनी वनखात्याला माहिती देऊन मांडूळ सर्पला सुखरुप जंगलात सोडून दिले. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेमुळे दुर्मिळ मांडूळला जीवनदान मिळाले. आतापर्यंत या संस्थेमार्फ़त अनेक वन्यजीवांना जीवनदान दिले आहे.\nदूर्मिळ मांडूळ सर्प हा बिनविषारी सर्प आहे. सापांच्या सर्व प्रजातींमधील जमिनीवरील सर्पांतील लाजाळू व शांत स्वभावाचा हा साप आहे. मंद हालचाल, जाडसर शरीर, शेपटी व तोंडात जवळपास साम्य वाटत असल्याने याला दुतोंड्या असे नाव आहे. लालसर किंवा तपकिरी रंग, पोटाचा रंग फिकट तपकिरी. तोंड व शेपटी आखूड. डोळे लहान, बाहुली उभी जमिनीत राहणारा. तोंड शरीराच्या मानाने बारके असल्यामुळे मातीत,वाळूत सहज शिरता येते. भक्ष्याभोवती विळखा घालून भक्ष्याचा जीव गेल्यावर हा भक्ष्य गिळतो,अशी माहिती सर्प मित्र नयन कदम यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/50-killed-in-indonesia/articleshow/68454106.cms", "date_download": "2019-07-20T17:17:40Z", "digest": "sha1:JIYJQDGERKEP53CV3VB54LNB2L27JETV", "length": 11427, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "international news News: इंडोनेशियातीलपुरात ५० ठार - 50 killed in indonesia | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nइंडोनेशियाच्या पूर्व भागातील पापुआ प्रांतात आलेल्या भीषण पुरात सुमारे पन्नास जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन ...\nइंडोनेशियाच्या पूर्व भागातील पापुआ प्रांतात आलेल्या भीषण पुरात सुमारे पन्नास जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रवक्ते सुतुपो पुराओ निगुराहो यांनी दिली आहे.\nशनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जयपुरा प्रांताची राजधानी सेंतानी जवळच्या खेड्यांत भीषण पूर आला. पुरात आणि पुरामुळे झालेल्या भूस्खलानात सुमारे ५० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५९ जण जखमी झाले आहेत. पुराच्या पाण्यामुळे अनेक घरे जमीनदोस्त झाली आहेत. घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरू आहे. भूस्खलन, चिखल, झाडे उन्मळून पडल्याने आणि घरांचे नुकसान झाल्याने एकूण नुकसानीचा आकडा वाढणार आहे. सखल भागातून पाणी काढून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पुराच्या पाण्यामुळे आणि रस्त्यावर चिखल साचल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. जयपुरा विमानतळावरील वहातूक व्यवस्थाही विस्कळीत झाली आहे. इंडोनेशियाला पावसाळ्याच्या दिवसांत सतत पुराचा सामना करावा लागतो. जानेवारी महिन्यात सुलावेसी बेटावर आलेल्या पुरात ७० जणांचा मृत्यू झाला होता.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानी���्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nविदेश वृत्त या सुपरहिट\nमुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईद अटकेत\nकुलभूषण केस: पराभवानंतरही पाक पंतप्रधानांचा विजयी थाट\nपाकिस्तानची हवाईहद्द अखेर आजपासून खुली\n कुलभूषणना राजनैतिक मदत देणार\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला ICJची स्थगिती\nविदेश वृत्त पासून आणखी\n कुलभूषणना राजनैतिक मदत देणार\nअॅनिमेशन स्टुडिओवरील हल्ल्यात २४ ठार\nकुलभूषण केस: पराभवानंतरही पाक पंतप्रधानांचा विजयी थाट\n कुलभूषणना राजनैतिक मदत देणार\nअॅनिमेशन स्टुडिओवरील हल्ल्यात २४ ठार\nकुलभूषण केस: पराभवानंतरही पाक पंतप्रधानांचा विजयी थाट\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nNew Zealand attack : न्यूझीलंड हल्ल्याचा व्हिडिओ फेसबुकनं १५ लाख...\nNew Zealand massacre: न्यूझीलंड हल्ल्यात ७ भारतीयांचा मृत्यू...\nन्यूझीलंड हल्ला: श्रद्धांजलीसाठी लोटले शहर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/disease/lyme-disease", "date_download": "2019-07-20T15:53:22Z", "digest": "sha1:KLAIFK7NKCIPG2NVZX46SJQSZQM7PTK4", "length": 16513, "nlines": 220, "source_domain": "www.myupchar.com", "title": "लाइम रोग: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव, निदान - Lyme disease in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n0 वर्षों का अनुभव\nकधी कधी आवाज ऐकू येण्यात काही क्षणांचा विलंब होऊ शकतो\nलाईम डिसीज म्हणजे काय\nलाईम डिसीज हा बोरीलिया बर्गडॉर्फरी नामक बॅक्टेरियामुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे ज्याचा प्रसार गोचीड चावल्यामुळे होतो. यामध्ये, बाधित त्वचेवर एक चट्टा उमटतो व तो पुढे गोलाकारात पसरत जातो. गोचीड चावणे हे तितकेसे धोकादायक नसते व वेळीच निदान केल्यास त्यावर सहज उपचार करता येतात.\nयाची प्रमुख लक्षणे काय आहेत\nरॅश/चट्टे - लाईम डिसीजच्या प्रारंभिक काळात याला सामान्य रॅश/चट्टा समजून याकडे दुर्लक्ष केले जाते. ���ॅश किंवा 'इरिथेमा मायग्रन्स' सामान्यतः गोचीड चावल्यानंतर एक ते दोन आठवडयांनी दिसू लागतात. त्यांना खाज सुटत नाही किंवा वेदना होत नाही पण ते साधारणतः महिनाभर शरीरावर राहतात.\nइतर लक्षणे - रॅशेसच्या सोबतीला सांधेदुखी, ताप आणि थकवा इत्यादी लक्षणे दिसून येतात ज्यांपैकी बहुतेक लक्षणांकडे सामान्य समस्या समजून दुर्लक्ष केले जाते.\nलाईम डिसीजच्या अधिक विकसित अवस्थेमध्ये लक्षणे आणखी जटिल होत जातात व चिंतेची बाब बनतात. अशीच काही लक्षणे खाली नमूद केली आहेत:\nमान दुखणे किंवा अकडून येणे.\nफेशियल पॅरालिसिस/पाल्सी (चेहरा लकवाग्रस्त होणे).\nहाता-पायांना खूप जास्त मुंग्या येणे (झिणझिण्या येणे).\nलाईम डिसीजची लक्षणे जरी कायमस्वरूपी नसली तरी दुर्लक्ष केले गेल्यास ती अतिशय वेदनादायी ठरू शकतात आणि उपचार करणे कठीण झाल्याने आजार पसरू देखील शकतो ॲडव्हान्स स्टेजच्या लाईम डिसीजमध्ये दिसून येणारी काही लक्षणे पुढीलप्रमाणे आहेत:\nपाल्सीमध्ये वाढ होणे किंवा हात-पाय सुन्न होणे.\nसंधिवात, ज्यामुळे सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात.\nयाची प्रमुख कारणे काय आहेत\nगोचीड चावल्याने प्रसारित होणारा बोरीलिया बर्गडॉर्फरी नामक बॅक्टेरिया लाईम डिसीज होण्यास कारणीभूत असतो. चावल्यानंतर, गोचीड शरीरात 'स्पिरोकेट्स' सोडते, जे रक्तप्रवाहात शिरल्यानंतर वर नमूद केलेली लाईम डिसीजची लक्षणे दिसू लागतात.\nलाईम डिसीजचे निदान व उपचार कसे केले जातात\nएखाद्या व्यक्तीस गोचीड चावल्यानंतर एक ते दोन आठवड्यांत रॅश/चट्टे दिसू लागल्यास त्वरित डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. इरिथेमा मायग्रन्स हा विशिष्ट रॅश केवळ गोचीड चावल्यानेच होतो व त्याच्या गोल आकारामुळे तो 'बुल्स-आय बोर्ड'प्रमाणे दिसतो. लाईम डिसीजवर अँटीबायोटिक्सने सहज उपचार करता येतात.\nलक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने ॲडव्हान्स स्टेजमध्ये परावर्तित झालेल्या लाईम डिसीजचे खात्रीशीर निदान करण्यासाठी डॉक्टर ‘पॉलिमरेस चेन रिएक्शनची (पीसीआर)’ शिफारस करू शकतात.\nलाईम डिसीज प्रारंभिक अवस्थेत असल्यास, उपचारासाठी डॉक्सीसायक्लीन, एमॉक्सिसिलीन किंवा सिफ्युरॉक्सिम एक्सिटीलसारख्या औषधांचा उपयोग केला जातो. हृदयरोगी किंवा न्यूरॉलॉजिकल स्थितीतील रुग्णांवर सामान्यतः पेनिसिलिन किंवा सिफट्रीएक्सॉनसारख्या अँटीबायोटिक���सच्या साहाय्याने उपचार केले जातात.\nलाइम रोग साठी औषधे\nलाइम रोग चे डॉक्टर\nलाइम रोग चे डॉक्टर\nलाइम रोग साठी औषधे\nलाइम रोग के लिए बहुत दवाइयां उपलब्ध हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं नीचे यह सारी दवाइयां दी गयी हैं लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें लेकिन ध्यान रहे कि डॉक्टर से सलाह किये बिना आप कृपया कोई भी दवाई न लें बिना डॉक्टर की सलाह से दवाई लेने से आपकी सेहत को गंभीर नुक्सान हो सकता है\nतुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला हा आजार आहे काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nडॉक्टरांच सल्ला घेतला काय\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nलॅब टेस्ट बुक करा\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/18/lungi-ngidi-will-come-back-soon-in-africa-team.html", "date_download": "2019-07-20T15:47:23Z", "digest": "sha1:K5NQRH424BW2WINSKYFJFK7NXCSMFN5E", "length": 4346, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " ICCWorldCup2019 : दक्षिण आफ्रिकेचा लुंगी परतण्यास उत्सुक - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - ICCWorldCup2019 : दक्ष��ण आफ्रिकेचा लुंगी परतण्यास उत्सुक", "raw_content": "ICCWorldCup2019 : दक्षिण आफ्रिकेचा लुंगी परतण्यास उत्सुक\nदक्षिण आफ्रिकेचा लुंगी नगिदी 100 टक्के तंदुरुस्त असून तो बुधवारी येथे होणार्‍या न्यूझीलंडविरुद्धच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट सामन्यात परतण्यास उत्सुक आहे. दक्षिण आफ्रिकेची विश्वचषकातील सुरुवातच निराशाजनक झाली. त्यांनी आपले पहिले तीनही सामने गमावले आणि एक सामना पावसामुळे वाया गेला. शिवाय संघाला खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्येनेही ग्रासले. लुंगी नगिदी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात दुखापतग्रस्त होण्यापूर्वी तो विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या दोन सामन्यात खेळला होता.\nन्यूझीलंड व भारताचे प्रत्येकी सात गुण झाले असून सरस धावगतीच्या आधारावर ते सध्या अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकाचे पाच सामन्यातील एका विजयासह तीन गुण झाले असून ते आठव्या स्थानावर आहे.\nमी आजच फिटनेस चाचणी दिली व उत्तीर्ण केली. त्यामुळे मी बुधवारच्या सामन्यासाठी फिट आहे. आता मी शंभर टक्के तंदुरुस्त झालो आहे. जर मला खेळायला मिळाले नाही, तर फार अस्वस्थ होईल, असे लुंगी म्हणाला. विश्वचषकाच्या प्रारंभीच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन या दुखापीतमुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले, तर लुंगीला तीन सामन्यातून बाहेर व्हावे लागले.\nपहिले तीन सामने गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला गतसामन्यात अफगाणिस्तावर विजय नोंदविण्यात यश मिळाले. आता आफ्रिकेला अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकणे आवश्यक राहील. न्यूझीलंड संघातही काही कमकुवतपणा आहे, त्याचा लाभ घेतला जाऊ शकतो. त्यांची मधली व तळाची फळी फारशी मजबूत नाही, असे लुंगीला वाटते. न्यूझीलंडच्या बहुतांश धावा ह्या पहिल्या फळीतील फलंदाजांनीच काढल्या आहेत, असेही लुंगी म्हणाला.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/shree-yantra/", "date_download": "2019-07-20T16:12:44Z", "digest": "sha1:HN6S6PIZETE2VNWNDQ4UWX7V7QI4WX44", "length": 17501, "nlines": 119, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Shree Yantra - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nविजयादशमी (दसर्‍याच्या) दिवशी करावयाचे श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती पूजन\nविजयादशमी म्हणजेच दसर्‍याच्या दिवशी सद्‌गुरु अनिरुध्द बापूंनी सांगितल्याप्रमाणे श्र���्दावानांनी श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वतीचे पूजन करणे श्रेयस्कर असते. ते कसे करावे व का करावे ह्याची माहिती स्वत: बापूंनी गेल्या वर्षी प्रवचनामध्ये सांगितल्याप्रमाणे खाली देत आहे. पूजनासाठी एका दगडी पाटीवरच श्रीमहासरस्वती व श्रीसरस्वती च्या खाली दिलेल्या प्रतिमा प्रेमाने काढाव्यात व त्यांचे मन:पूर्वक पूजन करावे. ही दोन्ही चित्रं बाजू-बाजूला काढायची असतात. आपल्या जीवनाचे भाग्य आपण घडवतो. पण त्यासाठी लागणारी उर्जा ह्या प्रतिकांमधून आपल्याला मिळते.\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ७ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 7) एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा॥ ही ओवी आम्ही श्रीसाईसच्चरितात वाचतो. जातवेदावर पूर्ण विश्वास असणे हेच श्रद्धावान बनणे आहे. शून्यानां शून्यसाक्षिणी असणार्‍या आदिमातेस म्हणजेच ‘श्री’स घेऊन हे जातवेदा, माझ्या जीवनात ये, हे अत्यंत विश्वासाने जातवेदास सांगितले आहे. आदिमातेचा वर्ण सुवर्णवर्ण आहे असे श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत म्हटले आहे. सुवर्णाचे महत्त्व काय आहे\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ६ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 6) श्रद्धावानाला भगवंताच्या भक्तीतून विद्या प्राप्त होते. श्रद्धावानाला विश्वास असतो की माझी आदिमाता, माझा भगवंत माझ्यासाठी सर्वकाही उचित करतच आहे. आदिमातेला आणि जातवेदाला प्रत्येक जिवाच्या उन्नयनाची काळजी आहे, माझ्या कल्याणाची काळजी त्यांना आहेच. जातवेद आणि श्रीमाता माझ्या जीवनात सक्रिय असणंच माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, हा भाव ही ऋचा आमच्या मनात दृढ करते. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ५ (The Meaning Of The First Rucha Of Shree Suktam-Part 5) सुखाची साधने म्हणजे सुख नव्हे. पवित्र मार्गाने परिश्रम करून सुखाची साधने मिळवणे हाच अर्थ पुरुषार्थ सिद्ध करण्याचा राजमार्ग आहे. अपवित्र मार्गाने मिळवलेली प्रत्येक गोष्ट ही अलक्ष्मीकडून आलेली असते. सदैव श्रद्धावान राहून पुरुषार्थ करणार्‍यालाच लक्ष्मी आणि अलक्ष्मी यांतील फरक कळू शकतो. जातवेदच श्रीमातेला माझ्या जीवनात आणणारा आहे, हा विश्वास ही ऋचा आमच्या मनात निर्माण\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ४ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 4) श्रीमातेला घेऊन येण्यासाठी ब्रह्मवादिनी लोपामुद्रा जातवेदास श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत आवाहन करते. ती स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. ‘माझ्याशी निगडित प्रत्येक क्षेत्रात श्रीमातेला घेऊन ये’, असे येथे जातवेदास प्रार्थिले आहे. हे या ब्रह्मवादिनीच्या अपौरुषेय रचनेचे सौंदर्य आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या (Rucha) अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ – भाग ३ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam – Part 3) श्रीसूक्ताच्या (Shree-Sooktam) पहिल्या ऋचेत ब्रह्मवादिनी लोपामुद्रा स्पष्टपणे म्हणते की माझ्या जातवेदा, माझ्यासाठी माझ्या श्रीमातेला घेऊन ये. आदिमातेला, देवाला, सद्‍गुरुला प्रेमाने माझं माझं म्हणण्यात कुठलाही अहंकार नाही. दररोज रात्री झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर त्या सद्‍गुरुशी, त्या आदिमातेशी अधिक प्रेमाने संवाद साधला जायला हवा. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या\nश्रीयन्त्रकूर्मपीठम्‌ (Shreeyantrakurmapeetham) श्रीश्वासम्‌ उत्सवामध्ये सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या निर्देशानुसार श्रध्दावान ’श्रीयन्त्रकूर्मपीठम्‌’ चे दर्शन घेऊ शकतात. ’कूर्म’ हा महाविष्णुच्या दहा अवतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो. समुद्रमंथनाच्या वेळी महाविष्णुने कूर्मावतार धारण केला, याबद्दल बापूंनी प्रवचनातून सांगितलेच आहे. कूर्मावताराच्या पाठीवरील श्रीयन्त्रास ’श्रीयन्त्रकूर्मपीठम्‌’ म्हटले जाते व याचे दर्शन घेणे अत्यंत पवित्र व श्रेष्ठ मानले जाते. सद्‌गुरु श्री अनिरुध्द बापूंच्या निवासस्थानी असणारे असे हे ’श्रीयन्त्रकूर्मपीठम्‌’ श्रीश्वासम्‌ उत्सवात मुख्य मंचावर (स्टेजवर) श्री आदिमाता चण्डिकेच्या चरणांजवळ विराजमान\nश्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेचा अर्थ- भाग २ (The Meaning Of The First Rucha Of Shree-Sooktam-Part 2) जातवेद हे त्रिविक्रमाचे नाव आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेत जातवेदाला आवाहन केले जात आहे. श्रीमातेला आमच्या गृहात आणि कार्यक्षेत्रात प्रतिष्ठित होण्यासाठी तू घेऊन ये, अशी त्रिविक्रमाची प्रार्थना येथे केली आहे. श्रीसूक्ताच्या पहिल्या ऋचेच्या अर्थाबद्दल सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या १६ एप्रिल २०१५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥\nआपके हृदय में भक्ति का होना यह आपके लिए आवश्यक है\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना\nसीरिया से जुडी खबरें\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबंधी सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/contact-with-maoists-only-for-writing-for-study/articleshow/68894476.cms", "date_download": "2019-07-20T17:13:25Z", "digest": "sha1:MOKM4VWMOXVRIMIMVWCF6B2VLTAEKD7S", "length": 15655, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गौतम नवलखा: माओवाद्यांशी संपर्कात होतो, पण लिखाण व अभ्यासासाठी: गौतम नवलखा", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nमाओवाद्यांशी संपर्कात होतो, पण लिखाण व अभ्यासासाठी: गौतम नवलखा\n'मी माओवाद्यांच्या संपर्कात होतो, मात्र या विषयाशी संबंधित माझे लिखाण व अभ्यास या कामाकरिता तो संपर्क होता. पूर्वी सरकार व माओवाद्यांमधील तिढा वाटाघाटींनी मिटवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारनेच मला मध्यस्थ म्हणूनही नेमले होते. त्यामुळे माझ्याविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) आरोप ठेवणे चुकीचे आहे', असा युक्तिवाद मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यातर्फे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.\nमाओवाद्यांशी संपर्कात होतो, पण लिखाण व अभ्यासासाठी: गौतम नवलखा\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\n'मी माओवाद्यांच्या संपर्कात होतो, मात्र या विषयाशी संबंधित माझे लिखाण व अभ्यास या कामाकरिता तो संपर्क होता. पूर्वी सरकार व माओवाद्यांमधील तिढा वाटाघाटींनी मिटवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारनेच मला मध्यस्थ म्हणूनही नेमले होते. त्यामुळे या संपर्कावरून माझा माओवाद्यांशी सक्रिय संबंध असल्याचा आरोप करत माझ्याविरुद्ध बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली (यूएपीए) आरोप ठेवणे चुकीचे आहे', असा युक्तिवाद मानवाधिकार कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्यातर्फे सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला.\nपुण्यातील कोरेगाव-भीमा येथील हिंसाचार आणि माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली अन्य कार्यकर्त्यांबरोबरच नवलखा यांच्याविरोधातही पुणे पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तो रद्द करण्याच्या विनंतीची याचिका त्यांनी उच्च न्यायालयात केली आहे. या याचिकेविषयी आठ आठवड्यांत निर्णय द्यावा, अस�� निर्देश सर्वोच्च न्यायालयाने १२ मार्चला दिले होते. त्यानुसार, न्या. रणजित मोरे व न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर पुढील सुनावणी झाली. नवलखा यांच्यातर्फे अॅड. युग चौधरी यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने नवलखा यांना पूर्वी दिलेले अटकेपासूनचे संरक्षण २६ एप्रिलपर्यंत कायम ठेवत सुनावणी तहकूब केली.\n'नवलखा यांना सरकार व माओवादी अशा दोन्ही बाजूंनी लक्ष्य केले जात आहे. ते सरकारच्या बाजूने झुकलेले आहेत, असे माओवाद्यांना वाटते, तर ते माओवाद्यांच्या बाजूने असल्याचे सरकारला वाटते. वास्तविक ते लेखक आहेत आणि शांतता कार्यकर्ते असून संघर्षाच्या प्रकरणांमध्ये मध्यस्थी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. माओवाद्यांशी त्यांचा असलेला संपर्कही त्यांचा या क्षेत्राविषयी असलेला अभ्यास व लिखाणापुरता आहे. पूर्वी माओवाद्यांनी सहा पोलिसांचे अपहरण केले असता, खुद्द केंद्र सरकारनेही माओवाद्यांसोबतच्या वाटाघाटींसाठी नवलखा यांना मध्यस्थ म्हणून नेमले होते. त्यामुळे ही सर्व सत्य परिस्थिती माहीत असताना पोलिस त्यांच्यावर यूएपीए कायद्याखाली आरोप कसे ठेवू शकतात', असा प्रश्न अॅड. चौधरी यांनी आपल्या युक्तिवादादरम्यान उपस्थित केला.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nकेरळमधील कासारगोड येथील सिद्धिविनायक मंदिरात पाणी\nशीला दीक्षित यांचं निधन, दिल्लीत राजकीय दुखवटा जाहीर\n१० फुटी कोब्राची सुटका कॅमेऱ्यात कैद\nपाहाः अँटी टँक गाइड मिसाइलची डीआरडीओकडून यशस्वी चाचणी\nअडचणींशिवाय दुसरे काही हाती लागणार नाही; ट्रम्प यांचा इराणला...\nफ्लोरिडामध्ये कारखान्यावरील चिमणी पडली\nमुंबई: डोंगरीत इमारत कोसळली, १० जणांचा मृत्यू\nपार्किंग दंड मुंबई महापालिकेच्या अंगलट\nही दुर्घटना नव्हे, हत्याच; एमआयएमचा आरोप\nमुंबईत भररस्त्यातून वाहतूक पोलिसाचे फिल्मी स्टाइल अपहरण\nमुंबई: लोकलवर दगडफेक सुरूच; एकाच दिवसात पाच जखमी\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या आजारांचं थैमान\nअतिसार रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत लस\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमालाड दुर्घटनेतील रहिवाशांचे माहुलमध्ये तात्पुरते पुनर्वसन\nआम्ही भारती पवारांना हसत नव्���तो: रक्षा खडसे\nपुणेः डॉ. अजित गोळविलकर यांचे कॅनडात निधन\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या आजारांचं थैमान\nअतिसार रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत लस\nपुणेः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमाओवाद्यांशी संपर्कात होतो, पण लिखाण व अभ्यासासाठी: गौतम नवलखा...\nसलीम खान यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...\nउर्मिलासमोर अश्लिल नाच; भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध तक्रार...\n...आणि वर्षभराने त्याच्या हातात संवेदना जागृत झाली...\n'भाजप कार्यालय उभे राहते, आंबेडकर स्मारक का नाही", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:04:59Z", "digest": "sha1:VKSEYNFVRSU37ABZGXCJVQGBU4AL7D4V", "length": 6096, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.net", "title": "कोल्हा | मराठीमाती", "raw_content": "\nलांडगा, कोल्हा आणि वानर\nएका वानरास पंच करून, त्याजपुढे लांडग्याने कोल्ह्यावर चोरीची फिर्याद आणली. त्या पंचाइतीची मौज पहावयास इतर पशुही सभेस आले होते. लांडग्याचे भाषण संपल्यावर कोल्ह्याने जबाब दिला की, ‘मी लांडग्याची वस्तू चोरली नाही.’ नंतर एकंदर खटल्याचा विचार करून व पुरावा पाहून वानराने निकाल दिला. तो लांडग्यास म्हणाला, ‘अरे, तुझी स्वतःची अशी कोणतीही वस्तू गेली नाही. आणि कोल्ह्यास म्हणाला, ‘तू चोरी केलीस यात मुळीच संशय नाही.’ याप्रमाणे ते दोघेही लबाड, असे ठरवून सभा उठली.\nतात्पर्य:- लुच्चा म्हणून ज्याची एक वेळ प्रसिध्दी झाली त्याचे म्हणणे कोणी खरे मानीत नाही. लांडगा हा दुसऱ्याची मेंढरे मारून खाणारा आणि कोल्हा हा पका ठक, असे प्रसिध्द आहे, म्हणून तसा न्याय झाला.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, कोल्हा, गोष्ट, गोष्टी, चोरी, भाषण, लांडगा, वानर on ऑगस्ट 4, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/ambedkar-university-aurangabad/", "date_download": "2019-07-20T15:44:49Z", "digest": "sha1:MQTIIEFJ4DDIIRKYFYJ3FCKPBLLKJVUX", "length": 46037, "nlines": 115, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "नामांतर:अस्मितेसाठीचे आंदोलन - BRAmbedkar.in", "raw_content": "\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही आंबेडकरी अनुयायांची ��क स्फूर्तिगाथा आहे.असे असले तरी नामकरण होण्यास अनेक आंदोलने करावी लागली.अनेक कार्यकर्ते नामांतर विरोधी गटाच्या क्रूर हल्ल्यात शहिद झाले.यातील अनेक कार्यकर्त्यांचा तर महाविद्यालयीन शिक्षणाशी संबंधसुद्धा नव्हता.पण ज्या महामानवाने आम्हाला अस्मिता दिली,सन्मान दिला.माणसात आणून ठेवले त्यासाठी प्राणाची आहुती देण्यास कोणीही मागे राहिले नाही.अनेकांना विद्यापीठ म्हणजे काय हे सुद्धा माहीत नव्हते ;पण बाबासाहेबांच्या नावासाठी भीम अनुयायी मरायलाही तयार होते.\nसोळा वर्ष चाललेल्या नामांतर आंदोलनाने काही बळी घेतले.त्या शहिदांमध्ये काही नावे आग्रहाने घ्यावे लागतील. नामांतर विरोधी बोलत होते ‘बोल जयभीम बोलशील का’ तर ‘होय,शेवटच्या क्षणापर्यंत जयभीम बोलेल’असे म्हणणाऱ्या पोचिराम कांबळेचे तुकडे तुकडे करून त्यास मारून टाकले,जनार्दन मवाडे, गौतम वाघमारे, चंदर कांबळे, नारायण गायकवाड,प्रतिभा तायडे,गोविंदराव भुरेकर, सुहासिनी बनसोड, दिलीप रामटेके, शरद पाटोळे, कैलास पंडित, रोशन बोरकर यांनी नामांतरासाठी आपली आहुती दिली ;पण तसूभरही जीवाला घाबरून मागे हटले नाहीत. याशिवाय अनेक भीमसैनिकांनी हौतात्म्य पत्करले.\nत्या शहीद भीमसैनिकांना अभिवादन करून नामांतर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.\n15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला.त्यावेळेस भारतात असलेले साडे पाचशेपेक्षा जास्त संस्थानिकांना भारतात विलीन करण्यात आले.पण त्यावेळेस काश्मीर संस्थान, जुनागड संस्थान आणि हैद्राबाद संस्थान हे भारतात विलीन होण्यास मागत नव्हते.\nहैद्राबाद संस्थान हे निझामाच्या ताब्यात होते .निझाम हा अतिशय श्रीमंत होता,त्याच्या ताब्यात खूप मोठा प्रदेश होता,हैद्राबाद म्हणजे पाकिस्तानची छोटी प्रतिकृती होती.निझामाची पोच युनोपर्यंत होती.त्याला स्वतंत्र राहायचे होते. विलीन व्हायचेच असेल तर त्याला पाकिस्थानात विलीन व्हायचे होते.त्याला भारतात सामील करण्यात नवनिर्वाचित भारताचे गृहमंत्री तसेच उपपंतप्रधान,पोलादीपुरुष सरदार वल्लभभाई पटेल अपयशी ठरले होते.पटेलांनी भारताचे कायदामंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सल्ला घेतला तेंव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी हैद्राबादमध्ये सैन्य घुसवण्याचा सल्ला दिला.पटेलांनी बाबासाहेबांचा आणि श्यामाप्��साद मुखर्जींचा सल्ला मानला ,हैदराबादमध्ये सैन्य घुसवले.त्यामुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी निझाम भारताला शरण आला.\nहैद्राबाद संस्थानचे दिनांक 1 नोव्हेम्बर 1956 रोजी विभाजन झाले तेंव्हा हैद्राबादची लोकसंख्या पावणे दोन कोटी होती.22 जिल्ह्यांपैकी मराठवाड्याचे पाच( आता आठ) जिल्हे,तेलंगणाचे नऊ,व कन्नड भाषिकांचे आठ जिल्हे होते.\n1870 मध्ये सर सालारजंग पहिला याने हैद्राबाद संस्थानातील मराठी भाषिकांचा औरंगाबाद असा सुभा निर्माण करून त्याला मराठवाडा असे नाव दिले होते.\n1948 पर्यंत औरंगाबाद हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता.शाळेचे माध्यम उर्दू असून शाळा हैद्राबाद संस्थान चालवायचे.उर्दू ही हैद्राबादची राजभाषा होती.1918 साली उस्मानिया विद्यापिठाची स्थापना करण्यात आली होती.त्यांची उर्दू ही मुख्य व इंग्रजी ही सहाय्यक भाषा होती.\n1818 च्या जनगणनेनुसार फक्त 3% लोक लिहू वाचू शकत होते.औरंगाबाद जिल्हा गॅझेंटनुसार 1901 मध्ये एकूण शिक्षित 3.21% होते.त्यात 6.11% पुरुष तर 0.03% स्त्रिया होत्या.तर 1971 च्या जनगणनावर्षात शिक्षित 28.49% होते.त्यात पुरुष 42.14% तर स्रिया 14.02 % होत्या. याचे कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीने महिला शिक्षणाला महत्व दिले होते. सोसायटीने मुलींना नेण्याआणण्यासाठी खास गाड्यांची सोय केली होती.\nनिझामाच्या काळात हैदराबाद राज्याचे तीन भाषिक विभाग होते.तेलगू भाषेचा तेलंगणा, कानडी भाषेचा कर्नाटक आणि मराठी भाषेचा मराठवाडा होता.पण निझामाकडून मराठवाडाची उपेक्षा होत होती, मराठी भाषिकांना सरकारी नोकरीत स्थान नव्हते.\nशाळेंना सरकारी अनुदान नसल्यामुळे खाजगी शाळा, कॉलेज काढण्यास कोणी धजावत नव्हते.पण ती धमक बाबासाहेबांनी दाखवली.तसे पाहिले तर मराठवाड्यातील लातूर,जालना,नांदेड हे जिल्हे आर्थिकदृष्ट्या संपन्न होते.तिथे कॉलेज काढता आले असते. पण बाबासाहेबांनी सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेल्या औरंगाबाद येथे कॉलेज सुरू करण्याचे ठरवले.\nमिलिंद महाविद्यालयाच्या पायभारणीच्या वेळेस मराठवाड्यातील जेष्ठ नेते गोविंदभाई श्रॉफ व माणिकचंद पहाडिया, शिष्टमंडळ घेऊन बाबासाहेबांना भेटायला गेले ,तेंव्हा ते बाबासाहेबांना म्हणाले,”आपण हे जे महाविद्यालय येथे काढत आहात, ते चालेल का” त्यावर बाबासाहेब म्हणाले होते,”येथे एक महाविद्यालय सु��ू करून चालणार नाही,येथे एक विद्यापीठ सुरू झाले पाहिजे ,अशी माझी ईच्छा आहे.”\nहेच गोविंदभाई श्रॉफ पुढे बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला द्यायची वेळ आली तेंव्हा विरोधात गेले होते.\nऔरंगाबादला महाविद्यालय काढण्यासाठी उस्मानिया विद्यापीठचे महाविद्यालय प्रतिनिधी( सिनेट मेम्बर) सुबय्या यांनी खूप मदत केली.तसेच प्रा.म.भी.चिटणीस यांची खूप मदत झाली.( प्रा.म.भी.चिटणीस यांना बाबासाहेबांनी खालसा कॉलेज मधून आग्रहकरून आणले होते)\nमिलिंद महाविद्यालयाचे सुरुवातीला नाव आर्टस् आणि सायन्स महाविद्यालय असे होते. पुढे बाबांसाहेबांनी 12 डिसेंम्बर 1955 रोजी महाविद्यालयाचे नामकरण मिलिंद महाविद्यालय केले होते.\n1950 साली एकच खाजगी कॉलेज ‘मिलिंद महाविद्यालय” होते.पुढे अनेक महाविद्यालये स्थापन झाली.यांच्यात सुसूत्रता यावी म्हणून एक स्वतंत्र\n9 जानेवारी 1957 ला मुंबई राज्याचे शिक्षणप्रेमी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना शिष्ठमंडळ भेटले.27 एप्रिल 1957 ला न्या.पळणीटकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून समितीवर इतर कामांसह विद्यापीठाचे नाम मुक्रर करण्यासंबंधीचे कामही देण्यात आले.या समितीत प्रा.म.भी. चिटणीस,डॉ.डी.डी.शेंदरकर,इतिहासकार सेतू माधवराव पगडी,हे सुद्धा होते. समितीने शासनाकडे दहा नावांची शिफारस केली.ती पुढीलप्रमाणे,मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद विद्यापीठ, पैठण विद्यापीठ, दौलताबाद विद्यापीठ,देवगिरी विद्यापीठ,अजिंठा विद्यापीठ, शालिवाहन विद्यापीठ, सातवाहन विद्यापीठ, छत्रीपती शिवाजी महाराज विद्यापीठ, व डॉ. बाबासाहेब आंबेकडर विद्यापीठ.\nया नामावलीवरून मुंबई विद्यापीठ, पुणे विद्यापीठ याप्रमाणेच औरंगाबाद विद्यापीठ सुचवले असावे ,तसेच प्रादेशिकतेस महत्व म्हणून ,मराठवाडा विद्यापीठ हे नाव सुचवले असावे.मराठवाड्याचा इतिहास व सांस्कृतिक वारसा लक्षात घेऊन अजिंठा, शालिवाहन,सातवहन,देवगिरी,दौलताबाद यांसारखी नावे अहवालात आली असावी,तसेच शिवाजी महाराज यांनी येथील बीड,पैठण,जालनासारखे काही भाग जिंकले होते .या भूमीशी शिवाजी महाराज यांचा संबंध आला होता.म्हणून त्यांचे नाव सुचवण्यात आले होते. तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी येथे खाजगी महाविद्यालयाची मुहूर्तमेढ रोवली होती. गरिबांपर्यंत हे शिक्षण पोचावे ,ही बाबासाहेबांची ईच्छा होती.तसेच बाबासाहेब ��ांचीच ईच्छा होती की इथे विद्यापीठ व्हावे.आणि बाबासाहेबांचे नुकतेच 6 डिसेंम्बर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले होते. म्हणून त्यांचे नाव विद्यापीठाला उचित होते .म्हणूनच त्यांचे नाव सुचवले होते.\nपण 1957 पर्यन्त कुठल्याही विद्यापीठाला व्यक्तींची नावे दिली गेली नव्हती, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मागे पडून,प्रादेशिक अस्मिता म्हणून मराठवाडा विद्यापीठ हे नाव ठेवले गेले.\nया विद्यापीठाचे उदघाटन 23 ऑगस्ट 1958 ला तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले.\nअसे जरी असले तरी अनेकांना वाटत होते की,या विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेच नाव दिले पाहिजे.\nमहाड क्रांतीला 20 मार्च 1977ला अर्ध शतक पूर्ण होत होते. त्यानिमित्त एक मे 1977 या दिवशी महाडला कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.भय्यासाहेब आंबेडकर होते; तर प्रमुख पाहुणे होते,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंत दादा पाटील.कार्यक्रमात भाषण करताना वसंत दादा यांनी मराठवाडा विद्यापीठास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे प्रथमोच्चार केला असे म्हटले जाते.\n7 मार्च 1977 रोजी दलित पँथर बरखास्त झाली होती .पण काही कार्यकर्त्यांना दलित पँथर सुरू राहावी असे वाटत होते. त्यामुळे गंगाधर गाढे यांनी 10 व 11 जुलै 1977 ला औरंगाबाद येथे एक बैठक बोलवली.या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले.एक म्हणजे दलित पँथर सुरू ठेवणे.पण दलित पँथरचे काही गट पडले होते, म्हणून दलित पँथरचे ,भारतीय दलित पँथर असे नाव ठेऊन ही संघटना सुरू ठेवण्यात यावी,आणि दुसरा मुद्दा होता,मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे यासाठी आंदोलन छेडायचे.हे दोन्ही ठराव गंगाधर गाढे यांनी मांडले होते.\nपण त्या अगोदर 26 जून 1974 रोजी औरंगाबादचे प्रा.एम.ए.वाहुळ यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते,त्यात त्यांनी म्हटले होते की,मराठवाड्यात दोन विद्यापीठ आहेत त्यापैकी एक मराठवाडा विद्यापीठ व दुसरे मराठवाडा कृषी विद्यापीठ,यापैकी एकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे.पण ते पत्र लिहून तेथेच थांबले होते, त्याचा पाठपुरावा केला नव्हता.\nऔरंगाबादमध्ये सर्वपक्षीय विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन ‘विध्यार्थी कृती समिती ‘स्थापन केली.या समितीने इतर मागण्यांप्रम��णेच विद्यापीठास डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी सुद्धा केली.विद्यार्थी कृती समितीने 18 जुलै 1977 रोजी 100%” महाविद्यालय बंद ठेवले.त्याचदिवशी डॉ.डी.एन. संदानशिव यांनी विद्यापीठ कार्यकारिणी(सिनेट)वर नामांतरासाठी प्राध्यापकांचा मोर्चा काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देण्याची मागणी केली.विद्यापीठ कार्यकारिणीने नामांतराचा ठराव एकमताने मंजूर केला.पण त्याचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी विद्यापीठाचे कुलपती म्हणजेच राज्याचे राज्यपाल यांची मान्यता आवश्यक होती.आणि त्यासाठी विधिमंडळात ठराव होणे गरजेचे होते.\nमुंबईत 16 ऑगस्ट 1977, औरंगाबाद येथे 24 सप्टेंबर 1977 रोजी नामांतरासाठी मोर्चे काढण्यात आले.\nप्रथम नामांतराला सहकार्य करणाऱ्या सर्वपक्षीय ‘विद्यार्थी कृती समिती’ने अचानक घुमजाव केले. नामांतर करू नये ,म्हणून साखळी उपोषण केले.मराठवाडा बंदची घोषणा केली.\nनामांतराला विरोध करण्यासाठी विद्यार्थी कृती समितीने पहिला मोर्चा 21 जुलै 1977 रोजी काढला.त्यानंतर 24 जुलै 1977 रोजी उस्मानाबादला नामांतर विरोधी विद्यार्थ्यांनी हरताळ पाळला.25 सप्टेंबरला 30 हजारांचा मोर्चा काढला.\n25 सप्टेंबरला विद्यार्थी कृती समितीने लाक्षणिक उपोषण केले ,त्याला अरुण कापडिया,गजमल माळी, बापूसाहेब काळदाते, बाळासाहेब पवार,रा.स्व.संघ, प्रमोद महाजन ,गोपिनाथ मुंढे यांनी पाठिंबा दिला.\nनामांतर व्हावे म्हणून जसा आंबेडकर अनुयायांनी तुरुंगवास भोगला तसाच तुरुंगवास नामांतर होऊ नये म्हणून रा. स्व.संघाच्या काही कार्यकर्त्यांनी भोगला हे लक्षात ठेवले पाहिजे.\n12 ऑगस्ट 1977 रोजी प्राध्यापक अरुण कांबळे व रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला.या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला.\nनामांतर विरोधकांनी नामांतर विरोधाला धार यावी म्हणून एक शक्कल लढवली.त्यांनी प्रचार करायला सुरुवात केली की,’ जर विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिले तर विद्यापीठ सर्टीफिकेटवर बाबासाहेबांचा फोटो राहील. अस्पृश्य असलेल्या बाबासाहेब यांचा फोटो आपण घरात लावणार आहात का पुढे हे लोक आपल्याला बौद्ध धर्म घ्यायला लावतील,’असे सांगून लोकांना भडकवले जात होते.\nमराठवाडा येथील वर्तमान पत्र ‘मराठवाडा’ व महाराष्ट्र टाईम्स ने नामांतर विरोधकांची बाजू घेतली होती.\nनाशिकराव तिरपुडे यांनी वसंत दादा पाटील सरकार मध्ये नामांतराचा ठराव मंत्रिमंडळ परिषदेत मांडून मंजूर करून घेतला होता.पण वसंत दादा पाटील सरकार पडल्यामुळे नामांतराचा ठराव नंतर आलेले शरद पवार यांनी विधान सभेत मांडून त्याचे क्रेडिट घेतले.वसंत दादा पाटील यांचे सरकार पडले नसते तर, नामांतराचे क्रेडिट नाशिकराव तिरपुडे यांना मिळाले असते.\n27 जुलै 1978 रोजी पुलोदचे मुखमंत्री मा.शरद पवार यांनी विधानसभेत तर उत्तमराव पाटील यांनी विधान परिषदेत नामांतराचा ठराव एकमताने मंजूर करून घेतला होता.पण त्यानंतर जवळजवळ 16 दिवस मराठवाडा पेटला होता.दलितांच्या झोपड्या जाळल्या जात होत्या. दलितांना मारले जात होते.हिंदू एकवटला होता.बाबासाहेबांच्या नावाला प्रचंड विरोध त्यांनी केला.त्यात आर.एस.एस.बरोबर शिवसेनाही सामील झाली होती. त्यामुळे दलितांमध्ये दहशत निर्माण झाली होती.\nदोन्ही सभागृहात ठराव एकमताने मंजूर होऊनही बाहेरचे वातावरण बघून तो लागू करण्यात येत नव्हता.\nबाहेरचे वातावरण निवळत नव्हते.दोन्ही बाजूंचे तरुण पेटलेले होते.\nबाबासाहेबांचे नाव विद्यापीठास देणे कसे योग्य आहे.हे एस.एम.जोशी, बापूसाहेब काळदाते ठिकठिकाणी जाऊन सांगत होते. नामांतर विरोधकांना समजावयास गेले असता,एस.एम जोशी यांच्या गळ्यात नामांतरविरोधकांनी अक्षरशः चपलांचा हार घालून त्यांचा अपमान केला होता.\nनामांतराचा ठराव झाल्यानंतर मराठवाड्यात प्रक्षोभ उसळला ,1 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शनें करण्यात आली होती.\nनामांतराने आणखी एक नेता आंबेडकरी समूहाला दिला.तो म्हणजे 11 नोव्हेम्बर 1979 या दिवसापासून दीक्षाभूमी ते औरंगाबाद असा 470 किलोमीटरचा लॉंग मार्च काढणारे प्रा.जोगेंद्र कवाडे सर .\nसहा डिसेंम्बरला लॉंग मार्च औरंगाबादला पोहोचणार होता.लॉंग मार्चसाठी लोक विविध ठिकाणावरून म्हणजे पुणे,मुंबई,कोल्हापूर ,सांगली वैगरे ठिकाणाहून समूहाने पायी निघाले होते. पण लॉंग मार्च गाजला तो प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचा.त्याचे कारण प्रा.कवाडे सर यांचा लॉंग मार्च बुलढाणा जिल्यातील दुसरबीड राहेरी मार्गावरील शिंदखेडपासून 10 किमी अंतरावरील खडकपूर्णा नदीच्या अत्यंत बिकट पुलावर पोलिसांनी साडे अकरा वाजता अडवला.तेथेच कार्यकर्त्यांना थोपवून धरले.आणि रात्री पोलिसांनी झोपलेल्या कार्यकर्त्यांवर लाठीच��र्ज केला.अनेकांना बसमध्ये टाकून जेलमध्ये नेले गेले. त्यात प्रा.जोगेंद्र कवाडे सर सुद्धा होते.या प्रकरणाला खूप प्रसिद्धी मिळाली.आणि प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांचे नेतृत्व उदयास आले.प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांनी नामांतर प्रश्नावर तरुणांमध्ये अंगार पेटवला.\n17 /9/1982 मध्ये आमदार प्रा.ग.प्र. प्रधान यांनी अशासकीय मराठवाडा विद्यापीठ सुधारणा विधेयक मांडले.त्यांनी आपल्या भाषणात सांगितले,” डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मराठवाड्यासाठी खूप योगदान आहे. आतापर्यत भारतात 26 विद्यापीठांना व्यक्तींची नावे दिली आहेत.त्यामुळे बाबासाहेबांचे नाव देण्यात यावे.जर नामांतर विरोधी लोकांचा राग अनावर झाला तर त्यांनी तो माझ्यावर काढावा.या कामात माझी आहुती पडली तर मी स्वतःला धन्य समजेन.आणि जर विधेयक नामंजूर झाले तर नामांतरवादी तरुणांच्या भावनांचा क्षोभ होईल.पण मी त्या तरुणांना विंनती करतो की ,जरा क्षोभ आवरावा,आणि जर क्षोभ आवरताच आला नाही तर त्यांनी पहिली काठी माझ्या डोक्यात हानावी. कारण त्यासाठी मी कारणीभूत झालो आहे.तेंव्हा विधेयक मांडताना कोणावर मात करावी ,किंवा श्रेय घ्यावे,ही माझी भावना नाही.सामाजिक एकात्मतेची जी प्रक्रिया आहे तिला गती मिळावी म्हणून मी हे विधेयक मांडत आहे.”\nया प्रस्तावावर रा.सु.गवई यांनी नामांतर करण्यासारखी अजूनही परिस्थिती नाही ,बाहेर वातावरण अजूनही धगधगते आहे,त्यामुळे प्रधान यांनी प्रस्ताव मागे घ्यावा ,असे सुचवले तसेच केवलचंद जैन,दा. प.पाटील,मो.ऊ.लहाने, गं. का.फडणवीस,कमलाप्रसाद दुबे,उल्हास पवार,भाई बंदरकर, दत्ता मेघे,मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले,यांनी विचार मांडले.काहींचे म्हणणे होते,अजूनही समाजात नामांतरविरोधी वातावरण आहे.जर नामांतर झाले तर मोठा प्रक्षोभ उसळेल, म्हणून प्रधान यांनी विधयेक मागे घ्यावे.तर काहींनी समाजात नामांतरासाठी योग्य वातावरण आहे .विधयेक मांडू द्या.म्हणून विधयेकास पाठिंबा दिला.\nविधयेक मांडू नये ,विधयेक मागे घ्यावे,म्हणून रा.सु.गवई हे ग.प्र.प्रधान यांच्या टेबलसमोर सत्यगृहास बसले.पण प्रधान ऐकत नव्हते. शेवटी उपसभापतीनी विधेयक मतास टाकले .नामांतराच्या बाजूने 12 मते तर नामांतराच्या विरोधात 36 मते होती.\nत्यानंतर ना.स.फरांदे यांनी 20 जुलै 1990 मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मराठवाडा विद्यापीठास द्यावे ���ासाठी विद्येयक आणले.\nशरद पवार सरकारने 27 जुलै 1978 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विद्यापीठास नाव देण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता.त्याला 20 जुलै 1990 रोजी 11 वर्षे 11 महिने 23 दिवस झाले होते. याची आठवण करून दिली.\nयावेळीसुद्धा अनेक सदस्यांनी विधयेक मागे घेण्याची विंनती केली .कारण अजूनही परिस्थिती सुधारली नाही ,असे अनेकांचे मत होते.विधेयकावर,टी. एम.कांबळे,रा.सु.गवई,प्रकाश जावडेकर, प्रभाकर संझगिरी,विजय मोरे, ताबजीभाई सोलंकी,विलासराव देशमुख,आदींनी भाषणे केली.काहींनी विधेयक मागे घेण्यास सांगितले.तेंव्हा परिस्थिती समजून घेऊन ना.स.फरांदे यांनी विधेयक मागे घेतले.\nजुलै 1977 पासून 24 मोर्चे नामांतरासाठी काढले गेले.यापैकी पश्चिम महाराष्ट 11,विधार्भात 9,व मराठवाड्यात 4 मोर्चे काढण्यात आले.\nशरद पवार यांचे पुलोद सरकार 17 फेब्रुवारी 1980 पर्यंत टिकले,जून 1980 पासून 1995 पर्यंत काँग्रेस पक्ष सत्ताधारी होता.या काळात बॅ.ए. आर.अंतुले, बॅ.बाबासाहेब भोसले,वसंत दादा पाटील, शिवाजीराव पाटील-निलंगेकर, शंकरराव चव्हाण ,शरद पवार( दुसऱ्यांदा) सुधाकर नाईक,शरद पवार ( तिसऱ्यांदा) हे काँगेस पक्षाचे मुख्यमंत्री होते.\nशरद पवार यांनी 6 मार्च 1993 रोजी मुख्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेतली.तेंव्हा केंद्रात नरसिंह राव हे काँग्रेसचे पांतप्रधान होते.\n25 नोव्हेम्बर 1993 रोजी गौतम वाघमारे यांनी नांदेडमध्ये नामांतरासाठी आत्मदहन केले.आणि “मी नामांतरासाठी आत्मदहन करत आहे.माझे नेते गंगाधर गाडे येईपर्यंत माझ्या देहाला अग्नी देऊ नये.”अशी चिठ्ठी लिहून ठेवली..या दहनामुळे आंबेडकरी समाजाचा जसा उद्रेक झाला, तसेच शासनालाही धक्का बसला.वातावरण अधिक प्रक्षोभक होईल असे दिसत होते.\nत्यामुळे शरद पवार सरकारने नामांतरवादी आणि नामांतर विरोधक यांना बंदुकीचा धाक दाखवून नामांतर स्वीकारण्यास भाग पाडले.\n14 जानेवारी 1994 रोजी नामांतर केले.\nपण हे जसे आंबेडकरी अनुयायांना हवे होते तसे नामांतर नव्हते तर हा नामांतराचा मध्यममार्ग होता. हे नामांतर नव्हते तर नामविस्तार होता.पण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठास देण्यास ज्या समाजाने भाग पाडले, त्या समाजाला एकेकाळी शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.हे विसरून चालणार नाही.त्यामुळे नामविस्तार जरी असला तरी बाजी आंबेडकरी समाजानेच मारली होती. हे मान्यच करायला ह���े.जरी नामांतर ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ नावाने झाले असले तरी विद्यार्थी इतके मोठे नाव घेत नाहीत,जसे ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स’असे न म्हणता सिएसटी असेच म्हणतात.तसेच डॉ’बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला सुद्धा डॉ.आंबेडकर विद्यापीठ किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ या नावानेच ओळखले जाते.\nशिक्षण घ्यायला एकेकाळी ज्या समाजाला मुभा नव्हती.त्या समाजातील कर्तबगार व्यक्तीचे नाव विद्यापीठाला दिले गेले ही एक क्रांतीच नाही का\nहा दिवस उजडायला 1978 ते 1994 म्हणजे 16 वर्षे लागली.या सोळा वर्षात आंबेडकरी समाजाच्या कित्येक घरांची राखरांगोळी झाली. अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.अनेकांना मराठवाडा सोडून इतर ठिकाणी जावे लागले.त्यांच्या त्यागातूनच आज मराठवाडा विद्यापीठावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव झळकते आहे.म्हणूनच 14 जानेवारी रोजी आंबेडकरी समाज ठिकठिकाणी नामांतर दिवस साजरा करत असतो.नामांतरात शहीद झालेल्या शहिदांना अभिवादन करत असतो.\nसंदर्भ:आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ,खंड पाचवा.-लेखक -ज.वि.पवार\nनामांतर लढा : एक शोध यात्रा, लेखक- प्रा.सुधीर गव्हाणे\nनामांतर पर्व,लेखक -रतनकुमार पंडागळे\nमराठवाडा विद्यापीठ नामांतर विरोधी अत्याचारी आंदोलन-एक अभ्यास,लेखक-प्रा.म.भी.चिटणीस\nडॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय → ← मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही..\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-20T15:33:14Z", "digest": "sha1:CF4VU7R5DCAY43Q4XCVXZWTAWNNMP6JD", "length": 12964, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मी देखील सक्षम | Dainik Prabhat", "raw_content": "\nराष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष फाळके यांचे लोकसभेसाठी संकेत\nआ.कर्डिलेंच्या बालेकिल्ल्यात परिवर्तन यात्रेची सभा\nनगर – निर्धार परिवर्तन यात्रेच्या निमित्ताने नगर दक्षिणेतील चार विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या नेत्यांच्या सभा होत आहे. यावरून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले असून पक्षाकडे अनेक सक्षम उम��दवार आहेत. राजेंद्र फाळके देखील सक्षम उमेदवार होवू शकतो. पक्ष नेतृत्वाने तसे आदेश दिले तर तेही करावे लागेल, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी पत्रकार परिषदेत व्यक्‍त केले.\nफाळके यांच्या विधानामुळे आता राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड यांनी लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे स्पष्ट केले होते. निर्धार परिवर्तन यात्रा दि. 31 रोजी नगर जिल्ह्यात येत आहे. कर्जतमध्ये दुपारी 12 वाजता सभा होणार असून त्यानंतर दुपारी 4 वाजता पारनेरमध्ये सभा होणार आहे. या सभेत शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख नीलेश लंके हे पक्षात प्रवेश करणार आहे.त्यानंतर दुसऱ्या दिवशी दि.1 रोजी दुपारी 1 वाजता पाथर्डीत तर सांयकाळी 6 वाजता आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या राहुरी विधानसभा मतदारसंघातील नगर तालुक्‍यातील जेऊर येथे सभा होणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया सभेसाठी पक्षाचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री मधुकर पिचड आदी उपस्थित राहणार आहेत, असे फाळके यांनी सांगितले. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकडे राहणार आहे. त्यामुळे परिवर्तन यात्रेच्या चार सभा या मतदारसंघात होत आहे. लोकसभेसाठी इच्छुक नाही पण पक्षनेतृत्वाने तसे आदेश दिले तर तेही करावे लागेल. पक्षात आजही अनेक सक्षम उमेदवार आहे. फाळके देखील सक्षम उमेदवार होवू शकतो असे सांगून फाळके यांनी चुकीच्या पद्धतीने अफवा कोण पसरवित असले तर ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी पक्षाचे सरचिटणीस सोमनाथ धूत उपस्थित होते.\nबापानेच केला मुलाचा गळा दाबून खून\nशरण मार्केट मनपाकडून उद्‌ध्वस्त\nनीलक्रांती चौकात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार\nअकोलेत पावसाचे थैमान; रतनवाडीत 14 इंच पाऊस\nपत्रकारास जीवे मारण्याची धमकी\nवाळू चोरांकडून 56 लाखांचा मुद्देमाल जप्त; बेलवंडी पोलिसांची कारवाई\nपुणे-नाशिक महामार्गावर पाच तास वाहतूक ठप्प\nआत्माज्ञान प्राप्त करून घेतलेली पदवी नष्ट होत नाही\nशाळा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना मिळेनात गणवेश\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\n#Prokabaddi2019 : कबड्डीच्या श्रेष्ठत्वासाठी आजपासून रणसंग्राम\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:38:52Z", "digest": "sha1:344PF2U2YRGILYBVNB5GG6YK5VHXTYJD", "length": 14482, "nlines": 212, "source_domain": "amravati.gov.in", "title": "अत्यावश्यक सेवा | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\n१ शासकीय जिल्हा रुग्णालय(सामान्य),इर्विन (०७२१)६६३३३७/३८\n२ शासकीय जिल्हा रुग्णालय (महिला)- डफरीन (०७२१)६६०९८२\n३ पी.डी.एम.सी रुग्णालय (०७२१)६६२३२३\n४ दयासागर रुग्णालय (०७२१)२६६२३९८\n५ बख्तार रुग्णालय संशोधन (०७२१)२६७८०६२\n६ धन्वंतरी रुग्णालय (०७२१)२५७७६२२\n७ जी.जी.राठी – ती.बी.रुग्णालय (०७२१)२६६२८५७\n८ दंत महाविद्यालय रुग्णालय (०७२१)६६२१६६\n९ डॉ.राजेंद्र सिंघ अरोरा(कर्करोग विशेषज्ञ) (०७२१)२६५१३०२\n१० डॉ.अनिल बोंडे(हृदयरोगतज्ज्ञ) (०७२१)६७६४१६\n११ डॉ.श्रीमती. वसुधा बोंडे(स्त्रीरोग) (०७२१)२६७६४१६\n१२ डॉ.घनशाम बाहेती(रोगनिदानतज्ञ) (०७२१)२५७८२९८\n१३ डॉ.हरीश बाहेती(हृदयरोगतज्ज्ञ) (०७२१)२६७५५९८\n१४ डॉ.नीलू सोमाणी(भाषा उपचार) (०७२१)२५४१३५४\n१६ डॉ.अद्वैत महल्ले (हृदयरोगतज्ज्ञ) (०७२१)२५७०५३४\n१७ डॉ.सतीश देशमुख (राजकमल चौक) (०७२१)२६७७६७९\n१ सामान्य रुग्णालय रक्त शाखा, इर्विन रुग्णालय परिसर, अमरावती – ४४४६०१ (०७२१)२६६३३३७/३८/३९\n२ श्री बालाजी रक्त शाखा & रक्त घटक लॅब, अंबापेठ, अमरावती – ४४४६०१ (०७२१)२६७१६००\n३ पद्मावती रक्त शाखा, जमनालाल बजाज नगर, व्हालकत कंपाऊंड, अमरावती – ४४४६०१ (०७२१)२६७७८५९\n४ डॉ. पी.डी.एम.सी रुग्णालय, संशोधन केंद्र, शिवाजी नगर, अमरावती – ४४४६०३ (०७२१)२६६५५४५\n५ डॉ. भागवत रक्त शाखा, उलट भारतीय महाविधालय, राजापेठ, अमरावती – ४४४६०१ (०७२१)२६७५७१७\n१ अमरावती फायर स्टेशन १०१\n२ ब.डी.ई फायर स्टेशन (०७२१)२६८१२७३\nरेल्वे आणि एस.टी. चौकशी\n१ अमरावती रेल्वे चौकशी १३१\n२ अमरावती आरक्षण (रेल्वे) (०७२१)२६७२०५२\n३ बडनेरा रेल्वे चौकशी / आरक्षण (०७२१)२६८१३३३\n४ अमरावती एस.टी. भागीदारी (०७२१)२६६३२२१\n५ बडनेरा एस.टी. भागीदारी (०७२१)२६८१२२२\n१ महावितरण[O&M] भाग अमरावती विद्युत भवन, शिवाजी नगर, अमरावती (०७२१)२६६७४११\n२ महावितरण[O&M] भाग अमरावती विद्युत भवन, शिवाजी नगर, अमरावती (०७२१)२६६७४१२\n३ महावितरण[O&M] भाग अमरावती विद्युत भवन, शिवाजी नगर, अमरावती (०७२१)२६६७४१३\n४ महावितरण[O&M] भाग अमरावती विद्युत भवन, शिवाजी नगर, अमरावती (०७२१)२६६७४१४\n५ महावितरण[O&M] भाग अमरावती विद्युत भवन, शिवाजी नगर, अमरावती (०७२१)२६६७४१५\n१ उपकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग(राठी नगर) २५७६४३९\n२ उपकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग(श्रीराम नागर) २६६७१९९\n३ उपकार्यकारी अभियंता शहर(रेस्‍ट हाउस मालटेकडी) पाणी पुरवठा विभाग २६६३३९१\n४ उपकार्यकारी अभ���यंता, पाणी पुरवठा विभाग (व्हि.एम.व्हि. रोड,सौरभ कॉलोनी) २६६१४५२\n५ उपकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्रधिकरण, मालटेकडी २६६०५९६\n६ उपकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग(बिलिंग स्टोरेज) मालटेकडी २६६३३४१\n७ उपकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग (पंप हाउस व्हि.एम.व्हि. रोड;राठी नगर) २५३०४३९\n८ उपकार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग(पवानास्कर लेआउट , टोपे नगर) २६६४७९९\n१ पोलिस आयुक्त ०७२१-२५५१००१ फॅक्स क्र.०७२१-२६६३२५६\n२ उप . पोलिस आयुक्त ( H.Q. ) ०७२१-२५५१००३\n३ उप . पोलिस आयुक्त (झोन) ०७२१-२५५१००५\n४ सहाय्यक पोलीस आयुक्त राजापेठ विभाग ०७२१-२६७२०१०\n५ राजापेठ पोलीस स्टेशन ०७२१-२६७२०१०\n६ सिटी कोतवाली पोलीस स्टेशन ०७२१-२६७२००१\n७ कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन ०७२१-२६७८१३३\n८ सहाय्यक पोलीस आयुक्त गाडगे नगर विभाग ०७२१-२६७९३३०\n९ गाडगे नगर पोलीस स्टेशन ०७२१-२६७९३३०\n१० नागपुरी गेट पोलीस स्टेशन ०७२१-२६७५५६९\n११ वलगाव पोलीस स्टेशन ०७२१-२३८६२३३\n१२ सहाय्यक पोलीस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग ०७२१-२५६८६८६\n१३ फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन ०७२१-२५६८६८६\n१४ नांदगाव पेठ पोलीस स्टेशन ०७२१-२३८४२६७\n१५ बडनेरा पोलीस स्टेशन ०७२१-२६८१३००\n२ उप आयुक्त ९४०३४११०००\n३ सहाय्यक आयुक्त ९४०३०८१५०३\n४ वैद्यकीय आरोग्य अधिकारी ९४०३०८१५०८\n५ कार्यकारी अभियंता १ ९४०३०८१५०९\n६ शहर अभियंता ९४०३०८१५११\n७ मुख्य लेखाधिकारी ९४०३०८१५१३\n८ मुख्य आग अधिकारी ९४०३०८१५१७\n९ वैद्यकीय अधिकारी स्वाचता १ ९४०३०८१५१८\n१० उप अभियंता १ ९४०३०८१५२०\n११ सहाय्यक नगर नियोजक ९४०३०८१५२५\n१२ कर अधिक्षक ९४०३०८१५७८\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2019-07-20T16:42:27Z", "digest": "sha1:GIC4QFZLGDWQUSG7CHFQMWVFZGT3UVYI", "length": 2300, "nlines": 26, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "निकोलाय बासोव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\nभौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिकविजेता शास्त्रज्ञ.\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nनिकोलाय बासोव्ह हे शास्त्रज्ञ आहेत.\nपूर्ण नाव निकोलाय बासोव्ह\nपुरस्कार भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक\nनोबेल प्रतिष्ठानाच्या संकेतस्थळावरील निकोलाय बासोव्ह यांचे संक्षिप्त चरित्र (इंग्रजी मजकूर)\nLast edited on २ ऑक्टोबर २०१८, at १७:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/faseparadhi-ani-pakshi-isapniti-katha/", "date_download": "2019-07-20T16:50:20Z", "digest": "sha1:QXQ5HSX2BGH6UWIEYYF6IP4NHB5YHVDC", "length": 6688, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "फासेपारधी आणि पक्षी | Faseparadhi Ani Pakshi", "raw_content": "\nएका पारध्याने, एका शेतात, पक्षी धरण्यासाठी आपले जाळे पसरून ठेवले व तो जवळच एका झाडाच्या आड लपून, जाळ्यात पक्षी कसे काय सापडतात, हे पहात बसला. काही वेळाने एकामागून एक पक्षी त्या ठिकाणी येऊ लागले. ते थोडा वेळ तेथे बसत आणि उडून जात. याप्रमाणे थोडथोडे पक्षी तेथे सगळा दिवस येत जात होते. पण ते अगदीच थोडे असल्यामुळे त्यास पकडावे असे त्या पारध्यास वाटले नाही. पुष्कळ पक्षी एकदम पकडावे, असे त्याच्या मनात होते. शेवटी संध्याकाळ झाली आणि सगळे पक्षी आपापल्या घरटयात निघून गेले. मग निराश होऊन त्या पारध्याने आपले जाळे काढून घेतले आणि आपल्या नशिबास दोष देत तो घरी चालता झाला.\nतात्पर्य:- कोणत्याही कामी उतावीळपणा जसा चांगला नाही त्याचप्रमाणे दिरंगाईही चांगली नाही.\nया वर्गातील आणखी काही लेख\nपशु, पक्षी आणि मासे\nगरुड पक्षी आणि मनुष्य\nपशु, पक्षी आणि शहामृग\nगिधाड आणि त्याचे पाहुणे\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, पक्षी, फासेपारधी on जुलै 6, 2011 by मराठीमाती.\n← ६ जुलै दिनविशेष शिक्षणाचा दुसरा मार्ग →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=328&Itemid=531&fontstyle=f-smaller&limitstart=1", "date_download": "2019-07-20T15:58:44Z", "digest": "sha1:3VUU4GRFDFO6LZ5A3PJ33HDDTS3DTCSZ", "length": 4630, "nlines": 55, "source_domain": "saneguruji.net", "title": "मामाकडे", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nस्वाभिमानी माता आपलें दु:ख मुलावर रागवून प्रगट करित होती. बिचारा रंगा. आईच्या प्रेमालाहि तो आज आंचवला होता. तो वाचीत बसला. शब्द घोकीत बसला.\nरंगाच्या वर्गात एक मुलगा होता. त्याचें नांव ���ंढरी. पंढरीहि पोरका होता. चुलत्यांकडे तो शिकायला होता. त्याचेहि हाल असत. एके दिवशीं तो रडत रडत शाळेंत आला.\n''पंढरी, काय झालें तुला \n''काकूनें मारलें. न जेवतां पाठवलें.''\n''मधल्या सुटींत तूं माझ्या घरीं ये. माझी आई तुला जेवूं वाढील.''\nरंगा मधल्या सुटीची वाट पहात होता. दोघें मित्र आले.\n''रंगा, शाळा का सुटली \n''आम्ही परत जाणार आहोंत. आतां मधली सुटी आहे.''\n''आई, तुझ्या कानांत सांगायचें आहे.''\nरंगानें हळूच आईला सारें सांगितलें.\n''ये बाळ, ये हो. पोळी भाजी खा. ये''\nरंगाच्या आईनें पंढरीला खाऊं घातलें. दोघे मित्र हंसत खेळत शाळेंत गेले. परंतु मामीला तें आवडलें नाहीं. तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला:\n''स्वत:च्या मुलाला घेऊन येथें आल्यात. आतां मुलाच्या मित्रांना जेवायला वाढा. हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. फुकाचा मोठेपणा नि चांगुलपणा मिरवायला काय जातें ये हो बाळ, जेव पोटभर. हा मेल्यांनो, कोणाचें घर, कोणाचें अन्न ये हो बाळ, जेव पोटभर. हा मेल्यांनो, कोणाचें घर, कोणाचें अन्न मला नाहीं हो हें सहन व्हायचें. मला एका शब्दानें तरी विचारलेंत कीं त्या पोराला देऊं का खायला मला नाहीं हो हें सहन व्हायचें. मला एका शब्दानें तरी विचारलेंत कीं त्या पोराला देऊं का खायला मी मालकीण कीं तुम्ही मी मालकीण कीं तुम्ही भिकेला लावाल तुम्ही आम्हांला. आणि तो पोरगा विधुळा. नंबर म्हणे बत्तिसावा. तरी आईचे लाड सुरुच आहेत. आणि आतां मुलाच्या मित्रांचे लाड. सारें जग जणुं तुमचें. तरी बरें घर ना दार. तों ही ऐट.''\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T15:34:58Z", "digest": "sha1:I3GZNJQQ26SQ7DNO4PPYEWN5MEZBDZYN", "length": 10478, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ट्रम्प यांचा इराणच्या बाबतीत युरोपिय देशांना ईशारा | Dainik Prabhat", "raw_content": "\nट्रम्प यांचा इराणच्या बाबतीत युरोपिय देशांना ईशारा\nवॉशिंग्टन: अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध जारी केले आहेत. परंतु तरीही ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या नावाखाली वेगळ्या मार्गाने पेमेंट करण्याच्या सिस्टीमचा वापर करून काही युरोपिय देश इराणशी आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही बाब लक्षात आल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपिय देशां���ा असले धाडस करू नका असा इशारा दिला आहे.\nआम्ही इराणवर घातलेले निर्बंध तुम्ही झुगारून देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो असेही ट्रम्प यांनी त्यांना दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे. इराणशी वेगळ्या मार्गाने आर्थिक व्यवहार करण्यासाठीची नवीन सिस्टीम लवकरच आम्ही जाहींर करणार आहोत असे युरोपियन देशांच्या संघटनेने अलिकडेच म्हटले होते त्यावर ट्रम्प यांनी त्यांना हा सज्जड इशारा दिला आहे. तथापी या विषयावर अमेरिकेशी बोलून मार्ग काढू असे युरोपियन युनियनच्यावतीने सांगण्यात आले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nअमेरिकेची पाकिस्तानला पुन्हा तंबी\nकेनियात सापडले 42 लाख वर्षांपुर्वीच्या माकडाचे जिवाश्‍म\nतुर्कीवरील निर्बंधांबाबत अद्याप निर्णय नाही\nसमुद्र किनाऱ्यावर सापडले 1700 वर्ष जुन्या इमारतीचे अवशेष\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खकान अब्बासी यांना अटक\nजेफ बेझोस जगातील सर्वाधीक श्रीमंत व्यक्ती\nजपानमध्ये ऍनिमेशन स्टूडियोवर हल्ला\nम्यानमारच्या लष्करप्रमुखांसह अन्य अधिकाऱ्यांवर अमेरिकेची बंदी\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीष�� अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-20T15:33:36Z", "digest": "sha1:QRMYPGEI53LDE7554ZJEHNNTCYYSUNDK", "length": 13925, "nlines": 170, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "महाबळेश्‍वरपेक्षा भोरच्या स्ट्रॉबेरीची चलती | Dainik Prabhat", "raw_content": "\nमहाबळेश्‍वरपेक्षा भोरच्या स्ट्रॉबेरीची चलती\nरंग, आकार, चवीच्या बाबतीत ठरतेय सरस : भावही अधिक\nपुणे – स्ट्रॉबेरी म्हटल्यावर आठवतो महाबळेश्‍वर आणि वाईचा परिसर. मात्र, सध्या महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीला भोरच्या स्ट्रॉबरीशी स्पर्धा करावी लागत आहे. रंग, आकार आणि चवीच्या बाबतीत भोरची स्ट्रॉबेरी सरस ठरत असल्याने महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा भोरच्या स्ट्रॉबेरीला अधिक भाव मिळत आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nमार्केट यार्डातील फळ विभागात दररोज 10 ते 12 टन स्ट्रॉबेरीची आवक होत आहे. घाऊक बाजारात महाबळेश्‍वरच्या दोन किलोच्या स्ट्रॉबेरी बॉक्‍सला 80 ते 130 रुपये, तर भोरच्या स्ट्रॉबेरीला 120 ते 180 रुपये भाव मिळत आहे. तसेच भोरच्या जम्बो स्ट्रॉबेरीला प्रतिकिलोला 140 ते 150 रुपये भाव मिळत आहे. स्ट्रॉबेरीसाठी वातावरण चांगले असल्याने भोरची स्ट्रॉबेरी आकाराने मोठी आहे. फळधारणा अधिक असल्याने आवकही अधिक होत असल्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.\nबाजारात दाखल होत असलेल्या स्ट्रॉबेरीला राज्यभरातून मागणी होत आहे. महाबळेश्‍वर येथील चांगला माल विशेषत: परराज्यात पाठविला जात आहे. दुय्यम दर्जाचा माल स्थानिक बाजारपेठेत पाठविला जात आहे. त्यामुळे फळबाजारात महाबळेश्‍वरच्या स्ट्रॉबेरीपेक्षा भोरच्या स्ट्रॉबेरीला अधिक मागणी होत आहे. राज्यासह गुजरात, दिल्ली, गोवा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांतूनही स्ट्रॉबेरीला मागणी वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्ट्रॉबेरीला चांगली मागणी असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. सद्य:स्थितीत तरी स्ट्रॉबेरीसाठी हवामान पोषक असल्याने मार्चपर्यंत हंगाम सुरू राहील.\nमागील वर्षी स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी हवामान पोषक नव्हते. त्यामुळे फळांचा दर्जा चांगला नव्हता. परिणामी घाऊक बाजारात दोन किलोला 80 ते 120 रुपये भाव मिळत होता. तसेच फळ धारणेअभावी हंगामही लवकर संपला होता. त्या तुलनेत यंदा हवामान चांगले आहे. फळ धारणा अधिक आहे. तसेच मालाचा दर्जा चांगला असल्याने ग्राहकांकडून मागणी अधिक आहे. हंगामही अधिक काळ चालणार असल्याचा अंदाजही मोरे यांनी व्यक्त केला.\nप्रायोगिक तत्त्वावर आम्ही गावातील चार ते पाच शेतकऱ्यांनी मिळून स्ट्रॉबेरीची शेती केली आहे. सहा गुंठ्यात 3,200 रोप लावले होते. हवामान चांगले असल्याने सद्य:स्थितीत दिवसाआड 25 ते 30 किलो स्ट्रॉबेरी निघत आहे. संपूर्ण हंगामात सुमारे 6 ते 7 टन स्ट्रॉबेरी निघेल. या आधी आम्ही भात शेती करीत होतो. मात्र, त्या शेतीला अधिक मेहनत करावी लागते. त्या तुलनेत स्ट्रॉबरीच्या शेतीला मेहनत कमी लागते. बाजारात मिळणारा भावही चांगला आहे.\n– संतोष देशमुख, शेतकरी, पसुरे, ता. भोर.\nसासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा\nकात्रजजवळ पाईपालाईन फुटली : लाखो लीटर पाणी वाया\nमराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार\n2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित\nआता ऑनलाइन “डॉक्‍युमेंट’ पाठविता येणार\n750 सोसायट्यांना महापालिकेची नोटीस\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\n#Prokabaddi2019 : कबड्डीच्या श्रेष्ठत्वासाठी आजपासून रणसंग्राम\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच��� निधन\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/05/06/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-20T16:46:20Z", "digest": "sha1:YHLGNIBDFXGS3BRSIYAYEKLUTJXL5IFZ", "length": 8306, "nlines": 49, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "लांब दाढीत स्वच्छतागृहात असणार्‍या जंतूंपेक्षाही अधिक जंतू असू शकतात - Majha Paper", "raw_content": "\nलांब दाढीत स्वच्छतागृहात असणार्‍या जंतूंपेक्षाही अधिक जंतू असू शकतात\nMay 6, 2015 , 12:17 pm by माझा पेपर Filed Under: मुख्य, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: दाढी, मायक्रोबॉयलॉजिस्ट\nलंडन – सध्या ब्रिटनमधील तरुणांमध्ये दाढी वाढविण्याचे प्रमाण वाढत असताना, दाढीत स्वच्छतागृहात असणार्‍या जंतूंपेक्षाही अधिक जंतू असू शकतात असा धक्कादायक निष्कर्ष काढण्यात आल्याने लांब दाढी आरोग्यास घातक ठरू शकते. दाढी वाढविण्याची फॅशन ब्रिटनच्या तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय होत आहे. नक्षीकाम केलेली लहान किंवा मोठी दाढी तरुणांसाठी घातक ठरू शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यासंदर्भातील अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला.\nमायक्रोबॉयलॉजिस्ट जॉन गोलोबिक यांनी दाढीचे अनेक नमुने तपासल्यावर काही दाढींमध्ये स्वच्छतागृहात आढळणारे जिवाणू आढळून आले आहेत, तर काही जणांच्या दाढीत सामान्य जिवाणू आढळून आले. दाढी वाढविल्यानंतर त्याची योग्य निगा राखण्यात न आल्याने दाढीत इतकी अस्वच्छता आढळली की त्याची तुलना स्वच्छतागृहात आढळून येत असलेल्या जंतूंशीच केली जाऊ शकते, असे त्यांनी सांगितले. केवळ फॅशन म्ह��ून दाढी वाढविणार्‍या या तरुणांसाठी अहवातील हा इशारा आरोग्यास अतिशय धोकादायक ठरू शकतो. दाढी वाढवायची असेल तर हात स्वच्छ धुणे आवश्यक असून, हात शक्यतो चेहर्‍यापासून दूर ठेवावा असे गोलाबिक यांनी स्पष्ट केले आहे. उत्तम आरोग्यापेक्षा कोणतीही गोष्ट महत्त्वाची नसल्याने दाढीची योग्य निगा राखणे अत्यंत गरजेचे आहे. अहवालातील हा इशारा इतर देशांसह भारतीतील नागरिकांच्या दृष्टीनेही उपयुक्त असल्याने दाढी वाढविणार्‍या प्रत्येकाने आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे.\n६६ वर्षाच्या प्रेयसीसोबत थाटला ७० वर्षाच्या आजोबांनी संसार\nअंमलीपदार्थ आणि जुगाराच्या व्यसनाएवढेच व्हिडिओ गेम्स खेळणे धोकादायक\nसार्वजनिक कंपन्यांना आयआयटी देणार प्राधान्य\nजिओ पारसी योजनेबद्दल माहिती आहे\n‘व्हॅलेंटाईन डे’च्या मुहुर्तावर ‘गाढवाचे लग्न’\nटाटांची टियागो देणार २४ किमी मायलेज\nया मॉडेलने पुर्ण कपडे घालून बिकीनी मॉडेल्सना टाकले मागे\nहे आहेत जयपुरचे युवराज – राजकुमार पद्मनाभ सिंह\nहा आहे पृथ्वीवरील नरकाचा दरवाजा, 47 वर्षांपासून लागली आहे आग\nब्रूस ली, नव्हे, हा अफगाणी अब्बास अली\nजाणून घेऊ या पेगन डायट विषयी\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/congress-mla-nitesh-rane-granted-bail-on-surety-of-rs-20000/", "date_download": "2019-07-20T16:49:40Z", "digest": "sha1:ZYJJUDKKHFZRTZWYDICKME5YZHTBK3R5", "length": 8382, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "'चिखलफेक' आंदोलन बाळासाहेबांना नक्कीच आवडले असते : नितेश राणे - Majha Paper", "raw_content": "\n‘चिखलफेक’ आंदोलन बाळासाहेबांना नक्कीच आवडले असते : नितेश राणे\nJuly 11, 2019 , 11:59 am by माझा पेपर Filed Under: महाराष्ट्र, मुख्य Tagged With: काँग्रेस आमदार, चिखलफेक, जामीन, नितेश राणे\nसिंधुदुर्ग : उपअभियंत्याला चिखलाची आंघोळ घालणारे काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 समर्थकांना जामीन मंजूर करण्यात असून त्यांनी जामिनावर बाहेर आल्यानंतर ‘चिखलफेक’ आंदोलन कुणाला आवडो न आवडो बाळासाहेब ठाकरे यांना नक्कीच आवडले असते, अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शाब्बास नितेश तू चांगले काम केलेस, असे म्हणत गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दिपक केसरकर यांना नितेश यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.\nदरम्यान, रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात नितेश राणेंसह सर्व आरोपींना प्रत्येक हजेरी लावावी लागणार आहे. नितेश राणे यावर बोलताना म्हणाले की, एक बरे झाले, आता दर रविवारी मला कणकवलीला यायला मिळेल. माझा प्रचार न्यायालयाने सोपा केला आहे.\nनितेश राणे म्हणाले की, आम्ही काही गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. जोपर्यंत मी आमदार आहे, तोपर्यंत लोकांशी आम्ही बांधील आहोत. आम्हाला लोकांनी यासाठी निवडून दिले आहे. लोकांवर अन्याय होत असताना मी गप्प बसू शकत नाही. उद्यापासून किंबहुना आज या दिवसापासून माझी जबाबदारी सुरू झालेली आहे. माझ्या लोकांवर कुणीही, कुठेही अन्याय करत असेल सर्वात पहिला अन्यायाच्या समोर जाणारा नितेश राणे असेल, असे ते म्हणाले.\nशिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिला. आंदोलन केले ते योग्यच केले अशी सर्व जुन्या शिवसैनिकांची भावना होती. जे आंदोलन केले ते लोकांसाठी होते. रस्ता बनवायला आता सुरुवात केल्यामुळे आम्ही जिंकलो आहोत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.\nमुलांना बर्थडे पार्टी साठीचे शिष्टाचार शिकविणे आवश्यक\nप्रदुषमुक्तीच्या दिशेने बॅटरीवर चालणा-या कायनेटीकची ‘सफर’\nरॉयल एनफिल्डने लॉन्च केली ४११ सीसी ‘हिमालयन’ \nविविध अॅप्सच्या मदतीने संघ होतोय स्मार्ट\nयेथे बॉससोबत डेटवर जाणाऱ्या उमेदवाराला मिळणार ६७ लाख पगार\nव्हॉल्वो’ची जगातील मोठी बस ब्राझीलच्या रस्त्यावर\nसर्दी खोकल्यावर रामबाण घरगुती ऊपाय\nटॅल्कम पावडरचा असाही उपयोग\nराजस्थानच्या पारंपारिक ‘दालबाटी-चूर्मा’चा असा आहे इतिहास\nरघुराम राजन यांच्या गुरुनी स्वीकारलाय विजनवास\nहॉस्पिटलमधील प्रसूती विभागात ९ नर्स एकाचवेळी प्रेग्नंट\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्��� होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/technology/mobile-phones/photo-gallery/oneplus-7-pro-price-launch-event-specs-features-live-launch-livestream-video-youtube-pete-lau-bullet-wireless-2-ceo-specifications/251868", "date_download": "2019-07-20T16:04:07Z", "digest": "sha1:CEJJUI7WDMEQVJOM2VDCUEQCIEN4VJ32", "length": 11757, "nlines": 127, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " See Photos: वनप्लसचे नवे दोन अफलातून स्मार्टफोन oneplus 7 pro price launch event specs features live launch livestream video youtube pete lau bullet wireless 2 ceo specifications", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nSee Photos: वनप्लसचे नवे दोन अफलातून स्मार्टफोन\nOne plus new 2 smartphones launch: वनप्लसनं आपले नवे २ स्मार्टफोन मंगळवारी लॉन्च केले आहेत. यात one plus 7 आणि one plus 7 pro हे दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणले. फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊया कसे आहेत हे फोन.\n(फोटो सौजन्य : Twitter)\nचीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी वनप्लसनं भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. लॉन्च इव्हेंटमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन वनप्लस 7 प्रो आणि वनप्लस 7 फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केले.\n(फोटो सौजन्य : Twitter)\n१६ मे पासून दोन्ही फोन वेगवेगळ्या रंगांत आणि स्टोरेज व्हेरिएंटमध्ये मार्केटमध्ये येण्यास सुरूवात होईल. वनप्लसच्या नव्या स्मार्टफोनची किंमत 32,999 पासून सुरूवात आहे.\n(फोटो सौजन्य : Twitter)\nभारतीय बाजारात वनप्लस 7 ची किंमत 32,999 रूपये आणि प्रो व्हर्जनची किंमत 48,999 रूपयांपासून सुरू आहे. OnePlus7 ची किंमत 32,999 रूपये (6GB +128GB) आणि 37,999 रूपये (8GB+256GB)असेल. ज्यात OnePlus7Proचे तीन व्हेरिएंटची किंमत 48,999 रूपये (6GB+128GB), 52,999 (8GB+256GB)रूपये आणि Rs 57,999 (12GB+256GB) रूपये असेल.\n(फोटो सौजन्य : Twitter)\nOnePlus 7 Pro मध्ये 48 मेगापिक्सलच्या सेंसरसोबत ट्रिपल कॅमेरा सिस्टम देण्यात आली आहे. यात ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन देखील आहे. OnePlus 7 मध्ये ड्युअल कॅमेरा सिस्टम देखील आहे. सेल्फी कॅमेऱ्यासाठी दोन्ही फोनमध्ये एक 16 मेगापिक्सलचं शूटर उपलब्ध आहे.फ्रंट कॅमेरा खास पद्धतीनं डिझाईन करून फोनमध्ये इंटिग्रेट करण्यात आलं आहे.\n(फोटो सौजन्य : Twitter)\nनवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 8 कोरचं क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 885.7 नॅनोमीटरचं चिपसेट देण्यात आलं आहे. ज्यात 855 एड्रेनो 640 जीपीयू ग्राफिक्स असेल. यावेळी वनप्लस स्मार्टफोन चांगल्या बेजललेस डिस्प्लेसोबत सादर करण्यात आला आहे.\n(फोटो सौजन्य : Twitter)\nकंपनीनं स्टोरेज देखील वाढवलं आहे. प्रो व्हर्जन नव्या यूएफएस 3.0 स्टॅडर्डवर 128 gb आणि 256 gb स्टोरेजच्या क्षमतेसोबत लॉन्च करण्यात आलं आहे. दोन्ही फोनमध्ये 6gb आणि 8 gb रॅम असलेल्या व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. वनप्लस 7 pro मध्ये एक 12 gb चं व्हर्जन देखील सादर करण्यात आलं आहे.\n(फोटो सौजन्य : Twitter)\nरॅमः शानदार हायस्पीड प्रोसेसर व्यतिरिक्त वनप्लस 7 प्रोमध्ये 12 gb रॅम देण्यात आला आहे. रॅम वाढवल्यामुळे स्मार्टफोनमध्ये हेव्ही अॅप रोम मेमरीच्या ऐवजी रॅम मेमरीमध्ये लोड होईल आणि यामुळे फोनचा परफॉर्मन्स वेगानं आणि स्मूथ होईल.\n(फोटो सौजन्य : Twitter)\nबॅटरी आणि स्पीकरः प्रो व्हर्जनला दमदार बॅटरी 4000 एमएएचची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. वनप्लस 7 मध्ये 3700 एमएएच बॅटरी आहे. फोनमध्ये डॉलबी एटमॉसच्या 3 D साऊंडचा ड्युअल स्पिकर देण्यात आला आहे.\nअजून बरेच काही टेक इट EASY फोटोज गैलरीज\nKia Seltos: भारतात येणार ही दमदार कार, पाहा याचे सुपर-डुपर फीचर्स\nHuawei Watch GT: या वॉचची विक्री २० लाखांहून जास्त, बघा वॉचचे खास फोटो\nAsus 6Z Unboxing: पाहा कसा आहे Asusचा नवा 6Z स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स\nLIVE: शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवसीय राजकीय दुखवटा\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nव्हॉट्सअॅपवर येणार जबरदस्त फीचर, जाणून घ्या कसं असणार\nअजून बरेच काही >>\nफोटोज: मलाइका ने बिकिनी और डीप नेक आउटफिट में बढ़ाई हॉटनेस\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आए��गी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nSee Photos: वनप्लसचे नवे दोन अफलातून स्मार्टफोन Description: One plus new 2 smartphones launch: वनप्लसनं आपले नवे २ स्मार्टफोन मंगळवारी लॉन्च केले आहेत. यात one plus 7 आणि one plus 7 pro हे दोन नवे स्मार्टफोन बाजारात आणले. फोटोच्या माध्यमातून जाणून घेऊया कसे आहेत हे फोन. Times Now", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-2019/", "date_download": "2019-07-20T16:26:31Z", "digest": "sha1:AZW6E35WUP76M4II7CQP7FIB24XQVWB6", "length": 5040, "nlines": 116, "source_domain": "amravati.gov.in", "title": "सार्वत्रिक निवडणूक -2019 | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nनिवडणूक आयोग पत्रकार परिषद दिनांक १०/०३/२०१९\nअधिसुचना – सार्वत्रीक निवडणूक-२०१९\nमतदार मदतनीस अॅन्‍ड्रॉइड अॅॅप\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%AC", "date_download": "2019-07-20T16:41:07Z", "digest": "sha1:7HKOOSGNS3Y4NXJMFFHMR7X7J4CONGFX", "length": 6038, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १९५६ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nइ.स. १९५६ हे इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष आहे.\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक\nदशके: १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे - १९७० चे\nवर्षे: १९५३ - १९५४ - १९५५ - १९५६ - १९५७ - १९५८ - १९५९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nजानेवारी २६ - इटलीत कोर्टिना द'आम्पेझो येथे सातवे ह���वाळी ऑलिम्पिक खेळ सुरू.\nमार्च २ - मोरोक्कोला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\nमे १ - पोलियोची लस जनतेस उपलब्ध.\nमे ९ - टी. इमानिशी व ग्याल्झेन नोर्बु यांनी नेपाळ मधील मनस्लौ शिखर सर केले.\nजून २० - व्हेनेझुएलाचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेच्या ऍस्बरी पार्क, न्यू जर्सी शहराजवळ समुद्रात कोसळले. ७४ ठार.\nजून २९ - अमेरिकेत देशभर हमरस्ते तयार करण्यासाठी केंद्रीय मदत देण्यासाठी कायदा मंजुर.\nजून ३० - युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ७१८ हे डी.सी.७ प्रकारचे व ट्रान्स वर्ल्ड एरलाइन्सचे सुपर कॉन्स्टेलेशन प्रकारचे विमान अमेरिकेतील अ‍ॅरिझोना राज्यात ग्रँड कॅन्यन वर एकमेकांवर आदळली. १२८ ठार.\nजुलै २५ - अमेरिकेची प्रथम सागरी अणुचाचणी बिकीनी बेटांनजीक घेण्यात आली.\nजुलै २५ - नान्टुकेट द्वीपाजवळ एस.एस. अँड्रीया डोरीया व एस.एस. स्टॉकहोमची धुक्यात टक्कर. अँड्रीया डोरीया बुडाले. ५१ मृत्युमुखी.\nजुलै २६ - जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तच्या राष्ट्राध्यक्ष गमाल नासरने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.\nजुलै २८ - मनुएल प्राडो उगार्तेशे पेरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.\nजुलै ३१ - ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर जिम लेकरने एकाच कसोटी सामन्यात १९ बळी मिळवून विश्वविक्रम स्थापला.\nजानेवारी १५ - मायावती, भारतीय राजकारणी.\nमार्च ११ - कर्टिस ब्राउन, कनिष्ठ, अमेरिकेचा अवकाशवीर.\nएप्रिल ६ - दिलीप वेंगसरकर,भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजून ६ - ब्यॉर्न बॉर्ग, स्वीडनचा टेनिसपटू.\nजून ६ - अँडी पायक्रॉफ्ट, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.\nजून २९ - पेद्रो संताना लोपेस, पोर्तुगालचा पंतप्रधान.\nऑगस्ट ३ - बलविंदरसिंग संधू, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर १४ - पॉल ऍलोट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २९ - सेबास्टियन को, इंग्लिश धावपटू.\nमे १८ - मॉरिस टेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\nसप्टेंबर २६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%9D_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B2", "date_download": "2019-07-20T16:40:40Z", "digest": "sha1:SWJI5M2KMKXT3XX4KAB5VZU5CYJEFJ5I", "length": 1607, "nlines": 15, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फ्रित्झ प्रेगल - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nफ्रित्झ प्रेगल (जर्मन: Fritz Pregl; ३ सप्टेंबर १८६९, युबयाना, ऑस्ट्रिया-हंगेरी - १३ डिसेंबर १९३०, ग्रात्स, ऑस्ट्रिया) हा एक स्लोव्हेनियन-ऑस्ट्रियन रसायनशास्त्रज्ञ होता. त्याच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्याला १९२३ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6/", "date_download": "2019-07-20T16:03:59Z", "digest": "sha1:XRRSYWKYS3MSFGVZTEXLHIDALY7NMPRQ", "length": 6871, "nlines": 133, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आकाश | मराठीमाती", "raw_content": "\nएके दिवशी एक शेतकरी रानात फिरत असता, काटेऱ्या झुडपात अडकलेला एक गरुड पक्षी त्याने पाहिला. त्या पक्ष्याचे सौंदर्य पाहून त्याला त्याची दया आली त्याने त्याला त्या काटेझाडापासून सोडवून मोकळे केले.\nगरुडाने भरारी मारली आणि तो उंच आकाशात उडून गेला. इकडे तो शेतकरी, उन्हाचा ताप टाळावा म्हणून एका पडक्या भिंताडाच्या सावलीत जाऊन बसला. काही वेळाने तो गरुड खाली उतरला आणि त्या शेतकऱ्याची कांबळी आपल्या गवते धरून पळत सुटला.\nकाही अंतरावर जाऊन ती कांबळी त्याने खाली टाकून दिली. हा एकंदर प्रकार पाहून, त्या गरुडाच्या कृतघ्नतेबद्दल त्या शेतकऱ्यास मोठा राग आला. तो बसल्या जागेवरून उठला आणि आपली कांबळी घेऊन पुनः त्या पडक्या भिंताडाकडे जाण्यास निघाला.\nपरंतु तेथे येऊन पाहतो, तो ते भिंताड त्याच्या दॄष्टीस पडेना. ते कोसळून पडल्यामुळे तेथे मातीचा एक मोठा ढीग मात्र पडला होता. तो पाहून, गरुडाने आपला जीव वाचविला, ही गोष्ट त्याच्या लक्षात आली, आणि त्या मुक्या प्राण्याच्या कृतज्ञतेची तारीफ करीत आपल्या घराकडे चालता झाला.\nतात्पर्य : सत्कार्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही.\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged आकाश, इसापनीती, कथा, गरुड, गोष्ट, गोष्टी, झुडप, पक्षी, शेतकरी on जुलै 29, 2011 by मराठीमाती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/india-vs-australia-3rd-odi-india-win-by-7-wickets/articleshow/67587670.cms", "date_download": "2019-07-20T17:20:51Z", "digest": "sha1:2TH7VATC5M2P7T22WKW5P4BVFKUMS6EG", "length": 14645, "nlines": 202, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "India vs Australia: India vs Australia: ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक मालिकाविजय - india vs australia 3rd odi: india win by 7 wickets | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nIndia vs Australia: ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक मालिकाविजय\nभारताने मेलबर्न वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिकाविजयाला गवसणी घातली आहे. महेद्रसिंग धोनी आणि केदार जाधवच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उ...\nवजन कमी करताय, हे करा\nभारताने मेलबर्न वनडेत ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारत ऐतिहासिक मालिकाविजयाला गवसणी घातली आहे. निर्णायक क्षणी महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधवने केलेल्या संयमी खेळीच्या जोरावर भारताने हा विजय साकारला.\nयजमान ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला १५ धावांवर रोहित शर्माच्या रूपाने पहिला धक्का बसला. रोहितने ९ धावा केल्या. त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहलीने डाव काहीसा सावरला मात्र संघाची धावसंख्या ५९ असताना शिखर (२३ धावा) बाद झाला आणि सारी मदार विराट व महेंद्रसिंग धोनीवर आली.\nधोनी आणि विराटने संयमी खेळी करत भारताला शंभरीपार नेले. विराट ४६ धावा करून बाद झाला. त्यानंतर धोनीने डावाची सूत्रे हाती घेतली आणि केदार जाधवच्या साथीने विजयाच्या दिशेने कूच केली. या दोघांनीही १२१ धावांची भागिदारी रचली. धोनी आणि केदारने सुरेख फलंदाजी करत भारताला २३१ धावांचे लक्ष्य गाठून दिले. धोनीने ११४ चेंडूत ८७ आणि केदार जाधवने ५७ चेंडूत ६१ धावांची खेळी केली.\nतीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा मालिकाविजय मिळवत ऑस्ट्रेलियात नवा इतिहास रचला आहे. ऑस्ट्रेलियात यजमानांविरुद्ध मिळवलेला भारताचा हा पहिलाच मालिकाविजय ठरला आहे. कसोटी मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर वनडेतही कांगारूंना धूळ चारत भारताने खडतर अशा दौऱ्याची यशस्वी सांगता केली आहे.\nभारत वि. ऑस्ट्रेलिया, तिसऱ्या वनडेचे स्कोअरकार्ड\nIn Videos: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nचौकार��ंऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nसारं काही स्वप्नवत...: इयान मॉर्गन\nरोहितकडे टी-२० व वनडे, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\nइंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय\nझिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित; आयसीसीची धडक कारवाई\nधोनीच्या मनात काय आहे ते जाणून घ्या: जगदाळे\nनिवड समितीची बैठक पुढे ढकलली\nवेस्ट इंडिज दौरा: उद्या संघनिवड; धोनीच्या समावेशावर प्रश्नचिन्ह\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nप्रो-कबड्डी: यू मुंबा आणि बेंगळुरूची विजयी सलामी\nचीनला टक्कर देत पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश\nरब्बानी, बीकेसीपी, भवन्स संघ विजयी\nओकूहाराला नमवून सिंधू उपांत्य फेरीत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nIndia vs Australia: ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारताचा ऐतिहासिक मालि...\nYuzvendra Chahal: मेलबर्नवर 'चहल'पहल युजवेंद्रनं घेतल्या ६ विके...\nVijay Shankar: 'हा' खेळाडू कमाल दाखवणार\nIndia Vs Aus: वन-डे मालिकेचा आज फैसला...\nनितीन बैतुलेची अष्टपैलू खेळी...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%AE", "date_download": "2019-07-20T17:07:56Z", "digest": "sha1:U5BCAVVYMFFVTG3DCWB3CXG45JDFUIRP", "length": 29970, "nlines": 297, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "गुरमीत राम रहीम: Latest गुरमीत राम रहीम News & Updates,गुरमीत राम रहीम Photos & Images, ���ुरमीत राम रहीम Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या आजारांचं थैमान\nअतिसार रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत लस...\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमालाड दुर्घटनेतील रहिवाशांचे माहुलमध्ये ता...\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडस...\nमहिलांसाठी सुरक्षित देश; भारत १०८ व्या स्थ...\n'काश्मीर समस्या सोडवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही...\nमोदी, सोनिया गांधींनी घेतलं शीला दीक्षित य...\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित य...\nसोनभद्र: प्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना...\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल; आनंदीबेन या...\n कुलभूषणना राजनैतिक मदत देणार\nअॅनिमेशन स्टुडिओवरील हल्ल्यात २४ ठार\nकुलभूषण केस: पराभवानंतरही पाक पंतप्रधानांच...\nई-टोल एक डिसेंबरपासून अनिवार्य\nरिलायन्स इंडस्ट्रीजला १०,१०४ कोटींचा नफा\nमोबाइल सेवा कंपन्यांमध्ये जिओ दुसऱ्या स्था...\nअल्पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे सा...\n१.४६ कोटी विवरणपत्र जमा\nएअर इंडिया विक्रीसाठी नव्याने मंत्रिगट समि...\nधोनीच्या मनात काय आहे ते जाणून घ्या: जगदाळे\nनिवड समितीची बैठक पुढे ढकलली\nवेस्ट इंडिज दौरा: उद्या संघनिवड; धोनीच्या ...\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विं...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: यो...\nभारतीय क्रिकेट संघाचं शेड्यूल एकदम टाइट\nबिग बॉसच्या घरात हीना एकटी पडली\nबिपाशाला करायचंय बंगाली चित्रपटात काम\n'साहो' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल...\nहृतिक रोशनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nसरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात\nम्हणून सोशल मीडियावर सुरू झाला साडी ट्रेंड...\nम्हणून सोशल मीडियावर सुरू झाला साडी ट्रेंड...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्व..\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्य..\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताक..\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरी..\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर..\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशा..\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू क..\nबॅगा घेऊन फिरणारं आमचं सरकार नाही..\nस्वयंघोषित गुरू राम रहीमला जन्मठेप\nपत्रकार रामचंद्र छत्रपती हत्याप्रकरणी दोषी ठरलेला स्वयंघोषित गुरू आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला विशेष ���ीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही शिक्षा सुनावण्यात आली.\nGurmeet Ram Rahim : पत्रकार हत्येप्रकरणी राम रहीम दोषी\nपत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयानं डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगसह चौघांना दोषी ठरवलं आहे. १६ वर्षांपूर्वीच्या या हत्याकांडाच्या खटल्याची सुनावणी गेल्याच आठवड्यात पूर्ण झाली होती. १७ जानेवारीला रहीमसह चौघांना शिक्षा सुनावली जाणार आहे.\nगुरु ग्रंथ साहिब प्रकरण: बादल, अक्षय कुमारला समन्स\nयेथील बरगाडी गावात तीन वर्षांपूर्वी शीखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबचा अपमान केल्याप्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीची चौकशी अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रकरणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, त्यांचा मुलगा सुखबीर सिंह बादल आणि अभिनेता अक्षय कुमारला समन्स बजावण्यात आले आहेत.\nरामरहीमच्या वाढदिवसाला ग्रीटिंग कार्ड्सचा पूर\nबलात्कार प्रकरणात अटकेत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम तुरुंगात शिक्षा भोगत आहे. १५ ऑगस्ट रोजी रामरहीमचा वाढदिवस होता. त्यामुळं पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था कडक केली होती. रामरहीमच्या भक्तांना तुरुंगाच्या जवळपास देखील जाता येत नव्हतं. त्यामुळं राम रहीमच्या भक्तांनी ग्रीटिंग कार्ड्स पाठवून आपल्या शुभेच्छा रामरहीमपर्यंत पोहोचवल्या.\nRam Rahim: राम रहीमला तुरुंगाबाहेरून नमस्कार\nबलात्कार प्रकरणात अटकेत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम ज्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे, त्या तुरुंगाला राम रहीमचे शिष्य रोज भेट देत असून बाहेरूनच नमस्कार करून जात आहेत. या प्रकारामुळे पोलीस चक्रावून गेले असून त्यांनी राम रहीमच्या या भक्तांना अटक करण्यास सुरुवात केली आहे.\nतुरुंगातून प्रवचनाच्या मागणीसाठी राम रहीम कोर्टात\nसाध्वींवरील बलात्कारप्रकरणी रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याने तुरुंगातून आपल्याला प्रवचन देता यावे यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याच्या वतीने डेरा सच्चा सौदा या संघटनेचे अध्यक्ष देव राज गोयल यांनी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. २४ जानेवारी २०१८ रोजी या प्रकरणावर सुनावई होण���र आहे.\n​ ज्याचा त्याचा बुवा\nबुवाबाजीच्या जिवावर साम्राज्य उभे करणाऱ्यांपर्यंत कायद्याचे हात कधीच पोहोचत नाहीत. उलट अशांना पोलिसांचे संरक्षण मिळते आणि त्यांच्याविरुद्ध संघर्ष करणाऱ्यांना पोलिसांच्या लाठ्या \nबाबा रामरहीमचा रहस्यांचा 'डेरा'\nबलात्काराच्या गुन्ह्याखाली शिक्षा भोगत असलेला 'डेरा सच्चा सौदा'चा प्रमुख बाबा रामरहीमच्या काळ्या कारनाम्याच्या एकापेक्षा एक धक्कादायक कथा दिवसेंदिवस समोर येत आहेत. रामरहीमचा सिरसा येथील 'डेरा' हा गूढ, गुपित आणि रहस्यांचा डेरा बनला होता. या डेऱ्यातून तब्बल १४ मृतदेह कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेशिवाय व मृत्यूच्या दाखल्याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयाला संशोधनासाठी पाठवण्यात आले होते, अशी माहिती पुढं आली आहे.\nराम रहीमला तुरुंगात हवाय मसाज\nबलात्काराच्या गुन्ह्याखाली रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम गुरमीत सिंगनं तुरुंगात मसाज मिळावा अशी मागणी केली आहे. मला पाठदुखीचा त्रास असून माझी मानलेली मुलगी हनीप्रीत पाठीचा मसाज करत असते. त्यामुळं तिला माझी सहाय्यक म्हणून नेमण्याची विनंती रामरहीमनं केली आहे.\nउपमहाधिवक्त्याला बाबाची बॅग उचलणे भोवले\nबलात्कार प्रकरणी दोषी ठरलेल्या 'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख गुरमीत राम रहीम याची बॅग उचलणाऱ्या उपमहाधिवक्त्याची हकालपट्टी करण्यात आली आहे. गुरदास सिंह सलवारा असं या उपमहाधिवक्त्याचं नाव आहे.\nरामरहीमला तुरुंगात रात्रभर झोप लागली नाही\nजगभरात ६ कोटींच्या वर भक्त असण्याचा दावा करणारा डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग अखेर सुनारियामधील रोहतक जिल्हा कारागृहातला कैदी क्रमांक १९९७ बनला आहे. सर्व प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर त्याला सुनारिया तुरुंगात त्याच्या बराकीत सायंकाळी ८.३० च्या सुमारास नेण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राम रहीमने तुरुंगातली पहिली रात्र जागून काढली.\nबाबा राम रहीम बलात्कारप्रकरणी दोषी\n'डेरा सच्चा सौदा'चे प्रमुख बाबा राम रहीम गुरमीत सिंग यांना बलात्कार प्रकरणी १५ वर्षानंतर दोषी ठरविण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पंचकुला येथील सीबीआय न्यायालयाने हा निर्णय दिला. सोमवारी त्यांच्या शिक्षेवर सुनावणी होणार आहे. या निर्णयानंतर कोणताही अनुचित प���रकार घडू नये म्हणून हरयाणा आणि पंजाबमध्ये अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.\nराम रहीम प्रकरण: चंदीगडमध्ये तणाव वाढला, लष्कर तयार\nडेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्याशी संबंधित प्रकरणावरील सुनावणीपूर्वी पंजाब आणि हरियाणात तणाव वाढत चालला आहे. मोठी सुरक्षा व्यवस्था असतानाही पंचकूलासह इतर अनेक भागांमध्ये डेरा समर्थकांची मोठी गर्दी उसळली आहे. हिंसेची शक्यता लक्षात घेता आपल्या समर्थकांना माघारी जाण्यास सांगावे असे निर्देश पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने डेरा प्रमुखास दिले आहेत.\nगुरमीत राम रहीम सिंग निकालासाठी चंदिगडमध्ये लोटले डेरा सच्चा सौदाचे समर्थक\nअमुक चित्रपटात धर्माचा अवमान झालाय, तमुक बातमीने भावना दुखावल्या गेल्यात अशी तक्रार अनेकदा होत असते. गुरुग्रंथसाहिबची पाने फाडल्याची अफवा पसरल्याने संबंध पंजाबमध्ये दोन वर्षांपूर्वी चांगलाच हिंसाचार पेटला होता. हातावर बुद्धाचा साधा टॅटू आढळल्याने ब्रिटिश पर्यटक महिलेला परत पाठविण्याची घटना श्रीलंकेत घडली होती. ‘अजान’साठी भल्या पहाटे भोंगे वाजविण्यावर गायक सोनू निगमने घेतलेला आक्षेप आणि त्या मुद्द्याचे राजकारण अगदीच ताजे आहे.\nबाबा राम रहीम यांचा मुक्काम ठरतोय डोकेदुखी\nनॉन-व्हेज खाणाऱ्या कुटुंबाला मुंबईतील सोसायटीने घर नाकारलं, सोसायटीच्या अन्यायकारक नियमांमुळे अमूक-अमूक नायिकेला घर सोडावं लागलं, अशा बातम्या आपण बऱ्याचदा ऐकल्यात. पण, आता एका 'बाबा'वर - स्वयंघोषित आध्यात्मिक गुरूवरही तशीच वेळ ओढवली आहे.\nपंजाब निवडणूक: काँग्रेस नेत्यांनी घेतली गुरमीत राम रहीम सिंग यांची भेट\nपंजाबमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुरुंगावर हल्ल्याची घटना घडल्याने राज्यासह हरयाणामध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांनी राज्याचे मुख्य सचिव सर्वेश कौशल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली.\nजेलवर हल्ला: उत्तर प्रदेशात पहिली अटक, शस्त्रसाठा हस्तगत\nपंजाबमधील नाभा कारागृहावरील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी पहिली अटक करण्यात यश मिळवलंय. या कारागृहातून एका दहशतवाद्यासह ६ कैद्यांना पळून जाण्यात मदत करणारा आरोपी परमिंदर सिंह याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातील शामली येथून अटक केलीय. दिड महिन्या��ूर्वी परमिंदरने नाभा कारागृहातून पलायन केले होते. पोलिसांनी परमिंदरकडून मोठ्या प्रमाणात हत्यारं आणि दारुगोळा हस्तगत केलाय.\nपंजाबात जेलवर हल्ला; खलिस्तानी अतिरेकी फरार\nपोलिसांच्या वेषात आलेल्या पाच सशस्त्र हल्लेखोरांनी आज सकाळी पंजाबमधील पतियाळा जिल्ह्यातील नाभा कारागृहावर हल्ला चढवला असून खलिस्तानी लिबरेशन फोर्स या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हरमिंदर सिंग मिंटू याच्यासह पाच कैद्यांना घेऊन ते फरार झाले आहेत. या घटनेने पंजाब पोलीस हादरून गेले आहेत.\n'काश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाही'\nशीला दीक्षित यांचं निधन, दिल्लीत दुखवटा जाहीर\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नीचं निधन\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या रोगांचं थैमान\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमोदी, सोनियांची शीला दीक्षितांना श्रद्धांजली\nपुणेः डॉ. अजित गोळविलकर यांचे कॅनडात निधन\nविंडीजच्या दौऱ्यातून महेंद्रसिंह धोनीची माघार\nनाणार समर्थकांचा रत्नागिरीत प्रचंड मोर्चा\nबिग बॉस: आरोहची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/custom_lang.php?number=7&user_lang=mr", "date_download": "2019-07-20T15:56:15Z", "digest": "sha1:66GTOBIKEJMTZTK26O6AMBOIREXIDGC5", "length": 3834, "nlines": 43, "source_domain": "www.50languages.com", "title": "Custom", "raw_content": "\nविचार करणे आणि भाषा\nआपली विचारसरणी ही आपल्या भाषेवर अवलंबून असते. जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा आपण स्वतःशी बोलत असतो. म्हणूनच, भाषा आपल्या गोष्टींबद्दलच्या दृष्टीकोनावर परिणाम करतात. परंतु, वेगवेगळ्या भाषा असल्या तरीही आपण समान विचार करू शकतो का किंवा आपण वेगळ्या पद्धतीने बोलत असल्याने वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतो. प्रत्येक लोकांचा त्यांचा स्वतःचा वेगळा शब्दकोश असतो. काही भाषांमध्ये ठराविक शब्द लुप्त झालेले आहेत. काही लोक असेही आहेत, जे हिरवा आणि निळ्यामध्ये फरक करत नाही. ते दोन्ही रंगांसाठी समान शब्द वापरतात. आणि रंग ओळखण्यामध्ये त्यांना अवघड जाते. ते वेगवेगळे मूळ रंग आणि द्वितीय रंग ओळखू शकत नाही. त्यांना रंगांचे वर्णन करताना अवघड जाते. बाकीच्या भाषांमध्ये अंकांसाठी फक्त काही शब्दच आहेत.\nहे भाषा बोलणारे लोक व्यवस्थितपणे मोजू शकत नाही. आणखी भाषा अशा आहेत, ज्या उजवा आणि डावा ओळखू शकत नाही. इथे, लोक उत्त�� आणि दक्षिण, पूर्व आणि पश्चिम बाबत बोलतात. त्यांना भूगोलाविषयी चांगली माहिती आहे. परंतु, ते उजवा आणि डावा या बाबी समजू शकत नाही. निश्चितच, फक्त आपली भाषा आपल्या विचारांवर परिणाम करत नाही. आपल्या सभोवतालचे वातावरण आणि रोजचे जीवन देखील आपल्या विचारांवर परिणाम करतात. तर मग, भाषा कोणते कार्य करते भाषा आपल्या विचारांवर बंधने आणते भाषा आपल्या विचारांवर बंधने आणते किंवा जे आपण विचार करतो त्यासाठीच आपल्याकडे शब्द असतात किंवा जे आपण विचार करतो त्यासाठीच आपल्याकडे शब्द असतात कारण आणि परिणाम काय आहे कारण आणि परिणाम काय आहे हे सर्व प्रश्न निरुत्तरित राहिले आहेत. ते मेंदू संशोधक आणि भाषावैज्ञानिक यांना कार्यमग्न ठेवत आहेत. परंतु, हा मुद्दा आपल्या सर्वांवर प्रभाव टाकतो. तुम्ही तेच आहात का जे तुम्ही बोलता", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/10/31/purple-tea-fetches-rs-24501-for-1-2kg-guwahati-tea-auction-center/", "date_download": "2019-07-20T16:46:53Z", "digest": "sha1:AWGWEDD2VWXKO56PMPHVMIQ2QEOUJIPM", "length": 7572, "nlines": 49, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अरुणाचलमधील 'पर्पल टी'ला विक्रमी बोली - Majha Paper", "raw_content": "\nअरुणाचलमधील ‘पर्पल टी’ला विक्रमी बोली\nOctober 31, 2018 , 3:02 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: अरुणाचल प्रदेश, चहा, पर्पल टी, लिलाव\nप्रथमच अरुणाचलमधील जांभळ्या रंगाच्या दुर्मिळ ‘पर्पल टी’ची विक्री करण्यात आली आहे. पहिल्यांदाच देशातील पहिल्या ‘पर्पल टी’ची विक्री ‘गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर’मध्ये करण्यात आली. २४ हजारांहून अधिकची बोली प्रतिकिलोसाठी यावेळी लावण्यात आली. हा दुर्मिळ जांभळ्या रंगाचा चहा दुगर कन्झ्युमर प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने खरेदी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील पाहुण्यांच्या चहापान कार्यक्रमासाठी पुढील वर्षी अहमदाबादमध्ये होणाऱ्या एका परिषदेत तो वापरण्यात येणार आहे.\nकाहीशी ग्रीन टी सारखीच या चहाची चव ही असल्याचे म्हटले जात आहे. अरुणाचलमधील घनदाट जंगलात काही वर्षांपूर्वी या चहापत्तीचा शोध लागला. जवळपास १० हजार किलो पानांपासून १ किलो चहापत्ती तयार केली जाते. या चहाच्या रोपांमध्ये मोठ्या प्रमाणात अँथोसायनिन असल्यामुळे चहापत्तीला गडद जांभळा रंग प्राप्त होतो. याच टी ऑक्शन सेंटरमध्ये काही महिन्यांपूर्वी आसामी चहावर तब्बल ३९ हजारांची बोली लागली होती. �� किलो मनोहारी गोल्डन टीवर जवळपास ३९ हजारांची बोली लावण्यात आली होती. गुवाहटीस्थित एका चहा विक्री करणाऱ्या व्यापारानं ती खरेदी केली होती.\nस्मरणशक्ती वाढीस कारणीभूत योगासने व व्यायाम\nस्टेट बॅंकेत होणार तब्बल २२०० जागांसाठी भरती\nशेतीमाल निर्यातीला प्रचंड संधी\nदेशातले हे आहेत महागडे मुख्यमंत्री\nहा सील मासा माणसांप्रमाणे गाऊ शकतो ‘ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार’\nजपानी उपग्रह करणार कृत्रिम उल्कांची आतषबाजी\nकंपोस्ट खत कंपोस्ट खत कसा करावा – २\nगाड्यांच्या टायरचा रंग का असतो काळा; तर लहानच्या मुलांच्या सायकलचे टायर रंगीत का\n१२ पासही करू शकतात भारतीय नौदलात अर्ज\nगेली बावीस वर्षे यांचा आहे वाळूच्या किल्ल्यामध्ये मुक्काम\nउदमांजराच्या विष्ठेतील बियांपासून तयार होते जगातील महागडी कॉफी\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/savdhan/", "date_download": "2019-07-20T15:45:03Z", "digest": "sha1:3RZAMTOMPX6GM2U3QSL2WIZTDGETWU6I", "length": 12446, "nlines": 61, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "संविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचा कट ! - BRAmbedkar.in", "raw_content": "\nसंविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचा कट \nमालेगाव बॉंबस्पोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रद्न्यासिंग ठाकुर ला खासदारकीच तिकिट देऊन RSS आणी भाजपाने हे सिद्ध केलय कि भाजपा हा पक्ष आमच्या देश्यासाठी किती घातक आहे . ही सामान्य बाब अजिबात नाही . हा शहिद हेमंत करकरे आणी त्यांच्या संपुर्ण टीमचा अपमान आहे असे म्हणायला हरकत नाही . विच���र करण्यासारखी गोष्ट आहे कि , मालेगाव बॉंबस्पोट प्रकरणी तब्बेतीच कारण दाखऊन जामिनावर बाहेर असलेली आणी आतंकवादी कृत्यात प्रत्यक्ष सहभाग असलेली व्यक्ती खासदारकीच्या निवडणुकिला उभी राहते . ही बाबच मुळी भयंकर आहे . इतक्या मोठ्या हत्याकांडाची आरोपी आणी इतके वर्षेल जेलमध्ये राहिलेल्या व्यक्तिच समर्थन करणारा पक्ष्याची काय विचारधारा असु शकते हे वेगळ सांगायला नकोय . नथुराम ज्यांचे वंशज आहेत , त्यांच्याकडुन वेगळ्या काय अपेक्षा करणार . उद्या आसाराम बापु सारखे लिंगपिसाट आणी दळभद्री लोक तुरुंगातुन जामिनावार बाहेर आल्यावर निवडणुकिला उभे राहिले व अश्यांच्या समर्थनार्थ जनता रस्त्यावर उतरली तर आश्चर्य वाटण्याच अजिबात कारण नाही .\nमालेगाव बॉंबस्पोट प्रकरणाचा सत्य खुलासा असलेले ” हु किल्ड करकरे ” आणी शहीद करकरेंच्या सुविद्य पत्नी स्मृतीशेष करकरे मॅड्म ह्यान्नी लिहिलेले ” द लास्ट बुलेट ” हे पुस्तक वाचल्यावर डोक ठिकाणावर राहात नाही. किती अमानविय पद्धतीने हा हमला केला गेला .. आणी नियोजनबद्ध रित्या करकरे कामठे आणी साळसकर ह्याना मारण्यात आले . ह्याचे हसन मुश्रीफ ह्या तत्कालिन पोलीस अधिकार्याने केलेल भाष्य अगदी जबरदस्त आहे . कॉ. गोविंद पानसरे ह्यान्नी कोल्हापुरमध्ये ह्याच विषयावर जेव्हा मुश्रीफांचा कार्यक्रम आयोजीत केला .. त्यांच्या नंतर त्याना खुनाच्या धमक्या RSS वाल्यांकडुन आल्या आणी नंतर त्यांची नियोजनबद्ध हत्या झाली .\nहार्दिक पटेल सारख्या ओबीसी कुणबी पाटीलला कोर्ट निवडणुकित अर्ज भरु देत नाही .. ज्याच्यावर कोणताही मनुष्यवधाचा गुन्हा नाही . आणी ज्यांच्यावर गुन्हा आहे .. त्यान्ना परवानगी दिली जाते . हे अगदी अकल्पित आहे . आम्ही नेमके कुठ जात आहोत ह्याच भान सुद्धा आम्हाला नाहीये . जनता जनार्दन १००-२०० रुपयाच्या आहारी जाऊन तोंडाला कुलुप लावुन बसली आहे .\nकरकरेने संपुर्ण टिमसह मालेगाव बॉंबस्पोटातीक ह्या हिंदुआतंकवाद्यान्ना लॅपटॉपसहित अटक करुन त्यांच्यावर आरोप सिद्ध होणार होते व शिक्षा होणार होती . मात्र ह्या अगोदरच त्यांचा गेम केला गेला . नासिकच्या तुरुंगात असताना RSS चा भागवत करकरेन्ना भेटायला गेला . मात्र करकरे खरा देशभक्त होता . जिवाशी गेला .\nसाध्वी बोलत आहे की करकरेला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली . साध्वी जे बोलतेय .. ती तीची ��िचारधारा आहे . करकरे हे बहुजन होते . साध्वी ही RSS ची कट्टर कार्यकर्ता अर्थात मनुवादाची आणी हिंदुराष्ट्र संकल्पनेची सक्रिय समर्थक ह्यान्ना देश्यात हिंदुराष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणांची संपुर्ण सत्ता व्यवस्था आणायची आहे . त्यात ते जवळ जवळ ९५% यशस्वी झालेले आहेत. संविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र ह्यान्ना देश्यात हिंदुराष्ट्राच्या नावाखाली ब्राह्मणांची संपुर्ण सत्ता व्यवस्था आणायची आहे . त्यात ते जवळ जवळ ९५% यशस्वी झालेले आहेत. संविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र ह्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे कालपरवाला कोणतीही परिक्षा न देता केंद्रात सचिव पदावर झालेल्या नऊ ब्राह्मणवाद्यांची एकजात निवड होय .\nब्राह्मणादी सवर्णान्ना शिक्षा देण्याचा अधिकार ओबीसी , एस्सी , एस्टी ला नाही .. म्हणुन सुप्रिम कोर्टात आजही सगळेच एकजात ब्राह्मण आहे . हे आहे हिंदुराष्ट्र ब्राह्मणराष्ट्र म्हटल्यास ह्यान्ना कुत्र पण विचाराणार नाही , म्हणुन हिंदुच्या आड आम्हाला अधिकारवंचित ठेवण्याच ब्राह्मणांच खुप मोठ षडयंत्र यशस्वी होताना दिसत आहे .\nजो ब्राह्मणाला शिक्षा देईल .. त्याला मृत्युदंडाची शिक्षा मनुस्मृतीत आहे. हाच प्रकार छत्रपती संभाजी महाराजांबरोबर ब्राह्मणान्नी घडवला होता .. कारण त्यान्नी मोरोपंत पिंगळा .. आण्णाजी दत्तो आणी राहुजी सोमनाथ ह्या तिघा ब्राह्मणान्ना शिवरायांच्या हत्येच्या गुन्ह्यात रायगडावर हत्तीच्या पायी देऊन देहदंडाची शिक्षा दिली होती . संभाजी महाराज शुद्र होते आणी मनुस्मृतीत शुद्राला ब्राह्मणाला शिक्षा देण्याचा अधिकार सपशेल नाकारते . हा इतिहास आहे .\nब्राह्मण फक्त आमच्यावर अन्याय करण्याची फक्त पद्धत बदलतो .. मुळ विचारधारा कधीच बदलत नाही . त्यान्ना मनुस्मृतीवर आधारीत व्यवस्था आजही निर्माण करायची आहे . म्हणुन हा सर्व EVM चा घोटाळा सुरु आहे . साध्वी तीची मुळ ब्राह्मणी विचारधारा बोलत आहे आणी आमचे उपटसुंभ त्याचे समर्थन करत आहे . ह्याचा अर्थ आम्हिच आमच्या हातानी आमच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत.\nसंयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर → ← भंडाऱ्यात ६५ वर्षांपूर्वी : बाबासाहेबांना पाडण्यासाठीही फोडाफोडी अन् मतदारांना आमिष, धमकी\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/video/page/16/", "date_download": "2019-07-20T16:19:52Z", "digest": "sha1:HRM7LEJMMNDLDJW4MQOC6JWUGZAAD7CP", "length": 8338, "nlines": 92, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Video Archives – Page 16 of 16 – Maharashtra Desha", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\n‘हृदयात वाजे समथिंग’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला\nहृदयात वाजे समथिंग हे गाणं लिहिलंय विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर स्वरबद्ध केलंय हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर\nपहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट ‘ती सध्या काय करते’\nप्रत्येकाच्या आयुष्यात पहिल्या प्रेमाला खास महत्त्व असतं. असं म्हणतात की आपलं पहिलं प्रेम कोणी विसरूच शकत नाही, ते कायमचं आपल्या सोबत असतं, मनातल्या कोपऱ्यात...\n‘रईस’ सिनेमातील ‘लैला मै लैला’ हे गाणं रिलीज\nशाहरूख खान याच्या आगामी ‘रईस’ सिनेमातील सनी लिओनीवर चित्रीत असलेलं ‘लैला मै लैला’ हे गाणं रिलीज झालं आहे. सनी लिओनीच्या या गाण्याची गेल्या अनेक दिवसांपासून...\nचेन्नई कसोटीत जडेजाने टीपलेला अफलातून झेल\nइशांत शर्माच्या लेग साईडच्या दिशेने जाणाऱया चेंडूवर बेअरस्टोने बॅट टाकली आणि चेंडू हवेत उडाला. मिड विकेटवर उभ्या असलेल्या जडेजाने थेट डीपवर धावत जाऊन...\nश्रेय सिंघलच ‘जहा तूम हो’ हे गाणं तरूणाईमध्ये लोकप्रिय\nश्रेय सिंघल या गायकाच्या गाण्यांची लोकप्रिय तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. या तरूण आणि हॅन्डसम गायकाची अनेक गाणी सध्या यूट्यूबवर गाजत आहेत...\nश्रद्धा कपूर आणि आदित्य रॉय यांच्या ‘हम्मा हम्मा’ गाण्याचा धुमाकूळ\nमुंबई – ९०च्या दशकात ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेलं ‘हम्मा हम्मा’ हे गाणं खुपच हिट झालं होतं. या गाण्यामुळे संगीतकार ए आर रेहमान यांनाही एक नवी ओळख मिळाली...\nज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर यांचे निधन\nपुणे- ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत दिलीप पाडगावकर यांचे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. पाडगावकर यांची किडनी निकामी झाली होती. उपचारासाठी त्यांना रूबी हॉल...\nदंगलचे दुसरे गाणे ‘धाकड़ छोरी’ रिलीज\nबॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा आगामी सिनेमा ‘दंगल’मधील ‘धाकड छोरी’ हे दुसरे भन्नाट रिलीज करण्यात आले आहे. दिवस-रात्र मेहनत...\nअव्यक्त नात्याचा मोकळा श्‍वास ‘व्हेंटिलेटर‘\n‘व्हेंटिलेटर‘ हा राजेश मापुसकर दिग्दर्शित चित्रपट नात्यांतील, विशेषत: मुलगा व वडिलांच्या नात्यातील अव्यक्त आणि हळवे कोपरे उलगडून दाखवतो. व्हेंटिलेटरवर असलेल्या...\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Documentation", "date_download": "2019-07-20T16:53:00Z", "digest": "sha1:SQY2PL3ROYXUZG7KS6FQQC62ZAUZQ6LB", "length": 3109, "nlines": 96, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "साचा:Documentation - Wikiquote", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१० रोजी ०७:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T15:34:15Z", "digest": "sha1:QQXT5MU6ZQ3MLBVTBZUAG5TN6IAHOKWG", "length": 11292, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कोल्हापुरात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पोटनिवडणुकीत विजय | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर���थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news कोल्हापुरात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पोटनिवडणुकीत विजय\nकोल्हापुरात सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीचा पोटनिवडणुकीत विजय\nकोल्हापूर महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विजय मिळवला. सत्ताधारी पक्षांनी आपले संख्याबळ कायम राखले असून सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा विरोधकांचा प्रयत्न अपयशी ठरला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती निवडणुकीत पक्षादेश भंग केल्याने पक्षांतरबंदी कायद्यानुसार राष्ट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल पिरजादे हे दोन नगरसेवक अपात्र ठरले होते. या रिक्त जागासाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली.\nसिध्दार्थनगर प्रभागातील नगरसेवक अफजल पिरजादे यांना अपात्र ठरवल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या प्रभागातून पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचे जय पटकारे,शिवसेनेने पाठिंबा दिलेले सुशील भांदिगरे आणि ताराराणी आघाडीचे नेपोलियन सोनूले अशी तिरंगी लढत होती. पटकारे यांना १५८०, भांदीगरे ८४० तर सोनूले १२०९ अशी मते पडली.\nपद्माराजे प्रभागात अजिंक्य चव्हाण हे अपात्र ठरल्याने पोटनिवडणूक घेण्यात आली. या प्रभागात राष्ट्रवादीचे अजित राऊत, शिवसेनेचे पियुष चव्हाण यांच्यासह अन्य ४ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुरंगी होती. राऊत यांनी सर्वाधिक १७०६ मते घेऊन निवडणूक एकतर्फी जिंकली. पियुष चव्हाण यांना ६४३,महेश चौगुले यांना ३४४तर राजेंद्र चव्हाण यांना ३३४ मते मिळाली.\nसिद्धार्थनगर या भागात निवडणूक जिंकल्याने काँग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ एकने संख्या वाढले आहे. दलित समाजाचे प्राबल्य असलेल्या मतदार संघातून काँग्रेस उमेदवारास निवडून आणून आमदार ��तेज पाटील यांनी यशाची घौडदौड कायम ठेवली आहे. तर, राऊत यांना विजयी करून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार हसन मुश्रीफ यांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे.\nपदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण: मराठा विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका\nकामगारांसह गोरगरीबांच्या चेहऱ्यावरील समाधान हेच वाढदिवसाचे गिफ्ट- इरफान सय्यद\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/category/udyogmantra/", "date_download": "2019-07-20T16:50:18Z", "digest": "sha1:2ECXHBCXPTGPXTLZJRD4J576WCC63CBS", "length": 11320, "nlines": 162, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "उद्योगमंत्र Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nAll Posts in \"उद्योगमंत्र\"\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. अकाउंटंट…\nग्राहकांनी तुमच्याकडे का यावं या प्रश्नाचं उत्तर द्या\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. दहा…\nग्राहक सर्वोच्च आहे हे कर्मचाऱ्यांच्या डोक्यात घट्ट बसवा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. बऱ्याचदा…\nग्राहकांचा विश्वास गमावू नका… व्यवसाय पैशाने नाही ग्राहकांच्या विश्वासाने मोठा होतो…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. मी…\nलोकांना टाईमपास करण्यासाठी जागा द्या… लोक तुम्हाला बिझनेस देतील…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. ८०%…\nManufacturing Industry सुरु करण्याआधी ट्रेडिंग करा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कोणताही…\nग्राहकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त द्या…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. जपानी…\nहिशोब टक्क्यांत करायचा असतो, पैशात नाही\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. काही…\nतुमचा व्यवसाय कशासाठी ओळखला जातो हे महत्वाचे आहे…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. पुण्याहून…\nव्यवसाय कसा करायचा शिका, कोणताही व्यवसाय यशस्वी होईल.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. व्यवसाय…\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं ���णि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/watermelon-businessman-murders/70957/", "date_download": "2019-07-20T15:45:17Z", "digest": "sha1:FRN7ZL4O4LZBQHB6LEJ3DOXX546BG46D", "length": 8662, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Watermelon Businessman murders", "raw_content": "\nघर महामुंबई कलिंगड विक्रेत्याचा धारदार शस्त्रांनी भोसकून खून\nकलिंगड विक्रेत्याचा धारदार शस्त्रांनी भोसकून खून\nकलिंगड विक्रीचा व्यवसाय करणार्‍या विक्रेत्याचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना रविवारी समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील बामणे गावाजवळ रस्त्यालगत असलेल्या एका शेडमध्ये घडली आहे. बबन गोपाळ सांबरे (४५) असे खून झालेल्या कलिंगड विक्रेत्याचे नाव आहे. या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, शहापूर तालुक्यातील बामणे गावात मृतक बबन हे कुटुंबासह राहत होते. कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी ते बामणे फाट्यावर तात्पुरते शेड उभारारून त्यामध्ये कलिंगड (टरबुज) विक्रीचा व्यवसाय करीत होते. नेहमीप्रमाणे दिवसभर कलिंगडची विक्री करून रात्रीच्या सुमाराला कलिंगड चोरीला जावू नये म्हणून ते कलिंगड ठेवलेल्या शेडमध्येच झोपायचे. मात्र शनिवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी शेडमध्ये झोपलेल्या बबन सांबरे यांच्यावर अचानक धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात येवून अज्ञात आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी घ���नास्थळी धाव घेवून मृतदेहाचा व घटनास्थळाचा पंचनामा करीत बबनचा मृतदेह शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. तर मृतक बबनच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहापूर पोलिसांनी अज्ञात मारेकर्‍याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहापूर पोलिसांकडून त्या फरार अज्ञात आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सन्मानपत्राचा मान ठाण्याला\nपाकिस्तानवर दक्षिण आफ्रिकेसारखाच बहिष्कार घाला \nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nनालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीम शर्मांनी नेमला ‘चाणक्य’\nपाण्यासाठी नगरसेविका अक्षरशः महासभेत रडल्या\nवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nशताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस\nउल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या\nराज ठाकरे ‘ईव्हीएम’विरोधी मोर्चात घेणार सहभाग\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9", "date_download": "2019-07-20T16:25:54Z", "digest": "sha1:QMRH5T2K4PK4LLHK554ETWQKCDJRZ43P", "length": 4007, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पॅरॅडॉक्स इंटरॅक्टिव्ह - विकिपीडिया", "raw_content": "\nपॅरॅडॉक्स इंटरॅक्टिव्ह ही एक स्वीडिश संगणकीय खेळ उत्पादक कंपनी आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nन��ीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/science", "date_download": "2019-07-20T15:54:27Z", "digest": "sha1:LFOSVGQQNRDZB6EM3X545ALLYWLBOYLF", "length": 12675, "nlines": 209, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Science Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्��ाय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nचंद्रयान २ मोहीम : भारताचा रोव्हर काही तासात चंद्राकडे झेपावणार\nमोहीम यशस्वी झाल्यास भारत चंद्रावर उतरणारा जगातला चौथा देश ठरणार आहे\nस्पेसएक्सच्या सर्वात मोठ्या रॉकेटच पुन्हा यशस्वी उड्डाण\nतिन्ही रॉकेट बूस्टर्स प्रथमच पृथ्वीवर यशस्वीरीत्या परतून पुन्हा वापरण्यास तयार\nब्लॅक होलचा (कृष्णविवर) सर्वात पहिला फोटो आज होतोय प्रसिद्ध \nविज्ञानातील ऐतिहासिक घटना जाहीर होताना लाईव्ह पाहण्याची संधी\nमंगळावरचा आवाज ऐका : नासाच्या इनसाईटने पाठवला मंगळावरील आवाज\n२६ नोव्हेंबरला मंगळवार पोहोचलेल्या नासाच्या इनसाईटमधील सेस्मोमीटर जो तेथील भूकंपनांची नोंद करेल त्याद्वारे मंगळावरील वार्‍यामुळे झालेले सोलार पॅनलचे कंपन व ...\nइस्रोच्या हायसिसचं पीएसएलव्हीद्वारे प्रक्षेपण इतर : नासा इनसाईट मंगळावर पोहोचलं\nइंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)ने आज PSLV-C43 रॉकेटद्वारे Hyperspectral Imaging Satellite (HysIS) या उपग्रहाच श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केलं. या मोहिमेचे कालावधी ५ वर्षं असेल. ...\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला ��ाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/13/wife-ask-mercy-for-husband-who-killed-five-children.html", "date_download": "2019-07-20T16:45:56Z", "digest": "sha1:XBNDLDIBFOQZBCLRYLJIBKEFUFLHSDXA", "length": 4295, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " पाचही मुलांची हत्या करणाऱ्या पतीवर दया दाखवण्याची पत्नीची न्यायालाकडे मागणी - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - पाचही मुलांची हत्या करणाऱ्या पतीवर दया दाखवण्याची पत्नीची न्यायालाकडे मागणी", "raw_content": "पाचही मुलांची हत्या करणाऱ्या पतीवर दया दाखवण्याची पत्नीची न्यायालाकडे मागणी\nपाचही मुलांची हत्या करणाऱ्या आपल्या पतीवर न्यायालयाने दया दाखवावी अशी विनंती महिलेने करताच दक्षिण कॅरोलिना येथील न्यायालयात उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अॅम्बर कझेर यांनी ज्युरीकडे आपल्या पतीला सोडून द्यावं अशी मागणी केली आहे. ‘त्याने माझ्या मुलांवर कोणतीच दया दाखवली नाही. पण माझ्या मुलांनी त्याच्यावर खूप प्रेम केलं. जर मी माझ्या नाही पण मुलांच्या बाजूने बोलत असेन तर मला हेच सांगायचं आहे’, असं अॅम्बर कझेर यांनी न्यायालयात सांगितलं आहे.\nन्यायालायने अॅम्बर कझेर यांचा पहिला पती टिमोथी जोन्स याला पाच मुलांची हत्या केल्याप्रकऱणी गेल्याच आठवड्यात दोषी ठरवलं आहे. जोन्स याने ऑगस्ट २०१४ मध्ये घरातच आपल्या पाचही मुलांची हत्या केली होती. आरोपी जोन्सला मृत्यूदंडाची शिक्षा द्यायची जन्मठेपेची याचा निर्णय न्यायालय घेणार आहे.\nआपण जोन्ससाठी प्रार्थना करत असून, मृत्यूदंडाला विरोध असल्याचं अॅम्बर कझेर सांगत आहेत. मात्र न्यायालयात सुनावणीदरम्यान अनेकदा अशी वेळ आली जेव्हा अॅम्बर कझेर यांनी आपला संताप व्यक्त केला. ‘माझ्या मुलांना काय सहन करावं लागलं हे मी ऐकलं आहे. एक आई म्हणून मला संधी मिळाली तर मी त्याचा चेहरा ओरबाडून टाकीन. या माझ्यामधील आईच्या भावना आहेत’, असा संताप अॅम्बर कझेर यांनी व्यक्त केला होता.\nआरोपी जोन्स याने पोलिसांकडे कबुली देताना आपला सहा वर्षांचा मुलगा पहिल्या पत्नीसोबत मिळून आपल्यावर हल्ला करण्याची योजना आखत असल्याने हत्या केल्याचं सांगितलं होतं. यानंतर काही तासांनी जोन्स याने इतर मुलांचीही गळा दाबून हत्या केली होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/27/ICC-Cricket-World-Cup-india-won-match-by-125-runs-.html", "date_download": "2019-07-20T15:53:57Z", "digest": "sha1:V7U3YMBYPBQYVVJH3TV4WU24P6NXMPKQ", "length": 4717, "nlines": 4, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " भारताचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी विजयी - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - भारताचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी विजयी", "raw_content": "भारताचा वेस्ट इंडिजवर १२५ धावांनी विजयी\nICC Cricket World Cupमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होत असलेल्या सामन्यात भारताने तब्बल १२५ धावांनी विजय मिळविला. भारताने वेस्ट इंडिज समोर २६९ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त १४३ धावा करू शकला. भारताने या विजयासह आपली सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे. सामन्यात भारतानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यात विराट कोहलीने ७२ धावांची तर, धोनीनं अर्धशतकी खेळी केली. मात्र आघाडीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. रोहित शर्मा १८ धावांवर बाद झाला. भारतीय संघाची भिस्त विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर असतानाच राहुल ४८ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याच्या खेळीच्या जोरावर भारतानं २६८ धावांपर्यंत मजल मारली. गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली आहे. शमीनं दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडलं. त्यानंतर पांड्याने ॲम्ब्रिसला आणि कुलदीप यादवने निकोलस पूरनला बाद केलं. चहलने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने ब्रेथवेट आणि ॲलनला सलग दोन चेंडूवर बाद केले. त्यानंतर शमीने आणि चहलने एक विकेट घेत विंडीजचा डाव संपुष्टात आणला. वेस्ट इंडिज विरोधात ३७ धावांची खेळी करत विराटनं २० हजार धावांचा टप्पा पार केला आहे. असं करणारा विराट तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी सचिन तेंडुलकर (४६३ सामन्यात १८ हजार ४२६) आणि सौरव गांगुली (३०८ सामन्यात ११ हजा�� ३५३ धावा) यांनी हा टप्पा पार केला आहे. याआधी विराटने १० हजार धावांचा टप्पा देखील सर्वात वेगाने गाठला होता. विराटनं हा पराक्रम करताच विजय शंकर १४ धावांवर बाद झाला. कोहलीनं आपले अर्धशतक पूर्ण केले. पाचव्या क्रमांकावर महेंद्रसिंग धोनीच्या जागी केदार जाधवला पाठवण्यात आले आहे. मात्र त्याचा काही फरक पडला नाही, केदार जाधव ७ धावांवर बाद झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:01:19Z", "digest": "sha1:T374XGO6ETV76LOPXBXAWMH4UFEDJQVA", "length": 10382, "nlines": 66, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा. - BRAmbedkar.in", "raw_content": "\nराजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा.\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी आणि परिवर्तनास आरंभ करणारी घटना म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट होय. सण 1919 मध्ये माणगांवला झालेल्या परिषदेमध्ये या दोन्ही महापुरुषांची भेट झाली. आभाळा एवढी अफाट उंची असलेले निधड्या छातीच्या बेडर महामानव यांची भेट ही अविस्मरणीय आहे. 1919 ला माणगांवच्या परिषदेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “आपल्या राज्यात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य शाहू महाराजांनी आरंभिल्याबद्धल अभिनंदन करून त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा.”\nशाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी का करावी शाहू महाराजांना मनो-मन मान्य होते की, मागे राहिलेल्या बहुजन लोकांचा उद्धार जर काही करू शकेल तर ते शिक्षण होय. म्हणून शाहू महाराजांनी 1909 साली एक आदेश काढला त्यात महाराज म्हणतात, “सर्व मागासलेल्या लोकांची स्थिती विद्याप्रसाराशिवाय दुसरे साधन नाही.” शाहू महाराजांनी रात्र शाळा सुरू केल्या. 1907 ला मुलींच्या शाळेस मंजुरी दिली. मोफत शिक्षण, मोफत वह्या, पुस्तके तसेच शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात केली.\nशाहू महाराज आपल्या राज्यातील लोकांच्या कल्याणकरिता अहोरात्र प्रयत्न करीत होते. प्रजेच्या सुख-दु:खात महाराज सहभागी असायचे. इतिहासातील एक प्रजादक्ष राजा म्हणून छत्रपती शाहू महाराजांची प्रतिमा आजही आहे.\nराजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील एक क्रांतिकारक जाहीरनामा हा 26 जून 1902 चा म्हणून गणला जातो. या जाहीरनाम्यामध्ये 50% जागा ह्या मागासलेल्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नरला शाहू महाराज एका पत्रात लिहितात की, “मागासवर्गीयांना दारिद्र्याच्या आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य आहे.” शाहू महाराजांनी हे आपले कर्तव्य पार पाडले.\nराजर्षी शाहू महाराजांच्या जीवनातील एक क्रांतिकारक जाहीरनामा हा 26 जून 1902 चा म्हणून गणला जातो. या जाहीरनाम्यामध्ये 50% जागा ह्या मागासलेल्या लोकांसाठी राखीव ठेवण्यात आल्या. मुंबईच्या तत्कालीन गव्हर्नरला शाहू महाराज एका पत्रात लिहितात की, “मागासवर्गीयांना दारिद्र्याच्या आणि दुःखाच्या चिखलातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य आहे.” शाहू महाराजांनी हे आपले कर्तव्य पार पाडले. शाहू महाराज हे वसतिगृहांचे जनक आहेत. हुशार, होतकरू, निराधार विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी वसतिगृह सुरू करण्यात आलेत. शाहू महाराज जातीभेद उच्चाटन सुरू करणारे महापुरुष होते. 1894 ला तमाम जनतेच्या हितासाठी-उद्धारासाठी जाहीरनामा काढला. 1908 साली अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वासतिगृहांची स्थापना केली. 1911 ला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजास राजाश्रय दिला. 1912 ला एका जाहीरनाम्यात प्राथमिक शिक्षण मोफत व अनिवार्य केले. 1918 साली महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी आदेश काढला. म्हणून महान चरित्रकार धनंजय कीर शाहू महाराजांबद्दल म्हणतात, “नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत..” टीम लेखणी चळवळीची सर्वाना आव्हान करते की, शाहू महाराजांची जयंती सणाप्रमाणे साजरी करावी. गरजू विद्यार्थ्यांना पेन-पुस्तके-वह्या-आर्थिक मदत करावी. महाराजांनी वसतिगृहे काढलीत, आपण एखाद्या गरजू-होतकरू विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा सांभाळ करावा. येणाऱ्या प्रत्येक पिढ्यांना राजर्षी शाहू महाराजांचे शिक्षणविषयक कार्य पोटतिडकीने सांगूयात. येणाऱ्या 26 जूनला उच्च शिक्षणाची शपथ घेऊन हा सण साजरा करूयात.\nबुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात.. → ← महाराष्ट्र पुरोगामी असूच शकत नाही.\n1 thought on “राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा.”\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकद�� का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-city-news-12/", "date_download": "2019-07-20T15:35:07Z", "digest": "sha1:BSRTGGDGKCW6BVKI4CWMNFMOHAAEHQIM", "length": 14471, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बांधकाम संघटनांचे पोलिसांच्या घरासाठी मोलाचे प्रयत्न | Dainik Prabhat", "raw_content": "\nबांधकाम संघटनांचे पोलिसांच्या घरासाठी मोलाचे प्रयत्न\nपंकज देशमुख : पोलिसांसाठी गृहप्रकल्प प्रदर्शनाचे उद्‌घाटन\nसातारा -आयुष्यभर नोकरी करून निवृत्तीची वेळ जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांवर येती त्यावेळी त्यांच्याकडे जिथे आयुष्यभर नोकरी केली त्या ठिाकाणी स्वतःचं घर नसते अशी परिस्थिती मी पाहिली आहे. त्यावेळी गावाकडच्या घराकडे परत जाण्याचा त्यांचा विचार असतो. ही परिस्थिती बदलण्याची गरज असनू सातारा सारख्या छोट्या शहरात हक्‍काचं घर घेण्यासाठी क्रेडाई व बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या सातारा शाखेने आयोजित केलेले पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीचे गृहप्रकल्प प्रदर्शन खरोखच स्त्युत्य असल्याचे उद्‌गार जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी काढले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्या पुढाकाराने आणि त्याला क्रेडाई आणि बी. आय. सातारा यांनी दिलेल्या प्रतिसादामुळे साताऱ्यात अंलकार हॉल, पोलीस करमणूक केंद्र येथे पोलिस कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या गृहप्रकल्प प्रदर्शनाच्या उद्‌घाटनप्रसंगी पंकज देशमुख बोलत होते. यावेळी अतिरिक्‍त पोलिस अधिक्षक समीर शेख, क्रेडाईचे माजी अध्यक्ष श्रीधर कंग्राळकर, विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब ठक्‍कर, बिल्डर्स असोसिएशन साताराचे अध्यक्ष सयाजी चव्हाण, पोलिस उपअधिक्षक रविंद्र साळुंखे, क्रेडाईचे सेक्रेटरी विवेक निकम, बीएआयचे सेक्रेटरी नितीन माने व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nयावेळी बोलताना पंकज देशमुख म्हणाले की, समाजात कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावे यासाठी पोलीस प्रशासन कायम सतर्क असते. परंतु अनेकदा त्यांचे आरोग्य आणि रहिवासी ठिकाणे याकडे दुर्लक्ष होत असते. क्रेडाई व बिल्डर्स यांच्या बरोबर पोलीस दलाची भूमिका समन्वयाची असून या बांधकाम संघटनांनी दिलेला प्���तिसाद कौतुकास्पद आहे. हा मेळावा पोलिस कर्मचा-यांसाठी असून त्यांना अफोर्डेबेल हाऊस या संकल्पनेनुसार मेळाव्यात स्वतःचे हक्काचे घर बुक करण्याची संधी मिळणार असल्याचे श्री. देशमुख यांनी सांगितले.\nयावेळी बोलताना श्रीधर कंग्राळकर यांनी सांगितले की पंकज देशमुख यांच्या अभिनव कल्पनेतून पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य किंमतीत घरे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सातारा जिल्हयातील विविध गृहप्रकल्पांचा समावेश असून त्याची माहितीही दिली जाणार आहे.\nयावेळी क्रेडाईचे अध्यक्ष बाळासाहेब ठक्‍कर, बीएआयचे अध्यक्ष सयाजी चव्हाण व समीर शेख यांनी आपले मनोगत व्यक्‍त केले. यावेळी दोन्ही संघटनांच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक़्रमाचे निटनेटके सूत्रसंचालन नितीन माने यांनी तर आभारप्रदर्शन विवेक निकम यांनी केले. यावेळी सर्व स्टॉलची पाहणी करून जिल्हा पोलिस अधिक्षक पंकज देशमुख यांनी माहिती घेतली.\nसाताऱ्यातील आर्किटेक्‍टचा जागतिक पातळीवर गौरव\nनिशांत पाटलांचे नक्की चाललंय तरी काय\nउदयनराजे भोसले आज करणार कास-बामणोली रस्त्याची पाहणी\nसह्याद्रीच्या “मिशन प्रेरणा’ उपक्रमाला सहकार्य करावे\nसातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मी इच्छुक : अभय पवार\nमाजी नगरसेवकाच्या मुलाची फलटणमध्ये आत्महत्या\nकाशीळला चोरट्यांनी लांबविला सात लाखांचा ऐवज\nअकरा कोटींच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण\nअभिजित बिचुकलेचा जामीन नामंजूर\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निध��\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/share-market-news-16/", "date_download": "2019-07-20T16:18:32Z", "digest": "sha1:NMDA6QQG6IL3J7HRWMXNMTT5LE4YGQFU", "length": 12988, "nlines": 172, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "अर्थसंकल्पाच्या तोंडावर निर्देशांक कोसळले | Dainik Prabhat", "raw_content": "\nअर्थसंकल्पाच्या तोंडावर निर्देशांक कोसळले\nआर्थिक शिस्त सोडून सरकार सवलती देण्याची भीती\nमुंबई -जागतिक विकासदर कमी होणार असल्यामुळे जागतिक शेअर बाजारांचे निर्देशांक कमी होत आहेत. त्यातच निवडणुकामुळे केंद्र सरकार अधिक अनुदान असलेला अर्थसंकल्प सादर करण्याची शक्‍यता वाढली आहे. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होऊन निर्देशांक कमी झाले. बॅंका, वाहन आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील कंपन्यांनी सोमवारी सपाटून मार खाल्ला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 368 अंकांनी म्हणजे 1.02 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 35656 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 119 अंकांनी कमी होऊन 10661 अंकांवर बंद झाला. आजच्या विक्रीमुळे येस बॅंकेचे शेअर 5.46 टक्‍क्‍यांनी, बजाज फायनान्सचे शेअर 5.40 टक्‍क्‍यांनी तर आयसीआयसीआय बॅंकेचे शेअर 3.42 टक्‍क्‍यांनी कमी झाले.\nअमेरिका चीनची व्यापारातील ताणाताणी व जागतिक विकासदर मंदावणार असल्यामुळे परदेशातून भारतीय शेअरबाजारातील निर्देशांकांना आधार मिळेनासा झाला आहे. त्यातच सवलतींची खैरात असणारा अर्थसंकल्प केंद्र सरकारकडून निवडण��कांमुळे सादर करण्याची शक्‍यता वाढली आहे. यामुळे शेअरबाजारात विक्री होत आहे.\n-सुनील शर्मा, गुंतवणूक अधिकारी सॅक्‍टम मालमत्ता व्यवस्थापन\nत्याचबरोबर आज झालेल्या मोठ्या विक्रीचा फटका इंडसइंड बॅंक, हिरोमोटो कॉर्प या कंपन्याना बसला. या पडत्या काळतही रुपयाच्या मूल्यात 7 पैशांनी वाढ होऊनही गुंतवणूकदारांनी त्याकडे दुर्लक्ष करून विक्री केली. आता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बाजाराला दिशा मिळण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जाते.\nरुपया घसरत असल्यामुळे आणि जागतिक बाजारातून नकारात्मक संदेश येत असल्यामुळे काल परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 94 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. तर काल देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 387 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी करून निर्देशाकांना आधार देण्याचा प्रयत्न केला.\nभाजप सरकारचा अर्थसंकल्प दिशाहीन – पी. चिदंबरम\nभारत पुन्हा विकासाच्या महामार्गावर – अरुण जेटली\nमंथन : शेती क्षेत्राची संतुलित वाढ अपेक्षित\nअर्थसंकल्पाने उपेक्षा; तरीही काही कंपन्यांत गुंतवणूकीची संधी (भाग-३)\nअर्थसंकल्पाने उपेक्षा; तरीही काही कंपन्यांत गुंतवणूकीची संधी (भाग-२)\nअर्थसंकल्पाने उपेक्षा; तरीही काही कंपन्यांत गुंतवणूकीची संधी (भाग-१)\nअर्थसंकल्पातील तरतुदींची अंमलबजावणी महत्त्वाची\n#Budget2019 : वाहन उद्योगात अस्वस्थता\nदेशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर नेणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍��� ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/file-a-complaint-from-the-election-commission-regarding-prime-minister-narendra-modi-for-asking-for-votes-in-favour-of-the-martyrs/45727", "date_download": "2019-07-20T16:08:52Z", "digest": "sha1:RDXJTJEQX4FYFAZRK7RFCOYWSZNOXYAV", "length": 8404, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "शहीद जवानांच्या नावे मते मागितल्यामुळे मोदींविरुद्धच्या तक्रारीची आयोगाकडून दाखल | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nशहीद जवानांच्या नावे मते मागितल्यामुळे मोदींविरुद्धच्या तक्रारीची आयोगाकडून दाखल\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nशहीद जवानांच्या नावे मते मागितल्यामुळे मोदींविरुद्धच्या तक्रारीची आयोगाकडून दाखल\nनवी दिल्ली | नवमतदारांनो, तुम्ही तुमचे पहिले मत हे देशासाठी बलिदान देणाऱ्या जवानांना समर्पित करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणातून केले आहे. मोदींच्या या आवाहनावर विरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस आणि माकपने ही तक्रार दाखल केली असून पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या नावाने मोदींनी मताची मागणी केल्याचे या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे. मोदींनी महाराष्ट्रातील लातूरमधील औसा येथील जाहीर सभेत म्हटले हो���े. निवडणूक आयोगाने मोदींच्या भाषणाची व्हिडिओ क्लिप मागविण्यात आली आहे.\nफर्स्ट टाइम वोटर्स से पीएम की अपील…\nबालाकोट में एयर स्ट्राइक करने वाले वीर जवानों को समर्पित हो सकता है क्या\nपुलवामा में शहीद वीरों को समर्पित हो सकता है क्या\nदेश के गरीबों, किसानों, मजदूरों, महिलाओं के विकास को समर्पित हो सकता है क्या\nपाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करणाऱ्या जवानांना समर्पित करणार का तुमचे पहिले मतदान पुलवामामध्ये जे वीर शहीद झाले, त्या शहिदांना तुमचे पहिले मतदान समर्पित होईल का तुमचे पहिले मतदान पुलवामामध्ये जे वीर शहीद झाले, त्या शहिदांना तुमचे पहिले मतदान समर्पित होईल का गरिबाला पक्के घर मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे यासाठी तुमचे मत समर्पित होईल का गरिबाला पक्के घर मिळण्यासाठी, शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचावे यासाठी तुमचे मत समर्पित होईल का असे म्हणत चक्क सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकचा मुद्दा उपस्थित करत मोदींनी मते मागितली आहेत. आपले मतदान हे देशासाठी असेल, असेही मोदींनी म्हटले होते. यावरुन काँग्रेस आणि भाकपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.\nAir StrikeAusaBalakotCongressCPIElection CommissionFarmersIndian JawansMaharashtraPakistanPulwama Attackएअर स्ट्राईकऔसाकाँग्रेसनिवडणूक आयोगपाकिस्तानपुलवामा हल्लाबालाकोटभाकपभारतीय जवानमहाराष्ट्रशेतकरीShare\nराहुल गांधी आज अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल करणार\nनरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आल्यास शांततेवर चर्चा होऊ शकते | इम्रान खान\nस्वत: समृद्ध होण्यासाठी पांडुरंग बरोरा शिवसेनेत गेले का \nचहाचा रिकामा कप देणाऱ्याच्या हातात देशाची सत्ता, मागासवर्गीय असणे अभिशाप\nशिवसेनेच्या संपर्कात भापजचे अनेक आमदार, नेते | संजय राऊत\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/kedarnath-teaser/articleshow/66431007.cms", "date_download": "2019-07-20T17:01:19Z", "digest": "sha1:TTB3EGX6I27LLA2LQV3NWRRMW5B4YKPA", "length": 11259, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kedarnath teaser: 'केदारनाथ'चा टीझर प्रदर्शित - kedarnath teaser | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nअभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आज टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट २०१३मध्ये उत्तराखंड इथं आलेल्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.\nअभिषेक कपूर दिग्दर्शित ‘केदारनाथ’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर आज टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा अली खान यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. हा चित्रपट २०१३मध्ये उत्तराखंड इथं आलेल्या महाप्रलयाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे.\n‘केदारनाथ’मध्ये सुशांत पिठ्ठूच्या तर सारा खान पर्यटकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा सर्वाधिक भाग उत्तराखंडमध्येच चित्रीत करण्यात आला आहे. रॉनी स्क्रूवाला आणि प्रज्ञा कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. येत्या ७ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत असून साराचा हा पहिलाच चित्रपट असल्यानं तिच्या पदार्पणाबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\nराधिका आपटेचा बोल्ड सीन सोशल मीडियावर लीक\nबिग बॉस: तेलुगू अभिनेत्रीला आयोजकांचा अश्लिल प्रश्न\nसलमानच्या चित्रपटात झळकणार महेश मांजरेकरांची लेक\nKBC: नागराज मंजुळे घेतात इतकं मानधन\nKBC: नागराज मंजुळे घेतात इतकं मानधन\nअसा होणार 'तुला पाहते रे'चा शेवट\nबिग बॉस : आरोह वेलणकरची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉस: वैश���ली म्हाडेच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबिग बॉसच्या घरात हीना विरुद्ध सगळे\nसिनेमा रिव्ह्यू- लायन किंग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'गुत्थी'चं लवकरच टीव्हीवर पुनरागमन...\nनवाब असल्याचं कधीही अप्रूप नव्हतं: सैफ...\n#MeToo हृतिकचा ‘सुपर ३०’ चित्रपट रखडला...\n#MeToo: 'केंद्रीय मंत्र्यानं एका रात्रीसाठी विचारलं होतं'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/sanjay-kakde-stays-back-bjp-2/78605/", "date_download": "2019-07-20T16:20:15Z", "digest": "sha1:CNT2U53BMNQFKSII3IEO7LTIDA4HULWP", "length": 5921, "nlines": 88, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sanjay Kakde Stays Back BJP", "raw_content": "\nघर लोकसभा २०१९ संजय काकडेंचे बंड झाले थंड\nसंजय काकडेंचे बंड झाले थंड\nभाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांची मनधरणी करण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले असून, आज संजय काकडे यांनी आपले पुकारलेले बंड थंड केले आहे. ‘काही स्थानिक मतभेद होते मात्र आता ते मिटले असून, लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्ष जी जबाबदारी देईल ती व्यवस्थीत पार पाडीन’, असे संजय काकडे यांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nअवयवदानातून सहा जणांना जीवदान\n‘निवडणुकीच्या काळात मुद्रणालयांनी छपाईबाबत विशेष काळजी घ्या’\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nचित्रपट बघितल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, ‘स्माईल प्लीज’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/elections2019-know-about-solapur-constituency/47405", "date_download": "2019-07-20T16:35:00Z", "digest": "sha1:UJ4U2ZCBHDY5GQP3ILAXSMIZJUQXKU7B", "length": 12224, "nlines": 86, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#Elections2019 : जाणून घ्या...सोलापूर मतदारसंघाबाबत | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\n#Elections2019 : जाणून घ्या…सोलापूर मतदारसंघाबाबत\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#Elections2019 : जाणून घ्या…सोलापूर मतदारसंघाबाबत\nआगामी लोकसभा निवडणुका आता अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. आपला नेता किंवा आपल्या मतदारसंघातून उभा राहिलेला उमेदवार ज्यांना आपण विश्वास ठेऊन मत देतो, निवडून देतो त्यांच्याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. देशभरात एकूण ७ टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकांसाठीचे मतदान पार पडेल. त्यांपैकी पहिल्या टप्प्यातील ७ लोकसभेच्या जागांसाठीचे मतदान पार पडले आहे. ज्यामध्ये नागपूर, वर्धा, यवतमाळ-वाशीम, चंद्रपूर, गडचीरोली-चिमुर, भंडारा-गोंदिया, आणि रामटेक या मतदारसंघांचा समावेश होता. येत्या १८ एप्रिलला मतदानाचा दुसरा टप्पा पार पडेल. ज्यात महारष्ट्रातील इतर १० लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. ज्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली,नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर या मतदार संघाचा समावेश होतो.\nआज आपण बोलणार आहोत सोलापूर लोकसभा मतदार संघाबाबत. सोलापूर लोकसभा मतदार संघांतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये सोलापूर दक्षिण,सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर, मोहोळ, पंढरपूर, अक्कलकोट यांचा समावेश होतो. यापैकी ३ ठिकाणी कॉंग्रेस, २ ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे.\nसोलापूर मतदार संघातून यावेळी भाजपकडून डॉ श्रीजय सिध्देस्वर शिवाचार्य महास्वामीजी तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी ���ेंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत. इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून सोलापूरमधून एकूण १५ उमेदवार मैदानात उतरले आहेत.\nसोलापूरमध्ये २०१४ ची स्थिती\nसोलापूरमधून २०१४ साली भाजपचे शरद बनसोडे, कॉंग्रेसकडून सुशिलकुमार शिंदे आणि बहुजन समाज पक्षाकडून संजीव सदाफुले रिंगणात होते. त्यावेळी भाजपचे शरद बनसोडे यांचा ५,१७,८७९ मते मिळून विजय झाला होता. तर कॉंग्रेसच्या सुशिलकुमार शिंदे यांना ३,६८,२०५ मते मिळाली होती. यांच्यातील मतांचा फरक पहिला तर १,४९,६७४ इतक्या मोठ्या फरकानं भाजपचे शरद बनसोडे जिंकून आले होते. तर बहुजन समाज पक्षाच्या संजीव सदाफुले यांना १९,०४१ इतकी मते मिळाली होती. यांच्या मतांची टक्केवारी पाहील्यास भाजपला ५४% कॉंग्रेसला ३८% आणि आपला केवळ २% मतं मिळाली होती.\nसोलापूर मतदारसंघातील मतदारांची संख्या\nसोलापूर मतदारसंघाच्या एकूण मतदारांची संख्या १८,२०,२६१ असून या मतदारसंघातील एकूण महिला मतदारांची संख्या ८,७१,७१० इतकी आहे. तर पुरुष मतदारांची संख्या ९,४८,५१० इतकी आहे.\nगेल्या निवडणुकीत भाजपच्या शरद बनसोडे यांनी काँग्रेसच्या सुधीलकुमार शिंदे यांचा जवळजवळ दीड लाख मतांनी पराभव केला. परंतु शरद बनसोडे यांची कारकीर्द असमाधानकारकच राहिली. शरद बनसोडे पुन्हा उमेदवार नकोत असेच भाजपतून म्हटले जाऊ लागले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भाजपकडून जातीय समीकरणे आणि मतांची विभागणी लक्षात घेऊन लिंगायत समाजाचे स्वामी डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.\nगेल्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी वयाच्या ७० मध्ये सुशीलकुमार शिंदे पुन्हा दंड थोपटून रिंगणात उभे आहेत. तर तिकडे वंचित बहुजन आघाडीकडून स्वतः प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत. सोलापूरमध्ये मराठा, दलित आणि लिंगायत, मुस्लिम या समाजाची मते महत्वाची आहेत. त्यामुळे सोलापूरमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळेल. सुशीलकुमार शिंदे आपला बाल्लेकिल्ला राखणार भाजप आपली जागा कायम ठेवणार भाजप आपली जागा कायम ठेवणार कि सोलापूरला प्रकाश आंबेडकरांसारखा नवीन खासदार मिळणार कि सोलापूरला प्रकाश आंबेडकरांसारखा नवीन खासदार मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .\n#Elections2019 : जाणून घ्या…बुलढाणा मतदारसंघाबाबत\nम्हणून��� राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला नाही\n‘नमो अ‍ॅप’च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी जाणून घेणार लोकांचा कौल\nकोस्टल रोडचे काम थांबवा, उच्च न्यायालयाचे पालिकेला आदेश\nडॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तिन्ही महिला आरोपींना ३१ मेपर्यंत पोलीस कोठडी\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-48952883", "date_download": "2019-07-20T16:36:14Z", "digest": "sha1:ZWL4GO7KQRZID2HSWOZVBOCCOQZEO3TC", "length": 25677, "nlines": 191, "source_domain": "www.bbc.com", "title": "रहाणे, पांडे, अय्यर, शुभमन- टीम इंडियाचा 'मिडल ऑर्डर क्रायसिस' कोण सोडवणार? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nरहाणे, पांडे, अय्यर, शुभमन- टीम इंडियाचा 'मिडल ऑर्डर क्रायसिस' कोण सोडवणार\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा टीम इंडिया\nन्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरमधील उणीव प्रकर्षाने स्पष्ट झाली आहे. टीम इंडिया आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. वर्ल्ड कपचं स्वप्न सेमी फायनलमध्ये संपुष्टात आल्यानंतर वनडे संघात बदल होणार का\nवर्ल्ड कपसाठी संघनिवड करताना निवडसमितीने चौथ्या क्रमांकासाठी अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरच्या नावाला पसंती दिली होती.\nविजय हा 'थ्री डायमेन्शल प्लेयर' अर्थात ऑलराऊंडर खेळाडू असल्याचं म्हटलं होतं. केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनी हे मधल्या फळीतली अन्य खेळाडू होते.\nटीम इंडियासाठी शिखर धवन, रोहित शर्मा आणि विराट कोहली हे त्रिकूट भक्कम होतं. वर्ल्ड कप सुरू झाल्यानंतर ट���म इंडियाने के.एल. राहुलला चौथ्या क्रमांकावर पाठवलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत शिखरने शतकी खेळी साकारली मात्र त्याच्या हाताला दुखापत झाली.\nही दुखापत बरी होण्यास प्रदीर्घ कालावधी लागणार असल्याने शिखर वर्ल्ड कप खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. यानंतर राहुलला सलामीला बढती देण्यात आली आणि चौथ्या क्रमांकाचा प्रश्न ऐरणीवर आला.\nराहुलच्या बढतीनंतर विजयला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आलं. विजयने तीन सामन्यात 58 धावा केल्या आणि 2 विकेट्स मिळवल्या. वेस्ट इंडिजच्या लढतीनंतर विजय शंकर दुखापतग्रस्त असल्याचं जाहीर करण्यात आलं.\nविजयच्या जागी ऋषभ पंतला खेळवण्यात आलं. ऋषभने चार सामन्यात 32, 48, 4, 32 अशा खेळी केल्या.\nकेदार जाधवला वर्ल्ड कपमध्ये सहा सामन्यात खेळवण्यात आलं. त्याने एकूण 80 धावा केल्या. या सहा सामन्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.\nकेदार अपयशी ठरल्याने दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कार्तिकचं वर्ल्ड कप पदार्पण झालं. दिनेश तीन सामन्यात मिळून फक्त 14 धावा करू शकला.\nकॅप्टन कूल फिनिशर महेंद्रसिंग धोनी 34, 27, 1, 28, 56*, 42*, 35, 50 अशा खेळी साकारल्या. धोनी पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर खेळला.\nएकूणात महेंद्रसिंग धोनीचा अपवाद वगळता टीम इंडियाची मिडल ऑर्डर डळमळीत असल्याचं स्पष्ट झालं.\nवर्ल्ड कपनंतर टीम इंडियात बदल संभवतात. टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरसंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.\n24वर्षीय मुंबईकर श्रेयस अय्यरचं नाव चर्चेत आहे. वर्ल्ड कपपूर्वी झालेल्या आयपीएल स्पर्धेत श्रेयस अय्यरने दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व केलं होतं.\nदिल्लीने पहिल्यांदाच बाद फेरी गाठली होती. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी खेळताना श्रेयसने 54 मॅचेसमध्ये 52.18च्या सरासरीने 4592 धावा केल्या आहेत.\nप्रतिमा मथळा श्रेयस अय्यर\nया धावा करताना श्रेयसने 12 शतकं आणि 23 अर्धशतकं झळकावली आहेत. श्रेयसने दोन वर्षांपूर्वी वनडे पदार्पण केलं होतं. श्रेयसने 6 वनडे मॅचेस खेळल्या असून, 42.00च्या सरासरीने 210 धावा केल्या आहेत. श्रेयसचा स्ट्राईक रेट 96.33 आहे.\nप्रतिमा मथळा मनीष पांडे\nकर्नाटकचा आधारस्तंभ असलेल्या 29वर्षीय मनीष पांडेने वनडे पदार्पण केलं तेव्हा त्याच्याकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मनीषने 2015मध्ये वनडे पदार्पण केलं. तेव्हापासून आतापर्यंत मनीषने 23 वनडेत भारताचं प्रतिनिधित्व केलं.\nमनीषने 36.66च्या सरासरीने 440 धावा केल्या आहेत. मनीषच्या नावावर एक शतक आणि 2 अर्धशतकं आहेत. मनीषचा स्ट्राईक रेट 91.85 आहे.\nपंजाब दा पुत्तर या खेळाडूने गेल्या वर्षी न्यूझीलंडमध्ये झालेला U19 वर्ल्ड कप गाजवला होता. संघाचा उपकर्णधार असणाऱ्या शुभमनने त्या स्पर्धेत 124च्या सरासरीने 372 धावा केल्या होत्या. स्थानिक क्रिकेटमध्ये पंजाबसाठी खेळताना शुभमनच्या नावावर 77.78च्या जबरदस्त सरासरीसह 1089 धावा आहेत.\nशुभमनचा स्ट्राईक रेट 77.28 असून त्याच्या नावावर 3 शतकं आणि 7 अर्धशतकं आहेत.\nप्रतिमा मथळा शुभमन गिल\nशुभमनच्या तंत्रकौशल्यावर आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सने संघाने विश्वास ठेवत त्याला संघात समाविष्ट केलं. 2018 हंगामात शुभमनने 13 मॅचेसमध्ये 203 धावा केल्या.\nहाच फॉर्म यंदाच्या हंगामात कायम राखत शुभमनने 14 मॅचेसमध्ये 296 धावा केल्या. वनडेत मोठी इनिंग्ज खेळण्यासाठी आवश्यक टेंपरामेंट आणि वय शुभमनकडे असल्याने त्याच्याकडे भविष्य म्हणून पाहिलं जात आहे.\nप्रतिमा मथळा चेतेश्वर पुजारा\nटेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाची नवी वॉल अशी उपाधी चेतेश्वर पुजाराने मिळवली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणारा पुजारा टीम इंडियाचा आधारस्तंभ आहे. टेस्ट स्पेशलिस्ट असं बिरुद नावामागे लागल्याने पुजाराचा वनडेसाठी विचारच होत नाही.\nवर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरचा संघर्ष बघता, पुजाराचा कदाचित विचार होऊ शकतो. सहा वर्षांपूर्वी पुजाराने वनडे पदार्पण केलं. त्याच्या नावावर 5 वनडे आहेत. इनिंग्ज कशी खेळावी याचा वस्तुपाठ पुजाराने टेस्ट मॅचेसमध्ये अनेकदा सादर केला आहे. मधल्या फळीत खेळण्यासाठी पुजारा आदर्शवत आहे.\nवर्ल्ड कपदरम्यान टीम इंडियाची मधली फळी अडखळत असताना अजिंक्य रहाणेच्या नावाची सर्वाधिक चर्चा झाली. वर्ल्ड कप इंग्लंडमध्ये सुरू असताना, अजिंक्यही इंग्लंडमध्येच खेळत होता. इंग्लंड काऊंटी संघ हॅम्पशायरसाठी अजिंक्य खेळत होता. शिखर धवन आणि नंतर विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर अजिंक्यच्या नावाचा विचार झाला होता.\nप्रतिमा मथळा अजिंक्य रहाणे\nटेस्ट संघाचा अविभाज्य भाग असणाऱ्या अजिंक्यच्या नावावर 90 वनडे आहेत. 35.26च्या सरासरीने अजिंक्यच्या नावावर 2962 धावा आहेत. यामध्ये 3 शतकं आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे. स्ट्राईक रोटेट करण्याच्या मुद्यावरून अजिंक्यला डच्चू देण्यात आला होता. मोठी खेळी करण्याचा प्रदीर्घ अनुभव अजिंक्यच्या नावावर आहे. वर्ल्ड कपनंतर रहाणेच्या नावाला पसंती मिळू शकते.\nप्रतिमा मथळा पृथ्वी शॉ\nस्थानिक क्रिकेटमध्ये वयोगट स्पर्धांमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉने पदार्पणातच दिमाखदार शतकी खेळी केली. पृथ्वीच्या नावावर दोन टेस्टचा अनुभव आहे. त्याचं वय आहे फक्त 19. आयपीएल तसंच स्थानिक स्पर्धांमधली शानदार कामगिरीच्या बळावर पृथ्वीने कसोटी पदार्पण केलं.\nप्रतिमा मथळा ऋषभ पंत\nआयपीएल आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये आक्रमक पवित्र्यानिशी खेळणाऱ्या ऋषभ पंतच्या नावाची वर्ल्ड कप निवडीसाठी प्रचंड चर्चा होती. मात्र वर्ल्ड कपसाठीच्या मूळ संघात पंतचा समावेश करण्यात आला नाही. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर निवडसमितीने ऋषभला संघात समाविष्ट केलं.\n21वर्षीय ऋषभला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. मात्र गुणवत्ता आणि वय बघता ऋषभ टीम इंडियाचा कायमस्वरुपी भाग असण्याची शक्यता जास्त आहे.\nप्रतिमा मथळा दिनेश कार्तिक\n2007 वर्ल्ड कप संघात दिनेश कार्तिकचा समावेश होता मात्र तो एकही मॅच खेळला नाही. त्यानंतर झालेल्या 2011, 2015 वर्ल्ड कप संघात दिनेशचा समावेश नव्हता. यंदाच्या वर्ल्ड कपसाठी निवडसमितीने अनुभवी दिनेशच्या नावाला पसंती दिली. मात्र दिनेशला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.\nन्यूझीलंडविरुद्ध खातं उघडण्यासाठी दिनेशला 21 चेंडूंसाठी संघर्ष करावा लागला. वर्ल्ड कपमधली कामगिरी बघता दिनेशला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.\nप्रतिमा मथळा विजय शंकर\nथ्री डी प्लेयर असं वर्णन झालेल्या विजय शंकरसाठी वर्ल्ड कपवारी दुखापतीमुळे वेळेआधीच संपुष्टात आली. बॅटिंगमध्ये विजयला विशेष चमक दाखवता आली नाही.\nबॉलिंगमध्ये त्याला फारशी संधीच मिळाली नाही. फिल्डिंगच्या बाबतीत विजयची बाजू उजवी आहे. वर्ल्ड कपनंतर विशेषज्ञ फलंदाजांचा विचार केल्यास, विजय शंकरला डच्चू मिळू शकतो.\nप्रतिमा मथळा केदार जाधव\nकमी चेंडूत जास्तीत जास्त धावा, स्लिंगिंग अक्शनची स्पिन बॉलिंग, कीपिंगचा अनुभव या गुणवैशिष्ट्यांमुळे केदार जाधव वर्ल्ड कप संघाचा भाग होता. मात्र केदारला मोठी खेळी करण्यात अपयश आलं.\nगोलंदाजीत विशेष प्रभाव पाडू शकली नाही. वर्ल्ड कपनंतर केदारला पुन्���ा संधी मिळण्याचीच शक्यता दिसते.\nप्रतिमा मथळा अंबाती रायुडू\nटीम इंडियाच्या मूळ योजनांनुसार अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळणार होता. मात्र प्रत्यक्षात विजय शंकर आणि ऋषभ पंत या क्रमांकावर खेळले. विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर रायुडूला संधी मिळेल असं चित्र होतं. मात्र निवडसमितीने एकही वनडे न खेळलेल्या मयांक अगरवालची निवड केली.\nनावावर सशक्त आकडेवारी असूनही दुसऱ्यांदा बाजूला सारण्यात आल्याने रायुडूने थेट निवृत्तीच जाहीर केली. निवृत्ती स्वीकारल्यामुळे रायुडूच्या नावाचा विचार होऊ शकत नाही.\nवर्ल्ड कपमध्ये आपली मधली फळी\nखेळाडू मॅचेस धावा विकेट्स\nके.एल. राहुल (मधल्या फळीतील रेकॉर्ड) 2 37 0\nविजय शंकर 3 58 3\nऋषभ पंत 4 116 -\nदिनेश कार्तिक 3 14 -\nकेदार जाधव 6 80 0\nसंभाव्य खेळाडूंची वनडे कामगिरी\nखेळाडू मॅचेस धावा अॅव्हरेज विकेट्स\nअजिंक्य रहाणे 90 2962 35.26 -\nचेतेश्वर पुजारा 5 51 10.20 -\nश्रेयस अय्यर 6 210 42.00 -\nपृथ्वी शॉ पदार्पण नाही - - -\nमयांक अगरवाल पदार्पण नाही - - -\n'धोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ'\nधोनीला अंपायर्सची चूक महागात पडली का\nक्रिकेटपटूंना धडकी भरवणारे 'डकवर्थ लुईस' आहेत कोण\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nशीला वयाच्या 15 व्या वर्षी नेहरूंना भेटण्यासाठी पायी गेल्या तेव्हा...\n30 कोटींची तरतूद पण यावेळेस तरी कृत्रिम पाऊस पडेल का\nहोर्मूज खाडी: इराणने घेतला बदला, केला ब्रिटनचा टॅंकर जप्त\n...आणि अख्खा झिम्बाब्वे संघ राजकारणामुळे आऊट झाला\n...आणि प्रियंका गांधींना मिठी मारून पीडितांनी हंबरडा फोडला\nकारगिल युद्धात 15 गोळ्या झेलूनही ते लढत राहिले\nकुलभूषण जाधव प्रकरणात भारताचा विजय की पाकिस्तानचा\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%98/", "date_download": "2019-07-20T15:54:16Z", "digest": "sha1:E2GHUPIRAR6EPT5KY45L5AJIJMNYQ7AX", "length": 14077, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "बाजार-साप्ताहिकी : अविरत घसरण.. | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news बाजार-साप्ताहिकी : अविरत घसरण..\nबाजार-साप्ताहिकी : अविरत घसरण..\nअमेरिकन वस्तूंवरील आयात करात भारताने वाढ केल्यामुळे जागतिक व्यापार युद्ध सर्वव्यापी होण्याच्या भीतीने या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी मोठी घसरण नोंदविली. मात्र दुसऱ्याच दिवशी अमेरिकन अध्यक्षांनी चीनबरोबर बोलणी करण्याचे संकेत दिले व बाजार सावरला. अमेरिकेच्या फेडरल रिझव्‍‌र्हने नजीकच्या भविष्यात व्याजदर कमी करण्याचे संकेत दिल्यामुळे गुरुवारी पुन्हा मोठी निर्देशांकातील तेजी पाहायला मिळाली; मात्र दुसऱ्याच दिवशी बाजार पुन्हा घसरला. आठवडाअखेर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) २५८ तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (निफ्टी) ९९ अंशांची साप्ताहिक घट नोंदवून या महिन्याच्या सलग तिसऱ्या आठवडय़ात घसरण कायम राखली.\nरोखे बाजारातील घडामोडींचे सावटही सध्या शेअर बाजारावर आहे. येस बँक, दिवाण हाऊसिंग फायनान्स, झी समूह, आयएल अँड एफएस, जैन इरिगेशन, जेट एअरवेज आदींसंदर्भातील घटना जवळपास एकाच वेळी घडणे हा काही योगायोग नाही. बाजारातील रोकड तरलतेचा अभाव, नवीन सरकारच्या पहिल्याच महिन्यातील कणखर धोरणांमुळे बँका, पतमापन कंपन्या, लेखा परीक्षण कंपन्या या सर्वानीच कडक धोरण अवलंबिले आहे. त्याचा परिणाम दिसत आहे.\nएचडीएफसी लिमिटेडचा अपोलो म्युनिक या आरोग्य विमा कंपनीतील हिस्���ा खरेदी करण्याचा निर्णय कंपनीचा विमा क्षेत्रातील सहभाग वाढविण्यास उपयुक्त आहे. त्याचे फायदे दिसण्यास थोडा काळ जाऊ द्यावा लागेल. विक्रीमधून मिळालेल्या रकमेतून अपोलो हॉस्पिटलच्या प्रवर्तकांना गहाण ठेवलेले समभाग सोडवता येतील व अपोलो हॉस्पिटलचे कर्ज थोडे कमी होईल.\nमहिंद्र आणि महिंद्रने नवीन सुरक्षा प्रणालीअंतर्भूत करण्यासाठी वाहनांच्या किमती १ जुलैपासून ३६ हजार रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहन विक्रीतील मंदीच्या काळातील हा निर्णय एसयूव्ही वाहन प्रकारातील कंपनीचे असलेले वर्चस्व दर्शवितो. सध्या सर्वच वाहन उद्योगांनी मागणीअभावी उत्पादन कमी केले आहे, तसेच जून महिन्याचे चारचाकी वाहन विक्रीचे आकडेही गेल्या महिन्याप्रमाणेच फारसे आशादायी असण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या कंपनीचे व आघाडीवर असणाऱ्या मारुती सुझुकीचे समभाग पुढील दोन – तीन महिन्यांत आकर्षक मूल्याला मिळू शकतील.\nबिगरबँकिंग वित्त कंपन्या रोकड सुलभतेच्या संकटात असताना त्याचा कमीत कमी परिणाम झालेली, सर्वदूर पसरलेली वितरण व्यवस्था असलेली व स्वस्त घरांसाठी कर्जवाटप करणारी कंपनी म्हणजे एलआयसी हाऊसिंग फायनान्स. यामधील गुंतवणूक पुढील वर्षभरात फायदा मिळवून देईल.\nयंदा मोसमी पावसाला उशीर झाला तरी पाऊ स पुरेसा होणे अनेक दृष्टीने महत्त्वाचे आहे. अन्नधान्याच्या किमती व पर्यायाने महागाईवरील नियंत्रण, शेतकऱ्यांना द्यावे लागणाऱ्या अनुदानातील घट, ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यामुळे मिळणारी चालना या सर्वाची सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप आवश्यकता आहे. देशातील ठळक संकेतांमध्ये पावसाचे अनुमान व येत्या १५ दिवसांत सादर होणारा अर्थसंकल्प आणि जागतिक पातळीवरील व्यापारयुद्ध तसेच इंधन तेलाचे भाव आदी बाबींचा भांडवली बाजार सध्या अंदाज घेत आहे, असे दिसते.\n‘जीएसटी’ दर कपातीचा लाभ ग्राहकांना न देणाऱ्या व्यावसायिकांवर सरसकट १० टक्के दंड\nअतिरिक्त पेट्रोल पंप आर्थिकदृष्टय़ा अव्यवहार्य\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय द���खवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/why-opals-are-bad-luck-and-other-gemstone-legends/", "date_download": "2019-07-20T16:40:11Z", "digest": "sha1:JWILXGID2SBJ6S4D6AYKJGTQXAJIEIIS", "length": 16472, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अनमोल रत्ने आणि त्यांच्याशी निगडित रोचक आख्यायिका - Majha Paper", "raw_content": "\nअनमोल रत्ने आणि त्यांच्याशी निगडित रोचक आख्यायिका\nJuly 11, 2019 , 6:18 pm by मानसी टोकेकर Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: अनमोल रत्न, रत्न, लाईफस्टाईल, हिरेजडित\nआपल्या संस्कृतीमध्ये अनमोल रत्नांचा वापर करण्याची परंपरा फार प्राचीन काळापासून चालत आली आहे. रत्नांचा वापर केवळ आभूषणांसाठी नाही, तर पारंपारिक पोशाख, शस्त्रास्त्रे, इतर शोभेच्या वस्तू यांमध्येही केला जात असे. किंबहुना, आताच्या काळामध्ये अनमोल रत्नांचा मनमोकळा वापर हा सर्रास परवडण्याजोगा नसला, तरी प्राचीन काळी राजा महाराजांच्या संग्रही अनमोल रत्नांची रेलचेल असे. यांपैकी अनेक अनमोल रत्नांशी निगडीत रोचक आख्यायिका अस्तित्वात आहेत. या आख्यायिकांच्या बद्दल जाणून घेऊ या.\nअनमोल रत्नांमध्ये सर्वात ‘लहरी’ रत्न म्हणून कुठले असेल, तर ते म्हणजे नीलम. नीलम या रत्नाला हिंदू धर्मातच नाही, तर ख्रिश्चन धर्मामध्येही मोठे महत्व आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये, धर्मगुरु नीलम धारण करीत असत. त्यांनी धारण केलेला नीलम हा पावित्र्याचे आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक मानला जात असे. किंबहुना ख्रिश्चन धर्मामध्ये सर्वतोपरी मानल्या जाणाऱ्या ‘टेन कमांडमेंट्स’ मूळ रूपात नीलम रत्नाच्या पटावर लिहिल्या गेल्या असल्याची मान्यता ही रूढ आहे. हिंदू धर्मामध्ये नीलम शनीचे रत्न मानले जाते. धारण केले गेलेले नीलम रत्न लाभल्यास अतिशय फायदा करविणारे, तर न लाभल्यास मोठ्या नुकसानालाही कारणीभूत ठरू शकते. ब्रिटीश संस्कृतीमध्ये नीलम हा वाईट नजरेपासून बचाव करण्यासाठी धारण केला जात असे.\nमाणिक या रत्नाचा वापर भारतीय संस्कृतीमध्ये पहिल्या शतकापासून केला जात आल्याचे उल्लेख सापडतात. त्या काळी या रत्नाला ‘रत्ननायक’, म्हणजेच समस्त रत्नांचा प्रमुख म्हणून ओळखले जात असे. देवतांच्या आशीर्वादाने हे रत्न पृथ्वीवर अवतरले असल्याची मान्यता पुराणांमध्ये उल्लेखली असून, त्याच कारणास्तव देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी हे रत्न देवतांच्या चरणी अर्पण केले जात असे. अस्सल माणिक रत्नाचा उल्लेख ‘ब्राह्मण’ म्हणून केला जात असून, हे रत्न सर्वोत्तम समजले जात असे. हे रत्न धारण करणाऱ्याला कुठल्याही नकारात्मक गोष्टीपासून संरक्षण मिळत असे, तसेच संपन्नता, सुबत्ता मिळवून देणारे हे रत्न मानले जात असे. ‘गार्नेट’ हे रत्न शारीरिक बल व मानसिक धैर्य वाढविणारे म्हणून धारण करण्याची परंपरा होती. या रत्नामध्ये उर्जा इतक्या मोठ्या प्रमाणात होती, की अनेक गार्नेट एकत्र एखाद्या ठिकाणी ठेवले गेल्यास तो कक्ष प्रकाशाने उजळून निघत असे, आणि ही रत्ने पाण्यामध्ये टाकल्यास पाणी उकळू लागत असल्याचे म्हटले जात असे.\nपाचू हे रत्न संपन्नतेचे, सुबत्तेचे प्रतीक आहे. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकापासून भारतामध्ये या रत्नाचा वापर प्रचलित असल्याचे उल्लेख पहावयास मिळतात. केवळ भारतातच नव्हे, तर बॅबिलोनियन बाजारपेठांमध्येही हे रत्न ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षांपासून अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते. हिंदू पौराणिक कथांच्या अनुसार वल नामक एका दैत्याचा वध देवतांनी केल्यावर त्याच्या शरीराचे तुकडे सर्वत्र विखुरले. त्याच्या शरीराच्या तुकड्यांपा��ून अनेक रत्नांची निर्मिती झाल्याची आख्यायिका असून, त्याच्या रक्तापासून माणिके, दातांपासून मोती, तर यकृतातील हिरव्या पित्तरसामुळे पाचू तयार झाले असल्याचे म्हटले जाते ओपल या रत्नाचा इतिहास मात्र वादातीत आहे. अरब संस्कृतीमध्ये, वीज कोसळल्याने या रत्नाचे निर्माण झाले असल्याचे म्हटले जात असून, विज चमकताना आकाशामध्ये दृष्टीस पडणारे सर्व रंग या रत्नामध्ये उतरून आले असल्याची मान्यता आहे. ग्रीक संस्कृतीमध्येही या रत्नाला मोठे महत्व होते. या रत्नाला खरी प्रसिद्धी लाभली, ती राणी व्हिक्टोरियामुळे. ओपल हे रत्न तिच्या खास आवडीचे असून तिने अनेक आभूषणे बनवून घेण्यासाठी या रत्नाचा वापर केला. मात्र तिच्या राज्याभिषेकाच्या वेळी जेव्हा तिचा पोशाख अचानक खराब झाला, तेव्हा तो या रत्नामुळेच झाला असे समजून तिने हे रत्न वापरणे सोडून दिले.\nओपल रत्नाशी निगडीत आणखी एक रोचक कथा, स्पेनचे राजे आल्फोन्सो (बारावे) यांच्याशी निगडित आहे. राजे आल्फोन्सो सरदार घराण्यातील एका अतिशय सुंदर तरुणीच्या प्रेमात पडले खरे, मात्र शाही खानदानाच्या रीतीला अनुसरून त्यांना विवाह मात्र राजकुमारी मर्सिडिसशी करावा लागला. त्यांच्या विवाहाप्रीत्यर्थ आल्फोन्सोच्या प्रेयसीने एक अतिशय देखणी ओपल रत्नाची अंगठी राजकुमारी मर्सिडिससाठी भेट म्हणून पाठविली. ही अंगठी धारण केल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यामध्ये मर्सिडिसचा दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर आल्फोन्सोने ही अंगठी आपल्या आजीला, म्हणजेच राणी क्रिस्टीनाला भेट म्हणून दिली. ही अंगठी धारण केल्यानंतर राणी क्रिस्टीनाचा देखील लवकरच मृत्यू झाला. त्यानंतर राजाने ही अंगठी स्वतःच्या बहिणीला आणि तिच्यानंतर स्वतःच्या भावजयीला धारण करण्यास दिली असता, त्यांचा ही दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर राजाने ही अंगठी स्वतः धारण केली असता, तोही अकस्मात निधन पावला. अश्या प्रकारे हे रत्न शापित ठरविले गेले खरे, पण काही इतिहासकारांच्या मते, बहुतेक सर्वच व्यक्तींच्या मृत्यूशी ओपल रत्न शापित असण्याचा काही एक संबंध नसून, त्याकाळी स्पेनमध्ये पसरलेल्या कॉलराच्या साथीमुळे बहुतेक व्यक्तींचे मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे.\nऑफिसमध्ये स्टायलिश दिसायचे असल्यास हे पर्याय निवडा\nसामोसा विकण्यासाठी सोडली गुगलची गडगंज पगाराची नोकरी \nझाड उन्मळून पडल्याने उघड झाले अंमली पदार्थांच्या छुप्या लॅबचे रहस्य\nलहान मुलांना सोबत घेऊन विमानप्रवास करताना….\nआजपासून ब्रिटनमध्ये व्हिसाचे नवीन नियम\nस्टीअरिंग ऐवजी माउस आणि स्क्रीन असलेली दोन चाकी इलेक्ट्रिक कार\nजाड व्यक्तींसाठी विमान तिकीट महाग\nयंदा सप्टेंबरमध्येच फ्लिपकार्ट, अॅमेझॉन चे धमाल सेल\nसात हजार वर्षांपासून लपून राहिलेले रहस्य झाले अचानक प्रकट \nआता डेंग्यू पसरविणाऱ्या डासांचा होणार खात्मा\nस्वाईन फ्लूचे मुख्यमंत्र्यांच्या गावातच २२ बळी\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/culture-2/", "date_download": "2019-07-20T15:36:33Z", "digest": "sha1:EJYCWVJ4277FK7KXHPMZRPBK7YXBCYZH", "length": 18222, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "लोकसंस्कृती: नव्याचा दिवस.. | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्���पाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nगुढीपाडवा. आपले नवे वर्ष. या नव्या मुहूर्तावर गावागावात अनेक गोष्टींची नव्याने सुरुवात केली जाते.\nमहाराष्ट्रातील सणावळीत गुढीपाडव्याला नवीन वर्ष म्हणून शेतकरी साजरे करीत असतात. चैत्राची चाहूल लागताच झाडांची पाणगळती सुरू होते. जुनी पाने झडून नवीन नवतीची पालवी फुटायला लागते आणि नवीन साज परिधान करून आनंदाला महोत्सवाला उधाण येते. होळीमध्ये गावात आलेली थंडी पळून जाते आणि ऊबदार वातावरणास सुरुवात होते. शेतीशी निगडित असणारा शेतकरी राजा खळय़ादळय़ाच्या राशी पुजण्यात मग्न होतात. हातात पै-पैसा खेळायला लागतो. पाडव्याच्या सणानिमित्ताने अनेक नवीन-जुने व्यवहार बदलले जातात. नवीन अवजारे खरेदी करणे, लग्नाचे बस्ते बांधणे, पै पाहुण्यांचे आदराथित्य करणे. यात्रा-जत्रानिमित्ताने गावाकडे आप्तेष्टांना बोलावणे. या सर्व बाबी पाडव्यानिमित्ताने केले जातात. ग्रामजनाची अशीही धारणा असते की, ती म्हणजे गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू होते. या नवीन वर्षाला सकारात्मक उद्देशाने साजरे केल्यास घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. त्यामुळेच तमाशाचा व्यवसाय करणारे अनेक तमाशा कलावंत तमाशाची पंढरी मानल्या जाणाऱया नारायणगाव येथे तमाशाच्या राहुटय़ा टाकतात. तिथे अनेक यात्रा-जत्रानिमित्ताने महाराष्ट्रातील हौशे-गवशे, नवशे मंडळी तमाशा ठरविण्यासाठी नारायण गावाला जाऊन तमाशाची सुपारी देतात. पाडव्याला तमाशाचा मुहूर्त करतात आणि जिथे जिथे तमाशाचा आणि तमासगिरांचा यात्रेनिमित्ताने मान आहे तेथे हाजरी लावतात.\nपाडवा हा मराठी जनांच्या जीवनातील मोठा सण असल्याने महाराष्ट्रात तो मोठय़ा थाटामाटात साजरा केला जातो. गुढी उभारून आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा अतिप्राचीन असून पौराणिक आख्यानात आपणास पाडव्याचे पुरावे सापडतात. गुढीपाडव्याच्या संदर्भात एक आख्यायिका अशी की ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली. तो पहिला दिवस वर्ष दिवस होय. इंद्राने याच पाडव्याच्या दिवशी दधीच्या ऋषींच्या अस्थींच्या योगे बनविलेल्या वज्राने वृत्रासुराचा वध केला. रामायणात श्रीरामचंद्राने चौदा वर्षांचा खडतर वनवास भोगून आल्यानंतर आपल्या राज्य कारभाराला पाडव्याच्या दिवशी सुरुवात केली होती. अंधश्रद्धा, कर्मकांड, जातीभेद,स्त्री-पुरुष भिन्नता इ. बाबींवर मात करून आनंदाची गुढी विजयाची गुढी महाराष्ट्रभर मोठय़ा उत्सवात मराठी मन उभारते.\nएका चौरंगावर एक १० ते १५ फूट लांबीचा वेळू (बांबू) उभा करून घराच्या समोर उभारला जातो.\nचौरंगावर कोरे कापड टाकून हळदी-कुंकवाने त्याची विधीवत पूजा केली जाते. बांबूच्या सर्वात उंच टोकाला तांब्याचा कलश उलटा ठेवतात. त्याला चोळीचा खण बांधला जातो. कलशाला कुंकवाची पाच बोटे ओढली जातात. आंब्याची डहाळे किंवा लिंबाची पाने आजूबाजूला लटकवली जातात. संसारात आनंदमय वातावरण निर्माण व्हावे म्हणून कलशाला साखरेच्या गाठी बांधल्या जातात आणि उत्साहवर्धक वातावरणात गुढीपाडवा सण साजरा करतात.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\n���्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/indvspak-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD/", "date_download": "2019-07-20T16:44:34Z", "digest": "sha1:4OJ3OVYYC7LJKX7BAKPJEPCDWUJKHPIG", "length": 11956, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "IndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार? | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजी��नीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news IndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nIndVsPak : त्या फादर्स डेच्या पराभवाचा वचपा या फादर्स डे ला भारत काढणार\nभारत आणि पाकिस्तानचा सामना म्हटले की क्रिकेटच्या चाहत्यांना मेजवानीच असते. रविवारी १६ तारखेला पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये ‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. यंदाचा फादर्स डे १६ तारखेला असून त्याच दिवशी भारत-पाकमध्ये क्रिकेटयुद्ध रंगणार आहे. रविवारी फादर्स डेला भारत पाकिस्तानचा पराभव करून बदला घेणार का २०१७ मध्ये फादर्स डेच्या दिवशी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या फादर्स डेला भारत पराभवचा वचपा काढणार का २०१७ मध्ये फादर्स डेच्या दिवशी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यामुळे यंदाच्या फादर्स डेला भारत पराभवचा वचपा काढणार का अशी चर्चा रंगली आहे.\n२०१७ मध्ये १८ जून रोजी फादर्स डे होता. त्याच दिवशी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा पराभव केला होता. त्यानंतर सोशल मीडियावर बाप-बेटा अशी चर्चा रंगली होती. तसे पाहता भारत आणि पाकिस्तानच्या प्रत्येक सामन्यापूर्वी आणि नंतर बाप आणि मुलगा यावर चर्चा सुरूच असते.\n२०१७ मध्ये चॅम्पिन्स ट्रॉफीमध्ये झालेल्या सामन्यात पाकिस्तानने १८० धावांनी भारताचा मानहाणीकारक पराभव केला होता. या सामन्यात भारताची भक्कम फलंदाजी अपयशी ठरली होती. ओव्हलवर झालेल्या या मानहाणीकारक पराभवचा वचपा भारताने काढावा अशी चाहत्यांची इच्छा असणार आहे.\nसोशल मीडियावर भारत आणि पाकिस्तान चाहत्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष शिघेला पोहचला आहे. दोन्ही संघाचे चाहते आपापल्या संघाला पाठिंबा दर्शवत आहेत. जाहीरात, मिम्सच्या माध्यमांतून आपल्या संघाला पाठिंबा देत आहेत.\nविश्वचषकामध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपारिक प्रतिस्पर्धी संघामध्ये १६ तारखेला ‘हाय-व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचे चाहतेही या सामन्याची तेवढ्याच अतुरतेने वाट पाहत आहेत.रविवारी मँचेस्टरमध्ये सामना अपेक्षित असला तरी पावसामध्ये सामना वाहून जाण्याची शक्यता आ��े. जर हा सामना झाला नाही तर क्रीडारसिकांची निराशा होईल. भारत पाकिस्तान संघांमधला सामना हा नेहमीच पॉइंट टेबलचा विचार न करणारा नी ते युद्ध अनुभवायला मिळावं असाच असतो, त्यामुळे हा सामना व्हायलाच हवा असंच सगळ्यांना वाटत असेल यात काही शंका नाही.\nधोनीचा मोठेपणा, चाहत्याला दिलं भारत-पाक सामन्याचे तिकीट\nतक्रार मागे घेण्यासाठी मागितली १० लाख रुपयांची खंडणी; गुन्हा दाखल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-Municipal-Corporation-s-recruitment-process-soon/", "date_download": "2019-07-20T15:47:52Z", "digest": "sha1:7ZGE5C6LGV6PNWZCHPREU54SMXLO6ZM2", "length": 4118, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रखडलेली भरती लवकरच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रखडलेली भरती लवकरच\nमुंबई महापालिकेच्या एप्रिल 2018 पासून रखडलेल्��ा चतुर्थ श्रेणीतील 1 हजार 388 कामगारांची भरती प्रक्रिया लवकरच राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारने या परीक्षेच्या निकालाला हिरवा कंदील दाखवल्यामुळे महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे येत्या 15 सप्टेंबरपर्यंत परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येणार आहे.\nदरम्यान भरतीची प्रक्रिया सुरू असतानाच भाजपाचे आमदार भाई गिरकर यांनी विधान परिषदेत आवाज उठवून या परीक्षेत विचारण्यात आलेल्या अवघड प्रश्नांकडे लक्ष वेधले. त्यामुळे ही भरतीच रद्द करण्याची मागणी त्यांनी केली होती. त्यामुळे या भरती प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. याबाबत राज्य सरकारने दहा दिवसांपूर्वी महापालिकेला पत्र पाठवून प्रक्रिया सुरू करण्याची सूचना केली. भरती प्रक्रिया राबवणार्‍या महाऑनलाईन संस्थेला काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी सांगितले.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Phaltan-people-waiting-celebration-of-maulis/", "date_download": "2019-07-20T15:46:44Z", "digest": "sha1:TY65E6IBPWU7NNS46FABRQ7N7II7ARYZ", "length": 9901, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " माऊलींच्या सोहळ्याची फलटणकरांना आतुरता | पुढारी\tTop", "raw_content": "\nलोकसभा सभापती ओमप्रकाश बिर्ला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन\nदिवंगत शीला दीक्षित दिल्लीच्या सलग 15 वर्षे मुख्यमंत्री होत्या\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कालवश\nहोमपेज › Satara › माऊलींच्या सोहळ्याची फलटणकरांना आतुरता\nमाऊलींच्या सोहळ्याची फलटणकरांना आतुरता\nसंत श्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली पालखी सोहळा रविवारी सायंकाळी फलटण येथील विमानतळावरील पालखी तळावर एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर माऊलींच्या स्वागताची जय्यत तयारी पूर्ण झाली असून भाविक माऊलींच्या दर्शनासाठी वाटेकडे डोळे लावून बसले आहेत.\nसोहळ्याच्या वाटचालीत चांदोबाचा लिंब येथील पहिले उभे रिंगण आटोपून सोहळा तरडगाव येथील पालखी तळावर विसावला. रविवारी सकाळी चोपदारांनी सूचना केल्याप्रमाणे सोहळा फलटणकडे मार्गस्थ होणार आहे. तरडगाव ते फलटण या वाटचालीत काळज येथील दत्त मंदिरात विसाव्यासाठी थांबणार आहे. यावेळी परंपरागत पद्धतीने रथातून माऊलींच्या पादुका श्री दत्त मंदिरात नेऊन तेथे माऊलींच्या पादुकांना दुग्ध अभिषेक झाल्यावर सुरवडी येथे दर्शनासाठी थांबवणार आहे. यावेळी साखरवाडी, नांदल आणि सुरवडी येथील ग्रामस्थ दर्शन घेतात.\nत्यानंतर सोहळा दुपारी निंभोरे तर सायंकाळी वडजल येथे विसावा घेईल. याचबरोबर तांबमाळ येथे तालुका दूध संघाचे अधिकारी व कर्मचारी दर्शन घेईल. सोहळ्याचे प्रस्थान फलटण शहराकडे होईल. शहराच्या वेशीवर नगराध्यक्षा, नगरसेवक, पालिकेचे अधिकारी व नागरिक सोहळ्याचे स्वागत करतील.\nस्वागत झाल्यानंतर सोहळा सदगुरू हरिबुवा महाराज मंदिर,पाच बत्ती चौक या मार्गाने प्रभू श्रीराम मंदिरासमोर पोहोचेल. तेथे नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टच्या वतीने सोहळ्याचे स्वागत झाल्यानंतर गजानन चौक- महात्मा फुले चौक- सफाई कॉलनी- गिरवी नाका या मार्गाने सोहळा विमानतळ येथे पोहचेल. यावेळी समाजआरती व मानकर्‍यांचे सत्कार झाल्यानंतर भाविक सोहळ्याचे दर्शन घेतील.\nपालखी सोहळ्याचा आगमनानिमित्त पालिकेच्या वतीने पालखी तळासह संपूर्ण शहराची स्वच्छता केली आहे. पालखी तळावर पुरेशी प्रकाश व्यवस्था, आरोग्य व पिण्याच्या पाण्याचा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. स्त्री व पुरुषांसाठी सुमारे 600 तात्पुरती शौचालये उभारली आहेत. सूचना व तक्रार निवारण कक्षाची उभारणी, दर्शन बारीसाठी बॅरिकेट लावून सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे.\nराज्य शासन व जिल्हा परिषद सातारा आरोग्य विभागाच्या माध्यमातून पालखी तळावर तात्पुरती शौचालय, वैद्यकीय सेवेसाठी खास पथक, स्वयंपाक गॅस व रॉकेल वितरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे लायन्स क्लब, जैन सोशल ग्रुप, फलटण सिटी यांच्या वतीने मोफत औषध उपचाराची सुविधा पालखी तळावर डॉ.बिपीन शहा व सहकार्‍यांच्या वतीने उपलब्ध होणार आहे. जिल्हा पोलिस दलाच्या वतीने उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी तळ आणि संपूर्ण शहरात सुरक्षिततेसाठी पोलिस अधिकारी, कर्मचारी, गृहरक्षक दल तैनात करण्यात आले आहे.\nशहरात मोठ्या संख्येने दाखल होणार्‍या भाविक वारकर्‍यांना अन्नदान करण्यासाठी शहरातील गणेशोत्सव मंडळे, तरुण मंडळे, स्वयंसेवी व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात पुढाकार असतो. ही मंडळी मिष्टान्नासह, भाजी भाकरी, शिरा, भात यांचे जेवण तर काही ठिकाणी चहा, नाष्टा देतात. शहराजवळून वाहत असलेल्या नीरा उजवा कालव्यात भाविकांना मुबलक पाणी उपलब्ध असल्याने चांगली सोय झाली आहे. फलटणमध्ये मुक्काम असल्याने वारकरी श्रीराम मंदिरात दर्शन करून काही मंडळी शिखर शिंगणापूर येथे महादेवाच्या दर्शनासाठी सुद्धा जातात.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/03/03/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:46:58Z", "digest": "sha1:L6E4Y4X7ORLKYFUASFUM26B2SZQNGBTV", "length": 6865, "nlines": 49, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "इलिओ मोटर्सची तीन चाकी कार - Majha Paper", "raw_content": "\nइलिओ मोटर्सची तीन चाकी कार\nMarch 3, 2017 , 10:16 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: इलिओ मोटर्स, तीन चाकी कर\nजगभर इंधन एफिशिएन्ट कार्स बनविण्याची स्पर्धा तेजीत असताना यूएस ऑटो कंपनी इलिओ मोटर्सने कमी बजेटमध्ये चांगले मायलेज देणारी तीन चाकी कार बाजारात आणली आहे. तीन चाके, सिंगल डोअर, टू सीटर अशी ही कार खरेतर मोटरसायकल कॅटेगरीतील आहे. निर्माते इलिओ तिला ऑटोसायकल असेच म्हणत आहेत.\nही कार ५ लाख रूपयांपेक्षाही कमी किंमतीत मिळेल व १ लिटरमध्ये ती ३५ किमीचे मायलेज देईल. इलिओ मोटर्स ही अॅरिझोनामधील कंपनी असून या कारचे उत्पादन लुसियाना येथील प्रकल्पात केले जात आहे. ही कार पूर्णपणे मेड इन यूएस असून तिचे कॉन्सेप्ट फोटो प्रसिद्ध झाले आहेत. तिचे ड��झाईन एकदमच वेगळे असून कंपनीने या कारच्या ६० हजार प्री ऑर्डर्स मिळाल्याचा दावा केला आहे. या कारला तीन एअरबॅग्ज, ट्रॅक्शन कंट्रोल, स्टॅबिलीटी कंट्रोल, स्टिरिओ, क्रूझ कंट्रोल अशा सुविधा असून ती वातानुकुलित आहे.\nसोशल मीडियावरून वाढविली शेतकऱ्याने तिप्पट कमाई\nमुलांना मारहाण, शिवीगाळ केल्यास ५ वर्षे तुरूंगवास\nभारतीय बाजारपेठेत लवकरच दाखल होणार फियाटची पुंटो प्युअर\nप्लास्टिकच्या तांदुळापासून राहा सावध \nही तथ्ये तुमच्या परीचायची आहेत का\nया टिप्स वापरून बनवा सुंदर आणि आकर्षक ओठ\nहुंडा घेण्यास नकार दिला म्हणून नवरदेवाला दिली चक्क १ लाखांची १ हजार पुस्तके\nसंसदेत २०२४ पर्यंत १२५ शेतकरी पाठविणार- अण्णा हजारे\nकाश्मीर महाराजांच्या दुर्मिळ व्हिंटेज कारचा लिलाव\nतब्बल १२१ कोटी किमतीची कार पगानी झोंडा एचपी बर्चेटा\nमारूतीच्या नव्या स्विफ्ट स्पोर्टीला दोनच दरवाजे\nघरातील विजेच्या गरजेसाठी सोलर पॅनलचा ‘इको फ्रेंडली’ पर्याय\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/principal-caught-while-taking-bribe-at-beed/", "date_download": "2019-07-20T16:11:46Z", "digest": "sha1:ZCRLPTBEZCJ33VZ4A5ATYLDXKHATEEXA", "length": 17060, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोदींना दीड लाखाची लाच घेताना पकडले, शिक्षकांनी वाटले पेढे ..! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद���यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nमोदींना दीड लाखाची लाच घेताना पकडले, शिक्षकांनी वाटले पेढे ..\nपंतप्रधान मोदींची “न खाऊंगा ना खाने दुंगा” ही घोषणा मोदींनीच खोटी ठरवली आहे. मात्र हे ते मोदी नाहीत, हे आहेत बीडमधल्या परळीच्या एका शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी. परळी येथील वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी यांना दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. या महाशयांनी लिपिकाची बाजू मांडण्यासाठी त्याच्याकडे दोन लाखांची लाच मागितली होती, यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या लाचखोर मुख्याध्यापकाला ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या मोदींच्या जाचाला कंटाळलेल्या शाळेतील शिक्षकांनी कारवाई बद्दल आनंद व्यक्त करत पेढे वाटले आहेत.\nपरळीच्या वैद्यनाथ माध्यमिक विद्यालयातील चार शिक्षक आणि एक लिपिक यांची 2012 साली नियमबाह्य नेमणूक झाल्याचे कारण देत संस्थेने त्यांना सेवेतून कार्यमुक्त केले होते. यापैकी दोन कर्मचाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केल्याने ही चौकशी बीडचे शिक्षणाधिकारी करत आहेत. या चौकशीत बाजू मांडण्यासाठी मुख्याध्यापक मोदी याने विद्यमान लिपिकाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तसेच रक्कम न दिल्यास सेवामुक्त करून पूर्वीच्या लिपिकाला पुन्हा सेवेत रुजू करण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे संबंधीत लिपीकाने या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक श्रीकांत परोपकारी, अपर अधीक्षक एस.आर. जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून शनिवारी मोदी याला पेठ गल्ली परिसरात दीड लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले.\nआरोपी मुख्याध्यापक मोदी याची सेवानिवृत्ती अवघी सहा महिन्यांवर आली होती, तसेच वैद्यनाथ माध्यमिक विद्यालय संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुख्याध्यापक लाचखोरीच्या प्रकरणात अडकल्याने परळी शहरात खळबळ उडाली आहे. मात्र मुख्याध्यापक नंदकिशोर मोदी याच्या जाचाला कंटाळलेल्या शाळेतील शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी या कारवाईचे स्वागत करत पेढे वाटून आनंदात साजरा केला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलधुळे पालिकेच्या कामकाजाविरोधात शिवसेनेचे आंदोलन\nपुढीलआशियाई गेम्स: पाकिस्तानला हरवून हिंदुस्थानच्या हॉकी संघाने जिंकले कांस्य पदक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद���देमाल नष्ट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8B/", "date_download": "2019-07-20T15:42:35Z", "digest": "sha1:XOQ3OCAPE55TPEJSEV5UFXIRKTIWV3XT", "length": 12559, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "टेमघरच्या ठेकेदारांविरोधात 700 कोटींचा दावा; गिरीश महाजन | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसं��ीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome पुणे टेमघरच्या ठेकेदारांविरोधात 700 कोटींचा दावा; गिरीश महाजन\nटेमघरच्या ठेकेदारांविरोधात 700 कोटींचा दावा; गिरीश महाजन\nपुणे– निकृष्ठ दर्जाचे काम केल्याने टेमघर धरणाच्या भिंतीतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे निदर्शनास आले. वारंवार सुचना करूनही ठेकेदारांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने निकृष्ठ काम करणाऱ्या दोन्ही ठेकेदारांविरोधात जलसंपदा विभागाने 700 कोटी रुपयांचा दावा दाखल केल्याचे राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.\nटेमघर धरणातून होत असलेली गळती थांबविण्यासाठी दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. सर्वात जास्त गळती होत असलेल्या भागाची दुरूस्ती युद्धपातळीवर करण्यात येत आहे. जलसंपदा मंत्री महाजन यांनी सोमवारी या कामाची पाहणी केली. यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव रा. वा. पानसे, पुणे पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंढे, अधिक्षक अभियंता शिवाजी बोलभट, गुणनियंत्रण विभागाचे अधिक्षक अभियंता दिलीप तवार, भामा असखेड विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. प्रदक्षिणे, शाखा अभियंता सुधीर अत्रे आदी उपस्थित होते.\nयावेळी महाजन म्हणाले, टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. धरणाचे काम पुर्ण करणाNया हैदराबाद येथील श्रीनिवासन कन्स्ट्रक्‍शन कंपनी आणि प्रोगेसिव्ह कन्स्ट्रकशन कंपनी यांना वारंवार नोटीसा देण्यात आल्या मात्र त्यांनी आपेक्षित प्रतिसाद दिला नाही. उलट त्यांनी न्यायालयात धाव घेतली. निकृष्ठ काम केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. श्रीनिवासन वैंपनीने केलेले काम अतिशय निकृष्ठ असून, दोन्ही वैंपन्याकडून दुरुस्तीसाठी येणारा खर्च व्याजासह वसूल करण्यात येणार आहे.\nगळती होत असलीतरी त्यामुळे धरणाला कोणतही धोका नाही. मात्र गळती थांबविणे आवश्‍यक असल्याने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले.\nयोग्य ठेकेदार न मिळाल्याने दिलेले टेंडर तीन वेळा रद्द करण्यात आले. त्यानंतर औरंगाबाद येथील शिवा स्ट्रक्‍चर प्रा. लि. या कंपनीला या कामाचा ठेका देण्यात आला आहे. दुरुस्तीच्या कामात धरणाच्या भिंतीना लहान आकाराचे छिद्र पाडून त्यातून सिमेंट, सिलीका यांचे मिश्रण सोडण्यात येत आहे. महाराष्ट्रात असे काम प्रथमच केले जात असून, सुमारे तीन लाख बॅगा इतके साहित्य धरणाच्या भिंतीत सोडण्यात येत आहे. पुढील दोन वर्षांत हे काम पुर्ण केले जाईल. काम पुर्ण करण्यासाठी इतर धरणांतील पाणी साठा कायम ठेऊन टेमघर धरण प्रथम मोकळे करून घेण्यात येईल, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमहामार्गावरील दारूबंदीचा चेंडू आता सरकारच्या कोर्टात\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\nपुणे सोलापूर रस्त्यावर कार आणि ट्रकची धडक, ९ जण जागीच ठार\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Tuljapur-Shakambhari-Navaratri-Festival-from-today/", "date_download": "2019-07-20T15:55:03Z", "digest": "sha1:VE2GWU7CJFNNXVWQNRDRRKFXANTFEUHO", "length": 5360, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तुळजापूर : आजपासून शाकंभरी नवरात्र महोत्सव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › तुळजापूर : आजपासून शाकंभरी नवरात्र महोत्सव\nतुळजापूर : आजपासून शाकंभरी नवरात्र महोत्सव\nतुळजापूर : तालुका प्रतिनिधी\nआराध्य दैवत, शक्तीदेवता तथा महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीमातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवास मंगळवार, 26 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी गेल्या सोमवती अमावास्येदिवशी सुरू झालेली मातेची मंचकी निद्रा मंगळवारी पहाटे पूर्ण होत असून मुख्य मूर्तीची सिंहासनावर पुनर्प्रतिष्ठापना होऊन मूर्तीला नऊ दिवसांनंतर पंचामृत अभिषेक सुरू होणार आहेत. त्यानंतर चरणतीर्थ, काकड आरती पार पडून नित्यपूजेचा घाट सकाळी 6 वाजता होणार आहे.\nमातेच्या मूर्तीला दुसर्‍यांदा पुन्हा पंचामृत अभिषेक सुरू होऊन वस्त्रालंकार शोड्षोपचार पूजा पार पडल्यानंतर धूपारती अंगारा काढण्यात येणार आहे. यावर्षी या नवरात्र महोत्सवातील धार्मिक सोहळ्याचे यजमानपद भोपे पुजारी मंडळाकडे असून मातेच्या पितळी दरवाजासमोरील ओवरीमध्ये शाकंभरी देवीची प्रतिमा स्थापना करून यजमान अजित किसनराव परमेश्‍वर यांच्या हस्ते विधिवत घटस्थापना होऊन शाकंभरी नवरात्र महोत्सवास प्रारंभ होईल. त्यानंतर नवरात्रोत्सव काळात अनुष्ठानासाठी ब्रह्मवृंदांना वर्णी देण्यात येणार आहे.\nतुळजापूर : आजपासून शाकंभरी नवरात्र महोत्सव\nक्रुझर झाडावर आदळून दोन ठार, पाच जखमी\nउस्‍मानाबाद : बारावीच्या विद्यार्थ्याची लोहारामध्ये आत्‍महत्‍या\nपंकजा मुंडेंच्या भावाच्या कारचा अपघात, १ ठार\n43 वर्षांनंतर जळगावाचे विमान उडाले\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Burglary-in-dombivli-27-lakh-gold-ornaments-theft/", "date_download": "2019-07-20T16:07:29Z", "digest": "sha1:R3PNAXYRUBQYXRZZYXVZ5PR5X7FEKQDH", "length": 5601, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाकुर्लीत घरफोडी, २७ लाखांचा ऐवज लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठ���कुर्लीत घरफोडी, २७ लाखांचा ऐवज लंपास\nठाकुर्लीत घरफोडी, २७ लाखांचा ऐवज लंपास\nबुधवारी देवदर्शनासाठी गेलेल्या एका व्यावसायिकाच्या बंगल्यातील बाथरूमचे ग्रील वाकवून चोरट्यांनी घरातील तब्बल २७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून या गुन्ह्याच्या तपासाला वेग दिला आहे.\nकल्याण-डोंबिवलीमध्ये चोरट्यांनी प्रचंड धुमाकूळ घातला आहे. बंद दारांची कुलपे तोडून, खिडक्यांच्या ग्रील उचकटून घरांतील लाखोंचा माल लंपास करण्याचा सपाटा लावणाऱ्या चोरट्यांनी पोलिस खात्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. पोलिसांच्या सर्व यंत्रणा वाढत्या घटना रोखण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे गुन्ह्यांच्या वाढत्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.\nडोंबिवलीजवळच्या ठाकुर्ली-चोळेगाव येथे समर्थ कृपा बंगल्यामध्ये राहणारे परेश पाटील यांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाटील कुटुंब दाराला कुलूप लावून खंडोबाच्या जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. याच दरम्यान दाराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमचे ग्रील वाकवून आत प्रवेश केला. या घरातील सोन्या-चांदीचे दागिने, भांडी आणि रोख रक्कम असा २७ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरी परतलेल्या पाटील कुटुंबीयांना घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने, पाटील यांनी डोंबिवली पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परेश पाटील यांच्या जबानीवरून गुन्हा दाखल केला.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/c-m-devendra-fadnavis-speech-in-Flag-hoisting-ceremony-at-Mantralaya-Mumba/", "date_download": "2019-07-20T16:17:59Z", "digest": "sha1:4QYGGITEYKPDPBSYYAHBKIEXMMLYX4H6", "length": 4611, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाराष्‍ट्रात सर्वात जास्‍त रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महाराष्‍ट्रात सर्वात जास्‍त रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री\nमहाराष्‍ट्रात सर्वात जास्‍त रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री\nमुंबई : खास प्रतिनीधी\nपरकीय गुंतवणूक जास्तीत जास्त महाराष्‍ट्र राज्यात झाली पाहिजे यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. त्यामुळे संघटीत क्षेत्रात सर्वाधिक रोजगार हा महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ७२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते बोलत होते.\nमुख्यमंत्री म्‍हणाले, ‘‘औद्योगिक क्षेत्रात राज्याची आगेकूच सुरू आहे. पण हे करत असताना समाजात सोहार्द राहावा यासाठी सरकारने प्रयत्न केला. त्याचबरोबर एससी-एसटी, ओबीसी योजनांसाठी सरकारने सुरू केलेल्या विविध योजना समाजाच्या विविध घटकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. शहरी तसेच ग्रामीण महाराष्ट्राने लक्षणीय प्रगती केली असून, महाराष्ट्र सातत्याने पुढे जावा यासाठी महाराष्ट्राचे पुरोगामित्व कायम राहणे आवश्यक आहे. शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र सातत्याने पुढे गेला पाहिजे. सर्वांना एकत्रित घेऊन बलशाली महाराष्ट्र करू, असे म्हणत आजपर्यंत महाराष्ट्र एकसंध राहिला तो पुढेही ठेऊ.’’\nज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/nivaan-Khandiya-India-youngest-top-Chess-player-in-sixth-year/", "date_download": "2019-07-20T16:13:59Z", "digest": "sha1:DE3ZME5TIG23TPJO5X4TDGI2DWOSW6MI", "length": 6421, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निवान ठरला जागतिक खेळाडूंमध्ये दहावा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › निवान ठरला जागतिक खेळाडूंमध्ये दहावा\nनिवान ठरला जागतिक खेळाडूंमध्ये दहावा\nआवड व प्रबळ इच्छाशक्ती यामध्ये वय हे अडथळा ठरू शकत नाही, हीच गोष्ट पुण्याच्या निवान खंडाडिया या मुलाने वयाच्या फक्त सहाव्या वर्षी भारतातील सर्वात तरुण अव्वल बुद्धिबळपटू आणि जागतिक बुद्धिबळ फेडरेशनने मे 2018 मध्ये जाहीर केलेल्या रेटिंग यादीनुसार 1137 इएलओ पॉइंट्स मिळवून जागतिक खेळाडू मध्ये दहावा क्रमांक मिळवून साध्य केली आहे.\nनिवान अल्बेनिया येथे नुकत्याच संपन्न झालेल्या जागतिक शाळा बुद्धिबळ चॅम्पियनशिपचा एक भाग होता. तेथे त्याने यु - 7 मध्ये नऊ फेर्‍यांमध्ये चार गुण मिळवले आणि पुढच्या वेळेस विजेतेपद मिळवण्याची प्रतिज्ञा केली. निवान हा मगरपट्टा येथील विबग्योर हायस्कूलच्या के.जी.चा विद्यार्थी आहे. निवानची या खेळाशी ओळख त्याच्या वडिलांनी तो केवळ साडेचार वर्षाचा असताना करून दिली होती.त्यांने हा खेळ केवळ दोन दिवसांतच आत्मसात केला होता आणि केवळ तिसर्‍या दिवशी या बुद्धीबळपटूने त्यांना हरवून मोठा धक्काच दिला. कोरेगाव पार्क अनेक्स येथील दक्षिण मुंबई चेस अकादमी (एसएमसीए) मधील प्रशिक्षक विश्‍वनाथ शांडिल्य यांच्या मार्गदर्शनाखाली निवान खंडाडिया प्रशिक्षण घेत आहे.\nयाबाबत निवानची आई प्रिती यांनी याप्रसंगी एसएमसीए आणि त्याचे प्रशिक्षक बादली आणि शांडिल्य यांची प्रशंसा करून सांगितले की, माझ्या मुलाला योग्य दिशेने प्रगतीकडे नेण्याकरता मी एसएमसीए ची आभारी असून या दरम्यान त्यांचा खरोखरच पाठिंबा मिळत होता, मी त्याला योग्य मार्गदर्शन केल्याबद्दल तसेच या क्रिडाप्रकारात उत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांची सदैव आभारी राहीन.\nनिवान आपल्या खेळाकरिता दररोज चार पाच तास देत असून आपला खेळ अजून कसा उंचावेल हे पाहत आहे. यात आश्‍चर्य नाही कि त्याने जिल्हा आणि राज्यस्तरावर एकूण 17 ट्रॉफी आणि 9 पदके मिळवली आहेत. जिल्हा पातळीवर तो तिसर्‍या क्रमांकावर राहिला असून राज्य शालेय स्तरावर सातवा क्रमांकावर आहे. निवान नॉर्वेजिअन ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनचा प्रबळ प्रशंसक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nसि��ेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Cloudy-weather-raisin-growers-worry/", "date_download": "2019-07-20T16:18:29Z", "digest": "sha1:BLOBJCTBBOLRPKPKMQDLV6XHN36BM3E2", "length": 6854, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेदाणा उत्पादकांना अवकाळीची धडकी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बेदाणा उत्पादकांना अवकाळीची धडकी\nबेदाणा उत्पादकांना अवकाळीची धडकी\nसांगली जिल्ह्यात बुधवार रात्रीपासून ढगाळ हवामान झाले आहे. रात्री अनेक ठिकाणी पावसाचे हलके थेंब पडले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बेदाणा उत्पादकांची चिंतेने झोप उडाली आहे. सध्या काही द्राक्षे बेदाणा निर्मितीत रॅकवर आहेत. काहींची बागेतून घडांची काढणी सुरू आहे. अनेक बेदाणा शेडवर पहिल्या ते बाराव्या दिवसापर्यंतची द्राक्षे बेदाणा निर्मितीच्या प्रक्रियेत आहेत. अशातच अवकाळी पाऊस वादळ वार्‍यासह येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात वादळ, पाऊस आणि गारपीट याचा फटका बेदाणा निर्मिती आणि द्राक्षांना बसू शकतो. तसेच कालपासून सुरू झालेल्या ढगाळ हवामानामुळे बेदाणा ग्लेझिंग कमी होणार आहे. पाऊस पडला तर बेदाणा काळा पडण्याची भीती निर्माण झाली आहे.\nकाल सायंकाळ पासूनच मिरज पूर्व भागात हवामान ढगाळ राहिले आहे. रात्री उशिराने हलके पावसाचे थेंब सुरू झाले होते. शिवाय आज सकाळी नऊ वाजेपर्यंत ढगाळ आणि आर्द्र हवामान झाले आहे.\nइथे आहेत सर्वाधिक बेदाणे रॅक : मिरज पूर्व भागात खंडेराजुरी, सुभाषनागर, कळंबी, मालगाव, बेळंकी, खटाव, चाबुकस्वारवाडी, कवठेमहांकाळमधील ढालगाव, नागज, चोरोची, आगळगाव, शेळकेवडी, कुकटोळी यासह बहुतांश गावात बेदाणा निर्मिती सुरू आहे. जिल्ह्यातील काही द्राक्षे जुणोनी, सांगोला, जुजारपूर या भागात जातात. तर जत आणि सीमावर्ती भागातील काही माल कर्नाटक मध्येही बनविण्यास विजापूर, अथणी आणि जत सीमावर्ती भागात रॅकवर आहेत.\nसध्या पाच महिन्यांची द्राक्षे बागेत : सध्या बाजारपेठेत पाठवायची द्राक्षे 90 टक्के विक्री होऊन संपले आहेत. पण बेदाणा निर्मितीसाठी राखलेल्या बागेपैकी अद्याप पन्नास टक्के बागा आणि द्राक्षे शिल्लक आहेत. यातील द्राक्षे किमान साडेचार ते पाच महिने झालेली पक्व आणि 22 च्या दरम्यान ब्रिक्स शुगर असलेली आहेत. त्यामुळे दोन दिवस धडकीचे ��हेत.\nकमी दाबाचा पट्टा कर्नाटका मध्ये सक्रिय झाला आहे. उद्या 15 मार्चला कोकण, गोवा, कोल्हापूर मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण महाराष्ट्रात 16 मार्च ला पाऊस व जोराचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 17 मार्च ला कमी दाबाचा पट्टा पूर्णपणे निष्क्रिय होणार आहे. तरी सर्व शेतकर्‍यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषीविषयक संस्था, मार्गदर्शक यांच्याकडून करण्यात येत आहे.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात १२८ टक्के कामकाज\nज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/5-killed-in-accident-in-Phaltan/", "date_download": "2019-07-20T16:36:47Z", "digest": "sha1:SDJNV5GPZAFETHTV4BU5ADSSBL53WQ7W", "length": 10126, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीषण अपघातात कुटुंबासह ५ ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › भीषण अपघातात कुटुंबासह ५ ठार\nभीषण अपघातात कुटुंबासह ५ ठार\nमहाड-पंढरपूर राज्य मार्गावर बरड (ता. फलटण) गावच्या हद्दीत पुण्याच्या दिशेने निघालेली भरधाव असेंट कार (एम. एच. 14 बीसी 9480) झाडावर आदळून शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात कार चालकासह पाचजणांचा जागीच मृत्यू झाला. पाचजणांमधील चौघे एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगा व मुलगी होते. त्यामुळे या दुर्दैवी अपघाताने एका कुटुंबाचा अंत झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nयामध्ये तुकाराम छगन नामदास (वय 35), सौ. नंदा तुकाराम नामदास (27), सानिका तुकाराम नामदास (13), सिद्धेश तुकाराम नामदास (10, सर्वजण सध्या रा. देहूरोड, पुणे, मूळ गाव कारुंडे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) आणि हिना यासिम शेख (9, रा. देहूरोड, पुणे) हे पाचजण जागीच ठार झाले.\nयाबाबत मिळालेली माहिती अशी, तुकाराम नामदास हे पुणे येथे बापदेवनगर, देहूरोड राहण्यास होते. त्यांच्या शेजारील शेख कुटुंबातील चौघांसह तुकाराम नामदास साठेफाटा (ता. फलटण) येथील विवाह समारंभासाठी आणि त्यानंतर नामदास यांच्या मूळ गावी कारुंडे (ता. माळशिरस) येथे गेले होते. दोन दिवस कारुंडे येथे राहून पुण्याकडे परतत असताना हा दु���्दैवी अपघात झाला.\nबरड गावच्या हद्दीत आल्यानंतर गाडी वेगात असल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाडाला धडकली व प्रचंड आवाज झाल्याने परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळाकडे धाव घेतली. गाडीच्या पुढील भागाचा अक्षरश: चक्‍काचूर झाला. गाडीचे इंजिन चालकाच्या सीटपर्यंत मागे सरकले. तर गाडीच बॉनेट व काचेचा पूर्ण चक्काचूर झाला. यामध्ये पाच जण या जागीच ठार झाले. तर जरिना यासिम शेख, आयान यासिम शेख, साब्रिन यासिन शेख, नर्गिस हे चार जण जखमी असून त्यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.\nअपघातानंतर रस्त्याने जाणारे वाहन चालक व परिसरातील ग्रामस्थांनी अपघाताची माहिती बरड पोलीस दूरक्षेत्रात दिल्यानंतर बरड पोलीस दूरक्षेत्राचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक भगवान बुरसे व त्यांच्या सहकार्‍यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून अपघातस्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात पाठविले. त्यानंतर अपघातग्रस्त वाहनातील वाहन चालक तुकाराम नामदास, पत्नी सौ. नंदा नामदास, मुलगी सानिका व मुलगा सिध्देश या एकाच कुटुंबातील चौघांसह जरिना शेख अशा एकूण 5 जणांचे मृतदेह बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात पाठविले.\nदरम्यान, फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे परिविक्षाधीन पोलीस अधिक्षक पवन बनसोड व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा व घटनास्थळाची माहिती घेण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी विजय पाटील, नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे, गाव कामगार तलाठी योगेश धेंडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक अशोकराव शेळके यांनी घटनास्थळी व रुग्णालयात भेट देवून जखमींची विचारपूस केली. या अपघाताची माहिती मृत व जखमींच्या नातेवाईकांना कळवल्यानंतर नातेवाईक दाखल झाले. या अपघाताची रात्री उशिरा नोंद करण्यात आली.\nक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांमुळे मृतांची संख्या वाढली\nसाधारणत: मोठ्या व छोट्या चार चाकी वाहनांमध्ये 5 ते 10 प्रवाशांची क्षमता असते. बरड येथे जो अपघात झाला त्या अपघातातील कारची क्षमता ही 4 किंवा 5 प्रवाशांची होती. मात्र, या गाडीमध्ये 9 प्रवासी प्रवास करत असल्याचे अपघातानंतर स्पष्ट झाले. महाड-पुणे हा राज्यमार्ग असून या मार्गावर ही गाडी 100 हून अधिक स्पीडने मार्गक्रमण करत होती. वेग आणि क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसल्यानेच या अपघातात तब्बल 5 लोकांना आपले प्राण गमवावे लागले, तर चार जखमींमधील 2 जण अत्यवस्थ आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी या गाडीत बसल्यानेच मृतांची संख्या वाढली आहे.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-2/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-20T16:28:58Z", "digest": "sha1:6UHVWNDGFJIJ3GKUEFNWH7QHURC44NJR", "length": 7749, "nlines": 116, "source_domain": "amravati.gov.in", "title": "भुसंपादन | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nरस्ते बांधकाम, पाटबंधारे प्रकल्प अशा सार्वजनिक कारणांसाठी सरकार आवश्यक खाजगी जमीन घेते. खाजगी जमीन संपादनाचे प्रस्ताव भूसंपादन अधिकारी कडे पाठविले जाते. प्रस्तावाची छाननी तसेच अर्थसंकल्प तरतूदीचे प्रमाणपत्र, प्रशासकीय मान्यता प्रमाणपत्र, तांत्रिक मान्यता आदेश यांची देखील छाननी केली जाते. प्रस्तावामध्येा “लहान जमीन धारकांसाठी” साठीचे तलाठीने जारी केलेल्या तसेच माहिती असलेल्या संबंधित एजन्सीने सादर केलेल्या प्रमाणपत्रे समाविष्टन आहे.\nत्यानंतर प्रस्तावाची संयुक्त मोजनी करिता निवड केली जाते. जमीन संपादीत करण्यालसाठी जमीन मालकाची सहमती नसेल तर आयुक्त यांची परवानगी घेतली जाते. जमीन मालक आक्षेप आमंत्रण दिले आणि सोडवली जातात. कोणत्याही आक्षेप चौकशी प्राप्त झाल्या नाहीत, तर कलम 9 (1) अंतर्गत, ते एजन्सी विभागीय कार्यालय स���डवली जातात.त, ते एजन्सी विभागीय कार्यालय सोडवली जातात.\nनगररचना आणि मूल्यांकन विभाग जमीन विकत घेतले जाईल भरपाई मुल्य मापन केले जाते. विभाग पुरस्कार जाहीर केल्यानंतर नुकसान भरपाई देते.लागवड आणि लेख दरम्यान नुकसान भरपाईचे पैसे नंतर वाद झाला तर अशा प्रकारच्या बाबतीत भूसंपादन कायदा 1894 च्या कलम 30 अंतर्गत भरपाई ही जिल्हा न्यायाधीश यांच्याे नावाने जमा राहील आणि ही बाब जिल्हा न्यायाधीश तर्फे निकाली काढण्यालत येईल.\nजिल्हा भूसंपादन अधिकारी, जिल्हाधिकारी, अमरावती कार्यालय. दूरभाष. 2664819\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/what-can-be-done-by-hunger-strike/articleshow/67870731.cms", "date_download": "2019-07-20T17:11:16Z", "digest": "sha1:VAH7LAHJMUISQFLHEDBM5JSKSTPFR3T5", "length": 18376, "nlines": 156, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Editorial News: उपोषणाने काय साधले? - what can be done by hunger strike | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nलोकपाल नियुक्ती आणि शेतकरी प्रश्न यांसाठी अण्णा हजारे यांनी सुरू केलेले उपोषण सातव्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपले. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अण्णांनी दिल्लीत केलेल्या उपोषणाने देशभर जशी वातावरणनिर्मिती झाली, तसे यावेळी झाले नाही.\nलोकपाल नियुक्ती आणि शेतकरी प्रश्न यांसाठी अण्णा हजारे यांनी सुरू केलेले उपोषण सातव्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपले. काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात अण्णांनी दिल्लीत केलेल्या उपोषणाने देशभर जशी वातावरणनिर्मिती झाली, तसे यावेळी झाले नाही. गेल्या वर्षीही अण्णांनी राजधानीत उपोषण केले होते; परंतु त्याहीवेळी त्यांना फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. अण्णांच्या उपोषणाच्या निमित्ताने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रान पेटविणारी मंडळी सत्तेवर येण्यासहित इतरही अनेक कारणे यामागे असू शकतात. मात्र, यांमुळे अण्णांचे उपोषणास्त्र बोथट होत गेले. ताज्या आंदोलनातून अण्णांच्या हाती ठोस काय गवसले हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी अण्णांना एक पत्र दिले. जुनेच, पण तारखा बदलून दिलेल्या या पत्राद्वारे ज्या मागण्या मान्य केल्या गेल्या आहेत, त्या गेल्या वर्षीच्या अण्णांच्या आंदोलनाच्या वेळीही मान्य झाल्या होत्या. फरक इतकाच आहे, की नव्या पत्रात मागण्यांच्या पूर्ततेसाठी निश्चित अशी मुदत आहे. अर्थात, या मागण्यांसाठी कालावधी ठरला होता, तो पाळला गेला नाही म्हणून तर अण्णा आता उपोषणाला बसले होते. लोकपाल नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शोध समितीची बैठक १३ फेब्रुवारीला होणार असल्याचे या पत्रात नमूद आहे. या प्रकरणी संयुक्त मसुदा समिती स्थापून विधेयक तयार केले जाईल आणि अर्थसंकल्पी अधिवेशनात तो विधिमंडळात ठेवला जाईल, असे आश्वासनही आहे. कृषिमूल्य आयोगाला वैधानिक दर्जा प्राप्त होत असल्याचे नमूद करून त्याच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसाठी केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समितीही होणार आहे. 'पंतप्रधान किसान सन्मान योजने'तील सहा हजार रुपये ही अर्थसाह्याची मर्यादा वाढविण्याचा उल्लेखही या पत्रात आहे. या मुद्द्यांवर अण्णांनी उपोषण मागे घेतले असून, ते योग्यच झाले. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता उपोषण सुटणे आवश्यक होते. मात्र, आपल्या आंदोलनाच्या शैलीबद्दल अण्णांनी आता फेरविचार करायला हवा. ते उपस्थित करीत असलेला 'लोकपाल'चा मुद्दा महत्त्वाचा असला, तरी तो प्रत्यक्षात येण्यातील अडचणी आणि भविष्यात त्याला येणारे स्वरूप यांचाही विचार होण्याची गरज आहे. आपल्या आंदोलनात पक्षांना शिरकाव मिळू नये असा प्रयत्न अण्णा करीत आहेत. अरविंद केजरीवाल प्रकरणापासून धडा घेऊन त्यांनी हे धोरण स्वीकारले. यावेळीही अण्णांच्या व्यासपीठावर राजकीय नेते दिसले नाहीत. मात्र, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या विरोधकांनी या आंदोलनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही पुढे सरसावला; परंतु राळेगणकरांनी नकार दिल्यामुळे त्याला यश आले नाही. उद्धव ठाकरे यांनी पत्रक काढले, तर राज ठाकरे यांनी थेट राळेगणच गाठले. काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात हेही अण्णांना भेटून गेले. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरू ���ालेले अण्णांचे आंदोलन विरोधकांच्या हाती जाऊ नये म्हणून भाजपने पावले उचलली. पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, माजी मंत्री सोमपाल शास्त्री, केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह आणि अर्थातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यक्ष येऊन शिष्टाई केली. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी अण्णांशी बंद खोलीत तब्बल साडेपाच तास चर्चा केली. मुख्यमंत्री मनातून उतरल्याचे म्हणणाऱ्या अण्णांशी फडणवीस यांनी यशस्वी चर्चा केली. अण्णांचे उपोषण सुटल्यानंतर कोण जिंकले याची चर्चा सुरू झाली असली, तरी केवळ 'जिंकले-हरले'च्या भूमिकेतून विश्लेषण करणे चुकीचे ठरेल. अण्णांनी सरकारला वाकवले किंवा सरकारने अण्णांना गुंडाळले या टोकाच्या प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन विचार होणे आवश्यक आहे. ग्रामविकासापासून भ्रष्टाचार निर्मूलनापर्यंतच्या विविध मुद्द्यांवर अण्णा तीन दशके लढा देत आहेत. त्यांच्या आजवरच्या आंदोलनांत मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले, राजकीय पक्षांनी त्यांचा लाभ उठविला आणि भ्रष्ट मंडळींनीही आपला हेतू साधला. अण्णांच्या अशा आंदोलनांतूनच ग्रामविकासाबाबत जागरूकता झाली, आदर्श खेड्यांची कल्पना सर्वदूर गेली आणि जलसंधारणाच्या कामांना गती आली. भ्रष्टाचार समूळ नष्ट होणे ही काही सोपी गोष्ट नाही; त्यामुळे तो कायम राहिला तरी लोकपाल यंत्रणेची संकल्पना रुजली हे नाकारता येत नाही. अण्णांच्या आंदोलनांच्या परिणामांचा विचार त्यांच्यासह सर्व संबंधितांनी; विशेषत: सरकारने करण्याची गरज आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nनवे शिक्षण धोरण, शिक्षण हक्क कायदा आणि वास्तव\nकालबाह्य राष्ट्रीयीकरणाचे स्मरण : भाग १\nचंद्रावरून परतले नसते तर…\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nममतांचा बेसूर राग बांगला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bmmindia.org.in/home/marathi", "date_download": "2019-07-20T15:39:28Z", "digest": "sha1:WXKVMWI6RCNJ2VW5MNHZNKVZH5RZVA57", "length": 4368, "nlines": 52, "source_domain": "bmmindia.org.in", "title": "बृहन् माय मराठी", "raw_content": "\nसभासदत्व नियम / अर्ज\nश्री जगदीश उपासने, कुलपती माखनलाल विश्वविद्यालय\nश्री सूर्यकांत कुलकर्णी , जेष्ठ सभासद, बृहन्महाराष्ट्र मंडळ\nसुश्री रेखाताई दिघे, वरिष्ठ पत्रकार व सचिव जागतिक मराठी परिषद\nश्री प्रशांत पोळ, विचारक, प्रखर वक्ते, लेखक , जबलपूर\nअजयकाळे, वरिष्ठ पत्रकार, गोवा\nसुश्री विनिता धर्म, इंदोर\nविजय पितरे , जयपुर\nरामदास जोगळेकर , रायपूर\n२०२, मंगेश्री अपार्टमेंट्स, १३२, तिलक पथ इंदूर(म.प्र.), ४५२००१\nप्रकाशक / प्रकाशनाचा पत्ता\nबृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली,\nअश्विन खरे, द्वारे चंद्रशेखर आपटे ३७७, इंद्रपुरी कॉलोनी, भंवरकुंआ चौराहा,इंदोर, पिन ४५२००१\nबृहन माय मराठी या नावाने मुखपत्राचे प्रकाशन\nबृहन्महाराष्ट्र मंडळाच्या प्रचार-प्रसारासाठी कार्याचा प्रचार करण्यासाठी, बृहन्महाराष्ट्रातील प्रतिभावंत, व्यावसायिक, उद्योजक यांची ओळख निर्माण करण्यासाठी संस्थेतर्फे बृहन माय मराठी या नावाने एक मुखपत्र दर तीन महिन्यांनी इंदूर येथून प्रकाशित केले जाते. संपूर्ण भारतभरात मुखपत्राच्या 10000 प्रती वितरित केल्या जातात. सदस्यांना हे मुखपत्र नि:शुल्क वितरीत केले जाते\nसंपादक: श्री. अश्विन खरे,\nमाय मराठी जाहिरात दर\nकव्हर पेज क्रम 2 व 3 रु.15000/- कलर - प्रती अंक\nअंतिम कव्हर पेज रु.30000/- कलर - प्रती अंक\nपूर्ण पेज (ब्लॅक-व्हाईट) रु.10000/- - प्रती अंक\nअर्ध पेज (ब्लॅक-व्हाईट) रु. 5000/- - प्रती अंक\nव्यक्तिगत सदस्य व सदस्य संस्था यांना आपल्या परिजनांना शुभेच्छा देण्यासाठी रु.500/-(1 कॉलम 5 सेमी उंची) - प्रती अंक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/14672", "date_download": "2019-07-20T15:56:01Z", "digest": "sha1:SGXE5NZIDDVRSNUXNXHHDFRC3RD2N4ES", "length": 3946, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रेसकोर्स : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /��ेसकोर्स\nगुढगे वाईट्ट्ट्ट्ट् दुखत होते, वाईट वाटत होते की आज आपल्याला धावता येणार नाही.\nथोडेसेच अंतर धावलो रेसकोर्सवर. आज रेसकोर्सवर जास्तकरून फक्त चाललो.\nधुक्याच्या दाट पट्ट्यातून चाललो....धुके हाताला लागतंय का ते पाह्यलं, ओलसर दमट हवेचे संथ खोल श्वास घेतले, सिगारेटच्या धुरासारख्या तोंडातून वाफा काढल्या.\nगारठल्यामुळे जाडजूड झालेल्या साळुंक्या एकमेकांना चिकटून बसलेल्या पहिल्या, जोडीने उडणारे धनेश पाहिले. घोड्यांच्या टापांबरोबरच त्यांच्या श्वासाचेही आवाज ऐकले.\nRead more about आज रेसकोर्स वर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mespune.in/about-us/mes-news-makers/366-secular-building-puja", "date_download": "2019-07-20T16:20:04Z", "digest": "sha1:GZQMMB2BIOK7GUHBWKKUD5QXETFXNRBV", "length": 3974, "nlines": 46, "source_domain": "www.mespune.in", "title": "महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील ‘सर्क्युलर बिल्डिंग’च्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमीपूजन", "raw_content": "\nमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील ‘सर्क्युलर बिल्डिंग’च्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमीपूजन\nमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील ‘सर्क्युलर बिल्डिंग’च्या विस्तारीकरणाच्या कामाचे भूमीपूजन व नूतनीकरणाच्या कामाचा शुभारंभ संस्थेचे अध्यक्ष एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांच्या हस्ते मंगळवार, दि. ७ मे २०१९ रोजी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर करण्यात आला. या कार्यक्रमाला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष डाॅ. यशवंत वाघमारे, श्री. प्रदीप नाईक, नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. राजीव सहस्रबुद्धे, संस्थेचे सचिव डाॅ. भरत व्हनकटे, सहसचिव सुधीर गाडे, नियामक मंडळाचे सदस्य श्री. प्रल्हाद राठी, ॲड. धनंजय खुर्जेकर, डाॅ. संतोष देशपांडे, आजीव सदस्य मंडळाचे अध्यक्ष व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. आनंद लेले, सदस्य व आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. पी. बी. बुचडे,डाॅ. अतुल कुलकर्णी, प्रा. सुधीर भोसले, प्रा. गोविंद कुलकर्णी, प्रा. विनय चाटी, प्रा. शैलेश आपटे, संस्थेचे मुख्य कार्यक��री अधिकारी श्री. सचिन अंबर्डेकर, प्रबंधक नीलकंठ मांडके, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे उपप्राचार्या डाॅ. सुनिता भागवत, डाॅ. सोनावणे, प्रबंधक किसन साबळे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/sneha-wagh-shoots-with-25-kg-clotehes-ornaments/", "date_download": "2019-07-20T15:34:01Z", "digest": "sha1:SXQ53FXVK7YLKTOPGAF65GDTFFTQSIHO", "length": 14002, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "पंचवीस किलोचे कपडे व दागिने घालून शूटिंग करते स्नेहा वाघ | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्या���ी आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nपंचवीस किलोचे कपडे व दागिने घालून शूटिंग करते स्नेहा वाघ\nमराठी व हिंदी छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री स्नेहा वाघ ही तिच्या लाईफ ओके वरील ‘शेर ए पंजाब- महाराजा रणजितसिंग’ या मालिकेसाठी तब्बल पंचवीस किलो वजनाचे कपडे व दागिने घालून शूटिंग करते आहे. या मालिकेत स्नेहा महाराजा रणजितसिंग यांची आई राज कौर यांची भूमिका साकारत आहे.\nया मालिकेतील स्नेहाच्या भूमिकेसाठी २०० वर्षापूवीच्या काही चित्रांवरुन खास दागिने व कपडे तयार करण्यात आले आहेत. स्नेहासाठी तयार करण्यात आलेले दागिणे हे तब्बल पंधरा किलो वजनाचे आहेत. तर कपडे हे दहा किलो वजनाचे आहेत. तसेच या रोलसाठी तिला पूर्णपणे तयार व्हायला दोन ते अडीच तास लागतात. तसेच मेकअप व दागिने उतरविण्यासाठी देखील तितकाच वेळ लागतो, असे सेटवरील सूत्रांनी सांगितले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलदहा महानगरपालिकांच्या निवडणुकीशी संबंधित प्रत्येक बातमी\nपुढीलकरिनाच्या चित्रपटाचे शूटिंग मे मध्ये होणार सुरु\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/union-government-withdraws-subsidy-to-haj-pilgrims/", "date_download": "2019-07-20T16:39:26Z", "digest": "sha1:2LNQSMCER7CPPLM4FJK4OZPRAG7DW26H", "length": 18419, "nlines": 153, "source_domain": "www.saamana.com", "title": "केंद्र सरकारकडून हज यात्रेचं अनुदान बंद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करण���र ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nकेंद्र सरकारकडून हज यात्रेचं अनुदान बंद\nकेंद्र सरकारने यंदाच्या वर्षीपासून हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिमांना देण्यात येणारे अनुदान बंद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. हज यात्रेसाठी जाणाऱ्या मुस्लिमांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा पैसा मुस्लीम समाजाच्या सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार असल्याचेही नकवी म्हणाले.\nकेंद्र सरकारकडून दरवर्षी हज यात्रेकरुंना विमान प्रवास, आरोग्य सेवा, जेवण आणि राहण्यासाठी ७०० कोटींचे अनुदान देण्यात येत होते. यंदाच्या वर्षीपासून हे अनुदान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आहे. ‘हे अनुदान देण्यापेक्षा याच निधिचा वापर मुस्लीम समाजातील मुलींच्या शिक्षण आणि सक्षमीकरणासाठी वापरण्यात येणार आहे,’ अशी घोषणा केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी केली. तसेच यंदाच्या वर्षी १ लाख ७५ हजार यात्रकरू हजला जातील, असेही नकवी यांनी सांगितले. २०१६मध्ये हा आकडा १ लाख ३५ हजार ९०२ आणि २०१७मध्ये १ लाख ७० हजार होता.\nकेंद्र सरकारकडून हज यात्रेचे अनुदान बंद करण्याच्या निर्णयावर विरोधक आक्रमक झाले आहेत. हिंदू मतांचे ध्रुविकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आ���े. तसेच या निर्णयाच्या विरोधासाठी मुस्लीम नागरिक रस्त्यावर उतरतील, अशी शक्यता काँग्रेस प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.\nयाआधी सर्वोच्च न्यायालयाने २०१२मध्ये हज यात्रेला देण्यात येणारे अनुदान दहा वर्षांमध्ये टप्प्याटप्यात संपुष्टात आणून ही रक्‍कम अल्पसंख्याकांच्या शिक्षणासाठी आणि विकासासाठी खर्च करण्याचे निर्देश दिले होते. हज यात्रेला जाणाऱ्या मुस्लिमांना ‘हज कायदा १९५९’द्वारे हे अनुदान देण्यात येत होते.\nत्यानंतर केंद्र सरकारचा बहुचर्चित ‘हज धोरणाचा मसुदा २०१८ – २०२२’ अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नकवी यांना हज धोरण समितीने सादर केला. निवृत्त सनदी अधिकारी अफझल अमनुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील चार जणांच्या समितीने हा मसुदा तयार केला. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनांच्या अधीन राहून हा मसुदा तयार करण्यात आल्याचे समितीतर्फे सांगण्यात आले. या मसुद्यातील प्रमुख शिफारशींनुसार ४५ वयोगटातील महिलांना रक्‍तनात्यातील किंवा कुटुंबातील पुरुष व्यक्‍तींशिवाय (मेहरम) हज यात्रा करता येईल. महिलांना चार जणांच्या कोणत्याही गटाबरोबर हजला जाण्याची मुभा देण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली. तसेच सत्तरीतल्या वृद्धांना आणि चार वेळा हज यात्रा करणाऱ्यांना आरक्षण ठेवले जात असे, ते काढून टाकण्याची सूचनाही यात करण्यात आली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलगुजरातमध्ये गायींवर लैंगिक अत्याचार\nपुढीलसय्यद मुश्ताक अली टी- २० स्पर्धा, मुंबईची धुरा आदित्य तरेच्या खांद्यावर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी त���लुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256056:2012-10-17-16-24-07&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10", "date_download": "2019-07-20T16:32:35Z", "digest": "sha1:P3QNZTZAEOX5QXRP4W5XDB26SKHEMGLU", "length": 32410, "nlines": 252, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष लेख : सुवर्णधोरण कसे झाकोळले?", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विशेष लेख >> विशेष लेख : सुवर्णधोरण कसे झाकोळले\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nविशेष लेख : सुवर्णधोरण कसे झाकोळले\nडॉ. अनिल पडोशी, गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२\nसीमाशुल्क दुपटीने वाढवल्यामुळे सोन्याचे भाव वाढले, पण मागणी कमी झाली नाही. उलट, सोन्याची चोरटी आयात २०१२च्या एप्रिलपासूनच प्रचंड वाढली असल्याचे दिसले. त्यातच गुंतवणूक म्हणून सोन्याला भाव आला़ आता मागणी ���ोखण्यासाठी काही जुने उपाय उपयुक्त ठरतील..\nआपल्या देशामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. या मागणीचे एकूण अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन ही मागणी कमी करण्यासाठी सरकारने २०१२-१३ या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या आयातीवरील सीमाशुल्क (Custom Duty) दुपटीने वाढविले.\nहेतू असा की यामुळे सोन्याची मागणी व आयात कमी व्हावी सुवर्ण व्यावसायिकांनी याविरुद्ध उग्र आंदोलन केले. त्यामुळे सरकारने थोडय़ा सवलती दिल्या. पण मूळ धोरण बदलले नाही. सीमाशुल्क वाढविल्यामुळे सोन्याची मागणी कितपत कमी झाली आणि सरकारचे एकूण सुवर्ण धोरण कितपत यशस्वी झाले याचा आढावा घेण्यासाठी दसऱ्याला ‘सोने लुटण्या’पूर्वीचा मुहूर्त केव्हाही चांगला\nभारतीयांच्या जीवनामध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुटुंबामध्ये सोने बाळगणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. (निदान येथे तरी सुवर्णपदक आहे) आजमितीस भारतीय कुटुंबांमध्ये साधारण १८००० टन इतके सोने आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या सोन्याची किंमत साधारणपणे ५७६०० कोटी रुपये आहे. शिवाय मंदिरातील सोने वेगळेच) आजमितीस भारतीय कुटुंबांमध्ये साधारण १८००० टन इतके सोने आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या सोन्याची किंमत साधारणपणे ५७६०० कोटी रुपये आहे. शिवाय मंदिरातील सोने वेगळेच २०११-१२ मध्ये देशामध्ये २२५० कोटी रुपयांचे सोने आयात झाले. सीमा शुल्क चुकवून आयात (चोरटी आयात) होते ते वेगळेच २०११-१२ मध्ये देशामध्ये २२५० कोटी रुपयांचे सोने आयात झाले. सीमा शुल्क चुकवून आयात (चोरटी आयात) होते ते वेगळेच अक्षय्य तृतीया, गुरुपुष्य, गणेशोत्सव इ. शुभ दिवसांमध्ये, तसेच दिवाळीपूर्वी लाखो रुपयांचे सोने भारतीय कुटुंबे खरेदी करतात. ( देशामध्ये असलेले सोने बहुश: आयात केलेले आहे. देशांतर्गत सोन्याचे उत्पादन नगण्य आहे.) एकूणच देशामध्ये सोन्याची भूक ‘न भागणारी’ आहे. देशाच्या एकूण आयातीमध्ये सोन्याचा क्रमांक दुसरा असून, क्रूड तेलाच्या पाठोपाठ सोन्याचा क्रमांक आहे. समर्थ रामदास यांच्या ‘प्रपंची पाहिजे सुवर्ण’ या शिकवणुकीचे आपण फार इमानेइतबारे पालन करीत आहोत (त्यांची इतर सर्व शिकवण मात्र विसरलो.)\nसोन्याच्या ‘न भागणाऱ्या’ भुकेची कारणे काय असावीत\nभारतामध्ये ही ‘भूक’ हजारो वर्षांपासूनची आहे. विशेषत: मध्ययुगीन भारतामध्ये राजकीय अस्थिरता, देशाच्या विविध भागांमध्ये समान चलनाचा अभाव, गुंतवणूक करण्यासाठी इतर मार्गाचा अभाव, लहान तुकडय़ामध्ये प्रचंड संपत्ती साठविण्याचे सोन्याचे सामथ्र्य इ. घटकांमुळे भारतामध्ये सोन्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मागणी निर्माण झाली असणे सहज शक्य आहे. कसाही असला तरी भारतास हजारो वर्षांचा इतिहास आहे. या हजारो वर्षांमध्ये सोन्याची भूक अधिकाधिक बद्धमूल आणि घट्ट झाली.\nभारतीय स्त्री-पुरुषांमध्ये असलेली दागिन्यांची आवडसुद्धा सोन्याच्या मागणीस मोठय़ा प्रमाणावर जबाबदार आहे. भारतीय स्त्री-पुरुष जेवढे विविध प्रकारचे दागिने वापरतात तेवढे इतर देशांमध्ये क्वचितच वापरतात. त्यामुळेही सोन्याची मागणी वाढते. हा प्रकार हजारो वर्षे चालू आहे.\nवाढती महागाई आणि रुपयाची घसरती क्रयशक्ती हे सध्याच्या काळामध्ये सोन्याच्या मागणीचे प्रमुख कारण सांगितले जाते. सर्वसाधारण मनुष्यास, गुंतवणूक/बचत करते वेळी ज्या वस्तूची किंमत महागाईपेक्षाही वेगाने वाढते अशी वस्तू बचत/ गुंतवणूक करण्यासाठी हवी असते. या दृष्टीने सोने ही सर्वोत्तम वस्तू आहे. किंमत वाढण्याच्या दृष्टीने बँकेतील ठेवी किंवा इतर वस्तू सोन्यापुढे फिक्या पडतात. त्यामुळे भारतीय मनुष्य बचतीमध्ये सोने खरेदीस प्राधान्य देतो, त्यामुळे मागणी वाढते.\nअशा प्रकारे भारतातील सोन्याची प्रचंड मागणी हा हजारो वर्षांच्या ऐतिहासिक, आर्थिक आणि मानसिक कारणांचा एकत्रित परिणाम आहे.\nसोन्याच्या प्रचंड आयातीमुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय देवघेवीमधील (Balance of payments) तूट वाढते. देश कर्जबाजारी होतो. ही तूट साधारणपणे देशाच्या उत्पन्नाच्या साधारण अडीच टक्क्य़ांपर्यंत असल्यास काळजीचे कारण नसते. परंतु भारतासंदर्भात ही तूट सध्या चार टक्क्य़ांपेक्षा थोडी जास्त आहे. ही परिस्थिती चिंताजनक मानली जाते. तूट कमी करण्यासाठी सोन्याची आयात (कायदेशीर व बेकायदेशीर) कमी होणे आवश्यक आहे. आयात अशीच चालू राहिल्यास देश मोठय़ा प्रमाणावर कर्जबाजारी होणे अशक्य नाही. पुन्हा एकदा सावकारांचे पाय धरावे लागतील.\nजनतेच्या सोन्याच्या हव्यासामुळे देशामध्ये जवळजवळ साठ हजार कोटी रुपये घरगुती सोन्यामध्ये अडकून पडले आहेत. ही सगळी ‘निर्जीव गुंतवणूक’ (Dead Investment) आहे. या पैशामुळे त्याच्या मालकास कोणतीही नियमित प्राप्ती (उदा. व्याज, ���िव्हिडंड इ.) होत नाही. तसेच हा पैसा देशाच्या विकासासाठीसुद्धा उपयोगी पडत नाही. कारण हा पैसा गुंतवणुकीस उपयोगी पडत नाही. यास्तव जनतेचा सोन्याचा हव्यास कमी करून तो पैसा विकासाकडे वळविणे आवश्यक झाले आहे. पण हे करणे सोपे नाही.\nआजमितीस भारतीय लोक वित्तीय (financial : म्हणजे शेअर्स, बँक ठेवी, पोस्टातील बचत इत्यादींतील) बचतीपेक्षा मालमत्तेमध्ये (physical) बचत जास्त करतात. यामध्ये सोन्यातील बचतीचा पहिला क्रमांक आहे. परिणामी देशामध्ये उद्योगधंदे, शेती आदींसाठी पुरेसे भांडवल मिळणे कठीण होते. व्याजदर वाढतात. विकासाला खीळ बसते. सोन्याचा हव्यास हेच याचे कारण आहे.\nअर्थव्यवस्थेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी/ कमी करण्यासाठी सोन्याची मागणी कमी करणे हाच उपाय आवश्यक आहे. यास्तव ही मागणी कमी करण्यासाठी सरकारने २०१२-१३ च्या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या आयातीवरील सीमाशुल्क वाढवून दुप्पट केले. तथापि त्याच वेळी तज्ञांनी इशारा दिला होता की, सोन्याच्या मागणीची मूळ कारणे लक्षात घेतल्यास सरकारी उपायामुळे मागणी तर कमी होणार नाहीच उलट (सीमाशुल्क चुकवून आणलेली) चोरटी आयात मात्र वाढेल. आणि दुर्दैवाने तसेच झाले. २००९-१० ते २०११-१२ या तीन वर्षांमध्ये चोरटय़ा मार्गाने आलेले अनुक्रमे २८ किलो, ५६ किलो आणि ३९ किलो सोने पकडण्यात आले. तर सीमाशुल्क वाढल्यानंतर २०१२-१३ या वर्षी केवळ एप्रिल-जून या तीन महिन्यांतच ११० किलो सोने पकडण्यात आले. सुटून किती गेले असेल ते सांगणे कठीण गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये पकडलेल्या सोन्याची किंमत २५३ कोटी रुपये तर या वर्षी एप्रिल-जूनमध्ये पकडलेले सोने ९४२ कोटी रुपयांचे गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये पकडलेल्या सोन्याची किंमत २५३ कोटी रुपये तर या वर्षी एप्रिल-जूनमध्ये पकडलेले सोने ९४२ कोटी रुपयांचे सोन्याच्या बाजारभावामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या १० ग्रॅमास साधारण ३२००० रुपये सोन्याच्या बाजारभावामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या १० ग्रॅमास साधारण ३२००० रुपये वरील पैकी एकही गोष्ट सोन्याची मागणी कमी झाल्याचे दाखवत नाही. मागणी वाढत आहे तसेच चोरटी आयातही वाढत आहे. सरकारचा महसूल (नेहमीप्रमाणे) बुडत आहे. सोन्याची मागणी कमी करण्यासाठी योजलेले सरकारचे धोरण आणि उपाय सध्या तरी फसले आहेत.\nदेवघेवीमधील तूट कमी करण्यासाठी देशामधील सोन्याची मागणी कमी होणे आणि सोन्यात गुंतलेला पैसा विकास कार्यासाठी उपलब्ध होणे ही आजची गरज आहे. पण हे कसे घडावे परिस्थिती कठीण आहे. उपाय सुचविणे त्याहून कठीण परिस्थिती कठीण आहे. उपाय सुचविणे त्याहून कठीण तथापि काही उपाय सुचविता येतात.\nमानसिकता बदलणे हा उपाय (सैद्धांतिकदृष्टय़ा) होऊ शकतो. पण हे सांगणे सोपे आहे. घडून येणे अशक्यप्राय सर्वसामान्य मनुष्य सर्वप्रथम आपली गरज बघतो. देशभक्ती, त्याग वगैरे गोष्टी नंतर येतात. त्यामुळे देशाची गरज आहे म्हणून सर्वजण कुटुंबाचे नुकसान सोसून सोने विकत घेणे कमी/ बंद करतील अशी अपेक्षा करू नये हे बरे सर्वसामान्य मनुष्य सर्वप्रथम आपली गरज बघतो. देशभक्ती, त्याग वगैरे गोष्टी नंतर येतात. त्यामुळे देशाची गरज आहे म्हणून सर्वजण कुटुंबाचे नुकसान सोसून सोने विकत घेणे कमी/ बंद करतील अशी अपेक्षा करू नये हे बरे काही सन्माननीय अपवाद असतील. पण तेवढेच काही सन्माननीय अपवाद असतील. पण तेवढेच\nचोरटी आयात आणि एकूण आयात कमी/ बंद करण्यासाठी कडक कायदे करणे आणि त्याची त्याहून कडक अंमलबजावणी करणे हाही चांगला उपाय आहे. परंतु येथेही तेच हाही चांगला उपाय आहे. परंतु येथेही तेच देशाची सध्याची कायदा, सुव्यवस्था याची एकूण परिस्थिती पाहिल्यास कायदा पुस्तकांत राहाण्याचीच शक्यता जास्ती देशाची सध्याची कायदा, सुव्यवस्था याची एकूण परिस्थिती पाहिल्यास कायदा पुस्तकांत राहाण्याचीच शक्यता जास्ती शिवाय त्यामुळे भ्रष्टाचाराच्या बकासुरास आणखी खाद्य मिळेल हेही आहेच. यापूर्वी हे उपाय वापरले आणि फसले आहेत.\nचौदा कॅरेट सोन्याचे दागिने सक्तीचे करणे : १९६२ मध्ये मोरारजी देसाई अर्थमंत्री असताना सोन्याची मागणी कमी करण्यासाठी हा जालीम उपाय योजला होता. त्याविरुद्ध काहूर उठले होते. मोरारजींवर प्रचंड टीका झाली. शेवटी जनतेच्या दबावाखाली सरकारला कायदा बदलावा लागला. आता तर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आणि निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे या उपायाचा विचारसुद्धा करणे शक्य नाही. तथापि हिंमत असल्यास अवश्य करावे.\nपर्यायी गुंतवणूक योजना जनतेस उपलब्ध करणे : सोन्याची मागणी कमी करण्यासाठी तितकीच फायदेशीर अशी पर्यायी, नवीन गुंतवणूक योजना तयार करण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा विचार आहे. ही योजना सोन्या इतकीच फायदेशीर असल्यामुळे सोन्यातील काही गुंतवण��क या योजनेकडे येऊन सोन्याची मागणी कमी होऊ शकेल अशी आशा आहे. तथापि यामध्ये भांडवलवृद्धी (Captial appreciation) चे काय (सोन्यामध्ये भरपूर भांडवलवृद्धी असते) हा प्रश्न आहे. काय होते पाहायचे.\nआर्थिक सुधारणा: सोन्याच्या आयातीमुळे बाहेर जाणारा पैसा भरून काढण्यासाठी परदेशी भांडवलास परवानगी, उत्तेजन देणे व त्यावरील बंधने कमी करणे/ काढून टाकणे देवघेवीमधील तूट भरून काढण्यासाठी हाच उपाय प्रभावी दिसतो. परंतु येथेसुद्धा पक्षीय राजकारण, भ्रष्टाचार इ. घटक आडवे येण्याची शक्यता आहेच\nएकूण परिस्थिती कठीण आहे. प्रभावी उपाययोजना होण्यासाठी राजकीय अस्थिरता नष्ट झाली पाहिजे. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत वाट पाहाणे भाग आहे. तेव्हा काहीतरी आनंददायी घटना घडेल, अशी आशा करू या\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/category/agriculture/", "date_download": "2019-07-20T16:55:35Z", "digest": "sha1:TVO3LSJ65F3KHKQMIWSEJKU6EUZCYFXY", "length": 8410, "nlines": 142, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "कृषी Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nशेवगा प्रक्रिया उद्योगाने दिली ओळख; रेखा वाहटुळे यांनी साधली उन्नती\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कौशल्य…\nकृषी उत्पादने निर्यात करण्यासंबंधी थोडक्यात माहिती फर्म / संस्थेची स्थापना :- कृषिमालाची निर्यात करण्यासाठी आयात-निर्यात…\nकृषीपूरक उद्योगांना तिकीट शुल्क (फी)ठेऊन मिळवा अधिक नफा\nनमस्कार शेतकरी मित्रानो आज आमच्या मंगल अँग्रो फार्म वर आम्ही तिकीट चालू करून एक वर्ष…\nकृषिपूरक व्यवसायाची वाट, हीच ग्रामीण विकासाची पहाट\nकृषिपूरक व्यवसायाची वाट हीच ग्रामीण विकासाची पहाट शेतीउद्योग हा पूर्णतः निसर्गावरच अवलंबून असून अलीकडील काळात…\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T15:58:49Z", "digest": "sha1:RM3Y2LAHKQ4YJVIGULP62YCEQTTQPT6T", "length": 13269, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कृषी महोत्सवामुळे शेतकरी योजनांना बळकटी | Dainik Prabhat", "raw_content": "\nकृषी महोत्सवामुळे शेतकरी योजनांना बळकटी\nपालकमंत्री राम शिंदे ः नगरमध्ये पुढील चार दिवस कृषी महोत्सवाची लगबग\nनगर – “कृषी महोत्सवातून शेतकरी आणि ग्राहक यांच्यात थेट संवाद साधला जातो. ही संकल्पना शेतकरी ते ग्राहक योजनेला बळकटी देणारी आहे. शेती आणि शेतकरी जगला तरच राज्य, देश जगेल, अशी भूमिका सरकारची आहे. सरकारचे आतापर्यंत सर्व निर्णय शेतीपूरकच आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा,’ असे मत पालकमंत्री राम शिंदे यांनी व्यक्त केले.\nनगर येथे सावेडी जॉगिंग पार्क मैदानावर आजपासून जिल्हा कृषी महोत्सवाला प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी होते. पालकमंत्री राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, विस्तार संचालक डॉ. किरण कोकाटे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, महापौर बाबासाहेब वाकळे, कृषी उपसंचालक विलास नलगे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आर. के. गायकवाड, आत्माचे उपसंचालक सुरेश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nशिंदे म्हणाले, “”नगर जिल्ह्यातील शेती विकासात मोठी वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. तिथे वेगवेगळे संशोधन होत आहे. ते जिल्ह्��ासह राज्य आणि देशातील शेतीसाठी फायदेशीर होत आहेत. सरकार ने नवीन तंत्रज्ञान आणले आहे. प्रत्येक मंडळात पर्जन्यमापक बसवले आहेत.” पशुधन वाचवण्यासाठी मुरघास करण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून निधी देणार आहे, असेही त्यांनी सांगितले. उद्धव काळापहाड यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर बोराळे यांनी आभार मानले.\nदुष्काळ बोअरवेलमधून बेसुमार पाणी उपशामुळे : औटी\nसरसकट बोअरवेल घेतले जात आहेत. उपसा झालेल्या पाण्याचे मोजमाप कधी झाले का बोअरवेलमधून होणाऱ्या बेसुमार पाणी उपशामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने बोअरवेल बंदीचा घेतलेला निर्णय चांगला आहे, असे मत विधानसभेचे उपसभापती विजय औटी यांनी व्यक्तकेले. राज्यातील सगळे बोअर बंद करावेत. शेतकऱ्यांनी याचा विचार करावा. बोअरवेल मुक्त गावाचा गौरव व्हावा, असेही ते म्हणाले.\nसाताऱ्यातील आर्किटेक्‍टचा जागतिक पातळीवर गौरव\nनिशांत पाटलांचे नक्की चाललंय तरी काय\nउदयनराजे भोसले आज करणार कास-बामणोली रस्त्याची पाहणी\nसह्याद्रीच्या “मिशन प्रेरणा’ उपक्रमाला सहकार्य करावे\nसातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मी इच्छुक : अभय पवार\nमाजी नगरसेवकाच्या मुलाची फलटणमध्ये आत्महत्या\nकाशीळला चोरट्यांनी लांबविला सात लाखांचा ऐवज\nअकरा कोटींच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण\nअभिजित बिचुकलेचा जामीन नामंजूर\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/ed-attaches-13-assets-in-j-k-in-terror-funding-probe-against-syed-salahuddin/78050/", "date_download": "2019-07-20T16:34:13Z", "digest": "sha1:CE5FSN6TLM5W5A3PH3GCCICVSQEZBJN2", "length": 8939, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ed attaches 13 assets in j k in terror funding probe against syed salahuddin", "raw_content": "\nघर देश-विदेश सईद सलाउद्दीनच्या मालमत्तेवर ईडीकडून जप्ती\nसईद सलाउद्दीनच्या मालमत्तेवर ईडीकडून जप्ती\nहिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सईद सलाउद्दीनच्या १३ मालमत्ता जप्त करण्याचे ईडीकडून आदेश देण्यात आले आहेत.\nसईद सलाउद्दीनच्या मालमत्तेवर ईडीकडून जप्ती\nहाफिज सईदनंतर आता हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या सईद सलाउद्दीनच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचे ईडीने आदेश दिले आहेत. सलाउद्दीच्या सर्वमालमत्ता जम्मू-काश्मीरमध्ये आहेत. आज दि. १९ रोजी अंमलबजावणी संचालनालयाकडून सईद सलाउद्दीनच्या एकूण १३ मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतावर केल्या जाणाऱ्या दहशतवादी कुरापतींसाठी अर्थपुरवठा केला असल्याचे समोर आल्यामुळे त्याच्या सर्व मालमत्तेवर टाच आणली आहे.\nअन्य सात जणांवर कारवाई\nसलाउद्दीन दशतवाद्यासोबत अन्य सात जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या सगळ्यांकडून १.२२ कोटीची मालमत्ता जप्त करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत. ज्या अन्य सात जणांवर कारवाई करण्यात आली असून ते सुद्धा दहशतवादी संघटनांसाठी काम करत असल्याची ईडीने माहिती दिली आहे. या सर्वांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.\nकाश्मीरमधील फुटिरतावद्यांना आणि दहशतवाद्यांना आर्थिक मदत पुरवण्याचे काम सईद सलाउद्दीन याच्या हिजबुल मुजाहिदीनकडून केले जाते. सलाउद्दीन पाकिस्तानमधील रावळपिंडी येथे आश्रयाला आहे. तसेच तो तिथून भारतावरील दहशतवादी कारवायांना रसद पुरवितो, असे ईडीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच सलाउद्दीन पाकिस्तानमधील अन्य दहशतवाद्यांना पैसे पुरवत असल्याचे पुढे उघट झाले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे प्रक्षेपण सुरुच राहणार; निवडणूक आयोगाचा दिलासा\nमाजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्रा घोष बनले देशाचे पहिले लोकपाल\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nराम नाईक यांना पुन्हा राज्यपाल पद नाही; ६ राज्यात नवे राज्यपाल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nतामिळनाडूत एनआयएच्या पथकाचे १६ ठिकाणी छापे\nबिग-बी, किंग खानला मागे टाकत मोदी ठरले भारतातील पहिले आवडते पुरुष\nऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीने रचना इतिहास\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nफेसअॅप खरंच डेटा हॅक करतो का\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mansvi.blogspot.com/2013/08/blog-post.html", "date_download": "2019-07-20T15:36:52Z", "digest": "sha1:E33DLQCT536WIKZGKM3ETR6R7XQLYV4I", "length": 13300, "nlines": 143, "source_domain": "mansvi.blogspot.com", "title": "मनस्वी...!!: एक शून्य मी.... ते ‘मी’…!!", "raw_content": "\nमनाने... मनापासून... मनाजोगतं... मांडलेलं...\nएक शून्य मी.... ते ‘मी’…\nअमृता सुभाषचा त्या दिवशीचा लेख वाचला आणि ब-याच काळाने खरोखर काहीतरी व्यक्त करावंसं वाटलं. आपणच आपल्याला आतल्या आत कोसत राहण्याची, स्वतःलाच विनाकारण कमी लेखण्याची जी चूक करत राहतो त्याबद्दल... आताशा तर हे सगळं आपल्या इतकं अंगवळणी पडलंय की आपल्याला त्यात काही चूक आहे असं वाटतंच नाही. किंबहुना असं काही आपण करतोय याची जाणीव तरी क��ठे असते आपल्याला...\nआपल्या प्रत्येकाच्या मनात स्वतःची एक प्रतिमा असते. मला त्या...स्थानावर जाऊन पोहोचायचंय, स्वतःच्या नजरेत स्वतःचीच एक जागा तयार करायचीए... हे सगळं मनोमन ठरवून आपण सुरूवात करतो खरी. पण अपेक्षेपेक्षा अनेक अनपेक्षित गोष्टी समोर येतात...आणि तिथूनच पडण्याचा, धडपडण्याचा, प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्यासाठी अनुभवाची किंमत चुकती करण्याचा काळ सुरु होतो.\nठरवलेल्या स्थानावर जाऊन पोहोचण्याची आपल्याला इतकी घाई असते की त्यासाठी लागणारा वेळही द्यायला आपण तयार नसतो. आणि तिथूनच सुरुवात होते स्वतःबद्दलच्या अपेक्षाभंगाची आणि वर म्हटलं तसं, स्वतःच स्वतःला कोसत राहण्याची... पण यातून आपण एक पाऊल पुढे टाकण्यापेक्षा आणखीन चार पावलं मागेच येत असतो हे कुठे माहित असतं आपल्याला... आपण कोणीच नाही... आपण काही करूच शकणार नाही असं वाटण्याचा हाच तो काळ... या काळात आपण आपल्याशीच कसे वागतो यावरच आपलं पुढचं सगळं अवलंबून असतं. Self Motivation या संकल्पनेचा ज्याला कोणाला शोध लागला असेल तो त्याच्या याच काळात असावा कदाचित... संकल्पना एकंदरीत भारदस्त वाटत असली तरी त्यामागचं सूत्र साधं सोपं ए... To help yourself… That’s it… एका वाक्यात संपेल इतकं साधं...अर्थात ही सगळी पोपटपंची फक्त कळण्यासाठी... हे सगळं वळवून घेण्यासाठी लागणारे कष्ट ज्याचा तोच जाणे...\nया काळाला सामोरं जाणा-या मनांचा अभ्यास मानसशास्त्रज्ञांनी केलाय का मला माहित नाही... पण स्वतःत असणा-या अनेक सूक्ष्म क्षमता एवढंच नाही आपल्यातले अनेक छुपे दुर्गुण या काळात आपल्याला सापडतात. अरेच्चा..आपण असाही विचार करतो हे नव्यानेच उमजंतं अशा वेळेला...\nहे सारं स्वीकारून पुढे जायचं की स्वतःलाच कोसत राहायचं...असे दोनच रस्ते असतात आपल्यासमोर... जो निवडाल त्याबरोबर येणारं आयुष्य तुमचं.... एक वाट खाचखळग्याची, अविरत शोधाची पण कोणत्यातरी अज्ञात क्षणी अननुभूत आनंद देणारी...आणि दुसरी...सोपी, सुरक्षित वाटणारी पण तितकंच पांगंळं करणारी... निवडीचं स्वातंत्र्य आपल्याला आहे.. पण त्याबरोबरच्या परिणामांचं नाही... म्हणूनच.. ती निवडीची वेळ आणि योग्य़ निवड ओळखता यायला हवी... स्वतःला न ओरबाडता, न कोसता समोर बघता यायला हवं... आणि आपल्या मनातले “ते आपण” आपल्याला कोणत्याही क्षणी भेटू या ओढीने चालत राहायला हवं... शून्यापासून ते ‘मी’ पर्यंत...\nशब्दांच्या जंजाळापे��्षा प्रत्यक्ष प्रवास कठीण असला तरीही... हे शब्दच एखाद्या निराधार क्षणी आधार देऊन जातात...पुढे चालण्याची...कोशातून बाहेर पडण्याची... म्हणूनच हा सगळा शब्दप्रपंच...\n'' वाढ '' दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... अशीच वाढत राहा.'' त्या दिवशी मिळालेल्या या शुभेच्छा. दोनच वाक्यात...\nशाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. ' माझा आवडता छंद '... आणि आपल्यापैकी बरेच जण हमखास वाचन हा छंद म्हणून लि...\nवनवास- प्र.ना.संत काही मुलं निसर्गतःच खूप तरल असतात. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये घडणारे बदल ती अगदी सहज टिपतात. वरवर इतर मुलांसार...\nमन कातर होणं म्हणजे काय हे ते ‘’ कातर ‘’ झाल्यावरच कळतं खरं तर... कुठेतरी काहीतरी चुकतंय , बिनसलंय याची जाणीव व्हायला लागते , आकाशात क...\n' शब्द बापुडे पोकळ वारा ' हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले... पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना , ...\nप्रत्येकाची आपली आपली एक गोष्ट असते... क्षणाक्षणांनी बनलेली... एक क्षण... हसण्याचा... रडण्याचा...थबकण्याचा... कोसळण्याचा आणि सावरण...\nसाधारण १८५५ च्या आसपासची गोष्ट... हा काळ संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरेल अशी सुतराम शक्यता त्या वेळी तरी कोणाला वाटण्याचं कारण नव्हतं. त...\nअसं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काह...\nएखादी व्यक्ती सगळ्यांत सुंदर कधी दिसते माझं आपलं साधं सरळ उत्तर आहे. आपलं कोणतंही काम मनापासून करताना... तुम्ही कुठल्याही मुलाला अगद...\nनुकतंच एका छोट्या बाळाला बघून आले. कसं मस्त शांत पहुडलं होतं त्याच्या आईच्या कुशीत.... सध्या तरी जगाशी फक्त श्वासापुरता संबंध असल...\nएक शून्य मी.... ते ‘मी’…\nडॉ वरदा गोडबोले - राग परज.\nभारत देशा, जय बसवेशा \nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\nहो.. मी देव पाहिलाय \nशब्दबंध २०१० : वृत्तांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-20T15:58:06Z", "digest": "sha1:IFJQMQXRHHMT4PFMTGL3CRWNVQTHFYWG", "length": 3258, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ग्वाल्हेर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ग्वाल्हेर जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर��गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी १६:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/mumbai-demonstrations-from-the-maratha-kranti-morcha/", "date_download": "2019-07-20T16:21:16Z", "digest": "sha1:3M3F75P2LVXUQV5J254MFZIL53VRLDQF", "length": 8747, "nlines": 83, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "मुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने", "raw_content": "\nआगामी विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ नको, राज ठाकरे घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट\n‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका घेऊन अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या भेटीला\nराजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास साखर कारखान्यांवर होणार कारवाई \nकर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलबाहेर युवक काँग्रेसची निदर्शने\nकर्नाटकनंतर आणखी एका राज्यात भाजप भूकंप करण्याच्या तयारीत \nमुंबई : मराठा क्रांती मोर्चाकडून निदर्शने\nमुंबई : मराठा आरक्षणासह प्रलंबित मागण्यांसाठी बीडमधील परळीमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बेमुदत ठिय्या आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी आझाद मैदानात शुक्रवारी धरणे दिले. येथे जमलेल्या कार्यकर्त्यांनी दुपारी गोवंडी येथील पांजरपोळ याठिकाणी गोवंडी सर्कल येथे सरकारविरोधात निदर्शने केली.\nदरम्यान, मराठा क्रांती मोर्चा सोलापूर शाखेच्यावतीने सोलापूरातील शिवाजी चौकात चक्काजाम आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच पहायला मिळाले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे.\nमराठा क्रांती मोर्चाच्या दुसऱ्या पर्वाला तुळजापूरातून सुरूवात झालेली असून त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सोलापूर शहर व जिल्ह्यातील मराठा समाज बांधवानी चक्काजाम आंदोलन केले़.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेधही करण्यात आला़ या मोर्चानंतर मराठा समाजातील कार्यकर्त्यांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले़.\nकाय आहेत ने���क्या मराठा समाजाच्या मागण्या\nमराठा समाजाला त्वरीत आरक्षण द्यावे.\nमराठा विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कातील ५० टक्के सवलतीची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांची मान्यता रद्द करा.\nराज्य सरकारच्या नोकर भरतीत मराठयांसाठी घोषित केलेल्या १६ टक्के आरक्षणाचा सध्या चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात अध्यादेश काढून त्यांचे त्वरीत कायद्यात रूपांतरण करावे.\nआण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतंर्गत कर्ज देण्यासाठी बँकांना सक्तीचे आदेश द्यावेत.\n‘मराठा समाजातील तरुणाचा संयम संपतोय ; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो’\nशरद पवारांना प्रत्युत्तर देण्यास तयार रहा ; भाजपच्या सोशल मिडिया कार्यकर्त्यांना अमित शहांंचे आदेश\nआगामी विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ नको, राज ठाकरे घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट\n‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका घेऊन अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या भेटीला\nराजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी\nसोलापूर : मराठा समाजाच्या चक्काजाम आंदोलनाला हिंसक वळण, दोन एसटी गाड्यांची तोडफोड\nतेंव्हा काँग्रेसने शरद पवारांसोबत काय केले, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला सवाल\nआगामी विधानसभा निवडणुकीत ‘ईव्हीएम’ नको, राज ठाकरे घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट\n‘स्वराज्यजननी जिजामाता’ मालिका घेऊन अमोल कोल्हे प्रेक्षकांच्या भेटीला\nराजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत न केल्यास साखर कारखान्यांवर होणार कारवाई \nकर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलबाहेर युवक काँग्रेसची निदर्शने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/movie-bollywood-stars-meets-pm-modi/photoshow/67488705.cms", "date_download": "2019-07-20T17:18:40Z", "digest": "sha1:YO2IZJW3BHX37XUS27EQIVBYUMUUAPIN", "length": 51375, "nlines": 397, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pm meets bollywood:रणवीरची 'जादू की झप्पी' - Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्व..\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्य..\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताक..\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरी..\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर..\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशा..\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू क..\nबॅगा घेऊन फिरणारं आमचं सरकार नाही..\nPM मोदी आणि बॉलिवूडचे तारे यांच्या भेटीचे ख���स फोटो\nबॉलिवूडचा 'एनर्जी स्टार' रणवीर सिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेतली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्���ात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | वर्चुअल कीबोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nPM मोदी आणि बॉलिवूडचे तारे यांच्या भेटीचे खास फोटो\n1/9PM मोदी आणि बॉलिवूडचे तारे यांच्या भेटीचे खास फोटो\nचित्रपट निर्माते करण जोहर यांच्या नेतृत्वाखाली अनेक बॉलीवूड सिताऱ्यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/9बॉलिवूडचे अनेक सितारे भेटीला उपस्थित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी रोहित शेट्टी, अश्विनी अय्यर तिवारी, निर्माती एकता कपूर आणि महावीर जैन, तसेच बॉलिवूडचे सितारे रणवीर सिंग, रणबीर कपूर, आलिया भट्ट, वरुण धवन, राजकुमार राव, विकी कौशल्य, आयुषमान खुराना भूमी पेडणेकर आणि सिद्धार्थ मल्होत्रा उपस्थित होते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/9फिल्म इंडस्ट्रीच्या मुद्द्यावर चर्चा\nमोदींसोबत झालेल्या भेटीत फिल्म इंडस्ट्रीचं देशाच्या विकासात कसं योगदान राहील यावर चर्चा झाली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/9रणवीरची 'जादू की झप्पी'\nबॉलिवूडचा 'एनर्जी स्टार' रणवीर सिंग आणि पंतप्रधा��� नरेंद्र मोदी यांनी गळाभेट घेतली.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/9दोन अॅक्शन मॅन एकाच फोटोत\nसिंबा चित्रपटाचे दिग्दर्शक रोहित शेट्टीनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत फोटो काढला असून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/25/no-permission-to-walk-ahead-of-dnyaneshwar-maharaj-palkhi-to-sambhaji-bhide.html", "date_download": "2019-07-20T15:45:51Z", "digest": "sha1:7GUFJWG57LHU6W3JDXZQWP5QS3DRFJBF", "length": 4919, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " भिडेगुरूजी, शिवप्रतिष्ठानला ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीसमोर चालण्यास परवानगी नाही - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - भिडेगुरूजी, शिवप्रतिष्ठानला ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीसमोर चालण्यास परवानगी नाही", "raw_content": "भिडेगुरूजी, शिवप्रतिष्ठानला ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीसमोर चालण्यास परवानगी नाही\nसंभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. पालखी सोहळा समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आलं आहे. पालखी सोहळ्यात कुणीही घुसू नये अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. संभाजी भिडे आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोरून चालण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पुणे पोलिसांनी ही परवानगी नाकारली आहे. पालखीच्या पाठीमागून संभाजी भिडे किंवा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते चालू शकतात असंही पोलिसांनी म्हटलं आहे. मात्र समोरून चालण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.\nपरंपरागत पद्धतीने चालत आलेला दिंड्यांचा क्रम कायम राहवा असं मत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुखांनी पुन्हा एकदा मांडलं. त्यानंतर पोलिसांनी भिडे गुरुजी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पालखी सोहळ्याच्या पुढे चालता येणार नाही हे स्पष्ट केलं. त्यामुळे उद्या संभाजी भिडे गुरुजी आणि त्यांचे समर्थक पुण्यातील जंगली महाराज मंदिरात जमतील आणि सर्व पालख्या पुढं गेल्यावर सोहळ्यात सहभागी होऊन शिवाजी नगर चौक ते डेक्कनच्या संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत चालत जातील.\nयापूर्वी शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते आषाढी वारीसाठी निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होत असत. वारकऱ्यांसोबत धारकरीही जात असत. मात्र दोन वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी यांच्या पालखी मार्गात वाद झाला होता. त्यावेळी शिवप्रतिष्ठानचे काही कार्यकर्ते दिंडीच्या पुढे येऊन मार्गक्रमण करू लागले. यावर दिंडीतील प्रमुखांनी आक्षेप घेतला. त्यामुळे गेल्या वर्षीपासून शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना पालखी मार्गात येण्यास मज्जाव करण्यात आला. यावर्षीही हा विरोध कायम आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/bjp-could-achieve-a-fourth-successive-term-in-madhya-pradesh-says-cnx-times-now-poll/articleshow/66552791.cms", "date_download": "2019-07-20T17:01:45Z", "digest": "sha1:4ICCEZSKS44H4AWPKZSVHET6S2JULYB2", "length": 12550, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Shivraj Singh Chouhan: मध्यप्रदेशात भाजप लगावणार विजयाचा चौकार: सर्व्हे - bjp-could-achieve-a-fourth-successive-term-in-madhya-pradesh-says-cnx-times-now-poll | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nमध्यप्रदेशात भाजप लगावणार विजयाचा चौकार: सर्व्हे\nया महिन्याअखेर मध्यप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींमध्ये पुन्हा एकदा भाजप निवडून येणार असल्याची शक्यता टाइम्स नाऊ आणि सीएनएक्सने संयुक्त रीतीने केलेल्या सर्व्हेने वर्तवली आहे. या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या जागा वाढतील पण भाजप बहुमताने राज्यात चौथ्यांदा निवडून येईल.\nमध्यप्रदेशात भाजप लगावणार विजयाचा चौकार: सर्व्हे\nया महिन्याअखेर मध्यप्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींमध्ये पुन्हा एकदा भाजप निवडून येणार असल्याची शक्यता टाइम्स नाऊ आणि सीएनएक्सने संयुक्त रीतीने केलेल्या सर्व्हेने वर्तवली आहे. या सर्व्हेनुसार काँग्रेसच्या जागा वाढतील पण भाजप बहुमताने राज्यात चौथ्यांदा निवडून येईल.\nटाइम्स नाऊ आणि सीएनएक्सने निवडणुकीच्या एक महिना आधी २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान हा सर्व्हे करण्यात आला आहे. या सर्व्हेनुसार भाजपला या निवडणुकीत २३० पैकी १२२ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला ९५ जागा मिळू शकतात. दरम्यान बसपला ३ तर इतर पक्षांना १० जागा मिळू शकतात असं भाकीत या सर्व्हेने वर्तवलं आहे. विद्यमान भाजप सरकारबद्दल लोकांच्या मनात रोष असला तरी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची प्रतिमा अजूनही राज्यात खूप चांगली आहे. बहुसंख्य लोकांनी त्यांनाच मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती दिली आहे.\nदरम्यान गावोगावी जाऊन केलेल्या प्रचारामुळे काँग्रेसला मिळणाऱ्या मतसंख्येतही लक्षणीय वाढ होऊ शकते. काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा सांभाळली असून ते भाजप विरोधाात अत्यंत आक्रमकपणे राज्यभर प्रचार करत आहेत.\nमध्यप्रदेशात २८ नोव्हेंबरला मतदान होणार असून ११ डिसेंबरला निकाल आहेत.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nसाळवेंनी पाकच्या २० कोटी रुपये घेणाऱ्या वकिलाला हरवले\nमुलाला मुंग्या मारण्याचं औषध दिलं, डब्यात कोंबलं\nकर्नाटक पेच: बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांनीच नि...\nसोनभद्र हत्याकांड: प्रियांका गांधींना यूपी पोलिसांनी घेतले त...\nकुलभूषण खटला: आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकची पोलखोल\n'काश्मीर समस्या सोडवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही'\nमोदी, सोनिया गांधींनी घेतलं शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं दर्शन\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nसोनभद्र: प्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना भेटल्या\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल; आनंदीबेन यांच्यावर यूपीची जबाबदारी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमध्यप्रदेशात भाजप लगावणा��� विजयाचा चौकार: सर्व्हे...\nउघड्यावर शौच केलं म्हणून 'त्याची' हत्या...\nचंद्राबाबू नायडूंनी घेतली देवेगौडांची भेट...\nभाऊबीजः दिल्लीत महिलांना बसमधून फ्री प्रवास...\nमोदी, शहांकडून अडवाणींना शुभेच्छा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/swarajya-rakshak-sambhaji-serial-will-continue/78070/", "date_download": "2019-07-20T15:58:40Z", "digest": "sha1:YQSVNV33IY3EACUGGRVBMWE6UDRLZ2XQ", "length": 9347, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Swarajya rakshak sambhaji serial will continue", "raw_content": "\nघर महाराष्ट्र ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे प्रक्षेपण सुरुच राहणार; निवडणूक आयोगाचा दिलासा\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचे प्रक्षेपण सुरुच राहणार; निवडणूक आयोगाचा दिलासा\nशिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचे प्रक्षेपण सुरुच राहणार असल्यामुळे अमोल कोल्हे यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.\n'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेचे प्रक्षेपण सुरुच राहणार; निवडणूक आयोगाचा दिलासा\nस्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असणारे डॉ. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका एका खासगी वाहिनीवर सुरु आहे. डॉ. कोल्हे हे उमेदवार असल्यामुळे या मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने या मालिकेचे प्रक्षेपण रोखता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. खासगी वाहिन्यांच्य मालिकांवर कारवाई करणे अशक्य असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.\nअशी करण्यात आली आहे तक्रार\n‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे प्रभाव पडेल, असे तक्रारीत म्हटले होते. निवडणूक आयोगाने मात्र या मालिकेचे प्रक्षेपण थांबवणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.\nडॉ. अमोल कोल्हे यांनी मनगटावरील शिवबंधन सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात त्यांची लढत शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी होत आहे.\nवाचा – ‘स्वराज्य��क्षक संभाजी’ मालिकेतून अमोल कोल्हे यांची एक्झिट\nवाचा – अफवांवर विश्वास ठेवू नका, मालिका सोडण्याचा विचार नाही- अमोल कोल्हे\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nबीएमए पुरस्कारामध्ये वेलिंगकर इन्स्टिट्यूटचा सन्मान\nसईद सलाउद्दीनच्या मालमत्तेवर ईडीकडून जप्ती\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nजगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प\n‘एलएलबी आणि एलएलएम’चा निकाल जाहीर\nएसटीच्या शिवनेरीला उत्तम प्रतिसाद; १० दिवसात ६ हजार प्रवासी वाढले\nपिंपरी-चिंचवडमध्ये मोटारच्या लाईटवर केला अंत्यविधी\n“अजित पवार, मस्ती तुझीच जिरली” शिवाजीराव आढळरावांच पलटवार\nवडगावशेरी येथील सीमा भिंत पावसामुळे कोसळली\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1605", "date_download": "2019-07-20T15:46:42Z", "digest": "sha1:LICTTRMFRUAGWENTBVNN45UKAL24CEDU", "length": 5744, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news nashik shinde palase toll vandalised shivsena | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिंदे-पळसे टोलनाक्याला शिवसेनेचा विरोध; टोलनाक्याची शिवसैनिकांकडून तोडफोड\nशिंदे-पळसे टोलनाक्याला शिवसेनेचा विरोध; टोलनाक्याची शिवसैनिकांकडून तोडफोड\nशिंदे-पळसे टोलनाक्याला शिवसेनेचा विरोध; टोलनाक्याची शिवसैनिकांकडून तोडफोड\nशिंदे-पळसे टोलनाक्याला शिवसेनेचा विरोध; टोलनाक्याची शिवसैनिकांकडून तोडफोड\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nनाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे-पळसे टोल नाक्याला ���िवसेनेने कडवा विरोध दर्शवत नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे-पळसे टोलनाका बंद पाडण्यात आला. टोलविरोधात आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून टोलला विरोध दर्शवलाय. यावेळी टोलनाक्यावरील केबिनची तोडफोडही करण्यात आली. तोडफोडीसोबत शिवसैनिकांनी टोल नाक्याला विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केलीये. आमदार योगेश घोलप आणि आमदार राजाभाऊ वाजे तसंच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केल्याचं समजतंय.\nनाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे-पळसे टोल नाक्याला शिवसेनेने कडवा विरोध दर्शवत नाशिक-सिन्नर महामार्गावरील शिंदे-पळसे टोलनाका बंद पाडण्यात आला. टोलविरोधात आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून टोलला विरोध दर्शवलाय. यावेळी टोलनाक्यावरील केबिनची तोडफोडही करण्यात आली. तोडफोडीसोबत शिवसैनिकांनी टोल नाक्याला विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी केलीये. आमदार योगेश घोलप आणि आमदार राजाभाऊ वाजे तसंच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी टोलनाक्याची तोडफोड केल्याचं समजतंय.\nमहामार्ग टोल तोडफोड आमदार\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/and-ranjitsinh-mohite-patil-appeal-vote-to-ncp/47621", "date_download": "2019-07-20T16:14:16Z", "digest": "sha1:UH5VF4KVIUUWFU2JQZYCNP6VGNJBQ7GQ", "length": 7584, "nlines": 78, "source_domain": "hwmarathi.in", "title": "...अन् रणजितसिंहांनी केला घड्याळाचा प्रचार | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\n…अन् रणजितसिंहांनी केला घड्याळाचा प्रचार\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n…अन् रणजितसिंहांनी केला घड्याळाचा प्रचार\nमाढा | काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले रणजितसिंह मोहिते पाटील सांगोला या ठिकाणी झालेल्या भाजपच्या जाहीर सभेत राष्ट्रवादीच्या धोरणावर टीका करत असता��ा चुकून घड्याळाला मत द्या,असे बोलून गेले. भाजपसाठी मत मागण्याऐवजी सवयीप्रमाणे रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी मत देण्याचे आवाहन करायला गेले. त्यानंतर “पत्रकार किती सावध आहे ते तपासायचे होते. म्हणून असे बोललो”, अशी सारवासारव देखील मोहिते पाटील यांनी केली आहे.\nरणजितसिंह मोहिते पाटील हे भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांच्या सांगोला येथील प्रचार सभेत बोलत होते. रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या या भाषणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला आहे. ज्यांनी आपल्या पाण्याला विरोध केला. ज्यांनी आपल्या जीवनाला विरोध केला अशांना आपण आता मत द्यायचे नाही असे म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांनी येत्या २३ एप्रिलला घड्याळाला मत टाकण्याचे वाक्य उच्चारले. त्यानंतर लगेच त्यांच्या चूक लक्षात आली आणि त्यांनी उपस्थितांना हात जोडले. मात्र त्यांच्या या बोलण्यातील गल्लती मुळे उपस्थितांच्यात चांगलाच हशा पिकला.\nमाढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आयात उमेदवार संजय शिंदे विरुद्ध भाजपचे आयात उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर अशी लढत होत आहे. या ठिकाणी २३ एप्रिल रोजी मतदान होत असून दोन्ही पक्षामध्ये प्रचाराची चांगलच चुरस पाहण्यास मिळत आहे.\nRanjitsinh Mohite-Patil | रणजितसिंह मोहिते-पाटील यांचं घड्याळ्यावरचं प्रेम \n‘गोपालगंज ते रायसीना’ असे लालू यादवांचे आत्मचरित्र प्रसिद्ध होत आहे \nभाजपमधील नेते मोदींकडे गेले कि त्यांच्या बायका घाबरतात कारण… \nउन्हाचा ‘ताप’ आणि निवडणुकीचा ‘ज्वर’ एकदमच वाढू लागला आहे \nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सहमत नाही | रामदास आठवले\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A9%E0%A5%AA%E0%A5%A6", "date_download": "2019-07-20T15:39:09Z", "digest": "sha1:3YZU7CLLHF5M57EV52MKQ6RSEHM3MT4N", "length": 3599, "nlines": 58, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ३४०ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. ३४०ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख इ.स. ३४० या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकॉन्स्टान्स ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ३३७ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स.चे ३४० चे दशक ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ३३८ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ३३९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ३४१ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ३४२ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. ३४३ ‎ (← दुवे | संपादन)\nई.स. ३४० (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/i-will-go-to-koregaon-bhima-and-pune-chandrashekhar-azads-determination-14349.html", "date_download": "2019-07-20T16:15:10Z", "digest": "sha1:JBAVEFZQY5YEHGULON4WFJZYTKEN5O7M", "length": 30666, "nlines": 173, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "कोरेगाव भीमा येथे जाऊन, पुण्यात सभा घेणारच; चंद्रशेखर आझाद यांचा निर्धार | लेटेस्टली", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nशिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना\nपुणे: कव्हरवाल्या कारमधील त्यांच्या प्रेमळ चाळ्यांचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड\nMaharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची चाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान\nMumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nभारतामधील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पगारात गेल्या 11 वर्षात एकदापण वाढ नाही\n फास्टटॅग नसल्यास 30 नोव्हेंबर नंतर स्विकारला जाईल दुप्पट टोल\nSheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन\nईरानने पकडले इंग्लंडचे जहाज ; 18 भारतीय अडकले; परराष्ट्र मंत्रालय म्हणते 'आम्ही Iranच्या संपर्कात आहोत'\n Google, Facebook आपल्यावर ठेवतंय बारीक नजर\nतिच्यासाठी राजवाडा सोडला पण, हाती घटस्फोटच आला; मलेशियाचा राजा - रशियन पत्नी यांच्यात काडीमोड, सोशल मीडियावर बायकोने शेअर केली भावनीक पोस्ट\nTransgender तरुणाने दिला बाळाला जन्म, कायदेशीर 'पिता' म्हणून ओळख मिळवण्यासाठी वर्षभर लढतोय कायदेशीर लढाई\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका\nFaceApp प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; युजर्सचा डेटा लिक होण्याचा धोका\niPhone XR वर 17 हजार रुपयांची बंपर सूट, असा घ्या फायदा\nAirtel डिजिटल टीव्ही HD सेटअप बॉक्सच्या किंमतीत घट, ग्राहकांना दिलासा\nSamsung Galaxy A80 स्मार्टफोन 48MP रोटेटिंग कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nइन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस\nपावसाळ्यात बाईक चालवताना करुन नका 'या' चुका, नाहीतर अपघात होईल\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nPro Kabaddi League 2019: आजपासून रंगणार सातव्या सीझनधील प्रो-कबड्डीचा थरार, प्रेक्षकांना Hotstar किंवा Star Sports वर लाइव्ह पाहता येणार\nमहेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ\nIndonesia Open 2019: जपानी खेळाडू नोमोजी ओकूहारा हिच्यावर मात करत भारताची पी.व्ही. सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये\nIND vs WI: वेस्ट इंडिज दौर्याआधी विराट कोहली जिममध्ये करतोय कठोर परिश्रम, पहा (Video)\nWorld Cup 2019 Final मधील ओव्हर थ्रोच्या वादानंतर, MCC या नियमात बदल करण्याच्या तयारीत\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nहॉट सनी लियोन हिची 'जलपरी' च्या रुपातील मादक अदा पाहून चाहते झाले पाणी-पाणी, पाहा फोटोज\nBigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 Updates: हीनाच्या 'या' कृत्यामुळे संपूर्ण घर झाले तिचे दुश्मन, सदस्यांमध्ये रंगला अनोखा कबड्डीचा सामना\nमलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर\nहिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु\nसफेद केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nGatari Special Food Recipes: श्रावण सुरु होण्याआधी शेवटचा रविवार म्हणून गटारी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील मसालेदार चिकन रेसिपीज\nMonsoon Sex: पावसातील रोमँटिक वातावरणात आजमावून पाहा या सेक्स आयडियाज\nSankashti Chaturthi July 2019: 20 जुलै रोजी असणारी संकष्टी चतुर्थी का आहे विशेष, पाहा आजची चंद्रोदयाची वेळ\nराशीभविष्य 20 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nलग्न मजेशीर बनवण्यासाठी गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा आणि पुढे झाले असे की...\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nकोरेगा�� भीमा येथे जाऊन, पुण्यात सभा घेणारच; चंद्रशेखर आझाद यांचा निर्धार\nभीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad) सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या जखमा अजूनही ताज्या असताना, आझाद यांच्या आगमनाने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शुक्रवारी रात्री चैत्यभूमी येथे जात असतानाच पोलिसांनी आझाद यांना पकडले. त्यानंतर त्यांना मालाड येथील हॉटेल मनालीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून नजरकैदैत ठेवण्यात आले होते. मात्र याबाबतीत अनेक सामाजिक संघटनांनी दबाव टाकल्याने त्यांची सुटका करण्यात आली. आझाद यांची मुंबई येथे सभा होणार होती, त्याला पोलिसांनी नकार दिला. त्यांनतर त्यांनी पुण्यात सभा घेण्याचे ठरवले, पोलिसांनी त्याचीही परवानगी नाकारली, त्यानंतर मी कोरेगाव भीमा येथे जाणारच आणि पुण्यात सभा घेणारच असा निर्धार आझाद यांनी बोलून दाखवला आहे.\nयाच वर्षी भीमा कोरेगाव येथे मोठी दंगल उसळली होती. याबाबत अजून न्यायालयात सुनावणी चालू आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून पोलिसांनी बरीच खबरदारी घेतली आहे. म्हणूनच पोलिसांनी आझाद यांच्या सभेला परवानगी दिली नाही. तसेच भीम आर्मीच्या मालाड, दादर, शिवाजी पार्क, घाटकोपर, समतानगर, दिंडोशी येथील कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nमात्र आता यावर चिडलेल्या आझाद यांनी याबाबत आपण न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. कितीही अडवण्याचा प्रयत्न झाला तरी चैत्यभूमी आणि भीमा-कोरेगाव येथेही जाणार असल्याचे चंद्रशेखर आझाद यांनी स्पष्ट केल आहे. तसेच पोलिसांनी सभेला परवानगी न दिल्यास पुणे ते भीमा कोरेगाव पायीयात्रा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा : संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्यासह 58 जणांना कोरेगाव-भिमा परिसरात बंदी)\nइंग्रज आणि पेशव्यांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालीयनने मोठी कामगिरी बजावली होती. 1 जानेवारी 1818 मध्ये इंग्रजांनी पेशव्यांचा पराभव केला होता. यंदा या लढाईला 201 वर्षे पूर्ण होणार आहेत. हुतात्मा झालेल्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी आंबेडकरांचे लाखो अनुयायी या ठिकाणाला भेट देण्यासाठी येत असतात.\nTags: Chandrashekhar Azad Koregaon Bhima चंद्रशेखर आझाद भीम आर्मी भीमा कोरेगाव हिंसाचार\nLok Sabha Elections 2019: चंद्रशेखर आजाद यांच्या भीम आर्मी मिशनचा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा\nKoregaon Bhima Anniversary 2019 : 201 वर्षांपूर्वी भीमा -कोरेगाव येथे काय घडलं ज्यामुळे 1 जानेवारी शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो\nFaceApp प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; युजर्सचा डेटा लिक होण्याचा धोका\niPhone XR वर 17 हजार रुपयांची बंपर सूट, असा घ्या फायदा\nCentre appoints new Governors in 6 states:लालाजी टंडन मध्य प्रदेशचे राज्यपाल, फागू चौहान-बिहार, जगदीप धनखड – पश्चिम बंगाल तर, रमेश बैस यांच्याकडे त्रिपूराची जबाबदारी\nमहेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ\nMonsoon Sex: पावसातील रोमँटिक वातावरणात आजमावून पाहा या सेक्स आयडियाज\nशिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना\nपुणे: कव्हरवाल्या कारमधील त्यांच्या प्रेमळ चाळ्यांचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड\nMaharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची चाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान\nMumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक\nWorld Cup 2019 Final मधील ओव्हर थ्रोच्या वादानंतर, MCC या नियमात बदल करण्याच्या तयारीत\nसंजय मांजरेकर यांनी निवडले आपले World Cup XI; 3 भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश, रवींद्र जडेजा ला वगळले\nइंग्लंडच्या World Cup विजयानंतर आयसीसीने केली स्वत:च्या नियमांची टिंगल, इंग्लिश खेळाडूंचे FaceApp फोटो शेअर करत केले ट्रोल, पहा (Photo)\nन्यूझीलंड विरुद्ध विश्वचषक फायनलमध्ये बेन स्टोक्स ला दिलेल्या ओवरथ्रो विवादावर जेम्स अँडरसन चा मोठा खुलासा\nसचिन तेंडुलकर याने निवडले आपले World Cup XI; केन विल्यमसन कर्णधार तर एम एस धोनीला डच्चू\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nBigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 Updates: हीनाच्या 'या' कृत्यामुळे संपूर्ण घर झाले तिचे दुश्मन, सदस्यांमध्ये रंगला अनोखा कबड्डीचा सामना\nBigg Boss Marathi 2, Episode 55 Preview: बिग बॉसच्या घरात अडगळीच्या खोलीत असलेला अभिजित केळकर सुटणार की अडकणार पहा काय असेल रूपाली चा निर्णय\nBigg Boss Marathi 2, 18 July, Episode 54 Updates: सांकेतिक खुनासाठी डबलबार होऊनही हिना पांचाळ सुखरुप; नेहा शितोळे, शिवानी सुर्वे यांचा निशाणा निकामी\nBigg Boss Marathi 2: माधव देवचक्के यालाच करा बिग बॉसचा विजेता, राखी सावंत हिचे चाहत्यांना वोट अपील (Watch Video)\nChandrayaan 2 चं प्रक्षेपण 22 जुलैला; ISRO ने जाहीर केली नवी तारीख आणि वेळ\nChandrayan 2: तांत्रिक अडचणींमुळे 'चांद्रयान 2' चं प्रक्षेपण रद्द, लॉन्चिंगची नवीन तारीख ISRO लवकरच करणार जाहीर\nChandrayaan-2 Launch: उद्या पहाटे आकाशात झेपावणार महत्त्वकांक्षी चांद्रयान-2; काउंटडाऊन सुरू\nISROची महत्वाकांक्षी मोहीम Chandrayaan 2 विषयी या 10 खास गोष्टी\nChandrayaan 2 Launch Live: चंद्रयान 2 चं लाईव्ह लॉंचिंग घसबसल्या कुठे, कधी पहाल\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\n मग आगोदर हे वाचाच\nSankashti Chaturthi July 2019: 20 जुलै रोजी असणारी संकष्टी चतुर्थी का आहे विशेष, पाहा आजची चंद्रोदयाची वेळ\nMangal Pandey 192nd Birth Anniversary: क्रांतिकारी मंगल पांडे यांच्या विषयी 5 खास गोष्टी\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nशिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना\nपुणे: कव्हरवाल्या कारमधील त्यांच्या प्रेमळ चाळ्यांचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड\nMaharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची चाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/asia-cup-2018-hardik-pandya-out-tournament-due-injury/", "date_download": "2019-07-20T16:35:49Z", "digest": "sha1:AA33FKLP3LUKRB3FY2E6VP6TB5NYNEDA", "length": 6920, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Asia Cup 2018 : भारताल��� जबर धक्का,पंड्यासह आणखी दोन खेळाडू संघाबाहेर", "raw_content": "\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यांची पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\nलोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का \nAsia Cup 2018 : भारताला जबर धक्का,पंड्यासह आणखी दोन खेळाडू संघाबाहेर\nटीम महाराष्ट्र देशा-भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आशिया चषकामधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे पांड्याला संघाबाहेर जावे लागले आहे. आता त्यापाठोपाठ भारताला आणखी दोन धक्के बसले आहेत. डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेल आणि मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दूल ठाकूर या दोघांनाही स्पर्धेबाहेर व्हावे लागले आहे.\nपाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पंड्याला दुखापत झाली आहे. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली होती. त्याला बदली खेळाडू म्हणून दीपक चहरला संधी देण्यात आली आहे. पंड्यासह अक्षर पटेल व शार्दूर ठाकूर यांनाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यांच्या जागी सिद्धार्थ कौल आणि रवींद्र जडेजा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.\nआयसीसीचे नेतृत्त्व केल्यानंतर पुणेकरांच्या मनातील खंत दूर झाली – शरद पवार\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमावळ आंदोलनातील २६० शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याचा शासनाचा निर्णय\nगायींना तामिळ आणि संस्कृत बोलायला शिकवणार,स्वामी नित्यानंद यांचा अजब दावा\nशासनाने नेमक कराव तरी काय, ‘नाणार’ विरोधकांनंतर, ‘नाणार समर्थक’ काढणार मोर्चा\n‘औवेसी साहब सुनने की ताकद रखिए’ अमित शहांनी भर सभागृहात औवेसींना सुनावले\nशिवानी सुर्वेची बिग बॉसमध्ये पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री\nमुख्यमंत्र्यां��ी पंचाईत, वर्ल्डकप जिंकला क्रिकेटचा मात्र शुभेच्छा दिल्या फुटबाॅल टीमला\nवंचित कॉंग्रेससोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांना पाहिजेत ‘एवढ्या’ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/entertainment/movie-star-ananya-pandey-tiger-shroff-tara-sutaria-at-student-of-the-year-2-trailer-launch/photoshow/68862245.cms", "date_download": "2019-07-20T17:17:10Z", "digest": "sha1:B3QRCGOOD2VYFXYC5QH3YLYECKSXL72J", "length": 38026, "nlines": 318, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "movie star ananya pandey tiger shroff tara sutaria at student of the year 2 trailer launch- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्व..\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्य..\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताक..\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरी..\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर..\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशा..\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू क..\nबॅगा घेऊन फिरणारं आमचं सरकार नाही..\nकरण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यावेळी चित्रपटातील दोन नव्या विद्यार्थिनी तारा सुतारिया आणि अनन्य पांडे या देखील उपस्थित होत्या. या बिनधास्त व सुंदर विद्यार्थिनींनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nअन्यना आणि तारा या दोघीही 'स्टुडंट ऑफ द इयर २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करताहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाल�� सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/6टायगर श्रॉफ मूख्य भूमिकेत\n'स्टुंडट ऑफ द इयर २'मध्ये टायगर श्रॉफ मूख्य भूमिकेत दिसणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल���यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/6चंकी पांडेची मुलगी अनन्या\nअनन्या ही अभिनेता चंकी पांडे याची मुलगी आहे. कौटुंबिक पार्श्वभूमी सिनेमाची असल्यानं तिच्याकडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यां���ा आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nतारा सुतारिया ही मुंबईत जन्मलेली आहे. तारा एक उत्तम गायक, अभिनेत्री आणि नृत्यांगना असल्याचं बोललं जातं.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिह��� (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=391&Itemid=395", "date_download": "2019-07-20T16:24:06Z", "digest": "sha1:EZC3U72YRQNKTQS44D7A6EB6QHQOX4FL", "length": 19931, "nlines": 162, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "करिअरिस्ट मी", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> करिअरिस्ट मी\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nप्रवीण प्रधान ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२\nअभियंत्या असणाऱ्या रोहिणी खारकर यांनी ‘कार सायलेन्सर’ बनवून एका वेगळ्याच व्यवसायाचा श्रीगणेशा केला. आज त्यांचं संपूर्ण कुटुंबच या व्यवसायात आहे. अनेक अडचणींना संधीचं रूप देत आपल्या व्यवसायाला आकार देणाऱ्या तंत्रज्ञान उद्योजिका रोहिणी खारकर यांच्याविषयी..\nकरिअरिस्ट मी : यशस्वी झुंज आयुष्याशी..\nमोहनीराज लहाडे , शनिवार , २७ ऑक्टोबर २०१२\nहिमालयन कार रॅलीत सहभागी होणाऱ्या त्या पहिल्या अपंग महिला खेळाडू. आपल्या अपंगत्वावर मात करत त्या हॉटेल व्यावसायिक झाल्या, इतकंच नव्हे तर ज्या मुल���ंचे शिक्षण परिस्थितीमुळे थांबले आहे, त्यांना हॉटेलमध्ये काम देऊन स्वतच्या पायावर उभं केलं. अपंगत्व हे व्यंग न मानता स्वत:ला ठाम उभं करत सामाजिक भानही जपणाऱ्या दीपा मलिक यांचं हे स्फूर्तिदायक करिअर..\nलष्करी शिस्तीतील, परंतु सुखी कुटुंबातील लहानपण, विवाहानंतर दोन मुलींच्या जन्मापर्यंतचे गृहिणीचे आयुष्य आणि त्यानंतर कर्करोगामुळे आलेल्या अपंगत्वावर मात करत धाडसी खेळ प्रकारात घेतलेली उत्तुंग भरारी व मिळवलेला खेळातील सर्वोच्च ‘अर्जुन पुरस्कार’ दीपा मलिकचा प्रवास थक्क करणारा आहे.\nकरिअरिस्ट मी : जिम् पोरी जिम्\nमनीषा सोमण ,शनिवार, १३ ऑक्टोबर २०१२\nन्यूट्रिशिअनमध्ये मास्टर्स केल्यानंतर स्पोर्ट्स मेडिसिनचा कोर्स करत असतानाच अचानक फिटनेसचं क्षेत्र समोर आलं आणि लीना मोगरे यांच्या करिअरचा मार्ग खुला झाला. प्रचंड मेहनतीच्या बळावर या मराठी स्त्रीने अगदी उच्चभ्रू वस्तीत ‘लीना मोगरे फिटनेस सेंटर’ सुरू केलं. आज चार ठिकाणी सुरू असणारे जिम् पुढच्या चार वर्षांत पन्नासपर्यंत वाढवायचा त्यांचा विचार आहे.\n‘‘करिअरस्टि मी’’ : हिरव्या वाटा\nमैत्रेयी जोशी ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२\nअंजना देवस्थळी, आपल्या निसर्गप्रेमाला करिअरचं रूप देणाऱ्या. उद्यान विद्याशास्त्र अर्थात हॉर्टिकल्चरमध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या, माळरानावर नंदनवन फुलविणाऱ्या आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पर्यावरणाचे धडे देणाऱ्या. करिअर म्हणून हिरवी वाट स्वीकारणाऱ्या अंजना ताई यांच्या करियरविषयी..\n‘‘रविवारची सुट्टी आली की कधी एकदा सोमवार उजाडतोय आणि मी साइटवर जातीये असं मला होऊन जातं’’ असं सांगणाऱ्या अंजना देवस्थळी माझ्या माहितीतल्या एकमेव.\nकरिअरिस्ट मी : आनंद‘योग’\nसुचित्रा साठे , शनिवार , २९ सप्टेंबर २०१२\nस्त्रीरोगतज्ज्ञ, प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ आणि योगोपचारतज्ज्ञ अशा तीनही क्षेत्रांतल्या तज्ज्ञ असणाऱ्या डॉ. उल्का नातू यांनी आता आपले आयुष्य योगप्रसाराला वाहून घेतले आहे. लोकांना रोगमुक्त करण्याचा वसा घेतलेल्या डॉ. नातू यांच्या विधायक करिअरविषयी..\n‘‘खरं सांगू मी आज पंधरा मिनिटे किंवा जास्तीत जास्त अर्धा तास वेळ काढू शकेन, नाहीतर मग पुढच्या आठवडय़ात कधी तरी.. चालेल का’’ एकत्रित स्त्रीरोग, प्रसूतिशास्त्र व योगोपचारतज्ज्ञ अशा हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या डॉक���टरांपैकी एक, अशा सुमधुरभाषिणी डॉ. उल्का अजित नातू यांच्या व्यस्त दिनक्रमाची चुणूक त्यांच्या बोलण्यातूनच जाणवली आणि हा ‘उत्तम योग’ लगेचच साधण्यासाठी माझी पावलं गोखले रोडवरील ‘नेस्ट’हॉस्पिटलकडे वळली.\nकरिअरिस्ट मी : संशोधक उद्योजिका\nपूजा सामंत , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\n‘वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल वुमन इन इंडिया’ ठरलेल्या पिरामल हेल्थ केअर लिमिटेडच्या संचालक पद्मश्री डॉ. स्वाती पिरामल. वैद्यकीय शास्त्रातील संशोधनासारखं भरीव, विधायक कार्य करताना उद्योजिका म्हणूनही त्यांनी स्वत:ला समर्थपणे प्रस्थापित केलं आहे. त्यांचं हे करिअर स्त्रीच्या अमर्याद क्षमतेला अधोरेखित करणारं.. म्हणूनच आदर्शवतही.. या पॉवरफुल व्यक्तित्वाविषयी..\nकरिअरिस्ट मी : वाचनानंद\nप्रियांका मोकाशी ,शनिवार’१५ सप्टेंबर २०१२\nमुंबई विद्यापीठाच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाच्या प्रमुख आणि याच विषयात डॉक्टरेट मिळविणाऱ्या पहिल्या विद्यार्थिनी, मुंबई विद्यापीठ ग्रंथालयाच्या प्रभारी ग्रंथपाल आणि मुलांसाठी करिअरमध्ये ब्रेक घेऊन नंतर पुन्हा नव्याने करिअर उभारणाऱ्या, पुस्तकांवर प्रेम व गाढ श्रद्धा असणाऱ्या डॉ. प्रतिभा गोखले, वाचनानंद स्वत: लुटणाऱ्या व इतरांना लुटू देणाऱ्या. पुस्तकांशी नातं सांगणाऱ्या या वेगळ्या करिअरविषयी..\nकरिअरिस्ट मी : नृत्याचे ‘देव’ घर\nसुचित्रा साठे, शनिवार,८ सप्टेंबर २०१२\nडॉ. मंजिरी देव.. कथ्थक नृत्यांगना. गुरू, अभ्यासक, लेखिका, आज्ञाधारक सून, कर्तव्यनिष्ठ आई, सासू, आजी.. अशा विविध भूमिकेत रमत नृत्याला जगण्याचा आधार मानणाऱ्या, देवपण देणाऱ्या. एका कलासक्त व्यक्तिमत्त्वाच्या करिअरचा हा चढता आलेख.\nकरिअरिस्ट मी : अध्यापन एक व्रत\nमनीषा सोमण , शनिवार , १ सप्टेंबर २०१२\nशिक्षणतज्ज्ञ आणि एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. वसुधा कामत. मुलांमध्ये शिक्षणाचीच नव्हे विविध व्यवहारांचीही गोडी वाढावी यासाठी वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या, शिवाय बॅडिमटन, बुद्धिबळ, टेबल टेनिस आणि गिर्यारोहणादी छंद जोपासणाऱ्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाविषयी, ५ सप्टेंबरच्या शिक्षकदिनानिमित्त..\nकरिअरिस्ट मी : अवयवदान श्रेष्ठ दान\nसुलभा आरोसकर - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\nअवयवदानाला श्रेष्ठ दान म्हटलं जातं. कारण यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकतं. मात्र आपल्���ा देशात आजही त्याबाबत जनजागृती नाही. सुजाता अष्टेकर गेली दहा-बारा र्वष अवयवदानाविषयी समुपदेशनाचं काम करताहेत.. अनेकांना नवं आयुष्य मिळवून देणाऱ्या या आगळ्या करिअरविषयी..\nकरिअरिस्ट मी : संकलक ते दिग्दर्शक\nपूजा सामंत ,शनिवार, १८ ऑगस्ट २०१२\nखामोशी द म्युझिकल, हम दिल दे चुके सनम, ब्लॅक आदी चित्रपटाच्या संकलक बेला भन्साली सहगल यांचा ‘शिरीन फरहाद की तो निकल पडी’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात आणि संकलक ते दिग्दर्शक हा प्रवास करत असताना भाऊ संजय लिला भन्साली आणि सहगल कुटुंबियांचं सहाय्य मोलाचं असल्याचं ती सांगते..\nकरिअरिस्ट मी : खडतर क्षेत्रातलं समाधान\nस्वप्ना जरग ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२\nजकात नाक्यावर एखादी महिला ट्रकवाल्यांकडून किंवा इतर मालवाहतूकदारांकडून जकात वसूल करीत आहे हे चित्र तर जवळजवळ अशक्यच. या सर्व जकात नाक्यांची सूत्रे जवळून सांभाळणारी महिलाही क्वचितच आढळेल. या प्रकारची जबाबदारी यशस्वीपणे पेलणाऱ्या आयएएस अधिकारी व्ही.राधा या एकमेव आपल्या सेवेदरम्यान बालकामगार उपक्रम, अमृतधारा, सावित्रीसारख्या योजना यशस्वीपणे राबविणाऱ्या व्ही. राधा यांच्या करिअरबद्दल..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/author/admin/page/4/", "date_download": "2019-07-20T16:00:15Z", "digest": "sha1:DYQX4MV3QXXS67APYGOKZSE553EVSFLU", "length": 8339, "nlines": 89, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "admin, Author at BRAmbedkar.in - Page 4 of 7", "raw_content": "\nधम्माने मी बौध्द पण जातीने महार आहे\nधम्माने बौध्द पण जातीने महार आहे, माफ करा मित्रांनो मी आज काहिच खाणार नाही कारण…….., आज माझ्या खंडोबाचा वार आहे. सकाळीच ऊठून मी त्रिशरण केले, आणि चवदार तळ्याच्या पाण्यात देवही…\nप्रेरणेतून परिवर्तनवादी क्रांती घडूद्या..\nयुगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड मुक्कामी अस्पृश्यांना चवदार तळ्याचे पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह करुन सामाजिक क्रांती केली. तर, २५ डिसेंबर १९२७…\n“हा प्रकाश या पुढे आपल्या समाजाला प्रकाश देण्याचे काम करेल” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n* शिवाजी महाराजांचे चौदावे वंशज खासदार उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून सतत चार वेळा राष्ट्रवादी पक्षातर्फे निवडून आले. मराठा समाजाचा कार्यकर्ता मग तो कुठल्याही पक्षाचा असेल तो उदयनराजे…\nकश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …..\nकश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका …. प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात “विदेश नीती” महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे…\nबाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..\nबाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी…\nडॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय \n४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेन्डम भाग १ व भाग २ केले.भारतात बौद्ध धम्माचे…\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ही आंबेडकरी अनुयायांची एक स्फूर्तिगाथा आहे.असे असले तरी नामकरण होण्यास अनेक आंदोलने करावी लागली.अनेक कार्यकर्ते नामांतर विरोधी गटाच्या क्रूर हल्ल्यात शहिद झाले.यातील अनेक कार्यकर्त्यांचा तर महाविद्यालयीन…\nमी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही..\n” मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे .” डॉ. बाबासाहेब आंबेडकर – १३ ऑक्टोबर…\nजाणुन घ्या नेमकं मनुस्मृती ग्रंथा मध्ये आहे काय , आणि बाबासाहेबांनी २५ डिसेंबर ला मनुस्मृती का जाळली \nअत्यंत दुर्लभ है पांच बाते..\nपांच दुर्लभ बातें सुलभ होने पर ही हमें निर्वाण प्राप्त हो सकता है 1) बुद्धो उप्पादो दुल्लभो लोकस्मिं 1) बुद्धो उप्पादो दुल्लभो लोकस्मिं लोक में बुद्ध का उत्पन्न होना दुर्लभ है लोक में बुद्ध का उत्पन्न होना दुर्लभ है \nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/new-treatment-on-parkinsons-disease/49437/", "date_download": "2019-07-20T15:52:36Z", "digest": "sha1:IWBZYWEFCPLRUJR2QSB3CFMWVIYP3S4X", "length": 11889, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "New treatment on Parkinson's disease", "raw_content": "\nघर महामुंबई पार्किन्सन्स आजारासाठी नवे उपचार\nपार्किन्सन्स आजारासाठी नवे उपचार\nनानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पार्किन्सन्स सेंटर ऑफ एक्सलन्स, किंग्ज कॉलेज, लंडनच्या सहयोगाने भारतात पहिल्यांदाच पार्किन्सन्सच्या उपचारासाठी नवीन पद्धत अंमलात आणली आहे.\nनानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पार्किन्सन्स सेंटर ऑफ एक्सलन्स, किंग्ज कॉलेज, लंडनच्या सहयोगाने भारतात पहिल्यांदाच पार्किन्सन्सच्या उपचारासाठी नवीन पद्धत अंमलात आणली आहे. अॅपोमॉर्फिन पेन (PEN) आणि पंप (PUMP) भारतात लॉन्च झाले आहेत. पार्किन्सन्स हा वय वर्षे ५५ वरील लोकांना प्रभावित करणार्‍या काही सर्वसामान्य न्यूरोडीजनरेटीव्ह रोगांपैकी एक आहे. मंदपणा, ताठरपणा आणि कंप ही पार्किन्सन्सची लक्षणे असून तो एक विशिष्ट प्रकारचा न्यूरोडीजनरेटीव्ह रोग आहे आणि ज्याच्या उपचाराचे अत्यंत कमी पर्याय उपलब्ध आहेत. भारतात ७० ते ७९ वर्षांच्या वृद्धांमध्ये हा रोग वाढीस लागतो. पण यावर यशस्वी पद्धतीने उपचार व्हावे यासाठी नानावटी हॉस्पिटलने नवीन पद्धत अंमलात आणली आहे.\nहा आजार हालचाली नियंत्रित करतो\nशरीरात डोपामाईनच्या कमतरतेमुळे हा रोग होतो. डोपामईन हे मेंदूमधील, विशेषतः केंद्र स्थानी असलेले एक केमिकल न्यूरो ट्रान्समिटर असते, जे हालचाली नियंत्रित करते. नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पार्किन्सन्स सेंटर ऑफ एक्सलन्स, किंग्ज कॉलेज, लंडनच्या सहयोगाने भारतात पहिल्यांदाच पार्किन्सन्सच्या उपचारासाठी नवीन क्रांतिकारी पद्धत सुरू केली आहे, जी भारतात पार्किन्सन्सच्या उपचारांची पद्धत बदलेल. अॅपोमॉर्फिन PEN आणि PUMP ही उपचार पद्धत आता भारतात उपलब्ध असेल, जी पार्किन्सन्सच्या रुग्णांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आणेल. राज्याचेआरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि अभिनेता परेश रावळ यांच्या हस्ते ही उपचार पद्धत लॉन्च करण्यात आली.\nपार्किन्सन्सच्या रूग्णांच्या उपचारांसाठी एक उत्तम\nअॅपोमॉर्फिन एक अत्यंत निवडक असे डोपामाइन रिसेप्टर स्टिम्युलेटर आहे, जे मेंदूत चेतापेशींमधून डोपामाइनच्या स्रावास मदत करते, जे एरवी अनुपस्थित असते. याविषयी नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे सीओओ डॉ. राजेंद्र पाटणकर यांनी सांगितलं की, “अॅपोमॉर्फिन हा पार्किन्सन्सच्या रूग्णांच्या उपचारांसाठी एक उत्तम शोध आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेजशी संलग्न होऊन ही पद्धत भारतात आणण्यात आली आहे. ”\nरुग्णात रोगाची लक्षणे वाढतात\nनानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कन्सल्टंट पार्किन्सन्स डिसीझ अँड मूव्हमेंट डिसॉर्डर तज्ज्ञ डॉ. नींना शाह यांनी सांगितलं की, “शेवटच्या टप्प्यात असणार्या पार्किन्सन्सचा इलाज करणे खूप कठीण असते. रुग्णात रोगाची लक्षणे वाढत जातात आणि मानक औषधांच्या वाढत्या डोसमुळे त्याचे परिणाम देखील वाढतात. त्यामुळे, अशा रुग्णांसाठी ही उपचार पद्धत एक वरदान ठरेल.”\nतर, अॅपोमॉर्फिन पेन दोन मिनिटांतच रूग्णाला अपेक्षित लाभ पोहोचवून काम सुरू करतात आणि त्या बर्‍याचशा प्रमाणात इन्शुलीन पेनसारख्याच वापरल्या जातात, असं लंडन, यूकेचे मूव्हमेंट डिसॉर्डर तज्ञ डॉ. विनोद मेटा यांनी स्पष्ट केलं आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nशांतता, स्वच्छता हीच आंबेडकरांना आंदराजंली\nकांदा उत्पादकांना योग्य बाजारभाव मिळवून देणार – सदाभाऊ खोत\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nनालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीम शर्मांनी नेमला ‘चाणक्य’\nपाण्यासाठी नगरसेविका अक्षरशः महासभेत रडल्या\nवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nशताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस\nउल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या\nराज ठाकरे ‘ईव्हीएम’विरोधी मोर्चात घेणार सहभाग\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1482", "date_download": "2019-07-20T16:30:59Z", "digest": "sha1:GXM3DWF5MDCXJCIDLY6YNWO6SHUYTYVB", "length": 7544, "nlines": 93, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news cricket ball tampering david warner smith banned | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्मिथ, वॉर्नरवर एक वर्षांची बंदी; बँक्रॉफ्ट 9 महिने निलंबित\nस्मिथ, वॉर्नरवर एक वर्षांची बंदी; बँक्रॉफ्ट 9 महिने निलंबित\nस्मिथ, वॉर्नरवर एक वर्षांची बंदी; बँक्रॉफ्ट 9 महिने निलंबित\nबुधवार, 28 मार्च 2018\nमेलबर्न : दक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर, चेंडू कुरतडण्याची प्रत्यक्ष कृती करणारा कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याला नऊ महिने निलंबित करण्यात आले आहे.\nमेलबर्न : दक्षिण आफ्रिके-विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात झालेल्या चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात दोषी आढळलेले कर्णधार स्टीव स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. तर, चेंडू कुरतडण्याची प्रत्यक्ष कृती करणारा कॅमेरॉन बॅंक्रॉफ्ट याला नऊ महिने निलंबित करण्यात आले आहे.\nया तिघांना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी दोषी ठरवले होते. त्यावेळीच त्यांच्यावरील अंतिम कारवाई २४ तासांत जाहीर केली जाईल, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलॅंड यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार आज ही बंदीची कारवाई करण्यात आली आहे. प्रशिक्षक डॅरेन लिमन यांना मात्र क्‍लिन चीट देण्यात आली आहे. यष्टिरक्षक टीम पेनी याची कसोटी कर्णधार म्हणूनदेखील निवड करण्यात आली.\nदक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत वर्चस्व मिळविण्यासाठी चेंडू कुरतडण्याची लबाडी स्मिथ, वॉर्नर आणि बॅंक्रॉफ्ट यांनी केल्यामुळे क्रिकेट विश्‍वात खळबळ उडाली होती. आयसीसीने याप्रकरणी स्मिथवर एका सामन्याची बंदी घातली असली तरी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र चौकशी सुरू केली होती. सदरलँड यांनी क्रिकेट विश्‍वाबरोबर ऑस्ट्रेलियन नागरिकांची जाहीर माफीही मागितली होती. या प्रकारामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाची पत आणि विश्‍वासार्���ता कमी झाली आहे. याचा परिणाम लहान पिढीवर होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.\nया प्रकरणानंतर स्टीव्ह स्मिथने राजस्थान रॉयल्सचे आणि डेव्हिड वॉर्नरने सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सोडले आहे. मात्र, या दोघांचा आयपीएलमध्ये सहभाग असेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.\nकसोटी test क्रिकेट cricket कर्णधार उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलिया आयसीसी\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/after-parrikars-demise-bollywood-has-expressed-grief-tributes-to-artists-tributes/42839", "date_download": "2019-07-20T16:15:30Z", "digest": "sha1:DTRBTGD2VA6SWP5AXVECEBHO6FKQTEAB", "length": 7571, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पर्रीकरांच्या निधनानंतर बॉलिवूडने केले दु:ख व्यक्त, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nपर्रीकरांच्या निधनानंतर बॉलिवूडने केले दु:ख व्यक्त, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली\nपर्रीकरांच्या निधनानंतर बॉलिवूडने केले दु:ख व्यक्त, कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली\nमुंबई | गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. पर्रिकरांनी रविवारी (१७ मार्च) सायंकाळी घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने गोवाच नव्हे तर संपूर्ण देशभरासह बॉलिवुडमधील अनेक कलाकारांनी देखील पर्रिकरांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nमहानायक अभिनेते अमिताभ बच्चन म्हटले की आहे, “गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या सारखा सज्जन व्यक्ती निघून गेले. पर्रीकर हे अत्यंत मृदूभाषिक असे व्यक्ती होते. मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांच्यासोबत काही वेळ घालवल��ची मला संधी मिळाली.”\nअक्षय कुमारनेही ट्विटरवरुन दु:ख व्यक्त केले आहे. “मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची बातमी ऐकूण मला खूप वाईट वाटले. मी त्यांना भेटलो हे माझे भाग्यवान समजतो. पर्रिकरांसारख्या उत्तम व्यक्तीमत्त्वाला मला जाणून घेण्यांची मला संधी मिळाली होती.”\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी प्रमोद सावंत यांची नियुक्ती होण्याची शक्यता \nParth Pawar Uncut Speech | पार्थ पवार यांच पहिलं भाषण..\nतेलंगणातील पहिली तृतीयपंथी उमेदवार बेपत्ता\nमोदी हत्येचा कट रचणा-यांचा निषेध | आठवले\nभारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांचा आठवलेंना पाठिंबा\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/avoid-electricity-accidents/", "date_download": "2019-07-20T16:32:58Z", "digest": "sha1:5TCOKYCPXTYJCLVI5SID3RIFS5IU5SE3", "length": 20059, "nlines": 85, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वीज अपघात टाळा; सावध राहा सतर्क राहा", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\nवीज अपघात टाळा; सावध राहा सतर्क राहा\nटीम महाराष्ट्र देशा- जीवनाश्यक झालेली वीज दिसत नाही. मात्र, तिचे परिणाम भयावह असतात. जीवघेणे असतात. विजेपासून फायदा होत असला तरी तिचा वापर करताना वीजयंत्रणा किंवा उपकरणांपासून सावधगिरी बाळगली नाही तर जीवघेणे नुकसान सुद्धा होऊ शकते. जाणते किंवा अजाणतेपणी कोणत्याही क्षणी झालेली चूक ही वीज माफ करीत नाही. त्यामुळे घर, कार्यालय, शेती, उद्योग, व्यवसाय आदींसह सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा व विद्युत उपकरणे यापासून सतर्क व सावध राहणे अतिशय आवश्यक आहे.\nवीजमीटरपासून घरात जोडणी करण्यात आलेल्या वायरिंगची ��्थिती योग्य असल्याबाबतची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी व घरातील वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. 10 वर्षांपेक्षा अधिक जुन्या वायरिंगची तपासणी करून घेणे घ्यावी. तसेच सर्व प्लग पाईंट, हिटर, फ्रिजसाठी अर्थींग योग्य असल्याबाबतची खबरदारी घेत राहावी. योग्य अर्थींगमुळे शॉकची तीव्रता कमी होते तसेच मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज या उपकरणांसाठी थ्री पिन सॉकेटचाच वापर करावा. अशा थ्री पिन सॉकेटमध्ये अर्थिंगची व्यवस्था असते.\nघराच्या किंवा इमारतीच्या मेन स्विचमध्ये व त्याच्या शेजारी असलेल्या किटकॅटमध्ये फ्यूज तार म्हणून तांब्याची तार वापरू नये. त्याऐवजी अल्यूमिनियम अलॉय ही विशिष्ट धातूची वितळ (फ्यूज) तार वापरली पाहिजे. अशी फ्यूज वायर वीजभारानुसार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीजपुरवठा आपोआप खंडित होतो. तांब्याची एकेरी, दुहेरी वेढ्याची तार वापरल्यास शॉर्टसर्कीट झाल्यास वीज खंडित होत नाही व मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण होते. ELCB म्हणजेच (Earth leakage circuit Breaker) या उपकरणामुळे वीज अपघात टळू शकतो किंवा घरातील महागड्या उपकरणांचे नुकसान होणार नाही. घरात कुठेही ३५ मिली अ;ॅम्पियरचे लीकेज असेल, तर ही ELCB ट्रीप होते व विजेचा पुरवठा बंद पडतो. लीकेज काढणे किंवा त्याची दुरुस्ती करेपर्यंत विजेचा प्रवाह सुरूच होत नाही. घरात हे योग्य कॅपॅसिटीचे उपकरण बसवून घेतल्यास वीज अपघाताचा धोका कमी होतो.\nओलसर जागा, पाण्याचे नळ, गॅस पाईप यापासून वायरिंग दूर ठेवण्यात यावी. वायरच्या इन्सूलेशनवर ओलसर भागाचा परिणाम होऊन करंट येण्याची शक्यता असते. घरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये व जनावराच्या गोठ्यामध्ये असलेल्या वीजयंत्रणेचे आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेनस्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ;ॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावे. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विशेषतः पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. घरातील वायरिंगची काळजी घ्यावी व कुठल्याही विद्युत उपकरणाशी खेळ��� नये. लहान मुलांना त्यापासून दूर ठेवावे. विद्युत उपकरणामधील कनेक्शनची माहिती नसताना ते दुरुस्त करू नये किंवा त्यात कोणतेही बदल करू नये. उपकरण दुरुस्त करावयाचे असल्यास त्याचा प्रथम वीजपुरवठा बंद करावा व काम करावे. घरामध्ये वायरिंगची कोणतीही दुरुस्ती करावयाची झाल्यास प्रथम मेन-स्विच बंद करावा व मग काम करावे.\nघरांतील वायरिंग खूप जुने झाले असल्यास ते बदलून घ्यायला पाहिजे. घरात ओल येत असल्यास तसेच वायरिंग जुने झाले असल्यास लीकेज करंटची समस्या वाढते. त्यामुळे शॉक लागण्याची तसेच इलेक्ट्रीक बिल जास्त येण्याची शक्यता वाढते. घरातील दूरचित्रवाणी, संगणक व इतर सर्व उपकरणांचा वीज प्रवाह काम संपल्यानंतर स्वीच बोर्डावरील स्वीचपासून बंद केला पाहिजे. घरामध्ये कुठेही विद्युत प्रवाह असलेली वायर उघडी राहू देऊ नये. उघडी वायर असल्यास इन्शुलेसन टेप गुंडाळावा. दरवर्षी उन्हाळा तापदायक ठरत असल्याने पुण्याच्या शहरी भागातही आता कुलरचा वापर वाढत आहे. कुलरमधे पाणी भरताना स्वीच बंद करून व प्लग पिन काढून ठेवल्यानंतरच कुलरमध्ये पाणी भरावे. त्यानंतर स्वीच चालू करावे. कुलरचे अर्थिग चांगले असल्यास लिकेज करंट येत नाही.\nघरातील वायरिंग किंवा विद्युत संच मांडणीची कामे मान्यताप्राप्त विद्युत ठेकेदारांकडूनच करून घ्यावेत. ते कायद्याने बंधनकारक आहे.वायरिंगसाठी वापरण्यात येणारे वायर्स, केबल्स, केसिंग, पी.व्ही.सी. पाइप, स्विचेस, सर्किट ब्रेकर्स आदी साहित्य हे दर्जेदार व आय.एस.आय. मार्कचे असणे आवश्यक आहे. घरातील वीजभारानुसार योग्य क्षमतेचे फ्यूज, वायर्स, स्विचेस यांचा वापर करावा. एका उपकरणासाठी एकच प्लग सॉकेट व पीन टॉपचा वापर करा. मल्टी पीन टॉप वापरून अनेक उपकरणे एकाच सॉकेटमध्ये जोडू नका. तात्पुरते वायरिंग शक्यतो टाळले पाहिजे. घरात ओल्या हाताने स्वीच चालू किंवा बंद करू नका. धातूचे आवरण असलेली विद्युत उपकरणे ओल्या हाताने हाताळू नका. बाथरूममधील वॉटर हीटर्स, गीझर्स चालू-बंद करताना विशेष काळजी घेतली पाहिजे.\nवीजयंत्रणेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तुंपासून सावध राहणे अतिशय आवश्यक आहे. विहिरीतून किंवा नदीपात्रातून शेतीपंप बाहेर काढणे, स्विचबोर्ड व वायर्स हाताळणे, घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये साध्या वायर्समधून वीजपुरवठा घेणे तसेच तुटल��ल्या वीजतारा, खाली पडलेले वीजखांब आदींना हटविण्याचा प्रयत्न करणे, ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडी वस्तुंच्या सहाय्याने वीजयंत्रणेच्या संपर्कात येणे अशा अनेक प्रकारांमुळे वीजअपघातांचा धोका वाढल्याचे दिसून येत आहे.\nतसेच विजेच्या खाबांना किंवा स्टेवायरला जनावरे बांधू नये व त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नयेत. शहरी व ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी किंवा नागरिक विद्युत खांबांना सायकली टेकवून ठेवतात. ते टाळावे किंवा असे प्रकार आढल्यास संबंधीतांना सावध करावे. विद्युत खाबांना लोखंडी तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. यासोबतच सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहावे. तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. सावधगिरी बाळगल्यास या दुर्घटना टाळता येणे सहजशक्य आहे.\nमुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने झाडाच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. मोठी झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. ग्रामीण भागात शेतात किंवा रस्त्याने जाताना विशेषतः पहाटे किंवा सायंकाळी चांगल्या दर्जाच्या टॉर्चचा वापर करावा. शेतामधून किंवा रस्त्यामध्ये तुटून खाली पडलेल्या विजेची तार कुठल्याही परिस्थितीत हटविण्याचा किंवा तारेजवळ जाण्याचा प्रयत्न करून नये. कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी महावितरणचे 1912 किंवा 1800-102-3435 किंवा 1800-233-3435 हे तीन टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत.\nनिशिकांत राऊत, जनसंपर्क अधिकारी, पुणे परिमंडल, पुणे\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\nकाँग्रेसची सत्ता आल्यावर मोदींना तुरुंगात टाकू, वसंत पुरकेंची धमकी\nहार्दीकच्या बचावासाठी धावले वडील ,म्हणाले ‘आमचा हार्दीक फार साधाभोळाआहे’\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%82%E0%A4%B2", "date_download": "2019-07-20T16:46:17Z", "digest": "sha1:SCGRQ7X5HYC2UTHDTISV7WEWH3IWGWEB", "length": 13168, "nlines": 80, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "फूल - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nफूल फुलझाडांमधील प्रजननाचा अवयव आहे. फुलामध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर असतात व कीटकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक, रंगीबेरंगी पाकळ्या असतात. काही फुलांमध्ये मध देखील असतो. फुलांचा छान वास येतो .फूल हे आकर्षित असते त्यामुळे ते लोकांना आवडते.फूल झाडाच्या स्त्री व पुरुष बीजाचे मीलन घडवून आणण्यास मदत करते व त्यानंतर फळाची निर्मिती होते. फुलांचा उपयोग देवासाठी, केसात माळण्यासाठी, त्योहारासाठी करतात. वेगवेगळ्या देवाला वेगवेगळी फुले अरपण केली जातात, जसे की लहीराईला मोराची कळे अरपण केली जाते. अनेक फुलांच्या समूहाला फुलोरा[१] असे म्हणतात.\nवसंत ऋतुमध्ये फुललेली जांभळ्या लिलिची फुले\nअनंत काळापासून फुलणारी विविधरंगी, विविधढंगी फुले आपल्या सौंदर्याने केव��� पशुपक्ष्यांना आणि किंटकांनाच नव्हे तर माणसालाही नेहमीच मोहात पाडत आली आहेत. काही फुलांचा रंग, काहींचा आकार, तर काहींचा सुगंध तर काहींचे सगळेच गुण निसर्गातील विविध घटकांना आकर्षित करणारे असतात. शास्त्रीयदॄष्ट्या फूल म्हणजे वनस्पतींचे पुनरुत्पादनाचे रचनात्मक अवयव होय . अंकुराचा मुख्यत्वेकरुन पुनरुत्पादनाकरिता रुपांतरीत भाग.\nकाही वनस्पतींत खोडाच्या टोकावर किंवा पानाच्या खाचेत एकच फूल येते. काही वनस्पतींत त्याच जागी अनेक फुले येऊन फुलांची गुच्छासारखी रचना तयार होते तिला 'फुलोरा' ( Inflorescence) म्हणतात. फुलोर्‍यातील फुलांच्या उमलण्याच्या दिशेवरून त्याची दोन मुख्य प्रकारांत विभागणी केलेली आहे.\nअकुंठित फुलोरा (Racemose Inflorescence) - या प्रकारच्या फुलोर्‍यात अक्षाच्या टोकावर नवीन फुले येतात आणि आधी उमललेली फुले पुष्पवृन्ताच्या किंवा अक्षाच्या खालच्या बाजूला असतात. उदाहरणार्थ: पळस, गुलमोहर, शंकासूर, पिचकारी\nकुंठित फुलोरा (Cymose Inflorescence) - कुंठित फुलोर्‍यात अक्षाच्या तळाला नवीन फूल उमलते त्यामुळे पुष्पवृन्ताची वाढ तिथेच कुंठित होते. उदाहरणार्थ: मोगरा, जाई, जुई.\nफुलांचे अवयव मुख्यत्वे चार मंडलांमधे रचलेले असतात, त्यातील वरील दोन मंडले प्रजोत्पतीचे काम करतात व खालील दोन मंडले त्यांना मदतगार म्हणून काम करतात.\nपहिले मंडल: Calyx पुष्पकोश – संदल मंडल\nहे सर्वात खालचे मंडळ असून ते फुलाच्या देठाच्या टोकाशी रचलेले असते.\nत्याच्या पाकळ्यांना संदले म्हणतात. (Sepals)\nया पाकळ्या बहुतकरून हिरव्या रंगाच्या असतात, परंतु काही वेळा रंगीत देखील असतात त्यांना दलाभ (petaloid calyx) असे म्हणतात.\nपुष्पकोश किंवा संदल मंडल मुख्यत्वे आतील प्रजोत्पादन करणार्‍या परागकोश आणि जायांग या अवयवांच्या संरक्षणाचे काम करतात.\nदुसरे मंडल: Corolla -प्रदल मंडल, पुष्पमुकुट\nहे संदल मंडलाच्या आतील बाजूस असते.\nह्याच्या पाकळ्यांना प्रदल (petal) असे म्हणतात.\nबहुतांशी प्रदले ही रंगीबेरंगी असतात.\nकिटकांना किंवा पक्ष्यांना परागीभवनासाठी आकर्षित करण्याचे कार्य प्रदले करतात.\nतिसरे मंडल : Androecium केसरमंडल, पुंकेसर मंडल\nहे तिसरे मंडल प्रदल मंडलाच्या आतल्या बाजूला असते. याला पुंकेसर मंडल असे म्हणतात.\nज्या भागांचे हे मंडल बनलेले असते त्याला केसरदल (Stamens) असे म्हणतात.\nकेसरदलाचे तीन भाग असतात:\nपरागकोश Anthers: परागको��ात चार परागकोष्ठ, प्रत्येक परागकोष्ठात असंख्य परागकण असतात. परागकोश (परागाशय) Anthers, pollen sac, परागकोष्ठ Pollen graim.\nचौथे मंडल: Gynoecium जायांग\nयाला स्त्री किजमंडल असेही म्हणतात.\nज्या भागांचे हे बनलेले असते त्याला किंज (Carpel) असे म्हणतात.\nकिंजमंडलाचे सुद्धा तीन भाग असतात.\nकिंजपुट (Ovary) - किंजपुटामध्ये अतिलहान बीजक पर्यण्ड (Ovule) असतो. प्रत्येक बीजकामधे एक लंबवर्तुळाकृती पेशी असते. तिला गर्भकोश किंवा भ्रूण-स्थूल (Embryo sac) असे म्हणतात.\nकिंजल - कुक्षिवृन्त (Style)\nकिंजल्क – कुक्षी – (Stigma)\nएकाच फुलात जेव्हा चारी मंडले असतात त्या वेळी त्या पुष्पाला पूर्णपुष्प (Complete Flowers) असे म्हणतात. पण चारांपैकी एक जरी मंडल कमी असले तर ते फूल अपूर्णपुष्प (Incomplete Flower) समजले जाते. केसरमंडल व किंज - मंडल ही दोन्ही मंडले एकाच फुलात असतात. त्याला द्विलिंगी (Hermaphrodite – bisexual) फूल असे म्हणतात. परंतू दोन्ही मंडलापैकी एक जरी मंडल कमी असले तर त्याला एकलिंगी (Unisexual) फूल असे म्हणतात. मग ते फूल केशरपुष्प (Staminate – male), अगर किंजी पुष्प (Pistillate – female) म्हणून ओळखले जाते. जर कोणत्याही फुलात दोन्ही (केसर किंवा किंज मंडले) नसली तर ते फूल वन्ध्यपुष्प समजले जाते (Neuter).\nफुलाचे उपयोग सुशोभिकरणासाठी, पूजेसाठी व कीटकांना अन्न म्हणून होतो.\nफुले ही विविध प्रकारची असतात.\nदिवाळीसाठी काढलेली फुलांची रांगोळी\n^ \"फुलोरा\". विकिपीडिया (mr मजकूर). 2016-05-21.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/rashifal-bhavishyavani/article/mangal-grah-daily-horosocape-bad-effects-hanuman-wedding-problem/251843", "date_download": "2019-07-20T15:33:41Z", "digest": "sha1:LUXEIKFJ6HRM4RDDKODZBTEXOJFBTHRC", "length": 12028, "nlines": 125, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " मंगळाचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय how control bad effects of mangal grah", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nमंगळाचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय\nBad effect of Mangal: अनेक तरूण-तरूणींचं लग्न न जमण्याचं अनेकदा एक कारण सांगितलं जातं. ते म्हणजे मुलाला-मुलीला मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाचं एक वेगळंच महत्त्व पत्रिकेत सांगितलं जातं. पाहा मंगळावरील उपाय.\nमंगळाचा त्रास कमी करण्यासाठीच�� उपाय | फोटो सौजन्य: Instagram\nमंगळाचा त्रास हा शनीच्या साडेसाती पेक्षा काही कमी नसतो. या दोन्ही त्रासांमध्ये फक्त अंतर एकाच गोष्टीचं आहे, ते म्हणजे शनीच्या साडेसातीचा प्रभाव फक्त त्याच व्यक्तीवर होतो ज्याला साडेसाती आहे. मात्र ‘मंगळ’ स्वत:च खूप तापट असल्यामुळे मंगळाचा त्रास असलेला व्यक्ती रागीट होतो आणि त्यामुळे त्याचे नातेसंबंध, मित्र, सहकारी दूर होऊ शकतात. एवढंच नव्हे तर ती व्यक्ती स्वत:च स्वत:ची शत्रू बनते.\nमंगळ आपल्या वाईट प्रभावामुळे प्रभावित व्यक्तीचे अनेक शत्रू निर्माण करतो, त्याला वाईट व्यसनांकडे वळवतो, स्वभाव खूप हट्टी बनवतो, तसंच मंगळामुळे आपल्याच लोकांपासून व्यक्ती दूर जावू लागते. जर आपल्या आसपास कुणी मंगळाच्या प्रभावानं ग्रासलेली व्यक्ती असेल तर त्यासाठी हे काही खास उपाय आहेत. ज्यामुळे मंगळाचा त्रास कमी होईल.\nPalm Reading: तुमच्या हातावर सापाचं चिन्ह आहे जाणून घ्या याचा अर्थ\nसाडेसाती सुरू होण्यापूर्वी मिळतात हे १० संकेत, जाणून घ्या उपाय\nघरात चुकूनही लावू नका हनुमानाची अशी मूर्ती\nमंगळाचा त्रास कमी करण्यासाठी मंगळवारी करा खालील उपाय\nज्या व्यक्तीचा मंगळ अधिक प्रभावी आहे, अशा व्यक्तीनं नारळाचं पाणी पिणं खूप चांगलं असतं. यामुळे मंगळ शांत होतो आणि त्या व्यक्तीमधील राग कमी होतो.\nमंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारूतीरायावर तेल अर्पण करावं आणि शेंदूर लावावा. हनुमतांचं शेंदूराचा आपल्या कपाळावर टिळा लावावा.\nबुंदीचे लाडू आपल्या हातानं तयार करावे आणि त्यात चार लवंगा टाकून हनुमानाच्या चरणी मंगळवारी अर्पण करावेत.\nविड्याच्या पानावर काथ लावावा आणि असा विडा मंगळवारी बजरंगबलीला अर्पण करावा.\nदररोज हनुमान चालीसा आणि मारूती स्तोत्राचं पठण करावं.\nमोहरीच्या तेलात नीळ (पांढरे कपडे धुवायला वापरतो ती नीळ) मिसळून त्याचा दिवा मंगळवारी हनुमानासमोर लावावा.\nमंगळवारी उपवास करून गुळ आणि फुटाणे दान करावे.\nअसं म्हणतात जो भक्त प्रत्येक मंगळवारी उपवास करतो आणि हनुमंताची विशेष पूजा करतो. त्याच्यावर मारूतीरायाची सदैव कृपा राहते.\nज्या तरूण-तरूणींना सौम्य मंगळ किंवा मंगळ आहे. ज्यामुळे त्यांचा विवाह ठरत नाही. अशा तरूणांनी हे उपाय करून बघण्यास काहीच हरकत नाही. मंगळाचा प्रभाव कमी झाला तर आपला राग शांत होईल आणि त्यामुळे दूर गेलेले व्यक्तीही जवळ येतील आणि जवळचे दूर जाणार नाहीत.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] शूटींगदरम्यान वरुण धवनला दुखापत, क्लायमॅक्स सीनच्या वेळीच झाला अपघात\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\nआजचं राशी भविष्य १९ जुलै २०१९\nआजचं राशी भविष्य २० जुलै २०१९\nअजून बरेच काही >>\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nखेल जगत से जुड़ी हस्तियों ने शीला दीक्षित को दी श्रद्धांजलि\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nमंगळाचा त्रास कमी करण्यासाठी करा ‘हे’ उपाय Description: Bad effect of Mangal: अनेक तरूण-तरूणींचं लग्न न जमण्याचं अनेकदा एक कारण सांगितलं जातं. ते म्हणजे मुलाला-मुलीला मंगळ आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाचं एक वेगळंच महत्त्व पत्रिकेत सांगितलं जातं. पाहा मंगळावरील उपाय. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/lifestyle/recipes/chutney-recipes/page/2/", "date_download": "2019-07-20T15:45:26Z", "digest": "sha1:5AGGCJOCR4JNECG3POKNDQ623FMUNWZM", "length": 5440, "nlines": 147, "source_domain": "www.marathimati.net", "title": "चटण्या | Chutney recipes - Part 2", "raw_content": "\nकोथिंबीर व पुदीना निवडून. धुऊन घ्या.\nकांदा, लसूण व आले सोलून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.\nशेंगदाणे भाजून सोलून घ्या. सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरमधे चटणी पिसून घ्या.\nतयार आहे कोथिंबीरची चटणी.\nThis entry was posted in चटण्या and tagged आले, कांदा, कोथिंबीर, गुळ, चटणी, चटण्या, चिंच, पाककला, पुदीना, मिरची, लसूण, शेंगदाणे on जानेवारी 12, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/mathura-actor-dharmendra-campaigns-for-hema-malini-bjp-mp-partys-candidate-from-the-parliamentary-constituency/47599", "date_download": "2019-07-20T16:13:26Z", "digest": "sha1:KX3QCVSGCSWKVKZROJWV63KERKGLAW4O", "length": 7810, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "हेमा मालिनीसाठी धर्मेंद्र प्रचाराच्या मैदानात | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आ��च्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nहेमा मालिनीसाठी धर्मेंद्र प्रचाराच्या मैदानात\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nहेमा मालिनीसाठी धर्मेंद्र प्रचाराच्या मैदानात\nआग्रा | अभिनेत्री हेमा मालिनी यांना भाजपने मथुरा येथून पुन्हा एकदा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. मथुरा येथे आज (१४ एप्रिल) हेमा मालिनी यांच्या प्रचार करण्यासाठी अभिनेता आणि पती धर्मेंद्र यांनी सभा संबोधित केली. धर्मेंद्र म्हणाले की, मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. हेमा मालिनी या शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. हेमा मालिनीचा विजय म्हणजे मथुरावासियांचा विजय असल्याचे त्यांनी त्यांचा भाषणादरम्यान म्हटले होते.\nतसेच शेतात घाम गाळणारा शेतकरी गरज भासल्यास देशाच्या रक्षणासाठीही सज्ज असतो. जाट समुदायाला मतदान करण्याचे आवाहन धर्मेंद्र यांच्याकडून करण्यात आले. धर्मेंद्रला पाहण्यासाठी त्यांच्या चहात्यांनी कडक उन्हात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मोबाईलमध्ये हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे छायाचित्र काढण्यासाठी लोकांची गर्दी लोटली होती.\nहेमा मालिनी या त्यांच्या मतदारसंघात प्रचारासाठी व्यस्त आहेत. एकदा प्रचारादरम्यान हेमा मालिनी शेतात गव्हाचे पीक कापताना, शेतमजूर महिलांसोबत दिसल्या. तर दुसरीकडे ट्रॅक्टर चालवताना दिसून आल्या. हेमा मालिनी यासंबंधीचे त्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.\nहेमा मालिनी यांनी २००४ मध्ये हेमा मालिनीने भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर हेमा मालिनी यांना २००३ ते २००९ या काळात राज्यसभेच्या सदस्य राहिल्या होत्या. २०१४ लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी मथुरा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून आल्या.\nमनसे विरुद्ध भाजप, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कर्नाटक दौऱ्यातील काळ्या बॉक्समध्ये दडलेय तरी काय \nआयएनएस सुमित्रावर अक्षय कुमारला घेऊन जाणे बरोबर आहे का \nइम्तियाज जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड\nगेल्या चार साडेचार वर्षात त्याच्यावर खूप अत्याचार झालेत \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/ashok-chavan-news/", "date_download": "2019-07-20T15:57:39Z", "digest": "sha1:KBBMLS5RSMZKUMD7NPOAXCRHZAS77GOD", "length": 7699, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक : अशोक चव्हाण", "raw_content": "\nबिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरला निरोप\nराज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला, निवडणुकीच्या दृष्टीने नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता\nकरमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांना पोलिस कोठडी\nराहुल्या-जयडी लवकरच ‘या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला\n…मी अस म्हंटलचं नव्हत, असे म्हणत चंद्रकांत पाटलांची नितेश राणेंंबाबतच्या वक्तव्यावरून पलटी\nझोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने वाजवले ढोल\nसनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक : अशोक चव्हाण\nपुणे : पाच वर्षांपूर्वी सनातन संस्थेवर बंदी आणावी असा प्रस्ताव मी अभ्यास करून केंद्राला पाठवला होता. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही न होता कर्नाटक आणि महाराष्ट्रात या संस्थेला राजाश्रय मिळत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुण्यात केला आहे. पुण्यात काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\nनेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण \nकोणत्याही संस्थेवर बंदी घालण्याची प्रक्रिया असते. मात्र सनातनसाठीच्या प्रक्रियेला विलंब झाला असून यात कोणती तरी फार मोठी गुप्तचर संघटना यात दिसत असल्याची शंका आहे. सनातनला मिळत असलेला राजाश्रय देशाला घातक आहे. डॉ दाभोलकर, कॉम्रेड पानसरे, गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. यात सरकारने विनाहस्तक्षेप तपास करावा .\nदरम्यान, नालासोपारा येथून अटक करण्यात आलेल्या वैभव राऊतसह तिघांविरोधात कारवाई करणा-या एटीएसच्या अधिका-यांना संरक्षण देण्याची मागणी आमदार अबु आझमी यांनी केली आहे. सरकारसह एटीएसने केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र हा कट स्वातंत्र्यदिनासाठी नसून बकरी ईदसाठी करण्यात आल्याचा आरोपही आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आझमी यांनी केला आहे. सरकारने अभिनव भारत आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आमदार अबु आझमी दिली आहे.\nमोदींचे अनुकरण करत इम्रान खान यांनी दिला ‘स्वच्छ पाकिस्तान’चा नारा\nबिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरला निरोप\nराज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला, निवडणुकीच्या दृष्टीने नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता\nकरमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांना पोलिस कोठडी\nऔरंगाबाद : सय्यद मतीनला मारहाण करणाऱ्या भाजपच्या नगरसेवकांना अटक\n‘जर वेळ पडली तर राम मंदिरासाठी संसदेतून कायदाही पारित करू’\nबिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरला निरोप\nराज ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीला, निवडणुकीच्या दृष्टीने नवी समीकरणे उदयास येण्याची शक्यता\nकरमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांना पोलिस कोठडी\nराहुल्या-जयडी लवकरच ‘या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला\n…मी अस म्हंटलचं नव्हत, असे म्हणत चंद्रकांत पाटलांची नितेश राणेंंबाबतच्या वक्तव्यावरून पलटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-20T16:02:14Z", "digest": "sha1:TLFCOGNPT5MTYAT6CJ2RMV7HC2APMRPV", "length": 9686, "nlines": 148, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "“आप’च्या खासदारांकडून बोरी बुद्रुकची पाहणी | Dainik Prabhat", "raw_content": "\n“आप’च्या खासदारांकडून बोरी बुद्रुकची पाहणी\nबेल्हे- आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजयसिंह यांनी बोरी बुद्रुक येथे भेट देऊन गावाची पहाणी केली. आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे शिवारातील उत्खननात ज्वालामुखीच्या राखेचे आणि अश्‍मयुगीन काळातील दगडी हत्यारांविषयी माहिती घेतली. यावेळी सरपंच पुष्पा कोरडे, ज्ञानेश्वर शेटे, रखमा जाधव ,कैलास काळे, अकबर चौगुले, हुसेन चौगुले, विघ्नेश जाधव, ग्रामसेवक फाकटकर आदी उपस्थित होते. सरपंच पुष्पा कोरडे यांनी कुकडी नदीच्या तीरावर आढळून आलेल्या उत्खननात ज्वालामुखीच्या राखेची आणि अश्‍मयुगीन काळातील दगडी हत्यारांविषयी माहीत�� दिली. खासदार संजयसिंह यांनी केंद्रीय पुरातत्वीय खात्याचे मंत्री महेश शर्मा यांची भेट घेऊन येथील परिसरात म्युझियम बनविण्यासाठी केंद्र स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी स्थानिक खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. दरम्यान बोरी बुद्रुक, बोरी खुर्द गावांच्या ग्रामपंचायतीच्या वतीने यावेळी विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/page/500/", "date_download": "2019-07-20T15:49:54Z", "digest": "sha1:DTXWFYLO5K543XZAHPV6XXP7OCMVZP3M", "length": 5512, "nlines": 81, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Maharashtra Latest News and Today Live Updates in Marathi, महाराष्ट्र News | Aapla Mahanagar | Page 500 | Page 500", "raw_content": "\nघर महाराष्ट्र Page 500\nLatest Maharashtra News in Marathi: My Mahanagar covers all the latest Maharashtra news in Marathi, महाराष्ट्रातील बातम्या,महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्रातील ठळक बातम्या\nआठवडाभरात मुख्यमंत्र्यांकडून गडविकास आराखड्यासाठी बैठक\nयुवक काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन\nदुचाकीच्या भडक्यात एकाचा मृत्यू\nमहामार्गावर आढळले मृत अर्भक\nनाशकात दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’\nमहाराजांविषयी अपशब्द वापरणारा श्रीपाद छिंदम विजयी\nबळीराजाचे भोग; गोष्ट छोटी डोंगराऐवढी\nमराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना मारहाण\nकोल्हापूर मनपाच्या महापौरपदी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरिता मोरे\nसनम बेवफा, लिव्ह – इन पार्टनरची हत्या\nरिक्षाचालकाने परत केले प्रवाशाचे पैसै\nमराठा आरक्षणावर आज सुनावणी\nLive Result अहमदनगर महापालिका: शिवसेनेला २२ जागा\nLive Result : धुळे महापालिकेत भाजपचेच ‘अच्छे दिन’\nकमवती पत्नी देखील मागू शकते पोटगी – उच्च न्यायालय\n1...499500501...713चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/engineer-cum-youtuber/articleshow/66822819.cms", "date_download": "2019-07-20T17:03:06Z", "digest": "sha1:6MYG3N6U4MTRL6KU5NVKJOMW3OWNBPGA", "length": 16315, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "computer News: इंजिनीअर कम युट्यूबर - engineer cum youtuber | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\n​जीवन कदम व्यवसायानं आयटी इंजिनीअर. पण, पर्यटनाची आवड, लोकांना माहिती देण्याची धडपड या आवडीपायी त्यानं एक युट्यूब चॅनेल सुरू केलं. या चॅनेलनं नुकताच एक लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे.\nरामेश्वर जगदाळे, एमडी कॉलेज\nजीवन क���म व्यवसायानं आयटी इंजिनीअर. पण, पर्यटनाची आवड, लोकांना माहिती देण्याची धडपड या आवडीपायी त्यानं एक युट्यूब चॅनेल सुरू केलं. या चॅनेलनं नुकताच एक लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला आहे.\nगड-किल्ले फिरण्याची जीवन कदमला प्रचंड आवड. पण, केवळ स्वत:च्या भटकंतीवर समाधानी न राहता, आपल्याकडची माहिती युट्यूबद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. त्यासाठीच त्यानं सुरू केलेल्या युट्यूब चॅनेलनं अलीकडेच एक लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा ओलांडला. त्याच्या या चॅनेलवर महाराष्ट्रातले गड-किल्ले, पर्यटनस्थळांची माहिती मिळते. जीवननं आत्तापर्यंत ४० हून अधिक किल्ल्यांवर भटकंती केली आहे. त्याचप्रमाणे पानी फाउंडेशनचं कार्य, मराठमोळे सण-उत्सव, महाराष्ट्रातली विविध पर्यटनस्थळं यांची माहिती तो आपल्या चॅनेलद्वारे लोकांपर्यंत पोहोचवत असतो.\nया प्रवासाविषयी जीवन म्हणतो, की 'मला आधीपासूनच फिरण्याची, फोटोग्राफीची आवड होती. नोकरीमध्ये मिळणाऱ्या शनिवार-रविवारच्या सुट्टीमध्ये करायचं काय असा प्रश्न पडायचा. मग मित्रांच्या मदतीनं युट्यूबची ओळख झाली. सुरुवातीला प्रवासाविषयीचा एक व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला. हळूहळू या विषयाची आवड निर्माण झाली.' दर वीकेंडला वेगवेगळ्या गड-किल्ल्यांवर, वेगवेगळ्या पर्यटनस्थळांना भेटी देऊन त्याचे व्हिडिओ तयार करणं सुरू झालं. गडाचा इतिहास, त्याची सद्यस्थिती, गड सर करताना काय काळजी घ्यावी अशा अनेक गोष्टी तो आपल्या चॅनेलद्वारे सांगत असतो. जीवननं ढाक-बहिरी, इर्शाळगड, वासोटा, रायगड या किल्ल्यांचा प्रवास पूर्ण केला आहे. त्याचप्रमाणे जीवननं हिमालयातलं १४ हजार फूट उंचीचं एक शिखरसुद्धा सर केलं आहे. आपलं काम सांभाळून तो त्याचा हा छंद जोपासत असतो.\nजास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी इतर युट्यूबर हिंदी किंवा इंग्लिश या भाषांचा वापर करताना पाहायला मिळतात. जीवन मात्र हे मराठी भाषेतून करतो. कारण आपल्या महाराष्ट्राचा इतिहास आपले गड-किल्ले हे आधी आपल्या लोकांना समजले पाहिजेत. मग इतरांना समजतील, असं तो म्हणतो. लोकांना फारशी माहीत नसलेली पर्यटनस्थळं, गड-किल्ले, जंगलातली विविधता आपल्या चॅनेलद्वारे लोकांना दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं जीवन सांगतो.\nकामाबरोबर आपली आवड जोपासताना घर आणि इतर गोष्टींकडे कधी-कधी दुर्लक्ष होतं. त्यावेळी बायकोची, प्रतिमाची साथ मोलाची ठरते. गडावर फिरताना शूट करताना तिची साथ नेहमी मिळते, अस तो सांगतो. भंडारदऱ्याला ट्रेक करताना जीवनला एक छोटासा अपघात झाला होता. त्याचा पाय सुजला असतानाही त्यानं दोन दिवसांचा ट्रेक पूर्ण केला. आजूबाजूच्या वातावरणामुळे आणि आत्मविश्वासामुळे त्रास जाणवला नाही, असं तो सांगतो.\nयुट्यूबबरोबर काम करताना त्याकडे प्रसिद्धी, पैसा मिळवण्याचं साधन म्हणून पाहू नका. तुमची आवड जपा. वेगवेगळ्या गोष्टी लोकांना द्यायचा प्रयत्न करा. मनोरंजनाबरोबरच माहिती आणि लोकोपयोगी काम करणाऱ्या संस्थांच्या कामाचा प्रसार करण्यासाठी या माध्यमाचा वापर करा.\nइतर बातम्या:जीवन कदम|इंजिनीअर कम युट्यूबर|आयटी इंजिनीअर|YouTuber|YouTube channel|jivan kadam|engineer\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\n गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर\nचंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल\nपब्लिक टॉयलेट कुठं आहे\nगुगल पोहोचला तुमच्या बेडरुममध्ये; जाणा या १० बाबी\nट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\n गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर\nचंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल\nपब्लिक टॉयलेट कुठं आहे\nट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल\nFact Check:विद्यार्थ्यांनी नाही दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\nवनप्लसच्या 'या' दोन स्मार्टफोन्सवर येणार स्क्रिन रेकॉर्ड\nटिकटॉक अॅपवर येणार व्हाट्सअॅपचे खास फिचर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमेसेंजरपाठोपाठ फेसबुक आणि इ��्स्टाग्राम डाऊन...\nट्विटरने तरुणांसाठी लॉंच केला #PowerOf18 उपक्रम...\n६९% पाकिस्तानी म्हणतात, इंटरनेट माहीत नाही\nहॅक केलेला फेसबुक डेटा विकला जातोय: रिपोर्ट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/category/gaming/page/9", "date_download": "2019-07-20T16:34:20Z", "digest": "sha1:U2ZNCE5CJ7MEKYTDQDZRDXZWHZTRCXNI", "length": 15953, "nlines": 184, "source_domain": "www.marathitech.in", "title": "गेमिंग Archives - Page 9 of 9 - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल���वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nमोबाइल खिलाडी मोबाइल गेम्स\nकम्प्युटर गेम्सनी गेमिंग मार्केटमध्ये झालेल्या भरगच्च उलाढालीनंतर आता टॅबलेट्स आणि स्मार्ट फोनमध्ये गेमिंगची लाट सुरू झाली. सरत्या वर्षांत या गेम्सनी...\nवेबसाइट खेळ होणार मल्टिडायमेन्शनल\nइंटरनेटच्या महाजालातील वेबसाइट मल्टिडायमेन्शनल व्हाव्यात , यासाठी मोठ्या प्रमाणावर चाललेल्या प्रयत्नांना लवकरच मूर्त रूप मिळणार असून ' मल्टिडायमेन्शनल वेबसाइट्स ' ही संकल्पना लवकरच प्रत्यक्षात येणार आहे .२६ ऑक्टोबरला सादर होणारे इंटरनेट एक्स्प्लोअरर १० आणि विंडोज ८ यांच्या वेगवेगळ्या फीचर्सची झलक 'कॉन्टर जूर ' या गेमने नुकतीच दाखवली . केवळ स्मार्टफोन आणि टॅब्लेटमध्येच असणाऱ्या या गेमने आता वेबवर एन्ट्री केली आहे . त्यामुळे अॅप्सना वेबचे दरवाजे खुले झाले आहेत . टचस्क्रीनचा समावेश असल्याने वेबवर हा गेमखेळताना नक्कीच वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे वाटेल . ' कॉन्टर जूर ' हा खेळ म्हणजे वेबची मजल कुठपर्यंत जाईल याची झलक आहे , अशी प्रतिक्रिया इंटरनेट एक्स्प्लोअररचे जनरल मॅनेजर रायान गाविन यांनी दिली . अॅप्सप्रमाणेच वेबसाइट या अधिक ' यूजफूल ' असतात, हे दाखवण्यासाठी ' मायक्रोसॉफ्ट ' ने ' आयफोन ' आणि ' आयपॅड ' वरील ' कॉन्टर जूर ' हा गेम ' ऑनलाइन 'स्वरुपात आणला आहे . इंटरनेट एक्स्प्लोअरर १० चे वेब ब्राउझिंग कसे असेल , याचाही अंदाज त्यांनी त्यामधूनदिला आहे . हा गेम भौतिकशास्त्रावर आणि ' द लिटल प्रिन्स ' या कादंबरीवर आधारित आहे . व्हिडिओ गेमच्या धर्तीवर असलेल्या बटनांद्वारे त्यांनी खेळ खेळून दाखवला . जमिनीचा काही भाग वर किंवा खाली करून त्यांनी यागेममधील ' पेटिट ' या कॅरॅक्टरला त्या अडथळ्यांवरून जायला सांगितले . विंडोज ८ वर आयई १०च्या सहाय्यानेया गेमचे अतिशय उत्कृष्ट असे सादरीकरण झाले . जवळपास दोन्ही हातांच्या सर्व म्हणजे दहा बोटांनी एकाच वेळी कमांड दिली , तरी त्याची अमलबजावणी करण्याची क्षमता या प्रोग्रॅममध्ये आहे . गेमच्या तिसऱ्या लेव्हलला खेळता��ा प्लेयरला टच स्क्रीनवर किमान तीन बोटांचा वापर करावा लागतो . हा खेळ ऑनलाइन होणे म्हणजे स्मार्टफोन आणि टॅब्लेटमधील ' अॅप्स ' ना वेबचे दरवाजे खुले होण्यासारखेच आहे . यासंदर्भात गाविन म्हणाले ,आजचे वेब हे उद्याचे नसेल . अधिकाधिक सुंदर , आकर्षक वेबसाइट्स लोक पाहत जातील . यामध्ये टच स्क्रीनचाही समावेश असेल . वेब हे आजच्यासारखे ' वन डायमेन्शनल ' नसेल , हे लोकांना दाखवून देण्याचेच आमचे काम आहे. मात्र टच स्क्रीनचा वापर आला , तरी ब्राउझिंगसाठी माऊसवर अवलंबून राहावे लागणार आहे , अशी खंत त्यांनी व्यक्त केली .\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2025", "date_download": "2019-07-20T15:44:49Z", "digest": "sha1:UFLHILC3BA7NXZUJHAXVHXHDEDAKRJGE", "length": 5864, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news international Yoga Day 2018 maharashtra | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nराज्यभरात आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा\nराज्यभरात आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा\nराज्यभरात आंतरराष्ट्रीय योगदिन मोठ्या उत्साहात साजरा\nगुरुवार, 21 जून 2018\nराज्यभरात ठिकठिकाणी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. भंडारा शहराच्या बहिरंगेश्वर मंदिर परिसरात योगसाधकानी एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन ला भरभरुन प्रतिसाद दिला.\nतर वाशिम मध्ये जागतिक योगदिनाच औचित्य साधून शहरातील वाटाणे लॉन मध्ये योगदिवस साजरा करण्यात आला.\nआध्यात्मिक राजधानी पंढरीत आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योगाला प्रारंभ करण्यात आला.\nराज्यभरात ठिकठिकाणी योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय. भंडारा शहराच्या बहिरंगेश्वर मंदिर परिसरात योगसाधकानी एकत्रित येऊन आंतरराष्ट्रीय योग दिन ला भरभरुन प्रतिसाद दिला.\nतर वाशिम मध्ये जागतिक योगदिनाच औचित्य साधून शहरातील वाटाणे लॉन मध्ये योगदिवस साजरा करण्यात आला.\nआध्यात्मिक राजधानी पंढरीत आज आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून योगाला प्रारंभ करण्यात आला.\nतसंच बुलडाण्यात जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलात योगाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये जिल्हाधिकारी निरुपमा डांगे, उपजिल्हाधिकारी प्रमोद दुबे, स्वाअभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, भाजपा नेते ध्रुपतराव सावळेंसह, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/notice/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AE-%E0%A5%A7%E0%A5%AF-2/", "date_download": "2019-07-20T15:43:12Z", "digest": "sha1:LMTJOO6YGZCWMCPRZRFXBLPT6SKUSGCO", "length": 5013, "nlines": 121, "source_domain": "amravati.gov.in", "title": "रेती घाट लिलाव सन २०१८-१९ | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रि��ॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nरेती घाट लिलाव सन २०१८-१९\nरेती घाट लिलाव सन २०१८-१९\nरेती घाट लिलाव सन २०१८-१९\nरेती घाट लिलाव सन २०१८-१९\nअमरावती जिल्‍हयातील रेतीघाट लिलाव सन २०१८-२०१९.\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/30/india-vs-England-CWC-match.html", "date_download": "2019-07-20T15:46:34Z", "digest": "sha1:YZDJKF6YOGT6PHRTMOQPNVRRZFWRHUD3", "length": 5085, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " बेअरस्टोचे आक्रमक शतक, इंग्लंडचे भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - बेअरस्टोचे आक्रमक शतक, इंग्लंडचे भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान", "raw_content": "बेअरस्टोचे आक्रमक शतक, इंग्लंडचे भारतासमोर ३३८ धावांचे आव्हान\nसलामीवीर जॉनी बेअरस्टोचे आक्रमक शतक आणि त्याला जेसन रॉय, बेन स्टोक्स आणि जो रुट यांनी दिलेली साथ या जोरावर यजमान इंग्लंडने ३३७ धावांपर्यंत मजल मारली आहे. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडने भारतीय गोलंदाजीचा पुरता समाचार घेतला. मैदानाच्या चौफेक फटकेबाजी करत इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या चांगलेच नाकीनऊ आणले. बेअरस्टोने १११, बेन स्टोक्सने ७९ तर जेसन रॉयने ६६ धावांची खेळी केली. भारताला हा सामना जिंकण्यासाठी ३३८ धावांची गरज आहे.\nजेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी केली. दोन्ही फलंदाजांनी भारताच्या फिरकीपटूंवर आक्रमण करत खोऱ्याने धावा ओढल्या. अखेरीस कुलदीप यादवने जेसन रॉयला माघारी धाडत इंग्लंडची जोडी फोडली. बदली खेळाडू रविंद्र जाडेजाने रॉयला सुरेख झेल टिपला. यानंतर बेअरस्टो आणि जो रुट जोडीने पुन्हा एकदा संघाचा डाव सावरला. बेअरस्टोने यादरम्यान आपलं शतकंही साजरं केलं.\nअखेरीस कर्णधार विराट कोहलीने चेंडू मोहम्मद शमीच्या हाती सोपवला. शमीने आपल्या कर्णधाराचा विश्वास ���ार्थ ठरवत बेअरस्टोला माघारी धाडलं. कर्णधार मॉर्गनही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शमीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. ३०० पल्याड धावसंख्या गाठेल अशी खात्री असलेला इंग्लंडचा संघ अचानक संकटात सापडला. मात्र बेन स्टोक्सने जो रुटच्या साथीने अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुन्हा एकदा सावरला.\nपुन्हा एकदा मोहम्मद शमीनेच रुटचा अडथळा दूर करत भारताला आणखी एक यश मिळवून दिलं. मात्र दुसऱ्या बाजूने स्टोक्सने फटकेबाजी सुरु ठेवत इंग्लंडला ३०० धावांचा टप्पा ओलांडून दिला. जोस बटलर आणि ख्रिस वोक्स यांना माघारी धाडत शमीने इंग्लंडला आणखी धक्के दिले. अखेरीस ५० षटकात इंग्लंडला ३३७ धावांपर्यंत रोखण्यात भारत यशस्वी ठरला. भारताकडून मोहम्मद शमीने निम्मा संघ गारद केला. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी १-१ बळी घेऊन त्याला चांगली साथ दिली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=388&Itemid=392", "date_download": "2019-07-20T16:36:29Z", "digest": "sha1:KIYWA23OZ5LMJI62YKEXU2XA2GKBOJVZ", "length": 20240, "nlines": 163, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "मुक्तायन", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमुक्तायन : माणसं जोडणारे सर\nमुक्ता बर्वे ,शनिवार ३० जून २०१२\n‘‘सतीश आळेकर सरांविषयी किती लिहू हा हिमनगाच्या दर्शनी भागाचा एकअष्टमांश भाग असेल. सर आम्हा विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत. ललित कला केंद्र सोडून इतकी र्वष लोटली, पण आळेकर सरांशी असलेलं नातं- मग गुरू-शिष्याचं असेल, मित्राचं असेल किंवा ‘जवळचेवाले’ वाटणारं असेल, ते ���ृढ होत चाललंय. त्यांच्या मायेचा ओलावा वाढतच चाललाय.'' गुरूपौर्णिमेनिमित्त गुरू सतीश आळेकरांविषयी..\nमुक्तायन : हळवा पहाड\nमुक्ता बर्वे ,शनिवार, १६ जून २०१२\nएरवी शांत- तटस्थ असलेले बाबा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ‘पहाड’ झालेले मी बघितले आहेत. माझ्या आई-बाबांच्या अशा स्वभावाशिवाय माझा भाऊ उत्तम चित्रकार आणि मी अभिनेत्री अशा अनवट वाटेवर चालूच शकलो नसतो. पण आता वयपरत्वे जाणवणारा फरक म्हणजे त्यांच्यातला वाढलेला हळवेपणा. कधीच डोळ्यात पाणी न आणणारे बाबा चक्क माझ्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मालिकेतील सीन बघून हळवे झाले आणि तडक दुसऱ्या दिवशी माझ्या पुण्यातल्या प्रयोगाला हजर झाले. काही न बोलता पाच-दहा मिनिटं घोटाळले आणि डोक्यावर हात फिरवून बरी आहेस ना, काळजी घे म्हणून हलकेच निघून गेले.\nमुक्तायन : चुकलेलं गणित\nमुक्ता बर्वे , शनिवार , १९ मे २०१२\nसर्व साचेबद्ध, सुसूत्र आणि बरोबरच यायला हवं अशी अनिवार्यता असलेल्या या आयुष्याच्या गणितात आनंदाने चुकावं असं एवढं एकच तर गणित शिल्लक राहिलंय, ते असं घाईघाईत सोडवून टाकण्याची माझी इच्छा नाही आणि काही गणितं चुकण्यातच आनंद असतो.\nरा त्रीचे पावणेबारा वाजले आहेत. रोज साधारण शूटिंग संपवून, घरी येऊन, दिवस संपवून, झोपायला एवढेच वाजतात, पण आज मला झोपता येणार नाही. ‘चतुरंग’साठीचा लेख लिहायचाय. लेखाची डेटलाइन उद्याची आहे. त्यामुळे लेख लिहिल्याशिवाय काही झोपता येणार नाही..\nमुक्ता बर्वे , शनिवार , ५ मे २०१२\nरोजच्या आयुष्यातल्या विनोदाला आणि पर्यायाने त्या विनोदनिर्मितीतून होणाऱ्या हास्याला आपल्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे.नवरसातला हास्यरस काढून टाकला तर जगणं अवघड होऊन बसेल.\nमुलाखतीमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ‘तुम्हाला गंभीर भूमिका करायला आवडतात का विनोदी’ याचं उत्तर देणं अवघड आहे. एखाद्या नटासाठी विनोदी काय किंवा गंभीर काय, कोणताही परकायाप्रवेश हा अवघडच असतो. एखाद्या नटाच्या दृष्टीने या दोन्ही प्रकारच्या भूमिका करायला मिळणे मोठ्ठं आव्हान असतं.\nमुक्तायन : सुट्टीतील सायकल गँग\nमुक्ता बर्वे - शनिवार, २१ एप्रिल २०१२\nआजची लहान मुलांची पिढी हुशार आहे, शार्प आहे, फास्ट आहे, आणि यापुढे आणखीन फास्ट होणार, त्याहून फास्ट होणार, त्याहूनही फास्ट होणार.. पुढे असलेल्या वेगापेक्षा अधिक ��ेगवान, एवढाच असेल का तो बदल असलेल्या वेगापेक्षा अधिक वेगवान, एवढाच असेल का तो बदल कारण आताच्या पिढीनं नवं, बदलणारं, सुधारत जाणारं असं काय पाहिलंय कारण आताच्या पिढीनं नवं, बदलणारं, सुधारत जाणारं असं काय पाहिलंय या मुलांच्या जन्मापासूनच त्यांना सगळंच माहितीये, सगळंच येतंय. यांच्या तुलनेत मला माझी पिढी जास्त नशीबवान वाटते.\nमुक्तायन : अंतर दिसणं आणि होण्यातलं\nमुक्ता बर्वे , शनिवार, ७ एप्रिल २०१२\nमला सगळंच खूप निर्घृण वाटायला लागलं. माझं (सुलीचं) देवाशी लग्न लावताना, गावची पोरं मला (सुलीला) छेडताना माझ्यातली अभिनेत्री हळूहळू हरवली. एका शहरी आवरणात स्वत:ला गुंडाळून वेगळ्या पायरीवर उभं राहून दुसऱ्यावर होणारा अन्याय थंडपणे बघणारी एक शहरी मुलगीपण हरवली आणि मग शिल्लक राहिली ती ‘सुली’. मी कशी दिसते, बसते, बोलते, नेसते हे प्रश्न कधीच मागे पडले. उरलं फक्त शरण जाणं.. परिस्थितीला, सुलीला.\nमुक्ता बर्वे, शनिवार, २४ मार्च २०१२\nप्रेक्षक म्हणून आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या साध्या-सोप्या-सरळ घटना टीव्ही मालिकेत शोधतो. खरं तर स्वत:लाच शोधतो. कला हे नेहमीच खऱ्या आयुष्याचं प्रतिबिंब असतं. दरवेळी भडक नाटय़मय प्रसंगांची गरज भासतेच असं नाही तर रोजच्या आयुष्यातले खरे प्रसंग महत्त्वाचे ठरतात..\nमुक्तायन : खुराक हवा\nमुक्ता बर्वे - शनिवार, १० मार्च २०१२\n.. हा माझा खुराक आहे. या सगळ्याचा मी करीत असलेल्या भूमिकांशी थेट संबंध नसतो, पण माणूस म्हणून माझा आवाका मी वाढवला तर माझा दृष्टिकोन बदलेल, नव्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन व्यापक असेल..\nपरवा नाशिकला गेले होते. कुसुमाग्रज जन्मशताब्दी सोहळा आणि मराठीदिन या निमित्ताने अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं होतं. त्यातल्या एका कार्यक्रमात मी पण सहभागी झाले होते.\nमुक्तायन : निखळ जगणं\nमुक्ता बर्वे , शनिवार, २५ फेब्रुवारी २०१२\nमुळात आपल्याला आयुष्यात काय हवं असतं अभिनेत्री झाले म्हणून चांगल्या भूमिका, पुरस्कार, आर्थिक पुंजी, प्रसिद्धी बास अभिनेत्री झाले म्हणून चांगल्या भूमिका, पुरस्कार, आर्थिक पुंजी, प्रसिद्धी बास एवढय़ा मोठय़ा खोल आयुष्यात एवढंच शोधतेय का मी एवढय़ा मोठय़ा खोल आयुष्यात एवढंच शोधतेय का मी खरं तर यश-अपयश, पैसा-प्रसिद्धी ही सगळी बायप्रॉडक्टस् आहेत, पण मला त्या सगळ्याच्या आधी एक निखळ माणूस व्हा���चंय.. अगदी सत्तराव्या वर्षीसुद्धा स्वच्छ, निखळ, खळखळून हसायचंय..\nमुक्ता बर्वे - शनिवार, ११ फेब्रुवारी २०१२\nएखाद्या गोष्टीचा फील येतो म्हणजे काय सांगता येत नाही. पण या फीलवरच अनेक निर्णय आपसूक घेतले जातात. हाच फील वेगळी अनुभूती देतो.. संवेदना जागृत करतो.. काय असतो हा फील ..\nआ पण एखादं चित्र बघतो तेव्हा रंग-रेषा-आकार आपल्या डोळ्यांना दिसतात. संगीत ऐकतो तेव्हा सूर, ताल, स्वर आपल्या कानांना ऐकू येतात. बाहेर निसर्गाच्या सान्निध्यात फिरतो, रुचकर स्वयंपाक चालू असताना स्वयंपाकघरात जातो, परफ्यूम फवारतो तेव्हा ते वास, गंध आपल्या नाकाला येतात.\nमुक्ता बर्वे - शनिवार, २८ जानेवारी २०१२\nदोन कलाकारांमध्ये केमिस्ट्री जुळते म्हणजे नेमकं काय होतं कलाकार हा सहकलाकार म्हणूनही कसा चांगला असावा लागतो, त्यासाठी जाणीवपूर्वक कोणते प्रयत्न करावे लागतात, नाटकात ही केमिस्ट्री दिसते कशी\nआ तापर्यंत माझ्या सुदैवाने मी ज्या नाटकांत कामं केली त्यामध्ये बहुतांश वेळा मला चांगल्याच कलाकारांबरोबर काम करायला मिळालं. नुसते कलाकार नाही तर सहकलाकार म्हणूनही ही मंडळी फारच चांगली होती. आता तुम्हाला वाटेल की, ‘कलाकार’ आणि ‘सहकलाकार’ या दोन्हींत ‘सह’ हा शब्द सोडला तर असा मोठा काय फरक आहे\nमुक्तायन : ती आणि मी\nमुक्ता बर्वे , शनिवार , १४ जानेवारी २०१२\nचोखंदळ भूमिकोंसाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे. नाटय़-चित्रपट-दूरचित्रवाणी माध्यमात काम करीत असताना तिच्या संवेदनशील मनाने टिपलेल्या, वाचकांना अनोख्या विश्वात घेऊन जाणाऱ्या अनुभवांचे हे पाक्षिक सदर.\nप्र योगाची तयारी सुरू असते. आम्ही मंडळी मेकअप रूममध्ये बसून मेकअप करीत असतो. एकीकडे कपडय़ांना इस्त्री चालू असते. रंगमंचावर सेटची ठोकाठोक, लाइट्स अ‍ॅडजस्ट करणं सुरू असतं, रंगमंचाची पूजा चालू असते. अशातच पहिली घंटा होते. चहावाला लगबगीने चहा वाटायला घेतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2018/12/09/how-manage-money-after-land-sale-samruddhi-pattern/", "date_download": "2019-07-20T16:52:46Z", "digest": "sha1:RAGK3Y6I7EE7BKKJ2FHZVY6JAOJB7R6B", "length": 44578, "nlines": 211, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "जमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय? या पैशाचं नियोजन कसं करायचं? - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nकाही महिन्यांपूर्वी समृद्धी महामार्गात जमिनी गेलेल्या एका गावातील समृद्धीची बातमी वाचायला मिळाली होती. संपूर्ण गावात घरागणिक किमान एक फॉर्च्युनर, एंडेव्हर किंवा इनोव्हा गाडी आहे. महागड्या गाड्यांचं गाव म्हणून या गावाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. पण हा स्वतःचंच दिवाळं काढणारा प्रकार कुठेतरी, कुणीतरी थांबवणे आवश्यक आहे असे वाटले.\nआता तर समृद्धी महामार्गात ज्या ज्या गावांच्य ज़मिनी गेल्यात तिथे महागड्या गाड्यांच्या कंपन्यांनी आपले विक्री प्रतिनिधी २४ तास नियुक्त करून ठेवलेले आहेत.\nपुण्याजवळ करोडो रुपये घेऊन जमिनी विकलेले गुंठामंत्री कित्येक आहेत. पैसे कमी पडले कि वीक तुकडा, हा इथला नित्यक्रम झालाय. गेल्या २० वर्षात पुण्याच्या परिसरातील हजारो एकर जमिनी बिल्डर्स, कंपन्या यांना लोकांनी विकल्या, आणि आलेला सगळा पैसा राजकारण, मौजमजा यातच घालवला. आता यातले हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच टिकलेत, बाकीचे दिवाळखोर झालेत. एखाद्या कंपनीच्या बाहेर, चौकात, लहानश्या चहाच्या टपरीवर आता यांची गुजराण चालते. मुळाशी पॅटर्न चित्रपटामधे मधे याची झलक पाहायला मिळालीच असेल.\nनगरमधील शिर्डी ला विमानतळासाठी ज्यांच्या जमिनींचे अधिग्रहण झाले ते काही काळासाठी प्रचंड श्रीमंत म्हणून वावरले, पण पैसे संपल्यावर आता पुन्हा मजुरीच्या कमला लागले आहेत.\nमहाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील हि परिस्थिती सारखीच आहे. जिथे जिथे शहराजवळ विकास होत आहे, MIDC सॅंक्शन होत आहेत, रस्त्यांसाठी अधीग्रहण होत आहे, तिथे तिथे जमीन मालक काही काळासाठी प्रचंड श्रीमंत होताना दिसत आहेत, पण दहा वर्षाच्या कालावधीतच हे चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे. दहा वर्षापूर्वीचे पैशाच्या राशीत खेळणारे आता घरखर्चासाठी उधाऱ्या मागत फिरताना दिसत आहेत.\nकाय कारण आहे या दिवाळखोरीचे जमिनी विकून आलेला भरमसाठ पैसा पाच दहा वर्षात कुठे गडप होतोय जमिनी विकून आलेला भरमसाठ पैसा पाच दहा वर्षात कुठे गडप होतोय याचा कुणी विचार करायचा तरी विचार केलाय का\nयाच सर्वात मोठं कारण आहे अर्थसाक्षरतेच अभाव… आर्थिक साक्षरतेचा प्रचंड अभाव आपल्या दिवाळखोरीला कारणीभ��त ठरत आहे.\nजमीन विकायची नसते, राखायची असते… खरंय ना… कारण जगात काहीही वाढू शकतं, पण जमीन वाढू शकत नाही. पण काही वेळेस जमिनी विकाव्याच लागतात. अशावेळी या जमिनी विकून आलेला पैसा कसा वापरायचा, त्याचे नियोजन कसे करायचे, कुठे गुंतवायचा, किती खर्चायचा, किती वापरायचा याच कोणतंतरी नियोजन आपण केलेलं असतं का मुळात, असं काही नियोजन असतं का, हाच आपल्याला मोठा प्रश्न पडेल…\nवर सांगितलेल्या गावाची बातमी वाचल्यानंतर या विषयावर लिहिण्याच्या विचारात असताना मुळाशी पॅटर्न चित्रपटाचं ट्रेलर पाहिलं. वाटलं, जे सांगायचंय ते या चित्रपटात सांगितलेलं असेल. चित्रपट रिलीज होईपर्यंत आपण थांबूया, पण या विषयावर चित्रपटाने निराशा केली. सरकारने जमिनी विकायला सांगितल्या, पण पैसा कसा वापरायचा हे सांगितलं नाही अशी टाळीछाप टीका करून, फक्त त्यातून निर्माण झालेल्या गुन्हेगारी विश्वाकडे चित्रपट वळाला. समस्येला उत्तर त्याने दिलंच नाही. चित्रपट म्हणून ते योग्य होतं, कारण ते मनोरंजनाचे साधन आहे, शिक्षणाचे नाही. म्हणून माझा थोडा अपेक्षाभंग झाला इतकेच.\nआता मुद्द्यावर येऊ… काय चुकतंय \nआपण दिसणाऱ्या श्रीमंतीला महत्व देतोय, आणि असणाऱ्या श्रीमंतीला विसरतोय हि आपली सर्वात मोठी घोडचूक ठरत आहे.\nजमिनी विकून हाती पैसा आला म्हणजे श्रीमंती अली असा एक मोठा भ्रम समाजमनात पसरलेला आहे. जमिनी विकून श्रीमंती येतंच नाही. फक्त आपल्या अचल संपत्तीचे रूपांतर चल संपत्तीत झालेले असते इतकाच बदल होत असतो. जमीन विकण्यापूर्वी तुम्ही जेवढे श्रीमंत असता, तेवढेच तुम्ही जमीन विकल्यानंतर असता. उलट आपल्या चुकांमुळे आपण जमीन विकल्यानंतर श्रीमंती दाखवण्याच्या मागे लागून आपली वाटचाल गरिबीकडे करत असतो हे आपल्या लक्षातच येत नाही. जमीन विकून आलेल्या पैशाचा वापर करून आणखी पैसा निर्माण केला तरच श्रीमंती येऊ शकते हे आपण कधीच लक्षात घेत नाही.\nहा पैसा जातो कुठं याचा थोडा आढावा घेऊ.\nखिशात ५०० ची नोट असेल तर तिचे आपण सुट्टे करण्याचे टाळतो. सुट्टे झाले कि पैसे लवकर संपतात. त्यापेक्षा जमेल तेवढा जास्त काळ ती नोट तशीच ठेवण्याकडे आपला कल असतो. हि सवय बहुतेक मध्यमवर्गीय लोकांना आहे. हाच प्रकार इथे थोड्या वेगळ्या मार्गाने होत आहे. जमीन म्हणजे ती ५०० ची नोट आहे तर ती विकून आलेला पैसे म्हणजे सुट्टे पैसे आ���ेत. आणि इथं तर कहर असा आहे कि अतिशय भुक्कड गोष्टींसाठी हा पैसा अक्षरशः उधळला जातो.\nअधिग्रहणामधे जमिनी जाण्याचे प्रमाण मुख्यत्वे ग्रामीण भागातच आहे. जमिनी विकल्या कि करोडो रुपये हातात येतात. जमीन विकण्याआधी आर्थिक परिस्थितीही बेताचीच असते, त्यामुळे सर्वात आधी श्रीमंत झाल्यावर जे काही करायचंय ती सगळी मौज करण्याचे आपले स्वप्न आपण पूर्ण करायला सुरुवात करतो. यात सर्वात आधी घर बांधण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. एखादी दहा वीस लाखाची गाडी घेतली जाते.\nगावात हेवेदावे मोठ्या प्रमाणावर असतात. आणि सर्वांकडे थोड्याफार प्रमाणात हा पैसा आलेला असतो. अशावेळी इतरही बंगले बांधतात. महागड्या गाड्या घेण्याचा सपाट लावतात. मोठी गाडी म्हणजे जास्त स्टेटस या आपल्या मानसिकतेचा हा परिणाम आहे. या हेव्या दाव्यात, एखाद्याने आपल्या पेक्षा महागडी गाडी घेतली कि आपण पहिली गाडी विकून लगेच दुसरी त्याच्यापेक्षा महागडी गाडी घेतो. चाळीस लाखाची गाडी घ्यायची, त्यांनतर सहा महिन्यातच ती २५-३० लाखाला विकायची आणि पुन्हा एखादी पन्नास लाखाची गाडी घ्यायची. हा असला कारभार वर्ष दोन वर्ष चालू असतो.\nयानंतर राजकारण येतं. राजकारणात लाखो रुपये खर्च केले जातात. तरुणांना युवा नेते होण्याच्या मानसिकतेने इतकं छळलंय कि त्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात. मग कार्यकर्ते संभाळले जातात. दहा वीस कार्यकर्त्यांना दररोज जेवण, दारू साठी भरमसाठ पैसा खर्च केला जातो. गावात बॅनरबाजी साठी लाखो रुपये खर्च होतो. ग्रामपंचायत निवडणुकीत लाखो करोडो रुपयांचा चुराडा केला जातो. मुळाशी सारख्या तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी २-३ कोटींचा खर्च होणे हि आता सामान्य बाब होऊन बसलेली आहे. दररोज खर्च होणारा काही हजाराचा पैसा हा पाच वर्षात काही कोटींच्या घरात जातो हे आपल्या लक्षातही येत नाही.\nकित्येक तरुण व्यसनापायी लाखो रुपयांचा चुराडा करतात. अशा गावात कालांतराने दारूचे प्रचंड व्यसन जडलेले दिसून येते. कारण सगळेच पैशावाले असताना श्रीमंती दाखवण्याच्या स्पर्धेत हळूहळू Frustration यायला लागतं. आता मी मोठा झालोय, माघार घेणार नाही असल्या मानसिकतेतून थोड्या थोड्या कारणावरून प्रकरणं मोठी व्हायला लागतात. याचा परिणाम व्यसनं जडण्यात होतोच. तुमच्याकडे करोडोंनी खेळाता पैसा असल्यावर चमचे लोक तुम्हाला चिक��ून बसतात. त्यांच्या नादात अक्षरशः सगळं विकायची वेळ येते. पण याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही, कारण तुम्ही संपलात कि ते दुसरं सावज हेरतात.\nया सगळ्या गोंधळात गंमत अशी असते कि आपल्याला पैसे संपेपर्यंत ते संपत आहेत हे कधीच लक्षात येत नाही. आणि अकाउंट मध्ये एवढे पैसे जमा असल्यामुळे आणखी पैसे कमावण्याची आपली इच्छा संपून जाते, किंवा आता कशाला कमवायचं अशा मानसिकतेमधे आपण जातो. यामुळे नवीन उत्पन्नाचे स्रोत आपण तयार करत नाही, आणि आहे ते स्रोत दुर्लक्ष झाल्यामुळे बंद होऊन जातात. आता हातात आलाय तेवढाच पैसा शिल्लक असतो, त्यात वाढ होणार नसते.\nएखादी जमीन विकल्यामुळे, किंवा अधिग्रहणात सरकारचे चांगला मोबदला दिल्यामुळे समजा पाच कोटी रुपये आलेत. आपण त्यातले पन्नास लाख घर बांधण्यात खर्च करतो. तरीही साडे चार कोटी राहतात. आपण म्हणतो अजून भरपूर आहेत खात्यात, काही टेन्शन नाही. मग एखादी फॉर्च्युनर घेतली जाते. एखादं ट्रॅक्टर घेतलं जात.. यात पन्नास एक लाख संपतात. तरीही तीन कोटी म्हणजे भरपूर पैसे आहेत अजून. मग राजकारणात उडी घेतली जाते. निवडणुकांत लाखो रुपये उधळले जातात. तरीही दोन अडीच शिल्लकच असतात. मग प्रतिस्पर्ध्याने दोन गाड्या घेतल्या म्हणून आपणही पुन्हा ४०-५० लाखाची गाडी घेतो. अजूनही दोन कोटी शिल्लक असतात. हीसुद्धा खूप मोठी रक्कम असते. आता गावात आपण मोठे घराणे म्हणून मिरवायला लागतो. मग अशा मोठ्या घराच्या हौस मौजही तेवढ्याच मोठ्या असल्या पाहिजे. मग इतर मौज मजेचा खर्च वाढत जातो. हातात पैसे असल्यामुळे चमचे लोक चिकटतात. तुम्ही त्यांचे युवा नेते बनता. मग हे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी दररोज दोन पाच हजार खर्च केले जातात. असं करत करत वर्षभरात एखाद कोटी संपून जातात. दोन तीन वर्षानंतर, आता मात्र अकाउंट मधे एकंच कोटी शल्लक आहे हे पाहून आपली अक्कल जरा ताळ्यावर यायला सुरुवात होते. पण करतंय पण वळत नाही अशी आपली अवस्था असते. बडेजाव मिरवण्याची हौस, राजकारणाचा कीडा, खर्च करण्याची लागलेली सवय… या सगळ्या सवयी तुमचा राहिलेला पैसाही संपवायला लागतात. अशात मग आणखी जमीन शिल्लक असेल तर ती विकायला काढली जाते, आणि तो पैसा मग पुढच्या एक दोन वर्षासाठी कमी येतो. पण अशी जमीन शिल्लक नसेल तर मात्र व्याजाने पैसे घे, उधार घे अशा मार्गांनी पैसे उभा केला जातो…. थोडक्यात काय… त�� चार वर्षांपूर्वीचा श्रीमंत आता पुन्हा आपल्या मूळ रूपात आलेला असतो. पण आता उपजिवीकेच साधन असणारी जमीनही नसते, आणि ती विकून आलेला पैसाही नसतो…\nआपल्याला रोख पैशाचं प्रचंड आकर्षण आहे. पण खऱ्या संपत्तीचं आकर्षण बिलकुल नाही. जमीन आणि ती विकून आलेला पैसे यातली जमीन हि मोठी संपत्ती आहे, रोख पैशाचा मूल्य जमिनीपेक्षा कमी आहे हे आपण लक्षात घेत नाही. पण हा रोख पैसा हातात आला कि आपण अधाशासारखा तो खर्च करत सुटतो. त्यातून नवीन संपत्ती निर्माण करण्याचा आपण कधीच प्रयत्न करत नाही. किमान उत्पन्नाचे काही स्रोत निर्माण करावे असा कधी आपण विचार करत नाही. याचाच परिणाम आपण पूर्वीपेक्षाही जास्त बिकट अवस्थेकडे मार्गक्रमण करत जातो.\nजरा जास्त सविस्तर झालंय… पण मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी हि पार्श्वभूमी आवश्यक आहे….\n जमिनी तर विकाव्याच लागणार आहेत. मग आलेल्या पैशाचं नियोजन कसं करावं\nयाची उत्तरं थोडक्यात पाहुयात, हि उत्तरं खूप थोडक्यात आहे.\nसर्वात महत्वाचे म्हणजे रोख पैसा आला म्हणजे आपण श्रीमंत झालो हा भ्रम दूर करावा. तुम्ही कालच्याएवढेच आज श्रीमंत आहात उलट आता गरीब होण्याची शक्यता जास्त आहे हे लक्षात घ्या.\nजमीन विकून आलेला पैसा लगेच कुठेतरी गुंतवून ठेवा. अगदी त्यातला रुपया सुद्धा खर्च करायचा नाही हे ठरवून घ्या. खूपच झालं तर जास्तीत जास्त ५% रक्कम काही महत्वाच्या कामांसाठी खर्च करू शकता. माझ्या एका नातेवाईकाला समृद्धी महामार्गाचे सहा सात कोटी रुपये मिळाले आहेत. त्यांना स्पष्टपणे सांगून ठेवले आहे कि हा पैसा लहेच कुठेतरी गुंतवा. या पैशातून शहराजवळ शेतजमीन, शहरात फ्लॅट, शॉप, घेऊन ठेवा. अति निकड असेल तरच थोडाफार पैसा खर्च करा. पण तो आलेल्या पैशाच्या ५% पेक्षा किंवा दहा वीस लाखापेक्षा जास्त नसावा.\nजमीन विकून आलेला पैसा हा तुमचे उत्पन्नाचे स्रोत वाढवण्याची सुवर्णसंधी आहे हे लक्षात घ्या. हा पैसा अशा ठिकाणी गुंतवा कि तेथून तुम्हाला कायमस्वरूपी उत्पन्न मिळायला सुरुवात होईल. हि गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नका, वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवत राहा.\nचांगल्या लोकेशनला एक दोन शॉप किंवा फ्लॅट घ्या, ते भाड्याने द्या.\nएखादा लहानसा व्यवसाय सुरु करा, सेल्स चा अनुभ नसेल तर शक्यतो रिटेल व्यवसाय सुरु करावेत, वर्षभरानंतर व्यवसायाचा चांगला अनुभव आल्यानंतर त्यात थोडी ��ुंतवणूक वाढवून व्यवसाय वाढावा, हा वर्ष दोन वर्षाने गुंतवायचा पैसा तोपर्यंत FD करून ठेवा.\nकाही पैशाचे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवा, फक्त या शेअर्स कडे पुढचे दहा वर्षे ढुंकूनही पहायचे नाहीये हे लक्षात ठेवा, याचा डिव्हीडंड तुम्हाला दरवर्षी काही ना काही उत्पन्न देत राहते. काही पैसा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवून ठेवा.\nकाही माहितीतल्या व्यवसायात गुंतवणूक करा, त्यातून तुम्हाला चांगले उत्पन्न मिळत राहील.\nशहराजवळ काही प्लॉट घ्या. त्यांचे भाव वाढत जातील. शक्य झाल्यास शेतजमीन घेण्याचा प्रयत्न करा. शहराजवळ किंवा बागायत असलेली शेतजमीन कधीही चांगली. अचानक गरज पडल्यास चांगला पैसा मिळतो.\nगावातल्या स्पर्धेपासून अलिप्त राहा. एकमेकांना मागे टाकण्याच्या स्पर्धेत भाग घेऊ नका. इतर कुणी घरासाठी, गाड्यासाठी खर्च करत असतील तर त्यांना टक्कर देण्यासाठी तुम्ही खर्च करू नका. त्यांना आत्ता त्यांची श्रीमंती दाखवू द्या, तुम्ही दहा वर्षानंतर आजच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त श्रीमंत होण्याचे नियोजन करत राहा.\nराजकारणापासून दूर रहा. राजकारण करायचेच असेल तर या पैशातून करू नका. त्यासाठी आधी पैसा मिळण्याचे स्रोत उभे करा आणि त्यातून हवं तर राजकारणासाठी खर्च करा. पण जमीन विकून आलेला पैशातून रुपयाही वायफळ गोष्टींवर खर्च करायचा नाही हे लक्षात ठेवा.\nहौस मौज हि कायम मिळत राहणाऱ्या पैशातून करायची असते. जमीन विकून आलेल्या पैशातून नाही हे लक्षात ठेवा.\nइतर जण पैशाच्या राशीत खेळत असताना, तुम्ही तो पैसा कुठेतरी गुंतवण्याचा भानगडीत पडून आपली हौस करण्याची इच्छा पूर्ण करू शकत नाही याचे वाईट वाटू शकते, पण थोडा काळ गरिबी दिसल्याने तुम्ही गरीब होत नाही, उलट तुम्ही तात्पुरत्या श्रीमंतीच्या मागे न लागत कायमस्वरूपी श्रीमंतीसाठी साखरपेरणी करत आहात हे लक्षात असू द्या.\nआणि जर यातलं काहीच शक्य नसेल तर सरळ सगळं पैसा बँकेत फिक्स डिपॉजिट करा. वर्षाला ६-७% व्याज मिळालं तरी तो खूप पैसा होतो. यातूनही तुम्हाला बऱ्यापैकी उत्पन्न मिळत राहील, अपेक्षित असलेल्या श्रीमंतीकडे तुम्ही गेला नाही तरी यातूनही चांगलं राहणीमान तुम्ही घडवू शकता. साधं उदाहरण घ्या, एखाद् कोटी रुपये जर फिक्स डिपॉजिट केले तर ६% व्याजदराने वर्षाकाठी सहा लाख रुपये मिळतात. म्हणजे महिन्याला ५० हजार झ���ले. चांगले राहणीमान जगण्यासाठी हि रक्कम सुद्धा भरपूर आहे.\nएक महत्वाचे म्हणजे, तुमच्याकडे इतका पैसा आला कि तुम्हाला तो पैसा कुठे गुंतवायचा याचे सल्ले देणारे भरपूर भेटतील. पण कुणाचेहि सल्ले न ऐकता तुम्ही स्वतःच योग्य अभ्यास करून निर्णय घ्या. कुणाच्याही सांगण्याने निर्णय घेऊ नका. नाहीतर पुन्हा मागचे मागचे पाढे पन्नास….\nआलेला एक न एक रुपया कुठेतरी गुंतवायचा आहे एवढं एकंच लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार नियोजन करायचं. हि गुंतवणूक वर सांगितलेल्या मार्गांपेक्षा वेगळीही असू शकते. पण हा पैसा कुठेतरी गुणालाच पाहिजे हे मात्र नक्की करायचं.\nथोडं थोडं करता करता हा लेख खूप मोठा झालाय, पण जेवढं मनात आहे ते सगळं लिहायला घेतलं तर आणखी दहा पानं भरतील. हे लिहायला उशीर झाला असं मला सतत वाटतं. कदाचित दोन-तीन महिन्यापूर्वी सुद्धा लिहू शकलो असतो.. पण अजूनही तेवढा काही उशीर झालेला नाही याचंही समाधान आहे.\nया लेखामुळे काही घरं जरी दिवाळखोरीपासून वाचली तरी खूप साध्य झालं असं मी समजेल. खास करून समृद्धी महामार्गात ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांना जर या लेखाचा फायदा झाला तर नक्कीच मिळणारे समाधान जास्त असेल. कारण सध्या महाराष्ट्रात जमीन अधिग्रहणामुळे प्रचंड प्रमाणात खेळता पैसा हाती आलेल्यात सगळ्यात जास्त संख्या यांचीच आहे. पैशाचे योग्य नियोजन केले तर या लोकांसाठी समृद्धी महामार्ग खरंच समृद्धीचा महामार्ग ठरू शकतो.\nजमिनी विकून कुणीही श्रीमंत होत नसतं. जमिनी विकून आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवला, योग्य नियोजन केले तर हि आपल्यासाठी श्रीमंतीकडे वाटचाल करण्याची एक सुवर्णसंधी आहे. या संधीच सोनं करा. या दिवाळखोरीच्या पॅटर्नपासून वाचायचे असेल तर संपत्तीचे रूपांतर पुन्हा संपत्तीतच झाले पाहिजे हा नियम काटेकोरपणे आपण पाळायला हवा. आपण दिवाळखोरीच्या पॅटर्न सोडून समृद्धीचा पॅटर्न आत्मसात करायला हवा. अर्थसाक्षरता म्हणजे काही जगावेगळं तत्वज्ञान नसून फक्त श्रीमंतीचा फॉर्मुला आहे. संपत्ती हि खरी श्रीमंती आहे, आणि या संपत्तीतून येणारा पैसा हेच फक्त तुमचे खरे उत्पन्न आणि तेच फक्त खर्च करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, संपत्ती विकून येणारा पैसा हा खर्च करण्यासाठी नसून पुन्हा संपत्तीमध्येच रूपांतरित व्हायला हवा, एवढं जरी आपल्याला कळालं तरी आपल्या बऱ्याच आर्थिक समस्या सुटू शकतात.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कधी…\nRBI गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/constitution-of-india/", "date_download": "2019-07-20T16:29:09Z", "digest": "sha1:2MSGBHVWCYLNXS73ATO46NTLIYXQUA6J", "length": 11278, "nlines": 132, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "भारतीय घटनेतील प्रमुख कलमे | Constitution of India Articles", "raw_content": "\nभारतीय घटनेतील प्रमुख कलमे\nभारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडक���) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.\nकलम २. – नवीन राज्यांची निर्मिती\nकलम ३. – राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे\nकलम १४. – कायद्यापुढे समानता\nकलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा\nकलम १८. – पदव्या संबंधी\nकलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार\nकलम २३. – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी\nकलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार.\nकलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना\nकलम ४४. – समान नागरी कायदा\nकलम ४८. – पर्यावरणाचे सौरक्षण\nकलम ४९. – राष्ट्रीय स्मारकाचे जतन\nकलम ५०. – न्यायदान व शासन यंत्रणा अलग\nकलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे\nकलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती\nकलम ५३. – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक\nकलम ५८. – राष्ट्रपती पदाच्या पात्रता\nकलम ५९. – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही\nकलम ६०. – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ\nकलम ६१. – राष्ट्रापातीवरील महाभियोग\nकलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती\nकलम ६६. – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता\nकलम ६७. – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग\nकलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक\nकलम ७२. – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार\nकलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ\nकलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार\nकलम ७६. – भारताचा महान्यायवादी\nकलम ७७. – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल\nकलम ७८. – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य\nकलम ७९ – संसद\nकलम ८० – राज्यसभा\nकलम ८०. – राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील\nकलम ८१. – लोकसभा\nकलम ८५. – संसदेचे अधिवेशन\nकलम ९७. – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते\nकलम १००. – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो\nकलम १०१. – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही\nकलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो\nकलम ११०. – अर्थविधेयाकाची व्याख्या\nकलम ११२. – वार्षिक अंदाज पत्रक\nकलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार\nकलम १२४. – सर्वोच न्यायालय\nकलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.\nकलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात\nकलम १४८. – नियंत्रक व महालेखा परीक्षक\nकलम १५३. – राज्यपालाची निवड\nकलम १५४. – राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ\nकलम १५७. – राज्यपालाची पात्रता\nकलम १६५. – अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)\nकलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती\nकलम १७०. – विधानसभा\nकलम १७९. – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग\nकलम २०२. – घटक राज्याचे अंदाजपत्रक\nकलम २१३. – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार\nकलम २१४. – उच्च न्यायालय\nकलम २३३. – जिल्हा न्यायालय\nकलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये\nकलम २४८. – संसदेचे शेशाधिकार\nकलम २६२. – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी\nकलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार\nकलम २८०. – वित्तआयोग\nकलम ३१२. – अखिल भारतीय सेवा\nकलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग\nकलम ३२४. – निवडणूक आयोग\nकलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा\nकलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा\nकलम ३५०. – अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती\nकलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी\nकलम ३५६. – राज्य आणीबाणी\nकलम ३६०. – आर्थिक आणीबाणी\nकलम ३६८. – घटनादुरुस्ती\nकलम ३७०. – जम्मू-काश्मीर ला खास सवलती\nकलम ३७१. – वैधानिक विकास मंडळे\nकलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा\nआंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा. – https://www.facebook.com/brambedkar.in/\nभीमराव नावाच्या हिऱ्याचे कोंदण : सवितामाई → ← 🌷मंगल धर्म: भगवान ने मंगल पथ की 38 मंजिले बतायी \nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/when-we-will-come-to-power-farmers-will-be-given-full-debt-relief-and-6000-poor-people-every-month/47536", "date_download": "2019-07-20T16:37:16Z", "digest": "sha1:4PUKS6S4RUQRDCDMMMTOTSPR4VQN5HKX", "length": 7991, "nlines": 78, "source_domain": "hwmarathi.in", "title": "सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तर गरिबांना महिन्याला ६००० देणार ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पा���ील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nसत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तर गरिबांना महिन्याला ६००० देणार \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nसत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, तर गरिबांना महिन्याला ६००० देणार \nमाजलगाव | देशात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचे आश्वासन आम्ही जाहीरनाम्यात दिले आहे. मोदी सरकारने वर्षभरात ६००० रुपये देण्याची फसवी घोषणा केली. आम्ही मात्र या देशातील गरिबाला दर महिन्याला ६००० रुपये याप्रमाणे वर्षाला ७२,००० रुपये देऊ. त्यासाठी आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना विजयी करा”, असे आवाहन विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केले आहे.\nफडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी फसवी निघाली. एकाही शेतकऱ्याला त्याचा लाभ मिळाला नाही. आम्ही मात्र देशात आघाडीचे सरकार आले तर या देशातील प्रत्येक शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपये देण्याची घोषणा केली आहे. ही घोषणा केवळ निवडणुकीसाठी आणि मते मिळवण्यासाठी आहे. अनेक ठिकाणी दिलेले २००० रुपये काढून घेतले. ते निवडणूक झाली की योजना बंद करतील. आम्ही मात्र देशातील गरिबाला वर्षाला ७२,००० रुपये याप्रमाणे महिन्याला ६००० रुपये देणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जातीवर नव्हे विकासावर बोला, असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले कि, “मुख्यमंत्री महोदय हा सल्ला तुमच्या उमेदवार आणि पालकमंत्र्यांना द्या. बोलण्यासारखा कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यानेच त्या फक्त जातीयवादावर बोलत आहेत.”\nDhananjay MundefeaturedNCPकाँग्रेसधनंजय मुंडेराष्ट्रवादी काँग्रेसShare\nमुंबई उपनगर जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी मोफत वाहन सुविधा\nSachin Sawant | उद्धव आज���बा तोंड सांभाळून बोला \nठाकरे चित्रपट ‘बेस्ट’, गाणी ‘बेस्ट’ म्हणत संजय राऊत यांची मुख्य प्रश्नाला बगल\nमायावती एका उमेदवारीसाठी १५ कोटी रुपये घेतात, हा त्यांचा उद्योगच \nLok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/07/03/udyojakasarakha-vichar-kara/", "date_download": "2019-07-20T16:54:18Z", "digest": "sha1:KPQC3BM2VX5WHDYMVNNLK5ZI2UF7X445", "length": 14548, "nlines": 148, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "उद्योजका सारखा विचार करा - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nउद्योजका सारखा विचार करा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\n“उद्योजक” हा शब्द ऐकलं की तुमच्या मनात काय येते अशी व्यक्ति ज्याने स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू केलाय अशी व्यक्ति ज्याने स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू केलाय स्टिव जॉब्स सारखा कोणी जो इन्नोवेटीव व कलात्मत्क होता स्टिव जॉब्स सारखा कोणी जो इन्नोवेटीव व कलात्मत्क होता जारी या सर्व उद्योजक या शब्दाच्या योग्य व्याख्या आहेत, तरी उद्योजक म्हणजे त्याहून बरेच काही आहे.\nजेव्हा कोणी त्याच्या कमफर्ट झोन च्या पलीकडे जाऊन काही करते अथवा करण्याचा प्रयत्न करते तेव्हा ती व्यक्ती उद्योजक असतो. त्याचा उद्योग व्यवसायाशी काही संबंध असेलच असे नाही. तुम्ही या आधी कधी मचान बांधले नसेल, आणि एखाद दिवशी तुम्ही त्याचे तंत्र शिकून ते बांधण्याचा प्रयत्न सुरू केलात तर तुम्ही उद्योजक झालात.\nतुम्ही पुस्तक लिहिण्याचा विचार करताय परंतु तुम्हाला सुरवात कशी करायची, पुस्तक कसे लिहायचे हे माहिती नाही तुम्ही या साठीचा एखादा कोर्स केलात आणि तुमचं स्वत:च पुस्तक प्रकाशित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केलात तुम्ही या साठीचा एखादा कोर्स केलात आणि तुमचं स्वत:च पुस्तक प्रकाशित करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केलात तर तुम्ही उद्योजक झालात.\nतुम्ही ब्लॉग ��िहिणे या उपक्रमाचा सुद्धा उद्योजकीय उपक्रम म्हणून विचार करू शकता. तुम्ही तुमच्या ब्लॉगला चांगले फोलोवर्स मिळवू शकलात, तर तुमच्या ब्लॉग मार्फत त्या सर्वांना काही सेवा अथवा प्रोडक्ट्स विकू शकता. जोवर तुम्ही त्यांचा फायद्याच काही ब्लॉग वर टाकताय तो वर लोक पैसे द्यायला तयार असतील. तुम्ही त्यांना जी माहिती अथवा सेवा पुरवताय त्याचा वापर ते त्यांच्यातून उद्योजक घडवण्यासाठी करू शकतात.\nकोणतेही तंत्र आपण जर आत्मसात केले, त्यात मास्टरी मिळवली तर त्यातून आपण उद्योग उभारु शकतो. तुम्ही इतरांसाठी मचान बांधू शकता, इतरांना प्रकाशित लेखक होण्यास मदत करू शकता. तुम्ही कोणते तंत्र शिकण्याची इच्छा उराशी बाळगता त्याचा विचार करा आणि ते शिकण्याचा/आत्मसात करण्याचा दृस्टीने प्रयत्न सुरू करा. तुम्ही ठरवलेत तर त्यातूनच तुम्ही तुमचं नवा उद्योग उभारू शकाल.\nआज इंटरनेटच्या माध्यमातून नवीन तंत्र शिकणे खूप सोपे झाले आहे. युट्यूब सारख्या साइट्स वर अनेक फ्री ट्रेनिंग वीडेओ उपलब्ध आहेत जे बघून तुम्ही शिकू शकता. तुम्हाला आणखी पुढे जाऊन शिकायचे असेल तर एखाद्या चांगल्या इलर्निंग साइट्स वरुण तुम्ही एखादा कोर्स जॉइन करू शकता. आता अशा अनेक इलर्निंग साइट्स येत आहेत ज्या वर अनेकविध विषयांवर प्रशिक्षण उपलब्ध होत आहे. कोणीही उद्योजक होऊ शकते आणि तसे प्रत्येकजण उद्योजक असतोच. तुम्ही जेव्हा जेव्हा नवीन तंत्र आत्मसात करता, तुमच्या कामावर नवीन पोझिशन स्वीकारता तेव्हा तुम्ही मनाने उद्योजक असता.\nलक्ष्यात ठेवा जेव्हा जेव्हा तुम्ही असे काही करण्याचा प्रयत्न करता जे तुम्ही या कधी कधीच केले नसेल, तेव्हा तुम्ही उद्योजक या सज्ञेच्या व्याखेत चपखल\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कधी…\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय अपेक्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nखराब सर्व्हिस तुमच्या व्यवसायाचं दिवाळं काढू शकते, याचं लेटेस्ट उदाहरण RCom\nव्यवसाय बातम्या (११ ऑगस्ट)\nमेंदूला विचार करायला भाग पाडा\nआर्थिक बाबींतील या चूका टाळा….\nजिद्दीला सलाम :: भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनविणारा नायक – डॉ. वर्गीस कुरियन\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/ovalani-chaturya-katha/", "date_download": "2019-07-20T16:24:10Z", "digest": "sha1:UE24ECCT6N2HRI4YNGG3RL5AC5AF6OPY", "length": 5434, "nlines": 145, "source_domain": "www.marathimati.net", "title": "ओवाळणी | Ovalani", "raw_content": "\nया वर्गातील आणखी काही लेख\nपुढ्यात पैसे नाही ठेवले.\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nप्रश्न सामान्य -उत्तरे असामान्य\nमेलेला हत्तीच जिवंत हवा\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged ओवाळणी, कथा, गाय, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, दंतमंजन, भाऊबीज, मृत्यू, मेहुणा, लग्न, शेती on मे 30, 2011 by संपादक.\n← मैत्रीचा मृत्यू शेतकरी आणि ससाणा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lok-sabha-2019/sharad-pawar-made-his-decision-based-on-changing-times/75633/", "date_download": "2019-07-20T15:56:59Z", "digest": "sha1:AIATPLYSSBJ5TM37INB4DB3RUOL2BM4B", "length": 18975, "nlines": 97, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Sharad Pawar made his decision based on changing times", "raw_content": "\nघर लोकसभा २०१९ बदललेल्या हवेचा अंदाज पवारांनी घेतला\nबदल���ेल्या हवेचा अंदाज पवारांनी घेतला\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार\n‘हवा तेज चलता है दिनकरराव, टोपी संभालो उड जाएगा’ अग्नीपथ चित्रपटातील अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनने गोगा कपूरला मारलेला डायलॉग आज आठवण्याचे कारण म्हणजे राजकारणातील भीष्माचार्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अचानकपणे माढा लोकसभा मतदारसंघातून घेतलेली माघार.\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राजकारणातील बदललेली हवा सर्वात आधी ओळखतात. त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा घेतलेला निर्णय हा पुलवामा हल्ल्याच्या आधीचा होता. त्यावेळी भाजप सरकार राफेल, रोजगार, काळा पैसा अशा अनेक मुद्यावरून संकटात सापडले होते. मात्र १४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला त्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात शिरून एअर स्ट्राइक केला आणि देशातील एकूणच वातावरण बदलले. भाजपला असलेला विरोध मावळला. त्यामुळे माढातून उभे राहिल्यावर मतदारसंघ पिंजून काढण्यात वेळ घालवण्यापेक्षा राज्यभर फिरून पक्षाच्या प्रचाराला बळ द्यावे, असाही विचार उमेदवारी मागे घेण्यामागे असू शकतो. कारण राष्ट्रभक्तीचे वातावरण आणखी एक महिना कायम राहिल्यास भाजप पूर्ण बहुमताने केंद्रात निवडून येईल, ही शक्यता पवारांसारख्या मुरलेल्या राजकारण्याने हेरली असेल. त्यामुळे आपली २०२० पर्यंतची आपली राज्यसभाच बरी असाही विचार पवारांनी केलेला असू शकतो.\nशरद पवार हे आपल्या अनिश्चिततेसाठीही सर्वपरिचित आहेत. त्यामुळे नव्या पिढीला संधी देण्यासाठी आपण माढातून निवडणूक लढवणार नाही, असे पवार आज म्हणत असले तरी ते उद्या काय भूमिका घेतील हे सांगता येत नाही.राजकीय आणि माध्यम क्षेत्रातील जुणेजाणते लोक म्हणतात की, शरद पवार जे बोलतात ते करत नाहीत आणि जे करतात ते कधी बोलून दाखवत नाहीत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. दोन आठवड्यापूर्वीच पक्षातील नेत्यांच्या इच्छेखातर मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार, असे ठामपणे सांगणार्‍या पवारांनी सोमवारी अचानक मी निवडणूक लढवणार नाही, असे सांगितले. माझ्या उमेदवारीचा पक्षाने विचार केलेला नाही, असेही ते म्हणाले. तरुणांना संधी दिली पाहिजे, तसेच एकाच कुटुंबात किती लोकांनी निवडणूक लढवावी असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांनी नक्की माघार का घेतली असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांनी नक्की माघार का घेतली हे पवारच जाणोत. मात्र माध्यम म्हणून या कृतीमागच्या काही शक्यता आपण नक्कीच धुंडाळू शकतो.\nपार्थ पवार यांना मावळमध्ये उमेदवारी देण्याचा विषय ऑक्टोबर २०१८च्या दरम्यान सुरू झाला. माध्यमांमध्ये बातमी झळकल्यानंतर अजित पवारांची यावर पहिली प्रतिक्रिया आली होती. त्यात त्यांनी स्पष्टपणे पार्थची इच्छा असेल तर त्याला स्वातंत्र्य आहे, असे म्हटले होते. दुसरीकडे सुप्रिया सुळे आणि शरद पवार मात्र सातत्याने पवारांच्या तिसर्‍या पिढीने निवडणुकीच्या राजकारणात आताच येऊ नये, असा पवित्रा घेतला होता. मात्र अजित पवार पार्थच्या उमेदवारीबाबत एकदाही नकारात्मक बोलले नाहीत. त्यामुळे त्यांचा मूक पाठिंबा असल्याचे दिसतच होते. यातच डिसेंबर महिन्यात खुद्द अजित पवार यांनीच पार्थसोबत पिंपरीमध्ये युवक मेळावा घेऊन मावळ, पिंपरी आणि चिंचवड या परिसरात ‘पार्थ’च उमेदवार असतील असा मेसेज दिला. त्यामुळे इथे दुसरा स्थानिक उमेदवार तयार झाला नाही. दुसरीकडे मावळ लोकसभेच्या अंतर्गत येणार्‍या रायगडमधील तीनही विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडे योग्य उमेदवार नाही. मागच्या वेळी शेकापच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले एकेकाळचे अजितदादा समर्थक लक्ष्मण जगताप सध्या भाजपवासी आहेत. त्यामुळे पवारांचा विरोध असला तरी अजितदादांचा गट पार्थ यांनाच उमेदवारी कशी मिळेल याकडे डोळे लावून बसला होता.\nपुणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवारांनी तरुणांना संधी देत असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे मावळमध्ये पार्थ पवार निश्चित झाल्यानंतर माढात कोण असा प्रश्न निर्माण होतो. विजयसिंह मोहिते पाटील हे इच्छुक नाहीत. प्रभाकर देशमुख उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी ते पक्षात नाहीत. मग इथेही तरुणांना संधी द्यावी, असा एक मतप्रवाह माढात आहे. तो तरुण म्हणजे माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील. मोहिते पाटील घराणे हे राष्ट्रवादीच्या पक्षस्थापनेपासून पवार आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. १९९९ ला पक्ष स्थापनेनंतर रणजीतसिंह मोहीत पाटील यांना युवक प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर २००९ साली सुप्रिया सुळे लोकसभेवर गेल्यानंतर त्यांची राहिलेली राज्यस���ेची टर्म रणजीतसिंह यांनाच देण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना पक्षात कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. एकप्रकारे ते अडगळीतच होते. जर पवार तरुणांना संधी देण्यासाठी मावळमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देत असतील तर तोच न्याय त्यांना माढासाठी लावावा लागेल असा प्रश्न निर्माण होतो. विजयसिंह मोहिते पाटील हे इच्छुक नाहीत. प्रभाकर देशमुख उमेदवारीसाठी इच्छुक असले तरी ते पक्षात नाहीत. मग इथेही तरुणांना संधी द्यावी, असा एक मतप्रवाह माढात आहे. तो तरुण म्हणजे माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील. मोहिते पाटील घराणे हे राष्ट्रवादीच्या पक्षस्थापनेपासून पवार आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. १९९९ ला पक्ष स्थापनेनंतर रणजीतसिंह मोहीत पाटील यांना युवक प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यानंतर २००९ साली सुप्रिया सुळे लोकसभेवर गेल्यानंतर त्यांची राहिलेली राज्यसभेची टर्म रणजीतसिंह यांनाच देण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्यांना पक्षात कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नव्हती. एकप्रकारे ते अडगळीतच होते. जर पवार तरुणांना संधी देण्यासाठी मावळमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देत असतील तर तोच न्याय त्यांना माढासाठी लावावा लागेल असाही प्रश्न निर्माण होतो.\nपवारांना माढात पराभवाची चिंता होती\nमाढा मतदारसंघात अंतर्गत बंडाळीमुळे दगाफटका होण्याची शक्यता होती. पराभव किंवा मताधिक्य घटले असते, त्यामुळे पवार साहेबांनी माघार घेतली, अशी शक्यता राष्ट्रवादीच्या दुसर्‍या फळीतील नेते आता सांगत आहेत. मात्र त्यात तथ्य असेल असे वाटत नाही. कारण जर पवारांना पराभवाची चिंता आहे, तर मग पवारांपेक्षा कोणता मोठा नेता आहे, जो सहज विजय प्राप्त करु शकेल याचे उत्तर नाही असेच मिळेल. खुद्द पवार यांनीच मी १४ वेळा निवडणूक लढवली असून एकदाही पराभवाचे तोंड पाहिले नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे पक्षातील नेते करत असलेला दावा पोकळ वाटतो. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाची बैठक झाली, त्यावेळी प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनीच माध्यमांना पवार निवडणूक लढवणार असे सांगितले होते. त्यावेळी पक्षांतर्गत विरोधाचे चिन्ह नव्हते का याचे उत्तर नाही असेच मिळेल. खुद्द पवार यांनीच मी १४ वेळा निवडण��क लढवली असून एकदाही पराभवाचे तोंड पाहिले नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे पक्षातील नेते करत असलेला दावा पोकळ वाटतो. ज्यावेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाची बैठक झाली, त्यावेळी प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांनीच माध्यमांना पवार निवडणूक लढवणार असे सांगितले होते. त्यावेळी पक्षांतर्गत विरोधाचे चिन्ह नव्हते का असाही प्रश्न निर्माण होतो.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nत्या उंच इमारतींना परवानगी देणे धोक्याचे\nजाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nएकेकाळी कार्यकर्ता होतो (कोणता ते विचारू नका) आता पत्रकार झालोय. तटस्थ वैगरे आहेच. पण स्वतःला पुरोगामी वैगरे म्हणवून घेतो. तसा राहण्याचा प्रयत्नही करतो. लिहायला, वाचायला, फिरायला आवडतं. सध्या सर्व वेळ टोरंटवर जातोय. बाकी इथे लिहितच राहिल. नक्की वाचा... आपला मित्र किशोर गायकवाड\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआराखड्यातील कामे आंतरराष्ट्रीय दर्जाची करा- सुधीर मुनगंटीवार\nयुतीच्या फॉर्म्युल्यावर न बोलण्याचे उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेच्या नेत्यांना आदेश\n‘पक्षशिस्तीला अनुसरूनच कारभार करेन’ – साध्वी प्रज्ञा\nअखेर मोदी सरकारमधल्या संभाव्य मंत्र्यांची नावं ठरली….\nमला मोदींचा फोन केव्हा येणार इच्छूक खासदारांचा जीव टांगणीला\nपराभवाची कारणीमीमांसा शोधण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/20037", "date_download": "2019-07-20T16:25:06Z", "digest": "sha1:6QSKJAUQ7HAMQS4MWFJUJEXTA3LIIV6S", "length": 9419, "nlines": 175, "source_domain": "www.maayboli.com", "title": "केरळ मधील काही प्रकाशचित्रे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओए���) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /केदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान /केरळ मधील काही प्रकाशचित्रे\nकेरळ मधील काही प्रकाशचित्रे\nही काही प्रकाश चित्रे माझ्या केरळ भेटीतली (माझ्या फुटक्या फोटोग्राफीतून)\n१) टी मुस्झीयम मधील एक सुंदरस फूल\n२) टेकाड्डी मधील एक कलती संध्याकाळ\n३) पेरीयार लेक. नभ उतरू आल मन झिम्माड झाल\n४) पून्हा पेरीयार लेक. नो कमेंटस\n५) अलेप्पी मधील वंबनाड कॅनाल आणि त्यातील एक कॅनाल बोट (वल्लम)\nकेदार१२३ यांचे रंगीबेरंगी पान\n एखाद्या House Boat चं चित्र बघायला आवडलं असतं.\nनभ उतरू आलं छान आहे मस्त \nनभ उतरू आलं छान आहे मस्त \n प्रचि क्र. ४ छानच\n प्रचि क्र. ४ छानच\nधन्यवाद हे आणखी काही ६)\n६) मून्नार येथील टी गार्डन\n७) चित्र क्रमांक २ च पण पहाटेच्या वेळी आणि थोडस वेगळ्या फ्रेम मधून. साखर झोप आणि केशर आभाळ दूसर काय हव\n८) वणंबाद येथील हाऊस बोट अगदी सिक्युरीटी सकट\n९) पून्हा पेरीयार लेक. साल्ला इथन निघावसच वाटत नव्हत\n१०) माटू पीट्टी डॅम जवळ खाद्यपुराणात व्यग्र हत्तींचा कळप\nखरेच खुप सुंदर फोटो आहेत. (हि\nखरेच खुप सुंदर फोटो आहेत. (हि फुटकी, तर आमची काय धडकी असतात \nएका मायबोली सभासदाच्या प्रोफाईल मधे ती फुले आहेत. आमच्या ऑफिसमधेही आहेत, पण नाव माहित नाही \nकेदार छानच फोटो. त्या\nछानच फोटो. त्या फुलांचे नाव फुशिया आहे. इकडे Sydney त त्याच्या खूप varieties मिळ्तात.\nओके प्रिया धन्यवाद आपण फुल\nआपण फुल ओळखा हा बी बी उघडूया का \nप्रत्येक फोटो सुंदर आलाय\nप्रत्येक फोटो सुंदर आलाय\nकेदार, दुसरा, तिसरा अन्\nकेदार, दुसरा, तिसरा अन् चौथा फोटो मस्तच\nमस्त आसत फोटो. पेरियार लेकचो\nमस्त आसत फोटो. पेरियार लेकचो एकदम मस्त\nइथे मी काढेलेली केरळची काही\nइथे मी काढेलेली केरळची काही प्रकाश चिञ टाकत आहे...\nकेड्या अप्रतिम आलेत फोटो..\nकेड्या अप्रतिम आलेत फोटो..\nमानसी , प्रज्ञा , दक्स -\nमानसी , प्रज्ञा , दक्स - उशीराचे धन्यवाद\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/41520", "date_download": "2019-07-20T16:38:34Z", "digest": "sha1:YSLGYK2UEKVCWHVPGQUV75UZAHTXIEWO", "length": 8377, "nlines": 164, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सा.न.वि.वि: स्मितागद्रे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /सा.न.वि.वि: स्मितागद्रे\nमराठी भाषा दिवस २०१३\n श्रीया, मस्त पत्र. कविता\nकविता लिहीणारे आजोबा- लकी यू \nवॉव श्रीया, मग आजोबांचा वारसा\nवॉव श्रीया, मग आजोबांचा वारसा पण चालवणार ना अक्षर छाने हा तुझं.\n श्रीया एकदम कुसुमाग्रजांनाच पत्र\nतुला कविता वाचायला आवडतात हे ऐकुन खूप छान वाटल.\nश्रिया, मस्त लिहिले आहेस\nश्रिया, मस्त लिहिले आहेस तू कविता आवडीने वाचतेस हे वाचून मला खूप आनंद झालाय\nमी तुला एक कवितांचे पुस्तक देणारे बक्षिस म्हणून, सांग, कोणते हवेय\nछानच पत्र श्रीया... अक्षरही\nछानच पत्र श्रीया... अक्षरही छान\nमस्त लिहिलं आहेस श्रीया\nमस्त लिहिलं आहेस श्रीया\nसुंदर अक्षर , खुप छान लिहिलयं\nसुंदर अक्षर , खुप छान लिहिलयं , शाब्बास श्रीया \nछान लिहिलंय. कविता फारच\nछान लिहिलंय. कविता फारच आवडीचा विषय दिसतोयः) श्रीया डावरी आहे का \nएकदम पर्फेक्ट ओळखलस, पक्की\nएकदम पर्फेक्ट ओळखलस, पक्की डावरी आहे.\nपण कस काय ओळखलस \nमस्त पत्र आणि अक्षरही. आजोबा\nमस्त पत्र आणि अक्षरही. आजोबा खुश होणार अगदी. शाब्बास श्रीया.\nश्रीया, तुला कविता आवडतात हे\nश्रीया, तुला कविता आवडतात हे खूप छान आहे\nश्रीया, तुला कविता आवडतात ते\nश्रीया, तुला कविता आवडतात ते कळले हं आम्हाला.:)\nअक्षर छान आहे तुझ. मस्त पत्र.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nमराठी भाषा दिवस २०१३\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/20769", "date_download": "2019-07-20T16:52:49Z", "digest": "sha1:SWUIP7Z3WZJR32L5C7DFIZICZVB4XV4C", "length": 4416, "nlines": 79, "source_domain": "www.maayboli.com", "title": "विळखा : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /विळखा\nसकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत.\nRead more about गरिबीचा विळखा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/24/two-died-in-kashid-beach.html", "date_download": "2019-07-20T15:48:37Z", "digest": "sha1:XNCOFA5HH5SNKJHJJ2YYVOMVVSZNHBGI", "length": 2468, "nlines": 5, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " काशिद बीचमध्ये बुडून दोघांचा मृत्यू - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - काशिद बीचमध्ये बुडून दोघांचा मृत्यू", "raw_content": "काशिद बीचमध्ये बुडून दोघांचा मृत्यू\nरायगड: रायगड जिल्ह्यात मुरुड तालुक्यातील काशिद येथे समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या दोन जणांचा रविवारी बुडून मृत्यू झाला. अभिषेक म्हात्रे आणि पुजा शेट्टी असे या दोघांची नावे आहेत.\nनावडे पनवेल येथे राहणारा अभिषेक म्हात्रे हे कोपरखैरणे येथील पुजा शेट्टी आणि रोहीणी कटारे यांच्या सोबत मुरुड येथील फार्म हाऊसवर आले होते. रविवारी सायंकाळी साडे सहा ते सातच्या सुमारास काशिद बीच परीसरात समुद्रात उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने अभिषेक आणि पुजा हे दोघे बुडाले. दोघही बुडत असल्याचे लक्षात आल्याने रोहीणी यांनी बचावासाठी आरडाओरडा केला. यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत व बचाव कार्य सुरु केले. अभिषेक आणि पुजा यांना बाहेर काढून बोर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. पण त्यापुर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. मुरुड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/periyar-e-v-ramasamy/", "date_download": "2019-07-20T15:42:51Z", "digest": "sha1:UPP73HC7GQOOFZKO3VULLXI5JRU4PUKL", "length": 16911, "nlines": 75, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "Periyar E. V. Ramasamy - BRAmbedkar.in", "raw_content": "\nवेगळं ‘द्रविड राष्ट्र’ मागणारे पेरियार नेमके कोण होते\nपेरियार यांनी अनेक अमानुष सामाजिक प्रथांविरोधात आवाज उठवला.\nतामिळनाडूच्या जडणघडणीच्या इतिहासात पेरियार यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची. म्हणूनच त्यांना औपचारिक आदरणीय व्यक्तीपल्याड असा सन्मान मिळतो.\nत्रिपुरात डाव्यांना नमवत भाजप सत्तेत आलं आणि अवघ्या 48 तासांत रशियन विचारवंत आणि क्रांतिकारी लेनिन यांचा पुतळा पाडण्यात आला. आणि त्रिपुरातलं हे लोण जवळजवळ 3,500 किमी दूर असलेल्या तामिळनाडूत पोहोचलं. पण पेरियार यांचा पुतळा भारतीय जनता पक्षाला तोडून काय मिळणार\nई. व्ही. रामास्वामी उर्फ पेरियार यांचा तामिळनाडूच्या राजकीय आणि सामाजिक पटलावरचा प्रभाव वादातीत आहे. कम्युनिस्ट ते दलित चळवळ तसंच तामीळ राष्ट्रवादी ते पुरोगामी चळवळी, अशा विविध विचारप्रवाहांचं ते प्रेरणास्थान तसंच मार्गदर्शक आहेत.\nत्यांनी कायम विवेकाची कास धरली. ते नास्तिक होते आणि उपेक्षित वर्गाचे तारणहार होते, मात्र त्यांची राजकीय आणि सामाजिक वाटचाल खाचखळग्यांनी भरलेली होती.\nपेरियार यांच्या पुतळ्याची नासधूस करण्यात आली.\nपेरियार यांनी 1919 मध्ये गांधीवादी विचारसरणीचे समर्थक म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. ते काँग्रेसचे सदस्य होते. गांधीजींच्या मद्यविरोधी धोरण आणि अस्पृश्यता निवारणसारख्या विचारांनी ते आकर्षित झाले.\nत्यांनी पत्नी नागम्मई आणि बहीण बालंबल यांना राजकारणात प्रवेश करण्यासाठी उद्युक्त केलं. मद्यविक्री दुकानांच्या विरोधात झालेल्या आंदोलनात या दोघी अग्रेसर होत्या. मद्यविक्रीला विरोध म्हणून पेरियार यांनी घराजवळील ताडीची झाडं तोडून टाकली होती.\nपेरियार असहकार चळवळीतही सहभागी झाले होते. त्यासाठी त्यांना अटकही झाली होती. काँग्रेस पक्षाच्या मद्रास (आताचं चेन्नई) विभागाचे अध्यक्ष होते.\n1924 मध्ये केरळमध्ये त्रावणकोर राजाने दलितांना मंदिरात प्रवेशबंदी केली होती. त्याविरोधात आंदोलन उभं राहिलं होतं. आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना राजाने अटक करून तुरुंगात टाकलं. आंदोलन पुढे चालवण्यासाठी सक्षम नेतृत्व आवश्यक होतं. त्यावेळी आंदोलनातील कार्यकर्त्यांनी पेरियार यांना नेतृत्व करण्याची विनंती केली.\nआंदोलनात सहभागी होण्यासाठी पेरियार यांनी मद्रास काँग्रेसचं अध्यक्षपद सोडलं. गांधीजींच्या आज्ञेविरुद्ध जाऊन त्यांनी ही भूमिका स्वीकारली. राजाचा मित्र असल्यानं त्रावणकोरमध्ये त्यांचं भव्य स्वागत झालं. मात्र राजाच्या धोरणाविरोधातच होणाऱ्या आंदोलनाचं निमित्त असल्याने पेरियार यांनी त्रावणकोर संस्थानतर्फे होणारं स्वागत नाकारलं.\nराजाच्या धोरणाविरुद्ध आंदोलनात सहभागी झाल्याने, मित्र असूनही त्यांना अटक करण्यात आली. अनेक महिने ते तुरुंगावासात होते. पेरियार यांच्या पत्नी नागम्मई यांनीही केरळमध्ये प्रचलित अस्पृश्येतविरोधात आवाज उठवला.\nपेरियार सुरुवातीला काँग्रेस पक्षात होते.\nजातीआधारित आरक्षणाची काँग्रेस सभांमधली पेरियार यांची मागणी फेटाळण्यात आली. काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आलेल्या निधीवर चालणाऱ्या चेरनमादेवी गावातील वा. वे. सुब्रमण्यम अय्यर यांच्या गुरुकुल शाळेत भोजन देताना ब्राह्मण आणि ब्राह्मणेत्तर असा भेदभाव करण्यात येत असल्याचं पेरियार यांना समजलं.\nब्राह्मण असणाऱ्या अय्यर यांना असं न करण्याची विनंती पेरियार यांनी केली. मात्र पेरियार यांची विनंती अय्यर यांनी धुडकावली. काँग्रेसने अय्यर यांच्या शाळेला देण्यात येणारा निधी पुरवठा थांबवावा, अशी त्यांची मागणीही मान्य करण्यात आली नाही. दोन्ही आघाड्यांवर अपयश आल्यानं पेरियार यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.\nकाँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी ब्राह्णेतर समाजाला सन्मान मिळवून देण्यासाठी मोहीम सुरू केली. या मंडळींना द्रविड कुळाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. (ब्राह्मण आर्य वंशाचे असल्याने त्यांनी द्रविड वंश स्वीकारला)\nत्यानंतर 1916 मध्ये पेरियार साऊथ इंडियन लिबरल फाऊंडेशन अर्थात जस्टीस पार्टीचे अध्यक्ष झाले. ही ब्राह्णेतर चळवळ होती.\nद्रविड कळगम् पक्षाच्या स्थापनेसाठी 1944 मध्ये पेरियार यांनी स्वसन्मान मोहीम आणि जस्टीस पार्टी यांचं विलिनीकरण केलं. तामिळनाडूत हा पक्ष अनेक वर्षं सत्तेत आहे.\nरशियाच्या दौऱ्यावर असताना पेरियार कम्युनिस्ट विचारसरणीकडे आकर्षित झाले. कम्युनिस्ट पार्टीचा जाहीरनामा तामीळ भाषेत भाषांतरित करण्याचं श्रेय पेरियार यांना जातं. महिलांच्या स्वातंत्र्यासंदर्भात त्यांचे विचार आजही प्रागैतिक आणि काळापुढचे समजले जातात.\nबालविवाहाची प्रथा मोडीत निघावी, विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा, साथीदार निवडण्याची आणि साथीदाराला सोडण्याची मुभा असावी, लग्न म्हणजे पवित्र बंधन नाही तर सहजीवन असावं, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.\nमुलांना जन्म देण्याचं ओझं त्यांनी झुग��रून द्यावं तसंच महिलांनी शिक्षण घ्यावं, यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. पेरियार यांच्या अनुयायांनी लग्न सोहळ्यातील रुढी बाजूला सारण्यासाठी प्रयत्न केले. लग्न झालेल्या महिलांना मंगळसूत्र परिधान करण्याची सक्ती नसावी यासाठी त्यांनी मोहीम आखली. महिलांच्या हक्कासाठी आयोजित परिषदेतच त्यांना पेरियार (महान) ही बिरुदावली मिळाली.\nसमाजातील अंधश्रद्धा आणि भेदभाव यांचं मूळ वैदिक हिंदू धर्मात आहे, असं पेरियार यांचं मत होतं. वैदिक हिंदू धर्मात समाजाची रचना एका उतरंडीसारखी असून ब्राह्मण अव्वल स्थानी आहेत. कडवे नास्तिक असल्याने त्यांनी देवाच्या अस्तित्वाला विरोधाची मोहीम राबवली.\nदक्षिणेकडील राज्य स्वतंत्र भारतात सामील होण्याला पेरियार यांचा विरोध होता. दक्षिण भारत मिळून स्वतंत्र द्रविड नाडू अर्थात ‘द्रविड राष्ट्र’ असावं, असं त्यांचं मत होतं. मात्र अन्य राज्यांनी पेरियार यांना सहमती दर्शवली नाही.\nसमाजातल्या वंचित गटाला आरक्षण मिळावं यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. 1937 मध्ये तामीळ भाषिक जनतेला हिंदी बोलण्याची सक्ती करण्याच्या निर्णयाचा त्यांनी विरोध केला होता.\nपेरियार यांनी कामाच्या निमित्ताने तामिळनाडू पिंजून काढला. अनेक सभा तसंच सार्वजनिक ठिकाणी त्यांनी आपले विचार मांडले. “मी बोलतोय, म्हणतोय म्हणून गोष्टी मान्य करू नका. सारासार विचार करा. तुमच्या मनाला पटलं तरच तसं वागा. अन्यथा सोडून द्या,” असे त्यांचे उद्गार प्रसिद्ध होते.\nनास्तिकवाद आणि ब्राह्मणविरोधी विचारांचे पाईक असूनही पेरियार आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी एकमेकांचे मित्र होते. सैव्यियट मठाचे धर्मगुरू कुंद्रकुडी अधीनाम यांच्याप्रती पेरियार यांना आदरभाव होता. अधीनाम यांनाही पेरियार यांच्याप्रती आस्था होती.\nविवेकवाद, सर्वसमावेशकता, स्वसन्मान, धर्म आणि देवाच्या अस्तित्वाला विरोध, जात आणि पितृसत्ताक पद्धतीचं निर्मूलन या सगळ्या गोष्टींचा वारसा पेरियार यांनी दिला. धार्मिक भावना दुखावणं आणि परंपरांना विरोध यासाठी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती.\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर ���त्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2015/09/09/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-20T16:41:32Z", "digest": "sha1:HFZND2TP3H674FBLHETCNHGNDUFNVK6G", "length": 7734, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "व्हेस्पाच्या १५० सीसीच्या एसएक्सएल व व्हीएक्सएल सादर - Majha Paper", "raw_content": "\nव्हेस्पाच्या १५० सीसीच्या एसएक्सएल व व्हीएक्सएल सादर\nव्हेस्पाने त्याच्या एसएक्सएल १५० व व्हीएक्सएल १५० अशा दोन नव्या स्कूटर्स लाँच केल्या असून स्कूटर बाजारात १५० सीसीच्या या पहिल्याच स्कूटर्स आहेत. जागतिक ब्रँड अँबेसिडर एलेजेंद्रो पियरोच्या उपस्थितीत त्या सादर केल्या गेल्या. एसएक्सएलची किंमत ८४४६१ रूपये तर व्हीएक्सएलची किंमत ८८६९६ रूपये (एक्स पुणे शो रूम) आहेत. स्कूटर बाजारात या स्कूटर्स सर्वाधिक महाग आहेत.\nया दोन्ही मॉडेल्ससाठी नवीन इंजिन दिली गेली आहेत. गाडीचे वजन कमी करण्यासाठी इंजिनात अॅल्युमिनियम सिलेंडरचा वापर केला गेला आहे. सीव्हीटी गिअरबॉकस दिला गेला आहे.एसएक्सएलसाठी राऊंड हेडलँप दिला गेला आहे. या दोन्ही स्कूटर दिसायला एलिट क्लासच्या आहेत. सेमी डिजिटल क्लॉकस, फूयएल गेजसाठी डिजिटल डिस्प्ले, ओडोमीटर, रिझर्व्ह इंडिकेटर, अॅलाय व्हील्स, क्रोम बंपर्स अशी त्याची अन्य फिचर्स आहेत. दोन्ही गाड्यांसाठी मोनोकॉल स्टील बॉडी दिली गेली आहे. भारतात कोणतीही स्कूटर स्टील बॉडीची नाही.\nदोन्ही गाड्यांसाठी मॅक्सिस ट्यूबलेस टायर्स आहेत त्यामुळे रायडरला बाईकचे अपील मिळते असे कंपनीचे म्हणणे आहे. भारतात ऑटो स्कूटर बाजारात ११० व १२५ सीसीच्याच स्कूटर्स उपलब्ध असून ग्राहकांना आता १५० सीसीचा चॉईसही उपलब्ध झाला आहे.\nअनेक वैज्ञानिक शोध लागण्यापूर्वी असे होते सामान्य जनजीवन\n२०० वर्षापूर्वीही बालाकोटवर जिहादी नायनाटासाठी झाला होता हल्ला\n‘हे’ तंत्रज्ञान सांगेल आपले आयुष्यमान\nआवळ्याचे तेल आणि त्याचे फायदे\nतामिळनाडूत आहे १५ हजार किलोपेक्षा जास्त सोन्याने मढवलेले विश्वप्रसिद्ध लक्ष्मी मंदिर\nचीनमध्ये रोबो भिक्षू शानएर करणार धर्मप्रचार\nकाम करता येथे मिळत आहे गलेलठ्ठ पगार, करणार का मग \nआता आस्वाद घ्या आरोग्यदायी ‘रेड टी’चा\nआपले सनस्क्रीन निवडताना काळजी घ्या\nस्टेट बॅंकेत होणार तब्बल २२०० जागांसाठी भरती\nविविध देशात असे साजरे होते नव वर्ष\nनिस्सानची किक्स रिओ ऑलिंपिकची पार्टनर\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/lucknow-man-put-in-police-station-lock-up-because-astrologer-suggested-jail/", "date_download": "2019-07-20T16:34:28Z", "digest": "sha1:7R4X7SJJ5OXCJFAWME2QZQLFDZVNR4GY", "length": 16120, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "कुंडलीत ‘तुरुंग योग’ असल्याने त्याने स्वत:ला केलं लॉकअपमध्ये बंद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मै��ानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nकुंडलीत ‘तुरुंग योग’ असल्याने त्याने स्वत:ला केलं लॉकअपमध्ये बंद\nतुरुंगाचं नुसतं नावही काढलं तरी भलेभले हादरतात. ती काळीकुट्ट खोली, त्यातल ते भयाण वातावरण याबद्दल विचार केला तरी मन थरारतं. पण लखनौमध्ये कुंडलीत तुरुंग योग असल्याने एका तरुणाने स्वत:ला २४ तास लॉकअपमध्ये बंद केल्याची मजेशीर घटना घडली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्याने जिल्हा प्रशासनाला रीतसर अर्जही केला. त्यात ज्योतिषाने भविष्यात आपल्याला तुरुंगात जावे लागेल असे सांगितल्याने ती शिक्षा आपण आताच भोगू इच्छित असल्याचं या तरुणाने नमूद केलं होतं. जेल प्रशासनाने त्याचा अर्ज मंजूरही केला. त्यानंतर तो स्वत:हून तुरुंगात गेला. रमेश सिंह असे या तरुणाचे नाव आहे.\nदरम्यान, कुठलाही गुन्हा केलेला नसताना केवळ ज्योतिषाने भविष्यात तुरुंग योग आहे असे सांगितल्याने आताच एक दिवस तरी तुरुंगात बंद करून घ्या अशी विनंती करणारे डझनभर अर्ज वर्षभरात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे येतात, असे लखनौचे जिल्हाधिकारी कौशल राज शर्मा यांनी सांगितले आहे. रमेशने देखील असाच अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला होता. सोबत कुंडलीची प्रतही जोडली होती. त्यानंतर अशा प्रक��णातील कायदेशीर बाबींची पूर्तता करून त्याला लॉकअपमध्ये टाकण्यात आले. तिथे त्याने तुरुंगाचे सर्व नियम काटेकोर पद्धतीने पाळले. तो रात्री जमिनीवर झोपला. इतर कैद्यांना देण्यात येणार जेवण त्यानेही केलं. रात्रभर तो जागा होता. २४ तासानंतर त्याला सोडण्यात आलं, तेव्हा मात्र रमेश भलताच खूश होता. कारण ज्योतिषाने २४ तास तुरुंगात राहिल्यानंतर त्याच्यावरचं गडांतर टळेल, अशी भविष्यवाणी ज्योतिषाने केली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलयेवल्याचे पैठणी केंद्र पर्यटकांचे आकर्षण ठरणार\nपुढीलशेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-20T16:28:12Z", "digest": "sha1:M5K7GVN2DEJY3BCVNN5QMY563XBQ7CPI", "length": 11006, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "तो सजिर्कल नव्हे फर्जिकल स्ट्राईक… | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news तो सजिर्कल नव्हे फर्जिकल स्ट्राईक…\nतो सजिर्कल नव्हे फर्जिकल स्ट्राईक…\nअरूण शौरींनी उडवली मोदी सरकारची खिल्ली\nनवी दिल्ली – मोदी सरकारच्या काश्‍मीर धोरणावर सडकून टीका करतानाच त्यांच्या पाकिस्तान विषयक धोरणावरही भाजपचे माजी केंद्रीय मंत्री अरूण शौरी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा करून फुशारकी मारणाऱ्या मोदी सरकारचा तो सर्जिकल स्ट्राईक नव्हता तर तो एक फर्जिकल स्ट्राईक होता अशी टीकाही त्यांनी केली आहे. फर्जिकल स्ट्राईक हा शब्द आपण लष्कराला उद्देशून नव्हे तर सरकारला उद्देशून वापरला आहे असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले.\nकाश्‍मीरातील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सैफुद्दीन सोझ यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी त्यांनी मोदी सरकारवर ही टीका केली. ते म्हणाले की जम्मू काश्‍मीरात आणि सीमेवर स्वताच्या प्राणाची बाजी लाऊन जवान शौर्य गाजवतात आणि त्यांच्या शौर्यावर हे फुशारकी मारतात. काश्‍मीर, पाकिस्तान, चीन आणि देशातील बॅंकांच्या बिघडलेल्या स्थितीबाबत या सरकारकडे कोणतेही ठाम धोरण नाही असे ते म्हणाले. तथाकथीत सर्जिकल स्ट्राईकनंतर काश्‍मीरातील स्थितीत कोणताच फरक पडलेला नाहीं असेही श��री यांनी नमूद केले. ते म्हणाले की काश्‍मीरच नव्हे तर देशातील कोणत्याही क्षेत्रातील स्थितीत मोदी सरकारच्या काळात कसलाही फरक पडलेला नाहीं. हिंसा किंवा धाकदपटशाहीने काश्‍मीरवर तोडगा निघणार नाही त्यासाठी चर्चेचाच मार्ग अवलंबा लागेल असे ते म्हणाले.\nयावेळी बोलताना सोझ म्हणाले की वाजपेयी आणि मनमोहनसिंग यांच्या काळात काश्‍मीर प्रश्‍नावर तोडगा काढण्याची संधी आली होती पण वाजपेयींना व्यवस्थेने हा तोडगा काढू दिला नाहीं. तर मनमोहनसिंग यांच्या काळात तोडगा निघण्याची शक्‍यता निर्माण झाली असताना पाकिस्तानात निर्माण झालेल्या हिंसाचारामुळे ही संधी वाया गेली असे ते म्हणाले.\nएनआयए, ईडीच्या रडारवर काश्‍मिरी विभाजनवादी नेते\nसरकारने रद्द केला ओव्हरटाईम भत्ता\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/isros-pslv-c45-will-lift-off-from-satish-dhawan-space-centre-this-morning-carrying-emisat-and-28-customer-satellites-on-board/44492", "date_download": "2019-07-20T16:12:09Z", "digest": "sha1:YDIBNBY23YGLDRXKNEL6NY3NVHBT6FZU", "length": 6260, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "इस्त्रोचा आणखी एक इतिहास, एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात झेप | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nइस्त्रोचा आणखी एक इतिहास, एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात झेप\nइस्त्रोचा आणखी एक इतिहास, एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात झेप\nश्रीहरीकोटा | इस्त्रो आणखी एक इतिहास रचणार आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून आज (१ एप्रिल) सकाळी ९.२७ मिनिटांनी पीएसएलव्ही सी-४५द्वारे एमिसॅट (EMISAT) उपग्रहाचे प्रेक्षपण झाले आहेत. एमिसॅट उपग्रहाचे अंतराळात प्रक्षेपण झाले असून त्याच्यासोबत अन्य देशांच्या २८ नॅनो उपग्रह अकाशात झेपावले.\nएमिसॅटचा वापर इलॅक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम मोजण्यासाठी याचा वापर करण्यात येणार आहे. एसिसॅटद्वारे शत्रू देशांवर रेडार सिस्टम नजर ठेवण्यासाठी उपयोगात येणार आहे. एमिसॅटमुळे या शत्रू देशांच्या लोकेशन पत्ता लागण्यास मदत होणार असून उपग्रहाचे वजण ४३६ किलोग्रॅम असे आहे. तर अन्य देशांच्या २८ उपग्रहाचे वजन २२० किलोग्रॅम आहे.\nपुलवामामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची वर्ध्यात पहिली प्रचार सभा\nबजेटमुळे नाराजी, सेन्सेक्स घसरला\nगणेशोत्सावासाठी येणाऱ्या परदेशी पर्यटकांचे होणार स्वागत\nजीएसटी म्हणजे दहशवतवादी कर\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/tips-on-turmeric/", "date_download": "2019-07-20T15:56:38Z", "digest": "sha1:PFV2AFZEZKVAMTKJVNH4YHFKXVBKLTKW", "length": 14239, "nlines": 156, "source_domain": "www.saamana.com", "title": "टिप्स -पिवळीधमक हळद | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थख���णे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nपोटात जंत झाल्यास हळदीत थोडे मीठ घाला. एक ग्लास पाण्यासोबत रोज सकाळी हे प्या.\nडोळ्यांची आग, लालसरपणा, सूज, डोळ्यांतून स्त्राव असल्यास हळदीच्या काढय़ाने डोळे धुवायचे.\nमुका मार लागला असल्यास हळकुंड व आंबेहळद एकत्र उगाळून ते गरम करावे आणि त्यावर लावावे.\nचेहऱ्यावर तारुण्यपीटिका, काळे डाग येत असल्यास हळकुंड व चंदन उगाळून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा.\nआंघोळीपूर्वी हळद, मसुराचे पीठ व दुधाकरची साय एकत्र करून अंगाला लावा. घाम येणे कमी होईल.\nचरबी वाढली असल्यास रोज रात्री झोपण्यापूर्की अर्धा चमचा हळदीचे चूर्ण गरम पाण्याबरोबर घ्या.\nजिभेला चव नसेल, तोंडाला दुर्गंधी येत असल्यास हळकुंडाच्या काढय़ाने चूळ भरावी. फायदा होतो.\nकफ पडत असल्यास रात्री झोपण्यापूर्की हळकुंडाचा तुकडा भाजून तो चावून खावा. आराम मिळतो.\nगरोदर महिलेने निरोगी गर्भासाठी तिच्या आहारात हळदीचा समावेश करावा.\nकानातून पाणी किंवा पू येत असल्यास हळदीसोबत वावडिंग व वेखंड यांची धुरी घेतल्यास उपयुक्त ठरेल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलतिरुपतीला केस का वाहतात\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=377%3A2012-01-02-08-23-39&id=252780%3A2012-09-28-19-59-39&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=378", "date_download": "2019-07-20T16:22:18Z", "digest": "sha1:ZMDDDFRNGGDEHDMULSFJGRILMW2DHLMX", "length": 11084, "nlines": 13, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रसग्रहण : चित्त्याशी ‘माणुसकी’चं नातं", "raw_content": "रसग्रहण : चित्त्याशी ‘माणुसकी’चं नातं\nरविवार , ३० सप्टेंबर २०१२\nकुतूहल आणि जिज्ञासा ही मानवाला निसर्गाने दिलेली मोठ्ठी देणगी आहे; ज्यामुळे माणसाने स्वतच्या अस्तित्वाच्या कोडय़ापासून विश्वनिर्मितीच्या रहस्यापर्यंत अनेक रहस्ये उलगडण्याचे प्रयत्न केले. रहस्याचा उलगडा करण्याच्या या वृत्तीचाच एक भाग म्हणजे प्राण्यांचा जीवनपट अभ्यासणं. प्राण्यांचे आयुष्य कसे असते त्यांची कुटुंबव्यवस्था कशी असते त्यांची कुटुंबव्यवस्था कशी असते आपल्या पिल्लांना स्वावलंबी करण्याची प्राण्यांची रीत काय असते आपल्या पिल्लांना स्वावलंबी करण्याची प्राण्यांची रीत काय असते अशा अनेक प्रश्नांनी मानवी मन अस्वस्थ होते. डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक यांसारख्या वाहिन्यांवरून या प्रश्नांचा उलगडा करणारे उत्तमोत्तम माहितीपट आपल्याला नेहमीच आकर्षून करून घेतात. या धर्तीवर एका चित्त्याची व त्याच्या कुटुंबाची जीवनकहाणी ‘ऑंखो देखा हाल’ अनुभवायची असेल तर ‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’ या पुस्तकाला पर्याय नाही.\nएका पाळीव चित्त्याचं पुनर्वसन करून त्याला पुन्हा जंगली बनवणं, नसíगक वातावरणापेक्षा बंदिवासात चित्त्याच्या प्रजोत्पादनात अडथळे येण्यामागील कारणे तसेच त्याचं संवर्धन करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे जाणून घेण्यासाठी जॉय अ‍ॅडम्सन झपाटल्या होत्या.\nजॉय अ‍ॅडम्सन प्राणी-अभ्यासक आहेतच; परंतु प्राण्यांचा अभ्यास केवळ वैज्ञानिक तर्काधारे व संख्यात्मकदृष्टय़ा करण्यापेक्षा भावनिक पातळीवर प्राण्यांचे मानसशास्त्र जाणून घेऊन करावा, अशा मताच्या आहेत. जॉयनी आपल्या आयुष्यात तीन वन्यप्राणी वाढवले. सर्वप्रथम एल्सा सिंहीण, त्यानंतर पिप्पा चित्तीण आणि सर्वात शेवटी पेनी नावाची वाघीण. पिप्पाच्या आयुष्यावर त्यांनी दोन पुस्तके लिहिली- ‘द स्पॉटेड िस्फक्स’ व ‘पिप्पाज् चॅलेंज.’ पकी ‘पिप्पाज् चॅलेंज’चा अनुवाद ‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’ या नावाने प्रा. आनंद वैद्य यांनी केला आहे.\nकेनियात आलेले डंकी दाम्पत्य इंग्लंडला परत जाणार होते. तत्पूर्वी आपल्याकडील चित्त्याचे आठ महिन्यांचे पिल्लू त्याचा योग्य सांभाळ व्हावा या हेतूने त्यांनी जॉय यांच्याकडे सुपूर्द केले. ती एक मादी होती. जॉय यांच्याबरोबर डंकी दाम्पत्याचे बोलण्ं सुरू असतानाच ते पिल्लू जॉय यांच्याजवळ गेलं, प्रेमाने त्यांचा चेहरा चाटू लागलं आणि त्या क्षणापासून त्यांच्यातले बंध दृढ झाले. या पिप्पाचीच साडेचार वर्षांची कहाणी या पुस्तकात चितारली आहे. हे पुस्तक म्हटलं तर जॉय अ‍ॅडम्सन यांची दैनंदिनी आहे किंवा पिप्पाचं चरित्रही\nपिप्पाच्या चौथ्या बाळंतपणापासून सुरू झालेला प्रवास उत्कंठावर्धक आहेच, पण वन्यप्राण्यांविषयीचे आपले ज्ञान समृद्ध करणाराही आहे. शाकाहारी हत्तींच्या कळपाजवळ आपली पिल्ले ठेवून पिप्पा त्या पिल्लांचे माकडांपासून कसे संरक्षण करते, किंवा आपल्या एका पिल्लाचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर उर्वरित पिल्लांना वाचवण्यासाठी ती कोणत्या क्लृप्त्या वापरते, ही माहिती वाचताना माणूस आणि प्राण्यांतील साम्य जाणवल्यावाचून राहत नाही. चित्त्याचे कुटुंब ओळखण्यासाठी त्यांच्या शेपटीच्या मुळाशी असलेल्या ठिपक्यांची संरचना निकष म्हणून वापरली जाते, हे आपल्याला या पुस्तकातूनच कळतं. मांसाहारी प्राण्यांसाठी बेडूक कसे साहाय्यकारी ठरतात याचा रंजक किस्सा पिप्पामुळे कळतो. वन्यप्राणी आपले सीमावाद कसे सोडवतात, अन्नाची गरज कशी भागवतात, जननसंख्येचे प्रमाण कसे मर्यादित ठेवतात, पिल्लांना शिस्तीत कसे वाढवतात, एकमेकांशी कसा संवाद साधतात, आदी तपशील या पुस्तकात आहेत. त्याचबरोबर लिखाणाच्या ओघात वन्यप्राणी संवर्धन करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याचेही उल्लेख येऊन जातात. प्राणीसृष्टीचे जतन-संवर्धन करायचे तर त्यासाठी किती प्रगल्भपणे प्रयत्न व्हायला हवेत, याचा विचार मनास स्पर्शून जातो.\nजॉय एका अपघातामुळे पिप्पा आणि तिच्या पिल्लांपासून सुमारे महिनाभर दुरावतात. मात्र, त्या जंगलात परतताच पिप्पाच्या स्पर्शातून त्यांना चित्ता कुटुंबीय मनाने आपल्या किती नजीक आहेत, हे अनुभवास येते. प्राण्यांच्या कामभावना, त्यांची अभिव्यक्ती, आपल्या भावना सहचारिणीवर न लादण्याची प्राण्यांमधील ‘माणुसकी’ अशा गोष्टी या पुस्तकातून कळतात.\nपुस्तकाच्या रसाळपणाचे श्रेय जितके जॉय यांचे आहे, तितकेच अनुवादक प्रा. आनंद वैद्य यांचेही आहे. साठच्या दशकात लिहिलेल्या या पुस्तकात जॉय यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. स्पेशलायझेशनच्या प्रभावाचा ग्रहणशक्तीवर होणारा दुष्परिणाम त्यांनी नोंदवला आहे. विद्यापीठीय शिक्षणाची चौकट निरीक्षणावर कशी मर्यादा आणते आणि प्राण्यांच्या कृतीमागील प्रेरणा समजून न घेता केवळ बाह्य़ निरीक्षणे नोंदवण्याने सखोल अंतर्दृष्टीपासून कसे रोखते, यावरील त्यांचे भाष्य अंतर्मुख करणारे आहे.\n‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’, मूळ लेखक- जॉय अ‍ॅडम्सन, अनुवाद- प्रा. आनंद वैद्य, दिलीपराज प्रकाशन, पुणे,\nपृष्ठे- १९१, मूल्य- रु. २००/-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/taxonomy/term/53?page=5", "date_download": "2019-07-20T15:42:15Z", "digest": "sha1:QCG7V7ZNRRXJKA37XRF7PWEAKOWFDLKG", "length": 24496, "nlines": 282, "source_domain": "misalpav.com", "title": "मौजमजा | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमुंबई सायकल कट्टा आणि \"फूड सायकल by प्रशांत ननावरे\"\nमोदक in जनातलं, मनातलं\nमिपावर तुमचे सायकल-पराक्रम वाचतो. माझ्या एका मित्राच्या सायकल उपक्रमांविषयी तुम्हाला सांगावंसं वाटतं.\nमाझा मित्र प्रशांत ननावरे हा लोकसत्तामध्ये काम करतो. गेल्या काही महिन्यांपासून मुंबई आवृत्तीमध्ये दर शनिवारी 'खाऊखुशाल' हे खादाडीविषयी सदरही लिहितो. तसंच तो सायकलप्रेमीही आहे.\nRead more about मुंबई सायकल कट्टा आणि \"फूड सायकल by प्रशांत ननावरे\"\nगुल्लू दादा in जनातलं, मनातलं\n सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. \" प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात.\" या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.\nRead more about पैठणी दिवस भाग-१\nमोदक in जनातलं, मनातलं\nआज केलेला व्यायाम च्या सुपरहिट्ट यशानंतर सादर आहे पुढील भाग.. आज केलेली खादाडी..\n(जुनी मिपाकरं - डोळे टवकारू नका, इथे फक्त खादाडीचेच फोटो असणार आहेत)\nतुम्ही घरी, बाहेर हॉटेलात, गडावर, प्रवासात कुठेही खादाडी केली असेल आणि ते मिपाकरांना सांगायचे असेल तर इथे सांगा.\nएखादे नवीन ठिकाण सापडले असेल किंवा तेथील एखादा पदार्थ विशेष आवडला असेल तर तसेही सांगा.\nभांडारकर रस्त्यावर रेसीपी नामक ठिकाणी चिकन थाळी हादडली. आवडली - परत नक्की नावे असे ठिकाण आहे.\nRead more about आज केलेली खादाडी..\nमाम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...\nकाही करण्या उरले नसता आपली पाटी कोरी असता \nकाही बकांची ध्यानस्थ स्तब्धता \n भाषा तरी वापरावी स्वच्छ \nआपण गाडिले कुठे झेंडे आपल्या कापसा किती बोंडे \nसगळे विसरून फेकती अंडे \nअशाने होते तरी काय कवी हतोत्साही होऊन जाय \nपरि अंतरी लागते हाय \nRead more about नवकवीस्तोत्र\nरघुनाथ.केरकर in जनातलं, मनातलं\nअसाच एक कुठलासा सोमवार होता, संध्याकाळचे ६.३० होउन गेले होते, मी पावसाचं कारण सांगुन ऑफ़ीस मधुन मोठ्या उत्साहात लवकर पळालो होतो. पण स्टेशन वर येताच पावसानी त्यावर पाणी फ़िरवलं होतं. घाटकोपर स्टेशन च्या १ नंबर फ़लाटावर प्रवांशाचे उधाण आले होते. पहील्या प्रयत्नात गाडी मिळेल ह्याची शक्यताच नव्हती. किमान ३ -४ गाड्या सोडाव्या लागणार होत्या. ते कमी झाले म्हणुन की काय वरुन वरुण राजा बरसत होता. का कुणास ठावुक पण असे वाटतं होत की सगळे डाउन वाले प्रवासी फ़क्त स्लो लाइन वरुनच प्रवास करु इच्छीत होते.\nRead more about लोकल मधले लोकल्स.\nबाबा उवाच.... कोहणहकहर .... आस्तिक की नास्तिक (उर्फ आमच्या भाषेत...पुणेकर की अपुणेकर)\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nआमचे मोठे चिरंजीव कागदोपत्री इंजिनियर झाले (कागदोपत्री बरेच काही होता येते पण .....कागदोपत्री बरेच काही होणे, ह ह्या धाग्याचा विषय नाही....) म्हणून आमच्या बाबांकडे गेलो.शनिवार असल्याने बाबांच्या मठात बरीच गर्दी होती,त्यात चिलिमवाले बाबा, कटोरीवाले बाबा, खापरवाले बाबा आणि जपमाळ वाले बाबा पण होतेच.\nआज बाबांच्या मठांत इतकी गर्दी पाहून मी जरा हबकलोच.पण मी पाय पळता पाय काढण्यापूर्वीच बाबांची नजर आमच्याकडे वळाली आणि बाबा म्हणाले.....\nबाबा : या मुवि.काय काम काढलेत तसे तुम्ही आजकाल कामाशिवाय आमच्याकडे पण येत नाही.आज मूद्दाम का आलात\nRead more about बाबा उवाच.... कोहणहकहर .... आस्तिक की नास्तिक (उर्फ आमच्या भाषेत...पुणेकर की अपुणेकर)\nही कविता फॉरवर्ड करा\nही कविता फॉरवर्ड करा\nही कविता फॉरवर्ड करा,\nनाही तर पाप येईल\nतुमच्या घरात साप येईल\nपाच जणांना फॉरवर्ड करा,\nभुत तुमच्या कानाखाली झापडेल\nदहा जणांना फॉरवर्ड करा,\nपाठीवर मार बेसूमार मिळेल\nपंचवीस जणांना फॉरवर्ड करा,\nकावळ्याचं शिट डोक्यावर पडेल\nपन्नास जणांना फॉरवर्ड करा,\nसकाळ संध्याकाळ लूज मोशन होईल\nRead more about ही कविता फॉरवर्ड करा\nनीलमोहर in जनातलं, मनातलं\nतिच्या डेस्कवर बसून आकांक्षा विचार करत होती, आयुष्यातील घटना एखाद्या टाइमलॅप्स व्हिडीओप्रमाणे\nतिच्या डोळ्यांसमोरून सरकत जात होत्या.\nघरातल्यांपासून आलेला दुरावा, नात्यांतील अपेक्षाभंग, असफलता, करिअर मधील स्टॅग्नेशन, कधीमधी छळणारे एकटेपण,\nया सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन आधी ती जवळ्पास डिप्रेशन मध्ये गेली होती.\n\"मॅडम चला, सुटलं ऑफिस.. \" ती उत्तर देईपर्यंत प्रिया निघालीही होती.\nघड्याळाकडे लक्ष जाताच आकांक्षा दचकली, 'ओह नो..'\nपटकन आवरून ती बाहेर पडली.\nमुक्त विहारि in जनातलं, मनातलं\nडिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.\nचर्चा,काव्य ,तंत्रजगत ,भटकंती व अनेक गोष्टी मिपाकरांना आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही सभासदत्व मिळाल्या नंतर ह्या सर्व भागांवर भटकायचो.\nवाद-प्रतिवादांच्या, समरांत इतरांच्या वादात उगाच तोंड घालण्यात एक वेगळीच झिंग असते.\nप्रकटनविचारप्रतिसादसद्भावनाशुभेच्छाअभिनंदनप्रतिक्रियाआस्वादसमीक्षामाध्यमवेधलेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहितीसंदर्भचौकशीप्रश्नोत्तरेमदतवादप्रतिभाभाषांतरआरोग्यविरंगुळाधोरणमांडणीवावरसंस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मपाकक्रियाइतिहासवाङ्मयकथाबालकथाकविताचारोळ्याप्रेमकाव्यबालगीतमुक्तकविडंबनगझलभाषाउखाणेप्रतिशब्दम्हणीवाक्प्रचारव्याकरणव्युत्पत्तीशब्दक्रीडाशब्दार्थशुद्धलेखनसुभाषितेविनोदसाहित्यिकसमाजजीवनमानतंत्रkathaaआईस्क्रीमआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीओव्हन पाककृतीऔषधी पाककृतीकालवणकैरीचे पदार्थकोल्हापुरीखरवसगोडाचे पदार्थग्रेव्हीचिकनडाळीचे पदार्थडावी बाजूथंड पेयपंजाबीपारंपरिक पाककृतीपुडिंगपेयपौष्टिक पदार्थभाजीमटणाच्या पाककृतीमत्स्याहारीमराठी पाककृतीमांसाहारीमायक्रोवेव्हमिसळमेक्सिकनरस्सारायतेराहणीऔषधोपचारप्रवासभूगोलदेशांतरराहती जागानोकरीलाडूवडेवन डिश मीलवाईनविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणशाकाहारीशेतीसरबतसिंधी पाककृतीसुकीसुकी भाजीसुकेक्रीडाअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकज्योतिषफलज्योतिषसामुद्रिककृष्णमुर्तीराशीराजकारणशिक्षणमौजमजाचित्रपटछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्र\nमेरे मरदको काम पे है जाना आणि काडीचा सरडा\nपाषाणभेद in जे न देखे रवी...\nही कविता वाचल्यानंतर खालील दोन छायाचित्रे पाहिल्यास कवितेची परिणामकारकता वाढते.\nहोती शुष्क एक काडी झाडावरती\nतुटूनी पडली खाली धरणीवरती\nजणू ओढावले तिचे मरणचकी\nवय होवोनी मातीत मिळाली\nवेगळी झाली मग तिचे व्हावे काय\nधुळ मातीत मिळोनी कुजूनी जाय\nप्राण जावोनी वृक्षापासोनी झाले शरीर वेगळे\nपण धरेवरी पुनर्जन्म झाला मिळाले रूप निराळे\nडोके छोटे वरती बघे मान उंचावूनी\nपुढील पाय लांब केले खाली रेटूनी\nलांब शेपटी आदळली खाली जमिनीवरती\nउडीचा पवित्रा केला मागील पाय आखडूनी\nRead more about मेरे मरदको काम पे है जाना आणि काडीचा सरडा\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व व��चकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-20T16:43:33Z", "digest": "sha1:RZAR44LA3HTC4LP4VS4RJDLRUF3KEZVF", "length": 12631, "nlines": 176, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – कारखान्यांचा बॉयलर फेब्रुवारीपर्यंतच | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – कारखान्यांचा बॉयलर फेब्रुवारीपर्यंतच\nसाखर उद्योगातील सूत्रांचा अंदाज : उत्पादन घटण्याचा अंदाज\nमागील हंगामातील उत्पादित साखर\nयंदाचे अंदाजित साखर उत्पादन\nदेशातील एकूण साखर उत्पादनाचा अंदाज\nपुणे – राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे साखर कारखान्यांचे बॉयलर यंदा लवकर म्हणजे फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरूवात होईल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआर्थिक क्षमता घटल्याने अतिशय नाजूक स्थितीतून कारखाने जात आहेत. दुष्काळामुळे हंगाम रेटत नेत 15 ते 28 फेब्रुवारीदरम्यान गाळप संपविण्याचे नियोजन मराठवाड्यातील कारखान्यांचे आहे. दि.1 ते 15 मार्चच्या दरम्यान सोलापूर आणि नगर भागातील हंगाम संपेल. पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतेक कारखाने मार्चअखेर बंद होतील.\nराज्यात यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन घटण्याचा साखर उद्योगाचा अंदाज आहे. गेल्या हंगामात राज्यात 107 लाख टन साखर तयार झाली. यंदा उत्पादन 17 लाख टनांनी घटून 90 लाख टनाच्या आसपास राहिल. देशाचे उत्पादन देखील गेल्या हंगामाच्या तुलनेत 25 लाख टनांनी घटून 300 लाख टनांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.\nदुष्काळामुळे राज्याचे साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी राहील. कारखाने देखील लवकर बंद होतील. टॅंकरने पाणी आणून मराठवाड्यात काही ठिकाणी गाळप पूर्ण करण्याचे काम कारखाने करीत आहेत. एका बाजूला दुष्काळाचा फटका व दुसऱ्या बाजूला “एफआरपी’ची समस्या अशा दुहेरी कात्रीत कारखाने आहेत. साखर निर्यातीसाठी राज्य सरकारने पुढाकार न घेतल्याबद्दल सहकारी कारखान्यांनी नाराजी व्यक्‍त क���ली आहे. केंद्राकडून एक हजार रुपये व राज्याकडून 200 रुपये प्रतिक्विंटल मदत मिळाल्यास जादा साखर साठ्यांची समस्या दूर होईल. जवळच्या आशियाई देशांना साखर निर्यात झाल्यास साठे कमी होतील. मात्र, त्यासाठी गप्प बसलेल्या राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nसासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा\nकात्रजजवळ पाईपालाईन फुटली : लाखो लीटर पाणी वाया\nमराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार\n2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित\nआता ऑनलाइन “डॉक्‍युमेंट’ पाठविता येणार\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T15:36:48Z", "digest": "sha1:TZM5CVNSKF6MUR7SW6UGTQ77U4VEHELM", "length": 9915, "nlines": 131, "source_domain": "www.marathimati.net", "title": "वडाळा | मराठीमाती", "raw_content": "\nतेलुगू आणि कन्नडची विद्यार्थ्यांवर सक्ती\nमुंबईतील इतर भाषिक शाळांमधील व्यवस्थापन आंध्रप्रदेशातील असल्यामुळे त्यांनी मराठी विद्यार्थ्यांवर तेलुगू भाषा शिकण्याची सक्ती केली जात आहे. अन्य भाशा शिकणे प्रत्यक्षात अनिवार्य नाही. तसा कोणताच नियम बनवले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.\nमराठी, इंग्रजी आणि हिंदी शिकण्याची सक्ती राज्याच्या सर्व शाळांमध्ये केली जाते आणि त्याचबरोबर पर्यायी भाषांचे शिक्षणही उपलब्ध आहे. इतर भाषिक शाळांमध्ये त्यांची मातृभाषा शिकवली जाते पण पर्यायी भाषा म्हणून ही भाषा शिकवली जावी असा नियम आहे. पण ह्या भाषेची सक्ती मुंबईतील अनेक शाळा करीत आहेत.\nतेलुगू भाषेची सक्ती वडाळा येथील आंध्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये सर्व विद्यार्थ्यांना करण्यात आली आहे. या भाषेसाठी कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना विनाकारण ही भाषा शिकावी लागत आहे. व्यवहारी जगात ह्या भाषेचा फायदा होईल असेही नाही. शाळेने या विषयावर योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी पालक गेली अनेक वर्षे करीत आहेत पण प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. नॅशनल कन्नड हायस्कूलमध्येही कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली आहे.\nया परिसरातील सुमारे १०० ते १५० मराठी भाषिक विद्यार्थी या दोन्ही शाळांमध्ये शिकत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष चेतन पेडणेकर यांनी सांगितले की, शाळेच्या या सक्तिमुळे विद्यार्थ्यांना अन्याय सहन करावा लागत आहे. विद्यार्थ्यांवरचा हा अन्याय दूर करण्यासाठी ‘मनविसे’ने शिक्षण मंत्र्यांकडे अन्य प्रादेशिक भाषेची सक्ती करणाऱ्या या शाळांची चौकशी करुन असले प्रकार ताबडतोब बंद कराण्याची मागणी केली.\nआमच्या शाळांमध्ये आमची मातृभाषा बोलणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे आम्हाला ह्या भाषा शिकवाव्याच लागत असल्याचा दावा या शाळा करीत आहेत. या शाळांमध्ये इंग्रजी, मराठी, तेलुगू आणि हिंदी या चार भाषा शिकवल्या जातात. मराठी आणि इंग्रजी भाषा प्रत्येकी १०० गुणांच्���ा तर तेलुगू आणि हिंदी या प्रत्येकी ५०-५० गुणांची शिकवण्यात येते. शाळांच्या या विचित्र नियमांमुळे मराठी मुलांचे नुकसान होत आहे. मात्र, शिक्षण विभागाचे उपसंचालक एकनाथ माने यांनी अशा प्रकारचा कोणताच नियम नसल्याचे स्पष्ट केले आहे. या शाळांमध्ये प्रादेशिक भाषा शिकवणे चुकीचे नाही परंतु त्याची सक्ती करणे चुकीचे आहे. या शाळांकडून या सक्तीचे स्पष्टीकरण जाणून घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करू, असे माने यांनी स्पष्ट केले.\nThis entry was posted in घडामोडी and tagged चेतन पेडणेकर, मराठी, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, मुंबई, वडाळा on जुन 26, 2012 by विराज काटदरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v30870&cid=710860&rep=1", "date_download": "2019-07-20T15:52:13Z", "digest": "sha1:IW7NZE7GHT6ASF4BCETGDFXOH3IAETZW", "length": 8517, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Try not to laugh EXTREME CHALLENGE (!!BEST FUNNY ACTION SCENES!!) व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaX2-02\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: UNTRUSTED\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n) व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्ह���डिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/overnight-maharashtrawadi-gomantak-party-merged-with-bjp/43915", "date_download": "2019-07-20T16:39:35Z", "digest": "sha1:T5UEH7LZQHHSSVO6QIJO63ZSZLIEBQ5C", "length": 7533, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "रातोरात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nरातोरात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन\nरातोरात महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन\nपणजी | गोव्याच्या महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीच्या २ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गोवा विधानसभेचे उपसभापती मायकल लोबो यांना आमदार मनोहर आजगावकर आणि दीपक पावस्कर यांनी पत्राद्वारे आपण महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळविले आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे एकूण तीन आमदार असून यातील आम्ही दोन तृतीयांश सदस्य आहोत असे म्हणत महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी भाजपमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या २ आमदारांनी मंगळवारी (२६ मार्च) रात्री १.४५ च्या सुमारास लोबो यांच्याकडे आपले हे पत्र सादर केले आहे.\nमनोहर आजगावकर, दीपक पावस्कर आणि सुदीन ढवळीकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे तीन आमदार आहेत. दरम्यान, सुदीन ढवळीकर हे गोव्याचे विद्यमान २ उपमुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. तर लोबो यांच्याकडे पाठविलेल्या या पत्रावर अद्याप सुदीन ढवळीकर यांनी स्वाक्षरी केलेली नाही. दरम्यान, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीच्या आमदारांच्या भाजप प्रवेशामुळे गोव्यातील भाजप सरकार आता स्थिरावले आहे.\nराज्यातील तापमानात कमालीची वाढ, अमरावतीत सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद\n…तोपर्यंत ही सगळी निवडणुकीची जुमलेबाजी सुरूच राहील \nराफेल खरेदीची तांत्रिक माहिती न देता किंमत सांगायला काहीच हरकत नाही | शरद पवार\n‘लोकसंघर्ष मोर्चा’ आझाद मैदानाच्या दिशेने रवाना\nदेश सध्या अवघड परिस्थितीतून जात आहे | प्रणव मुखर्जी\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/dubai-municipality-will-impose-500-dirham-fine-on-dirty-cars/", "date_download": "2019-07-20T16:49:36Z", "digest": "sha1:ULU2I2CUF43K6G322UQAZULFQ7ZIW3JQ", "length": 9482, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "गाडीवर धूळ आढळल्यास महानगरपालिका आकारणार एवढा दंड - Majha Paper", "raw_content": "\nगाडीवर धूळ आढळल्यास महानगरपालिका आकारणार एवढा दंड\nJuly 11, 2019 , 5:50 pm by मानसी टोकेकर Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: दुबई, महानगरपालिका\nआजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये आपण चालवीत असलेले वाहन स्वच्छ करण्यासाठी नेहमी वेळ मिळतोच असे नाही. धुळीने माखेलेली गाडी पाहून आसपासची मंडळी हमखास नाक मुरडत असतात. त्यामुळे सकाळी लवकर येऊन गाडी स्वच्छ करून जाणारा भैय्या एखाद्या देवदूतासम वाटला, तर त्यात नवल ते काहीच नाही. एखाद्या दिवशी धुळीने माखलेली गाडी घेऊन बाहेर पडणे भारतामध्ये चालत असले, तरी दुबईमध्ये मात्र धुळीने माखेलेली गाडी घेऊन बाहेर पडणे तुम्हाला चांगलेच महागात पडू शकते. दुबईमध्ये एखाद्या व्याकीच्या गाडीवर धूळ आढळल्यास त्या व्यक्तीला दंड ठोठविला जाऊ शकतो. येथील प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या अनुसार धुळीने माखलेली गाडी चालविताना कोणी आढळल्यास त्या व्यक्तीला पाचशे दिरहम दंड करण्याचा नवा नियम येथील महानगरपालिकेने अंमलात आणला आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम सुमारे साडे नऊ हजार रुपये इतकी आहे.\nगल्फ न्यूजच्या वतीने देण्यात आलेल्या वृत्ताच्या अनुसार धुळीने माखलेल्या गाड्या चालविल्याने किंवा सार्वजनिक ठिकाणी उभ्या केल्याने शहराची प्रतिष्ठा कमी होत असते. अनेकदा विमानतळावर, किंवा इतर सार्वजनिक पार्किंग्जमध्ये गाड्या उभ्या करून अनेक नागरिक काही दिवस बाहेरगावी जातात. तेव्हाही त्यांच्या गाड्या स्वच्छ करण्यासाठी जबाबदारी घेणारे इतर कोणीही नसते. अश्या वेळी धुळीने माखलेल्या या गाड्या सार्वजनिक ठिकाणी उभ्या असल्याने त्यामुळे एरव्ही सुंदर आणि स्वच्छ समजल्या जाणाऱ्या शहराची प्रतिमा मलीन होत असल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे आहे.\nअनेकदा वापरात नसलेल्या, जुन्या झालेल्या, किंवा अपघात झालेल्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्याही निदर्शनाला आले असून, अश्या वाहनांच्या मालकांना या गाड्या रस्त्यावरून हटविण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात येणार असून, त्या काळामध्ये गाडी हलविली न गेल्यास महानगरपालिका हे वाहन जप्त करणार असल्याचे ही म्हटले आहे. या संबंधी कोणत्याही कारवाईसाठी वाहनाच्या मालकाने हरकत घेतल्यास त्त्याची गाडी जप्त करून लिलावामध्ये वाहनाची विक्री करण्याचा नवा नियमही लागू करण्यात येत असल्याचे समजते.\nहॉटयोगा गुरु विक्रम चौधरीच्या ताफ्यात १३ रोल्स रॉईस\nब्रिटीश करदाते भरणार प्रिन्स हॅरीच्या घराच्या नूतनीकरणाचे बिल\nवारंवार तोंड येत असल्यास आजमावा हे उपाय\nजपानी इसुझूची डी-मॅक्स व्ही-क्रॉस लाँच\nमुंबईत क्षयरुग्णांची संख्या धक्कादायक\nभारताची पहिली चालकरहित कार बंगळुरूत बनली\nइन्फोसिस उभारणार जगातील सर्वात उंच क्लॉक टॉवर\nतुम्हाला फरशी ऑमलेट खायचे, तर तेलंगणाला चला\nछोट्या शहरांत मोठे गुन्हे\nकुशल तरुण हीच खरी संपत्ती\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/navaratri-ambadnya-ishtika-pujan/", "date_download": "2019-07-20T16:08:08Z", "digest": "sha1:CYFPTVZ66HOPHLJTR5T3BVOSRV6CHO3P", "length": 27826, "nlines": 163, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Samirsinh Dattopadhye Official Blog Announcements »", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nनवरात्रीतील अंबज्ञ इष्टिका पूजन\nनव���ात्रीतील अंबज्ञ इष्टिका पूजन\n२०१७ च्या अश्‍विन नवरात्रीपासून आपण परमपूज्य सद्गुरुंनी सांगितल्याप्रमाणे ‘अंबज्ञ इष्टिके’चे पूजन करण्यास सुरुवात केली. खाली दिलेल्या पूजन विधीमध्ये परमपूज्य सद्गुरुंनी सांगितलेले बदल करून ते सर्व श्रद्धावानांपर्यंत पोहचवित आहोत. ह्यापुढे नवरात्रीत (चैत्र व अश्‍विन) त्याप्रमाणे पूजन करावे.\n१) अश्विन तसेच चैत्र नवरात्रीच्या प्रथम दिवशी एक इष्टिका ओल्या पंचाने, हलक्या हाताने स्वच्छ करून घ्यावी. (रामनाम वहीच्या कागदापासून बनविलेली इष्टिका मिळाल्यास वरील कृती करण्याची आवश्यकता नाही. जर साधी मातीची वीट पूजनासाठी घेतली असेल तर तिला आधी गेरूने लेपन करून ती सुकवून पूजनासाठी तयार ठेवावी.\n२) तद्नंतर एका परातीत आवश्यक तेवढी मृत्तिका (माती) घेऊन त्यात थोडेसे पाणी शिंपडावे.\n३) ती माती नीट ओली झाल्यावर त्यामध्ये गव्हाचे दाणे पेरावेत व त्यावर परत थोडेसे जल व माती ह्यांचे सिंचन करावे. परातीतील मृत्तिकेत (मातीत) गहू (गोधूम) पेरण्याचा विधी समाविष्ट आहे. ह्या विधीनुसार पेरण्यात येणारे गहू अंबज्ञ इष्टिकेच्या मुखासमोर न पेरता, ते इतर सर्व बाजूंनी पेरावेत, जेणेकरून नवरात्रीच्या काळात गव्हाच्या दाण्यांना फुटलेल्या तृणांनी मोठ्या आईचे मुख झाकले जाणार नाही. (संदर्भासाठी समीरदादांच्या ब्लॉगवरील फोटो पहावा).\n४) तद्नंतर एखाद्या पाटावर किंवा टेबलावर किंवा चौरंगावर एखादे सोवळे किंवा हिरव्या रंगाचा खण (चोळीखण) अंथरावा. त्या स्थानाखाली व भोवती किमान रांगोळी असणे आवश्यक आहे.\n५) तद्नंतर ‘जय जगदंब जय दुर्गे’ असा गजर करीत ही परात त्या पूजास्थानावर ठेवावी (पाट/चौरंग/टेबल).\n६) तद्नंतर ती इष्टिका, तिचा सपाट भाग आपल्यासमोर येईल अशा रितीने त्या गोधूम (गहू) मिश्रित मृत्तिका (माती) असलेल्या परातीत ठेवावी.\n७) तद्नंतर त्या इष्टिकेच्या सपाट भागावर काजळाने किंवा बुक्क्याने (अबीर) देवीचे डोळे, नाक व ओठ रेखांकित करावेत.\n८) तद्नंतर ह्या इष्टिकेवर आपल्या आवडीच्या रंगाची एक चुनरी, मस्तकावरील पदराप्रमाणे अर्पण करावी.\n(पूजनविधीमध्ये अर्पण करण्यासाठी चुनरी मिळत नसल्यास किंवा आपल्या आवडीनुसार ही, चोळीचा खण अथवा ब्लाऊज पीसही अर्पण करता येईल).\n९) तद्नंतर एक तुलसीपत्र व एक बेलपत्र त्या इष्टिकेच्या दोन्ही बाजूंस मातीत रोवावे – आता ही ‘अंबज्ञ इष्टिका’ अर्थात ‘मातृपाषाण’ अर्थात ‘आदिमाता दुर्गेचे पूजनप्रतीक तयार झाले आहे’\n१०) ज्यांची इच्छा असेल, त्यांनी आपापल्या कुलदेवतेची तसबीर, टाक किंवा मूर्ती ह्या पवित्र परातीच्या मागे किंवा पुढे सोयीनुसार ठेवावी. मोठी तसबीर असल्यास ती शक्यतो मागे लावावी आणि टाक व छोटी मूर्ती परातीसमोर एका छोट्या ताम्हनात कुंकुममिश्रित अक्षतांवर ठेवावी.\n११) तद्नंतर आपापल्या सोयी व इच्छेनुसार दांपत्याने किंवा एकट्या व्यक्तीने श्रद्धावान पेहरावात समोर बसावे किंवा उभे रहावे.\n१२) तद्नंतर त्या आदिमातास्वरूप ‘अंबज्ञ इष्टिके’स ‘ॐ नमश्चण्डिकायै’ असे म्हणत हळद व कुंकू लावावे.\n१३) नंतर हात जोडून ‘ॐ गं गणपतये नम:’ हा जप पाच वेळा करावा.\n१४) तद्नंतर नवदुर्गांची ‘नाममंत्रमाला’ एकदा किंवा तीनदा किंवा पाचदा किंवा नऊ वेळा म्हणत त्या आदिमातेस कुंकुम अक्षता, हरिद्रा (हळद) अक्षता, बिल्वपत्रे, तुलसीपत्रे व पुष्पे अर्पण करावीत. (नवदुर्गा-नाममंत्रमाला म्हटल्याने, पूजनात अजाणतेपणी काही चुका घडल्यास त्यांचे निराकरण होते).\n१) ॐ श्रीशैलपुत्र्यै नम:\n२) ॐ श्री ब्रह्मचारिण्यै नम:\n३) ॐ श्री चन्द्रघण्टायै नम:\n४) ॐ श्री कूष्माण्डायै नम:\n५) ॐ श्री स्कन्दमात्रे नम:\n६) ॐ श्री कात्यायन्यै नम:\n७) ॐ श्री कालरात्र्यै नम:\n८) ॐ श्री महागौर्यै नम:\n९) ॐ श्री सिद्धिदात्र्यै नम:\n१५) आदिमातेस वेणी किंवा गजरा दररोज अर्पण करण्यास हरकत नाही.\n१६) त्यानंतर झेंडूच्या फुलांची एक माळ त्या परातीभोवती (अंबज्ञ इष्टिकेच्या मांडणीभोवती) अर्पण करावी.\n(दुसर्‍या दिवसापासून सायंकाळच्या नित्य पूजनामध्ये नवीन माळ अर्पण करते वेळी आदल्या दिवशीची माळ/ माळा पूजन मांडणीत तशाच ठेवाव्यात किंवा न ठेवाव्यात हे श्रद्धावान स्वत:च्या आवडीनुसार व सोईनुसार ठरवू शकतात).\n१७) तद्नंतर पुरणा-वरणाचा नैवेद्य अर्पण करावा. वरणभात व पुरण ह्यांशिवाय आपापल्या इच्छेनुसार व आवडीनुसार कुठलेही भोजन पदार्थ अर्पण करू शकता. प्रतिष्ठापना पूजन व नित्य पूजनाच्या उपचारांनुसार, मोठ्या आईला दररोज अनुक्रमे सकाळी व सायंकाळी दूध-साखरेचा नैवेद्य अर्पण करणे आवश्यक आहे.\nत्याचप्रमाणे दुसर्‍या दिवसापासून दररोज सायंकाळी करावयाच्या नित्य पूजनामध्ये पुरणा-वरणाचा व इतर भोजन पदार्थांचा नैवेद्य आपल्या इच्छेनुसार अर्प�� करू शकतात. मात्र शाकाहारी व मांसाहारी दोन्ही प्रकारच्या व्यक्तींनी शाकाहारी नैवेद्यच अर्पण करणे श्रेयस्कर. भोजनाच्या अन्य पदार्थांमध्ये कांदा-लसूणाचे पथ्य नाही. मांसाहार शक्यतो टाळावा.\n१८) तद्नंतर ‘माते गायत्री सिंहारूढ भगवती महिषासुरमर्दिनी….’ ही आरती दीप प्रज्वलित करून करावी. ह्यावेळेस इतर कुठलीही आरती घेऊ नये. पहिल्या रात्रीदेखील ही आरती करणे आवश्यक आहे. त्यानंतर दूधसाखरेचा नैवेद्य अर्पण करून तो प्रसाद म्हणून वाटावा.\n१९) ह्यानंतर ‘ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त……’ ही मंत्रपुष्पांजली म्हणून उपस्थित सर्वांनी पुष्पे, बिल्वपत्रे व तुलसीपत्र अर्पण करावीत.\n२०) तद्नंतर आदिमातेस धूप दाखवावा.\n२१) मग लोटांगण घालावे.\n२२) मातीवर रोज पाणी शिंपडणे.\nदुसर्‍या दिवशी पासूनचे पूजन घरातील अन्य कोणताही सदस्य करू शकतो. तसेच रोज घरातील वेगवेगळा सदस्यही पूजन करू शकतो. १४ वर्षांवरील कोणीही हे पूजन करू शकतो.\n२३) पहिल्या दिवशी हे पूजन सकाळी करावे. त्यानंतर ‘११’ क्रमांकापासूनचे सर्व उपचार करून रोज सायंकाळी पूजन करावे. नित्यपूजन स्नान करून श्रद्धावान वेषात करावे.\n२४) मात्र पुढील दिवशी पूजन करताना आधीची चुनरी तशीच ठेवून, त्यावर दररोज एक-एक वेगवेगळ्या रंगाची चुनरी आरतीच्या आधी अर्पण करावी. (सर्व चुनर्‍या एकाच रंगाच्या असल्या तरी चालेल).\n२५) इतर दिवशी जेव्हा सायंकाळी पूजन होणार तेव्हा रोज सकाळी दूध-साखरेचा नैवेद्य जरूर अर्पण करावा.\n२६) कधी कधी नवरात्र तिथी फक्त आठ दिवसांमध्ये येतात तेव्हा अश्‍विन नवरात्रीमध्ये विजयादशमीच्या आदल्या दिवशी व चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी दोन चुनर्‍या अर्पण कराव्यात. एखाद्या वर्षी नवरात्र तिथी नऊ ऐवजी दहा दिवस आल्या तर वाढत्या क्रमाने चुनरी अर्पण कराव्यात. (एकूण १० चुनर्‍या अर्पण केल्या जातील).\n२७) सायंकाळी आरती करताना विविध आरती घेण्यास हरकत नाही. ह्या वेळी कुठल्याही क्रमाने आरती करू शकतो.\n२८) अश्‍विन नवरात्रीमध्ये विजयादशमीच्या व चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमीच्या दुसर्‍या दिवशी सकाळी आदिमातेस हळदीकुंकू अर्पण करून दूध-साखर व फक्त ‘पुरण’ एवढाच नैवेद्य अर्पण करावा.\n(चैत्र नवरात्रीत श्रद्धावान त्यांना हवे असल्यास पुनर्मिलाप हनुमान पौर्णिमेच्या दिवशीही करू शकतात).\n२९) आणि मग दोन्ही हात जोडू��� पुढील मंत्र म्हणावा –\nआवाहनं न जानामि न जानामि तवार्चनम् पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्‍वरि॥\n३०) मग स्वत:भोवती तीन प्रदक्षिणा घालताना पुढील मंत्र म्हणावा –\nयानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण्यां पदे पदे॥\n३१) त्यानंतर आपल्या तीन स्व-प्रदक्षिणा झाल्यानंतर, परातीमध्ये उगवलेल्या रोपांवर दुधाचे फुलाने सिंचन करावे व आदिमातेच्या मस्तकावर कुंकुम अक्षता अर्पण करताना ‘गुरुक्षेत्रम् मंत्र’ म्हणावा व परात थोडीशी सरकवावी.\n३२) ह्यानंतर आपण स्वेच्छेनुसार व सोयीनुसार त्या अंबज्ञ इष्टिकेचा जलात पुनर्मिलाप करावा व त्या परातीतील थोडीशी माती तुळशीच्या रोपास अर्पण करावी आणि परातीत आलेल्या रोपांतील एक रोप तुळशीच्या कुंडीत लावावे. बाकी सर्व विसर्जन करावे. (पुनर्मिलाप पूजनानंतर अश्‍विन नवरात्रीमध्ये विजयादशमीचा दिवस व चैत्र नवरात्रीमध्ये रामनवमीचा दिवस किंवा त्या पुढील तीन दिवसांत कधीही अंबज्ञ इष्टिकेचा जलात पुनर्मिलाप करावा. मात्र पुनर्मिलाप होईपर्यंत रोज सकाळ-संध्याकाळ दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करावा.\n* घरामध्ये सोयर-सूतक असतानाही हे पूजन करू शकतो.\n* मासिक पाळीच्या काळात स्रिया दर्शन घेऊ शकतात व नमस्कार करू शकतात.\n* नवरात्रिच्या काळात स्वत:च्या राहत्या घराशिवाय अन्य स्थळी निवास असल्यास त्या ठिकाणी ही श्रद्धावान हे पूजन करू शकतात.\n* नवरात्रिच्या काळात घरातील किंवा नात्यातील व्यक्ती स्वर्गवासी झाल्यास नवरात्री पूजन सुरू ठेवायचे अथवा नाही ह्याबाबत श्रद्धावानांना स्वातंत्र्य आहे; परंतु मध्येच पुनर्मिलाप करायचा असल्यास ‘आदिमाता शुभंकरा स्तवनम्’ ११ वेळा म्हणून, मग अक्षता वाहून, तद्नंतर पुनर्मिलाप करावा.\n* एखाद्याने आपल्या घरात एका वर्षी हे नवरात्री पूजन नव्याने सुरू केले, तर दरवर्षी हे पूजन करणे बंधनकारक नाही. पण ज्यांच्या घरात अगोदरपासून वंश परंपरेने नवरात्री पूजन सुरू असेल, त्यांनी दरवर्षी पूजन करणे आवश्यक आहे.\n* एखाद्या घरात जर अगोदरपासून सातत्याने नवरात्री पूजन सुरू असेल तर पुढील पिढीतल्यांनी हे पूजन सुरू ठेवणे आवश्यक आहे.\n* एखाद्या व्यक्तीने नव्याने हे पूजन करण्यास सुरुवात केली, तर त्याने नव्याने पूजनास सुरुवात करताना असा संकल्प करावा की ‘पूजन पुढे सुरू ठेवायचे आहे कि��वा नाही हे पुढील प्रत्येक पिढी ठरवेल’.\n* घरातील अन्य मंगल, शुभ प्रसंगी असे पूजन एका दिवसासाठी करू शकतो. अशा एक दिवसीय पूजनाच्या वेळी परातीत गहू घेऊन त्यावर अंबज्ञ इष्टिका ठेवून पूजन करावे व नंतर ते गहू गरजूस दान करावे.\n* श्रद्धावानांनी त्यांच्या जुन्या पद्धतीनुसार पूजन करण्यास काहीच हरकत नाही. परंतु वरील पद्धतीने पूजन केल्यास नवरात्री पूजनातील त्रुटी व चुका वा व्यक्तिगत दोष ह्यांचा परिणाम होत नाही.\n* परमपूज्य सद्गुरुंनी विशेष पद्धतीने सांगितल्याप्रमाणे व त्यानुसार समीरदादांच्या ब्लॉगवर दिल्याप्रमाणे नवरात्रि पूजन करण्याची शुद्ध, सात्विक, सोपी व तरीही श्रेष्ठतम् पवित्र पद्धती सर्व श्रद्धावानांसाठी गेल्या अश्‍विन नवरात्री पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील विधीविधान कशा पद्धतीने असेल याची संपूर्ण माहिती समीरदादांच्या ब्लॉगवर आधीच देण्यात आली आहे. या विधिविधानात शेवटच्या (क्रमांक 32) मुद्यामध्ये सांगितल्याप्रमाणे श्रद्धावानांनी जुन्या पद्धतीनुसार पूजन करण्यास काहीच हरकत नाही, परंतु शुद्ध, सात्विक, सोप्या व तरीही श्रेष्ठतम् अशा पवित्र पद्धतीने पूजन केल्यास नवरात्री पूजनातील त्रुटी व चूका वा व्यक्तिगत दोष यांचा परिणाम होत नाही.\nकाही श्रद्धावान यापूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने पूजन करीत आले आहेत. परंतु तरीही सद्गुरुंच्या शब्दाप्रमाणे पूजन करावे, की इतर पद्धतीने पूजन करावे हा निर्णय श्रद्धावान वैयक्तिकरित्या घेऊ शकतात.\n* २०१७ च्या अश्‍विन नवरात्रौत्सवामध्ये सुरू झालेल्या परमपूज्य सद्गुरुंनी दिलेल्या नवरात्री पूजनाच्या विशेष पद्धतीचा अनेक श्रद्धावान लाभ घेत आहेत.\nll हरि ॐ ll ll श्रीराम ll ll अंबज्ञ ll ॥ नाथसंविध् ॥\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना...\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबं...\n​भूमाता को प्रणाम करते समय की प्रार्थना...\nभारत ने पाकिस्तान पर दबाव बढाया\nतुमचा विश्वास मजबूत करा (Make your faith stronger)\nआपके हृदय में भक्ति का होना यह आपके लिए आवश्यक है\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना\nसीरिया से जुडी खबरें\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबंधी सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/will-lie-against-them-lie-dwarf-demons/", "date_download": "2019-07-20T16:00:55Z", "digest": "sha1:XZAUKGB72QYK7OCTPHIKS4RKZ2SWELIL", "length": 6964, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "विरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी", "raw_content": "\nचंद्रकांत पाटलांचे अनेक दावे या केवळ बोलण्याच्या गोष्टी : बाळासाहेब थोरात\nरोहित पवारांच्या मनसुब्यावर कॉंग्रेसचा ब्रेक, विधानसभा उमेदवारी धोक्यात\n#जनआशीर्वाद_यात्रा : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचे जळगावात जंगी स्वागत\nमुख्यमंत्री पदाबाबत चंद्रकांत दादा म्हणतात… अनेक पद अनपेक्षितरीत्या मिळतात\nलघुशंका करण्यासाठी मोटरमनने लोकल थांबविली, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल\nखा. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी घेतली अमित शहांची भेट, माढ्याच्या प्रश्नांवर चर्चा\nविरोधात जातील त्यांना आडवे करू , दानवेंची डरकाळी\nटीम महाराष्ट्र देशा – भाजप, शिवसेनेत युती व्हावी ही जनतेची इच्छा आहे. जनतेच्या भावनेचा आदर म्हणून शिवसेनेसह समविचारी पक्षाशी युती करुन लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढविण्याची भाजपची भूमिका आहे. मात्र जे सोबत येणार नाहीत, विरोधात जातील त्यांना आडवे करण्याची ताकत पक्षात आहे असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधकांना दिला.कोल्हापूर लोकसभा मतदार संघाचा आढावा झाल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.\nभाजप-शिवसेना युतीसंदर्भात बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, युतीचा निर्णय दिल्लीत नव्हे तर मुंबईत होईल.शिवसेनेबरोबर भाजपची परंपरागत युती आहे.जनतेला युती हवी आहे, भाजपलाही ती हवी आहे मात्र शिवसेना युती करण्यास तयार नाहीये.युती न झाल्यास लोकसभेच्या ४८ जागा स्वबळावर लढल्या जातील. संघटनेच्या बळावर निवडणूक जिंकण्याची तयारी पक्षाने केली आहे, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी विरोधकांना दिला.\nचंद्रकांत पाटलांचे अनेक दावे या केवळ बोलण्याच्या गोष्टी : बाळासाहेब थोरात\nरोहित पवारांच्या मनसुब्यावर कॉंग्रेसचा ब्रेक, विधानसभा उमेदवारी धोक्यात\n#जनआशीर्वाद_यात्रा : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचे जळगावात जंगी स्वागत\n‘आनंद दिघेंंची हत्याच, बाळासाहेबांनी कट रचून दाखवला मृत्यू’\nविधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांचे निधन\nचंद्रकांत पाटलांचे अनेक दावे या केवळ बोलण्याच्या गोष्टी : बाळासाहेब थोरात\nरोहित पव��रांच्या मनसुब्यावर कॉंग्रेसचा ब्रेक, विधानसभा उमेदवारी धोक्यात\n#जनआशीर्वाद_यात्रा : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचे जळगावात जंगी स्वागत\nमुख्यमंत्री पदाबाबत चंद्रकांत दादा म्हणतात… अनेक पद अनपेक्षितरीत्या मिळतात\nलघुशंका करण्यासाठी मोटरमनने लोकल थांबविली, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/ganguly-ponting-back-pant-to-be-indias-no-4-at-world-cup/articleshow/68487965.cms", "date_download": "2019-07-20T17:04:35Z", "digest": "sha1:KN7MFLYQAZBVF7ZKC56SHSAIOOZHKVK5", "length": 14244, "nlines": 193, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "world cup: 'आयपीएल ठरविणार चौथा क्रमांक' - ganguly & ponting back pant to be india's no. 4 at world cup | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\n'आयपीएल ठरविणार चौथा क्रमांक'\n'भारतीय संघातील चौथ्या स्थानावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, मला वाटते हा क्रमांक आयपीएलमधील कामगिरीनंतर निश्चित होईल,' असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले.\n'आयपीएल ठरविणार चौथा क्रमांक'\nनवी दिल्ली : 'भारतीय संघातील चौथ्या स्थानावर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मात्र, मला वाटते हा क्रमांक आयपीएलमधील कामगिरीनंतर निश्चित होईल,' असे मत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले.\nआयपीएलच्या एका कार्यक्रमाअंतर्गत गांगुली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग एकत्र आले होते. त्या वेळी गांगुली म्हणाला, 'चौथ्या क्रमांकावर मला चेतेश्वर पुजाराही योग्य वाटतो. कारण तो सध्या चांगल्या फॉर्मात आहे. मी जेव्हा कर्णधार होतो, तेव्हा राहुल द्रविड या क्रमांकावर यायचा. जर तुमच्याकडे कुठलाच पर्याय नसेल, तर पुजाराला संधी देता येईन. पंत आणि रायुडू हेदेखील पर्याय असू शकतात. मात्र, या क्रमांकासाठी आपण केवळ विचार मांडू शकतो. पण, कर्णधार कोहलीने या क्रमांकावरचा खेळाडू आधीच निश्चित केला असेल.' मागील एका कार्यक्रमात रिषभ पंतला विरोध करणारा गांगुलीने या वेळी त्याला पाठिंबा दर्शविला. गांगुली म्हणाला, 'गेल्या आयपीएलमध्ये पंतने चांगली कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे मालिकेत त्याला केवळ दोनच लढतींत संधी मिळाली. पंत हा भारतीय संघाचे भविष्य आहे. पुढील दहा ��र्षांत त्याच्याकडून तुम्हाला खूप काही बघायला मिळेल.\n' कोहलीने तिसऱ्याच क्रमांकावर फलंदाजीस यावे, असेही गांगुलीने नमूद केले. भारतीय संघातील चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून मी पंतची निवड करीन. तो गुणवत्तेवरून सामना जिंकून देऊ शकतो. त्यासाठी त्याने आयपीएलवर लक्ष केंद्रित करावेे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली, तर वर्ल्ड कपचे तिकीट मिळू शकते. - रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nसारं काही स्वप्नवत...: इयान मॉर्गन\nरोहितकडे टी-२० व वनडे, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\nइंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय\nझिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित; आयसीसीची धडक कारवाई\nधोनीच्या मनात काय आहे ते जाणून घ्या: जगदाळे\nनिवड समितीची बैठक पुढे ढकलली\nवेस्ट इंडिज दौरा: उद्या संघनिवड; धोनीच्या समावेशावर प्रश्नचिन्ह\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nचीनला टक्कर देत पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश\nरब्बानी, बीकेसीपी, भवन्स संघ विजयी\nओकूहाराला नमवून सिंधू उपांत्य फेरीत\nप्रो-कबड्डीचा थरार आजपासून; सलामीची लढत यु मुंबा-तेलुगू टायटन्समध्ये\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्���ाइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'आयपीएल ठरविणार चौथा क्रमांक'...\nशंकर नावाची अनपेक्षित चाल...\nमहाराष्ट्राचा सलग दुसरा विजय...\nपंजाब नॅशनल बँकेची विजयी मोहीम...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/27/first-school-for-shikh-students-in-pakistan.html", "date_download": "2019-07-20T15:46:12Z", "digest": "sha1:IGUCEX66GHQ5GQKR4MNNWWH6BE2HRLIJ", "length": 2435, "nlines": 5, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " पाकिस्तानात शिख विध्यार्थ्यांसाठी सुरु होणार पहिली शाळा - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - पाकिस्तानात शिख विध्यार्थ्यांसाठी सुरु होणार पहिली शाळा", "raw_content": "पाकिस्तानात शिख विध्यार्थ्यांसाठी सुरु होणार पहिली शाळा\nपाकिस्तानातील पेशावर मध्ये शिख विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यास तेथील सरकारने मान्यता दिली आहे. या शाळेचा प्रस्ताव सरकारने अधिकृतरित्या मंजुर केला असून या शाळेची इमारत बांधण्यासाठी 22 लाख रूपयांचा निधीही मंजुर करण्यात आला आहे. त्या भागात राहणाऱ्या शिख नागरीकांनी सरकारकडे अशा स्वतंत्र शाळेची मागणी बऱ्याच वर्षांपासून सातत्याने केली होती. त्याला प्रांतिक औकाफ विभागाने मान्यता दिली आहे.\nप्रांतिक सरकारने अल्पसंख्याक कल्याणासाठी नवीन आर्थिक वर्षात एकूण 5.5 कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. त्यातील 22 लाख रूपये या शाळेसाठी दिले जाणार आहेत. त्याखेरीज अल्पसंख्याकांच्या यात्रांसाठीही प्रांतिक सरकारने 86 लाखांचा निधी मंजुर केला आहे. तथापी शाळेसाठी आणखी निधीची गरज आहे असे पालकांचे म्हणणे आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:23:37Z", "digest": "sha1:JKKN75M6FDIKIJ7DTRZVBVKDKNZR3VU2", "length": 9243, "nlines": 98, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कुंडलिका नदीत बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news कुंडलिका नदीत बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले\nकुंडलिका नदीत बुडालेल्या तिघांचेही मृतदेह सापडले\nरायगडमधील कोलाड या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या एका ग्रुपमधले तिघेजण कुंडलिका नदीत बुडाले. या तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. रविवारी ही घटना घडली होती. रविवारी संध्याकाळी महेश जेजुरीकर (वय-३९), अक्षय गणगे (वय-२९ ) या दोघांचे मृतदेह रविवारी सापडले होते. मात्र अंधार झाल्याने शोधकार्य थांबवण्यात आले होते.\nसोमवारी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर परेश जेजुरीकर (वय-३५) यांचाही मृतदेह सापडला. नदीत पोहतना अक्षय गणगे बुडू लागला तेव्हा त्याला वाचवण्यासाठी महेश आणि परेश या दोघांनीही उडी घेतली होती. मात्र तिघांचाही या घटनेत मृत्यू झाला. कोलाड पोलिसांसह राफ्टिंग क्लबच्या सदस्यांनीही शोध कार्यात सहभाग घेतला होता. रविवारीच एक ग्रुप कोलाड या ठिकाणी पर्यटनासाठी आला होता तेव्हा ही घटना घडली होती. अखेर सोमवारी तिन्ही मृतदेह सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.\nFRP चे पैसे न देणाऱ्या कारखानदारांवर कारवाई करा-बच्चू कडू\n२४ जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात, तीन दिवसांत कोकण आणि गोव्यात जोरदार पाऊस\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ ��ालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/naxal-attack-in-chhattisgarh-again-two-jawans-injured/26993", "date_download": "2019-07-20T16:15:03Z", "digest": "sha1:4G7OHBMSV44TXGX5HRU6EFKAZKDVTMRP", "length": 7317, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "छत्तीसगड छत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nछत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nछत्तीसगडमध्ये पुन्हा नक्षलवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nदंतेवाडा | छत्तीसगड मधील दंतेवाडी दिवाळीच्या दिवसातच नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात नक्षलवाद्यांनी बचेली येथे भूसुरुंग स्फोट घडवून सीआयएसएफच्या बसला उडवले. या हल्ल्यात अन्य चार स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला असून एक जवान शहीद झाला आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nहा हल्ला दंतेवाड्यातील बचेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत आयईडी स्फोट झाल्याची माहिती मिळली आहे. यामध्ये सीआयएसएफचे दोन जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यामध्ये अनेकजण जखमी झाल्याने मृत���ंचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\nछत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात काही दिवसांपूर्वी पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यातील दोन जवान शहीद झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात दूरदर्शन या वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनला गोळी लागून त्याचा मृत्यू झालाची घटना घडली होती. दंतेवाडा येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी हल्ला केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.\nमाझ्या आठवणीतील दिवाळी | Nilay Ghaisas\nडोनाल्ड ट्रम्प यांचे पत्रकारांशी पुन्हा वाद\nबॅंकांच्या दोन दिवसीय संपामुळे होणार एटीएममध्ये खडखडाट\nतिहेरी तलाकवर कायदा करणार मोदींचे स्वातंत्र्यदिनी आश्वासन\n#PulwamaAttack : पाकिस्तानी वृत्तपत्राने दहशतवाद्यांना म्हटले ‘स्वातंत्र्यसैनिक’\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/congress", "date_download": "2019-07-20T17:21:52Z", "digest": "sha1:AUXAHA2XMXF7XIHDW2LYNQIQEXDFHAOG", "length": 30697, "nlines": 301, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "congress: Latest congress News & Updates,congress Photos & Images, congress Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या आजारांचं थैमान\nअतिसार रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत लस...\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमालाड दुर्घटनेतील रहिवाशांचे माहुलमध्ये ता...\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडस...\nमहिलांसाठी सुरक्षित देश; भारत १०८ व्या स्थ...\n'काश्मीर समस्या सोडवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही...\nमोदी, सोनिया गांधींनी घेतलं शीला दीक्षित य...\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित य...\nसोनभद्र: प्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना...\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल; आनंदीबेन या...\n कुलभूषणना राजनैतिक मदत देणार\nअॅनिमेशन स्टुडिओवरील हल्ल्यात २४ ठार\nकुलभूषण केस: पराभवानंतरही पाक पंतप्रधानांच...\nई-टोल एक डिसेंबरपासून अनिवार्य\nरिलायन्स इंडस्ट्रीजला १०,१०४ कोटींचा नफा\nमोबाइल सेवा कंपन्यांमध्ये जिओ दुसऱ्या स्था...\nअल��पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे सा...\n१.४६ कोटी विवरणपत्र जमा\nएअर इंडिया विक्रीसाठी नव्याने मंत्रिगट समि...\nधोनीच्या मनात काय आहे ते जाणून घ्या: जगदाळे\nनिवड समितीची बैठक पुढे ढकलली\nवेस्ट इंडिज दौरा: उद्या संघनिवड; धोनीच्या ...\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विं...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: यो...\nभारतीय क्रिकेट संघाचं शेड्यूल एकदम टाइट\nबिग बॉसच्या घरात हीना एकटी पडली\nबिपाशाला करायचंय बंगाली चित्रपटात काम\n'साहो' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल...\nहृतिक रोशनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nसरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात\nम्हणून सोशल मीडियावर सुरू झाला साडी ट्रेंड...\nम्हणून सोशल मीडियावर सुरू झाला साडी ट्रेंड...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्व..\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्य..\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताक..\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरी..\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर..\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशा..\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू क..\nबॅगा घेऊन फिरणारं आमचं सरकार नाही..\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झाल्याने दिल्लीत दोन दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्लीत कोणताही सरकारी कार्यक्रम होणार असून भाजपनेही आज आणि उद्या होणारे पक्षाचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.\nभाजप सरकार प्रियांका गांधींना घाबरतंय: थोरात\nकेंद्र आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकार काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना घाबरत आहे. म्हणूनच सोनभद्र येथे पीडितांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्या गेल्या असता त्यांना अटक करण्यात आली, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.\nगुजरात: अल्पेश ठाकोर अखेर भाजपमध्ये\nगुजरातमधील प्रभावी ओबीसी नेते व काँग्रेसचे माजी आमदार अल्पेश ठाकोर यांनी अखेर काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अल्पेश यांच्यासोबतच माजी आमदार धवलसिंह झाला यांनीही भाजपची वाट धरली आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीत अल���पेश आणि धवलसिंह यांनी पक्षादेश धुडकावून भाजपच्या बाजूने मतदान केलं होतं. तेव्हापासूनच हे दोघेही भाजपमध्ये जाणार हे स्पष्ट झाले होते.\nशहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जळगावातील निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. १७) महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या वेळी आमदार सुरेश भोळे यांना लक्ष बनवित फलकाद्वारे त्यांच्यावर टीका केली. ‘मामा, क्या हुआ तेरा वादा’, अशा शेलकी शब्दांत या वेळी प्रश्न उपस्थित करण्यात आला.\n‘काँग्रेसमुक्त महाराष्ट्र हीच प्राथमिकता’\nम टा प्रतिनिधी, मुंबई'महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करणे ही प्रदेशाध्यक्ष या नात्याने माझी प्राथमिकता असेल...\nराष्ट्रवादी काँग्रेस दर्जा गमाविणार\nलोकसभा निवडणुकीतील निकाल पाहाता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष आपला राष्ट्रीय दर्जा गमाविण्याची शक्यात व्यक्त होत आहे.\nकर्नाटकातील पेच उद्या सुटण्याची शक्यता\nकर्नाटकातील राजकीय नाट्याबाबत उद्या, बुधवारी निर्णायक हालचाली होण्याची अपेक्षा आहे. बंडखोर आमदारांनी सभापतींविरोधात केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी निकाल सुनावणार आहे. त्याचबरोबर आमदारांच्या राजीनाम्याबाबत बुधवारपर्यंत निर्णय घेतो, असे विधानसभेचे सभापती के. आर. रमेशकुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले.\nकर्नाटकच्या आमदारांचे मुंबई पोलिसांना पत्र\nमुंबईतील रेनेसन्स या पंचतारांकित हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या कर्नाटकच्या काँग्रेस, जेडीएस आणि अपक्ष अशा १४ आमदारांनी, 'आम्हाला काँग्रेसच्या कोणत्याही नेत्यांना भेटायचे नाही. कर्नाटक आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे नेते हे जबरदस्तीने भेटीचा प्रयत्न करत असून, त्यांच्यामुळे आम्हाला धोका आहे', अशा तक्रारींचे पत्र मुंबई पोलिसांना सोमवारी दिले.\nबाळासाहेब थोरात यांचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संबंध चांगले आहेत. त्यामुळे समविचारी पक्षांची मोट ते बांधू शकतील. राष्ट्रवादीशी जुळवून घेताना आघाडीत काँग्रेसचे वर्चस्व राखण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. त्यांच्या हाताखाली पाच विभागवार कार्यकारी अध्यक्ष नेमले असले तरी त्यांना राज्यव्यापी निवडणुका आणि संघटनात्मक अनुभव नाही.\nसिद्धूंचा राजीनामा पाहिलाच नाही; कॅप्टन अमरिंदर\nपंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला असला तरी आपण अद्याप तो वाचला नसल्यामुळे तो अद्याप मंजूर झाला नसल्याचे पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सांगितले. सिद्धू यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच अमरिंदर सिंग यांनी भाष्य केले.\nकाँग्रेस नेते जबरदस्तीने भेटत आहेत, 'त्या' आमदारांचं पोलिसांना पत्र\nकर्नाटकातील काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी काँग्रेस नेत्यांना त्यांना भेटण्यास मनाई केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे आणि गुलाम नबी आझाद हे आम्हाला जबरदस्तीने भेटायला येत असून त्यांना आम्हाला भेटण्यास मनाई करण्यात यावी, असं पत्रच या बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना दिलं आहे.\nनवज्योतसिंग सिद्धूंचा मंत्रिपदाचा राजीनामा\nकाँग्रेस नेते आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे महिन्याभरापूर्वीच त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून त्याचा आज खुलासा केला आहे.\nआगामी मुख्यमंत्री आघाडीचाच: बाळासाहेब थोरात\nलोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा फरक आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या जुन्यांचा मेळ साधत काँग्रेस राज्यात नव्या जोमाने उभी राहिलेली दिसेल. अनेकांच्या पक्षांतरानंतर रिक्त झालेल्या जागांवर तरुणांना नेतृत्व करण्याची संधी मिळेल. तसेच राज्याचा मुख्यमंत्री आघाडीचाच असेल, असा दावा काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केला.\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती\nमहाराष्ट्र काँग्रेसच्या अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे. थोरात यांच्यासह पाच कार्यकारी अध्यक्षांची निवड करण्यात आली आहे. नितीन राऊत, बसवराज पाटील, विश्वजीत कदम, यशोमती ठाकूर आणि मुझफ्फर हुसेन यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे केंद्रीय काँग्रेस समितीने जाहीर केले आहे.\nप. बंगाल: १०७ आमदार होणार भाजपत दाखल- मुकुल रॉय\nपश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांचे तब्बल १०७ आमदार लवकरच भाजपात दाखल होणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपा नेते मुकुल रॉय यांनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा दावा केला.\nविरोधक आहेत का, याचा शोध सुरू: संजय राऊत\nलोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहे का हे मी शोधत असल्याचा टोला शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षांना लगावला आहे. काही पक्षांना देशात आणि राज्यात अध्यक्ष मिळत नसून त्यांनी अध्यक्षपदासाठी जाहिरात दिली असल्याचा खोचक टोला राऊत यांनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसला लगावला आहे.\nकर्नाटक: आणखी पाच आमदारांची SC त धाव\nकर्नाटकात एकीकडे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी विधानसभेत अविश्वास ठरावाला सामोरे जायला तयार झाले आहेत, तर दुसरीकडे आज आणखी पाच बंडखोर आमदारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.\nगोवा: काँग्रेसच्या तीन बंडखोरांनी घेतली मंत्रिपदाची शपथ\nकाँग्रेसच्या दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. काँग्रेसमधून आलेल्या दहापैकी तीन आमदारांना आज मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे.\nकर्नाटकातील बंडखोर आमदारांचे साईदर्शन\nकर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपक्ष (जेडीएस) पक्षांचे बंडखोर आमदारांनी शिर्डीत जाऊन साईदर्शन घेतले. आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चार्टर विमानाने त्यांचे शिर्डीतील साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. विमानतळावरून हे आमदार खासगी बसने शिर्डीत दाखल झाले. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.\nभाजप-सेनेची नजर आघाडीच्या आमदारांवर\nआगामी विधानसभा निवडणूक लढविताना शिवसेना-भाजप यांच्यात युती होणार की, हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार; हे अजून निश्चित झालेले नाही. मात्र लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही युती झाल्यास जागा वाटपामध्ये विद्यमान आमदारांच्या जागा कायम ठेवण्याचे अलिखित सूत्र राहणार आहे. त्यामुळेच शिवसेना आणि भाजपने आपापल्या पक्षाच्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील विद्यमान आमदारांना आपल्याकडे खेचण्याची रणनिती आखली आहे.\n'काश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाही'\nप्रो-कबड्डी: मुंबई आणि बेंगळुरूची विजयी सलामी\nशीला दीक्षित यांचं निधन, दिल्लीत दुखवटा जाहीर\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नीचं निधन\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या रोगांचं थैमान\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमोदी, सोनियांची शीला दीक्षितांना श्रद्धांजली\nपुणेः डॉ. अजित गोळविलकर यांचे कॅनडात निधन\nविंडीजच्या दौऱ्यातून महेंद्रसिंह धोनीची माघार\nनाणार समर्थकांचा रत्नागिरीत प्रचंड मोर्चा\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/06/25/france-italy-may-become-arch-rivals-due-to-macron-arrogance-marathi/", "date_download": "2019-07-20T16:30:19Z", "digest": "sha1:3HHM5OVPLEB2A3H7G5MMV4C5VKMFYI6S", "length": 17587, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "मॅक्रॉन यांच्यासारख्या घमेंडखोर राष्ट्राध्यक्षांमुळे फ्रान्स इटलीचा आघाडीचा शत्रू बनण्याचा धोका - इटलीच्या प्रमुख नेत्यांकडून इशारा", "raw_content": "\nपॅरिस - ‘बड्या खाजगी कंपन्या कोणतेही लोकशाही नियंत्रण न ठेवता त्यांचे चलन जारी करतील, ही…\nपैरिस - ‘बडी निजी कंपनियां किसी भी जनतंत्र के बिना उनका चलन जारी करेंगे, यह बात…\nवॉशिंगटन - ईंधन टैंकर्स पर हुए हमलों की वजह से पर्शियन खाडी में बने तनाव की…\nवॉशिंग्टन - इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका सौदी अरेबियामध्ये आणखी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलैंड और तुर्की इन देशों में मौजूद नाटो के लष्करी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलँड आणि तुर्की या देशांमधील नाटोच्या तळांवर सुमारे १५० अण्वस्त्रे…\nरोम - दुनिया के करीबन २०० करोड लोगों को भीषण सुखें, अनाज की कमी, भूखमरी और…\nमॅक्रॉन यांच्यासारख्या घमेंडखोर राष्ट्राध्यक्षांमुळे फ्रान्स इटलीचा आघाडीचा शत्रू बनण्याचा धोका – इटलीच्या प्रमुख नेत्यांकडून इशारा\nरोम/पॅरिस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन घमेंडखोर राष्ट्राध्यक्ष असून त्यांच्यामुळे निर्वासितांच्या संकटाच्या मुद्यावर फ्रान्स हा इटलीचा पहिल्या क्रमाकांचा शत्रू बनण्याचा धोका आहे, असा इशारा इटलीच्या प्रमुख नेत्यांनी दिला आहे. मॅक्रॉन यांनी युरोपमध्ये २०१५ सालाप्रमाणे निर्वासितांची समस्या राहिली नसून सध्याची ���्थिती राजकीय संकटाचा भाग असल्याचे वक्तव्य केले होते. इटलीचे उपपंतप्रधान ‘लुईगी डि मेओ’ व अंतर्गत सुरक्षामंत्री ‘मॅटिओ सॅल्व्हिनी’ या दोन्ही नेत्यांनी मॅक्रॉन यांच्या वक्तव्यांचा समाचार घेऊन आक्रमक प्रत्युत्तर दिले.\nरविवारी ब्रुसेल्समध्ये निर्वासितांच्या मुद्यावर ‘मिनी समिट’चे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीच्या पार्श्‍वभूमीवर, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी निर्वासितांच्या समस्येबाबत आपली भूमिका मांडताना इटलीला लक्ष्य केले. ‘युरोपमध्ये सध्याची स्थिती २०१५ साली उद्भवलेल्या निर्वासितांच्या संकटाप्रमाणे नाही. इटलीसारख्या देशामध्ये गेल्या वर्षी निर्वासितांचे लोंढे ज्या प्रमाणात धडकत होते, ते प्रमाण यावर्षी घटले आहे. सध्या निर्वासितांच्या मुद्यावरून निर्माण झालेले संकट राजकीय आहे आणि ते निर्वासितांच्या युरोपमधील हालचालींशी निगडित राहिले आहे’, असा दावा मॅक्रॉन यांनी केला.\nफ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या या वक्तव्यावर इटलीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली. इटलीचे उपपंतप्रधान ‘लुईगी डि मेओ’ यांनी मॅक्रॉन यांना थेट लक्ष्य करून त्यांचे विधान ते वास्तवापासून दूर असल्याचे दाखवून देणारे आहे, अशा शब्दात फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना फटकारले. ‘इटलीवर आजही निर्वासितांचा लोंढ्यांचा मोठा दबाव आहे. यासाठी फ्रान्सच जबाबदार असून हा देश त्यांच्या सीमेवरून निर्वासितांना माघारी पाठवितो आहे. मॅक्रॉन यांच्या कृतीमुळे निर्वासितांच्या मुद्यावर फ्रान्स हा इटलीचा आघाडीचा शत्रू बनण्याचा धोका निर्माण झाला आहे’, अशा शब्दात ‘लुईगी डि मेओ’ यांनी बजावले.\nइटलीचे अंतर्गत सुरक्षामंत्री ‘मॅटिओ सॅल्व्हिनी’ यांनीही फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्याचा कडक शब्दात समाचार घेतला. ‘फ्रान्सचे घमेंडखोर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांच्यासाठी निर्वासितांचे लोंढे ही कदाचित समस्या वाटत नसेल. तसेच असेल तर त्यांनी इटलीचा अपमान करणे थांबवून इटली व फ्रान्सच्या सीमेवरील व्हेंटिमिग्लिआमधून निर्वासितांना फ्रान्समध्ये घ्यावे आणि फ्रान्सची बंदरे निर्वासितांसाठी खुली करण्याचे औदार्य दाखवावे’, असा खरमरीत इशारा ‘मॅटिओ सॅल्व्हिनी’ यांनी दिला.\n‘मॅटिओ सॅल्व्हिनी’ यांनी गेल्या चार वर्षात इटलीत सहा लाखांहून अधिक ��िर्वासित आल्याचे सांगून त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर तब्बल पाच अब्ज युरोचा बोजा पडल्याचा दावाही केला आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nअमेरिकेची इराणबरोबरील अणुकरारातून माघार – कडक निर्बंध लादण्याचा निर्णय\nवॉशिंग्टन - अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष…\nतुर्कीकडून अमेरिकेचे पास्टर ब्रुन्सन यांची सुटका-अमेरिका व तुर्कीमधील तणाव निवळल्याचे संकेत\nवॉशिंग्टन/अंकारा - तुर्कीच्या ताब्यात…\nअमेरिकी कर्जरोख्यांची विक्री करून चीन अमेरिकेला आर्थिक धक्का देण्याच्या तयारीत\nवॉशिंग्टन- चीनबरोबरील व्यापारात आत्तापर्यंत…\nब्रिटनचे राजपुत्र विल्यम ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ बनणार – तयारीसाठी गुप्त बैठकी सुरू झाल्याचा माध्यमांचा दावा\nलंडन - ब्रिटनचे प्रिन्स ऑफ वेल्स चार्ल्स…\nतुर्कीतील निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष एर्दोगन विजयी – कुर्द समर्थक राजकीय पक्षही संसदेत दाखल\nइस्तंबूल - दोन वर्षांपूर्वी फसलेल्या लष्करी…\n‘हायपरसॉनिक’ प्रक्षेपास्त्रों की स्पर्धा से नया शीतयुद्ध के संकेत\nअमेरीका के पूर्व रक्षा सलाहकार की चेतावनी…\nआर्क्टिक क्षेत्रात रशियाचा नवा लष्करी तळ कार्यान्वित\nमॉस्को - रशियाने आर्क्टिक क्षेत्रातील…\n‘फेसबुक’च्या ‘लिब्रा’ चलनावरील निर्बंधांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘डिजिटल टॅक्स’वर ‘जी७’चे एकमत\n‘फेसबुक’ की ‘लिब्रा’ चलन पर प्रतिबंध लगाने के साथ ‘डिजिटल टैक्स’ पर ‘जी७’ में सहमति\nईरान के खतरे में बढोतरी होने से सौदी में अतिरिक्त अमरिकी सैनिकों की तैनाती होगी\nइराणचा धोका वाढल्याने अमेरिका सौदीमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-07-20T15:43:36Z", "digest": "sha1:ME2C5KBGLBM7YDT3HYRNWHS5B7O6HSNB", "length": 29729, "nlines": 164, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मुंबई रेल्वे – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on मुंबई रेल्वे | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nशिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना\nपुणे: कव्हरवाल्या कारमधील त्यांच्या प्रेमळ चाळ्या��चा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड\nMaharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची चाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान\nMumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nभारतामधील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पगारात गेल्या 11 वर्षात एकदापण वाढ नाही\n फास्टटॅग नसल्यास 30 नोव्हेंबर नंतर स्विकारला जाईल दुप्पट टोल\nSheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन\nदिल्ली: 5 हजार कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या हेरॉईनची रिकाम्या असलेल्या पोत्यांमधून तस्करी, पोलीस चक्रावले\nईरानने पकडले इंग्लंडचे जहाज ; 18 भारतीय अडकले; परराष्ट्र मंत्रालय म्हणते 'आम्ही Iranच्या संपर्कात आहोत'\n Google, Facebook आपल्यावर ठेवतंय बारीक नजर\nतिच्यासाठी राजवाडा सोडला पण, हाती घटस्फोटच आला; मलेशियाचा राजा - रशियन पत्नी यांच्यात काडीमोड, सोशल मीडियावर बायकोने शेअर केली भावनीक पोस्ट\nTransgender तरुणाने दिला बाळाला जन्म, कायदेशीर 'पिता' म्हणून ओळख मिळवण्यासाठी वर्षभर लढतोय कायदेशीर लढाई\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका\nFaceApp प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; युजर्सचा डेटा लिक होण्याचा धोका\niPhone XR वर 17 हजार रुपयांची बंपर सूट, असा घ्या फायदा\nAirtel डिजिटल टीव्ही HD सेटअप बॉक्सच्या किंमतीत घट, ग्राहकांना दिलासा\nSamsung Galaxy A80 स्मार्टफोन 48MP रोटेटिंग कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nइन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस\nपावसाळ्यात बाईक चालवताना करुन नका 'या' चुका, नाहीतर अपघात होईल\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nPro Kabaddi League 2019: आजपासून रंगणार सातव्या सीझनधील प्रो-कबड्डीचा थरार, प्रेक्षकांना Hotstar किंवा Star Sports वर लाइव्ह पाहता येणार\nमहेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ\nIndonesia Open 2019: जपानी खेळाडू नोमोजी ओकूहारा हिच्यावर मात करत भारताची पी.व्ही. सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये\nIND vs WI: वेस्ट इंडिज दौर्याआधी विराट कोहली जिममध्ये करतोय कठोर परिश्रम, पहा (Video)\nWorld Cup 2019 Final मधील ओव्हर थ्रोच्या वादानंतर, MCC या नियमात बदल करण्याच्या तयारीत\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nहॉट सनी लियोन हिची 'जलपरी' च्या रुपातील मादक अदा पाहून चाहते झाले पाणी-पाणी, पाहा फोटोज\nBigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 Updates: हीनाच्या 'या' कृत्यामुळे संपूर्ण घर झाले तिचे दुश्मन, सदस्यांमध्ये रंगला अनोखा कबड्डीचा सामना\nमलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर\nहिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु\nसफेद केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nGatari Special Food Recipes: श्रावण सुरु होण्याआधी शेवटचा रविवार म्हणून गटारी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील मसालेदार चिकन रेसिपीज\nMonsoon Sex: पावसातील रोमँटिक वातावरणात आजमावून पाहा या सेक्स आयडियाज\nSankashti Chaturthi July 2019: 20 जुलै रोजी असणारी संकष्टी चतुर्थी का आहे विशेष, पाहा आजची चंद्रोदयाची वेळ\nराशीभविष्य 20 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nलग्न मजेशीर बनवण्यासाठी गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा आणि पुढे झाले असे की...\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nमुंबई: मध्य रेल्वेची वाहतुकीत पुन्हा एकदा दिरंगाई; गाड्या धावतायत 15 ते 20 मनिटे उशीरा\nसकाळची वेळ म्हणजे मुंबईकरांचा ऑफीस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ. नेमकी याच वेळी वाहतूकसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच.\nमुंबई: मध्य रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याचे रडगाणे पाचव्या दिवशीही सुरुच, प्रवाशांचे हाल, स्थानकांवर गर्दीच गर्दी\nमंगळवारी सकाळीही असाच काहीसा प्रकार घडल्याने मध्य रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे मध्य रेल्वेवर सीएसटीएमकडे येणाऱ्या लोकल गाड्यांची वाहतूक सुमारे २० ते २५ मिनिटे उशिराने सुरु होती. रेल्वे वाहतूक विस्कळीत होऊन गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले तरी, रेल्वे प्रशासन अनेकदा उद्घोषणा करुन प्रवाशांना या घटनेची माहितीही देत नाही. त्यामुळेही अनेकदा प्रवाशांचा संताप होतो.\nठाणे-मुलुंड स्थानकादरम्यान रुळाला तडे, मध्य रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत\nठाणे-मुलुंड रेल्वे मार्गादरम्यान रुळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेची वाहतूक पुरती कोलमडल्याचे वृत्त आहे. सायंकाळी साडेसहा वाजनेच्या सुमारास हा प्रकार घडला. रुळाला तडे गेल्याने त्याचा गंभीर परिणाम वाहतुकीवर झाला.\nमुंबई: मध्य रेल्वे सेवा पूर्ववत; सायन-माटुंगा दरम्यान झाडाला आग लागल्याने वाहतूक झाली होती विस्कळीत\nकल्याणच्या दिशेने जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत होण्याचा हा दुसरा ��िवस होता. कालसुद्धा (सोमवार, 4 जुलै 2019) मध्य रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना सलग दुसऱ्या दिवशी प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nमुंबई: सायन-माटुंगा दरम्यान झाडाला आग लागल्याने मध्य रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत\nसंध्याकाळची वेळ म्हणजे मुंबईकरांचा ऑफीस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ. नेमकी याच वेळी वाहतूकसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच.\nमुंबई: चर्चगेट दिशेने जाणाऱ्या रेल्वेखाली महिलेची चिमुकल्यासह उडी; महिला ठार, बाळ सुखरुप, जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवरील घटना\nअशा प्रकारे आत्महत्या होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवार अनेक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्यांचा आकडाही मोठा आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन नेहमीच प्रयत्न करत असते. मात्र, अनेक खबरदारीचे उपाय घेऊनही अशा घटना घडतच असल्याचे पाहायला मिळते.\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; कोपर येथे रेल्वे रुळाला तडे गेल्याची माहिती\nसकाळची वेळ म्हणजे मुंबईकरांचा ऑफीस आणि इतर कामांसाठी घराबाहेर पडण्याची वेळ. नेमकी याच वेळी वाहतूकसेवा विस्कळीत झाली. त्यामुळे मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्या मुंबईकर (Mumbaikar) प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांची अडचण झाली असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागतो आहे तो वेगळाच.\nमुंबई मध्य रेल्वे : दिवा स्थानकात महिला प्रवाशांचा रेल रोको; लोकल गाड्यांना 10 ते 15 मिनिटे विलंब\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या गाड्या दिवा स्टेशनमध्ये थांबतात. मात्र, कर्जत, कसारा, कल्याण रेल्वे स्टेशनवरुन प्रवास सुरु करणाऱ्या काही महिला दरवाजा अडवून ठेवतात. त्यामुळे इतर महिलांना डब्यात जागा असूनही प्रवेश मिळत नाहीत. नियमित घडणाऱ्या या प्रकारामुळे पीडित महिलांनी संताप व्यक्त करत रेल रोको केला.\n2 आणि 3 फेब्रुवारीला पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; तब्बल 11 तास लोकल सेवा बंद\nश्चिम रेल्वे मार्गावर तब्बल 11 तासांचा महाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते 3 फेब्रुवारी सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असणार आहे.\nमुंबई: महाकाय गर्दीत तोतया टीसींचा रेल्वे फलाटांवर वावर; सीसीटीव्ही ठेवणार नजर\n. रेल्वेच्या जनरल आणि प्रथमवर्ग डब्यात विनातिकीट प्रवास करणारी मंडळी सर्रास आढळतात. पण, रेल्वेचे तिकिट तपासणीस डब्यांमध्ये चडून प्रवाशांचे तिकीट तपासण्याचे प्रमाण अगदीच कमी आहे. कधीमधी रेल्वे फलाट आणि पुलांवर हे तिकीट तपासणीस तुरळक प्रमाणात दिसतात. त्यामुळे प्रामाणिक प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला नेहमीच लाखोली वाहिली जाते.\n आता धावणार १५ डब्यांच्या लोकल\nआजघडीला मुंबईच्या रेल्वेमार्गावरून १२ डब्यांच्या लोकल धावतात. त्यातून सुमारे ५,५०० प्रवासी दैनंदिन प्रवास करतात. खरेतर रेल्वेची नियमानूसार ३००० प्रवासी वाहण्याचीच क्षमता असते. मात्र, प्रचंड गर्दीमुळे ही क्षमता ओलांडून अधिक प्रवाशांची वाहतूक केली जाते.\nदिवाळी सणामुळे मेगाब्लॉकच्या तावडीतून मुंबईकरांची सुटका; हार्बर प्रवाशांना मात्र दिलासा नाही\n. दिवाळीच्या सणाला काही तासांचाच आवधी राहिला आहे. त्यामुळे मुंबईकरांची प्रवासाची गरज ध्यानात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने आजचा (रविवार) मेगाब्लॉक रद्द केल आहे. पण, हार्बर प्रवाशांना मात्र हा आनंद मिळू शकला नाही.\nरेल्वेतच पत्नीचं गिफ्ट विसरलेल्या या मुंबईकराने 'अशी' लढवली शक्कल\nगाडीत विसरलेल एक मौल्यवान गिफ्ट वेळीच प्रवाशाला कसे मिळवून दिलं हे नक्की वाचा.\nमुंबई: मध्य रेल्वेच्या कसारा-आसनगाव मार्गावर लोकल वाहतूक ठप्प; प्रवाशांकडून रस्ता रोको\nसकाळी ११ वाजेपर्यंत काम पूर्ण होऊन वाहतूक पूर्ववत होईल, असे ट्विट मध्य रेल्वेने केले आहे.\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nPro Kabaddi League 2019: आजपासून रंगणार सातव्या सीझनधील प्रो-कबड्डीचा थरार, प्रेक्षकांना Hotstar किंवा Star Sports वर लाइव्ह पाहता येणार\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bookganga.com/eBooks/Books/details/5542163150777648046?BookName=Soviet-Rashiachi-KGB", "date_download": "2019-07-20T17:01:46Z", "digest": "sha1:GYUFR3U4UJW52LHOJB33QSJYVJ4U6QAR", "length": 13290, "nlines": 189, "source_domain": "www.bookganga.com", "title": "सोव्हिएत रशियाची केजीबी-Soviet Russiayachi KGB by Pankaj Kaluwala - Param Mitra Publications - BookGanga.com", "raw_content": "\nबिझनेस आणि व्यवस्थापन (1483)\nसाहित्य आणि समीक्षा (1237)\nHome > Books > माहितीपर > सोव्हिएत रशियाची केजीबी\nPublication: परम मित्र पब्लिकेशन\nसोव्हिएत संघाचं अस्तित्व आता राहिलं नसलं तरी कधी काळी साम्यवादाचा जयजयकार करणाऱ्या आणि मैत्रीपूर्ण संबंधांद्वारे आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पाठराखण करण्याची भूमिका घेणाऱ्या रशियाबद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात एक हळवा कोपरा असतो. पण आंतरराष्ट्रीय राजकारण अन गुप्तहेर संस्थांचे क्रियाकलाप यांच्यात अशा हळवेपणाला काही अर्थ नसतो. जे आपल्याला दिसतं किंवा दाखवलं जातं त्यापेक्षा ते जग वेगळाच असतं. सोव्हिएत गुप्तचर संस्था केजीबीची माहिती घेताना त्याचा अनुभव आपल्याला वेळोवेळी येतो. हाच अनुभव मांडण्याचा प्रयत्न येथे केला आहे.\nप्रत्येक देशाची गुप्तचर संस्था असते. आणि ती आपल्या देशाचे हितंसंबंध जपण्याचा, इतर देशांवर नजर ठेवण्याचा आणि आपला वचक प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असते. अमेरिका, रशिया आणि इस्रायल या देशांच्या सीआयए, केजीबी, मोसाद या गुप्तचर संस्थांचा जगभरात विशेष दबदबा आहे. सीआयए आणि केजीबी यांनी तर शीतयुद्धाच्या काळात एकमेकांच्या विरोधात कितीतरी कारवाया केल्या. तर या तिन्ही देशांच्या गुप्तचर संस्थांची परिचय करून देणारी ही तीन पुस्तके. ही तिन्ही इंग्रजीत लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचा आणि इंटरनेटवरील माहितीचा आधार घेऊन लिहिलेली आहेत. या तीन संस्थांनी इतर देशांत केलेल्या कारवाया, राबवलेल्या मोहिमा, युद्धमोहिमा आणि हेरगिरी यांचा आढावा या पुस्तकांत घेतला आहे. या गुप्तचर संस्थांचे पराक्रम जाणून घेण्यासाठी, जाणून घ्यावेसे वाटणाऱ्यांनी वाचावीत अशी ही पुस्तके आहेत.\nरशियाचा इतिहास झारशाहीचा. त्याचा नाश केला साम्यवादाने. या साम्यवादी देशाची गुप्तचर संघटना जगभर ज्या क्रूर कारवाया करत होती,तिची सुरूवात 1917 मध्ये झाली,ती चक्क 1991 पर्यंत अस्तित्त्वात होती. के.जी.बी. या नावाने कुप्रसिद्ध असलेल्या गुप्तहेरगिरीला समजून घेताना ‘रशियाची के.जी.बी.’ या पुस्तकाचा निश्चितच उपयोग ह���ऊ शकतो. ऑपरेशन बार्बारोसा म्हणजे जर्मन आक्रमण,स्तालीन आणि एनकेव्हीडी यांच्या चित्तथरारक प्रसंगांनी वाचक चक्रावून जातो. महत्वाचे प्रकरण आहे लाल बहाद्दूर शास्त्रींच्या अघटित मृत्युचे गुढ हे. ऑपरेशन इन्फेक्शन हे अफवा प्रकरण आहे. केवळ अफवा किती लोकांचा नाश करू शकते,हे वाचायला हवे. दिझेरझिंस्की हा केजीबीचा पितामह. तसेच लावरांती बेरिया हा क्रूर आणि विकृत कसा होता,व्लादिमीर वेत्रोव्ह आणि किम फिल्बी या गुप्तचरांची दीर्घ कामगिरी वाचून एकूणच हेरगिरीच्या महाजालाची कल्पना येते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/23231", "date_download": "2019-07-20T16:47:06Z", "digest": "sha1:MQQOF2CDG5SISXVNPU7L5IXGVKBNOYA3", "length": 5139, "nlines": 109, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मिडीयातील मायबोलीकर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मिडीयातील मायबोलीकर\nविविध प्रसारमाध्यमांत कार्यरत असलेल्या मायबोलीकरांचे हितगुज\nवाचकांचा पत्रव्यवहार अर्थात जनमानस लेखनाचा धागा\nगिनिज वर्ल्ड रेकॉर्ड, लार्जेस्ट ब्लँकेट, मदर इंडियाज क्रोकेट क्विन, पुणे मीट लेखनाचा धागा\nआशा भोसले - तुझ्या नि माझ्या... लेखनाचा धागा\nएक भेट टॉड बेअरशी लेखनाचा धागा\nकायद्याचे नवीन नियम आणि मतस्वातंत्र्य लेखनाचा धागा\nराईटहेवन : कॉपीराईट कायद्याचा पाठपुरावा आणि अमेरिकन उद्योजकता लेखनाचा धागा\nजिणं सिनेमातलं लेखनाचा धागा\nकोई उम्मीद - मिर्झा गालिब वाहते पान\nमराठी विकीपीडिया वापरणार्‍यांकडून माहिती हवी आहे\nNov 21 2011 - 6:42am मीनाक्षी कुलकर्णी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-20T15:47:17Z", "digest": "sha1:EJ3KDXH356D4ZQJZNAQL5XPFR5GJJGC7", "length": 24824, "nlines": 173, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "विशेष : ‘ब्रेक्‍झिट’चे भवितव्य काय ? | Dainik Prabhat", "raw_content": "\nविशेष : ‘ब्रेक्‍झिट’चे भवितव्य काय \nब्रिटनने 28 सदस्यांच्या युरोपीय महासंघाचे सदस्यत्व 1973 मध्ये स्वीकारले होते; मात्र यावर्षी 29 मा���्च रोजी या महासंघातून ब्रिटन बाहेर पडत आहे. ही तारीख जास्तीत जास्त 30 जूनपर्यंत वाढविली जाऊ शकते. ही घटना “ब्रेक्‍झिट’ नावाने ओळखली जाते. ब्रिटनची युरोपीय महासंघातून “एक्‍झिट’ असा या शब्दाचा अर्थ होय. ब्रेक्‍झिटविषयीचा ठराव संसदेत मंजूर करून घेण्यात पंतप्रधान तेरेसा मे यांना अपयश आले, त्यावेळी ब्रिटनमध्ये मोठी राजकीय उलथापालथ होईल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु तेरेसा मे यांच्याविरुद्ध विरोधकांनी आणलेला अविश्‍वास प्रस्ताव तेरेसा यांनी जिंकला. प्रस्तावाच्या बाजूने 306 तर विरोधात 325 मते पडली. तेरेसा मे यांच्यावरील राजकीय संकट तूर्तास टळले असले, तरी ब्रेक्‍झिटच्या निर्णयाचे पुढे काय होणार हा प्रश्‍न अद्याप अनुत्तरितच आहे.\nजेव्हा जगातील एखादा राष्ट्रसमूह किंवा देश परिवर्तनाच्या दिशेने आगेकूच सुरू करतो, तेव्हा त्याचे थेट पडसाद तेथील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वर्तुळात उमटतात. त्याचप्रमाणे त्या देशाशी संबंधित अन्य घटकांवरही याचे परिणाम होत असतात. ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांचा युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा प्रस्ताव हाऊस ऑफ कॉमन्समध्ये संमत होऊ शकला नाही. तेरेसा यांचा हा प्रस्ताव 432 विरुद्ध 202 मतांनी फेटाळला गेला. आधुनिक युगात ब्रिटनच्या पंतप्रधानांचा सर्वांत मोठा पराभव म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया निर्णयानंतर विरोधी मजूर पक्षाने लागलीच तेरेसा यांच्याविरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव आणला. मात्र, सुदैवाने तो संमत होऊ शकला नाही आणि तेरेसा यांचे पद बचावले. ब्रेक्‍झिटच्या प्रस्तावाचे पुढे काय होणार, याचा अंदाज भलेभले अभ्यासक करू शकत नाहीत, अशी परिस्थिती सध्या आहे. ब्रेक्‍झिट हा ब्रिटनमधील किती नाजूक प्रश्‍न आहे, याचा अंदाज तेथील राजकीय परिस्थितीवरून येऊ शकतो. 2016 पासून आतापर्यंत एक पंतप्रधान (डेव्हिड कॅमेरून) आणि तीन मंत्र्यांना या प्रश्‍नावरून खुर्ची गमवावी लागली आहे. 23 जून 2016 रोजी ब्रिटनमध्ये या प्रश्‍नावरून जनमत घेण्यात आले आणि युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय जनतेने बहुमताने दिला. जनमतातही फारसा फरक नव्हता. महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने 52 टक्के नागरिकांनी तर विरोधात 48 टक्के नागरिकांनी कौल दिला होता.\nराजधानी लंडनमधील बहुतांश नागरिकां��ध्ये ब्रिटनने युरोपीय महासंघासोबत राहावे, असे मत दिसून येते तर ईशान्य इंग्लंड, वेल्स, मिडलॅंड्‌स आदी प्रांतांमध्ये महासंघाच्या विरोधात भावना आहे. ब्रेक्‍झिटचा प्रस्ताव सभागृहात नामंजूर झाल्यानंतर तेरेसा यांचे पुढील पाऊल काय असणार, हा खरा प्रश्‍न आहे. त्यांच्याकडे एखादा “प्लॅन बी’ तयार आहे का आणि त्यावर त्या काम करणार का, असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. संसदेचे सदस्य एखादे विधेयक जेव्हा बहुमताने फेटाळतात, तेव्हा दुसरी योजना पंतप्रधानांनी तीन दिवसांत सभागृहात सादर करावी, असे ब्रिटनच्या संसदीय प्रक्रियेत अभिप्रेत आहे.\nया कालावधीत ब्रूसेल्स येथे जाऊन ब्रेक्‍झिटच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी तेरेसा आणखी मुदत मागतील आणि नंतर नवा प्रस्ताव संसदेत सादर करतील, असा अंदाज व्यक्त होत आहे. नवा प्रस्तावही नामंजूर झाल्यास ब्रिटन सरकारकडे तिसरा प्रस्ताव आणण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत असेल. जर तोही प्रस्ताव संमत झाला नाही तर कोणत्याही समझोत्याशिवायच ब्रिटन युरोपीय महासंघातून आपोआप बाहेर पडेल.\nतेरेसा मे यांच्या कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या शंभराहून अधिक संसद सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केले आहे, हे येथे उल्लेखनीय आहे. हाऊस ऑफ कॉमन्समध्ये झालेल्या या पराभवानंतर, युरोपीय महासंघाशी निकट संबंध प्रस्थापित करण्याच्या तेरेसा यांच्या धोरणाला कोणताही अर्थ उरत नाही. तेरेसा मे यांच्याविरुद्धचा अविश्‍वास प्रस्ताव फेटाळला गेला असला, तरी मोठी राजकीय उलथापालथ सध्या ब्रिटनमध्ये या मुद्‌द्‌यावरूनच दिसून येत आहे. ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय अकस्मात घेतला नव्हता.\nगेल्या काही वर्षांपासून निर्वासितांची समस्या ब्रिटनमध्ये सातत्याने वाढत होती. युरोपीय महासंघात समाविष्ट असल्यामुळे दररोज पाचशेहून अधिक निर्वासित ब्रिटनमध्ये दाखल होतात. पूर्व युरोपमधील 20 लाखांहून अधिक लोक ब्रिटनमध्ये बेकायदा वास्तव्य करीत आहेत. या वाढत्या संख्येमुळे ब्रिटनमध्ये बेरोजगारीची समस्या वाढत आहे. युरोपीय महासंघापासून अलग झाल्यानंतर ब्रिटनला निर्वासितांच्या लोंढ्यांवर नियंत्रण आणणे शक्‍य होईल. एवढेच नव्हे तर सीरियासारख्या देशांमधील संकटाचेही पडसाद ब्रिटनमध्ये उमटत असून, त्यावरही अंकुश आणणे ब्रेक्‍झिटनंतरच शक्‍य होणार आहे. परंतु जसजशी ब्रेक्‍झिटची तारीख जवळ येत आहे, तसतसे सरकारमध्ये या मुद्‌द्‌यावरून एकमत होईनासे झाले आहे. सरकार द्विधावस्थेत अडकले आहे.\nपंतप्रधान तेरेसा यांचा ब्रेक्‍झिटविषयीचा दृष्टिकोन लवचिक असून, “सेमी ब्रेक्‍झिट’च्या दिशेने त्या मार्गक्रमण करू इच्छितात. म्हणजेच, युरोपीय महासंघातून बाहेर पडूनसुद्धा ब्रिटन महासंघाच्या अटी मान्य करेल आणि महासंघाच्या सोबत राहील. अर्थात, असे करूनसुद्धा ब्रिटन आपले आर्थिक हित साधू शकेल, रोजगाराचा प्रश्‍न संपवू शकेल आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना ब्रिटनच्या बाहेर जाण्यापासून रोखू शकेल, असे खात्रीलायकरीत्या म्हणता येत नाही. युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनची प्रतिवर्षी एक लाख कोटी रुपयांची बचतही होणार असून हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. ही रक्कम महासंघाला सभासद म्हणून प्रत्येक देशाला द्यावी लागते. ब्रिटनच्या नागरिकांना महासंघाची नोकरशाहीसुद्धा पसंत नाही. महासंघाच्या अधिकाऱ्यांची एकाधिकारशाही चालते, असे ब्रिटिश नागरिकांचे म्हणणे आहे.\nमूठभर नोकरशहांनी 28 देशांच्या भवितव्याशी संबंधित निर्णय घेणे अनेक नागरिकांना मान्य नाही. युरोपीय महासंघासाठी अवघे दहा हजार अधिकारी काम करतात आणि भरभक्कम पगारही घेतात. त्याचबरोबर मुक्त व्यापार कुंठित होणे हेही ब्रेक्‍झिटला कारणीभूत ठरले आहे. महासंघातून बाहेर पडल्यानंतर अमेरिका, भारत आणि अन्य देशांशी मुक्त व्यापार करणे ब्रिटनला शक्‍य होणार आहे. भारताचा सर्वाधिक आंतरराष्ट्रीय व्यापार युरोपाशी निगडित आहे. केवळ ब्रिटनमध्येच आठशेहून अधिक भारतीय कंपन्या असून, त्यात एक लाखाहून अधिक लोक काम करतात.\nभारतीय माहिती तंत्रज्ञान उद्योगाची 6 ते 18 टक्के कमाई ब्रिटनवर अवलंबून आहे. ब्रिटनच्या माध्यमातून भारतीय कंपन्या युरोपातील 28 देशांमधील 50 कोटी लोकांपर्यंत पोहोचू शकतात. ब्रिटन महासंघापासून अलग झाल्यास तसे कदाचित शक्‍य होणार नाही. एवढेच नव्हे तर ब्रिटनमध्ये पन्नास टक्‍क्‍यांहून अधिक कायदे महासंघाचेच लागू होतात. त्यातील आर्थिक कायदे ब्रिटनच्या नागरिकांना जाचक वाटतात. या सर्व कारणांमुळे ब्रिटन युरोपीय महासंघापासून अलग होऊ इच्छितो.\nब्रेक्‍झिटच्या मुद्‌द्‌यावरून ब्रिटनच्या पंतप्रधान तेरेसा मे यांचा सभागृहात पराभ�� झाला असला, तरी त्यांनी विश्‍वासदर्शक ठराव मात्र जिंकला आहे. अर्थात, ब्रेक्‍झिटबाबत त्यांच्या धोरणांचे आता काही औचित्य उरलेले नाही. ब्रिटनमध्ये या मुद्‌द्‌यावरून बराच राजकीय गदारोळ माजला. ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय अचानक घेतलेला नव्हता, तर निर्वासितांची समस्या गेल्या काही वर्षांपासून ब्रिटनमध्ये वाढत असल्याचा तो परिपाक होता. पंतप्रधानांच्या संसदेतील पराभवानंतर ब्रेक्‍झिटचे भवितव्य काय असेल आणि ब्रेक्‍झिट झाल्यास जगावरील त्याचे परिणाम काय असतील, यावर चर्चा सुरू आहे.\nनाते – आपल्या जोडीदारालाच विश्‍वासात घ्या\nस्मरणी – खळाळता निर्झर रतन टाटा\nचित्रपट – सिक्वेलचा भडीमार\nविशेष लेख – विद्युतवाहनांना ‘करंट’ गरजेचा\nकव्हर स्टोरी – नेते आणि विशेषाधिकार\nअज्ञावंत नव्हे प्रज्ञावंत व्हावं\nतात्पर्य – सुपरफास्ट युगाच्या उंबरठ्यावर\nविविधा – पॉवर बँक\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द ��ीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles/poll?state=sikkim", "date_download": "2019-07-20T15:57:07Z", "digest": "sha1:UUSJV3LY7H777YZU6G4MKNKKCLQMTM6N", "length": 13781, "nlines": 287, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण शेतीमधील मातीच्या परिक्षणानुसार खतांचा योग्य उपयोग करता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण जनावरांना खरेदी करण्याच्या वेळी त्यांच्या विविध शारिरीक लक्षणांची तपासणी करता का \nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण आर्थिक नुकसान टाळण्यासाठी दरवर्षी पीक विमा काढता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण आगामी खरीफ हंगामात कोणते मुख्य पीक पेरण्याची योजना करत आहात\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपल्या भागात खरीप पिकांची लागवड सुरू झाली का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण वेळोवेळी जनावरांचे लसीकरण करता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण जनावरांना वेळोवेळी पोटातील जंतू मारण्यासाठी औषध देता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण पिकांमध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन तज्ञांच्या मार्गदर्शनाने करता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपल्या जमिनीमध्ये ओलावा असल्यावरच तणनाशकाची फवारणी करता का \nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण खरीप हंगामात पीक लागवडीसाठी, आपल्या शेतीची मशागत केली ��ा\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण पाणी टंचाईच्या काळात पाणी साठविण्यासाठी शेततळयांचा वापर करता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपण पिकांवरील प्रत्येक फवारणीच्या वेळेस कीटकनाशक बदलता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपल्याला माहित आहे, तेलंगणा हे राज्य बियाणे उत्पादनांचे माहेर घर आहे.\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nकाय आपल्या शेतीमध्ये बोंडअळीला सहनशील असणाऱ्या कपाशीच्या वाणाची लागवड करता का \nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nकाय आपण हंगामानुसार पिकांच्या माहितीसाठी वारंवार कृषी विज्ञान केंद्राला भेट देता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nकाय आपण आपल्या शेतीमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा सर्व हंगमामध्ये अवलंब करता का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nकाय आपल्याला माहिती आहे का, 'महिला किसान दिवस' १५ ऑक्टोबरला साजरा करतात.\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nकाय आपल्या कुटूंबातील शेतकरी महिला 'अॅग्रोस्टार' अॅप चा वापर करतात का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nकाय आपल्या कुटूंबातील शेतकरी महिला स्मार्टफोन वापरतात का\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\nहो किंवा नाहीकृषी ज्ञान\nआपल्याला वाटतं की,कृषी क्षेत्रात महिला महत्वाची भूमिका बजावतात\nजर 'हो' असेल तर, ह्याच्या वरच्या पिवळ्या अंगठ्याला दाबा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-44029886", "date_download": "2019-07-20T16:31:15Z", "digest": "sha1:G6L56WMFLWDO36SF64CUUIGTRSIEJPT7", "length": 11417, "nlines": 126, "source_domain": "www.bbc.com", "title": "सोशल - 'नमाज पठण असो की कुठली शोभायात्रा असो, धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर नकोच' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nसोशल - 'नमाज पठण असो की कुठली शोभायात्रा असो, धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर नकोच'\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nप्रतिमा मथळा नमाज पठण\nहरियाणाच्या गुरूग्राममध्ये गेल्या काही दिवसांपासून खुल्या जागेत नमाज पठणाबाबत वाद सुरू आहे.\nयाची सुरुवात गेल्या शुक्रवारी झाली. एका सार्वजनिक ठिकाणी जुम्माचं नमाज पठण सुरू होतं त्यावेळी तिथं हिंदुत्ववादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी खुल्या जागेतल्या नमाज पठणाला विरोध केला.\nत्यानंतर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 'नमाज पठण सार्वजनिक ठिकाणी करण्यापेक्षा मशिदींमध्ये करावं', असं वक्तव्य केलं.\nप्रतिमा मथळा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर\nनमाज पठण हे मशिदीत किंवा ईदगाह मैदानातच व्हायला हवं, असंही खट्टर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचं हिंदुत्ववादी संघटनांनी स्वगत केलं आहे.\nकाही संघटनांनी खुल्या जागेत नमाज पठणाला विरोध करत नुकतीच त्याविरोधात निदर्शनंही केली.\nदरम्यान याबाबत बीबीसीनं वाचकांना काय वाटतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.\nकाही वाचकांनी खट्टर यांच्या मतशी सहमती दर्शवली आहे, तर काहींनी हा ज्याचा त्याच्या वैयक्तिक प्रश्न असल्याचं म्हटलं आहे.\nशुक्रवारी गुडगावमध्ये मैदानात नमाज पठण करणाऱ्या लोकांवर सुंयक्त हिंदू संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला....\nइरफान शेख यांनी सविस्तर पोस्ट लिहून त्यांच मत व्यक्त केलं आहे. त्यांच्यामते, रस्त्यावरचं नमाज पठण हे हौस किंवा शक्तिप्रदर्शन नाही. तर ते मशिदीतल्या जागेच्या कमतरतेमुळे आहे. तसंच टीका करायची म्हणून किंवा मनातला द्वेष व्यक्त करायचा म्हणून असं टार्गेट करणं चुकीचं आहे, असं त्यांनी लिहिलं आहे.\nइरफान यांच्या या प्रतिक्रियेवर, परेश रेगे यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी नमाज पठणाच्यावेळी त्यांच्या भागात 1 तास होणाऱ्या वाहतूक कोंडीचा दाखला त्यात दिला आहे.\n\"तर नमाज पडून कोणावर उपकार ���रत नाही. नमाज पडताना कोणाला काही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. नमाज मशिदीमध्येही झाली पाहिजे,\" असं मत सैयद तौहीद यांनी व्यक्त केलं आहे.\n\"नमाज पठण असो की कुठली शोभायात्रा असो, धार्मिक कार्यक्रम रस्त्यावर नकोच, मग तो कार्यक्रम कुठल्याही धर्माचा असो,\" अशी प्रतिक्रिया गुरू बाल्की यांनी दिली आहे.\nधर्म ही वैयक्तिक बाब आहे. ती चार भितींच्या आत होणंच राज्यघटनेला अपेक्षित आहे, असं मत चेतन ढवळे यांनी नोंदवलं आहे.\nरस्ता हा वाहनांसाठी आणि मशिद नमाज अदा करण्यासाठी. जर रसत्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी नमाज अदा करायची असेल तर मशिदी का बांधायच्या असा प्रश्न सोनल वर्तक यांनी उपस्थित केला आहे.\nव्लादिमीर पुतिन : या 11 पायऱ्या चढून गुप्तहेराचा झाला राष्ट्राध्यक्ष\n...आणि मुंबईच्या किनाऱ्यांवर नावालाही मासे उरणार नाहीत\nइशा अंबानी म्हणते 'होणार सून मी या घरची...'\n'मी काळी आहे म्हणून मला भारतात असे प्रश्न विचारले गेले'\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन\nशीला वयाच्या 15 व्या वर्षी नेहरूंना भेटण्यासाठी पायी गेल्या तेव्हा...\n30 कोटींची तरतूद पण यावेळेस तरी कृत्रिम पाऊस पडेल का\nहोर्मूज खाडी: इराणने घेतला बदला, केला ब्रिटनचा टॅंकर जप्त\n...आणि अख्खा झिम्बाब्वे संघ राजकारणामुळे आऊट झाला\n...आणि प्रियंका गांधींना मिठी मारून पीडितांनी हंबरडा फोडला\nकारगिल युद्धात 15 गोळ्या झेलूनही ते लढत राहिले\nकुलभूषण जाधव प्रकरणात भारताचा विजय की पाकिस्तानचा\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2019 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-20T16:35:11Z", "digest": "sha1:ZJXQ25HM5OTNJ5VB7PDUOSD3CCIL4CON", "length": 11056, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इम्रान हाश्मीने घेतली नवी कार, किंमत पाहून व्हाल थक्क | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद य��त्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news इम्रान हाश्मीने घेतली नवी कार, किंमत पाहून व्हाल थक्क\nइम्रान हाश्मीने घेतली नवी कार, किंमत पाहून व्हाल थक्क\n‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’, ‘द डर्टी पिक्चर’, ‘मर्डर’ आणि ‘मर्डर २’ अशा विशेष चर्चिल्या गेलेल्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता म्हणजे इम्रान हाश्मी. आता इम्रानने एक नवी लक्झरी कार स्वत:साठी विकत घेतली असल्याचे म्हटले जात आहे. मुंबईच्या रस्त्यांवर इम्रान या कारमधून फिरतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nइम्रानचा हा व्हिडीओ बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये इम्रानने पिवळ्या रंगाची ‘लँबॉरगिनी अव्हेंताडोर’ चलावता दिसत आहे. या कारची किंमच ५.५६ कोटी ते ६.२८ कोटींच्या आसपास असल्याच्या चर्चा सुरु आहेत. ही कार ३ सेकंदामध्ये १०० किलोमीटर प्रति तास इतका वेग पकडते. या शानदार कारमध्ये व्ही १२ हे ताकदवान इंजिन देण्यात आले आहे.\nसध्या इम्रान त्याचा आगमी चित्रपट ‘चेहरे’मध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मी पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. हा चित्रपट २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी करणार आहे. तर निर्मिती आनंद पंडित करत आहेत.\nइम्रान नेटफ्लिक्सवरील ‘किंग खान’ अर्थात शाहरुख खान निर्मित ‘बार्ड ऑफ ब्लड’ या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सिरीज येत्या २७ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, ‘बार्ड ऑफ ब्लड’ ही सिरीज लेखक बिलाल सिद्धीकी यांच्या ‘बार्ड ऑफ ब्लड’ या पुस्तकावर आधारित आहे. ही सिरीज अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजमध्ये इम्रानसोबत शोभिता धुलिपाला, कीर्ति कुल्हारी, विनीत सिंह प्रमुख भूमिका साकारणार आहेत.\n‘नेटफ्लिक्स’ म्हणजे काय ठाऊक नसतानाही जितेंद्रला मिळाली काटेकरची भूमिका\n१९ व्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू; दोन जण जखमी\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/the-story-of-the-unhealthy-group/articleshow/67497746.cms", "date_download": "2019-07-20T17:15:20Z", "digest": "sha1:BADZ67SUHDBAE55WYKN6JIBEV4YZJAXZ", "length": 18056, "nlines": 161, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "the story of the unhealthy groupmilkman: अस्वस्थ समूहाची कहाणी - the story of the unhealthy group | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nगेल्या शतकाच्या उत्तरार्धातले उत्तर आयर्लंडमधले अशांत आणि धगधगते वातावरण, हा बेलफास्ट येथे जन्मलेल्या आणि सध्या इंग्लंडमधे स्थायिक झालेल्या अॅना बर्न्स यांच्या लेखनासाठी आवडीचा विषय आहे. मिल्कमन या लेखिकेच्या तिसऱ्या कादंबरीसाठी तिला २०१८ सालचा मान बुकर पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारी ती उत्तर आयर्लंडची पहिलीच लेखिका आहे. गरिबी आणि शारीरिक व्याधींचा सामना करत लेखन चालू ठेवणाऱ्या लेखिकेने ही कादंबरी प्रायोगिक पद्धतीने लिहिली आहे.\nगेल्या शतकाच्या उत्तरार्धातले उत्तर आयर्लंडमधले अशांत आणि धगधगते वातावरण, हा बेलफास्ट येथे जन्मलेल्या आणि सध्या इंग्लंडमधे स्थायिक झालेल्या अॅना बर्न्स यांच्या लेखनासाठी आवडीचा विषय आहे. मिल्कमन या लेखिकेच्या तिसऱ्या कादंबरीसाठी तिला २०१८ सालचा मान बुकर पुरस्कार मिळाला. हा सन्मान मिळवणारी ती उत्तर आयर्लंडची पहिलीच लेखिका आहे. गरिबी आणि शारीरिक व्याधींचा सामना करत लेखन चालू ठेवणाऱ्या लेखिकेने ही कादंबरी प्रायोगिक पद्धतीने लिहिली आहे.\nकादंबरीमधल्या अनामिक गावात बाँबस्फोट, हिंसाचार, दुभंगलेली मने, अविश्वास, संकुचित प्रांतवाद, धार्मिक तेढ, सरकारविरोधी बंडखोरी, पोलिसी अत्याचार, या गोष्टींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अवघड झालेले असते. तशात निमलष्करी दलातला ४१ वर्षाचा एक पुरुष एका १८ वर्षाच्या मुलीच्या मागे लागतो. काही कारणांमुळे हा पुरुष दूधवाला म्हणून ओळखला जातो. लेखिकेने पात्रांना नावे देण्याऐवजी दूधवाला, मधली बहीण, तिसरा मेहुणा, मॅक-कोणीतरी, सगळ्यात जुनी मैत्रीण, असेच उल्लेख कादंबरीभर केलेले आहेत. मैत्री आणि मदत करू पाहणारा, हसऱ्या चेहऱ्याचा अनोळखी पुरुष, हा धोक्याचा इशारा असल्याचे भान त्या मुलीला असते.\nबापाच्या पश्चात आईने वाढवलेली नायिका या दुधवाल्याविषयी तिच्या मेव्हण्याकडे तक्रार करत नाही. तसे केले तर तो त्या दुधवाल्याला बडवून काढेल, त्यातून त्याचाही खून होईल, दोन समाजांमधे आणखीनच तेढ निर्माण होईल आणि शत्रू-राष्ट्राविरोधातली एकी संपेल, अशी काही शक्यता नसते. उलट कुठल्याही दोन लोकांमधे शरीरसंबंधांव्यतिरिक्त काही असू शकते, यावर तिच्या मेव्हण्याचा विश्वास बसला नसता, हेच तिच्या दृष्टीने खरे कारण असते. नाकावर गळू झाले तर ज्याला नाकच नाही त्याच्याकडे ब��ून आनंद मानावा, यावर तिच्या वडलांचा विश्वास नव्हता. कारण असे असते, तर जगातला सर्वात दुर्दैवी माणूस वगळता बाकी सर्वांनी आनंदात असायला हवे होते.\nसीमेपलीकडचा देश, समुद्रापलीकडचा प्रांत असे उल्लेख, ब्रिटन आणि आयर्लंड यामधले त्या काळातले राजकीय आणि सामाजिक वास्तव दर्शवतात. महिला गटांना सभेसाठी जागा देण्याबाबत चर्चकडून नकार येतो, कारण त्या महिला तिथे समलिंगी संबंध किंवा गर्भपात अशा काही गोष्टी करतील, अशी शंका चर्चच्या अधिकाऱ्यांना येते. तुम्ही काही करा किंवा करू नका, पोलिस तुम्हाला कधीही पकडून नेऊ शकतील, हे सगळ्यांनाच माहीत असते. त्यामुळे जर तुम्हाला पोलिसांना गोळ्या घालायच्या असतील तरच पोलिसांना बोलावायचे, असा अलिखित नियम असतो. तो पोलिसांनाही माहीत असल्यामुळे, ते बोलावणे पाठवूनही येत नाहीत.\nदूधवाला हा व्यवसाय नसून ते त्याचे नाव आहे हे लक्षात आल्यावर हे नाव कुठून आले, असा प्रश्न लोकांना पडतो. हे नाव आपल्यापैकी आहे की त्यांच्यापैकी, पलीकडच्या बाजूचे की समुद्रापलीकडचे की सीमेपलीकडचे, हे नाव आपल्याला चालेल का, त्यावर बंदी घालावी की हसून त्याकडे दुर्लक्ष करावे, अशी चर्चा सुरू होते. सहा लोकांना चुकीच्या संशयावरून ठार केल्यानंतर पोलिस पुढे नायिकेला छळणाऱ्या दूधवाल्यालाही मारतात. तेव्हा तो आणखी एका निरपराध माणसाचा सरकारी खून असावा का, असा प्रश्न लोकांना पडतो.\nकादंबरीमधे नायिकेच्या फ्रेंच भाषेच्या वर्गातला एक प्रसंग आहे. विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आकाश निळे आहे असे सरळ सांगण्याऐवजी लेखकाने लांबण का लावली आहे. त्यांची शिक्षिका त्यांना खिडकीतून दिसणाऱ्या संध्याकाळच्या आकाशाचे अनेक रंग दाखवते. विद्यार्थी ते रंगांचे तपशील मान्य करत नाहीत, कारण असे काही मान्य करणे म्हणजे पर्याय निवडणे आणि त्यांच्या निवडीच्या अचूकतेची जबाबदारी स्वीकारणे. त्यातल्या अपयशाच्या शक्यतेने विद्यार्थ्यांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. त्यांची शिक्षिका त्यांना समजावून सांगते की ही अस्वस्थता प्रगतीचे द्योतक आहे आणि त्यातून त्यांचे प्रबोधनच होईल. प्रत्यक्षात लेखिकेने वाचकांना हाच संदेश दिलेला आहे.\nमिल्कमन, ले: अॅना बर्न्स, प्रकाशक: फेबर अँड फेबर, पाने: ३६८, किंमत: ३४९रु. किंडल: २९९रु.\nइतर बातम्या:संपादकीय|विवेक गोविलकर|मिल्कमन- ले: अॅना बर्न्स|अस्वस्थ समूहाची कहाणी|the story of the unhealthy group|milkman|article\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाहिली: प्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत\nनवे शिक्षण धोरण, शिक्षण हक्क कायदा आणि वास्तव\nकालबाह्य राष्ट्रीयीकरणाचे स्मरण : भाग १\nचंद्रावरून परतले नसते तर…\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc-update/latest-updates-subcategory/mpsc-history/history-preparation-for-mpsc-exam-2019?page=2", "date_download": "2019-07-20T16:39:18Z", "digest": "sha1:QODLQBGTAP7J3CXHCTESHXC76TTWC4JR", "length": 120880, "nlines": 414, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Reliable academy | MPSC Syllabus & Strategy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nMPSC पूर्व GS सराव प्रश्नसंच\nMPSC CSAT सराव प्रश्नसंच\nPSI STI ASO संयुक्त प्रश्नसंच\nExcise SI Pre संयुक्त प्रश्नसंच\nभारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला\nस्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली वृत्तपत्रे\nभारतातील क्रांतीकारी चळवळ भाग २\nभारतातील क्रांतीकारी चळवळ भाग १\nभारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ\nसर्वसाधारणपणे आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात १८व्या शतकाच्या सुरुवातीपासून होते, असे मानले जाते. प्रस्तुत लेखामध्ये १८व्या आणि १९व्या शतकाच्या मध्यापर्यंत म्हणजेच १८५७पर्यंतच्या इतिहासाची थोडक्यात उकल करून घेऊन यावर मागील परीक्षेत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे स्वरूप कसे होते आणि यासाठी लागणारा आकलनात्मक दृष्टिकोन याचा आढावा घेणार आहोत.\nया १८व्या शतकाची काही महत्त्वाची वैशिष्टे सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. या शतकामध्ये मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाला खऱ्या अर्थाने सु���ुवात झालेली होती. त्यामुळे मुघल साम्राज्याचा सर्वात शक्तिशाली साम्राज्य हा नावलौकिक राहिलेला नव्हता. या शतकामध्ये भारताच्या विविध प्रदेशामध्ये प्रादेशिक देशी सत्तांचा उदय झालेला होता, यातील काही सत्तांची स्थापना मुघल साम्राज्यात कार्यरत असणाऱ्या प्रांतीय सुभेदारांनी केलेली होती (उदा-बंगाल, अवध आणि हैदराबाद) तसेच काही सत्तांचा उदय हा मुघल साम्राज्याच्या विरोधात उठाव करून झालेला होता (उदा- मराठे, अफगाण, जाट आणि शीख) व काही सत्ता या स्वतंत्ररीत्या उदयाला आलेल्या होत्या (उदा- राजपूत, म्हैसूर, त्रावणकोर) तसेच १५व्या शतकापासून सागरी मार्गाचा वापर करून युरोपमधून आलेला व्यापारी वर्ग (पोर्तुगीज, डच, इंग्रज, डॅनिश आणि फ्रेंच) व भारतासोबत होणाऱ्या व्यापारावर स्वत:ची मक्तेदारी प्रस्थापित करण्यासाठी लागलेली स्पर्धा आणि यामध्ये अंतिमत: इंग्रजांचा झालेला विजय या महत्त्वाच्या घटनांचा सर्वप्रथम अभ्यास करावा लागतो.\nभारतात ब्रिटिश सत्तेच्या स्थापनेचा इतिहास अभ्यासताना आपणाला नेमकी कोणत्या गोष्टीमुळे ब्रिटिशांना भारतात सत्ता स्थापन करता आली याची योग्य आणि मुद्देसूद माहिती असावी लागते. तसेच बिटिश सत्तेचा भारतावर झालेला परिणाम याअंतर्गत आपणाला राजकीय, आíथक, सामाजिक व सांस्कृतिक परिणामांची माहिती असावी लागते. गव्हर्नर जनरल व त्यांचे कार्य, या कालखंडातील ब्रिटिशांनी भारतात स्थापन केलेली प्रशासन व्यवस्था, ब्रिटिश संसदेने पारित केलेले कायदे व त्यांचा झालेला परिणाम अभ्यासावा लागतो.\nमागील परीक्षेतील प्रश्न आणि या प्रश्नांसाठी आवश्यक असा आकलनात्मक दृष्टिकोन\nस्पष्ट करा की अठराव्या शतकाच्या मध्यातील भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती. (२०१७)\nमुघल साम्राज्याचा १८व्या शतकाच्या सुरुवातीस सुरू झालेला ऱ्हास व प्रादेशिक सत्तांचा झालेला उदय; बिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा राजकीय स्पर्धक म्हणून झालेला उदय या दोन्हीचा आधार घेऊन भारतातील राजकीय व्यवस्था विखंडीत छायेने कशा प्रकारे घेरलेली होती हे सह उदाहरण स्पष्ट करावे लागते.\n‘स्पष्ट करा की १८५७चा उठाव हा वसाहतिक भारतातील बिटिश धोरणाच्या विकासातील महत्त्वाची घटना होती’ (२०६)\nया प्रश्नाचे योग्य आकलन होण्यासाठी कंपनी काळातील बिटिश धोरणांची मूलभूत माहिती असणे गरजेचे आहे. कारण १८५७ च्या उठावानंतर जे काही बदल करण्यात आले होते याला कंपनी काळात राबविण्यात आलेली बिटिश धोरणे कारणीभूत होती आणि उत्तर लिहिताना या धोरणाचा उत्तरामध्ये दाखला देऊनच उत्तर लिहावे लागते व १८५७च्या उठावाचे महत्त्व नमूद करावे लागते.\n‘१७६१मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली. पानिपत येथेच अनेक साम्राज्यांना धक्का देणाऱ्या लढाया का झाल्या\nहा प्रश्न एका विशिष्ट ठिकाणाचा संदर्भ देऊन विचारण्यात आलेला आहे आणि याचे आकलन करताना आपल्याला १५२६ मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईचा संदर्भ लक्षात घेऊन हे स्थान व्यूहात्मकदृष्टय़ा कसे महत्त्वाचे होते या अनुषंगाने उत्तर लिहावे लागते.\nउपरोक्त प्रश्नांच्या विश्लेषणावरून आपणाला या घटकाची तयारी कशी करावी याची एक सुस्पष्ट दिशा मिळते. या घटकाचा मूलभूत अभ्यास करण्यासाठी आपणाला बिपिनचंद्र लिखित ‘आधुनिक भारत’ हे जुने एनसीईआरटीचे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी बी.एल. ग्रोवर लिखित ‘आधुनिक भारताचा इतिहास’ आणि शेखर बंडोपाध्याय लिखित ‘प्लासी टू पार्टशिन’ या संदर्भग्रंथांचा उपयोग होतो.\nभारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला\nभारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला – उदय आणि विकास\nभारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात प्रागतिहासिक कालखंडापासून सुरू होते, ज्यामुळे या कलांची सुरुवात नेमकी कशी व कोठून झालेली आहे याची माहिती आपणाला मिळते. पण या घटकावर साधारणत: सिंधू संस्कृतीपासून प्रश्न विचारले जातात त्यामुळे या विषयाची परीक्षाभिमुख तयारी करताना आपणाला सिंधू संस्कृतीपासून सुरुवात करावी लागते. तसेच सिंधू संस्कृतीनंतर भारतात वैदिक संस्कृती अस्तित्वात आलेली होती; पण या संकृतीमधील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांचे अवशेष प्राप्त झालेले नाहीत. इ. स. पूर्व ६व्या शतकापासून या कलांचा इतिहास अखंडितपणे पाहावयास मिळतो. याची माहिती आपणाला तत्कालीन अवशेष आणि साहित्याद्वारे प्राप्त होते. प्राचीन भारतातील मौर्य साम्राज्यापासून या कलांमध्ये मोठय़ा प्रमाणात विकास व्हायला सुरुवात झालेली होती.\nप्राचीन आणि मध्ययुगीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर धर्माचा खूप मोठा प्रभाव होता. प्राचीन भारतात ��ौद्ध, जैन आणि हिंदू धर्माच्या प्रभावातून स्थापत्यकला आणि शिल्पकला याची निर्मिती झालेली होती. प्राचीन भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यावर बौद्ध धर्माचा खूप मोठा प्रभाव दिसून येतो. कारण मौर्य कालखंडापासून बौद्ध धर्माला राजाश्रय मिळालेला होता पण त्याचबरोबर जैन आणि हिंदू धर्माशी संबंधित स्थापत्यकला आणि शिल्पकला याचीही निर्मिती करण्यात आलेली होती. हिंदू धर्माशी संबंधित मंदिरशैलीचे नागर आणि द्राविड असे दोन प्रकार असून ते प्राचीन कालखंडापासून अस्तिवात आहेत. यातील नागर शैली ही प्रामुख्याने उत्तर भारतात आणि द्राविड शैली दक्षिण भारतात आढळते. या दोन शैलीमधील काही वैशिष्टय़े घेऊन वेसर शैली तयार झालेली आहे, जी प्रामुख्याने मध्य भारतात वापरली जाते.\nसाधारणत: गुप्त कालखंडापासून हिंदू धर्माशी संबंधित मंदिरशैलीच्या इतिहासाची सुरुवात झालेली दिसून येते आणि त्यापुढील काळामध्ये यात झालेला विकास याची आपणाला कालखंडनिहाय माहिती प्राप्त करावी लागते. उदा – गुप्त कालखंड, गुप्तोत्तर कालखंड, सुरुवातीचा मध्ययुगीन कालखंड. यामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतातील राजकीय सत्तांच्या कालखंडातील विकास ज्यामध्ये प्रामुख्याने चालुक्य घराणे, चोल, राजपूत राज्ये इत्यादींच्या काळातील स्थापत्यकला आणि शिल्पकला तसेच यांची वैशिष्टय़े याचे तुलनात्मक पद्धतीने माहितीचे संकलन करणे महत्त्वाचे ठरते. याचबरोबर मध्ययुगीन कालखंडात भारतात इन्डो-इस्लामिक स्थापत्यकलेची सुरुवात झालेली होती. ती दिल्ली सल्तनत, मुघल साम्राज्य या कालखंडात विकसित झाली. याचबरोबर विजयनगर साम्राज्य, तेराव्या आणि चौदाव्या शतकातील उत्तर भारतातील प्रादेशिक सत्ता, अठराव्या शतकातील प्रादेशिक सत्ता आणि वसाहतकालीन स्थापत्यकला व शिल्पकला याचीदेखील माहिती असणे गरजेचे आहे. थोडक्यात, या मुद्दय़ांची परीक्षेच्या दृष्टीने तयारी करताना कालखंडनिहाय योगदान आणि यामध्ये घडून आलेला विकास आणि बदल व त्याची वैशिष्टय़े यांसारख्या बाबींचा एकत्रित विचार करावा लागणार आहे, याची जाणीव असणे गरजेचे आहे. प्रत्येक वर्षी कमीत कमी एक तरी प्रश्न या घटकावर विचारला जातो.\n२०१३ ते २०१७ दरम्यान या विषयावर विचारण्यात आलेले प्रश्न.\nमंदिर स्थापत्यकलेमध्ये चोल स्थापत्यकला उच्च विकास दर्शविते, चर्चा करा.\nसिंधू संस्कृतीमधील नगर नियोजन आणि संस्कृतीने वर्तमान स्थितीमधील नागरीकरणामध्ये किती योगदान (कल्लस्र्४३) दिलेले आहे, चर्चा करा.\nगांधार शिल्पकला जशी ग्रीकांची ऋणी लागते तसेच रोमन यांचीही लागते, स्पष्ट करा.\nसुरुवातीची बौद्ध स्तूपकला लोकांची तत्त्व आणि कथानकाबरोबरच बौद्ध आदर्शाची यशस्वीरीत्या व्याख्या करते. स्पष्टीकरण द्या.\nउपरोक्त प्रश्नांची उकल करताना दोन महत्त्वपूर्ण पलूंचा विचार करणे गरजेचे आहे. यातील पहिला पलू हा भारतातील स्थापत्यकला आणि शिल्पकला यांच्या इतिहासाची सुरुवात आणि दुसरा पलू म्हणजे प्राचीन व मध्ययुगीन कालखंडामध्ये या कलांच्या विकासामध्ये झालेली प्रगती; याबाबत व्यापक समज असणे गरजेचे आहे. उपरोक्त विचारण्यात आलेले प्रश्न हे विशिष्ट कालखंडातील कलांचा आधार घेऊन विचारण्यात आले आहेत. म्हणून कालखंडनिहाय या कलांचा विकास, वैशिष्टय़े याची माहिती असणे गरजेचे आहे. प्रश्न हे कधी कधी संपूर्ण कालखंड गृहीत धरून विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या घटकाची तयारी सर्वागीण आणि सखोल पद्धतीने करणे अपरिहार्य आहे. कधी कधी या मुद्दय़ांशी संबंधित प्रश्न सद्य:स्थिती लक्षात घेऊन विचारले जातात उदा. सरकारने स्थापत्यकला आणि शिल्पकला याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी कार्यान्वित केलेल्या योजना, कायदे आणि यांची उपयुक्तता इत्यादी बाबींवर प्रश्न विचारले जाऊ शकतात.\nया घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. इयत्ता अकरावीचे An Introduction to Indian Art Part – क हे पुस्तक सर्वप्रथम अभ्यासणे गरजेचे आहे. तसेच याच्या जोडीला बारावीचे Themes in Indian History part – I क आणि II व जुन्या एनसीईआरटीचे प्राचीन आणि मध्ययुगीन भारत या पुस्तकातील भारतीय वारसा आणि संस्कृती संबंधित कालखंडनिहाय अभ्यास करावा. त्याचबरोबर या विषयावर बाजारामध्ये अनेक गाइडस स्वरूपात लिहिलेली पुस्तके उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या मुद्दय़ाचा अधिक सखोल आणि सर्वागीण पद्धतीने अभ्यास करता येऊ शकतो.\nस्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली वृत्तपत्रे\nस्वातंत्र्यपूर्व काळात गाजलेली वृत्तपत्रे\n१ रास्तगोप्तार दादाभाई नौरोजी\n२ न्यू इंडिया बिपीनचंद्र पाल\n३ न्यू इंडिया अँनी बेझंट\n४ कॉमन विल अँनी बेझंट\n५ यंग इंडिया महात्मा गांधी\n६ इंडियन ओपीनियन महात्मा गांध��\n७ नवजीवन समाचार महात्मा गांधी\n८ वंदे मातरम अरविंद घोष\n९ इंडियन मजलिस अरविंद घोष\n१० अल – हिलाल आझाद\n११ इंडियन सोशॅलिस्ट श्यामजी कृष्ण वर्मा\n१२ नॅशनल हेरॉल्ड पंडित नेहरू\n१३ इंडिपेंडन्स मोतीलाल नेहरू\n१४ हिंदू श्री सुब्राह्मण्यम अय्यर\n१५ शोमप्रकाश ईश्वरचंद विद्यासागर\n१६ पंजाबी लाला लजपत राय\n१७ बंगाल हेरॉल्ड राजा राममोहन राय\n१८ वंदे मातरम लाला लजपत राय\n१९ पीपल लाला लजपत राय\n२० वंदे मातरम मादाम कामा\n२१ बिहारी वि. दा. सावरकर\n२२ संवाद कौमुदी, राजा राममोहन रॉय\n२३ बॉम्बे क्रोनिकल फिरोजशहा मेहता\n२४ युगांतर व संध्या भूपेंद्र दत्त, विरेंद्र घोष\n२५ अमृतबझार पत्रिका शिरीष कुमार घोष\n२६ बंगाली सुरेंद्रनाथ बॅनर्जी\n२७ कॉम्रेड, हमदर्द मोहम्मद अली\n२८ गदर लाला हरदयाळ\n२९ प्रबुद्ध भारत डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n३० रिव्होल्युशनरी सच्चीन्द्रनाथ सन्याल\n३१ इंडिया सुब्रमण्यम भारती\nमौर्य ते यादव :-\nइ.स.पू. २२० ते इ.स. १३१०\nमहाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.\nसातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.\nवाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसि�� झाली होती.\nवाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.\nबदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ:-\nवाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.\nवाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ:-\nवाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.\nमहाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता.\nयादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले.\nनवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.\nभारतातील क्रांतीकारी चळवळ भाग २\nबंगाल व इतर प्रांतांतील क्रांतिकार्य :-\nमहाराष्ट्र्राप्रमाणेच बंगालही क्रांतिकारकांचे महत्वाचे केंद्र होते.\nस्वातंत्र्यासाठी सशस्त्र संघर्षाच्या कल्पनेने भारलेल्या तरुणांनी तेथे अनुशीलन समिती नावाची गुप्त संस्था स्थापन केली.\nअशीच एक संस्था कलकत्ता यातही निघाली. दुष्टांचे निर्दालन करणारी कालीमाता हे या तरुणांचे दैवत होते, समितीतर्फे तरुणांना लाठयाकाठयांचे शिक्षण देण्यात येई. तरुणांमध्ये लढाऊ बाणा यावा हा त्यामागील उद्देश होता.\nडाक्का अनुशीलन समिती व कलकत्ता अनुशीलन समिती यांच्या शाखा प्रामुख्याने बंगालमध्ये सर्वदूर पसरल्या होत्या आणि त्यांचे शेकडोंच्या संख्येने सदस्य होते.\nअरविंद घोष यांचे बंधू वीरेंद्रकुमार घोष आणि स्वामी विवेकानंदांचे बंधू भूपेंन्द्रनाथ दत्त यांचा बंगालमधील क्रांतीकार्यात महत्वाचा वाटा होता.\nवीरेंद्रकुमार घोष यांनी युगांतर वृत्तपत्राद्वारे बंगालमध्ये देशभक्ती जागृत करण्याचे कार्य केले. त्या वेळी बंगालमध्ये अनेक क्रांतिकारी संस्था गुप्तपणे कार्यरत होत्या.\nर्लॉड कर्झन यांनी बंगालची फाळणी केल्यावर बंगालमध्ये असंतोषाचा प्रचंड भडका उडाला.\nहेमचंद्र दास आणि उल्हास दत्त यांनी बाँब बनवण्याची कला अवगत करुन घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कलकत्याच्याजवळ बॉब तयार करण्याचे कार्य सुरु झाले.\nया बाँबचा पहिला प्रेयोग पूर्व बंगाल प्रांताचा पहिला नायब राज्यपाल मुस्लिमांना झुकते माप देणारा जॉन बाम्फिल्ड फुल्लर याच्यावर करण्यात आला, पण त्यात यश मिळाले नाही.\nया व्यतिरिक्त अनेक ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार करण्यात आल्याने सरकार खडबडून जागे झाले. अशाच एका प्रयत्नात खुदीराम बोस पकडले जाऊन त्यांना फासावर लटकवण्यात आले. या वेळी अनेकांना पकडण्यात आले.\nसर्वांवर अलिपूरच्या न्यायालयात खटला चालवण्यात आला. तो अलिपूर खटला या नावाने प्रसिध्द आहे.\nया खटल्यातील सरकारी वकील आशुतोष विश्र्वास व पोलिस अधिकारी शम्स ललम या दोघांचाही न्यायालय परिसरातच हत्या करण्यात आली.\nया खटल्याच्या निमित्ताने बंगालमधील क्रांतिकारकांच्या गुप्त कार्याची माहिती मिळाल्याने सरकार अतिशय अस्वस्थ झाले.\nकारण क्रांतिकारकांचे गुप्त जाळे दूरवर विणले गेले होते आणि त्यांच्यामार्फ़त परदेशातही शस्त्रास्त्रे पाठवली जात होती.\nअलिपूर खटल्यानंतर कलकत्ता याच्या अनुशीलन समितीचे कार्य बरेच थंडावले पण ढाक्का येथील अनुशीलन समितीतर्फे बंगालमधील तरुणांना देशकार्यासाठी उत्तेजित करण्याचे, शस्त्रास्त्रे निर्माण करण्याचे कार्य सुरुच होते.\nमहाराष्ट्र्र आणि बंगालप्रमाणे पंजाबमध्येही क्रांतिकार्य सुरु होते.\nतेथील गुप्त क्रांतिकारी संस्था लाला हरदयाळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालत होती, या कार्याला लाला लजपतराय यांचा आशीर्वाद होता.\nपुढे 1911 मध्ये लाला हरदयाळ अमेरिकेत गेल्यावर पंजाबमधील त्यांचे कार्य रासबिहारी बोस यांनी चालवले.\nदक्षिण भारतात पाॅंडेचरी हेही क्रांतिकारकांचे महत्वाचे केंद्र होते. उत्तर प्रदेशातही प्रामुख्याने वाराणसी येथे क्रांतिकारकांचे कार्य सरु होते.\n1909 मध्ये अहमदाबाद येथे व्हाईसरॉय र्लॉड मिंटो आणि त्यांची पत्नी बग्गीतून जात असता त्यांच्यावर बाँब फेकण्यात आला. त्यातून ते दोघेही बचावले.\n1912 मध्ये व्हाईसरॉय र्लॉड हार्डिंग यांच्यावरही दिल्लीत बाँब फेकण्यात आला. त्यात हार्डिंग जखमी झाले.\nभारताबाहेरील क्रांतीकारी चळवळ :-\nभारताबाहेर ज्यांनी क्रांतिकार्य केले त्यात शामजी कृष्ण वर्मा यांचा महत्वाचा वाटा आहे. ते 1897 मध्ये लंडनला स्थायिक झाले.\nपरदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या भारतीय तरुणांना शामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती देत.\nया निमित्ताने देशभक्त तरुणांना एकत्र आणून राष्ट्रवादी गट तयार करणे हा त्यांचा उद्देश होता.\nत्याद्वारे शामजी भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करत असत. शामजी कृष्ण वर्मा यांचे लंडनमधील घर पुढे इंडिया हाऊसम्हणून प्रसिध्द पावले. हे घर म्हणजे क्रांतिकारकाचे केंद्र होते.\nब्रिटिश सरकारवर टीका करणार्‍या लिखाणामुळे शामजींकडे सरकारची वृष्टी वळली. म्हणून शामजी वर्मा पॅरिसला गेले आणि तेथे क्रांतिकार्य करु लागले.\nत्यांच्या अनुपस्थितीत लंडनचे केंद्र स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांभाळले. शामजी वर्मांकडून शिष्यवृत्ती घेऊन सावरकर इंग्लंडमध्ये आले होते.\nत्यावेळी इंडिया हाऊसमध्ये क्रांतिकारकांचा जो संच निर्माण झाला, त्यांपैकी एक मदनलाल धिंग्रा होते.\nजुलै 1909 मध्ये धिंग्रा यांनी भारतात राहिलेल्या साम्राज्यवादी मनोवृत्तीवरच���या कर्झन वायली नावाच्या इंग्रज अधिकार्‍यावर लंडन येथे गोळया झाडल्या, त्यामुळे इंग्लंड सरकार अस्वस्थ झाले.\nभारतातील क्रांतिकार्याचे जाळे दूरवर प्रत्यक्ष इंग्लंडच्या राजधानीतही विणले गेलेले पाहून इंग्लंड सरकार सावध झाले आणि ताबडतोब इंडिया हाऊसवर डोळे रोखले गेले कर्झन वायलीचा खून करण्याच्या आरोपाखाली मदनलाल धिंग्रा फाशी गेले.\nसावरकरांना नाशिक खटल्यांत गुंतवून अटक करण्यात आली त्यांची रवानगी भारतात केली गेली.\nभारताबाहेरील क्रांतिकार्यात गदर चळवळीचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. ही चळवळ अमेरिकेत लाला हरदयाळ यांनी चालवली.\nयापूर्व लालाजींनी भारतात असतांना लाहोर येथून क्रांतिकार्य करण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटिश सरकारची करडी नजर असल्याने त्यांना यश मिळू शकले नाही.\nम्हणून 1911 मध्ये लाला हरदयाळ अमेरिकेत आले. त्याआधीच नागपूरचे डॉ. पा. स. खानखोजे अमेरिकेत आले होते, त्यांचे संघटन लाला हरदयाळ यांनी केले.\nलालाजींनी अमेरिकेत गदर नावाचे साप्ताहिक सुरु केले. त्यावरुनच अमेरिकेतील क्रांतिकारी गटाचे कार्य गदर चळवळ म्हणून ओळखले जाऊ लागले.\nया चळवळीला बर्‍याच अमेरिकनांची सहानुभूती होती.\nअमेरिकेत कार्याच्या दृष्टीने अनेक ठिकाणी शाखाही स्थापन झालेल्या होत्या.\nजवळच्या कॅनडातही गदर चळवळीच्या शाखा होत्या आणि शेकडो तरुण सदस्य होते.\nपुढे ब्रिटिश सरकारचे लक्ष या कार्याकडे गेल्यावर लाला हरदयाळांना पकडण्यात आले. पण जामिनावर सुटका होऊन ते स्वित्झर्लंडमध्ये निघून गेले.\n1914 मध्ये पहिले महायुध्द सुरु झाले तेव्हा परदेशातील क्रांतिकारकांच्या कार्यावर ब्रिटिश सरकारची करडी नजर असल्याने ते शक्य झाले नाही गदर गटाने इंग्लंडच्या शत्रुशीही संर्पक साधला.\nविशेषत: शक्तिशाली जर्मनीची मदत मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यासाठी लाला हरदयाळ स्वित्झर्लंडमधून जर्मनीत आले होते.\nत्यांच्या प्रयत्नांना यश येऊन जर्मनीने शस्त्रास्त्रे आदी मदत करण्याचे कबूल केले, त्या दृष्टीने भारतात फार मोठे कारस्थान रचले गेले जे लाहोर कट म्हणून प्रसिध्द आहे.\nजर्मनीने भारतावर हल्ला चढवावा आणि त्याच वेळी भारतात घुसलेल्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र उठाव करावा, शिपायांनी लढयास सुरुवात करावी अशी योजना होती.\nपण सरकारच्या सर्तकतेमुळे व फि���ुरी झाल्याने लाहोर कट अपयशी ठरला, याशिवाय विष्णू पिंगळे व अनेकांना जन्मठेप झाली.\nयेथूनच भारतातील क्रांतिकारी चळवळ मागे पडत गेली.\nचाफेकर बंधू 1897 साली पुण्याचा प्लेग कमिशनररैंड याची हत्या\nस्वा.वि.दा. सावरकर 1904 साली नाशिक येथे अभिनवभारत संघटनेची स्थापना\nअनंत लक्ष्मण कान्हेरे 1909 साली नाशिक येथे जॅक्सनची हत्या\nबारींद्रकुमार घोष संघटनेला क्रांतिकारक विचार, सल्ला व मार्गदर्शन\nअरविंद घोष संघटनेला क्रांतिकारक विचार, सल्ला व मार्गदर्शन\nखुदीराम घोष प्रफुल्ल चाकी 1908 साली किंग्जफोर्ड ला ठार करण्याचा प्रयत्न\nरासबिहारी बोस र्लॉड हार्डिंग्जवर बाँब फेकण्याचे घाडसी कृत्य व जपानला पलायन क्रांतिकार्य चालू ठेवले\nवांची अयर अ‍ॅश या ब्रिटिश अधिकार्‍याची हत्या\nश्यामजी कृष्ण वर्मा इंडिया हाऊसची स्थापना\nमादाम कामा जागतिक समाजवादी परिषदेत भारताचा ध्वज फडकावला\nमदनलाल धिंग्रा कर्झन वायली या इंग्रज अधिकार्‍याला ठार केले.\nलाला हरदयाळ, भाई परमानंद. डॉ खानखोजे भारताबाहेर गदर पक्ष्याची स्थापना गदर पक्षात सकि्रय सहभाग\nविष्णू गणेश पिंगळे 1915 साली गदर कटात सहभाग\nवीरेंद्रनाथ चटटोपाध्याय, भूपेन दत्त हरदयाळ बर्लिनमध्ये ब्रिटिशविरोधी कारवाया\nमहेंद्रप्रताप काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना\nचंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिलागेश चटर्जी, मच्छिंद्रनाथ सन्याल, शफाक उल्लाखान, रोशनसिंग राजेंद्र लाहिरी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएनशची स्थापना, काकोरी कटात सहभाग\nभगतसिंग, राजगुरूागतसिंग, बटुकेश्र्वर दत्त साँडर्सची हत्या संसदेत बॉम्बस्फोट \nसूर्य सेन, नंतसिंग गणेश घोष, कल्पना दत्त चितगाव कटात सहभाग\nप्रीतिलता वडडे्दार ब्रिटिश अधिकार्‍यांच्या क्लबवर गोळीबार\nशांती घोष चौधरी कोमिल्लाच्या जिल्हा मॅजिस्ट्रेटची हत्या\nबीना दास कलकत्ता विदयापीठाच्या पदवीदान समारंभात गर्व्हनरवर गोळया झाडल्या.\nभारतातील क्रांतीकारी चळवळ भाग १\n1857 चा उठाव अयशस्वी झाल्यावर ब्रिटिशांविरुध्द सशस्त्र संघर्षाचा मार्ग भारतीयांनी सोडून दिला.\nभारतात राष्ट्रवाद मूळ धरू लागला होता. त्याचेच पर्यावसन म्हणजे राष्ट्रीय सभेची स्थापना होय.\n1885 मध्ये स्थापन झालेली राष्ट्रीय सभा सुरुवातीला नेमस्तपंथीय होती. पुढे बदलत्या परिस्थितीमुळे ती जहालवादी बनू लागली.\nराणीच्या जाहीरनाम्यातील आश्र्वासने ब्रिटिशांनी पाळली नाहीतच, उलट भारतीय जनतेची आर्थिक पिळवणूक सुरु ठेवली.\nब्रिटिशांच्या धोरणामुळेच आपला देश दरिद्री बनला हे भारतीयांना कळून चुकले.\nब्रिटिशांचे वर्णद्वेशाचे धोरणही भारतीयांना जाचक ठरु लागले. उच्च परीक्षा उत्तीर्ण करुनही भारतीयांना प्रशासनात घेतले जात नव्हते.\nब्रिटिश साम्राज्य भारतावर हजारो वर्षे चालणार अशी भाषा इंग्रज वापरत. अर्थात उन्मत राजसत्तेचे ते प्रताप होते. या सर्व अन्यायाची, अत्याचाराची हकीकत जनतेला नेत्यांकडून, वृत्तपत्रांतून कळत होती.\nकेसरी, मराठा, न्यूइंडिया, टि्रब्यून, इत्यादी वृत्तपत्रे, तसेच बंकिमचंद्र चेपाध्यय, रवींद्रनाथ टागोर, इत्यादीच्या साहित्यातून भारतीय जनतेला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत होते.\nतरुण वर्ग जहालवादाकडे झुकू लागला. तरुणांचा एक गट क्रांतिकारी मार्गाकडे वळला.\nविशेषत: एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात भारतात दुष्काळाने व प्लेगाने प्रचंड थैमान घातले असता ब्रिटिशांनी जनतेप्रती जे सहानुभूतीशून्य धोरण अवलंबले, त्यामुळे अनेक तरुणांचे माथे भडकले.\nजहालवादी आणि दहशतवादी क्रांतिकारी यांचे ध्येय एकच होते ते म्हणजे भारतमातेला परकीय दास्यांच्या शृखंलेतून मुक्त करणे. मात्र त्यांच्यात साधनांची, मार्गांची तफावत होती. जहालवादी विचारसरणीत हिंसेला स्थान नव्हते.\nकेवळ ब्रिटिश अधिकार्‍यांना ठार करुन देशाचे स्वातंत्र्य मिळणार नाही. असे त्यांचे मत होते.\nअसे असले तरी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणार्‍या दहशतवादी क्रांतिकारकांच्या कार्याबद्दल जहालवाद्यांना सहानुभूती होती, हिसेने, पाशवी बलाने निर्माण झालेले साम्राज्य त्याच मार्गाने खुडून फेकणे शक्य आहे, नव्हे तोच मार्ग योग्य आहे अशी क्रांतिकारकांची धारणा होती. एखाद्या ब्रिटिश अधिकार्‍याला ठार मारुन मूळ प्रश्न सुटणार नाही हे क्रांतिकारकांनाही मान्य होते पण निर्माल्यवत बनलेल्या देशाला खडबडून जागे करण्यासाठी असे वध उपयुक्त ठरतील ही त्यांची श्रध्दा होती.\nप्रखर राष्ट्रनिष्ठ व त्यांच्या विचारांचा आधार होता. म्हणूनच देशासाठी प्राणार्पण करणे, हुतात्मा बनणे, इत्यादी गोष्टी क्रांतिकारकांना अभिमानास्पद वाटत होत्या.\nवासुदेव बळवंत फडके यांचे कार्य :-\nभारतातील क्रांतिकार्याची सुरुवात वासुदेव बळवंत फडके यांनी केली. म्हणूनच त्यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात.\nवासुदेव बळवंताचा जन्म 1845 मध्ये झाला.\nरेल्वे खात्यात नोकरीला असल्यामुळे त्यांच्या ब्रिटिश नोकरशाहीशी जवळून संबंध आला.\nब्रिटिश प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उद्दाम, उर्मट व अपमानास्पद वागणुकीमुळे तरुण वासुदेवांचे रक्त खवळून उठले. त्यातूनच त्यांच्या मनात जाज्वल्य देशभक्तीचे स्फ़ुलिंग प्राज्वलित झाले.\nअशा स्थितीत आपल्या आईला भेटण्यासाठी वासुदेव बळवंत फडकेंनी रजा मागितली. ती नाकारल्याने त्यांनी नोकरीचे त्यागपत्र दिले.\nत्याच क्षणी ब्रिटिशांची अत्याचारी राजवट उलथून पाडण्याचा निर्धार वासुदेव बळवंतांनी केला.\n1857 चा संघर्ष होऊन फार कालावधी लोटला नव्हता.\nसंघर्षाच्या हकिकती ऐकून वासुदेव बळवंत रोमांचित होत.\nब्रिटिशांशी झुंज देणार्‍या तात्या टोपे व झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल त्यांना नितांत आदर होता.\nआपणही असेच काहीतरी केले पाहिजे असे फडके यांना मनोमन वाटत होते. याचा सुमारास महाराष्ट्र्रात भयंकर दुष्कार पडला. सर्वसामान्य जनतेचे हाल होऊ लागले.\nअशा परिस्थितीत वासुदेव बळवंत फडके ब्रिटिश राज्यकर्त्याविरुध्द भाषणे देऊन जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न करु लागले. परंतु त्यांना अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही.\nया मार्गाने यश मिळत नाही असे दिसताच वासुदेव बळवंत फडक्यांनी पश्चिम महाराष्ट्र्राचा दौरा करुन, तेथील रामोशांना संघटित करण्याचे कार्य केले.\nब्रिटिश साम्राज्याबरोबर टक्कर द्यायची म्हणजे शस्त्रास्त्रे आवश्यक होती आणि त्यासाठी पैसा पाहिजे होता. म्हणून वासुदेव बळवंत फळके यांनी रामोशांच्या साहाय्याने धनिकांवर दरोडे टाकण्यास प्रारंभ केला. म्हणूनच काही लोक त्यांना दरोडेखोर म्हणू लागले.\nपण हे दरोडे पोटासाठी नसून देशासाठी होते हे विसरता कामा नये. रामोशांच्या साहाय्याने तारायंत्र उद्ध्वस्त करणे.\nतुरुंगावर हल्ले करुन कैद्याना मुक्त करणे व त्यांना आपल्या कामात घेणे, दळणवळण यंत्रणा निकामी बनवणे असे कार्य वासुदेव बळवंत फडके यांनी सुरु केले.\nब्रिटिश सरकारच्या मार्गात होता होईल तितके अडथळे निर्माण करणे हा त्यामागील हेतू होता. पण त्याचबरोबर वासुदेव बळवंत गोरगरिबांना मदत करत असल्याने त्यांना परमेश्र्वर मानले गेले.\nहळूहळू त्यांच्या कार्यात महत्व सरकारच्या नजरेत आले. म्हणूनच वासुदेव बळवंतांना पकडण्यासाठी बक्षीस लावले गेले.\nत्याला प्रत्युत्तर म्हणून वासुदेव बळवंत फळके यांनी असे जाहीर केले की, मुंबईचे गव्हर्नर रिर्चड टेंपल यांचे शीर कापून आणणार्‍यांस अधिक बक्षीस दिले जाईल.\nअनेक दिवस प्रयत्न करुनही सरकारला वासुदेव बळवंतांचा पज्ञ्ल्त्;ाा लागला नाही. शेवटी 27 जुलै 1879 रोजी डॅनियल नावाच्या ब्रिटिश अधिकार्‍याने त्यांना पकडण्यात यश मिळवले.\nत्या वेळी वासुदेव बळवंत आजारी असल्याने एका मंदिरात असाहाय्य अवस्थेत होते.\nपुण्याच्या न्यायालयात त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्या वेळी फार मोठा जनसमुदाय तेथे उपस्थित असे.\nजनतेने स्वयंस्फूर्तीने वासुदेव बळवंत फडक्यांच्या सुटकेसाठी पैसा गोळा केला.\nपरंतु अखेर ब्रिटिश सरकारने वासुदेव बळवंतांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावून त्यांना दूर एडनच्या तुरुंगात ठेवले.\nतुरुंगांत वासुदेव बळवंतांचे अतोनात हाल करण्यात आल्याने त्यांची प्रकृती बिघडली आणि 1883 च्या फेब्रुवारीमध्ये या महान देशभक्ताची प्राणज्योत मालवली.\nमहाराष्ट्र्रात वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांतिकार्य केले, तसेच कार्य पंजाबमध्ये रामसिंह कुका यांनी चालवले.\nब्रिटिशांच्या दडपशाहीची चीड येऊन रामसिंह कुकांनी लष्करी नोकरी सोडून दिली. आणि एका धार्मिक संप्रदायाची स्थापना केली.\nपण ब्रिटिशविरोध रोमरामात भिनलेल्या रामसिंह कुकांचे मन धर्मकार्यात गुंतून पडले नाही. परिणामी त्यांच्या संप्रदायाचे रुपांतर लवकरच एका क्रांतिदलात झाले.\nठिकठिकाणी आपले अनुयायी पाठवून रामसिंह कुकांनी जनतेत, विशेषत: सैन्यात ब्रिटिशविरोधी भावना भडकवण्याचे कार्य केले. त्याचबरोबर ठिकठिकाणाहून शस्त्रास्त्रे गोळा केली.\nब्रिटिश साम्राज्याविरुध्द कार्य करायचे असल्याने रामसिंह कुकांचे हे कुका आंदोलन अतिशय गुप्तपणे सुरु होते.\nअखेर या आंदोलनाची माहिती सरकारला मिळालीच प्रचंड प्रमाणावर धरपकड करण्यात येऊन कुका आंदोलन पुर्णपणे चिरडून टाकण्यात आले.\nकुकांच्या अनुयायांना मृत्यूदंड देण्यात आला आणि स्वत: रामसिंह कुकांना ब्रम्हदेशात हद्दपार करण्यात आले.\nतेथेच 1885 मध्ये त्यांचा अंत झाला.\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्रांतिकार्य :-\nएकोणिसाव्या शतकाच्या श��वटच्या दशकात दुष्काळ व प्लेगने संपूर्ण महाराष्ट्र्राला भयभीत करुन टाकले.\nमात्र जनता जास्त भयभीत झाली ती ब्रिटिश अधिकार्‍यांच्या दडपशाहीने.\nप्लेगचा रोगी लपवून ठेवला जातो या कारणाखाली सरकारी कर्मचारी घराघरांत घुसून शोधकार्य करत असत. या दंडेलीतून स्त्रियांही सुटल्या नाहीत.\nदेवघरात घुसून जनतेच्या धार्मिक भावनाही दुखावल्या गेल्या. ब्रिटिशांची ही खबरदारी म्हणजे रोगापेक्षा औषध जालीम असा प्रकार ठरला. परिणामी लोक संतापले.\nया वातावरणात 22 जून 1897 रोजी पुण्याचे प्लेग अधिकारी रॅंड व आयर्स्ट यांचे खून झाले. जनतेच्या प्रक्षोभाचे ते प्रतीक होते.\nया खुनाबद्दल दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव या चाफेकर बंधूंना सरकारने फासावर लटकवले. या घटनेने संपूर्ण देश विस्मयचकित झाला, तसा जागृतही झाला. स्वत: लोकमान्य टिळकांनी रॅड वधाचे नैतिक समर्थन केले.\nवरील घटनेपासून स्फूर्ती घेऊन विनायक दामोदर सावरकर यांनी 1900 मध्ये नाशिक येथे मित्रमेळा नावाची संस्था स्थापन केली.\nपुढे 1904 मध्ये या संस्थेचे नाव अभिनव भारत असे ठेवले. शास्त्राशिवाय स्वातंत्र्य नाही. अशी सावरकरांची विचारसरणी होती.\nमहाराष्ट्र्रात व महाराष्ट्र्राच्या बाहेरही अभिनव भारताच्या शाखा निघाल्या.\nइटलीचा देशभक्त स्वातंत्र्यवीर मॅझिनी यांच्या चरित्राचा मराठीत अनुवाद सावरकरांनी केला.\nमॅझिनीचे आदर्श भारतीयांसमोर ठेवावे म्हणजे त्यातून देशकार्याची प्रेरणा मिळेल, असा त्यामागे सावरकरांचा उद्देश होता.\n1906 मध्ये सावरकर इंग्लंडला गेले व तेथून भारतातील क्रांतिकारकांना गुप्तपणे पिस्तुले काडतुसे पुरवू लागले.\nत्यांच्या अनुपस्थितीत अभिनव भारताचे कार्य त्यांचे वडील बंधू गणेशपंत सावरकर चालवत असत. या वेळी देशासाठी बलिदान करण्याची तयारी असलेल्या तरुणांनी महाराष्ट्र्रात व महाराष्ट्र्राच्या बाहेरही अनेक गुप्त संस्था चालवल्या होत्या, त्यांच्याशी अभिनव भारत संस्थेचा संर्पक होता.\nइंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य जोरात सुरु होते.\n1907 मध्ये 1857 च्या संघर्षाला 50 वर्षे पूर्ण झाली. तेव्हा संघर्ष म्हणजे भारतीय स्वांतत्र्य संग्राम होय. असे परखड प्रतिपादन सावरकरांनी केले.\n1908 मध्ये लंडन येथे सावरकरांजवळून काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करुन त्यांना अटक केली. त्यांना भारतात घेऊन येण���रे जहाज फ्रान्सच्या मर्सेलिस बंदरात येताच सावरकरांनी सागरात उडी मारुन निसटण्याचा प्रयत्न केला.\nत्यांच्या पाठोपाठ इंग्रज शिपायांनी सागरात उडया घेतल्या. सावरकर पोहतपोहत किनार्‍यावर आले आणि फ्रेंच शिपायांना फ्रांन्समध्ये संरक्षण मिळण्याबाबत समजावून सांगू लागले.\nपरंतु त्यांची भाषा फ्रेंच शिपायांच्या लक्षात येईना. तेवढयात इंग्रज शिपायांनी सावरकरांना पुन्हा अटक केली. भारतात आल्यावर नाशिक खटल्याबाबत त्यांना दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.\nस्वातंत्र्यवीर सावरकरांचे इंग्लंडमधील क्रांतिकार्य लक्षात घेऊन त्यांच्या गणेशपंत या वडीलबंधूंवर नाशिक येथे सरकारची करडी नजर होती.\n1908 मध्ये त्यांच्याजवळ बरीच आक्षेपार्ह कागदपत्रे सापडली.\nसरकारने ताबडतोब गणेशपंतांवर खटला चालवून त्यांना जन्मठेपेच्या शिक्षेखाली अंदमानात पाठवले. यामुळे नाशिकमधल्या क्रांतिकारी गटाने ब्रिटिश अधिकार्‍यांवर दहशत बसवण्याचा निश्चय केला.\nअभिनव भारताच्या अनंत कान्हेरे नावाच्या सदस्याने नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला.\nनाशिक कटाच्या खटल्यात कान्हेरे, कर्वे व देशपांडे या नाशिकच्या क्रांतिकारकांना फाशिची शिक्षा देण्यात आली.\nयाच नाशिक खटल्यात गोवून स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा भोगण्याइतका तू जगशील का अशा अर्थाचा सवाल विचारणार्‍या तुरुंगाधिकार्‍याला सावरकरांनी बाणेदार उत्तर दिले तोवर ब्रिटिश साम्राज्य तरी टिकेल का अशा अर्थाचा सवाल विचारणार्‍या तुरुंगाधिकार्‍याला सावरकरांनी बाणेदार उत्तर दिले तोवर ब्रिटिश साम्राज्य तरी टिकेल का सावरकर बंधूंनी स्वातंत्र्यासाठी केलेले प्रयत्न, सावरकरांची सागरातील उडी, अंदमानच्या तुंरुंगात त्यांनी भोगलेल्या यमयातना या सर्व घटनांमुळे भारतीय जनतेत स्वातंत्र्याची जबरदस्त उर्मी निर्माण झाली.\nभारतात सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला जात असता व त्याचे सारखे निषेध होत असता भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड त्या कमिशनचे समर्थन करीत होते. असेच समर्थन करीत असता त्यांनी भारतीय नेत्यांना आव्हान दिले की, भारतीय राजकीय संघटनांनी एकत्र येऊन भारताची भावी घटना कशी असावी याविषयी एकमताने मसुदा तयार करून सरकारकडे द्यावा. सरकार तो पार्लमेंटकडे पाठवेल.\nलॉर्ड बर्कनहेड यांची अशी कल्पना होती की, भारतीय राजकीय संघटनांत व नेत्यांत एकमत होणे केवळ अशक्य आहे; परंतु त्याची कल्पना चुकीची ठरली. भारताने ते आव्हान स्वीकारले व काँग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा इत्यादि राजकीय संघटनांची सर्वपक्षीय परिषद मुंबईत डॉ. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे 1928 रोजी भरविण्यात आली.\nभारताची भावी घटना कोणत्या तत्वानुसार निर्माण व्हावी हे ठरविण्यासाठी परिषदेने पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नियुक्त केली. या समितीत सर तेजबदूर सप्रू, सर अली इमाम, बापूसाहेब अणे, सुभाषचंद्र बोस इत्यादि व्यक्ती घेण्यात आल्या.\nसमितीने मोठ्या परिश्रमाने देशातील राजकीय व घटनात्मक समस्यांचा अभ्यास व चर्चा करून आपला अहवाल तयार केला. समितीने मध्यबिंदू गाठला. साम्राज्यांतर्गत स्वराज्य भारताला लगेच मिळावे व नंतर लगेच दुसरी पायरी पूर्ण स्वातंत्र्यांची असावी असे समितीने निश्चित केले.\nनेहरू रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी कलकत्ता येथे सर्वपक्षीय सभा भरली (डिसेंबर 1928). मुस्लीम लीगच्या वतीने बॅ. जीनांनी अनेक दुरुस्त्या मांडल्या, जवळ-जवळ त्या सर्व फेटाळण्यात आल्या. मुस्लिमांच्या स्वतंत्र मतदारसंघाच्या हक्कावर पानी सोडण्यास मुस्लीम लीग तयार नव्हती.\nकेंद्रात व प्रांतात तिला पुरेसे प्रतिनिधीत्व जातीय पायावर हवे होते. मार्च 1929 मध्ये लीगने अधिवेशन भरवून त्यात काही अटींवर नेहरू रिपोर्ट स्वीकारण्यात आला. खुद्द काँग्रेसमध्येही नेहरू रिपोर्टवर मोठा वाद झाला. पं. जवाहरलाल व सुभाषचंद्र बोस यांनी ‘संपूर्ण स्वातंत्र्य’ या ताबडतोबीच्या ध्येयाचा आग्रह धरला.\nमहात्माजींनी मध्यस्थी करून काँग्रेसला एकमताने नेहरू रिपोर्टचा स्वीकार करावयास लावला आणि त्याची अंमलबजावणी सरकारने 1929 हे वर्ष संपण्यापूर्वी करावी, असा ठराव पास करून घेतला. त्यामुळे जवाहरलाल व बोस यांच्या सारखे तरुण नेते थोडे शांत झाले. गांधीजी पुन्हा आता राजकारणाकडे वळले. एका वर्षाच्या अवधीत साम्राज्यांतर्गत स्वराज्य न मिळाल्यास ते स्वातंत्र्य आंदोलन उभारणार होते.\nनेहरू रिपोर्टच्या प्रमुख शिफारशी:-\nभारताला साम्राज्यांतर्गत स्वराज्य लगेच मिळावे, तद्नंतर पूर्ण स्वातंत्र्य हेच भारताचे ध्येय राहील.\nभारत संघराज्यात्मक राज्य असेल. प्रांतांना आव���्यक तेवढी स्वायत्ताता मिळेल. प्रांतांना फक्त एकच कायदेमंडळ असावे. राज्यकारभाराच्या विषयांची वाटणी केंद्र व प्रांत यांच्यात व्हावी.\nभारत हे निधर्मी राष्ट्र असेल व ते जातीय समस्या समाधानकारक सोडवेल. अल्पसंख्याकांच्या संस्कृतीचे व राजकीय हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे. परंतु त्यासाठी जातीय मतदारसंघाची आवश्यकता नाही. अल्पसंख्याकांसाठी राखीव जागा असाव्यात, परंतु स्वतंत्र मतदारसंघ नसावेत.\nसिंध हा स्वतंत्र प्रांत करावा. वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रांतांसारखा दर्जा द्यावा.\nजगातील इतर लोकांप्रमाणेच भारतीय लोकांनाही जन्मत:च स्वतंत्र्य व मूलभूत हक्क प्राप्त झालेले असून घटनेत त्यांचा समावेश झाला पाहिजे. (अहवालात 19 मूलभूत हक्कांची यादी देण्यात आलेले होती.)\nइंग्लंडचा राजा व कायदेमंडळाची दोन गृहे यांची मिळून भारतीय पार्लमेंट तयार होईल. प्रांतांचे प्रतिनिधी वरिष्ठगृहात बसतील तर कनिष्ठगृहातील प्रतिनिधी हे प्रौढ मतदान पद्धतीने लोकांनी निवडून दिलेले असतील.\nआता सध्या भारतीय संस्थानांवर ब्रिटिश सरकारचे जसे अधिकार चालतात तसेच भारतीय पार्लमेंटचे अधिकार त्यांच्यावर चालतील. काही संघर्ष पैदा झाल्यास गव्हर्नर जनरल सुप्रीम कोर्टाकडे तो तंटा सोपवेल.\nगव्हर्नर जनरलने प्रधानमंत्र्यांची निवड करावी व त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्यांची नियुक्ती करावी. गव्हर्नर जनरलने मंत्रीमंडळाच्या सल्ल्याने कारभार करावा. मंत्रिमंडळ हे पार्लमेंटला जबाबदार असेल.\nप्रांतांच्या गव्हर्नरांची नियुक्ती इंग्लंडच्या राजाकडून होईल. गव्हर्नरांनी मुख्यमंत्र्यांची निवड करावी. त्यांच्या सल्ल्याने मंत्रिमंडळ तयार करावे. मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने गव्हर्नराने कारभार करावा. प्रांतीय कायदेमंडळाची मुदत पाच वर्ष असावी व ती वाढविण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार गव्हर्नराला असावा.\nगव्हर्नर जनरलने सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करावी. त्यांना दूर करण्याचा हक्क फक्त पार्लमेंटलाच असावा.\nप्रधानमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सरसेनापती इत्यादींची संरक्षण समिती गव्हर्नर जनरलने नेमावी. देशाच्या संरक्षणाविषयी त्या समितीने गव्हर्नर जनरलला सल्ला द्यावा.\nमे 1945 मध्ये युरोपातील युद्ध संपले. इंग्लंड विजयी झाले. लवकरच पार्ल���ेंटच्या निवडणुका होणार होत्या. चर्चिल भारताचा प्रश्न सोडवू इच्छित नव्हता. त्यामुळे हुजूर पक्षीयांबद्दल स्वातंत्र्यप्रिय इंग्रज जनता नाराज होती. आंतरराष्ट्रीय दडपणही इंग्रज सरकारवर वाढत होते.\nयुद्धसमाप्तीनंतर पारतंत्र्यातील राष्ट्रे स्वतंत्र झाली पाहिजेत, अशी रशियानेही घोषणा केली होती. अशा परीस्थितीत चर्चिलला आपण भारताचा प्रश्न सोडविण्यास अत्यंत उत्सुक आहोत असा भास निर्माण करणे तरी आवश्यक होते. कारण मजूर पक्षाची पूर्ण सहानुभूती भारतीय स्वातंत्र्यलढ्याला होती. मजूर पक्ष सत्तेवर आला तर भारताला स्वातंत्र्य लवकर मिळण्याची शक्यता होती.\nविलायत सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेल मार्च 1945 मध्ये इंग्लंडला गेले होते. ते जून 1945 मध्ये परत आले. 14 जून रोजी त्यांनी योजना जाहीर केली.\nनवी घटना भारतीय लोकांनीच तयार केली पाहिजे.\nजपानबरोबर करावयाच्या युद्धात सर्वांचे सहाय्य मिळेल अशी आशा आहे.\nत्याकरिता केंद्रीय सरकारच्या कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात येईल. गव्हर्नर जनरल व कमांडर-इन-चीफ याशिवाय सर्व सभासद भारतीय असतील. त्यात सजातीय हिंदू व मुस्लीम यांचे प्रमाण समान राहील.\nभारतीय गृहस्थाकडे परराष्ट्रीय खाते राहील व तोच देशाबाहेर भारताचे प्रतिनिधित्व करील.\nपक्ष नेते, प्रांतांचे आजी व माजी पंतप्रधान यांची परिषद व्हाईसरॉय बोलावतील. ते त्यांना याद्या द्यावयास सांगतील व त्यातून केंद्रीय कार्यकारिणीकरिता सभासद निवडतील.\nकेंद्रीय सहकार्य सुरू झाले म्हणजे प्रांतांतील 93 कलमी कारभार संपेल.\nविद्यमान घटनेप्रमाणे जास्तीतजास्त व्यवहार्य सत्ता दिली जाईल. त्यामुळे भविष्यकालीन घटनांवर किंवा घटनेवर परिणाम होणार नाही.\n25 जून, 1945 रोजी परिषद चांगल्या वातावरणात सुरू झाली. युद्धाप्रयत्नात भारताचे सहकार्य, युद्ध संपेपर्यंत हंगामी सरकारचे अस्तित्व इत्यादी प्रश्नांवर सर्वांचे एकमत होते. तथापि, व्हॉईसरॉयच्या मंडळाच्या रचनेवर चर्चा येताच चर्चासत्राचे घोडे अडले.\nबॅ. जीनांनी नेहमीप्रमाणे अडवणुकीची भूमिका घेतली. व्हॉईसरॉयच्या मंडळात हिंदू व मुस्लीम यांचे समान प्रतिनिधी असावेत हे राष्ट्रसभा व लीग यांना तत्वत: मान्य असल्यासारखे असले तरी राष्ट्रसभेने फक्त हिंदू, मुस्लीम, पारशी, हरिजन, शीख इत्यादी धर्माचे व जातीचे प्रतिनिधी पाठविण्याचा नैतिक हक्क होता. तो हक्कच जिना अमान्य करीत होते.\nयाशिवाय राज्यकारभाराच्या कोणत्याही प्रश्नावर मुस्लीम सभासदांनी बहुमताने संमती दिल्याशिवाय निर्णय होऊ नये असाही आग्रह त्यांनी धरला. हा आग्रह व्हॉईसरॉय मान्य करू शकले नाहीत. त्यांनी 14 जुलैला परिषद अपयशी होऊन बरखास्त झाल्याचे जाहीर केले. याचा अर्थ, आता भारताचा राजकीय प्रश्न सोडविण्याच्या किल्ल्या इंग्रजांनी बॅ. जीनांच्या हाती दिल्या होत्या.\nभारतातील सर्व मुस्लिमांचे आपण एकमेव प्रतिनिधित्व करत आहोत, हा त्यांचा दावा फोल होता. भारतात पंजाब व सरहद्द प्रांत या ठिकाणी इतरही मुस्लीम संघटना होत्या व तेथे पूर्वी त्यांची प्रांतीय सरकारेही होती. मुस्लिमांच्या इतर संघटना होत्या. त्यांनाही कळून चुकले की, लीगशी सहकार्य केल्याशिवाय राजकीय प्रश्न सुटू शकत नाही. म्हणजे लीगचा पाया अधिकच भक्कम होऊ लागला.\nया घटकावर २०११ ते २०१८ मध्ये एकूण १४ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. इतर घटकांच्या तुलनेत या घटकावर कमी प्रश्न विचारले जातात.\nअभ्यासाच्या दृष्टीने या घटकाचे नियोजन\nमध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स ७५०पासून होते, असे मानले जाते. सुरुवातीचा कालखंड (इ.स ७५०-१२००पर्यंत) या कालखंडाची महत्त्वाची दोन वैशिष्टय़े पाहावयास मिळतात. यातील पहिले म्हणजे भारतात सरंजामशाही स्वरूपाच्या राजकीय शासनव्यवस्थेचा उदय आणि दुसरे म्हणजे भारतात इस्लाम धर्माचे आगमन व सिंध प्रांतातून सुरू झालेली अरबांची व तुर्काची आक्रमणे. या कालखंडामध्ये भारताचा विविध भागांमध्ये प्रादेशिक राजकीय सत्तांचा उदय झालेला होता. उत्तर भारतामधील राजपूत सत्ता-प्रतिहार, परमार, चौहान व चंदेला इत्यादी; पूर्व भारतामध्ये पाल यांची सत्ता तसेच मध्य भारतात राष्ट्रकुट आणि दक्षिण भारतात चोल, चालुक्य इत्यादीच्या सत्ता होत्या. यानंतरचा कालखंड हा दिल्ली सल्तनत व समकालीन प्रादेशिक सत्तांचा होता. दिल्ली सल्तनतीला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये देवगिरीचे यादव, होयसळ, काकतीय विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे तसेच काश्मीर, बंगाल, गुजरात या प्रांतातील प्रादेशिक राजकीय सत्ता यांचा मुखत्वे समावेश होता. दिल्ली सल्तनतीनंतर मुघल साम्राज्याची सत्ता भारतात स्थापन झालेली होती. या सत्तेला समकालीन असणाऱ्या सत्तांमध्ये राजस्थ���नमधील राजपूत सत्ता तसेच दख्खन भागातील आदिलशाही, निजामशाही व महाराष्ट्रातील मराठा साम्राज्य इत्यादीचा समावेश होतो.\nयाचबरोबर मध्ययुगीन भारतात भक्ती चळवळ आणि सुफी चळवळ या दोन धार्मिक चळवळी अस्तिवात आलेल्या होत्या. त्यांचा तत्कालीन समाजजीवनावर खूप मोठा प्रभाव पडलेला होता. यातील भक्ती चळवळ ही िहदू धर्माशी संबंधित होती आणि सुफी चळवळ ही इस्लाम धर्माशी संबंधित होती. याव्यतिरिक्त शीख चळवळीच्या माध्यमातून शीख धर्माची स्थापना गुरुनानक यांनी केलेली होती. अशा पद्धतीने या घटकाचे नियोजन करावे लागते.\nमागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पुढीलप्रमाणे\n* २०१२ मध्ये सुफी चळवळीवर प्रश्न विचारलेला होता.\nतो प्रश्न होता – गूढ सुफिवादी पुढीलपैकी कोणत्या मार्गाचा पुरस्कार करणारे म्हणून ओळखले जातात\nपर्याय होते – १)ध्यान आणि श्वासावर नियंत्रण, २)एकांतात खडतर संन्यासी जीवन आणि ३)धार्मिक गीतांद्वारे श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणे. (हा टउद प्रकारात मोडणारा प्रश्न)\n* २०१४ मध्ये प्रश्न होता..\nमध्ययुगीन भारतात महत्तर आणि पट्टीकल पदनाम कशाशी संबंधित होते\nपर्याय – १) सैनिक अधिकारी, २)ग्रामप्रमुख, ३)वैदिक कर्मकांडामधील विशेषज्ञ आणि ४)कारागार श्रेणी प्रमुख.\n* २०१५ मध्ये प्रश्न होता..\nबाबरच्या भारतातील आगमनामुळे काय झाले\nपर्याय – १)उपखंडामध्ये दारूगोळा वापरण्यास सुरुवात झाली, २)स्थापत्यकलेमध्ये कमान आणि घुमट बनण्यास सुरुवात झाली आणि ३)तमुर राजवंशाची स्थापना करण्यात आली हे पर्याय दिलेले होते. (टउद प्रकारात मोडणारा प्रश्न.)\n* २०१६ मध्ये प्रश्न होता..\nमध्ययुगीन भारताच्या आर्थिक इतिहास संदर्भात अराघत्ता (Araghatta) हे काय दर्शविते असा प्रश्न विचारण्यात आलेला होता.\nयासाठी पर्याय होते. – १) वेठबिगार, २) सैनिक अधिकाऱ्यांना दिले जाणारे भुदान, ३)जमीन सिंचनासाठी वापरले जाणारे जलचक्र आणि ४)पडीक जमिनीचे सुपीक जमिनीमध्ये केले जाणारे रूपांतर.\n* २०१७ मध्ये प्रश्न होता..\nकाकतीय राज्यामधील खालीलपैकी कोणते महत्त्वाचे बंदर (seaport) होते असा प्रश्न विचरण्यात आलेला होता.\nयासाठी पर्याय होते. – १)काकिनाडा (Kakinada), s)मोतुपल्ली (Motupalli), ३)मसुलीपट्टनम/मच्छलीपट्टनम (Masulipatanam/Machalipatnam) व ४) नेल्लुरू (Nelluru)\n* २०१८ मध्ये प्रश्न होता..\nखालीलपैकी कोणत्या परकीय प्रवाशाने विस्तृतपणे भारतातील हिरे आणि हिऱ्यांच्या खाणी यांविषयी चर्चा केलेली आहे असा प्रश्न विचारलेला होता.\nयासाठी पर्याय होते – १) फ्रँकोइस बर्नियर, २)जीन बाप्टिस्टे टेवर्नियर, ३)जेंन दी थेवेनोत व ४)अब्बे बार्थलेमी कारे.\nउपरोक्त स्वरूपाचे प्रश्न या घटकावर विचारले जातात, साधारणत: या प्रश्नाचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ पद्धतीचे आहे. या घटकावर विचारण्यात येणाऱ्या प्रश्नावरून असे लक्षात येते की, हा घटक मुद्देनिहाय माहितीचे संकलन करून अभ्यासणे गरजेचे आहे. पण यासाठी सर्वप्रथम या घटकाचे मूलभूत ज्ञान असणे गरजेचे आहे.\nसंदर्भ साहित्य – या घटकाची मूलभूत माहिती अभ्यासण्यासाठी सर्वप्रथम एनसीईआरटीच्या शालेय पुस्तकांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये Our past part II इयत्ता सातवी आणि इयत्ता बारावीचे Themes in Indian History part- II ही पुस्तके अभ्यासावी लागतात. याच्या जोडीला सतीश चंद्र लिखित मध्ययुगीन भारतावरील जुने एनसीईआरटीचे पुस्तक वाचावे. ज्यामुळे या घटकाची योग्य परीक्षभिमुख तयारी आपणाला करता येते.\nभारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ\nयूपीएससीने २०११पासून पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये बदल केलेला आहे. पूर्वपरीक्षेसाठी एकूण दोन पेपर आहेत आणि प्रत्येक पेपर हा २०० गुणांसाठी असून यातील पहिल्या पेपरमध्ये १०० प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला २ गुण असून चुकीचा पर्याय निवडल्यास पेनल्टी मार्क्स असतात. उदाहरणार्थ एका प्रश्नासाठी ०.३३अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी गुण वजा केले जातात. याचबरोबर २०१५पासून यूपीएससीने पूर्व परीक्षा उतीर्ण होण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण बदल केला आहे. पूर्वपरीक्षेतील पेपर दोन म्हणजे नागरी सेवा कल चाचणी (C-SAT) हा पात्रता (क्वालिफाइंग) पेपर केला आहे (एकूण ८० प्रश्न आणि प्रत्येक प्रश्न २.५ गुणांसाठी असतो) यामध्ये उतीर्ण होण्यासाठी कमीत कमी एकूण गुणांपैकी ३३% गुण प्राप्त करणे अनिवार्य आहे. या पेपरमध्येही चुकीचा पर्याय निवडल्यास एका प्रश्नासाठी ०.३३ अशा पद्धतीने एकूण मिळविलेल्या गुणांमधून पेनल्टी गुण वजा केले जातात. तसेच या पेपरचे गुण अंतिम मेरीट ठरविण्यात ग्राह्य धरले जात नाहीत. पहिल्या पेपरमध्ये प्राप्त केलेल्या गुणांवरून अंतिम मेरीट ठरविले जाते.\nभारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ\nप्रस्तुत लेखामध्ये आपण पूर्वपरीक्षा पेपर पहिला या���धील भारतीय इतिहास आणि स्वातंत्र्य चळवळ या घटकाची तयारी कशी करावी याची चर्चा करणार आहोत. तसेच २०११ ते २०१८ पर्यंत या घटकावर किती प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याचादेखील आपण आढावा घेणार आहोत. या घटकामध्ये प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत तसेच भारतीय कला आणि संस्कृती या अन्य घटकांचाही समावेश होतो. सर्वप्रथम आपण या घटकावर वर्षनिहाय विचारण्यात आलेल्या प्रश्नांची संख्या पाहू : २०११ (१३ प्रश्न), २०१२ (१८ प्रश्न), २०१३ (१५ प्रश्न), २०१४ (२० प्रश्न), २०१५ (१८ प्रश्न), २०१६ (१६ प्रश्न), २०१७ (१४ प्रश्न), २०१८ (२१ प्रश्न). या प्रश्नांच्या संख्येवरून आपणाला या घटकाचा अभ्यास पूर्वपरीक्षेत यशस्वी होण्यासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. हा घटक अभ्यासाच्या दृष्टीने पुढीलप्रमाणे विभागता येऊ शकतो ज्यामुळे आपणाला या विषयाचा परीक्षाभिमुख आवाका लक्षात येईल आणि त्यानुसार अभ्यासाचे योग्य नियोजन करता येऊ शकेल.\nअ) प्राचीन भारत – प्राचीन भारताच्या इतिहासाचे महत्त्व आणि अभ्यासाची साधने, प्रागतिहासिक भारत, ताम्रापाषण कृषी संस्कृती, सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्धयुग अथवा महाजनपदाचा कालखंड, मौर्य कालखंड, मौर्योत्तर कालखंड, गुप्त कालखंड आणि गुप्तोत्तर कालखंड इत्यादी.\nब) मध्ययुगीन भारत – प्रारंभिक मध्ययुगीन कालखंड (इ.स. ७५०-१२००), दिल्ली सल्तनत, उत्तर भारतातील प्रादेशिक देशी सत्ता, विजयनगर साम्राज्य, बहामनी राजघराणे, मुघल साम्राज्य, मराठा कालखंड आणि मध्ययुगीन भारतातील धार्मिक चळवळी इत्यादी.\nक) आधुनिक भारत – युरोपियनांचे आगमन आणि ब्रिटिशसत्तेची भारतात स्थापना, ब्रिटिशसत्तेचा भारतावरील परिणाम, ब्रिटिशसत्तेच्या विरोधातील उठाव, १९व्या शतकातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी, शिक्षण आणि वृतपत्रे यांची वाढ आणि विकास, भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, क्रांतिकारी चळवळी, कामगार चळवळ, भारतातील सांप्रदायिकतेची वाढ, गव्हर्नर जनरल आणि व्हाइसरॉय, भारतातील घटनात्मक विकास, महत्त्वपूर्ण व्यक्ती इत्यादी.\nड) भारतीय कला आणि संस्कृती – भारतीय स्थापत्यकला आणि शिल्पकला, भारतीय चित्रकला, भारतीय संगीत, नृत्य आणि नाटय़, भारतीय साहित्य, भारतीय हस्तकला इत्यादी.\nअभ्यासाचे नियोजन आणि संदर्भ साहित्य\nयातील नेमका कोणता भाग परीक्षेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा आहे, याचे आकलन आपणाला मागील परीक्षांमध्ये या घटकावर विचारण्यात आलेल्या प्रश्नांवरून लक्षात येते. या घटकाची व्याप्ती खूप मोठी आहे तसेच याचे स्वरूप पारंपरिक पद्धतीचे आहे. त्यामुळे हा घटक सर्वप्रथम सखोल पद्धतीने अभ्यासणे गरजेचे आहे. त्यानंतर या घटकावर स्वत:च्या उजळणी स्वरूपातील टिप्पणे तयार करावीत. जेणेकरून हा घटक कमीत कमी वेळेमध्ये परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासता येऊ शकतो. सर्वसाधारणपणे या घटकामध्ये प्राचीन भारत, आधुनिक भारत, भारतीय कला आणि संस्कृती यावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात. तसेच मागील परीक्षांमधील प्रश्नाचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, भारतीय कला आणि संस्कृती यावर अधिक प्रश्न विचारण्यात येऊ लागलेले आहेत. हा घटक अभ्यासताना वस्तुनिष्ठ माहितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.\nया घटकाच्या तयारीसाठी एन.सी.ई.आर.टी बोर्डाची शालेय पुस्तके सर्वप्रथम वाचावीत. बाजारात या घटकासाठी अनेक गाइडस स्वरूपात पुस्तके उपलब्ध आहेत. यातील नेमकी कोणती पुस्तके या घटकाची परीक्षाभिमुख तयारी करण्यासाठी महत्त्वाची आहेत याची माहिती असणे गरजेचे आहे.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc/article/ramu-to-ias-ramesh", "date_download": "2019-07-20T16:26:10Z", "digest": "sha1:D636SPV7TZEPNLWONDC453WK4BYR4B4G", "length": 89521, "nlines": 243, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Ramu to IAS Ramesh", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\n...अन् 'पीएसआय'च्या वर्दीवर पाच वर्षांनी गावात पाऊल\nसातत्य आणि नशीब यांचा सुरेख संगम- प्रियांका ढोले-तहसीलदार\nमोक्षदा पाटील खान्देश कन्या ते पोलीस अ���ीक्षक…\nबांगड्या विकणारा झाला आयएएस अधिकारी\nफौजदार परीक्षेत ‘अभि’ची ‘जीत’…\nमेंढरं वळता वळता 'वर्दी' अंगावर आली..\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आ ...\nसर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधि ...\n...अन् 'पीएसआय'च्या वर्दीवर पाच वर्षांनी गावात पाऊल\n'जिंदगी की असली उड़ान बाकि है, जिंदगी के कई इम्तिहान अभी बाकि है| अभी तो नापी है मुट्ठीभर जमीन, हमने अभी तो सारा आसमान बाकि है|' असे म्हणत मनाशी बाळगलेली जिद्द, परिस्थितीशी दोन हात करण्याची उर्मी आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी पुणे गाठले. अधिकरी पद हासील करूनच गावात पाऊल टाकीन, असा पण केला. अन् तो तडीस नेत थेट पाच वर्षांनी 'पीएसआय'च्या वर्दीवरच गावात पहिलं पाऊल टाकलं. जळकोटवाडीच्या मंगेश वडणे याची ही यशोगाथा नवोदित परीक्षार्थींसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.\nमंगेश केशव वडणे याची ही गोष्ट. मूळ गाव उस्मानाबाद जिल्ह्यातील जळकोटवाडी (ता. तुळजापूर). गावातील जि.प. शाळेतच त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. तर, माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय, वडगाव काटी येथे झाले. शेळगाव (ता. बार्शी) येथील ज्युनिअर कॉलेजमधून अकरावी व बारावी पूर्ण केली. त्यानंतर, सन २०१० साली पाणीवच्या (ता. माळशिरस) श्रीराम अध्यापक विद्यालयातून इंग्रजी माध्यमातून डीएडची पदविका घेतली. पुढे, तुळजापूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातून औरंगाबाद विद्यापीठाची फिजिक्स विषयातून बी.एस्सी. पदवी प्राप्त केली.\nतामलवाडी (ता. तुळजापूर) येथे खासगी प्राथमिक स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून त्याने तीन वर्षे नोकरी केली. एकीकडे, स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्याचं ध्येय त्याला स्वस्थ बसून देत नव्हतं. पण कौटुंबिक परिस्थिती आडवी येत होती. २०११साली दीर्घ आजाराने आईचं निधन झालं होतं. त्यामुळे वडीलच आई-बाप अशी भूमिका बजावायचे.\nशेवटी, परिस्थतीशी दोन हात करीत मंगेशने ध्येयपूर्ती साध्य कण्यासाठी पुणं गाठलंच. 'एमपीएससीतून पोस्ट घेऊन खाकी वर्दीवरच गावात पाऊल टाकेन' हा संकल्प त्याने केला. अन् त्या दिशेने त्याचा प्रवास सुरू झाला. सातत्यपूर्ण अभ्यासाला कठोर मेहनतीची जोड देत सन २०१५ पासून स्पर्धा परीक्षा द्यायला सुरूवात झाली.\nपुण्यात आला. स्पर्ध��� परिक्षेच्या क्लासेससाठी खरंतर पुणं प्रसिद्ध. तरीही, कोणताही क्लास न लावता, मंगेशने केवळ अभ्यासिकेत अभ्यास केला. एमपीएससीतून सीआयडी पीएसआय, एक्साईज पीएसआय, एसटीआय, असिस्टंट आणि पीएसआय यासह एकूण बारा मुख्य परिक्षांपर्यंत धडक मारली. पण् अंतिम मेरीटमध्ये नाव काही येत नव्हतं. अशावेळी हाताश होऊन त्याला नैराश्य यायचं. त्यातून सावरण्यासाठी योगा- मेडिटेशनकडे लक्ष दिलं.\nआर्थिक चणचण दूर करण्यासाठी मोठा भाऊ विनोद वडणे आणि विवाहीत बहिण प्रवीणा वडणे- पोखर्णा यांनी मदतीचा हात दिला. बहिणीने तर चक्क स्वत:चे दागिने गहाण ठेऊन मंगेशला वेळोवेळी आर्थिक मदत केली. याची क्षणोक्षणी जाणीव ठेवत, मंगेश पुन्हा हिंमतीने अभ्यास अन् शारीरिक चाचणीची तयारी सुरू ठेवायचा. अखेर २०१७सालच्या पीएसआय परीक्षेत त्याने यशाचा झेंडा रोवलाच. शारीरिक चाचणीत तर १०० पैकी १०० गुण घेत त्याने यश मिळवलं.\nआपला संकल्प तडीस नेत तब्बल थेट पाच वर्षांनी '#पीएसआय'च्या वर्दीवरच गावात पाऊल टाकलं. ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात त्याचं स्वागत केलं. गावातील महिलांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या. तर, वडील, भाऊ आणि बहिणी यांच्यासह कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाला तर पारावार उरला नव्हता. कोणत्याही क्लासविना केवळ प्रबळ इच्छाशक्ती आणि ध्येय साध्य करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न याच्या जोरावर मंगेशने मिळविलेलं हे यश सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी आणि दिशा दर्शक ठरलं आहे.\nसातत्य आणि नशीब यांचा सुरेख संगम- प्रियांका ढोले-तहसीलदार\nसातत्य आणि नशीब यांचा सुरेख संगम..\nसही वक्त आता हैं लेकिन वक्त पे आता हैं\nदिनांक 5 एप्रिल 2016.\nराज्यसेवेची अंतिम यादी प्रसिद्ध झाली. यात झळकलेल्या एका नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या.\nअगदी हे नाव आलेल्या व्यक्तीच्यासुद्धा.\nप्रियांका ढोले-तहसीलदार, असं हे नाव.\nमहाराष्ट्र प्रशासकीय सेवेतील तहसीलदार हे एक महत्त्वाचे पद यांच्या नावापुढे कायमचे चिकटले.\nएक रंजक कथाच आहे ही.\nया मूळच्या सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या कळंबी या गावच्या. सन 2010 या वर्षी इंजिनीयरिंग झालेलं. लगेचच स्पर्धा परिक्षांकडे मोर्चा वळविला. तेंव्हापासून 2016 पर्यंत UPSC च्या तीन तर MPSC च्या तीन मुख्य परीक्षा दिलेल्या.\nदरम्यानच्या काळात विक्रीकर निरीक्षक (STI) हे पद मिळाले, त्यामुळे सध्या मु��बईत कार्यरत.\nगेल्यावर्षी Dy.SP चे पद केवळ एका गुणाने गेले.स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील अनिश्चितता परत अनुभवास आली.\nआता खरी कथा येथून सुरु होते.\nया NT(D) या प्रवर्गात मोडतात. 2015 यावर्षीच्या पूर्वपरीक्षेत या प्रवर्गातील मुलींसाठी वर्ग 1 ची एकही जागा नसल्यामुळे यातील अनेक मुलींनी खुल्या प्रवर्गात अर्ज दाखल केले. यांनी मात्र अनवधानाने/चुकीने NT(D) मध्ये अर्ज भरला.\nजेंव्हा वर्ग 1 ची एकही जागा नाही हे लक्षात आले तेंव्हा काय करावं काही सुचत नव्हतं. डोकं धरून बसण्याची वेळ आली.आयोगाच्या नियमानुसार पूर्व परीक्षेच्या फॉर्ममध्ये नंतर बदल करता येत नाही. तरीही यांनी थेट आयोगाचे कार्यालय गाठले. स्वतःला खुल्या प्रवर्गातील मुलींमध्ये टाकण्यासाठी आयोगाकडे अनेक अर्ज विनंत्या केल्या, एवढेच नव्हे तर आयोगात माहिती अधिकारही (RTI) वापरले. पण या सगळ्या धावपळीचा काहीच फायदा झाला नाही. नियमानुसार वर्गवारीत बदल करण्यास आयोगाने स्पष्ट नकार दिला.\nवर्ग 1 च्या एकही जागेसाठी आपण पात्र नाही म्हणून अभ्यासातील सगळा मूडच गेला. परिणामी पूर्व परीक्षा सहज पास होऊनही एक औपचारिकता म्हणून दिलेल्या मुख्य परीक्षेत 600 गुणांपैकी केवळ 170 गुण आले. हा प्रयत्न व्यर्थ जाणार हे स्पष्ट झाले.\nदरम्यानच्या काळात एक नाट्यमय घटना घडली…..\nया प्रवर्गातील मुलांसाठी असलेले “तहसीलदार” हे पद मुलींसाठी वर्ग करण्यात आले. म्हणजे मुलींसाठी तहसीलदार हे पद देण्यात आले.\nयांच्यापैकी यांच्या प्रवर्गात 35 आणि 50 गुण जास्त असलेल्या काही मुली होत्या, पण त्यांनी खुल्या प्रवर्गातील मुलींमध्ये अर्ज भरल्यामुळे या प्रवर्गातील तहसीलदार या पदासाठी या मुली पात्र नव्हत्या.\nया काळात Interview Group ला प्रवेश मिळावा म्हणून यांनी माझी भेट घेतली. यावेळी यांना दोन प्रश्न विचारले..\n1) तुमचा score किती\n2)तुमच्या ओळखीतील, तुमच्या प्रवर्गातील मुलींचे score किती\nयावेळी एक बाब लक्षात आली की यांच्यापेक्षा अनेक जास्त score असले तरी त्या बहुतांशी मुलींनी वर्ग 1 ची जागा नसल्यामुळे खुल्या प्रवर्गात फॉर्म भरला होता. म्हणून त्या मुली या नवीन समाविष्ट पदासाठी पात्र नव्हत्या.\nनवीन समाविष्ट झालेले तहसीलदार हे पद यांना मिळेल याची निदान मला तरी खात्री झाली होती. परिणामी 100 गुणांच्या मुलाखतीवर आम्ही खूपच लक्ष दिले. कसून सर्व केला, काहीही मागे ठेवले नाही, मुलाखतीच्या सर्व सत्रांसाठी या दर आठवड्याला मुंबईहून यायच्या.ऑफिस सुटले कि केवळ 4 तासात पुण्यात Interview Group ला हजर.कितीही धावपळ झाली तरी नक्की येणारच.\nसाधारणतः चार महिने हि धावपळ चालू होती. छोट्या छोट्या उणिवा शोधून आम्ही त्या दूर केल्या.\nया सगळ्या गोष्टींचा असा काही परिणाम झाला की राज्यसेवा मुलाखतीत थेट 62 गुण आले, आणि…\nस्वतःचा स्वत:विषयीचा आणि इतरांचा अंदाज चुकवत ही स्वारी “तहसीलदार” बनली.\nनिवड यादी प्रसिद्ध झाल्यावर मी अभिनंदनासाठी फोन केला.\n“सर, चमत्कारच झाला, तुमचं म्हणणं खरं ठरलं”.\nविद्यार्थी मित्रहो याला काय म्हणाल\nनशीब ,luck, आईवडिलांची पुण्याई की MPSC चा आशीर्वाद की आणखीन काही..\nमाझं मत आहे की, सातत्यपूर्ण अभ्यास, एखादी गोष्ट मनाला पटल्यावर केलेली अपार मेहनत या बाबी नशिबाला सुध्दा आपल्याकडे ओढून आणतात आणि आपल्याला यशाकडे घेऊन जातात.\nम्हणून मी या लेखाला शीर्षक दिलंय…\n“सही वक्त आता हैं लेकिन वक्त पे आता हैं|”\nमोक्षदा पाटील खान्देश कन्या ते पोलीस अधीक्षक…\nआजकालच्या काळात अनेक मुली गुणवत्ता असतानी सुध्दा चालत आलेल्या रूढी परंपरा नुसार शिक्षणापासून वंचित राहतात किंवा संकुचित दृष्टीकोनामुळे घरी राहतात ह्या सर्वाना प्रेरणा म्हणजे मोक्षदा पाटील…\nकावपिंपरी ता. अमळनेर जिल्हा. जळगाव येथील मुल रहिवासी असलेल्या मोक्षदा पाटलांची स्तुती संपूर्ण महाराष्ट्र करत आहे. कारण हि तसेच आपल्या प्रशासनाने गुंडाच्या मुसक्या आवळण्यात मोक्षदा पाटील ह्यांनी वाशीम जिल्ह्यात स्वतःची चांगलाच धाक निर्माण केला आहे.\nअनिल ओंकार पाटील ठाणे महानगर पालिकेत अभियंता त्यांना दोन मुली दोघींनीही त्यांचा मार्ग निवडला आणि त्या आयुष्यात त्यांचा मार्गावर यशस्वी सुध्दा झाल्या. त्यांच्या वडिलानि त्यांना कुठल्याही गोष्टीचा दबाव न देता त्यांचा मार्ग त्यांना निवडायला लावला.\nमुंबई येथील झेविअर्स महाविद्यालयात शिक्षण पूर्ण झाल्या नंतर पुकार या सामाजिक संस्थेत मोक्षदा पाटील यांनी काम केले. पुणे येथे UPSC ची तयारी मोक्षदा पाटील ह्यांनी केली. २०११ साली आयपीएस अधिकारी झाल्यानंतर मोक्षदा पाटील ह्या नागपूर व नाशिक येथे परीवेक्षाधीन पोलीस अधिकारी होत्या. त्यानंतर जळगाव येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी असताना हिंदू मुस्लीम एक्या साठी भरीव कामगिर�� मोक्षदा पाटील ह्यांनी केली.\nसद्या वाशीम जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक ह्या पदावर मोक्षदा पाटील आहेत. वाशीम शहरातील रोड रोमिओना चांगलाच धडा मोक्षदा पाटील यांनी निर्भया पथकांद्वारे जरब बसवली. वाशीम जिल्ह्यात मागील ४ महिन्यात ४०० पेक्षा जास्त कार्यवाही करणाऱ्या मोक्षदा पाटील ह्या पहिल्या अधिकारी आहे. मोक्षदा पाटील ह्यांनी येथील माफिया व गुंडांना चांगलाच धडा शिकवला आहे. गुटखा,दारू,सट्टेबाजी ह्या वाशीम मधून हद्दपार झाल्या आहेत. याची स्तुती सहकारी अधिकारी व कर्मचारी सुध्दा करत आहे.\nएक कठोर पोलीस अधिकारी व सोबत एक प्रेमळ आई ह्या भूमिका मोक्षदा पाटील उत्तम रित्या पार पाडत आहे. २०१३ साली आस्तिककुमार पांडे यांच्या सोबत मोक्षदा पाटील यांचा विवाह झाला. आस्तिककुमार सध्या अकोल्याचे जिल्हाधिकारी आहे. त्यांच्या मुलाचे नाव आयमान…\nमोक्षदा पाटील यांच्या मते आपले पहिले गोल ठरवून घ्या व शारीरिक क्षमता जाणून नंतर आपल्या परिश्रमाने कोणतेही ध्येय आपण गाठू शकता. महिला सक्षमीकरण विषयी सगळे बोलतात परंतु त्यांच्या मते पहिले घरातून ह्या गोष्टीची सुरवात घरापासून सुरवात करावी. त्यांच्या मते अस्तित्व दाखविण्यासठी स्त्रियांनी कर्तुत्व सिद्ध करावे..\nबांगड्या विकणारा झाला आयएएस अधिकारी\nजेव्हा आपण दृढनिश्‍चय करतो व यश मिळविण्यासाठी दिवसरात्र एकत्र करुन प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत घेतो, तेंव्हा यश आपलेच असते. याचे मुर्तीमंत उदाहरण आहे ते आयएएस अधिकारी रमेश घोलप यांचे…ते आज लाखो तरुणांचे आदर्शस्थान आहेत. लहानपणी रमेश घोलप यांना पोलीओ झाला. तेंव्हा त्यांच्या घरची परिस्थिती प्रचंड हालाखीची होती.\nदोन वेळेच्या जेवणाचेही वांधे होते, पोटासाठी त्यांची आई रस्त्यावर फिरुन बांगड्या विकत असे. रमेश यांच्या वडीलांचे सायकल दुरुस्तीचे एक छोटेसे दुकान होते. त्यांच्या परिवारामध्ये चार सदस्य होते मात्र वडिलांना दारुचे प्रचंड व्यसन असल्याने संपुर्ण परिवार रस्त्यावर आला होता. दारुचे व्यसन इतके वाढले की, त्यांना दवाखान्यात भरती करावे लागले. यामुळे परिवाराचा पोट भरण्यासाठी आईसोबत रमेश हे देखील बांगड्या विकण्यासाठी फिरु लागले. मात्र आपल्या मुलाने खुप शिकावे ही आईची ईच्छा होती.\nगावात प्राथमिक शिक्षण पुर्ण केल्यानंतर हायस्कुलमध्ये प्रवेश घेण्य��साठी रमेश आपल्या काकांच्या गावी गेले. सन २००५ मध्ये रमेश जेंव्हा १२ वीत होते तेंव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले. काकांच्या गावापासून स्वत:च्या घरी जाण्यासाठी बसचे भाडे केवळ सात रुपये होते मात्र रमेश विकलांग असल्याने त्यांना केवळ दोन रुपये भाडे लागत होते. परंतू दुदैव्य इतके की त्यांच्या कडे दोन रुपये देखील नव्हते. तेंव्हा शेजार्‍यांच्या मदतीने रमेश वडिलांच्या अंत्यविधीला कशेबशे घरी पोहचले.\nवडीलांचे छत्र डोक्यावरुन हरपल्यानंतरही त्यांनी १२वीत ८८ टक्के मिळवले. घरची जबाबदारी असल्याने डीएड करुन गावातल्या एका शाळेत ते शिक्षक म्हणून रुजू देखील झाले. याचवेळी त्यांनी बी.ए.ची डीग्री देखील घेतली. आपला मुलगा खुप शिकला शिक्षक झाला याचे कौतूक आईसह गावकर्‍यांनाही होते मात्र रमेश यांचे लक्ष काही तरी वेगळेच होते.\nरमेश यांनी सहा महिन्यांकरीता नोकरी सोडून देत युपीएससीची तयारी केली.२०१० मध्ये त्यांनी पहिल्यांदा ही परीक्षा दिली तेंव्हा त्यांच्या पदरी निराशा पडली. मुलाची जिद्द पाहून आईने गावातून काही पैसे उसनवारीने घेतले त्यानंतर रमेश पुणे येथे जावून युपीएससीची तयारी करु लागले. यावेळी रमेश यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत ते मोठे अधिकारी होत नाही तो पर्यंत गावकर्‍यांना आपले तोंडही दाखविणार नाही.\nप्रचंड इच्छाशक्ती व प्रामाणिक मेहनत काय करु शकते, याची प्रचिती २०१२ मध्ये आली. रमेश हे यूपीएससीच्या परीक्षेत २८७ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कोणत्याही प्रकारच्या क्लासेसला न जाता महागडी पुस्तके न खरेदी करता गरीब व निरक्षर आई-वडीलांचा मुलगा आयएएस अधिकारी झाला.\nत्यांची पहिली पोस्टींग कुंती (झारखंड) येथे झाली. तेथे एक प्रमाणिक अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या सर्व मित्र/मैत्रिनींनो छोट्याशा अपयशाने खचून जाऊ नका, परिस्थितीचा बाऊ करु नका. तुम्ही अधिकारी होण्याचे जे ध्येय निश्‍चित केले आहे, त्या मार्गावर प्रामाणिकपणे वाटचाल करा, यश तुमची वाट पाहत आहे…..भविष्यातील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा\nफौजदार परीक्षेत ‘अभि’ची ‘जीत’…\nघरी पिठाचा पत्ताच नाही. मग भाकरी कुठून मिळणार रटरटलेल्या भातावरच ताव मारायचा आणि दिवस काढायचे. आई शेतमजुरी करणारी; पण परिस्थितीची जाणीव मनात पक्की होती आणि स्प���्धा परीक्षेत यश मिळवायचेच, हा इरादाही पक्का होता.\nअखेर त्याने यशाला गवसणी घातलीच. पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आणि आजवरचा सारा प्रवास त्याच्या डोळ्यासमोर तरळू लागला. चिकुर्डे (ता. वाळवा) येथील अभिजित युवराज पवारची ही यशोगाथा.\nचिकुर्डे हे वारणाकाठचे गाव. अभिजितचे चौथीपर्यंतचे शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. त्याच्या शिक्षणासाठी खर्च करण्याची ऐपत नसल्याने आईने त्याला मामाकडे पाठवले. वारणा महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागला. मुळात तो हुशार. दहावीनंतर त्याला विज्ञान शाखेतही प्रवेश मिळाला असता; पण या शाखेचा खर्च परवडणार नाही, याची जाणीव असल्याने त्याने कला शाखेला प्रवेश घेतला.\nसकाळी जनावरांसाठी शेतातून वैरण आणणे आणि त्यानंतर दिवसभर ग्रंथालयात तो अभ्यास करू लागला. घरी आल्यानंतर रात्री एकपर्यंत तो अभ्यासातच असायचा. ‘एमए’ होईपर्यंतचा सारा प्रवास त्याचा सायकलवरूनच सुरू होता. एकदा तर सायकल दुरुस्तीला पैसे नाहीत म्हणून त्याने खांद्यावर सायकल मारून घरी आणली होती.\nदरम्यान, राज्यस्तरीय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत सलग सात वर्षे हो विजेता ठरला. पेट्रोल पंप, वारणा दूध संघ, वाळूच्या ठेक्‍यावरही त्याने काम केले. ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या आईलाही तो मदत करायचा. मात्र शिक्षणाची कास सोडली नाही आणि अधिकारी होण्याचं स्वप्न कधीही विसरले नाही. पुढे गावातच त्याने अभ्यासिका सुरू केली. २०१३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक पदाच्या मुलाखतीपर्यंत मजल मारली. थोडक्‍यात यश हुकले. मात्र पुन्हा तो नेटाने कामाला लागला आणि यश खेचून आणले. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे, प्रदीप पांढरबळे आदींचे त्याला मार्गदर्शन मिळाले.\nध्येय ठरवले आणि झपाटून कामाला लागलो. सलग अकरा तास अभ्यासाचे नियोजन केले. एकदा अपयश आले. मात्र पुन्हा नेटाने अभ्यास सुरू केला आणि यश खेचून आणले.\nलग्नानंतर चार महिन्यातच वीरमरण आलेल्याच्या शहीदाची वीरपत्नी झाली उपशिक्षणाधिकारी\nलष्करात असलेल्या पतीला वीरमरण आल्यानंतर खडतर प्रशिक्षण घेऊन सैन्यातच लेफ्टनंट झालेल्या स्वाती महाडिकच्या जिद्द आणि चिकाटीची महती संपूर्ण देशाला माहीत आहे. त्याचप्रमाणे लग्नानंतर अवघ्या चारच महिन्यांत नक्षल्यांशी लढत��ना पती गमावणार्‍या एका वीरपत्नीने स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अत्यंत मेहनतीने तयारी करत थेट उपशिक्षणाधिकारी पदापर्यंत झेप घेतली आहे.\n१० जानेवारीला आयोगाचे निकाल जाहीर झाले त्यात या विरपत्नीने हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. हेमलता जुरू परसा असे या वीर पत्नीचे नाव आहे. त्यांची ही जिद्द स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहणार्‍या तरुण-तरुणींना निश्‍चितच प्रेरणादाई ठरणारी आहे.\nहेमलता आणि जुरू दोघेही गोंड-माडिया आदिवासी. गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम हिदूर हे जुरू केये परसा यांचे गाव. घरची परिस्थिती बेताचीच. बाबा आमटे यांच्या लोकबिरादरी आश्रमशाळेत त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.\nपदवी पास झाल्यानंतर जुरू पोलिसात भरती झाला. पत्नी शिक्षिका होती. लग्नाला अवघे चार महिने होत नाही तोच ८ ऑक्टोबर २००९ रोजी नक्षल्यांशी लढताना जुरू शहीद झाला. त्यानंतर हेमलताने दुसरे लग्न न करता शिक्षणावर लक्ष केंद्रित केले व स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली.\nपती गेल्याचे डोंगरा एवढे दु:ख असतांना अत्यंत जिद्द आणि चिकाटीने सर्व संकटांवर मात केली. २०१५ मध्ये त्या गटशिक्षणाधिकारी झाल्या. जिद्द आणि चिकाटी कायम होती. पतीच्या आठवणी आणि उंच भरारी घेण्याच्या स्वप्नाने त्यांना पुन्हा बळ दिले.\nशहीद पतीला सलामी देण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. नुकताच १० जानेवारीला आयोगाने निकाल जाहीर केला आणि त्यात हेमलता यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली. प्रतिकुल परिस्थितीत एका आदिवासी तरुणीने मिळवलेले हे यश इतर सर्व यशांपेक्षा खुप मोठे आहे.\nमेंढरं वळता वळता 'वर्दी' अंगावर आली..\nमेंढरं वळता वळता 'वर्दी' अंगावर आली..\nभरल्या पोटी क्रांती घडत नाही तर उपाशी पोटी माणसेच क्रांती करु शकतात याचे उत्तम उदहारण म्हणजे 'हंडाळ' बंधु..त्यांच्या यशाने 'कोकणगाव' गावाला आभाळ ठेंगणे झाले..\n'हंडाळ' मेंढपाळाची मुले झाली पोलिस उपनिरीक्षक...\nपरिस्थितीच्या बुडावर लाथ मारुन यशाला गवसणी घालणारे 'चांगदेव व आप्पा हंडाळ' बंधुची संघर्ष गाथा\nअखंड हिंदुस्थानावर राज्य करणारे सम्राट चंद्रगुप्त मौर्य..चक्रवती सम्राट अशोक यांचा वसा आणि वारसा सांगणारा 'धनगर समाज' शौर्यवान,काटक अन् र���ंगडा..धन अन् मनाची श्रीमंती बाळगणारा... पण पुढे परिस्थितीने त्यांना वणवण भटकंती करायला भाग पाडले..\n'हंडाळ' कुटुंबीय मूळ मौजे-वावरथ ता.राहुरी येथील,'मुळा' धरण झाले अन् वाड-वडीलांची जमीन पाण्याखाली गेली.जमीन गेली आणि हातात फक्त खंडीभर मेंढ्या तेवढ्या शिल्लक राहील्या, विस्थापित झालेलं हे कुटुंबीय. आता 'बबन हंडाळ' मेंढीपालन करत आपल्या मामाच्या गावी आले.परिस्थिती बदलली नाही पण मनस्थिती मात्र बदलली.\nरुईगव्हाण ता-कर्जत येथे हंडाळ कुटुंबीय तात्पुरते स्थायिक झाले..बबन हंडाळ यांना चार मुले सुखदेव,ज्ञानदेव,चांगदेव अप्पा..घरात कमावती हातं वाढावीत,धाकल्या भावंडाना शिकता यावं,म्हणुन थोरल्या दोघांनी शाळा अर्धवट सोडली.आपल्या पाठीमागं आपल्या पोरांनी मेंढरं वळु नयेत,त्यांच्या वाट्याला चार घास सुखाचे येवोत,ती शिकलीत तर त्यांना आपल्यावाणी इकडं तिकडं मेंढरं चारत भटकत जगावं लागणार नाही, म्हणुन शाळेत जाणार्या चांगदेव आणि आप्पा ला बा-आई नेहमी प्रोत्साहन देत.\nयडी-वाकडी कपडे घालुन,इर्याच्या गोणीची पीशी करत पोरं अनवाणी पायानं शाळेत जात राहीली. धाकली दोघं शिकत राहीली अन् आढळगाव च्या शाळेत दोघं भावंड पाचवीत दाखल झाली.रुईगव्हाण ते आढळगाव ११ km चे हे अंतर,दररोज २२ km चा हा प्रवास.एसटी ने शाळेत जायला पासा पुरती पोरांकडे पैसे नसत.चांगदेव ने एका भंगारवाल्या कडुन मोडकी सायकल घेतली,आता त्या सायकल वर प्रवास चालु झाला.रस्त्यात 'भावडी' हे गाव लागायचं.तिथल्या भोसलेंचा एक मुलगा याच्याच वर्गातला,तो त्याला आपल्या सायकल वर ने-आण करत,त्याबदल्यात तो दररोज चांगदेव ला 'दीड रुपया' द्यायचा,त्यातुन सायकलची देखभाल व भंगारवाल्याचा हप्ता दिला जाई,ही भावंडं मात्र जिद्दी,सकाळ-संध्याकाळ सोबतच,राम-लक्षमण नाची जोडी शोभावी अशी,शाळेत प्रथम क्रमांक यांनी मात्र कधी सोडला नाही.\nरुईगव्हाण पंचक्रोशीतील धनदांडगे बाहेरची माणसं म्हणुन त्यांना जमीन कसुन देत नव्हते,प्रकरण कोर्ट कचेरी पर्यंत गेलं,त्यात वडील कर्जबाजारी झाले.आता सगळं संपलय असं वाटत होतं.धाकल्या दोघांनी शिकत रहावं म्हणुन थोरले सुखदेव आणि ज्ञानदेव सालगड्याचं काम करायचे.कोर्ट-कचेरी च्या सतत चकरा.त्यातुन त्यांचा System वरचा विश्वास उडला,गरीब,बटक्या लोकांवर होत असलेली गुंडशाही.त्या अन्यायाला प्रतिकार करण्यासाठी चौघा भावांचे बाहु फुरफुरायचे.\nरातच्चं दोन घास खाताना 'बा' सांगायचा.'शिंग्रोबा' धनगराची गोष्ट..कैक वर्ष गोरं इंग्रज पुण्याहुन बंम्बई ला जाण्यासाठी खंडाळा घाटातुन रस्ता कसा न्यावा शोधत होतं..त्यांना मार्ग सापडना,तवा शिंग्रोबानं इंग्रजांना सांगितलं..माझ्या मेंढरांच्या मागं मागं या तोच तुमचा रस्त्याचा मार्ग असल..शिंग्रोबानं इंग्रज लोकांना रस्ता दावला,तवा इंग्रज त्याच्यावर लई खुश झाले बगा ते म्हटले तुला काय पाहीजे\nतवा आपला पुर्वज शिंग्रोबा म्हणला 'तुम्हाला द्यायचच असल काय तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या' हे ऐकताच इंग्रजांनी लागलीच त्याला गोळ्या घातल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपला शिंग्रोबांने बलिदान दिलं पोरांनो तुम्ही बी असं काही तरी करा\nतवा धाकल्या पोरांची छाती फुगायची पण पुढे सततच्या झुंडशाहीला वैतागुन हंडाळ कुटुंबीयांनी रुईगव्हाण गाव सोडलं अन् श्रीगोंदे तालुक्यातील कोकणगावात ते रहायला आले.तिथं उसनंपासनं करुन जमीन घेतली घर बांधलं पण अतिक्रमणात घर आहे सांगुन लोकांनी बांधलेल्या घरावर ट्रॅक्टर ने नांगर फिरवला घरातली माणसं उघड्यावर आली गर्दीतला एक बोलला 'केस करायची असेल तर कर PSI आमच्या ओळखीचा हाय'...तेव्हा नुकतचं धाकल्या दोघांना कुठं मिसरुड फुटलं होतं तवा चांगदेव आणि आप्पा ने ठरवलं आता PSI व्हायचच पोरं तवा पासुन स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला लागली.\nअवघड गणितं सोडु लागली..महापुरुषांची चरित्र वाचु लागली...पुणे येथे जाऊन तयारी करावी तर खर्च परवडण्यासारखा नव्हता. श्रीगोंद्यातच अभ्यास करण्याचं पक्क ठरलं..अभ्यासिकेतील मोजकी पुस्तकं,वारंवार सराव,स्वत:च्या नोटस,वर्तमानपत्रे हे सगळं आता रुटीन मध्ये आलं.वेळेचं अचुक नियोजन कधी चुकवलं नाही,ग्राऊॅड साठी मात्र एक अडचण उभी राहीली,रनींग साठी ४०० मीटर सरळ सपाट जागा आढळगाव परीसरात काही कुठे सापडेना,शेवटी ती ही सापडली 'नाथाची वाडी च्या जंगलात' जंगलातल्या सपाट जागेवर रनिंग ट्रॅक करुन सराव चालु झाला,कधी भल्या सकाळी पळण्याचा सराव चालु झाला तर जंगलातील कोल्हे-कुत्रे-लांडगे पाठलाग करायची..गुरगुरायची..पण हंडाळ बंधुनी त्यामुळे कधी पळण्याचा सराव सोडला नाही..शेजारीच असलेल्या ऊटूळा डोंगराहुन त्यांनी लालमाती आणली अन् जंगलातच आखाडा तयार केला त्यात लांब उडी मारण्याचा सराव चा��ु केला..उड्या मारुन पॅक झालेली माती कुदळ-फावड्याने खणुन काढत मोकळी नेहमी केली त्याने मनगट आणि दंडाचे स्नायु बळकट झाले..घराशेजारी त्यांना एक सरळ वर गेलेलं झाड दिसलं त्या झाडाला समांतर त्यांनी एक उभं लाकुड रोवलं त्याला आडवा बार लावला..अन् पुलअप्स त्यावर काढले जात..पुलअप्स काढण्याचं एक अनोख यंत्र आणि तंत्र हंडाळ बंधुनी विकसीत केलं.\n2013 साल उजाडलं,अन् 15 आॅगस्ट ला दोघं शाळेच्या कार्यक्रमात भाषण करायला माईक समोर उभे राहीले..तर काही लोकांनी त्यांना बोलु दिलं नाही..हंडाळ बंधु सांगत होते..'फुले-शाहु-आंबेडकर' आम्ही वाचले..आमचे हक्क,अधिकार आम्हाला समजले..पण प्रत्यक्षात स्वातंत्र्यदिनी आमच्या बाबतीत असं घडलं तेव्हा वाटलं 'फुले-शाहु-आंबेडकर' यांचे विचार काय फक्त वाचनापुरतेच मर्यादित आहेत का\nअसं जगणं वाट्याला आलं..झालेले अपमान पचवले...पण आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही..दोघं भावंडं दहावी पास झाले आणि श्रीगोंद्याला महाराजा व छत्रपती काॅलेज मध्ये पुढचं शिक्षण घेऊ लागले..डाॅ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय होस्टेल मध्ये त्यांची रहाण्याची व्यवस्था झाली..कमवा व शिका योजनेतुन ते आपलं शिक्षण घेऊ लागले..कधी खचले तर त्यांना बापाचे शब्द आठवायचे 'मला आयुष्यात हे दोन पोरं फौजदार करायचेत' पोरं मग पेठुन उठायचे..अभ्यासाला लागायचे..अन् मेहनत कामाला आली..पोलीस भरती निघाली आणि दोघं पोलीस खात्यात भरती झाले २०१६ ला PSI ची अॅड आली..चांगदेव व आप्पासाहेब Departmental Exam मधुन PSI झाले..आणि पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने PSI पोस्टसाठी घेतलेल्या Direct Exam च्या माध्यामातुन आप्पासाहेबांनी राज्यात 22 वा रॅन्क घेऊन बाजी मारली..'भगवान जबबी देता हे,छप्पर फाड के देता हे' ची अनुभवती त्यांना आली..\nअरुण पवार सर,राजकुमार चौरे सर यांनी संपुर्ण आयुष्य दोघा भावंडांना प्रेरीत करण्याचे काम केले.PSI झाल्याचा आनंद त्यांच्या गगणात मावेना.दोघांनी ऐकमेकांना घट्ट मिठी मारली..आई-बापाचं पांग फिटलं..म्हणत दोघांच्या डोळ्यात आनंदआश्रु तरळले...\nहमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी..\nग्रामीण भागात शिक्षण, योग्य मार्गदर्शन अशा विविध समस्या असताना प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील सचिन न्याहारकर यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि श्रम करण्याची तयारी असल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतो हे न्याहारकर यांनी दाखवून दिले आहे.\nलासलगावमधील कांद्याच्या खळ्यावर हमाली करणाऱ्या एका बापाच्या कष्टाचं आज चीज झालं आहे. परिस्थितीचं भांडवल न करता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मात करत सचिन न्याहारकर हा हमालाचा मुलगा आता न्यायाधीश झाला आहे. चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ इथे उत्तमराव न्याहारकर यांची एक एकर शेती आहे. मात्र हंमातच पिक घेता येत असल्याने उत्तमराव हे लासलगाव येथे माथाडी कामगार म्हणून काम करतात.\nसचिनने दहावीपर्यंतचं शिक्षण गावातच घेऊन बारावीपर्यंतच शिक्षण लासलगाव घेतलं. बारावीत चांगले मार्क मिळाल्याने सचिनने पुण्यातील लॉ कॉलेज प्रवेश घेतला. घरातील परिस्थिती नाजूक, आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढत मुलांच्या शिक्षणात कुठलीच कसूर ठेवली नाही. अभ्यासात सातत्य व प्रचंड मेहनत घेऊन २०१२ मध्ये प्रथम श्रेणी मिळवत पदवी प्राप्र्त केली. घरी जिरायती शेती असल्याने तसेच वडील हमाली करून उदरनिर्वाह करत असल्याने घरची परिस्थिती बेताची होती. परंतु वडिलांनी कधीही अडचण येऊ दिली नाही.\nदरम्यानच्या काळात न्याहारकर यांच्या मोठय़ा बंधुस लष्करात संधी मिळाल्याने कौटुंबिक परिस्थितीत सुधारणा झाली. त्यामुळे शिक्षण घेताना मोठा आधार मिळाला. नातेवाईकांच्या मदतीने पुण्यात पोहोचला आणि तेथे शिकत असतानाच त्याने न्यायाधीशाची परीक्षा दिली.\nशालेय शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवून जास्तीत जास्त वेळ देत अभ्यास केला. त्यासाठी वडील व भावाची वेळोवेळी योग्य मदत मिळाल्याने कमीतकमी कालावधीत यश मिळविता आले, असे न्याहारकर यांनी नमूद केले.\nसचिन लहानपणापासूनच हुशार होता. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला. अभ्यासात नेहमी सातत्य ठेवले. त्यामुळे एवढय़ा कमी वेळात तो न्यायाधीश पदापर्यंत पोहचू शकला, अशी प्रतिक्रिया सचिन यांचे वडील उत्तमराव न्याहारकर यांनी दिली. वयाच्या २४ व्या वर्षी न्यायााधीश होणारे न्याहारकर हे तालुक्यातील पहिलेच विद्यार्थी होय.\nदेशात होणाऱ्या करोडो रुपयांच्या वीजचोरी विरुद्ध आवाज उठवणारी महिला आयएएस…\nभा���तात वीजचोरी हा खूप गंभीर प्रश्न बनलेला आहे. आकडेवारी नुसार दरवर्षी जवळपास 1 लाख 3 हजार कोटी रुपयांची वीजचोरी होते. विजेच्या बिलापासून वाचण्यासाठी गरीब लोकच नाही तर शिकलेले लोकं सुद्धा आकडे टाकून वीज चोरी करतात. बोलायचं झालं तर वीज चोरी एक सामान्य गोष्ट बनली आहे. सर्वात मोठी धक्कादायक बाब म्हणजे वीज विभाग वीजचोरी रोखण्यासाठी जेवढ्या संकल्पना आणतो त्यावर तोड काढत लोकं नवीन नवीन आयडिया शोधून वीजचोरी करतात.\nपण या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी 39 वर्षीय एक महिला खूप जिद्दीने पेटून उठली आहे आणि यावर एक असा उपाय शोधला आहे त्याची खूप गरज होती. ती महिला सुद्धा कोणी सामान्य महिला नाहीये तर त्या आहेत 2003 बॅच च्या आयएएस ऑफिसर रितू माहेश्वरी.\n2000 साली पंजाबच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर त्या 2003 साली आयएएस म्हणून जॉईन झाल्या. विशेष म्हणजे 2011 मध्ये रितू यांची नियुक्ती कानपूर इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनीमध्ये झाली. तिथे काम करत असताना त्यांना दिसले की शहरातील लोक मोठ्या प्रमाणात आकडे टाकून वीजचोरी करत आहेत. त्यांनी या समस्येकडे गंभीरपणे बघत त्यांनी एक नवीन संकल्पना राबवली.\nज्यामध्ये त्यांनी एक तृतीयांश लोकांच्या घरी नवीन स्मार्ट मीटर बसवले. या स्मार्ट मीटरद्वारे वीज वापर हा डिजिटली रेकॉर्ड केला जाऊ शकत होता. ज्यामुळे वीज वितरण प्रणालीमध्ये क्षणाक्षणाला होणार विजेचा वापराचा तपशील सहजपणे बघितला जाऊ शकत होता.\nरितू माहेश्वरी माहेश्वरी म्हणतात, ‘मी वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांच्या विरोधाला झुगारून त्यांनी 5 लाखांमधील 1 लाख 60 हजार मिटर बदलले. यामुळे कानपुर शहरातील विजचोरीच्या घटना खूप कमी झाल्या जे की अगोदर 30% होत्या.’ वीज मंत्रालयाच्या वेबसाईटवर बघू शकतो की रितू यांच्या रणनितीने कानपुर इलेक्ट्रिसिटी कंपनीचा तोटा अर्ध्यावर म्हणजे 15.6% वर आला आहे.\nवीजचोरी विरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्या विजचोरांच्या नजरेत आल्या. मोठमोठ्या गुंड आणि नेत्यांकडून त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन धमकावले जाऊ लागले. पण रितू सर्व धमक्यांना न घाबरता एक वेगळी सिस्टीम बनवण्यात व्यस्त राहिल्या.\nवीजचोरी मध्ये कमी करून गावागावात शेतकऱ्यांपर्यंत वीज पोचवण्याचा त्यांचा मानस आहे. विशेष म्हणजे या समस्येवर डिजिटल मित्र हा एकमेव पर्याय आहे. केंद्र सरकार पाच वर्षात पावर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन इंडस्ट्री मध्ये जवळजवळ 3 लाख 30 हजार करोड रुपये गुंतनवण्याच्या विचारात आहे. अशात या आयएएस अधिकाऱ्याने केलेले काम खूप अनुकरणीय आणि प्रेरणादायी आहे.\nसर्वात कमी वयात मुख्यमंत्री कार्यालयाचा भार सांभाळणाऱ्या महिला IAS अधिकारी…\nतेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात नुकतेच अतिरिक्त सचिव म्हणून कार्यभार स्वीकारणाऱ्या आयएएस अधिकारी स्मिता सब्बरवाल यांनी इतिहास रचला आहे. मुख्यमंत्री कार्यालयात या पदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या त्या सर्वात तरुण अधिकारी बनल्या आहेत. यापूर्वी कधीच एवढ्या कमी वयाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयात काम केले नाही. यामागचे कारण असे की स्मिता यांनी खूप कमी वयात म्हणजेच वयाच्या २३ व्या वर्षी आयएएसची परीक्षा पास केली होती. त्यांचे आतापर्यंत चे कामकाज एवढे चांगले राहिले आहे की प्रत्येक जण त्यांचे कौतुक करत असतो. त्यांच्या सेवेला आता १५ वर्षे पूर्ण झाले आहेत. त्यांच्या कामामुळे त्यांना ‘द पिपल्स ऑफिसर’ म्हणून ओळखले जाते.\nआतापर्यंत स्मिता यांनी वारंगल, विजाग, करीम नगर, चित्तुर या जिल्ह्यात काम केले आहे. तिथले लोक आजही त्यांच्या कामामुळे त्यांची आठवण काढत असतात. त्या जिथे जिथे काम करतात तिथे त्यांची वेगळीच छाप आतापर्यंत त्यांनी पाडली आहे. मूळच्या बंगालच्या दार्जिलिंग येथील असणाऱ्या स्मिता यांचे वडील आर्मी मध्ये होते. त्यामुळे त्यांना देशातील विविध भागात राहायला मिळाले. यामुळे त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सुद्धा असेच झाले. त्यांचे वडील कर्नल पी.के. दास हे सेवेतून रिटायर्ड झाल्यानंतर हैद्राबाद मधेच स्थायिक झाले. त्यामुळे स्मिता यांनी आपली १२ वि चे शिक्षण हैद्राबाद मधील सेंट एेन्स मधून केले आणि सेंट फ्रांसिस कॉलेजमधून त्या कॉमर्स मधून ग्रॅज्युएट झाल्या.\nस्मिता या १२ वी मध्ये ISC बोर्डाच्या टॉपर होत्या. यूपीएससीच्या सिव्हिल परीक्षामध्ये सुद्धा त्यांना ४ थी रँक मिळाली होती. त्यावेळी त्या फक्त २३ वर्षाच्या होत्या. त्यानंतर त्यांना देशातील सर्वात प्रतिष्ठित आयएएस ची नोकरी जॉईन करण्याची संधी मिळाली. त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. पण स्मिता म्हणतात की त्यांचे कामच त्यांच्यासाठी खरे काम आहे. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की त्या आयएएस बनाव्यात. यासाठी त्यांनी ग्रॅज्युएशन नंतर लगेच सिव्हिल परीक्षेची तयारी सुरू केली.\nनिकाल लागल्यानंतर त्यांना त्या देशातून ४ थी रँक मिळवून पास झाल्याची बातमी मिळाली. आयएएस मध्ये चांगली रँक मिळाल्याने त्यांना हैद्राबाद हे केडर मिळाले. त्यावेळी आंध्र प्रदेशचे विभाजन झाले नव्हते. त्यांना वारंगल येथील नगर परिषद आयुक्त म्हणून जबाबदारी मिळाली.\nतिथे त्यांनी ‘फंड योर सिटी’ या नावाने एक योजना चालू केली. नक्षलवादी प्रभावित त्या भागात त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्यासाठी सहकार्य करण्याचे अपील केले. तिथल्या लोकांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये सहभाग नोंदवला. स्मिता यांच्या असलेल्या चांगल्या हेतूमुळे त्या शहराचा चेहरा मोहरा बदलून गेला.\nवारंगल मध्ये काम केल्यानंतर त्यांना करीमनगर जिल्ह्यात जबाबदारी मिळाली. हा तेलंगणा मधील एक मागास जिल्हा मानला जायचा. २०११ मध्ये त्यांना करीमनगरचे जिल्हाधिकारी नेमण्यात आले. तिथे त्यांनी आरोग्य सेवा व शिक्षण सेवा बदलण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अम्मा लालना या नावाने एक योजना आणत तेथील सरकारी दवाखान्यात स्वच्छता मोहीम राबविली. त्यानंतर गरोदर महिलांसाठी सुद्धा मोफत तपासणी शिबीर राबवले.\nअगोदर रूग्ण सरकारी दवाखान्यात येण्यास टाळत असत व स्मिता यांनी रुग्णांना सरकारी दवाखान्यात येण्यासाठी विविध योजना राबविल्या. त्या प्रत्येय दवाखान्यात स्काइप सुविधा वापरून लक्ष ठेवत होत्या.\nगरीब महिलांना खाजगी रूग्णालयात ३०-३० हजार रुपये खर्च करणे परवडणारे नव्हते. त्यासाठी त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून अम्मा लालना ही योजना राबविल्याची माहिती स्मिता यांनी दिली. स्मिता यांनी फकीर रुग्णालयातील सुविधाच नाही तर साफ स्वच्छता टिकवण्यासाठी सुद्धा खूप लक्ष दिले. चांगले उपकरणे त्यांनी सरकारी दवाखान्यात उपलब्ध करून दिले. आज पूर्ण राज्यात स्मिता यांचे मॉडेल पाळले जाते. त्यांनी यासोबतच शिक्षण क्षेत्रात सुद्धा खूप भरीव कामगिरी केली त्यामुळे त्यांना पीपल्स ऑफिसर या पुरस्काराने गौरविण्यात आले. स्मिता या गरजू लोकांसाठी नेहमी उपलब्ध असत. असे कधीच नाही व्हायचे की एखाद्याला त्यांची गरज आहे आणि त्या भेटल्या नाही.\nजिल्हाधिकारी म्हणून त्या रोज २००-३०० लोकां���ा भेटत असत आणि त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवत असत. यामुळे लोकांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असायचे व सरकारी कार्यालयाकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन सुद्धा बदलायचा. आंध्र प्रदेशचे विभाजन झाल्यानंतर त्यांना तेलंगणाच्या मुख्यमंत्री कार्यालयात जबाबदारी मिळाली आहे. इतक्या कमी वयात इथे पोहचणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.\nत्यांचा विवाह एका आयपीएस अधिकाऱ्यासोबत झाला आहे जे की त्यांच्या बॅच चे आहेत. त्यांनी सोबतच मसुरी येथे ट्रेनिंग पूर्ण केली होती. तिथे ते मित्र बनले आणि दोन्ही परिवाराच्या मर्जीने पूढे त्यांनी लग्न केले. त्यांना दोन मुलं पण आहेत. मुलांना वेळ देण्याविषयी त्यांनी सांगितले की आम्हाला जे आवडायचं ते आम्ही निवडलं आहे, मग मुलांना खूप कमी वेळ मिळतो. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न बघणाऱ्या महिला आणि मुलींसाठी त्यांचे एक प्रेरणा आहे. पण त्यासाठी त्याग सुद्धा करावा लागतो.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/rahul-gandhi-meet-alwar-rape-case-victim/", "date_download": "2019-07-20T16:16:03Z", "digest": "sha1:3RSGQUWV2J73CNT4HPB45WSPD5IVFGYV", "length": 17872, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "आता न्याय होईल; राहुल गांधी यांचे अलवार बलात्कार पीडितेला आश्वासन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पा�� देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nआता न्याय होईल; राहुल गांधी यांचे अलवार बलात्कार पीडितेला आश्वासन\nराजस्थानातील अलवार सामुहिक बलात्कार पीडितेची आणि तिच्या कुटुंबीयांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी भेट घेतली. दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून पीडितेला न्याय दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या प्रकरणात कायदेशीर प्रक्रियेचे गंभीरतेने पालन करण्यात येईल असे ते म्हणाले. अशा गंभीर घटनांचे आम्ही भाजपसारखे राजकारण करत नाही. आम्ही हे प्रकरण गंभीरतेने हाताळून दोषींवर कारवाई करू असे ते म्हणाले.\nहा मुद्दा अतिशय गंभीर असून याचे राजकारण करण्यात येऊ नये. हा मुद्दा आमच्यासाठी राजकीय नसून भावनात्मक आहे. आपण राजकारण करण्यासाठी येथे आलेलो नाही, तर कुटुंबातील सदस्याप्रमाणे पीडितेची भेट घेण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पीडितेला नोकरी देण्याचे आश्वासन दिले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर आपण अशोक गेहलोत यांच्याशी चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली. पीडितेच्या कुटुंबीयांनी न्याय मिळण्याची मागणी केली आहे. त्यांना आता न्याय मिळेल, असे आश्वासन त्यांनी दिले.आम्ही भाजपसारखे राजकारण करत नसून हा आमच्यासाठी गंभीर आणि भावनात्मक मुद्दा आहे, असे ते म्हणाले.\nराहुल गांधी यांनी कटुंबातील सदस्याप्रमाणे आमची भेट घेतली. त्यांनी घटनेबाबत माहिती घेऊन आमची समस्या जाणून घेतली. आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना दिले आहेत, असे पीडितेने सांगितले. राहुल गांधी, अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचेही महिलेने स्पष्ट केले आहे. राहुल गांधी बुधवारी पीडितेची भेट घेणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांचा अलवार दौरा रद्द करण्यात आला होता.\nया निवडणुकीत अलवार सामुहिक बलात्काराचा मुद्दा सातत्याने उपस्थित करून राजस्थानातील काँग्रेस सरकारवर टीका करण्यात येत आहे. अलवारमध्ये 26 एप्रिलला 19 वर्षांच्या एका दलित महिलेवर तिच्या नवऱ्याच्यासमोर महिलेवर सामुहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींपैकी एकाने घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल केला होता. त्यानंतर पोलीस आणि राजस्थान सरकारवर टीका होत आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलनिवडणूक आयोगाची आचार संहिता की मोदींची प्रचारसंहिता; काँग्रेसचा गंभीर आरोप\nपुढीलबलात्काऱ्यासोबत अल्पवयीन पीडितेचं लग्न लावले, 3 पोलिसांविरोधात Pocso चा गुन्हा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे न���धन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/28/three-died-by-heavy-rain-in-mumbai-.html", "date_download": "2019-07-20T15:46:53Z", "digest": "sha1:NIQ7BTM6VMR5N5NBQLWSUZ2X4K23CKOX", "length": 2843, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " मुंबईत आणखी २४ तास बरसणार पाऊस - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - मुंबईत आणखी २४ तास बरसणार पाऊस", "raw_content": "मुंबईत आणखी २४ तास बरसणार पाऊस\nमुंबई: गरमीने बेहाल हलेल्या मुंबईकरांवर आज सकाळ पासून धो-धो पाऊस बरसत आहे. पहिल्याच मोठ्या पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली आहे. शॉक लागल्याने तीन जण मृत्युमुखी पडले आहेत, तर पाच ठिकाणी झाडे कोसळली आहेत. दरम्यान, मुंबईसह कोकणात मान्सूनला पोषक स्थिती सक्रीय झाल्याने गुरुवारी मध्यरात्रीपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली आहे\nहीच पावसाची स्थिती पुढील २४ तास कायम राहणार असल्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. शहर व उपनगरात पावसामुळे ९ ठिकाणी शॉर्ट सर्कीटच्या घटना घडल्या आहेत. आज पहाटे ७.४८ च्या सुमारास अंधेरी पश्चिमेला आरटीओ ऑफिससमोर काशीमा युडियार ही ६० वर्षे वयाची वृद्ध महिला विजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडली. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास गोरेगाव पूर्व येथे इरवानी इस्टेटजवळ शॉक लागून चार जण जखमी झाले. त्यापैकी दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेंद्र यादव आणि संजय यादव अशी मृतांची नावे आहेत. आशादेवी यादव ही पाच वर्षीय मुलगी आणि दीपू यादव या दोघांची प्रकृती स्थिर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/category/buddhist/", "date_download": "2019-07-20T15:33:10Z", "digest": "sha1:BH77UM2FJXWMA5RLKI2BFLCCTSBMAU6B", "length": 4292, "nlines": 66, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "Buddhist Archives - BRAmbedkar.in", "raw_content": "\nभारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..\n‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व…\nधम्माने मी बौध्द पण जातीने महार आहे\nधम्माने बौध्द पण जातीने महार आहे, माफ करा मित्रांनो मी आज काहिच खाणार नाही कारण…….., आज माझ्या खंडोबाचा वार आहे. सकाळीच ऊठून मी त्रिशरण केले, आणि चवदार तळ्याच्या पाण्यात देवही…\nमंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान \n– चंद्रहास तांबे, खारघर, नवी मुंबई (मो. ९८६९८६९७९२, ९९२०८६९७९२) भाग-१ माणसाच्या जिवनात येणा-या अनेक पवित्र घटनांपैकी मंगल परीणय अर्थात लग्न विवाह सोहळा हा एक अतिशय पवित्र असा कार्यक्रम…\nधर्मांतराने दलितांना काय दिले – मा. लक्ष्मण माने\nशिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र मनोमनी बौद्ध (महार) या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं…\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Blind-Paternity-story/", "date_download": "2019-07-20T15:53:50Z", "digest": "sha1:G7E2ADQ74GIANPDWRNVDEBPR74PHZPG2", "length": 6583, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुलीसाठी अंध दाम्पत्याची ‘डोळस’ धडपड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › मुलीसाठी अंध दाम्पत्याची ‘डोळस’ धडपड\nमुलीसाठी अंध दाम्पत्याची ‘डोळस’ धडपड\nकोल्हापूर : एकनाथ नाईक\nलाकडी चार खांब...सडलेल्या पत्र्याचा आडोसा...मुलगी संस्कृतीची सोबत...अंध असूनही वृत्तपत्र विक्रीतून मोडक्या संसाराला टेकू देण्याचा त्यांचा प्रयत्न...उच्च विचारसरणी... स्वत: अंध असूनही मुलगी संस्कृतीसाठी पती-पत्नीची धडपड सुरू आहे. ही मन हेलावून टाकणारी कहाणी आहे, टाकाळा चौकात राहणार्‍या केसरकर परिवाराची. त्यांच्या जिद्दीला दातृत्वाचे हात मिळाल्यास संस्कृतीच्या जीवनात निश्‍चितच प्रकाश पडेल, यात शंका नाही.\nटाकाळा चौकात गजबजलेल्या परिसरात, पण खुरट्या झुडपांमध्ये सुरेश केसरकर यांचे घर आहे. पाहिल्यानंतर त्याला कोणी घर म्हणणारच नाही; पण त्यांच्यासाठी ते घरच आहे. डोळस असताना वीस वर्षे सुरेश केसरकर यांनी रिक्षा चालवली. अचानक त्यांच्या उजव्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली.त्यातच त्यांचा डोळा निकामी झाला.त्यानंतर एका खासगी कंपनीत सुरेश यांना चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. निर्व्यसनी, उच्च विचारसरणी असणार्‍या सुरेश यांना त्यांच्या मित्राने अंध असलेल्या अस्मिताचे स्थळ सुचविले. अस्मिताच्या जीवनात आनंदचा ‘प्रकाश’ पाडण्यासाठी त्यांनी होकार दिला.सुरेश यांच्या घरच्यांनी लग्‍नाला विरोध केला; पण मित्राला दिलेल्या शब्दाला ते जागले.\nआनंदाने संसार फुलत असतानाच काळाने त्यांच्या डाव्या डोळ्यावर झडप घालून हिरावून घेतला. केसरकर कुटुंबीयांवर यामुळे आभाळच कोसळले; पण जिद्दीने त्यांनी संसार फुलविण्याचे स्वप्न उराशी बाळगून धडपड सुरूच ठेवली. या दाम्पत्याला 2003 मध्ये कन्यारत्न झाले. तिचे नाव त्यांनी संस्कृती असे ठेवले. आलेल्या संकटांना दूर लोटत सुरेश व अस्मिता यांनी संस्कृतीचा सांभाळ केला. बघताबघता संस्कृती मोठी झाली.आज संस्कृती आयर्विन ख्रिश्‍चन हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकते. तिला शिकवून अधिकारी करण्याचे या दाम्पत्याचे स्वप्न आहे. आई-वडिलांना घरकामात मदत करून अंबाबाई मंदिर परिसरात ती वृत्तपत्र, कॅलेंडर, खेळणी विक्री करून शिक्षणाचे धडे संस्कृती गिरवत आहे. संस्कृतीला शिकून डीएसपी व्हायचं आहे. जिद्दीला समाजातील दातृत्वाचे हात मिळाल्यास तिचा खडतर प्रवास सुखकर होणार आहे.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Displaced-504-teachers-favorite-schools-in-satara/", "date_download": "2019-07-20T16:21:02Z", "digest": "sha1:V6ZHGZGAFKES4H3UIATWKQ3WVMH56KKD", "length": 4846, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विस्थापित ५०४ शिक्षकांना पसंतीच्या शाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › विस्थापित ५०४ शिक्षकांना पसंतीच्या शाळा\nविस्थापित ५०४ शिक्षकांना पसंतीच्या शाळा\nराज्याच्या ग्रामविकास विभागाने यावर्षी सातारा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सुमारे 4 हजार 15 प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या केल्या मात्र या बदलीप्रक्रियेत सुमारे 670 विस्थापीत झालेल्या शिक्षकांपैकी 504 शिक्षकांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार बदलीचे आदेश देण्यात आले आहेत तर राहिलेल्या 166 शिक्षकांना आता ऑनलाईन शाळा मिळण्याची शक्यता आहे.\nयावर्षीपासून ग्रामविकास विभागातर्फे ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र यामध्ये अनियमितता असल्याने अनेक शिक्षक विस्थापीत झाले तर काही शिक्षकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. जिल्ह्यातील 670 शिक्षक विस्थापीत झाले होते त्यांच्या बदल्यांची पाचवी फेरी पार पडली. त्यामध्ये त्यांना पसंती क्रमानुसार शाळा देण्यात आल्या.\n166 शिक्षकांना अद्यापही शाळा मिळाल्या नाहीत त्यामुळे त्यांना पसंतीच्या शाळा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यांच्यासाठी सहाव्या फेरीत बदल्यांचे आदेश ऑनलाईन दिले जाणार आहेत. दरम्यान, संवर्ग 2 मधील पती -पत्नींना त्यांच्या नोकरीच्या ठिकाणापासून 30 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर असल्याचे दाखले सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषदेने दिले आहेत. हे अंतराचे दाखले राज्य परिवहन महामंडळाकडून घ्यावे लागणार असल्याने ते मिळविण्यासाठी शिक्षकांची धावाधाव सुरू झाली आहे.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/accident-in-satara-vitani-13-month-baby-came-under-fathers-tractor/", "date_download": "2019-07-20T16:35:47Z", "digest": "sha1:DWNFYCADLG6YECRZUXNPFE7MQVBSVUR7", "length": 4693, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पित्याच्या ट्रॅक्टरखालीच गेला चिमुरड्याचा जीव | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पित्याच्या ट्रॅक्टरखालीच गेला चिमुरड्याचा जीव\nपित्याच्या ट्रॅक्टरखालीच गेला चिमुरड्याचा जीव\nवडील ट्रॅक्टर मागे घेत असतानाच मागून रांगत आलेला अवघ्या 13 महिन्यांचा मुलगा वडिलांना न दिसल्याने मागील चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला. ही हृदयद्रावक घटना विडणी (ता. फलटण) येथे बुधवारी सकाळी 11 वाजता घडली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने वडिलांनाही जबर मानसिक धक्का बसला आहे.\nबुधवारी (दि. 17) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास विडणी (नाना अभंगवस्ती) नजीक असलेल्या फुले वस्ती येथील नागेश फुले हे आपला ट्रॅक्टर घेऊन घरातून शेताकडे निघाले होते. ते ट्रॅक्टर रिव्हर्स घेत होते. यावेळी त्यांचा अवघ्या 13 महिन्यांचा मुलगा अवधूत फुले हा घरातून अचानक बाहेर ट्रॅक्टरच्या मागील दिशेने रांगत आला. वडिलांना याची कल्पना नसल्याने राहत्या घरासमोरच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.\nगेल्याच महिन्यात झाला होता अवधूतचा वाढदिवस\nगेल्याच महिन्यात अवधूतचा पहिला वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला होता. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण फुले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वडिलांनाही मानसिक धक्का बसला असून या घटनेमुळे संपूर्ण विडणी व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची फिर्याद मुलाचे वडील नागेश फुले यांनी स्वत:च फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी का��ुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/6-houses-burnt-in-Gadegaon/", "date_download": "2019-07-20T16:12:19Z", "digest": "sha1:OGBHTHOPRCFOSEHIF4UG556NRZAUVNLO", "length": 5268, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गादेगावात ६ घरे जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › गादेगावात ६ घरे जळून खाक\nगादेगावात ६ घरे जळून खाक\nगादेगाव (ता. पंढरपूर) येथील झिरपी मळा परिसरात शेतमजुरांची 6 घरे पूर्णपणे जळून खाक झाली. शुक्रवारी (दि. 18) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, आगीचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. या घटनेत आठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, सायंकाळी उशिरापर्यंत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती.\nगादेगाव येथील झिरपी मळा या परिसरात शेतमजुरी करणार्‍या कुटुंबाची छप्पराची घरे आहेत. सलग असलेल्या या घरांना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. सर्व घरे पाचटाच्या छप्पराची असल्यामुळे बघता-बघता सहा घरांना आगीने आपल्या कवेत घेतले. परिसरातील लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच घरातील प्रापंचिक वस्तू घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला; परंतु आग झपाट्याने पसरल्यामुळे घरांतील महत्त्वाच्या वस्तू बाहेर काढणे शक्य झाले नाही. श्रीयाळ देवाप्पा देशमुख, प्रकाश राऊ बाबर, जीवन प्रकाश बाबर, इंदुमती माऊली शिंदे, लक्ष्मण माणिक पाखरे, माणिक निवृत्ती पाखरे यांची घरे या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली.\nसर्व घरे छप्पराची असल्यामुळे काही मिनिटात आगीने सर्व घरांचा फडशा पाडला. अग्निशामक बोलावण्याचीही वेळ मिळाला नाही. घरांतील सर्वच प्रापंचिक वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे सर्व सहा कुटुंबे उघड्यावर आलेली आहेत. सहा कुटुंबांचे या आगीत सुमारे 6 ते 8 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त होत आहे. गाव कामगार तलाठी श्रीकांत कदम यांनी नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे.\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसास��ठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/%E0%A4%AC%E0%A4%B8-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T16:49:19Z", "digest": "sha1:Y5OAAVYCA7E2AFNYPKNCLFSHQRTXFXII", "length": 8461, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बस चालक परवाना मिळविणारी पहिली इंजिनिअर मुलगी - Majha Paper", "raw_content": "\nबस चालक परवाना मिळविणारी पहिली इंजिनिअर मुलगी\nJuly 11, 2019 , 10:04 am by शामला देशपांडे Filed Under: जरा हटके, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: इंजिनिअर, प्रतीक्षा दास, बेस्ट बसचालक परवाना\nमुंबईची बेस्ट बस सेवा म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाते. २४ वर्षीय प्रतीक्षा दास ही मुलगी या बेस्ट बसच्या संदर्भात सध्या चर्चेत आली आहे. कारण बेस्ट बस चालक परवाना मिळविणारी ती पहिली महिला आहे. सर्वसाधारणपणे बस किंवा ट्रकचालक फार शिकलेले नसतात असा समज आहे. हा समज प्रतीक्षाने खोटा पाडला आहे कारण जून २०१९ मध्ये ती मेकॅनिकल इंजिनिअर परीक्षा पास झाली आहे आणि ती बेस्ट बस चालविते आहे.\nप्रतीक्षाला लहानपणापासून गाड्यांचा शौक आहे. ती बाईकर आहे, विविध कार्स चालविते पण तिची पहिली पसंती बस आणि ट्रक चालविण्यास आहे. ती तरुण आहे, मुलगी आहे त्यामुळे या वयातील शॉपिंग, भटकंती, सोशल मिडिया हे सर्वमान्य छंद तिलाही आहेत. इन्स्टाग्रामवर ती चांगलीच अॅक्टीव्ह असून तिच्या रेसरचिक अंडरस्कोर ११ अकौंटचे सुमारे ५० हजार फॉलोअर्स आहेत. ती सांगते, बस आणि ट्रक चालविणे हे माझे स्वप्न होते आणि ते आता पुरे होत आहे. तिला आरटीओ अधिकारी व्हायचे आहे आणि त्यासाठी हेवी व्हेईकल चालक परवाना असणे बंधनकारक आहे.\nप्रतीक्षा सांगते, बस किंवा ट्रकसारखे वाहन चालवायला ताकद लागते. गाडीचे वजन जास्त असते, चाके मोठी असतात त्यामुळे स्टेअरिंग वळविताना, गाडीवर नियंत्रण ठेवताना ताकद वापरावी लागते. ती जेव्हा प्रथम बस चालविण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी गेली तेव्हा तेथील प्रशिक्षकांना आश्चर्य वाटले. कारण ती एकतर मुलगी होती आणि तिच्यात किती ताकद असेल याची त्यांना शंका होती. कदाचित मुलीला बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची त्यांचीही पहिलीच वेळ असावी. पण हे प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण करून प्रतीक्षाने तिच्या जिद्दीचे दर्शन घडविले आहे.\n मग हे जरूर वाचा\nमहिंद्राची थार सीआरईडी लाँच\nरेल्���े गाड्याच्या नंबर मागचे रहस्य काय\nभारतातील सर्वात पहिला ‘बेबी स्पा’ हैदराबादमध्ये सुरु\nलहान मुलांमध्ये अॅनिमिया कसा ओळखावा\nएका दिवसामध्ये किती बदाम खाणे योग्य आहे\nहार्ले डेव्हीडसनची दमदार सॉफ्टेल स्लीम एस बाईक\nदुसऱ्या महायुद्धात बुडालेले लढाऊ जहाज समुद्रात सापडले\n१८० पक्षांच्या प्रजाती धोक्यात\nवाढत्या वयात या सोप्या उपायांनी रहा तरूण\nनिरनिराळ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहून बिल न देताच पसार\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95/", "date_download": "2019-07-20T16:38:28Z", "digest": "sha1:4ZWG5GEQVTBVZAUJJO56D4RZPRPLPX6Q", "length": 10912, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्रियंका गांधी सक्षम ! ; लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल- राहुल गांधी | Dainik Prabhat", "raw_content": "\n ; लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा होईल- राहुल गांधी\nनवी दिल्ली: लोकसभा निवडणूक तोंडावर असतानाच काँग्रेसने मोठा डाव खेळला आहे. प्रियांका गांधी यांची औपचारिकरीत्या राजकारणात एंट्री झाली असून त्यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेश पूर्वची जबाबदारी दिली आहे. तर पश्चिमेची जबाबदारी ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे देण्यात आली आहे. प्रियांका गांधी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कार्यभार स्वीकारणार आहेत.\nदरम्यान, प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाने आपल्याला आनंद झाल्याचे गांधी यांनी म्हटले आहे. तसेच ���्या लोकसभा निवडणुकीत चांगली मदत करतील, अशी अपेक्षा देखील राहुल गांधींनी व्यक्त केली. प्रियंका आणि ज्योतिरादित्य शिंदे हे उत्तरप्रदेशात कॉंग्रेसच्या विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करतील आणि या राज्याच्या राजकारणाला नवीन दिशा देतील असेही राहुल गांधी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/16/Suspension-of-the-Transition-Bill-in-Hong-Kong.html", "date_download": "2019-07-20T15:45:33Z", "digest": "sha1:DECKTWJULCGJMNWHH47NIVG3C6C2K35Q", "length": 3737, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " हाँगकाँग मधील प्रत्यार्पण विधेयक स्थगित - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - हाँगकाँग मधील प्रत्यार्पण विधेयक स्थगित", "raw_content": "हाँगकाँग मधील प्रत्यार्पण विधेयक स्थगित\nहाँगकाँग मधील गुन्हेगारांना चीनच्या ताब्यात देण्याबाबतचे वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक अखेर तेथील सरकारने स्थगित केले आहे. या विधेयकाविरोधात लोकांनी जोरदार निदर्शने केली होती, तसेच तेथील संसदेवर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला होता.\nजग हाँगकाँगमधील घटनांकडे बघत आहे, असे सांगून अमेरिकेनेही डोळे वटारले होते. त्यामुळे हाँगकाँग मधील चीननियंत्रित सरकारने एक पाऊल माघारी घेतले आहे. विधेयक स्थगितीला चीननेही हिरवा कंदील दाखवला आहे. हाँगकाँग च्या चीन समर्थक नेत्या कॅरी लाम यांच्यावर हे विधेयक रद्द करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील सहकारी व सल्लागारांकडून दबाव आला होता.\nसरकारने हे घटनादुरुस्ती विधेयक स्थगित केले असून, समाजातील सर्व घटकांशी संवाद साधूनच त्यावर मार्ग काढला जाईल. समाजातील लोकांची मते यात जाणून घेतली जातील, असे लाम यांनी पत्रकारांना सांगितले.\nया विधेयकासाठी कोणतीही मुदत ठरवण्याचा आमचा विचार नाही, त्यासाठी सल्लामसलत केली जाईल. विधिमंडळाच्या कायदा सल्लागार पथकाशी चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले. 1997 मध्ये हाँगकाँगचे हस्तांतरण चीनकडे करण्यात आल्यानंतरच्या काळातील सर्वात मोठी निदर्शने बुधवारी झाली होती. त्याआधी गेल्या रविवारी दहा लाख लोकांचा सहभाग असलेला मोर्चाही निघाला होता. लोकांना शांत करण्यासाठी विधेयक स्थगित करणे हाच शहाणपणाचा मार्ग आहे, असे या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना, बीिंजग समर्थक शियांग यांनी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/manohar-parrikar-death/77444/", "date_download": "2019-07-20T15:35:03Z", "digest": "sha1:PNMRNZEAZW6HWIYCG7YJKBH4PCRYE55A", "length": 9496, "nlines": 100, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Manohar parrikar death", "raw_content": "\nघर फोटोगॅलरी सामान्यातील असामान्य नेता\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे रविवारी रात्री निधन झाले. मनोहर पर्रिकर हे खऱ्या अर्थाने सामान्यातील असामान्य नेते होते. त्यांचे राहणीमान फार साधे होते. परंतु, पर्रिकर माणूस म्हणून फार मोठी व्यक्ती होते.\nमनोहर पर्रिकर फार साधे व्यक्तीमत्व होते. मुख्यमंत्री असूनही त्यांना या गोष्टीचा कधी अहंकार वाटला नाही. ते राज्यामध्ये खुल्याने स्कूटरवर फिरायचे. कधी स्कूटरच्या मागच्या सीटवर असायचे. तर कधी स्वत: स्कूटर चालवायचे\nमनोहर पर्रिकर फार साधे व्यक्तीमत्व होते. मुख्यमंत्री असूनही त्यांना या गोष्टीचा कधी अहंकार वाटला नाही. ते राज्यामध्ये खुल्याने स्कूटरवर फिरायचे. कधी स्कूटरच्या मागच्या सीटवर असायचे. तर कधी स्वत: स्कूटर चालवायचे\nमनोहर पर्रिकर एका लग्नात गेल होते. त्यावेळी नवरदेव-नवरीला आहेर देण्यासाठी ते स्वत: लाईनीमध्ये उभे राहिले होते.\nमनोहर पर्रिकर एका लग्नात गेल होते. त्यावेळी नवरदेव-नवरीला आहेर देण्यासाठी ते स्वत: लाईनीमध्ये उभे राहिले होते.\nमनोहर पर्रिकर राज्यातील छोट्या-मोठ्या हॉटेलवर जायचे आणि तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचे.\nमनोहर पर्रिकर राज्यातील छोट्या-मोठ्या हॉटेलवर जायचे आणि तेथील खाद्यपदार्थांचा आस्वाद घ्यायचे.\nमनोहर पर्रिकर यांचे फुटबॉलवर विशेष प्रेम होते. २०१३ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी फुटबॉल हा गोवा राज्याचा खेळ असे जाहीर केले होते.\nमनोहर पर्रिकर यांचे फुटबॉलवर विशेष प्रेम होते. २०१३ मध्ये मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी फुटबॉल हा गोवा राज्याचा खेळ असे जाहीर केले होते.\nपर्रिकरांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली तेव्हा पर्रिकरांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी ते हाऊ द जोश असे म्हणाले होते. खचून जाणं, हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं.\nपर्रिकरांच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा झाली तेव्हा पर्रिकरांनी एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी ते हाऊ द जोश असे म्हणाले होते. खचून जाणं, हे त्यांच्या स्वभावातच नव्हतं.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभाजपवर तुटून पडणारे राऊत उभे राहतात तेव्हा…\nLIVE : मनोहर पर्रिकर यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/notice/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:13:36Z", "digest": "sha1:FREEBSXY4GZAV7HXKGZVZT53WZI3UXDP", "length": 5245, "nlines": 121, "source_domain": "amravati.gov.in", "title": "अमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nअमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र\nअमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र\nअमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र\nअमरावती जिल्हा- आपले सरकार सेवा केंद्र\nनव्याने वाटप करण्यात आलेले आपले सरकार सेवा केंद्र- २०१८-१९ ची यादी.\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/video/page/2/", "date_download": "2019-07-20T15:56:16Z", "digest": "sha1:EUG43Z2DOTWRVRNASO5X5MZWARBSRAQL", "length": 10548, "nlines": 99, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Video Archives – Page 2 of 16 – Maharashtra Desha", "raw_content": "\n : कुमारस्वामींच्या राजीनाम्याची भाजपने केली थेट मागणी\nभाजपात प्रवेश केलेल्या मुस्लीम महिलेला भाड्याचे घर खाली करण्यास सांगितले\nसलमान खानची ‘भारत’ पहिल्या सहामाहीतली सर्वाधिक लोकप्रिय फिल्म \nकर्नाटकातले जेडीयु – कॉंग्रेसचे सरकार अल्पमतात, कुमारस्वामी सरकारच्या अडचणीत वाढ\nविनोद तावडेंचा माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभाग\n…म्हणून मराठा आरक्षण कोर्टात टिकले नाही : नारायण राणे\nकोब्रापोस्टचे स्टिंग १३६- देशभरातील नामांकित न्यूज चॅनेल आणि वृत्तपत्रांच्या पेडन्यूजचा भांडाफोड\nटीम महाराष्ट्र देशा: देशभरातील नामंकित वृत्तसंस्थाकडून एखाद्या पक्षासाठी राबवला जाणारा अजेंडा आणि पेडन्यूजवरून गेल्या काही दिवसांत मोठे वादंग निर्माण होताना...\nमोदी सरकारच्या चार वर्षाच्या अपयशी कारकिर्दीचा पंचनामा करणारी जुमला किंग सिरीज\nवेब टीम- मोदी सरकारच्या चार वर्षाच्या अपयशी कारकिर्दीचा पंचनामा करणारी जुमला किंग नावाची सिरीज काँग्रेसच्या सोशल मिडीया विभागाने सुरु केली आहे. अभिषेक मनु...\nभाजप-शिवसेनेला पालघरच्या जमिनी हव्या आहेत- अशोक चव्हाण\nपारोळा- पालघर लोकसभा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, जनता दल सेक्युलर आघाडीचे उमेदवार दामोदर शिंगडा यांच्या प्रचारार्थ पारोळा व वसई...\nप्रिया प्रकाश वारियरचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल\nवेब टीम- अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियरचा पुन्हा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. प्रियाच्या ‘उरू अदार लव्ह’ या गाण्याचा टीजर प्रदर्शित करण्यात आला आहे. गाण्याचा...\nक्रिकेटचा बॉल कसा तयार करतात\nक्रिकेट या खेळात दोन गोष्टी अति महत्वाच्या असतात त्या म्हणजे बॅट आणि बॉल. या खेळात जेवढे महत्व बॅटचे आहे तेवढेच बॉलचे देखील आहे. मात्र तुम्ही कधी विचार केलाय...\nसत्ता, पैसा, धर्मस्थळ आणि सरकारी यंत्रणेचा भाजपकडून प्रचंड गैरवापर- सचिन सावंत\nभ्रष्टाचारी व लाचार प्रवृत्तीचे प्रतिक असलेल्या सेना भाजपच्या पराभवाची सुरुवात पालघरमधून होणार\nVIDEO- ‘रेस 3’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज, सलमान खान मुख्य भूमिकेत\nवेब टीम- बॉलिवूडचा भाई अर्थात सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रेस 3’चा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून ‘र���स 3’चा ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. रेस 3...\nVIDEO- सलमान खानचा बहुप्रतीक्षित ‘रेस 3’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज\nवेब टीम- बॉलिवूडचा भाई अर्थात सलमान खान याच्या बहुप्रतीक्षित चित्रपट ‘रेस 3’चा ट्रेलर अखेर रिलीज झाला असून ‘रेस 3’चा ट्रेलरला प्रचंड...\nVIDEO- बोहल्यावर चढण्याधी बेळगावातील तरूणीने बजावला मतदानाचा हक्क\nकर्नाटक- विधानसभेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान सुरु आहे. बेळगावातील एका जोडप्याने शनिवारी सकाळी आधी मतदान केले, त्यानंतरच विवाहस्थळी रवाना झाले...\nडिजिटल माध्यमांमध्ये ‘महाराष्ट्र देशा’चा डंका, फेसबुक एंगेजमेंटमध्ये दुसऱ्या क्रमांकावर\nटीम महाराष्ट्र देशा- फेसबुक पेज रँकिंग आणि एंगेजमेंट मध्ये महाराष्ट्र देशा दुसऱ्या स्थानावर जाऊन पोहचला आहे. वाचकांनी दिलेला प्रतिसाद आणि त्यांचा विश्वास...\n : कुमारस्वामींच्या राजीनाम्याची भाजपने केली थेट मागणी\nभाजपात प्रवेश केलेल्या मुस्लीम महिलेला भाड्याचे घर खाली करण्यास सांगितले\nसलमान खानची ‘भारत’ पहिल्या सहामाहीतली सर्वाधिक लोकप्रिय फिल्म \nकर्नाटकातले जेडीयु – कॉंग्रेसचे सरकार अल्पमतात, कुमारस्वामी सरकारच्या अडचणीत वाढ\nविनोद तावडेंचा माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A7%E0%A4%B3%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T15:42:42Z", "digest": "sha1:TRZ23UHBHK35JSYNJFIIB2EBIEJGER2J", "length": 11621, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – उधळपट्टी थांबावा, नाहीतर कर भरणार नाही | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – उधळपट्टी थांबावा, नाहीतर कर भरणार नाही\nस्वयंसेवी संस्थाचे पालिका आयुक्तांना पत्र\nपुणे – एका बाजूला महापालिका प्रशासन कापडी पिशव्या, बकेट तसेच बाकडे खरेदी न करण्याचा निर्णय घेत त्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवलेला आहे. तर, दुसऱ्या बाजूला क्षेत्रीय कार्यालयांकडून पिशव्या खरेदीसाठी निविदा काढल्या जात आहेत. ही बाब नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करणारी आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया थांबविण्यात यावी, अन्यथा कर भरणार नाही, असा इशारा शहरातील स्वयंसेवी संस्थांनी महापालिकेस दिला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nगेल्या काही वर्षांत महापालिकेच्या अंदाजपत्रकात करण्यात येणाऱ्���ा वॉर्डस्तरीय निधीतून बकेट, पिशव्या, तसेच बाकडांसह अन्य साहित्य वाटपाचे पेव फुटले आहे. अनावश्‍यकपणे मोठ्या प्रमाणात हे साहित्य वाटप केले जात आहे. तसेच त्याचे कोणतेही रेकॉर्ड ठेवले जात नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनानेच यासाठी पुढाकार घेत यंदाच्या वर्षी आलेले बकेट खरेदीसाठी आलेले सुमारे 5 कोटी रुपये थांबविले आहेत. तसेच या पूर्वी हे साहित्य वाटप झालेले असल्याने ते यंदा देऊ नये, असा प्रस्तावच स्थायी समिती समोर ठेवला आहे. तर, दुसऱ्या बाजूला प्रभाग क्रमांक 25 अ येथे तब्बल 9 लाख 87 हजार रुपयांच्या कापडी पिशव्या खरेदीची निविदा राबविण्यात आली आहे. ही बाब चुकीची आणि पैशांची उधळपट्टी करणारी आहे. त्यामुळे ही खरेदी थांबविण्यात यावी अन्यथा शहरातील एक नागरिक म्हणून या पुढे मिळकत कर न भरण्याचा इशारा सिटी आय संस्थेचे संजय शितोळे यांच्यासह स्वयंसेवी संस्थांच्या वतीने महापालिका आयुक्तांना पत्राद्वारे देण्यात आला आहे.\nसासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा\nकात्रजजवळ पाईपालाईन फुटली : लाखो लीटर पाणी वाया\nमराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार\n2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित\nआता ऑनलाइन “डॉक्‍युमेंट’ पाठविता येणार\n750 सोसायट्यांना महापालिकेची नोटीस\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/mayawatis-remarks-on-rahul-gandhis-minimum-wage-plan/", "date_download": "2019-07-20T16:02:27Z", "digest": "sha1:FAYJPAUOTNCLOYYVBER5MX53IXD5D6IT", "length": 12149, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "राहुल गांधींच्या किमान वेतन योजनेवर मायावतींची टीका | Dainik Prabhat", "raw_content": "\nराहुल गांधींच्या किमान वेतन योजनेवर मायावतींची टीका\nलखनौ : देशात आपला पक्ष सत्तेवर आल्यास सर्व गरींबासाठी किमान वेतन योजना आपण सुरू करू अशी जी घोषणा कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे त्यावर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी टीका केली आहे. ही योजना गरीबांसाठी अच्छे दिन किंवा गरीबी हटाव योजनांसारखा थट्टेचा विषय ठरता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.\nराहुल गांधी यांना देशात ही योजना खरोखरच लागू करायची असेल तर प्रथम त्यांनी त्यांची सरकारे असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश पंजाब अशा राज्यात या योजनेची अंमलबजावणी सुरू करावी म्हणजे लोकांचा त्यांच्या आश्‍वासनावर विश्‍वास बसेल अन्यथा अन्य कोणाचा त्यावर विश्‍वास बसणार नाहीं असे त्या म्हणाल्या. ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही घोषणा करण्यात आल्यामुळे त्याच्या खरेपणाविषयी शंका उपस्थित होणे स्वाभाविक आहे असे त्या म्हणाल्या.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया देशातील गरीबांनी अच्छे दिन येतील आणि गरीबी हटाव अशा घोषणा याआधी ऐकल्या होत्या पण त्यातून त्यांचा भ्रमनिरासच झाला आहे. भारतीय जनता पक्षानेही गरीबांच्या खात्यात प्रत्येकी पंधरा लाख रूपये भरतो म्हणून त्यांची थट्टा केली होती असेही मायावती यांनी नमूद करीत भाजपवरही शरसंधान साधले आहे. भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी अशा फसव्या घोषणा या आधी खूप प्रमाणात केल्याचेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले आहे. लोकांनी गेल्या 72 वर्षात या दोन्ही पक्षांचे कारभार बघितले आहेत त्यामुळे त्यांनी आता बहुजन समाज पक्षाच्याच पाठीशी उभे राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकर���ंचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/the-center-has-procured-pulses-and-oilseeds-worth-24-thousand-503-crores/", "date_download": "2019-07-20T16:02:43Z", "digest": "sha1:GHU47K2USNNG2FDLED53PDYF3VOWQO4F", "length": 11316, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "केंद्राने केली 24 हजार 503 कोटींची डाळ आणि तेलबियांची खरेदी | Dainik Prabhat", "raw_content": "\nकेंद्राने केली 24 हजार 503 कोटींची डाळ आणि तेलबियांची खरेदी\nनवी दिल्ली : शेतकऱ्यांच्या आधारभूत किंमतीवर केंद्र सरकारने आत्तापर्यंत 52.83 लाख टन डाळी आणि तेलबियांची खरेदी केली असल्याची माहिती कृषी मंत्रालयाने आज दिली. या खरेदीसाठी सरकारने 24 हजार 503 कोटी रूपयांची रक्कम खर्च केली आहे. डाळी आणि तेलबियांचे बाजारातील भाव पडल्यानंतर शेतकऱ्यांना होणारे नुकसान टाळण्यासाठी सरकारने किमान आधारभूत किंमतींच्या आधारे शेतकऱ्यांकडून ही खरेदी सुरू करावी अशी विनंती राज्य सरकारांनी केल्यानंतर केंद्र सरकारने ही खरेदी सुरू केली आहे.\nसुमारे बारा राज्यांतून ही खरेदी सुरू करण्यात आली आहे. त्यात मध्यप्रदेशात सर्वाधिक म्हणजे 22.91 लाख टन, राजस्थानात 15.58 लाख टन आणि गुजरात मध्ये 4 लाख 60 हजार टन डाळी आणि तेलबियांची खरेदी आत्तापर्यंत करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील खरेदीचे प्रमाण 2.26 लाख टन इतके आहे. तर हरियानातील प्रमाण 2.30 लाख टन, कर्नाटकातील 1.64 लाख टन तेलंगणातील 1 लाख 7 हजार टन इतके आहे अशी माहितीही कृषी खात्यातर्फे देण्यात आली आहे. यंदाच्या खरीप हंगामात तेलबिया आणि डाळींच्या उत्पादनांत मोठी वाढ झाली आहे. तेलबियांचे यंदाचे उत्पादन 22.18 दशलक्ष टन इतके झाले आहे गेल्या वर्षीै ते 20.99 दशलक्ष टन इतके झाले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्य���ष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/in-nagar-protest-against-goverments-milk-policy/", "date_download": "2019-07-20T15:59:07Z", "digest": "sha1:LSRSYXPJPPDN3Z4UXF7Y4BFNZ7XMZJF3", "length": 9397, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "सरकारी दूधधोरणा विरोधात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक दगडाला दुधाचा अभिषेक", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\nसरकारी दूधधोरणा विरोधात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक दगडाला दुधाचा अभिषेक\nअहमदनगर/प्रशांत झावरे पाटील :- सरकारी दूधधोरणा विरोधात शेतकरी संघर्ष समितीने पुकारलेल्या आदोलनाच्या पुर्वसंध्येला भूमिपुत्र शेतकरी संघटना, पिपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आदि स्वयंसेवी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक दगडाला दुधाचा अभिषेक घालून सरकारी दूधधोरणाचा निषेध करण्यात आला. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर दुधाचे ग्लास ठेवत नागरिकांना रस्त्यावर फुकट दुध पाजण्यात आले. प्या, प्या शेतकऱ्यांचे दूध फुकट प्या….., घ्या घ्या शेतकऱ्यांचा तळतळाट फुकट घ्या….., ग्राहकांचे व शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देवून आंदोलकांनी संताप व्यक्त केला.\nया आंदोलनात शेतकरी संघर्ष समितीचे मुख्य निमंत्रक डॉ.अजित नवले, कारभारी गवळी, प्रकाश थोरात, अशोक सब्बन, सुधीर भद्रे, गुलाबराव डेरे, कॉ.महेबुब सय्यद, शाहीर कान्हू सुंबे, अंबिका नागुल, भूमीपुत्र संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे, रोहन आंधळे, रईस शेख आदिंसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nप्रारंभी प्रतिकात्मक मुख्यमंत्र्यांच्या दगडाला खुर्चीवर बसवून भगवा फेटा बांधण्यात आला. पुष्पहार अर्पण करुन त्या दगडाला दुधाचा अभिषेक घालण्यात आला. तसेच महाराष्ट्रातील तमाम दुध उत्पादक शेतकऱ्यांचा शोषण मुक्तीनामा यावेळी प्रसिध्द करण्यात आला.\nकेंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला नाही. शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायाला देखील सरकार २७ रु. प्रति ली. प्रमाणे भाव जाहिर करते मात्र त्याची अंमलबजावणी करीत नाही. शेतकऱ्यांचे दुध १७ रु. प्रति लिटर प्रमाणे घेतले जाते. अशा शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येते. दुध संकलन केंद्र व डेअऱ्या एका टँकरचे तीन टँकर करुन मोठ्या प्रमाणात पैसे कमवित आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना ते भेसळीच्या दुधाने एक प्रकारे विष पाजले जात आहे. शेतकऱ्यांचे नुकसान करुन, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात आनण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्��ाचा आरोप शोषण मुक्तीनाम्यात करण्यात आला आहे. तसेच या मुक्तीनाम्यात शेतकरी संरक्षण कायदा आनण्याची मागणी करण्यात आली आहे.\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\nऊस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारची मदत अपुरीच – शरद पवार\n2018 IPL: मुंबई इंडियन्ससाठी ‘करो या मरो’ची परिस्थिती\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc-update/latest-updates-subcategory/mpsc-history/history-preparation-for-mpsc-exam-2019?page=6", "date_download": "2019-07-20T16:15:36Z", "digest": "sha1:PDHOX5ISZCFTWOAJHU6QIO6IPVALUBAK", "length": 50509, "nlines": 295, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Reliable academy | MPSC Syllabus & Strategy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nMPSC पूर्व GS सराव प्रश्नसंच\nMPSC CSAT सराव प्रश्नसंच\nPSI STI ASO संयुक्त प्रश्नसंच\nExcise SI Pre संयुक्त प्रश्नसंच\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील काही महत्वाचे मुद्दे\nभारताची सर्वात पहिली महिला\nमहाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७)\nमहाराष्ट्राच्या इतिहासातील काही महत्वाचे मुद्दे\nमहाराष्ट्रातील नेवासे,चांदोली, सोमगाव,टेकवाडे, सावरदे व दायमाबाद इत्यादी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत.\nमहाराष्ट्रातील महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व १००० वर्षापूर्वीचा आहे.\nमौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.\nजागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे 'सातवाहन' हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय.\n'सिमुक' हा राजा सातवाहन घराण्याचा संस्थापक मानला जातो.\nसातवाहन 'राजा सातकर्णी' प्रथम व त्याची रानी 'नागणिका' यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.\nचालुक्य हे वैष्णवपंथी होते, तरीही त्यांनी धर्मसंहिष्णुतेचे धोरण राबविले होते.\nइ.स. ७५३ च्या दरम्यान चालु��्य घराण्याच्या र्हासानंतर 'दंतीदुर्ग' याने राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली.\nराष्ट्रकूट घराण्यातील 'कृष्ण प्रथम' याने जगप्रसिद्ध असलेले 'वेरूळ येथील कैलास मंदिर' बांधले .\nशिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठा णे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.\nशिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून 'विद्याधर जीमुतवाहन' हा असून उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर(तेर) हे त्याचे मूल स्थान होय.\nचंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली तसेच या घराण्याचा संस्थापक 'कोल भिल' हा होता.\nयादवांचा प्रधान हेमाद्री याने 'चातुरवर्ग चिंतामणी' हा ग्रंथ लिहिला.\nअल्लाउद्दीन खिलजी याने १ २९६ मध्ये देवगिरीवर स्वारी केली.\nमहाराष्ट्रात बहामणी राज्याची स्थापना 'हसन गंगू बहामणी' याने केली तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.\nबहामणी राज्याचे पुढील पाच तुकडे झाले -\nव र्हाडी - इमादशाही\nअ हमदनगर - निजामशाही\nबि दर - बरीदशाही\nगो वलकोंडा - कुतुबशाही\nवि जापूर - आदिलशाही\nविजापूरची आदिलशाही राज्याची युसुफ अदिलशाह याने १४८९ मध्ये स्थापना केली.\n'गुरु नानक' हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात.\nगुरु गोविंदसिंग नांदेड मध्ये मुक्कामी असताना इ.स.१७०८ मध्ये दोन पठांनांकडून त्यांची हत्या झाली.\n१९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झाला.\n१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट झाली.\n६ जून १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.\n३ एप्रिल १६८० रोजी छत्रपति शिवाजी महाराजांचे रायगडावर निधन झाले.\n१ ७६१ मध्ये तिसरे पानीपतचे युद्ध घडून आले.\n१८ ०२ मध्ये इंग्रज आणि मराठे यांच्यात वसईचा तह होऊन मराठ्यांनी तैनाती फौज स्वीकारली.\nशिवाजी महाराजांनी जमीन मोजण्यासाठी एक काठी तयार केली होती तिला 'शिवशाही काठी' असे म्हटले जात असे.\nशिवाजी महाराजांनी दोन नाणी सुरू केली होती त्यामध्ये 'होन' हे सोन्याचे तर 'शिवराई' हे तांब्याचे नाणे होते.\nदक्षिण भारतामध्ये 'नायनार आणि अलवार' या भक्ती चळवळी उदयास आल्या.\nमहाकवी सूरदास यांनी 'सुरसागर' हे काव्य लिहिले.\nशिलाहार राजे प्रथम राष्ट्रकूटाचे व नंतर चालुक्य व यादवांचे अंकित झाले. चालुक्य राजा दुसर्या पुलकेशीने आपला मुलगा चंद्रादित्य यास सामंत म्हणून ६३० च्या सुमारास नेमले व चांदोर सध्याचे चंद्रपुर ही आपली राजधानी बनवली.\n२३ जून १७५७ च्या प्लासीच्या युद्धात बंगालच्या नवाबचा पराभव करून ब्रिटीशांनी बंगालमध्ये आपली सत्ता निर्माण केली.\n१८१८ मध्ये मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली.\nइंग्रजांनी उमजी नाईकांच्या विरोधात पहिला जाहीरनामा १८२६ साली काढला.\nउमजी नाईक व त्याचा साथीदार पांडुजी याला पकडण्यासाठी रु.१००/- चे बक्षीस जाहीर केले.\nउमाजी नाईकांचा जुना शत्रू बापुसिंग परदेशी याने इंग्रजांना सहकार्य करून नाईकांना पकडून देण्यास मदत केली. काळू व नाना यांनी विश्वासघाताने उमाजिला पुण्याच्या मुळशिजवळ अवळसा येथे आणून पकडून देण्यास मदत केली.\nनानाने उत्तोळी येथे १५ डिसेंबर १८३१ रोजी उमाजीला पकडले आणि इंग्रजांच्या स्वाधीन केले.\n३ फेब्रुवारी १८३४ रोजी उमजी नाईकाला फाशी देण्यात आली.\nकोळी जातीच्या लोकांनी १८२८ बई विभागात ब्रिटीशांविरोधी रामजी भांगडियाच्या नेतृत्वाखाली उठाव केला.\nपुणे जिल्ह्यात १८३९ मध्ये कोळी जमातीच्या लोकांनी उठाव केला.\nब्रिटिश राजवटीविरुद्ध सर्वात मोठा उठाव म्हणून १८५७ च्या उठावाकडे पाहिले जाते.\nस्वातंत्र्य वीर सावरकरांनी १८५७ च्या उठावास पहिले स्वातंत्र्य समर असे म्हटले आहे. तर इतिहासकार न.र. फाटक यांनी शिपायांची भाऊगर्दी असे संबोधिले आहे.\nसातार्याचे छत्रपति प्रतापसिंग यांचे गेलेले राज्य परत मिळण्यासाठी रांगो बापुजी यांनी १८५७ च्या उठावाच्या वेळी खूप प्रयत्न केले.\n१८५७ च्या उठावाच्या वेळी ३१ जुलै १८५७ रोजी कोल्हापुरात इंग्रजांविरुद्ध उठाव झाला.\nनाशिक जिल्ह्यातील पेठ या ठिकाणी कोळ्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला यामध्ये पेठचा राजा भगवंतराव नीलकंठ राव हा प्रमुख होता.\n१३ जून १९५७ रोजी नागपूरमधील लोकांनी १ ८५७ च्या उठावात भाग घेवून इंग्रजांविरुद्ध उठाव केला.\n१८५७ साली महाराष्ट्रात पुणे व अहमदनगर जिल्ह्यामध्ये दख्खनचे दंगे घडून आले. हे दंगे म्हणजे शेतकर्यांनी सावकारविरुद्ध केलेले उठाव होत.\nवासुदेव बळवंत फडके यांचा जन्म ४ नोव्हेंबर,१८४५ रोजी कुलाबा जिल्ह्यातील 'सिरधोण' येथे झाला.\nगणेश वासुदेव जोशी यांनी समाजामध्ये ऐक्य ,समन्वय निर्माण व्हावा म्हणून 'ऐक्यवर्धणी' ही संस्था स्थापन केली. व त्याच वेळी पुण्यात १८७४ व्ह इन्स्टिट्यूश���' ही शाळा सुरू केली.\n२० फेब्रुवारी, १८८९ नंतर वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी, कोळी,महार आणि मुसलमान इत्यादी लोकांच्या मदतीने पुणे जिल्ह्याच्या परिसरात दरोडे घालण्यास सुरुवात केली.\n१८५७ चा उठाव व नेतृत्व\n• कानपूर - नानासाहेब पेशवे\n• लखनौ - बेगम हजरत महल\n• बरेली - खान बहादूर\n• फैजाबाद - मौलवी अहमदुल्ला\n• झांशी - राणी लक्ष्मीबाई\n• अलाहाबाद - लियाकत आली\n• ग्वालियर - तात्या टोपे\n• गोरखपूर -गजाधर शिंग\n• सुलतानपूर - शहीद हसन\n• सम्भलपुर - सुरेंद्र साई\n• हरियाना - राव तुलाराम\n• मथुरा - देवी शिंह\n• मेरठ - कदम शिंह\n• रायपुर - नारायण शिंह\n▪ बेहरामजी मलबारी यांनी स्थापना केली\n▪ हे सदन शोषित व समाजाद्वारे बहिष्कृत महिलाच्या उत्थापनासाठी प्रयत्न करत असे.\n▪ शिव नारायण अग्निहोत्री यांनी लाहोर मध्ये स्थापन केली\n▪ उद्देश: आत्म्याची शुद्धी, गुरूच्या श्रेष्ठत्वाची स्थापना, आणि चांगले मानवीय कार्य करणे\n▪ सामाजिक व धार्मिक बाबीत पुरातन आणि रूढीवादी तत्वांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न\n▪ सती प्रथेचे समर्थन\n▪ या आंदोलनाची सुरवात सी.एन.मुदलियार, टी.एम नायर, पी.त्यागराज यांनी मद्रास मध्ये केली\n▪ उद्देश: गैरब्राम्हण जातीचे विधिमंडळात प्रतिनिधित्व वाढवणे\n▪ या चळवळीची सुरवात व्ही. रामास्वामी नायकर , बालाजी नायडू यांनी केली\n१८८८ मध्ये शिवरात्रीच्या निमित्ताने नारायण गुरु यांनी केरळमधील अरविप्पुरम येथे शंकराची मूर्ती स्थापित केली आणि ब्राम्हणांच्या एकाधीकाराला शह दिला. ते मागास जातीचे होते. दक्षिण भारतात झालेल्या मंदिर प्रवेश चळवळी याच आंदोलनाने प्रेरित झाल्या होत्या.\n▪ संस्थापक: म.गो.रानडे, रघुनाथ राव\n▪ पहिले संमेलन: १८८७ मध्ये मद्रास येथे झाले\n▪ ही राष्टीय कॉंग्रेसची सामाजिक सुधारक शाखा होती\n▪ परिषदेचा उद्देश: आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन, बहुपत्नी प्रथेला विरोध.\n▪ या परिषदेने 'विनंती चळवळ' राबवली ज्या अंतर्गत लोकांना बालविवाह करू नये असि विनंती करण्यात येत असे.\n▪ मुस्लिमांची पाश्चात्य प्रभावा विरोधीची पहिली प्रतिक्रिया\n▪ उद्दिष्ट : मुसलमानांचे राज्य स्थापन करणे.\n▪ वलिउल्लाह आंदोलन असेही म्हणतात\n▪ शाह वलिउल्लाह यांनी सुरवातीला नेतृत्व केले\n▪ नंतर शाह अब्दुल अजीज , सय्यद अहमद बरेलवी\n▪ सुरवातीला हे आंदोलन शीख सरकारच्या विरुद्ध होते नंतर पंजाब ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली आल्यानंतर ते ब्रिटीश विरोधी झाले\n▪ सय्यद अहमद यांचा गट जहाल होता. त्यांचे केंद्र पटना येथे होते\nब्रिटिशांचे जमीन महसुल धोरण\n• बोली पद्धत – वारन हेस्टिंग\n• मौजेवारी - लॉर्ड एलफिस्टन\n• कायमधारा - लॉर्ड कॉर्नवालीस\n• रयतवारी- थोमस मनरो, कॅप्टन रीड\n• महालवारी- मार्टिन बर्ड , होल्ट माकेंझी\nभारताची सर्वात पहिली महिला\nभारताची पहिली महिला राष्ट्रपती व सुप्रिम कमांडर/तीनही दलांचे सर्वोच्च प्रमुख - श्रीमती प्रतिभाताई पाटील\nभारतातील ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या पहिल्या लेखिका - आशापूर्णा देवी\nभारतातील प्रथम महिला भारतरत्न - इंदिरा गांधी\nभारतातील प्रथम महिला राज्यपाल - सरोजीनी नायडू\nभारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्षा (स्पीकर) - मीरा कुमार\nभारताची पहिली महिला स्पीकर (विधानसभा) - सुशीला नायर\nराष्ट्रीय कॉँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा - सरोजीनी नायडू\nभारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला - आरती शहा\nभारतातील प्रथम महिला पंतप्रधान - इंदिरा गांधी\nएव्हरेस्ट शिखर काबीज करणारी पहिली महिला - बचेंद्री पाल\nभारतातील प्रथम महिला बॅरिस्टर कार्नलिया - सोराबजी\nभारतातील प्रथम महिला कुलपती - सरोजीनी नायडू\nभरतातील पहिली भारतीय डॉक्टर - डॉ. कादम्बनी गांगुली\nभारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुत - सी.बी. मुथाम्मा\nभारतातील प्रथम महिला महापौर - अरुणा आसफ\nअली भारतातील प्रथम महिला आय.ए.एस. - अन्ना राजम जॉर्ज\nभारतातील प्रथम महिला राजदुत - विजयालक्ष्मी पंडित\nभारतातील प्रथम महिला आय.पी.एस. - किरण बेदी\nभारतातील प्रथम महिला मुख्यमंत्री - सुचेता कृपलानी\nभारतातील कॉँग्रेसची पहिली महिला अध्यक्षा - अॅनी बेझंट\nभारतातील दादासाहेब फाळके पारितोषिक विजेती पहिली महिला - देवीकाराणी\nजगाला चक्कर मारणारी पहिली भारतीय महिला - उज्वला रॉय\nसर्वोच्च न्यायालयाची पहिली भारतीय महिला न्यायाधीश - न्या.फातीमाबिबी\nभारतातील प्रथम महिला चित्रपट अभिनेत्री - देवीकाराणी\nभारताची परदेशातून पदवी घेऊन येणारी पहिली महिला डॉक्टर - आनंदीबाई जोशी\nयुनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा - विजयालक्ष्मी पंडित\nभारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला - मदर तेरेसा\nभारतातील पहिली महिला अंतरराळवीर - कल्पना चावला\nप��िली भारतीय महिला क्रांतिकारक - मॅडम भिकाजी कामा\nपहिल्या महिला एअर व्हाईस मार्शल - पद्मावती बंडोपाध्याय\nएम.ए.ची पदव्युत्तर पदवी मिळविणारी पहिली महिला - चंद्रमुखी बोस\nयोजना आयोगाची पहिली महिला अध्यक्ष - इंदिरा गांधी\nकेंद्रीय कॅबिनेट मंत्रिपद भूषविणारी पहिली महिला - राजकुमारी अमृतकौर\nयुनोमध्ये नागरी पोलिस सल्लागारपद भूषविणारी पहिली भारतीय महिला - किरण बेदी\nउच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपद भूषविणारी पहिली भारतीय महिला - न्या. लैला शेठ\nदिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती - रझिया सुलताना\nअमेरिकी राज्याच्या प्रतिनिधीगृहात सदस्य झालेल्या पहिल्या भारतीय महिला - स्वाति दांडेकर (आयोवा राज्य अमेरिका)\nविश्वसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला - सुष्मिता सेन\nजगतसुंदरी किताब मिळवणारी पहिली भारतीय महिला - रिटा फॅरिया\nभारताच्या पहिल्या महिला परराष्ट्र सचिव - चोकीला अय्यर\nपॅराशूट जंप (उडी) झेप घेणारी पहिली भारतीय महिला - गीता चंद्र\nपहिली महिला वैमानिक - प्रेम माथूर\nएव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरुण महिला - गीता चंद्र\nपहिली भारतीय महिला ग्रँडमास्टर - एस. विजयालक्ष्मी\nरॅमन मॅगसेस पारितोषिक मिळवणारी पहिली महिला - कमलादेवी चट्टोपाध्याय\nभारताच्या 13 लाख जवान असलेल्या संरक्षण दलात पहिली महिला जवान - शांती टिग्गा (सप्टेंबर 2011)\nभारतातील आंतरराष्ट्रीय सामंजस्य नेहरू पारितोषिक विजेती पहिली महिला - मदर तेरेसा\nभारताच्या अग्निशामक दलातील पहिली महिला अधिकारी - हर्षींनी कानेकर\nपाचही खंड पोहून जाणारी पहिली महिला - बुला चौधरी\nभारतातील एखाधा राज्याची पहिली महिला पोलिस महासंचालक - कांचन चौधरी (भट्टाचार्य) (उत्तरांचल प्रदेश)\nराष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणार्या पहिल्या भारतीय महिला - कॅ. लक्ष्मी सहगल\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या महिला अध्यक्षा - कुसुमावती देशपांडे\nबूकर पुरस्कार मिळवणारी पहिली महिला - अरुंधती रॉय\nऑलिम्पिक सामन्यात पदकविजेती पहिली महिला - सायना नेहवाल\nसाहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारी पहिली महिला - अमृता प्रीतम\nस्वातंत्र्योतर भारताचा अभ्यास करताना अंतर्गत राजकारण व व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय भूमिका असे दोन भाग करून अभ्यास करावा.\nअंतर्गत राजकारण व व्यवस्था\nफाळणीचे कारण, स्��रूप, परिणाम व करण्यात आलेले उपाय असे मुद्दे पाहावेत. संस्थानांचे विलीनीकरण त्याचा क्रम, जुनागढ, हैद्राबाद संस्थाने तसेच गोवामुक्ती या बाबी व्यवस्थित समजून घ्याव्यात.\nभाषावर प्रांतरचनेची मागणी, त्यासाठीचे आयोग व त्यांच्या शिफारशी, विशेषत: संयुक्त महाराष्ट्राबाबतच्या शिफारशी बारकाईने अभ्यासायला हव्यात. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अभ्यास त्यात सहभागी झालेले महत्त्वाचे राजकीय पक्ष व व्यक्ती, त्यांच्या भूमिका, ठळक घडामोडी या मुद्दय़ांच्या आधारे करावा.\nराज्यघटनेची निर्मिती, त्यासाठीचे ब्रिटिश कायदे व इतर देशांतील कायद्यांचे संदर्भ यांचा आढावा पेपर २ मध्ये समाविष्ट असला तरी इथेही महत्त्वाचा आहे.\nअंतर्गत मुद्दय़ांमध्ये आíथक व वैज्ञानिक क्षेत्रातील वाटचाल व राजकीय घडामोडी समांतरपणे अभ्यासाव्यात. कृषी, उद्योगधंदे, शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान यामधील प्रगती, इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचा उदय, राज्यांतील आघाडीची सरकारे, विद्यार्थ्यांमधील असंतोष, जयप्रकाश नारायण आणि आणीबाणी या सगळ्या घटकांचा अभ्यास एकमेकांशी जोडून परस्परसंबंध समजून घेऊन करायला हवा.\nपहिल्या सहा पंचवार्षकि योजनांचा संदर्भ पंजाब व आसाममधील दहशतवाद, नक्षलवाद व माओवाद यांचा अभ्यास करताना घेणे आवश्यक आहे. पर्यावरण, महिला व वंशिक चळवळींचा अभ्यास ४०च्या दशकापासून पुढे करायला हवा.\nअंतर्गत व्यवस्थेच्या अभ्यासामध्येच नेहरू, शास्त्री व इंदिरा गांधी यांच्या कालखंडातील आंतरराष्ट्रीय भूमिकांचा संदर्भ लक्षात घेणे आवश्यक आहे.\nनेहरूंचे अलिप्ततेचे धोरण, शेजारील राष्ट्राशी संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारणामधील भारताची भूमिका, बांगलादेशाची मुक्ती, इंदिरा गांधींच्या काळातील अलिप्ततावादाचा अभ्यासक्रमामध्ये समावेश असला तरी त्यानंतरच्या पंतप्रधानांची ठळक ऐतिहासिक कारकीर्द, जागतिकीकरणाची सुरुवात या बाबींचा आढावा घेणेही आवश्यक आहे.\nआंतरराष्ट्रीय धोरणांचा अभ्यास करताना त्याची आंतरराष्ट्रीय पाश्र्वभूमी, नेमके स्वरूप, ठळक वैशिष्टय़े, त्यामध्ये कालंतराने झालेले बदल व त्यांची कारणे; धोरणाच्या अंमलबजावणीदरम्यान घडलेल्या ठळक आंतरराष्ट्रीय घडामोडी व आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया यांचा अभ्यास करायला हवा. याबाबतचे तज्ज्ञांचे मूल्यमापन समजून घ्यायला हवे.\nमहाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा अभ्यासताना महाराष्टातील लोककला, शास्त्रीय संगीत, चित्रपट, दृष्यकला व वाङ्मय अशा पाच मुख्य विभागांतून सांस्कृतिक वारशाचा अभ्यास करावा.\nदृश्यकलांचा अभ्यास प्राचीन ते आधुनिक अशा क्रमाने करावा. प्राचीन कला आढळणारी स्थाने, त्यांचा काळ, त्यांचे स्वरूप (वापरलेले तंत्रज्ञान, आकार इ.) हे मुद्दे प्राचीन कलांच्या बाबतीत महत्त्वाचे आहेत. मध्ययुगीन दृश्यकलांसाठीही हे मुद्दे पायाभूत आहेत. मात्र त्यामध्ये समकालीन इतर कलाकृतींचा तुलनात्मक आढावा घेणे महत्त्वाचे आहे.\nवाङ्मय / साहित्याच्या अभ्यासक्रमात उल्लेख केलेल्या साहित्य प्रकाराची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व तसेच वेगवेगळ्या वाङ्मय कालखंडांची वैशिष्टय़े, महत्त्वाचे साहित्यकार, त्यांच्या प्रसिद्ध रचना, त्यांचे महत्त्व यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे.\nप्रायोगिक कलांपकी लोककलांचे स्वरूप, त्यांचे धार्मिक पलू, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व, विशिष्ट भौगिलिक स्थान, महत्त्वाचे प्रसिद्ध कलाकार व त्यांच्याबाबतची ठळक तथ्ये व त्यांच्या संवर्धनाचे प्रयत्न असे मुद्दे पाहावेत. इतर प्रायोगिक कलांसाठी वैशिष्टय़े, महत्त्वाचे कलाकार, विकासाचे प्रमुख टप्पे या बाबी महत्त्वाच्या आहेत.\nमहाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील महत्त्वाचे उत्सव स्वरूप, त्यांचे धार्मिक पलू, त्यांचे सांस्कृतिक महत्त्व, त्यांचे विशिष्ट भौगिलिक स्थान व त्यांच्याबाबतची ठळक तथ्ये या मुद्दय़ांच्या आधारे अभ्यासायला हवेत. महाराष्ट्राच्या विविध प्रांतांतील महत्त्वाचे नृत्यप्रकार, क्रीडा प्रकार, विशिष्ट कला यांचा आढावाही त्यांचे विशिष्ट भौगिलिक स्थान, महत्त्वाचे प्रसिद्ध कलाकार व त्यांच्याबाबतची ठळक तथ्ये या मुद्दय़ांच्या आधारे करावा.\nमहाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७)\nआधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना पुढील काही मुद्दय़ांचा समावेश असावा.\nराज्य सेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर -१ मधील इतिहास या विषय घटकाच्या अभ्यासाविषयी या लेखात चर्चा करू.\nब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना या मुद्दय़ाच्या अनुषंगाने प्रमुख भारतीय सत्तांच्या विरुद्ध युद्धे, तनाती फौज धोरण, १८५७ पर्यंतची ब्रिटि��� राज्याची रचना हा पूर्णपणे तथ्यात्मक भाग असून टेबल स्वरूपात अभ्यास करणे सोयीचे ठरेल.\nआधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास (१८१८ ते १८५७) अभ्यासताना पुढील काही मुद्दय़ांचा समावेश असावा. आधुनिक शिक्षणाची ओळख, वृत्तपत्रे, रेल्वे, टपाल व तार, उद्योगधंदे, जमीन सुधारणा व सामाजिक धार्मिक सुधारणा यांचा समाजावरील परिणाम हे घटक अभ्यासताना त्यांच्या विकासाचे टप्पे, संबंधित राज्यकत्रे यांचा समावेश असावा. या मुद्दय़ांची भूमिका, त्यांचे १८१८ ते १८५७ व त्यानंतर काँग्रेसच्या कालखंडामध्ये काय महत्त्व होते याचा अभ्यास करावा.\nसामाजिक, सांस्कृतिक बदलांचा अभ्यास करताना ख्रिश्चन मिशनबरोबरचे संबंध, इंग्रजी शिक्षण व मुद्रणालयाचे आगमन, अधिकृत सामाजिक सुधारणांचे उपाय (१८२८ ते १८५७), सामाजिक धार्मिक सुधारणांच्या चळवळी उदा. – ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज, आर्य समाज, शीख तसेच मुस्लीम धर्मीयांतील सुधारणा चळवळी, डिप्रेस्ड क्लासेस मिशन, ब्राह्मणेतर चळवळ व जस्टिस पार्टी यांचा अभ्यास आवश्यक आहे. सत्यशोधक समाज, अस्पृशता निर्मूलनासाठी चळवळी इ. चा अभ्यास करतेवेळी गांधी युगातील त्यांच्या वाटचालींचा अभ्यास जास्त बारकाईने व सविस्तर करणे आवश्यक आहे.\nमहाराष्ट्रातील गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, म.गो. रानडे, प्रबोधनकार ठाकरे, महर्षी कर्वे, राजश्री शाहू महाराज, महर्षी विठ्ठल शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, विनोबा भावे, विनायक दामोदर सावरकर, अण्णा भाऊ साठे, क्रांतिवीर नाना पाटील, लहूजी साळवे व कर्मवीर भाऊराव पाटील आदींचे विचार व कार्य याचा अभ्यास करताना थोडे नियोजन आवश्यक आहे. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, वृत्तपत्र, त्यांचे साहित्य, काय्रे, खास वक्तव्ये, असल्यास वाद आणि इतर माहिती याचा अभ्यास टेबल करून करता येईल.\nसामाजिक व आर्थिक जागृती तसेच भारतीय राष्ट्रवादीची निर्मिती व विकासाचा अभ्यास करताना १८५७चा उठाव आणि त्यानंतर असे कालखंड करता येतील. राष्ट्रीय संघटनांची स्थापना व त्यामागची सामाजिक व आर्थिक पाश्र्वभूमी समजून घ्यावी. शेतकऱ्यांचे उठाव, आदिवासींचे बंड, क्रांतिकारी संघटना/घटना, आझाद हिंद सेनेची स्थापना व काय्रे यांची कारणे, स्वरूप / वैशिष्टय़े, प्रमुख नेते, ठळक घडामोडी, यशापयशाची कारणे, ��्यांच्याबाबतच्या प्रतिक्रिया यांचा अभ्यास करायला हवा.\nइंडियन नॅशनल काँग्रेसचा अभ्यास करताना काँग्रेसची स्थापना, मवाळ व जहाल गटाची वाढ, दोन्हींच्या मागण्या, कार्यपद्धती, यशापयश, महत्त्वाचे नेते, मोर्ल- मिंटो सुधारणा, स्वराज्याची चळवळ, लखनौ करार, मॉट फोर्ड सुधारणा इ. अभ्यासावे. काँग्रेसची महत्त्वाची अधिवेशने, त्यांचे साल, अध्यक्ष, ठराव, ठिकाण पाहायला हवे. गांधी युगातील राष्ट्रीय चळवळ अभ्यासताना गांधीजीचे नेतृत्व, त्यांचे प्रतिकाराचे तत्त्व, गांधीजींच्या लोक चळवळी, असहकार, सविनय कायदेभंग, वैयक्तिक सत्याग्रह, चले जाव चळवळ, सत्यशोधक समाज, गांधीजी आणि अस्पृशता निर्मूलन, डॉ. बाबासाहेब आबेडकरांचा अस्पृश्यांच्या समस्येबाबतचा दृष्टिकोन अभ्यासावा. मुस्लीम राजकारण आणि स्वातंत्र चळवळीचा अभ्यास करताना सर सय्यद अहमद खान व अलिगढ चळवळ, मुस्लीम लीग व अली बंधू, मो. इक्बाल, मोहंमद अलि जीना असा फोकस आवश्यक आहे. संयुक्त पक्ष युनियनिस्ट पार्टी व कृषक प्रजा पार्टी, हिंदू महासभेचे राजकारण, साम्यवादी चळवळ, काँग्रेस समाजवादी पार्टी, राष्ट्रीय चळवळीतील महिला सहभाग,\nसंस्थानातील जनतेची चळवळ, साम्यवादी (डावी) चळवळ, शेतमजुरांची चळवळ, आदिवासींचे बंड, ट्रेड युनियन चळवळ व आदिवासी चळवळ आदी गोष्टी अभ्यासताना कारणे, परिणाम, स्वरूप, यशापयश, स्वातंत्र्य चळवळीतील वाटा इ. मुद्दे पाहावेत. मुस्लीम लीग व हिंदू महासभा यांचे राजकारण हे मुद्दे स्वातंत्र चळवळीतील प्रवाह म्हणून अभ्यासावेत.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/03/02/hatatil-chavila-dya-vyavasayach-rup/", "date_download": "2019-07-20T16:56:50Z", "digest": "sha1:ILNTK5WAMSI6ETWWORSUVYDJ3BRJCM3C", "length": 22610, "nlines": 170, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "खाद्यसंस्कृती : तुमच्या हातात चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्याची कला आहे? तिला व्यवसायाचं रूप द्या... - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nखाद्यसंस्कृती : तुमच्या हातात चविष्ट खाद्यपदार्थ बनविण्याची कला आहे तिला व्यवसायाचं रूप द्या…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nखाद्यपदार्थ बनवण्याची प्रत्येकाच्या हाताची कला वेगळी असते. प्रत्येकाच्या हाताला एक विशिष्ट चव असते. म्हणजे, चहा बनवण्याचा एकच फॉर्म्युला वापरून दोन जणांनी चहा बनवला तरी दोघांच्याही चहाला वेगळी चव असेल. नकळतपणे आपल्या हातात ती चव आलेली असते. काहींकडे काही ठराविक पदार्थांची स्पेशॅलिटीचं असते. माझ्या काकूंच्या हातची काळ्या आमटीच्या बटाट्याची भाजी मला खूप आवडते, आमच्या शेतातल्या वस्तीवरील मावशींच्या हातच्या भाजीला एक वेगळीच टेस्ट आहे, किंवा माझ्या आईच्या हाताची काळ्या मसाल्याची आमटी आणि भाकरी मी अतिशय आवडीने खातो. प्रत्येकाच्या हाताला एक विशिष्ट चव असते. अशी काही वेगळी चव जर तुमच्या हातात असेल तर तिला तुम्ही व्यवसायाचं रूप नक्कीच देऊ शकता. एक स्वयंरोजगाराच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या कलेला विकसित करू शकता.\nलोकांना चविष्ट खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी मोठं हॉटेलच पाहिजे असते असे काहीच नाही. खवय्यांना चांगली चव असणारे पदार्थ हवे असतात, आवडीच्या पदार्थांचे स्रोत ते कुठूनही शोधून काढू शकतात. फक्त त्यांना हवी असलेली चव देण्याची क्षमता तुमच्या हातात असली पाहिजे. तुमचा व्यवसाय चालणारच याची खात्री बाळगा.\nअशावेळी तुम्हाला खूप मोठे हॉटेल सेटअप करावे लागते, खूप काही खर्च करावा लागतो ते बिलकुल नाही. अगदी लहानातील लहान जागेतही तुम्ही सुरुवात करू शकता. काही पदार्थ तर घरी बनवून विकू शकता. मोठ्या पसाऱ्यापेक्षा लहानश्या जागेत असलेल्या स्नॅक सेंटर कडे लोकांचा आता ओढा जास्त आहे. त्यात जर ते एका दोन ठरावीक पदार्थांसाठीच असेल तर खवय्ये ठरवून अशा ठिकाणी जातात. आता सुरुवात घरातून करायची, एखाद्या छोट्याश्या शॉप पासून करायची कि इतर काही मार्गांनी, हे सर्वकाही तुम्ही काय बनवू शकता यावर ठरेल.\nतुम्ही स्वतः काही पदार्थांची रेसिपी शोधली असेल तर त्याला स्पेशलायझेशनचे रूप देऊ शकता\nखास चव असलेले पालक भजे कुठे मिळत नाहीत… सुरु करू शकता. ग्रामीण भागात मिरची भाजे खूप खातात, पण शहरात कुठे मिळत नाहीत, त्याचाही विचार करू शकता.\nतुम्ही चांगले चाट पदार्थ बनवू शकत असाल तरत्यातही संधी आहेत.\nचटणी सारखे पदार्थ घरीच बनवून विकू शकता. किंवा एखादे लहानसे चटणी सेंटर मधूनही विक्री करू शकता. चविष्ट चटणीच्या चाहत्यांची संख्या कमी नाही मार्केटमधे.\nकुणी पिझ्झा छान बनवतं, ते घरपोच डिलिव्हरीच्या रूपाने घरातूनही विकत येईल, किंवा एक चांगले शॉप पाहून सुरुवात करू शकता.\nकुणाच्या हातात नॉन-व्हेज ची चव असू शकते, त्यासाठी तर घरातून सुरुवात केली तरी चालू शकते. मसाला आपला स्वतःचा ठेऊन फक्त नॉन-व्हेज शिजवून देण्याची सेवा जरी सुरु केली तरी खूप प्रतिसाद मिळेल.\nयाप्रमाणेच काही शाकाहारी पदार्थांचा सुद्धा विचार करता येईल.\nअगदी घरगुती स्वयंपाक सुद्धा लोकांच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या घरी जाऊनच बनवून देण्याचा तुम्ही विचार करू शकता\nदुधाचे काही खव्यासारखे पदार्थ आहेत ज्याची प्रत्येक उत्पादकाची चव वेगळी असते. पाथर्डी तालुक्यातील करंजी चा कुंदा यामुळेच प्रसिद्ध आहे.\nतुमच्या भागातील एखादी खास रेसिपी असेल, त्यालाही व्यवसायाचे रूप देऊ शकता.\nखूप पदार्थ आहेत, आणि हे सगळे पदार्थ कुणा एकाच्याच हाताने शक्य नाही. पण असे पदार्थ जे लोक उभ्या उभ्यानेच खाऊ शकतात किंवा पार्सल घेऊन जाऊ शकतील.\nयातल्या बऱ्याचश्या गोष्टी महिलांशी निगडित आहेत, थोडक्यात हा लेख महिलांसाठी काही वेगळ्या पठडीतले स्वयंरोजगार सुचविण्यासाठीच आहे असंही म्हणता येईल.\nखूप काही बनवण्यापेक्षा एक स्पेशल पदार्थ शोधा जो तुम्ही आणि फक्त तुम्हीच एका विशिष्ट चवीमधे बनवू शकता…. खाद्यसंस्कृतीला मरण नाही, फक्त त्यात काहीतरी वेगळेपण हवे.\nबर, वर सांगितलेल्या काही उदाहरणांसाठी आणि यासारख्या आणखीही कित्येक स्टार्टअप साठी मोठ्या जागेची गरजही नाही. अगदी शॉप ची गरज पडलीच तर शंभर स्क्वे.फु. पेक्षा जास्त जागेची गरजही पडणार नाही. हॉटेलसारखे लोकांना बसण्याची खूप जागा असण्याची गरज नाही अशाच प्रकारे सेटअप असावा. लोकांनी तुमच्या शॉप मधून पदार्थ घेऊन बाहेर उभे राहून खाऊ द्या, काही फरक प���त नाही. थोडक्यात, पण एकदम सुटसुटीत, छानसे असे गोंडस शॉप तुम्ही अतिशय कमी गुंतवणुकीत सेटअप करू शकता. लोकेशन चांगले असेल तर उत्तमच पण तसे नसेल तर थोड्याश्या आडमार्गालासुद्धा तुमचा व्यवसाय चांगला चालू शकतो. फक्त आपल्याला एक खास मार्केटिंग प्लॅन तयार करावा लागेल जो तुम्हाला खवय्यांपर्यंत पोचवू शकतो. किंवा याहीपेक्षा वेगळा मार्ग म्हणजे फिरत्या गाडीवर व्यवसाय करणे. यात तर तुम्ही पाहिजे त्या ठिकाणी व्यवसाय करू शकता, आणि यात आणखीही पठडीबाहेर जाऊन काही कलात्मक प्रेझेंटेशन करता येईल.\nस्वतःला ओळखा, स्वतःमधील खाद्यसंस्कृतीला ओळखा. यात स्पर्धा नाही हेही लक्षात घ्या. कलेचा कुणी स्पर्धक नसतो. कला नेहमीच युनिक असते. तुमच्यासारखे फक्त तुम्हीच असता, तुमच्यातील कोणत्याही कलेची कॉपी कुणीही करू शकत नाही.\nएखाद्या, रांगेत चार मोठे हॉटेल असणाऱ्या ठिकाणी, शेजारीच एक झोपडी उभारा. बाहेर, इथे फक्त तव्यावरचं पिठलं, चुलीवरची भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा मिळेल एवढाच बोर्ड लावा आणि सुरुवात करा… त्या शेजारच्या मोठया हॉटेलपेक्षाही जास्त गर्दी तुमच्या झोपडीवजा हॉटेलमधे दिसू शकते. आणि तुम्ही जर खास टेस्ट देऊ शकलात तर हि गर्दी दिवसेंदिवस वाढतानाच दिसेल, त्यात काही कमी होऊ शकत नाही, कारण तुम्ही देत असलेली चव युनिक आहे दुसरा कुणी तीच चव देऊ शकत नाही, त्या दुसऱ्याची चव वेगळी काहीतरी असेल, त्याचं मार्केट स्वतंत्र असेल. कलेच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात स्पर्धा नसते, करण प्रत्येकजण आपल्यातच एक युनिक, अद्वितीय कलाकार असतो. आणि खाद्यपदार्थ बनवण्याची कला असेल तर प्रश्नच राहत नाही…\nखाद्यसंस्कृती कधीही, कुठेही आणि कोणत्याही प्रकारे संधी निर्माण करते. तुमच्या हाताला असणारी चव व्यवसायात रूपांतरित करा. या खाद्यसंस्कृतीचा भाग व्हा. स्वयंरोजगाच्या दृष्टीने सुरुवात करून भविष्यात मोठा ब्रँड करण्याचे नियोजन करा.\n(खाद्य संस्कृतीमधील मागील लेख लहानश्या पण पठडीतल्या आणि स्पेशल हॉटेल / सेंटर बद्दल आहे आणि हा लेख स्वयंरोजगाराच्या दृष्टीने लहान लहान सेटअप सुरु करण्यासंबंधी आहे. दोन्हीत गल्लत नको.खाद्यसंस्कृतीवर आणखीही बरीच माहिती आहे, ती पुढील लेखांत)\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. अकाउंटंट…\nइथं कुणीही शंभर टक्के परफेक्ट नाही. यश अपयशाचा विचार करत बसू नका, कृती करा.\nव्यवसायातील तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग १) : पर्चेस विभाग\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/02/21/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:51:50Z", "digest": "sha1:32R7FEW3GSKGBBJPDMLRB6UJUFX3PFV3", "length": 7757, "nlines": 49, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "निजाम महबूब आले पाशाच्या जुती मध्ये होता जेकब हिरा - Majha Paper", "raw_content": "\nनिजाम महबूब आले पाशाच्या जुती मध्ये होता जेकब हिरा\nFebruary 21, 2019 , 10:13 am by शामला देशपांडे Filed Under: जरा हटके, युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: जुती, जेकब हिरा, निजाम महबूब आले पाशा, हैद्राबाद\nदिल्लीत निजामाच्या दागदागिन्याचे प्रदर्शन सुरु असून त्यात जगातील सर्वात मोठे जेकब हिरा मांडला गेला आहे. जगप्रसिद्ध कोहिनूर हिऱ्याच्या दुप्पट आकाराचा हा हिरा प्रदर्शनाचे आकर्षण बनला असताना त्याची एक मजेदार कहाणी समोर आली आहे. या हिऱ्याची सध्याची किंमत ४०० कोटी आहे. हा हिरा सहावा निजाम महबूब पाशा यांच्याकडे होता आणि तो चोरीला जाऊ नये म्हणून निजाम तो पायातील जुती मध्ये ठेवत होता. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलाला तो जुती मध्येच सापडला पण त्याला त्याची किंमत माहिती नव्हती. त्यामुळे तो या हिऱ्याचा वापर पेपर वेट म्हणून करत होता.\n१८४.७५ कॅरेट वजनाचा हा हिरा १२५ वर्षापूर्वी आफ्रिकेतील खाणीत सापडला होता. तो व्यापारी संघाने अॅमस्टरडॅम पैलू पाडून अधिक आकर्षक केला व अलेक्झांडर मेल्कोन याने तो भारतात आणला. निजाम महबूब पाशा याने हा हिरा भारतात आणण्यासाठी २० लाख रुपये दिले होते. या हिऱ्याची किंमत त्याकाळी १ कोटी २० लाख सांगितली गेली होती पण निजामाने तो ४६ लाखात खरेदी केला. पण नंतर त्याने हिरा घेण्याच्स नकार दिला तेव्हा ब्रिटीश लोकांनी कोलकाता न्यायालयात दावा दाखल केला. त्यानंतर निजामाने तो घेतला. पण त्याची किंमत खूप असल्याने तो चोरीस जाईल अशी भीती त्याला वाटू लागली म्हणून तो स्वतःच्या पायताणात हा हिरा ठेवत असे.\nयामुळे अमेरिकेतील 30 लाख मुले करु शकत नाही गृहपाठ\nमेन्थॉल सिगारेट अधिक धोकादायक\nअसे आहे बॉलीवूडच्या ‘बाजीराव’चे लक्झरी कार कलेक्शन\nडेस्टीनेशन वेडिंग प्लॅन करताना..\n‘रॉकेट वाले चाचा’च्या शोधात नासा\nसव्वीस ते तीस लाख रुपये किलो किंमतीचा किडा..\nअशी ओळखा रिलेशनशिपमध्ये धोका देणारी व्यक्ती\nतळीराम अमेरिकन नागरिक करतात या गोष्टींवर सर्वाधिक खर्च\nतळपायांची सतत आग होते का जाणून घ्या कारणे आणि उपाय\nगरीब विद्यार्थ्यांना विनाशुल्क मार्गदर्शन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/10/15/us-peace-envoy-holds-talks-with-taliban-in-qatar-marathi/", "date_download": "2019-07-20T15:57:24Z", "digest": "sha1:WT72B3WKGKDNWXRC4PFR5TKQK3WYOUKN", "length": 17180, "nlines": 155, "source_domain": "worldwarthird.com", "title": "कतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा Marathi » Third World War - News & Effects", "raw_content": "\nपॅरिस - ‘बड्या खाजगी कंपन्या कोणतेही लोकशाही नियंत्रण न ठेवता त्यांचे चलन जारी करतील, ही…\nपैरिस - ‘बडी निजी कंपनियां किसी भी जनतंत्र के बिना उनका चलन जारी करेंगे, यह बात…\nवॉशिंगटन - ईंधन टैंकर्स पर हुए हमलों की वजह से पर्शियन खाडी में बने तनाव की…\nवॉशिंग्टन - इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका सौदी अरेबियामध्ये आणखी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलैंड और तुर्की इन देशों में मौजूद नाटो के लष्करी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलँड आणि तुर्की या देशांमधील नाटोच्या तळांवर सुमारे १५० अण्वस्त्रे…\nरोम - दुनिया के करीबन २०० करोड लोगों को भीषण सुखें, अनाज की कमी, भूखमरी और…\nकतारमध्ये अमेरिका व तालिबानची चर्चा\nवॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील शांतीप्रक्रियेसाठी अमेरिकेने नियुक्त केलेले विशेष दूत झल्मे खलिलझाद यांची तालिबानबरोबर चर्चा पार पडली. कतारमध्ये झालेल्या या चर्चेनंतर खलिलझाद अफगाणिस्तानात आल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. गेल्या चार महिन्यात अमेरिकेने तालिबानबरोबर केलेली ही दुसरी चर्चा ठरते. या चर्चेचे तपशील उघड झालेले नाहीत. इतकेच काय पण अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या चर्चेबाबत कुठल्याही प्रकारची माहिती देण्याचे नाकारले.\n९/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने अफगाणिस्तानात दहशतवादविरोधी युद्ध पुकारले होते. या युद्धाला १७ वर्षे उलटून गेली आहेत. तरीही हे युद्ध अमेरिका जिंकू शकलेली नाही. सध्या अफगाणिस्तानात सत्तेवर असलेले सरकार व अफगाणी लष्कर हे युद्ध खेळत असले तरी अमेरिकेने या युद्धात पूर्ण माघार घेतलेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून तालिबानने अफगाणिस्��ानात मुसंडी मारली असून अफगाणी लष्कराची अवस्था बिकट बनली आहे.\nतालिबानच्या हल्ल्यांचे सत्र तीव्र होत असतानाच, अमेरिकेने या दहशतवादी संघटनेशी चर्चा करण्याची तयारी दाखविली. अफगाणी सरकारनेही तालिबानला चर्चेचे आवाहन केले होते. अफगाणी सरकारचे आवाहन धुडकावणार्‍या तालिबानने गेल्या चार महिन्यात अमेरिकेशी दोन वेळा चर्चा करण्याची तयारी दाखविली. कतारमध्ये पार पडलेल्या चर्चेत नक्की काय झाले याची माहिती समोर आलेली नाही. पण अमेरिका व तालिबान करीत असलेल्या या चर्चेचे फार मोठे परिणाम समोर येऊ शकतात.\nकुठल्याही दहशतवादी संघटनेशी चर्चा करायची नाही, असे अमेरिकेचे राष्ट्रीय धोरण आहे. तर अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्याखेरीज चर्चा शक्य नसल्याची ताठर भूमिका तालिबानने घेतली होती. पण दोन्ही पक्षांनी यापासून माघार घेऊन तडजोडीची तयारी दाखविल्याचे संकेत मिळत आहेत. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानवर आक्रमण केल्यानंतर अमेरिकेनेच पाकिस्तानला हाताशी धरून तालिबानची निर्मिती केली होती. पण अफगाणिस्तानातील दहशतवादविरोधी युद्धात तालिबानचेच दहशतवादी अमेरिकन सैनिकांवर हल्ले चढवीत होते, हा अमेरिकेच्या धोरणाचा पराभव ठरतो, अशी टीका जगभरातून केली जात होती.\nतालिबानबरोबर अमेरिकेची चर्चा यशस्वी ठरली तरी अमेरिका काही अफगाणिस्तानातून माघार घेणे शक्य नाही. उलट अफगाणिस्तान अस्थिर राहिला तर ते अमेरिकेच्या हितसंबंधांसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्‍लेषकांचा दावा आहे. असे असले तरी अफगाणिस्तानात निदान काही प्रमाणात स्थैर्य परतले तर अमेरिकेला आपली उद्दिष्टे साध्य करणे सोपे जाऊ शकते. अमेरिका त्यासाठीच तालिबानशी चर्चा करीत असल्याची दाट शक्यता या निमित्ताने समोर येत आहे.\nकतार में अमरीका और तालिबान में चर्चा\nरशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यूक्रेन का कब्जा लेने की तैयारी में – यूक्रेन के राष्ट्राध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को का आरोप\nकिव्ह/मॉस्को - ‘पुतिन के झूठ पर भरोसा ना…\nइस्राइल संसद ने मंजूर किए ‘नेशन स्टेट लॉ’ को लेकर इस्राइल एवं तुर्की के नेताओं में तनाव\nजेरूसलम / अंकारा - तुर्की के राष्ट्राध्यक्ष…\nपाकिस्तान बारा मिनिटात इस्रायल जमीनदोस्त करील – पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याची धमकी\nइस्लामाबाद - ‘पाकिस्तान अवघ्या १२ मिनिटात…\n‘मि���न शक्ति’ की सफलता से भारत ‘अंतरिक्ष महाशक्ति’ बना – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी इनकी घोषणा\nनई दिल्ली - ‘भारत अंतरिक्ष महाशक्ति बना…\nईरान की दिशा में उंगली दिखा रहे युरोप में ही आतंकी गुट सक्रिय – युरोपीय महासंघ पर इरानी विदेश मंत्रालय की आलोचना\nतेहरान/ब्रुसेल्स - परमाणु समझौते से अमरिका…\nभारत अंतराळ युद्धासाठी शस्त्रास्त्रे विकसित करणार – केंद्रीय मंत्रिमंडळाकडून ‘डीएसआरए’च्या स्थापनेचा निर्णय\nनवी दिल्ली - अमेरिका, रशिया आणि चीनने अंतराळ…\nसुरक्षा परिषद में अफगानिस्तान ने दर्ज की पाकिस्तान के विरोध में तक्रार\nन्यूयॉर्क/काबुल/तेहरान - भारत, ईरान इन पडोसी…\nभविष्य में चीन से निर्माण होने वाला खतरा रोकने के लिए ऑस्ट्रेलिया ने हुवेई पर बंदी का निर्णय लिया\nकैनबरा/बीजिंग - वर्तमान समय में अनिश्चितता…\n‘फेसबुक’च्या ‘लिब्रा’ चलनावरील निर्बंधांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘डिजिटल टॅक्स’वर ‘जी७’चे एकमत\n‘फेसबुक’ की ‘लिब्रा’ चलन पर प्रतिबंध लगाने के साथ ‘डिजिटल टैक्स’ पर ‘जी७’ में सहमति\nईरान के खतरे में बढोतरी होने से सौदी में अतिरिक्त अमरिकी सैनिकों की तैनाती होगी\nइराणचा धोका वाढल्याने अमेरिका सौदीमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-20T16:16:23Z", "digest": "sha1:B6JL5USVVDJEGVJF7GVBYGD7X6GGUOBO", "length": 12820, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'नेटफ्लिक्स' म्हणजे काय ठाऊक नसतानाही जितेंद्रला मिळाली काटेकरची भूमिका | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅ��मिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news ‘नेटफ्लिक्स’ म्हणजे काय ठाऊक नसतानाही जितेंद्रला मिळाली काटेकरची भूमिका\n‘नेटफ्लिक्स’ म्हणजे काय ठाऊक नसतानाही जितेंद्रला मिळाली काटेकरची भूमिका\n‘नेटफ्लिक्स’ या डिजीटल प्लॅटफॉर्मवरील ‘सेक्रेड गेम्स’ ही वेब सीरिज खूप गाजली. गणेश गायतोंडे, सरजात सिंग, काटेकर ही भूमिकांची नावं प्रेक्षकांच्या तोंडीच बसली आहेत. या सीरिजमध्ये काटेकर हवालदाराची भूमिका मराठमोळा अभिनेता जितेंद्र जोशी याने साकारली आहे. आता या सीरिजचा दुसरा भाग प्रदर्शित होणार आहे. पण त्यापूर्वी जितेंद्रला काटेकरची भूमिका कशी मिळाली याची रंजक कथा एकदा नक्की वाचा. कारण ही भूमिका मिळाली तेव्हा त्याला नेटफ्लिक्स म्हणजे काय हेसुद्धा ठाऊक नव्हतं.\nएका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत जितेंद्रने हा किस्सा सांगितला. ”मी माझ्या एका मित्रासोबत गप्पा मारत नाक्यावर उभा होतो. खूप वेळ गप्पा मारून झाल्यानंतर आम्ही तिथे जवळच राहत असलेल्या त्याच्या मित्राच्या घरी गेलो. मंदार गोसावी असं त्याचं नाव होतं. तिथे त्याच्या पत्नीने स्वयंपाक केला. आम्ही जेवलो, गप्पा मारल्या आणि तिथून निरोप घेताना मंदारने सांगितलं की तो नेटफ्लिक्सवरील एका सीरिजसाठी कास्टिंग करतोय. मला नेटफ्लिक्स म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित अनुराग कश्यप व विक्रमादित्य मोटवाने हे सीरिजची निर्मिती करत आहेत, असं त्याने मला सांगितलं. त्याला म्हटलं की ही दोन नावं फार महत्त्वाची आहेत. त्याला म्हटलं की ऑडिशनला जाऊया. पण कोणत्या भूमिकेसाठी गरज आहे हे त्याला विचारलं. तर तो हवालदाराच्या भूमिकेसाठी म्हणाला. त्याला म्हटलं की हवालदार नको. मराठी कलाकारांना अशाच भूमिका दिल्या जातात. मराठीतली मोठी नावं सोडली तर इतरांना अशा दुय्यम भूमिकाच दिल्या जातात असं त्याला म्हटलं. तो म्हणाला की भूमिका चांगली आहे, तू ये. मी गेलो, ऑडिशन दिलं आणि काटेकरच्या भूमिकेसाठी माझी निवड झाली.”\nआणखी वाचा : ‘सेक्रेड गेम्स २’मध्ये मिळणार या पाच प्रश्नांची उत्तरं\n”विक्रमादित्य मोटवाने यांना भेटलो तेव्हा त्यांनी सीरिजसाठी सलग तीन महिने मागितले. निखिल महाजन म्हणून माझा एक मित्र आहे, मी त्याच्याशी याबद्दल बोललो. त्याच्यासोबत मी एका चित्रपटात काम करत होतो. माझ्या सी���िजसाठी त्याने स्वत:चा चित्रपट पुढे ढकलला. नेटफ्लिक्स काय आहे हे त्याने मला समजावून सांगितलं. माझं अकाऊंट उघडून दिलं. तेव्हा मला नेटफ्लिक्सविषयी माहिती मिळाली,” असं त्याने सांगितलं.\nजितेंद्रने साकारलेल्या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. ‘सेक्रेड गेम्स’चा दुसरा सिझन येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.\nश्रद्धाच्या लग्नाच्या चर्चांवर शक्ती कपूर म्हणतात..\nइम्रान हाश्मीने घेतली नवी कार, किंमत पाहून व्हाल थक्क\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/dr-ambedkar-accepts-buddhism/", "date_download": "2019-07-20T16:41:46Z", "digest": "sha1:ZCPVZOPV7YP2QYF34GAMGZKLE7WA5MOM", "length": 11469, "nlines": 74, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म���हणून मरणार नाही..! - BRAmbedkar.in", "raw_content": "\nमी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही..\n” मी हिंदू म्हणून जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते ; पण मी हिंदू म्हणून मरणार नाही , ते मात्र माझ्या हातात आहे .”\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर –\n१३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवला मुक्कामी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. व ३१ मे १९३६ रोजी धर्मांतराविषयी अस्पृश्य समाजाचे मनोगत जाणून घेण्यासाठी सभा भरविली व याच सभेत ” मुक्ती कोण पथे ” हे बाबासाहेबांचे ऐतिहासिक भाषण झाले. या भाषणामध्ये बाबासाहेबांनी बुद्धांचाच उपदेश जनतेला दिला . त्यानंतर १७ मे १९४१ साली डॉ. बाबासाहेबांनी जनता वृत्तपत्रात ‘ बुद्धजयंती आणि तिचे राजकीय महत्व ‘ हा अग्रलेख लिहिला . आणि सर्वांनी बुद्ध जयंती साजरी करावी असे आवाहन त्यांनी त्या लेखातून केले. त्यांनी बुद्धांचे चरित्र आणि भगवान बुद्धांचे कार्य याविषयी विस्ताराने प्रकाश टाकला . २० जुलै १९४६ रोजी बाबासाहेबांनी मुंबई येथे ” सिद्धार्थ कॉलेज ” सुरु केले या महाविद्यालयाचे नाव बुद्धांच्या नावावरून त्यांनी ठेवले .\n१९ जानेवारी १९४९ रोजी एका सभेत बाबासाहेबांनी ” क्रांतीचे चक्र आपण फिरवू या ” या आशयाचे भाषण दिले.\n२ जानेवारी १९५० रोजी नवी दिल्ली येथे बुद्धजयंती निमित्त भाषणात ते म्हणाले ” भगवान बुद्धांमुळेच भारताची शान आहे व बौद्ध धम्मामुळेच भारत देश महान असल्याचे त्यांनी सांगितले .\n१९ व २२ मे १९५० रोजी हैद्राबाद येथील पत्रकार परिषदेत बोलतांना बाबासाहेब म्हणाले ” मीच काय , भारतवर्ष बुद्धधम्मीय व्हावे व संपूर्ण भारताने बौद्ध धम्म स्वीकारावा . ”\n४ डिसेंबर १९५४ रोजी रंगून येथे जागतिक बौद्ध परिषदेत डॉ. बाबासाहेब म्हणाले, इतक्या देशात बौद्ध धम्म असूनसुद्धा त्याचा प्रचार व प्रसार होत नाही .व त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार करण्याविषयी दृढ संकल्प केला .\n२३ सप्टेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा दिवस व ठिकाण निश्चित केले. व १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे मी धर्मांतर करणार असा संदेश त्यांनी जनतेस दिला .\nव ठरल्याप्रमाणे १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर अंबाझरी रोडवरील भव्यमंडपात सकाळी ९.३० च्या सुमारास बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म दीक्षा विधी पूज्य भन्ते चंद्रमणी महास्थवीर यांनी केल्यानंतर पुनः त्याच मंडपात खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे पाच (५ ) लाखापेक्षा अधिक बांधवाना २२ धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा दिली. त्यावेळी ‘ भगवान बुद्ध कि जय ‘ ‘ बाबासाहेब करे पुकार बौद्धधम्म का करो स्वीकार ‘ अशा घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.\nज्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनुष्य मात्रास नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो असे म्हणाले, तेव्हा त्यांचा गळा दाटून आला व त्यांच्या डोळ्यात अश्रू चमकले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कोणते दुःख झाले असले पाहिजे त्यांच्या सारख्या असामान्य निश्चयाच्या या महापुरुषाच्या नेत्रातून का अश्रू यावेत त्यांच्या सारख्या असामान्य निश्चयाच्या या महापुरुषाच्या नेत्रातून का अश्रू यावेत डॉ . बाबासाहेबांना असे वाटण्याचा संभव आहे कि , मी ज्ञान मिळविण्याची पराकाष्ठा केली, उत्कृष्ट चारित्र्य ठेवले, वैयक्तिक लाभाची पर्वा केली नाही, अनेक ग्रंथ लिहून भारताच्या ‘ विचारत ‘ भर घातली , ब्रीदाने जीवन घालविले . म्हणजे ज्ञान , शील, सचोटी या बाबतीत मी कोणाहीपेक्षा कमी नसतांना व ३० वर्षे हिंदूधर्म समाजरचनेत राहिलो, पण केवळ माझ्या बांधवाना इज्जतीचा व स्वतंत्र बाण्याचा मार्ग दाखवितो म्हणून हिंदुनी सर्व प्रकारच्या कारवाया करून माझे मार्ग बंद करण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवले डॉ . बाबासाहेबांना असे वाटण्याचा संभव आहे कि , मी ज्ञान मिळविण्याची पराकाष्ठा केली, उत्कृष्ट चारित्र्य ठेवले, वैयक्तिक लाभाची पर्वा केली नाही, अनेक ग्रंथ लिहून भारताच्या ‘ विचारत ‘ भर घातली , ब्रीदाने जीवन घालविले . म्हणजे ज्ञान , शील, सचोटी या बाबतीत मी कोणाहीपेक्षा कमी नसतांना व ३० वर्षे हिंदूधर्म समाजरचनेत राहिलो, पण केवळ माझ्या बांधवाना इज्जतीचा व स्वतंत्र बाण्याचा मार्ग दाखवितो म्हणून हिंदुनी सर्व प्रकारच्या कारवाया करून माझे मार्ग बंद करण्याचे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवले त्यांना याबाबत साध्या माणुसकीची पण आठवण राहिली नाही .\nतेव्हा मी व माझ्या बांधवानी असे कोणते पाप केले कि , त्यांच्यामध्ये राहूनही ते आम्हास सध्या मानुसकीने राहू देत नाहीत. ते काहीही असो या अतिशय बिकट परिस्थितीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जो मार्ग आता आपल्या बांधवाना दाखविला , तो पूर्ण ‘ स्वतंत्र ‘ बाण्याचा सर्वोत्कृष्ट आहे यात शंकाच नाही.\nआंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा. – https://www.facebook.com/brambedkar.in/\nनामांतर:अस्मितेसाठीचे आंदोलन → ← मनुस्मृती काय आहे \n1 thought on “मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण मी हिंदू म्हणून मरणार नाही..\nहो हे खर आहे जन्म आधी हातात नव्हे ते\nआता आहे हतात मि बुधीसट महणुन जगनार आणि मरना र जय भीम\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/hubman-gill-ishan-porel-drive-india-to-203-run-win-against-pakistan/", "date_download": "2019-07-20T15:58:21Z", "digest": "sha1:UPIE4ORHNM22NGFFBH54GPQXEARNMG6Z", "length": 7389, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "पाकिस्तानला नमवत भारताची अंतिम सामन्यात धडक..!", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\nपाकिस्तानला नमवत भारताची अंतिम सामन्यात धडक..\nटीम महाराष्ट्र देशा: आज ख्राईस्टचर्च येथे झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेच्या ऊपांत्य सामन्यात भारताने पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा ऊडवत स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. भारताचा कर्णधार पृथ्वी शाँ ने नानेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.प्रथम फलंदाजी करत भारताने ९ गड्यांच्या मोबदल्यात ५० षटकात २७२ धावा करत पाकिस्तान समोर विजयासाठी २७३ धावांचे आव्हांन दिले.\nभारतीय सलामावीर पृथ्वी शाँ व मनजोत कालराने धडाकेबाज सुरूवात करत ८९ धावांची सलामी दिली.त्यानंतर पृथ्वी शाँ ४१ धावांवर धावबाद झाला तर कालराने ४७ धावांचे योगदान दिले.त्यानंतर फलंदाजीस आलेल्या शुभनम गिलने ९४ चेंडूत १०२ धावांची स्फोटक खेळी करत टिम इंडियाला २७२ धावांपर्यंत मजल मारून दिली.\n२७३ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरूवात अत्यंत खराब झाली.डावाच्या चौथ्या षटकात इशान पोरलने पाकिस्तानला पहिला धक्का देत नंतरच्या सहव्या,आठव्या व बाराव्या षटकात पुढचे तीन फलंदाज बाद करत पाकिस्तानची आघाडीची फळी मोडून काढली.\nइशान पोरलने ६ षटकात १७ धावांच्या मोबदल्यात ४ गडी टिपले तर रियान पराग व शिवा सिंगने प्रत्येकी दोन गडी बाद करत पाकिस्तानला चारी मुंड्या चित केले.\nया विजयाबरोबरच भारताने अतिंम सामन्यातले आपले स्थान पक्के केले.३ फेब्रुवारीला भारत विश्वविजेतेपदासाठी आँस्ट्रेलियाशी दोन हात करेल.\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\nशिवसेनेने वेगळे लढण्याचा निर्णय घेतल्याने आमचं टेन्शन गेलं – विष्णू सावरा\nजीएसटीमुळे देशाच्या अप्रत्यक्ष करप्रणालीत मोठा बदल : अरुण जेटली\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/fr/40/", "date_download": "2019-07-20T16:17:44Z", "digest": "sha1:OLFSQQMEO4CJOXLW7DW54V3QWFFMOUHG", "length": 17340, "nlines": 337, "source_domain": "www.50languages.com", "title": "दिशा विचारणे@diśā vicāraṇē - मराठी / फ्रेंच", "raw_content": "\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विच��रणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » फ्रेंच दिशा विचारणे\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nआपण माझी मदत करू शकता का Po----------- m------ \nइथे जवळपास चांगले रेस्तरॉ कुठे आहे Où y------- u- b-- r--------- a-- a-------- \nमी फुटबॉल स्टेडियमकडे कसा जाऊ शकतो / कशी जाऊ शकते / कशी जाऊ शकते Co----- v------ a- s---- d- f------- \nमाफ करा, विमानतळाकडे कसे जायचे Ex---------- c------ v------ à l--------- \n« 39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + फ्रेंच (31-40)\nMP3 मराठी + फ्रेंच (1-100)\nजेव्हा आपल्याला स्वतःला व्यक्त करायचे असेल तेव्हा, आपण आपले उच्चार वापरतो. त्याचप्रमाणे प्राण्यांनादेखील त्यांची स्वत:ची भाषा असते. आणि ते अगदी मानवांप्रमाणे त्याचा उपयोग करतात. असे म्हणायचे आहे कि, माहिती देवाणघेवाण करण्यासाठी एकमेकांशी बोलतात. मूलतः प्रत्येक प्राणी प्रजातीस एक विशिष्ट भाषा असते. वाळवी देखील एकमेकांशी संवाद साधत असतात. धोक्यामध्ये, ते जमिनीवर त्यांचे शरीर तडकावितात. हे एकमेकांना सूचना देण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. इतर प्राणी प्रजातींचा शत्रूशी संपर्क येतो तेव्हा ते शिट्टी वाजवितात. मधमाशा नृत्याच्या माध्यमातून एकमेकांशी बोलतात. या माध्यमातून इतर मधमाशांच्या काहीतरी खाण्यायोग्य वस्तू असल्याचे दाखवितात. देवमासा 5,000 किलोमीटर दूरपर्यंत ऐकला जाऊ शकेल असा आवाज करतात. ते विशिष्ट गाण्यांच्या माध्यमातून एकमेकांशी संभाषण साधत असतात.\nहत्ती देखील एकमेकांना विविध ध्वनिवि��यक संकेत देतात. परंतु मानव त्यांना ऐकू शकत नाही. अधिकांश प्राण्यांच्या भाषा फार क्लिष्ट असतात. त्यामध्ये भिन्न चिन्ह संकेतांचे संयोजन केलेले असते. ध्वनिविषयक, रासायनिक आणि दृष्टीविषयक संकेतांचा वापर केला जातो. एकीकडे, प्राणी विविध हावभाव संकेतही वापरतात. याद्वारे, मानव पाळीव प्राण्यांच्या भाषा शिकले आहेत. कुत्रे कधी आनंदी असतात हे त्यांना माहित असते. आणि मांजराला केव्हा एकटे राहायचे असते हे ते ओळखू शकतात. तथापि, कुत्रे आणि मांजर अतिशय भिन्न भाषा बोलतात. अनेक संकेत अगदी एकदम विरुद्ध असतात. यावर दीर्घ काळापासून विश्वास ठेवण्यात आला आहे कि, हे दोन प्राणी एकमेकांना पसंत करत नाहीत. परंतु ते फक्त एकमेकांबद्दल गैरसमज करून घेतात. त्या कुत्रे आणि मांजर यांच्या दरम्यान अडचणी ठरू शकतात. त्यामुळे अगदी प्राणीसुद्धा गैरसमजाच्या कारणामुळे एकमेकांशी लढत असतात...\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/service-category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B2/", "date_download": "2019-07-20T16:29:37Z", "digest": "sha1:5VQVLB5YMURFV5J4MRT4EVFFSVCVJEN7", "length": 4751, "nlines": 116, "source_domain": "amravati.gov.in", "title": "महसूल | राष्‍ट्र संतांची भूमी | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nसर्व प्रमाणपत्रे सामाजिक सुरक्षा महसूल न्यायालयीन पुरवठा बिल रा.सू.वि.के.\nभूमिअभिलेख व ७/१२ उतारा\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइल��क्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/oneshree-hich-dhanashree/", "date_download": "2019-07-20T16:35:27Z", "digest": "sha1:3GQE6RCY2R7FBZMFS45PKSPAY35UTHT4", "length": 16689, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "वनश्री हीच धनश्री (विशेष लेख)", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\nवनश्री हीच धनश्री (विशेष लेख)\nआपल्या आयुष्यात वन मोठं की धन या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने एकदा श्वास बंद करून नोटा मोजताना मिळवण्याचा प्रयत्न करावा असं उदाहरण वनमंत्री श्री. मुनगंटीवार नेहमी देतात. श्वास बंद करून नोटा मोजल्या तर धाप लागते, जीव गुदमरतो… म्हणजे आपल्या जगण्यासाठी श्वास किती मोलाचा आहे हे लक्षात येताना वन मोठं की धन याचं उत्तरही आपल्याला मिळतं. वनांमधून निसर्गाची जोपासना होताना, पर्यावरण समतोल, पशू-पक्षी आणि वन्यजीवांसाठी अन्नसाखळी समृद्ध होत असते. पर्यावरणीय प्रश्न सुलभतेने सोडवणे शक्य होते. वनात अनेक रोजगार संधी दडलेल्या आहेत. त्यामुळे वनश्री हीच धनश्री असल्याचे स्पष्ट होते. वनश्री वाढवण्याची संधी आपल्या सर्वांना १३ कोटी वृक्ष लागवडीच्या मिशनमधून प्राप्त होत आहे. चला तर मग प्रत्येकजण एक तरी झाडं लावू या \nनिसर्ग भ्रमंती आवडत नाही असा माणूस शोधून सापडणं जरा कठीणच. प्रत्येकाला निसर्गाच्या सान्निध्यात जायला आवडतं. शांत-सुंदर आणि आरोग्यसंपन्न वातावरण आपल्या सर्वांच्याच मनाला मोहून टाकतं. मग या निसर्गाची संपन्नता राखणं आपली जबाबदारी नाही का राज्य आणि राष्ट्रीय वन नीतीनुसार राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के वन असणं आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्रात हे २० टक्के आहे. म्हणजे साधारणत: १३ टक्क्यांची उणीव आपल्याला भरून काढायची आहे. यासाठी आपल्याला वन आणि वनेतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी ���ागणार आहे. हे एकट्या वन विभागाचं किंवा वन विभागातील कर्मचाऱ्यांना करता येईल असं काम नाही. यासाठी केवळ वन जमीन पुरेशी नाही. म्हणूनच या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप यावे, यात अधिकाधिक लोकांनी सहभागी होऊन ही वृक्षदिंडी पुढे न्यावी, जिथे मोकळी जागा आहे तिथे सर्वांच्या सहभागातून वृक्ष लागावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.\nमहा वृक्षलागवड मिशन हे लोकांना वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी उपलब्ध करून दिलेले हक्काचं व्यासपीठ आहे. वन विभागाने शासनाचे सर्व विभाग, समाजातील सर्वस्तरातील व्यक्ती आणि मान्यवरांच्या सहभागातून हे मिशन राबविण्यास सुरुवात केली आहे.\nपहिल्या वर्षी २ कोटी वृक्ष एकाच दिवशी लावण्याचा संकल्प होता. हा संकल्प पूर्णत्वाला जाईल की नाही असे वाटत असतांना केवळ एका दिवसात २ कोटी ८२ लाख वृक्ष राज्यात लागले. लोकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसादातूनच महा वृक्षलागवडीचे बीज रुजले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चांगलं काम करावयाचा निर्णय घेतला तर लोक किती भरभरून प्रतिसाद देतात हे यातून स्पष्ट झालं आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढील तीन वर्षात ५० कोटी वृक्षलागवडीचा संकल्प जाहीर केला.\nयाचा पहिला टप्पा गेल्या वर्षी म्हणजे २०१७ च्या जुलै महिन्यात पार पडला. १ जुलै ते ७ जुलै २०१८ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लावायचे होते. राज्यात या कालावधीत तब्बल ५ कोटी ४३ लाख रोपं राज्यात लागली. राज्यातील आबालवृद्धांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन हा संकल्प पूर्णत्वाला नेला. आता यावर्षीच्या पावसाळ्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत सर्वांच्या सहभागातून १३ कोटी वृक्ष आपल्याला लावायचे आहेत. पर्यावरणाचा समतोल राखतांना आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीच्या आरोग्यसंपन्न श्वासांसाठी वृक्षसंपदा वाढवणं आणि तिचं जतन करणं काळाची गरज ठरत आहे. वाढत्या जागतिक तापमानाच्या दुष्परिणामांपासून वाचायचे असेल तर राज्याचं हरित क्षेत्र वाढवणं हा एक उत्तम पर्याय आहे. गेल्यावर्षी लातूरला रेल्वे बोगीने पाणी द्यावं लागलं होतं. ही कौतुकाची बाब नसल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात. राज्यातल्या दुष्काळाला हद्दपार करायचे असेल तर राज्यातील वृक्षाच्छादन वाढायला हवे. गडचिरोली, सिंधुदूर्ग मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षाच्छादन आहे त्यामुळे तिथे पाण्याची कमी नाही. टँकर लावावा लागत नाही. पण मराठवाड्याचं वनक्षेत्र हे अत्यल्प आहे. ते वाढवायचं असेल तर तिथे मोठ्या प्रमाणात वृक्षाच्छादन वाढणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन तिथे राज्यातली पहिली इको बटालियन नियुक्त करण्यात आली आहे. मनरेगा अंतर्गत शेत जमीन शेतबांधावर आता सामाजिक वनीकरण शाखेच्या सहाय्याने फळझाड लागवड करता येणार आहे. स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २५ लाखांपर्यंतचा निधी वृक्ष लागवडीच्या जनजागृतीच्या कामांसाठी खर्च करता येईल. प्रत्येक विभाग आपल्या तरतुदीच्या ०.५ टक्के निधी यावर खर्च करू शकेल, असे काही महत्वाचे निर्णय घेतले गेल्याने हे मिशन सुलभतेने राबविणे, लोकांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.\nरानमळा पॅटर्नच्या धर्तीवर वृक्षलागवडीचा संकल्प जवळपास सर्वच गावांनी केला आहे. शुभेच्छा वृक्ष, आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष, माहेरची झाडी, यासारख्या आपल्या जीवनातील सुख:दुखाच्या प्रसंगांच्या आठवणी वृक्ष लावून चिरंतन करण्याचा प्रयत्न यातून राज्यभरात होत आहे. जलयुक्त शिवार मध्ये होणाऱ्या कामांच्या बाजूला मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड होत आहे. जलयुक्त शिवार प्रमाणे वनयुक्त शिवार संकल्पनेला यातून बळकटी मिळत आहे.\nआपल्या सर्वांना “हरित सेने”च्या माध्यमातून ही वन विभागाच्या प्रत्येक उपक्रमात सहभागी होता येणार आहे. हरित सेनेचं सदस्य होणं फार सोपं आहे. http://www.greenarmy.mahaforest.gov.in या किंवा http://www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर जाऊन आपण हरित सेनेचे सदस्य होऊ शकतो. राज्यात आजमितीस ५२ लाखांहून अधिक लोकांनी हरित सेनेचं सदस्यत्व स्वीकारलं आहे. मग आपण का मागं राहायचं चला तर मग हरित महाराष्ट्राच्या चळवळीत आपण ही सहभागी होऊ या, महावृक्षलागवड मिशनमधील १३ कोटी वृक्षलागवडीत एक वृक्ष लावून तो जगवण्याचा संकल्प करूया. कारण वनश्री हीच धनश्री आहे आणि वृक्ष आहे तर जीवन आहे.\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\nसार्वजनिक वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक इंधन वापरणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nगौरी लंकेश यांचे मारेकरी सापडतात, दाभोळकर-पानसरेंचे का नाही\nनरेंद्��� मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/aajiche-ghadyal-kavi-keshavkumar/", "date_download": "2019-07-20T16:03:41Z", "digest": "sha1:GIXLUPOYIR7O3HMYZOEHOKDXQJNZOHWV", "length": 7643, "nlines": 162, "source_domain": "www.marathimati.net", "title": "आजीचे घडयाळ कवी केशवकुमार | Aajiche Ghadyal Kavi Keshavkumar", "raw_content": "\nआजीच्या जवळी घडयाळ कसले आहे चमत्कारिक,\nदेई ठेवुनि तें कुठे अजुनि हे नाही कुणा ठाऊक;\nत्याची टिक टिक चालते न कधिही,आहे मुके वाटते,\nकिल्ली देई न त्यास ती कधि,तरी ते सारखे चालते\n“अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी”,\nजेव्हा मी तिज सांगुनी निजतसे रात्री बिछान्यावरी\nसाडेपाचही वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी\n“बाळा झांजर जाहले,अरवला तो कोंबडा,ऊठ की \nताईची करण्यास जम्मत, तसे बाबूसवे भांडता\nजाई संपुनियां सकाळ न मुळी पत्त कधी लागता \n“आली ओटीवरी उन्हे बघ” म्हणे आजी,”दहा वाजले \n” कानि तो घणघणा घंटाध्वनी आदळे.\nखेळाच्या अगदी भरांत गढुनी जाता अम्ही अंगणी\nहो केव्हा तिनिसांज ते न समजे \nबोले, “खेळ पुरे, घरांत परता \nओळीने बसुनी म्हणा परवचा ओटीवरी येउन \nआजीला बिलगून ऎकत बसू जेव्हा भुतांच्या कथा\nजाई झोप उडून, रात्र किती हो ध्यानी न ये ऎकता \n“अर्धी रात्र कि रे” म्हणे उलटली,”गोष्टी पुरे जा पडा \nलागे तो धिडधांग पर्वतिवरी वाजावया चौघडा\nसांगे वेळ,तशाच वार-तिथीही आजी घडयाळातुनी\nथंडी पाऊस ऊनही कळतसे सारें तिला त्यांतुनी\nमौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले\nगाठोडे फडताळ शोधुनि तिचे आलो \nया वर्गातील आणखी काही लेख\nमाझा महाराष्ट्र – कविता\nस्त्री भ्रुणहत्या थांबवा, लेक वाचवा\nकोकणात पावसाचा जोर जनजीवन विस्कळीत\nआला रे आला पाऊस आला\nThis entry was posted in मराठी कविता and tagged अभ्यास, आजी, केशवकुमार, घडयाळ, पाऊस on जानेवारी 3, 2011 by सहाय्यक.\n← तोंडात फोड झाल्यास कुर्‍हाड आपल्याच पायावर →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/07/08/self-motivation-aani-adhik-sale-sathi-daha-tips/", "date_download": "2019-07-20T16:51:00Z", "digest": "sha1:PRPGAFLGJSXGLGVF6N4KH7USV2V2LHQ4", "length": 25160, "nlines": 186, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "सेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nदररोज दरदिवशी तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वत:ला विकत असता, आणि जोवर तुम्हाला यश मिळत नाही तोवर काही घडत नाही.\nआपण सर्व विक्री उद्योगात आहोत, आपल्याला हे पटो अथवा न पटो. तुम्ही डॉक्टर आहात, अथवा व्यवस्थापक आहात, अथवा राजकारणी, इंजिनीअर, उद्योजक अथवा वकील, त्याने काही फरक पडत नाही.\nआपले उत्पादन अथवा आपल्या सेवा त्यांनी विकत घ्याव्या या साठी, आपलं प्रपोजल मान्य करावं अथवा किमान आपलं म्हणणं मान्य करावं यासाठी कोणाला ना कोणाला पटवण्यात आपण आपली बरीच ऊर्जा व वेळ घालवत असतो.\nइतर कोणाचे मन वळवण्यात, त्यांना प्रभावित करण्यात निष्णात होण्याआधी, तुम्हाला अधिक चांगले व्हावे लागेल स्वत:ला प्रेरित करण्यात व स्वत:ला विकण्यात. त्यासाठीच्या या १० युक्त्या:\n१. तुम्हाला तुमच्या प्रॉडक्ट वर विश्वास हवा\nस्वत:ला विकणे हे इतर कोहीही विकण्यासारखेच आहे. प्रथम, तुम्ही जे विकताय त्यावर तुमचा विश्वास हवा. म्हणजेच तुमचा “तुमच्यावर विश्वास हवा”. याचा संबंध positive self-talk व योग्य attitude यांचाशी आहे.\nसर्व प्रथम लोकांचे लक्ष तुमच्या attitude कडे जाते. तुम्ही बहुतांशी लोकांसारखे असाल तर वेळो वेळी तुमच्यातला आत्मविश्वास तुम्ही गमावाल.\nयाच संबंध तुम्ही स्वत:शी कसे बोलता याच्याशी येतो. बहुतांशी लोक स्वत:शी सकारात्मक पद्धतीने बोलण्याऐवजी नाकारत्मक पद्धतीने बोलतात, आणि हेच त्यांना जीवनात मागे खेचत राहते.\nPositive attitude पेक्षा योग्य attitude महत्वाचा असतो, विचारांची quality महत्वाची असते.\nयशस्वी लोकांकडे रचनात्मक व सकारात्मक पद्धतीने स्वत:कडे व त्यांचा कामाकडे बघण्याचा दृष्ठिकोन असतो. त्यांचा attitude/वृत्ती शांत, आत्मविश्वास पूर्ण व सकारात्मक स्व-अपेक्षांनी भारलेला असतो. त्यांना कायम स्वत:बद्दल छान वाटत असते व त्यांना विश्वास असतो की ते जे काही करतील त्यात त्यांना यश मिळेल.\nजर तुम्ही विक्रेते असाल, तुमचं उद्योग असेल किवा व्यवस्थापक असाल तर तुम्हाला सतत तुमच्या attitude/वृत्ती व�� काम करायला हवे. तुम्हाला तुमच्या डोक्यात वाजणार्‍या त्या हलक्यात हलक्यात आवाजाकडे लक्ष दिले पाहिजे. तो आवाज सांगतोय का की तुम्ही बेस्ट आहात, तुम्च्यकडे आत्मविश्वास आहे आणि तुम्ही करून दाखवाल. की तो आवाज तुम्हाला मागे खेचतोय.\nजर तुम्हाला ऐकू येत असेल की “मी हे किवा ते नाही करू शकत” किंवा “ते आता ते विकत घेऊ इच्छित नाहीत” किंवा “आपण खूप महाग आहोत” मग तूम्ही एकतर हे self-talk बदला किंवा तुमचे काम / नोकरी तरी बदला.\nस्वत:वर विश्वास ठेवायला सुरवात करा आणि बाहेर जे तुम्ही करत आहात त्याचा तुमच्या attitude /वृत्ती वर परिणाम होऊ देऊ नका.\nटीका करणे, निंदा करणे, तक्रारी करणे बंद करा आणि थोडा आनंद पसरवायला सुरुवात करा.\nहेनरी फोर्ड, फोर्ड मोटर कंपनीचे संथापक, यांनी संगीतलेली लक्ष्यात ठेवा – “जर तुम्हाला विश्वास वाटतो तुम्ही करू शकता, किंवा जर तुम्हाला विश्वास वाटतो की तुम्ही करू शकत नाहीत, तर दोन्ही बाबतीत तुम्ही बरोबर आहात”.\n२. वेष्टण आकर्षित असले पाहिजे\nआपण जी इतर उत्पादने आपण विकत घेतो, त्यांच्या प्रमाणेच जसे उत्पादन पॅकेज करून आपल्या समोर मांडली जातात त्यावर ग्राहक खरेदी करायचे की नाही ते ठरवत असतो.\nतूमच्या स्वत:च्या बाबतीत पण असेच सर्व छान असले पाहिजे. तुमचं पेहराव योग्य असला पाहिजे. आणि आपला ग्राहक साधारण पेहराव करतो म्हणून पण तसाच केला तर चालेल हा विचार मनातून काढून टाका.\nतुम्ही कोणत्या प्रकारचे, कोणत्या रंगाचे कपडे घालता, तुमचा चश्मा, तुमचे शूज, ब्रीफकेस, घड्याळ, पेन जे तुम्ही वापरता, या सर्व वस्तु तुमच्या विषयी काही सांगत असतात.\nखूप काही करायची गरज नाही, फक्त एक हसरा चेहरा जो लोकांना घाबरवणार नाही.\nशक्य तितक्या लवकर ग्राहकाला नावाने हाक मारला सुरवात करा, फक्त अति करू नका. आजकाल व्यवसाय कमी फॉर्मल झाला आहे, तरी शक्यतो सुरवातील त्यांचे प्रथम नावांचा वापर करताना खबरदारी घ्या. तुमच्या ग्राहकाला तुमचे नाव माहिती झाले आहे व ते त्याचा लक्ष्यात आहे याची खात्री करून घ्या. ती जुनी आयडिया वापरा “माझे नाव बॉन्ड आहे, जेम्स बॉन्ड” किवा “माझे नाव जेम्स आहे, जेम्स बॉन्ड “.\n५. समोरच्या कडे लक्ष द्या\nत्यांची देहबोली काय सांगते ते तुमच्या सोबत कंफरटेबल आहेत की नर्व्हस वाटतय त्यांना ते तुमच्या सोबत कंफरटेबल आहेत की नर्व्हस वाटतय त्यांना ते तुमचं ऐकत आहेत की ���्यांची नजर खोली भर फिरते आहे. जर ते कंफरटेबल नसतील, त्यांचे तुमच्या बोलण्याकडे लक्ष नसेल तर त्यांना तुमच्या व्यवसायासंबंधी काही महत्वाचे सांगयात काही उपयोग नाही.\nअशा वेळेस आपले बोलणे थोडक्यात आटोपा आणि त्यांना त्यांचा बद्दल बोलण्यास उद्युक्त करा.\nअसे धरून चला की जेव्हा कोना नवीन व्यक्तिला भेटणार असाल, तेव्हा सुरवातीचा वेळ ते तुम्ही जे काही सांगतात त्यातले बरेच थोडं लक्ष पूर्वक ऐकतील. त्यांचा जास्त वेळ तुम्हाला व तुमच्या सभोवतालचं दृश बघण्यात जाईल.\n६. ऐका आणि तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय हे दाखवा.\nबहुतेक लोक, खास करून पुरुष, ऐकतात पण ते ऐकतायत असे दाखवत नाहीत. समोरची व्यक्ति त्याला जे दिसते त्याप्रमाणे चालतो, न की तुमच्या डोक्यात जे चालले आहे त्या प्रमाणे. जर त्यांना ब्लॅंक एक्सप्रेशन दिसले तर त्यांना वाटते तूम्ही गेलात “जेवणाच्या सुट्टी वर “.\nया साठी समोरचा बोलत असताना तुमचे डोके हलवा, अधून मधून “हम्म, अ .. हं” असे म्हणत रहा, एखाद दूसरा प्रश्न विचारा आणी दाखवा की तुम्ही लक्षपूर्वक ऐकताय.\nजर तुमच्या स्वारस्य घ्यावे असे वाटत असेल तर आधी तुम्हाला दुसर्‍यात स्वारस्य दाखवले पाहिजे. तुम्हाला यशस्वीरित्या विकताना तुम्ही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट करू शकता.\nबहुतेक लोक स्वत:च्या self image बद्दल खूप जागरूक असतात. जर त्यांना वाटले की तुम्ही त्यांना किंमत देत आहात, तुम्हाला वाटते आहे ते व त्यांचे शब्द खूप महत्वाचे आहेत, तेव्हा तुम्ही त्यांची self -image मोठी करण्यात यश मिळवता. जर तुम्ही लोकांना त्यांना स्वत:ला आवडण्यात मदत करू शकलात तर ते तुमच्यावर प्रेम करतील.\nपरंतु असे करण्यासाठी उगा खोटी स्तुति करू नका, कारण बहुतेक लोकांना हे लगेच लक्षात येईल आणि ते त्यास बळी पडणार नाहीत. ग्राहकामध्ये आणि त्याचा व्यवसायमध्ये थोडा जेन्युईन इंट्रेस्ट दाखवा आणि ते देखील तुमचं ऐकण्यास तत्पर होतील.\n“काय वाईट दिवस आहे..नाही..” किंवा “आजकाल धंदा मन्दा चल रहा है ” किंवा असेच काहीही बोलू नका ज्यामुळे चर्चा नाकारत्मक दिशेने जाईल. त्या ऐवजी (आणि खरे ) बोला “तूमच्या ऑफिस चे डिझाईन मला खूप आवडले” किंवा “तुमच्या नवीन उत्पादनाबद्दल मी काही चांगले रिपोर्ट्स ऐकले आहेत”.\n९. समोरच्या ला मिरर करा\nयाचा अर्थ त्याची कॉपी करा असा घेऊ नका. याचा अर्थ इतकाच की, तुमचे बोलणे, वागणे हे तु���च्या ग्राहका सारखे असले पाहिजे.\nउदा. जर तुमचं ग्राहक हळू आणि शांतपणे बोलत असेल तर तुम्ही देखील हळू व शांतपणे बोला.\nलक्षात ठेवा लोकांना ती लोकं आवडतात जी त्यांचा सारखी असतात.\n१०. मैत्रीपूर्ण व्यवहार करा.\nजर तुम्ही आक्रमक व तणावपूर्ण दिसतं अथवा बोलत असाल, आणि जर समोरची व्यक्ति बचावात्मक वागायला लागली व सहकार्य करत नसेल तर आश्चर्य वाटून घेऊ नका.\nजर तुम्ही सहौदार्याने व मैत्रीपूर्ण वागलात, तर तुम्हाला कायम सकारात्मक प्रतिसाद मिळेल.\nयाचा अर्थ खूप चांगले चांगले वागा असे नसून, तुम्ही हसतमुख असा, तुमचं आवाजात माधुर्य असूद्या.\nआपले उत्पादन, आपल्या सेवा, आपल्या कल्पना विकण्याची सुरवात करण्यापूर्वी खात्री करून घ्या की – ग्राहकाने आपल्याला स्वीकारले आहे व त्याचे आपल्याकडे पूर्ण लक्ष आहे.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कधी…\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय अपे���्षेप्रमाणे चालत नाही हे उपाय करून पहा…\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nटूर्स & ट्रॅव्हल इंडस्ट्री\nराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय व्यवसाय बातम्या (२९ जुलै)\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/8542", "date_download": "2019-07-20T16:36:26Z", "digest": "sha1:2IESP7IGAHESBQIFDPTGEVISPK24V6ST", "length": 6336, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मुलांचे मानसशास्त्र : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मुलांचे मानसशास्त्र\nएका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी : २\nमागचा आठवडा एकदम हॅपनिंग होता... मजा आली.\nठरल्याप्रमाणे अबक शाळेत गेले. मु अ बाई म्हणाल्या कार्यवाह आल्यावर या. दुपारी गेले. सरांनी बोलावलं. गार पाणी प्यायला दिलं. सर तसे थेट शिक्षण क्षेत्रातले नाहीत हे गप्पांना सुरुवात झाल्यावर लगेच समजले. वेगवेगळ्या विषयांवर गप्पा सुरू झाल्या. पुस्तकं, राजकारण, खेळ, स्पर्धा आणि मग शिक्षण. मी माझ्या मुलीला मराठी शाळेत घातलंय हा त्यांना धक्का होता. मग त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि मी खूप धाडसी आहे असा अभिप्रायही दिला वर शुभेच्छाही मिळाल्या मला\nRead more about एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी : २\nएका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी\nआज एका प्रसिद्ध शाळेत बायोडेटा घेऊन गेले. एका मोठया कंपनीची ही शाळा. इंग्रजी-मराठी अशा दोन्ही माध्यमात मिळून जवळजवळ दोन हजार विद्यार्थी संख्या. शाळेची ओळख परिसरात चांगली. निकाल पण दरवर्षी ठीकठाक लागतो. हे सगळं पाहून वाटलं इथे मला शालेय मानसतज्ञ म्हणून काम करायला मिळावे...\nमुख्याध्यापकांची वाट बघत बसले होते. \"सरांच्या येण्याची काही निश्चित वेळ नसते..\" असे गुळमुळीत उत्तर मिळाल्याने किती वेळ वाट बघायची आहे हे कळत नव्हते. शेवटी सर आले \" असे गुळमुळीत उत्तर मिळाल्याने किती वेळ वाट बघायची आहे हे कळत नव्हते. शेवटी सर आले माझ्या आधीपासून एक पालक येऊन बसल्या होत्या त्यांना डावलून मला आधी बोलावण्यात आले.\nमी: मी अमुक तमुक\nRead more about एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/prithviraj-chavan-fires-away/", "date_download": "2019-07-20T16:02:36Z", "digest": "sha1:2TLTUEGQ3YDCTDTLGG7KI63H5W6YCAFO", "length": 8508, "nlines": 142, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मुख्यमंत्री यांचा नितीशकुमारांना सणसणीत टोला | Prithviraj Chavan Fires Away", "raw_content": "\nमुख्यमंत्री यांचा नितीशकुमारांना सणसणीत टोला\nपृथ्वीराज चव्हाण आणि नितीशकुमार\nबिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी वक्तव्य केले होते की, ‘मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना बिहारी लोकांविरोधात जाण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाठिंबा देत आहे का’. यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सणसणीत टोला लगावला की, ‘टीका करताना नितीशकुमार सर्वात खालच्या पातळीवर पोहोचल्याचे समजते’.\nअब्दुल कादीर याने आझाद मैदान येथील अमर जवान स्मारक तोडले होते व मुंबई पोलिसांनी त्याला बिहार मध्ये जाऊन अटक केली होती. पण बिहारच्या मुख्य सचिवांनी ‘बिहार सरकारची परवानगी न घेता अटक कशी करु शकता’ असे प्रश्न विचारत मुंबई पोलिसांना पत्र पाठविले. त्यावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी बिहारी लोकांना महाराष्ट्रातून हाकलवून देण्याचे वक्तव्य केले होते. ‘राज यांना अटक करण्याऐवजी महाराष्ट्र सरकार त्यांना मोकळे सोडून देत आहे. महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधित्व स्वीकारल्यासारखे राज ठाकरे वागत आहेत’, अशी टीका नितीशकुमार यांनी त्यावेळेस केली.\nयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘दोन राज्ये एकजूट असावीत. पण असे राजकारणी वक्तव्य करुन नितीशकुमार खालच्या स्तरावर पोहोचले आहेत. मुंबई पोलिसांनी बिहारमध्ये जाऊन कादीरला अटक केली. यात मुंबई पोलिसांची काहीच चूक नाही. वेळ साधून नितीशकुमार यांना प्रतिउत्तर दिले जाईल’.\nया वर्गातील आणखी काही लेख\nमनसेने घातली सूरक्षेत्रवर झडप\nगृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा\nमनसे घेणार ठोस भूमिका\nराज यांनी फोडली महाराष्ट्र धर्माची डरकाळी\nराज ठाकरे यांचे एक पाऊल पुढे\nराज ठाकरे भेटले पोलिस आयुक्तांना\nअरुप पटनाईक यांना प्रमोशन\nThis entry was posted in घडामोडी and tagged नितीशकुमार, पृथ्वीराज चव्हाण, मनसे, महाराष्ट्र, राज ठाकरे on सप्टेंबर 5, 2012 by संपादक.\n← आर के लक्ष्मण यांचा गौरव ब्लॉग माझा २०१२ →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/primolut-n-p37086352", "date_download": "2019-07-20T16:16:06Z", "digest": "sha1:TDSUMQ3PNE2BNBMCDQQ3WS65K6P647WU", "length": 18732, "nlines": 334, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Primolut N in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवा के विकल्प चुनें\nPrimolut N खालील उपचारासाठी वापरले जाते -\nमासिक पाळी न येणे\nगर्भधारण से बचने के उपाय\nपीरियड्स में दर्द मुख्य\nगर्भाशयातील असामान्य रक्तस्त्राव मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें मासिक धर्म का न आना एंडोमेट्रिओसिस (अन्तर्गर्भाशय अस्थानता) एब्नार्मल यूटराइन ब्लीडिंग गर्भधारण से बचने के उपाय\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Primolut N घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Primolut Nचा वापर सुरक्षित आहे काय\nPrimolut N घेण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांशी बोलणी करावीत. तुम्ही ही गोष्ट केली नाही, तर यामुळे तुमच्या शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Primolut Nचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Primolut N घेतल्यानंतर तीव्र हानिकारक परिणाम जाणवू शकतात. याला केवळ वैद्यकीय पर्यवेक्षणाखालीच घेतले पाहिजे.\nPrimolut Nचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nPrimolut N वापरल्याने मूत्रपिंड वर कोणतेही हानिकारक परिणाम होत नाहीत.\nPrimolut Nचा यकृतावरील परिणाम काय आहे\nPrimolut N हे यकृत साठी क्वचितच हानिकारक आहे.\nPrimolut Nचा हृदयावरील परिणाम काय आहे\nPrimolut N हे हृदय साठी हानिकारक नाही आहे.\nPrimolut N खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र ���ुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Primolut N घेऊ नये -\nPrimolut N हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Primolut N सवय लावणारे नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nPrimolut N मुळे पेंग किंवा झोप येत नाही. त्यामुळे, तुम्ही एखादे वाहन किंवा मशिनरी चालवू शकता.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Primolut N घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Primolut N मानसिक विकारांवर उपचारासाठी वापरले जात नाही.\nआहार आणि Primolut N दरम्यान अभिक्रिया\nआहाराबरोबर Primolut N घेतल्याने कोणतीही समस्या येत नाही.\nअल्कोहोल आणि Primolut N दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, अल्कोहोलसोबत Primolut N घेण्याच्या दुष्परिणामांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Primolut N घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Primolut N याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Primolut N च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Primolut N चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Primolut N चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर अ��लेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7/", "date_download": "2019-07-20T16:05:47Z", "digest": "sha1:PTPZHDXHSXGEIZ4VLF735STEFJ52WLA3", "length": 12126, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "श्वानप्रेमीचा त्याच्या १८ पाळीव कुत्र्यांनीच पाडला फडशा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news श्वानप्रेमीचा त्याच्या १८ पाळीव कुत्र्यांनीच पाडला फडशा\nश्वानप्रेमीचा त्याच्या १८ पाळीव कुत्र्यांनीच पाडला फडशा\nप्रेमाची भाषा मुक्या जनावरांनाही कळते असे म्हटले जाते. त्यांच्यावर आपण जीव लावला तर ते देखील आपल्यावर प्रेम करतात, हे अनेकदा सिद्धही झालंय. मात्र, याच्या उलट एक खळबळजनक घटना अमेरिकेत घडली आहे. या घटनेमध्ये श्वानप्रेमी असलेल्या एका व्यक्तीला चक्क त्याच्या १८ पाळीव कुत्र्यांनीच ठार मारेल आणि त्याचा फडशाही पाडला.\nइंडिया टुडेने दिलेल्या वृ्त्तानुसार, अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ही घटना असून फ्रेडी मॅक नामक एक ५७ वर्ष��य व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेत असताना एक धक्कादायक बाब पोलिसांसमोर आली. ती म्हणजे श्वानप्रेमी असलेल्या मॅकच्या विविध जातीच्या १८ पाळीव कुत्र्यांनीच त्याच्या शरीराचा फडशा पाडला होता. मॅकच्या मृत शरीराचे मांस, हाडं, केस इतकेच नव्हे कपडेही या कुत्र्यांनी खाऊन टाकले होते. मॅकच्या शरीरातील केवळ २ ते ५ इंचाची काही हाडेच त्यांनी शिल्लक ठेवली होती.\nया प्रकरणाचा तपास करणाऱ्या जॉन्सन काऊंटी शेरीफ ऑफिसचे डेप्युटी आरोन पीट्स यांनी सांगितले की, मानवाच्या संपूर्ण शरीराचा एखाद्या प्राण्याने पूर्णपणे फडशा पाडल्याचे आपण कधीही ऐकलं नसेल. मात्र, बेपत्ता मॅकच्या बाबत हे सत्य असून त्याची हाडंही त्याच्या पाळीव कुत्र्यांनी शिल्लक ठेवली नाहीत. पीट्स म्हणाले, मॅक गंभीर आजाराने ग्रस्त होता, त्यामुळे त्याचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृतदेहाचा कुत्र्यांनी फडशा पाडला की थेट त्याच्या कुत्र्यांनीच आपल्या मालकाला ठार मारले हे अद्याप कळू शकलेले नाही.\nटेक्सास : श्वानप्रेमी फ्रेडी मॅकचा त्याच्या पाळीव कुत्र्यांनीच या राहत्या ठिकाणी फडशा पाडला.\nफ्रेडी मॅक हा एप्रिल महिन्यापासून बेपत्ता होता. याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तो राहत असलेले घर अक्षरशः पिंजून काढले. दरम्यान, त्याच्या घराबाहेर मोठे गवत वाढलेले होते त्यात पोलिसांना प्राण्यांनी फडशा पाडलेल्या अवस्थेत मानवी केस, कपडे आणि हाडं आढळून आली. या सर्व अवशेषांची न्यायवैद्यक तपासणी केल्यानंतर त्याचे डीएनए हे मॅकच्या कुटुंबियांशी जुळले, त्यावरुन या धक्कादायक घटनेचा उलगडा झाला.\nनगरसेवकाच्या कचरा आंदोलनानंतर पक्षनेते आणि स्थायी सभापतींचा प्रभाग पाहणी दौरा\nमी का राजीनामा देऊ\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामु��े मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lok-sabha-2019/dokyala-shot/page/6/", "date_download": "2019-07-20T15:34:05Z", "digest": "sha1:KOFBNF36ATZ65DBUJ22YO2LTGJWGSANP", "length": 4810, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Aapla Mahanagar Feature Article | Dokyala Shot Column | Political Column | Aapla Mahanagar | Page 6 | Page 6", "raw_content": "\nघर लोकसभा २०१९ डोक्याला शॉट Page 6\nचिंतन बैठक आणि संंपर्क यात्रा\nमुखपत्रातला राम गेला कुठे\nएक होता वासू, एक होती सपना\n1...567चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\n‘यात माझा कार्यकर्ता जिंकला आणि नेता हरला’\nपराभवाच्या उबंरठ्यावर असतानाही वेगळी ‘उर्मी’ला\nमतदान करण्याआधी हा व्हिडिओ नक्की पाहा\nलोकसभा निवडणूक ४था टप्पा – तुमच्या मतदारसंघात किती मतदार\nअंबानी – राज ठाकरे कुटुंबियांचे मतदान\nचार वर्षांनंतर असं झालं सेना-भाजप आमदारांचं स्नेहभोजन\nसामनाचे ‘हे’ अग्रलेख रद्दीत जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nashik-local-news/accidental-ota/articleshow/67935736.cms", "date_download": "2019-07-20T16:56:46Z", "digest": "sha1:I7QEGOFQROYDGGLWVGQ7F4DUXJKX42Y2", "length": 8183, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nashik local news News: अपघाती ओटा - accidental ota | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nसातपूर कडून मुंबईला जाताना डाव्या वळणावर ओटा आहे त्यावर गाडी आदळून अपघात होतात ;नाशिक मनपाने तो काढून टाकला पाहिजे.दिलीप बापट, महात्मानगर\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nतर रेशन कोणाला मिळणार\nमोकळ्या भूखंडांची स्वच्छता कुणाकडे\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nझालेल्या चुकीची दखल घेण्याचे सौजन्य मटा कडे नाही...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/ekta-kapoor-asks-journalists-to-apologize-for-kangana/", "date_download": "2019-07-20T16:46:15Z", "digest": "sha1:7JI6K73UWH4DCXM6YLTLNOEKOZYTGYGJ", "length": 8595, "nlines": 49, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कंगनाच्या वतीने एकता कपूरने मागितली पत्रकारांची माफी - Majha Paper", "raw_content": "\nकंगनाच्या वतीने एकता कपूरने मागितली पत्रकारांची माफी\nJuly 11, 2019 , 11:52 am by माझा पेपर Filed Under: मनोरंजन, सर्वात लोकप्रिय Tagged With: एकता कपूर, कंगना राणावत, जजमेंटल हैं क्या, माफीनामा\nअभिनेत्री कंगना राणावत हिने ‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकारावर केलेल्या आरोपातून झालेल्या वादविवादाचा प्रकार हा दुर्दैवी होता, या प्रकाराबद्दल आपल्याला खंत वाटते, असे सांगत निर्माती एकता कपूर हिने कंगनाच्या वतीने एका निवेदनाद्वारे माफी मागितली आहे. ‘एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनेने या वादविवाद प्रकरणानंतर अभिनेत्री कंगना राणावत आणि निर्माती एकता कपूर यांच्यावर बहिष्कार टाकत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. माफीचे निवेदन एकता कपूरने दिल्यानंतर ते स्वीकारल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे, पण अजून��ी कंगनाने माफी मागितली नसल्याने तिच्यावरचा बहिष्कार कायम ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.\n‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटातील गाण्याचे प्रकाशन करण्याच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. एका पत्रकाराने या वेळी प्रश्न विचारला असता, कंगनाने त्याला उत्तर देण्याऐवजी त्याने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाची जाणूनबुजून बदनामी केल्याचा आरोप केला. या दोघांमध्ये या वेळी सुरू झालेला वाद एवढा वाढला की, एकता कपूर आणि राजकुमार राव यांनी अखेर उपस्थितांची माफी मागत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. पण पत्रकारावर कंगनाने नाहक आरोप करत उगाचच वाद निर्माण केल्यामुळे तिने आणि निर्माती एकता कपूरने याप्रकरणी माफी मागावी. तोवर त्यांच्यावर सगळ्या माध्यमांवरून बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे ‘एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनेने जाहीर केले.\nबुश यांच्यावरील बूट हल्ला पेटींगला विक्रमी किंमत\nतुमचा पासवर्ड या यादीत नाही ना\nयुनिक नंबरच्या छंदासाठी मोजले ६० कोटी रूपये\nवास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ही झाडे असणे वास्तूसाठी शुभ\nआरोग्यासाठी लाभकारी कसुरी मेथी\nइक्बाल कासकरला जेरबंद करणारे एनकौंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा\nह्या गावातील प्रत्येक घराच्या बाहेर आहे एक कबर \nसडपातळ होण्यासाठी खाण्याचे नियोजन\nरामदेव बाबांचा विश्वविक्रमी सूर्यनमस्कार\nपालकाचा रस प्या, सडपातळ व्हा\nदो चुटकी मीठ तुम्हाला बनवेल सर्वांगसुंदर\nकोडियक नावाने स्‍कोडा बिग साईज एसयूव्हीला लॉन्‍च करणार\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोह��चविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/24/udayanraje-bhosle-challenge-to-election-commission-on-evm-.html", "date_download": "2019-07-20T16:38:28Z", "digest": "sha1:EXYGURS6D7C3WG4OPSC66CKST2ONWRH6", "length": 4334, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " ...तर आयुष्यात मिशा काय भुवयाही ठेवणार नाही - उदयनराजे भोसले - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - ...तर आयुष्यात मिशा काय भुवयाही ठेवणार नाही - उदयनराजे भोसले", "raw_content": "...तर आयुष्यात मिशा काय भुवयाही ठेवणार नाही - उदयनराजे भोसले\nमुंबई : निवडणूक निकालानंतर ईव्हीएममध्ये घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले सातत्याने करत आले आहे. एखाद्या विजयी उमेदवाराने ईव्हीएम प्रणालीवर आक्षेप घेण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. आता परत एकदा त्यांनी हा मुद्धा उचलून धरला आहे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या मतदारसंघात बॅलेट पेपरच्या माध्यमातून फेरनिवडणूक घ्यावी. यानंतर निकालामध्ये फरक दिसला नाही तर आयुष्यात मिशा काय भुवयाही ठेवणार नाही, असे आव्हान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले आहे.\nउदयनराजे भोसले यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ईव्हीएम यंत्र सदोष असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, कुठलीही मशीन ही माणूसच तयार करतो. त्यामुळे ईव्हीएम यंत्र पूर्णपणे सदोष आहे, असे म्हणणे चुकीचे ठरले. माणसाची शाश्वती देता येत नाही, तर ईव्हीएम यंत्राचं काय घेऊन बसलातं जर संगणक हॅक होऊ शकत असले तर ईव्हीएम यंत्र हॅक होईल, अशी शंका उपस्थित करण्यात काय गैर आहे, असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला.\nयावेळी त्यांनी निवडणूक आयोगाला सातारा लोकसभा मतदारसंघात फेरनिवडणूक घेण्याचे आवाहन केले. सातारा लोकसभा मतदार संघातील विधानसभेच्या सहा मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यात फरक आढळून आला होता. त्यामुळे मी निवडणूक आयोगाला जाहीर आव्हान देतो की, साताऱ्यात पुन्हा एकदा बॅलेट पेपरच्या माध्यमातून निवडणूक घ्यावी असे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=406%3A2012-01-20-09-49-29&id=249945%3A2012-09-13-17-50-06&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=410", "date_download": "2019-07-20T16:22:01Z", "digest": "sha1:AI3ER5KFW7RIS2VAMINTUALE7NL2DM5K", "length": 17079, "nlines": 12, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पसाय-धन : सारासार विचार करा उठाउठी..", "raw_content": "पसाय-धन : सारासार विचार करा उठाउठी..\nअभय टिळक - शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१२\nविचार, सारासार विचार करण्याची संस्कृती समाजात रुजावी याचसाठी संतांचा खटाटोप आहे.. पण विवेकाचा दीप प्रकाशमान होऊन सतेज तेवत राहावा यासाठी आपण आपापल्या जागी डोळसपणे प्रयत्नशील असतो का\nकाही काही विपरीत समजुती आपला पिच्छा पिढय़ान्पिढय़ा पुरवत असतात. भक्ती म्हणा वा अध्यात्म म्हणा वा परमार्थ हा केवळ मनाचा अथवा श्रद्धेचा प्रांत आहे, ही अशीच एक (गैर)समजूत. परमार्थात बुद्धीचे कामच नाही, हा या समजुतीचा इत्यर्थ.\nकिंबहुना, परमार्थाच्या प्रांतात बुद्धी चालवणे, तर्क करणे, प्रश्न उपस्थित करणे म्हणजे जणू मोठा गुन्हाच, अशीही एक भावना सर्वदूर दिसते. सरडय़ाची धाव कुंपणापर्यंत या धर्तीवर बुद्धीची धाव फक्त वस्तुज्ञानाच्या कुंपणापर्यंत आणि ही धाव जिथे खुंटते तिथून पुढे परावस्तूचा प्रांत सुरू होतो, अशा प्रकारची टाळय़ाखाऊ वाक्ये मानमरातब मिळवलेले वैज्ञानिकही जेव्हा दाटलेल्या कंठाने करतात तेव्हा हतबुद्ध व्हायला होते. परमार्थाच्या प्रांतात बुद्धी गुंडाळून ठेवायची, हे संतविचाराला खरोखरच अभिप्रेत आहे का\nसमाज विवेकशील बनावा याचसाठी संतविचाराचा सारा आटापिटा आहे. आपण मात्र ही गोष्ट लक्षातच घेत नाही. त्यालाही एक कारण आहे. ‘विवेक’ ही बाब फक्त आध्यात्मिक आहे, असा आपण शिक्का मारून टाकलेला आहे. ‘विवेक’ या शब्दाचा साधा अर्थ म्हणजे ‘सारासार विचार’. आता, सारासार विचार, सुज्ञपणे वागणे, तारतम्याने जगणे याची आपल्याला रोजच्या जीवनात गरज नसतेच, अशी टोकाची भूमिका एखाद्याने घेतली तर मग बोलणेच खुंटते. प्रत्येक मनुष्याने प्रत्येक कृती सारासार विचाराने, डोळसपणे करावी हाच संतविचाराचा सांगावा आहे. ज्ञान हे कर्माचे डोळे असावेत, असे ज्ञानदेव म्हणतात ते याच अर्थाने. ‘ज्ञानेश्वरी’सारखा भाष्यग्रंथ निर्माण करण्यामागची ज्ञानदेवांची प्रेरणा काय होती, याचा आपण तरी कधी संवेदनशीलतेने विचार करतो का संदर्भ वेगळा असला तरी, ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात एके ठिकाणी ज्ञानदेवांनी त्याचा खुलासा श्रीकृष्णमुखातून केलेला दिसतो. ‘‘मी अविवेकाची काजळीं संदर्भ वेगळा असला तरी, ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायात एके ठिकाणी ज्ञानदेवांनी त्याचा खुलासा श्रीकृष्णमुखातून केलेला दिसतो. ‘‘मी अविवेकाची काजळीं फेडुनिं विवेकदीप उजळीं,’’ ही ती प्रेरणा फेडुनिं विवेकदीप उजळीं,’’ ही ती प्रेरणा संतकार्याची मुख्य ऊर्मी ही आहे. विवेक, बुद्धी, शुद्ध बुद्धी यांचा महिमा आमच्या सगळय़ाच संतांनी वेळोवेळी गायलेला आहे. त्याच्याकडे तितक्याच संवेदनशीलतेने आपण बघत नाही, कारण बहुतेक वेळा आपला संपूर्ण भर असतो तो पारायण आणि पाठांतर यांवरच.\nज्ञानेश्वरीची सुरुवात, या दृष्टीने, अतिशय वैशिष्टय़पूर्ण आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात गजाननाला वंदन करून करायची या संकेताला अनुसरून ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीचा प्रारंभ गणेशवंदनाने केलेला आहे. परंतु, ज्ञानदेवांनी दंडवत घातलेला गणेश असाधारण आहे. तो आहे शब्दगणेश. त्या शब्दगणेशाचे ज्ञानदेवांनी केलेले रूपगुणवर्णनही आगळे आणि मार्मिक आहे. त्याचा संपूर्ण परामर्श इथे आपल्याला घ्यायचा नाही. परंतु, समाजमनावर विवेकाचे संस्कार घडविण्याची जी प्रतिज्ञा ज्ञानदेव प्रातिनिधिक स्वरूपात घेतात तिच्याशी सुसंवादी जी दोन रूपके त्यांनी गणेशवर्णनात वापरलेली आहेत, ती अभ्यसनीयच आहेत.\nमुळात गीता आणि त्यामुळे ज्ञानेश्वरी हे दोन्ही अध्यात्मशास्त्राचे ग्रंथ होत, याबाबत ज्ञानदेव नि:शंक आहेत. ‘‘तैसें अध्यात्मशास्त्री इये अंतरंग चि अधिकारियें’’ अशा नेमक्या शब्दांत अध्यात्मशास्त्राचा तो ग्रंथ वाचून आणि समजून घेण्यासाठी त्या ग्रंथाच्या वाचकांनी आणि श्रोत्यांनी कोणती पूर्वतयारी करणे आवश्यक आहे, हे ज्ञानदेव सांगतात. ‘अंतरंग-अधिकारी’ म्हणजे ज्याचे मन अंतर्मुख झालेले आहे, असा माणूस. म्हणजे, अध्यात्मशास्त्राचा ग्रंथ वाचण्याऐकण्यासाठी मन प्रथम अंतर्मुख बनवणे आवश्यक आहे, असा संत इशारा देतात. इथे विवेकाचा संबंध येतो. ‘तुका म्हणें मना पाहिजें अंकुश’ या शब्दांत तुकोबा तो संबंध स्पष्ट करतात. ज्या मनावर विवेकाचा अंकुश रोखलेला आहे असे मन हे अंतर्मुख बनते, हा तुकोबांच्या स्पष्टीकरणाचा गाभा. आता, मन अंतर्मुखच का करायचे, असा प्रश्न कोणी उपस्थित करतील.\nया प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी ज्ञानदेवांनी, शब्दगणेशाचा दात आणि सोंड यांवर मोठी अन्वर्थक रूपके योजल��ली आहेत. शब्दगणेशाच्या दाताचा निर्देश ज्ञानदेव ‘‘तरि संवादु तो चि दशनु समता शुभ्रवर्णु’’ अशा शब्दांनी करतात. या ठिकाणी, ‘संवाद’ या शब्दाचा अर्थ आहे ‘चर्चापद्धती.’ संशोधनाची भाषा वापरायची तर ‘संवाद’ म्हणजे ‘मेथडॉलॉजी.’ अध्यात्मशास्त्राचा हा ग्रंथ जो मी तयार करतो आहे त्यासाठी वापरलेली तत्त्वज्ञानाची चर्चापद्धत त्या शब्दगणेशाच्या दाताच्या शुभ्रवर्णासारखी पूर्ण निर्दोष, बिनचूक आहे, असा हवाला ज्ञानदेव भावार्थदीपिकेच्या वाचक-श्रोत्यांना सुरुवातीलाच देऊन टाकतात. तत्त्वचर्चेची निर्दोष ‘मेथडॉलॉजी’ वापरून निर्माण केलेल्या या ग्रंथाचा आस्वाद घ्यायचा, आनंद लुटायचा, तर श्रोते अथवा वाचकांची स्थिती कशी असली पाहिजे, याचा निर्देश ज्ञानदेव शब्दगणेशाच्या सोंडेकडे लक्ष वेधून करतात. शब्दगणेशाच्या सोंडेचे वर्णन, ज्ञानदेव, ‘देखा विवेकवंतु विमळु समता शुभ्रवर्णु’’ अशा शब्दांनी करतात. या ठिकाणी, ‘संवाद’ या शब्दाचा अर्थ आहे ‘चर्चापद्धती.’ संशोधनाची भाषा वापरायची तर ‘संवाद’ म्हणजे ‘मेथडॉलॉजी.’ अध्यात्मशास्त्राचा हा ग्रंथ जो मी तयार करतो आहे त्यासाठी वापरलेली तत्त्वज्ञानाची चर्चापद्धत त्या शब्दगणेशाच्या दाताच्या शुभ्रवर्णासारखी पूर्ण निर्दोष, बिनचूक आहे, असा हवाला ज्ञानदेव भावार्थदीपिकेच्या वाचक-श्रोत्यांना सुरुवातीलाच देऊन टाकतात. तत्त्वचर्चेची निर्दोष ‘मेथडॉलॉजी’ वापरून निर्माण केलेल्या या ग्रंथाचा आस्वाद घ्यायचा, आनंद लुटायचा, तर श्रोते अथवा वाचकांची स्थिती कशी असली पाहिजे, याचा निर्देश ज्ञानदेव शब्दगणेशाच्या सोंडेकडे लक्ष वेधून करतात. शब्दगणेशाच्या सोंडेचे वर्णन, ज्ञानदेव, ‘देखा विवेकवंतु विमळु तो चि शुंडादंडु सरळु तो चि शुंडादंडु सरळु’’ असे करतात. हत्तीची सोंड हे जगातील एक आश्चर्यच आहे. महाप्रचंड झाडांच्या फांद्यापासून ते अणकुचीदार सुईपर्यंत हत्ती काहीही उचलू शकतो ते त्या सोंडेच्या बळावरच. आजची परिभाषा पुन्हा वापरायची तर, कोणत्याही ‘मॅक्रो’ अथवा ‘मायक्रो’ विषयाचा वेध घेणारा सारासार विचार म्हणजे ज्ञानदेवांच्या शब्दगणेशाची सोंड. बिनचूक तत्त्वचर्चा मांडलेल्या या ग्रंथाचा आस्वाद घ्यायचा तर त्याचे वाचक अथवा श्रोते शब्दगणेशाच्या विवेकरूपी सोंडेसारखे विवेकवंत असावेत, ही ज्ञानदेवांची अपेक्षा ��हे.\nसंतविचाराचा आणि विवेकाचा संबंध इतका घनिष्ठ आणि जैविक आहे, हे दाखविणारे हे केवळ एक उदाहरण वानगीदाखल. प्रपंच काय वा परमार्थ काय, सूक्ष्म विचार सगळीकडे, सतत करावाच लागतो. परमार्थाला विचाराचे, चिकित्सेचे वावडे नाही. वैचारिकबाबतीत आपले दुधाचे दात पाडायला आपणच तयार नसल्याने आपल्याला सोयीचे (गैर)समज आपणच तयार करतो आणि ते जन्मभर कुरवाळत बसतो. परमार्थ हा मुख्यत: भावाचा, मनाचा प्रांत होय, तिथे बुद्धीला मुरडच घालीव लागते, हा आपण जोपासलेला असाच एक सज्जड भ्रम. त्यालाही कारण आहे. आपल्याला मुळात बुद्धीला ताणच द्यायचा नसतो. त्यापेक्षा पाठांतर सोपे आणि बरे फटाफट संतवचने समोरच्याच्या तोंडावर फेकली, की ‘इंप्रेशन’ झकास पडते. त्या शब्दांच्या अर्थाकडे पाहून त्याबाबत विचार करतो कोण फटाफट संतवचने समोरच्याच्या तोंडावर फेकली, की ‘इंप्रेशन’ झकास पडते. त्या शब्दांच्या अर्थाकडे पाहून त्याबाबत विचार करतो कोण शब्दांच्या अर्थाचा विचार न करता भारंभार पाठांतर करणाऱ्यांची कडक हजेरी तुकोबांनी, ‘‘घोडें काय थोडें वागवितें ओझें शब्दांच्या अर्थाचा विचार न करता भारंभार पाठांतर करणाऱ्यांची कडक हजेरी तुकोबांनी, ‘‘घोडें काय थोडें वागवितें ओझें भावेंविण तैसें पाठांतर’’ अशा शेलक्या शब्दांत घेतलेली आहे. ‘भाव’ या शब्दाच्या अर्थाला खूप छटा आहेत. ‘भाव’ म्हणजे ‘अर्थ’, ही त्यांपैकीच एक. अर्थ न कळता केलेले पाठांतर घोडय़ाच्या पाठीवर लादलेल्या बोजासारखे आहे, असा तडाखा तुकोबा मारतात.\nविचार, सारासार विचार करण्याची संस्कृती समाजात रुजावी याचसाठी संतांचा खटाटोप आहे. विवेकशील माणसे केव्हाही, कोठेही दुर्मिळच असतात. त्यामुळे, बुद्धिपुरस्सर नामचिंतन करणारे साधक विरळच सापडतात याची कबुली, ‘हरि बुद्धी जपे तो नर दुर्लभ’ अशा शब्दांत ज्ञानदेवांनी ‘हरिपाठां’त दिलेलीच आहे. तर, ‘सारासार विचार करा उठाउठी’ अशा शब्दांत ज्ञानदेवांनी ‘हरिपाठां’त दिलेलीच आहे. तर, ‘सारासार विचार करा उठाउठी’ असा हाकारा तुकोबा दोन्ही बाहय़ा उभारून केव्हाचा देत आहेत. ‘उठाउठी’ म्हणजे ‘लवकर’, ‘तत्काळ’ वा ‘झटपट’. हा हाकारा तुकोबांनी घालून आता ३६० वर्षे उलटून गेली. मात्र, विवेकाचा दीप प्रकाशमान होऊन सतेज तेवत राहावा यासाठी आपण आपापल्या जागी डोळसपणे प्रयत्नशील असल्याचा घाऊक प्रत्यय काही अजू��ही येत नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8/", "date_download": "2019-07-20T15:39:47Z", "digest": "sha1:5UNL3NWO7OYYEDWGLNOS7MUY6WPAAXBB", "length": 10901, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आगामी विधानसभेसाठी मनसैनिकांची मोर्चेबांधणी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news आगामी विधानसभेसाठी मनसैनिकांची मोर्चेबांधणी\nआगामी विधानसभेसाठी मनसैनिकांची मोर्चेबांधणी\nपिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेत सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे.\nमनसेचे नगरसेवक सचिन चिखले हे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून शहरात पक्षाचे नेतृत्व करतात. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बांधणीचे काम जोरात सुरू आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची जबाबदारी चिखले यांच्यासह पक्षाच्या शहर पदाधिका-यांवर सोपविण्यात आली आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी पक्षाचा आढावा घेण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर यांनी शहरातील मनसैनिकांची नुकतीच आढावा बैठक घेतली. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. यापुढे शहरात जाणिवपूर्वक लक्ष घालणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहे. त्यामुळे मनसे पदाधिका-यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. प्रत्येक कार्यकर्ता पक्षवाढीसाठी जोमाने क��माला लागला आहे.\nपक्षवाढीसाठी मनसेच्या विविध संघटनांची कार्यकारिणी मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठीच सेनेच्या कार्यकारिणीतील विविध पदे रविवारी जाहिर करण्यात आले. विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष हेमंत डांगे, शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या हस्ते पदाधिका-यांना नियुक्त पत्र देण्यात आले. त्यामध्ये अक्षय नाळे (सचिव), अनिकेत प्रभु (उपशहर अध्यक्ष), अमित तापकीर (उपशहर अध्यक्ष), गौरव लोटलीकर (विद्यार्थी उपशहराध्यक्ष), प्रतिक शिंदे (विभाग अध्यक्ष), सचिन शिंदे (विभाग अध्यक्ष), बंटी कदम (विभाग अध्यक्ष), महेश येवले (विभागाध्यक्ष) आदी पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nकामशेत येथे बुधवारी हल्लाबोल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2018/11/13/udhariche-dnyan-nahi-svatahachi-buddhi-vapara/", "date_download": "2019-07-20T16:52:30Z", "digest": "sha1:TOCSBBIBRMQGNC44VJNUEOSOV5ZVKMCG", "length": 19192, "nlines": 175, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "उद्योजक व्हायचंय? मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा... - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\n»»» एक काम करायचंय\nपहिला – काम कसं करायचं सांगा मी करुन देतो\nदुसरा – काम काय आहे सांगा, मि माझ्या पद्धतीने पुर्ण करतो\nपहिला कर्मचारी आहे, दुसरा ऊद्योजक «««\nकर्मचारी दुसऱ्याच्या सांगण्यानुसार वागतो,\nऊद्योजक स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतो, स्वतःच्या कल्पनाशक्तीला वाव देतो.\nआपल्यातले ९५% कर्मचाऱ्याच्याच मानसिकतेमधे आहेत.. साधी व्यवसाय रजीस्ट्रेशन ची वेबसाईट शोधण्याची सुद्धा आपली तयारी नसते.\nनोंदणीची वेबसाईट सांगा, लायसन्स ची वेबसाईट सांगा, फाॅर्म भरुन द्या, मशीनरी सप्लायरचे नंबर द्या, प्लँट ऊभा करुन द्या, मार्केट बनवुन द्या…. अरे सगळं आम्हीच करायचं का \nबाळ रांगल नाही तर पायावर भक्कमपणे काधिच ऊभं राहु शकत नाही, कारण त्याच्या पायात ऊभे राहण्याची ताकदंच तयार झालेली नसते… आपलंही तसंच आहे, समोरच्याने जन्मापासून आपल्यालआ कडेवर घेऊन फिराव असं आपल्याला वाटतं… पण ज्यादिवशी तो तुम्हाला खाली सोडेल त्यादिवशी तुम्ही जागचे हलू सुद्धा शकणार नाही. कारण तुम्ही पांगळे झालेले असता. कारण तुम्ही स्वतः चालण्याची तसदी कधी घेतलेलीच नसते.\nसमजा तुमचा प्रश्न आहे कि नोंदणी कोणती करावी माझं उत्तर असेल लघुद्योगासाठी उद्योगआधार वर नोंदणी करा… हे प्रश्न आणि उत्तर दोनीही योग्य आहे. पण आता जर तुम्ही विचारला कि सर उद्योग आधार काय आहे आणि त्यावर नोंदणी काही करावी माझं उत्तर असेल लघुद्योगासाठी उद्योगआधार वर नोंदणी करा… हे प्रश्न आणि उत्तर दोनीही योग्य आहे. पण आता जर तुम्ही विचारला कि सर उद्योग आधार काय आहे आणि त्यावर नोंदणी काही करावी तर हा प्रश्न तुमच्या बुद्धिमत्तेची कमतरता दर्शवणारा आहे. कॉम्प्युटर सुरु करा, इंटरनेट वर उद्योग आधार काय आहे सर्च करा, वेबसाईट सापडतेच. स्वतः फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. माझ्या पहिल्या कंपनीचा “SSI पार्ट १” (म्हणजेच आत्ताच उद्योग आधार) चा कागदी फॉर्म भरताना मला ६ वेळा फॉर्म भरावा लागला होता. पाच वेळा चुकला म्हणून फाडून टाकावा लागला होता. पण सहाव्यांदा प्रयत्न यशस्वी झालाच ना तर हा प्रश्न तुमच्या बुद्धिमत्तेची कमतरता दर्शवणारा आहे. कॉम्प्युटर सुरु करा, इंटरनेट वर उद्योग आधार काय आहे सर्च करा, वेबसाईट सापडतेच. स्वतः फॉर्म भरण्याचा प्रयत्न करा. माझ्या पहिल्या कंपनीचा “SSI पार्ट १” (म्हणजेच आत्ताच उद्योग आधार) चा कागदी फॉर्म भरताना मला ६ वेळा फॉर्म भरावा लागला होता. पाच वेळा चुकला म्हणून फाडून टाकावा लागला होता. पण सहाव्यांदा प्रयत्न यशस्वी झालाच ना इथे फॉर्म हे फक्त उदाहरणादाखल आहे. पण हा नियम प्रत्येक कामासाठी लागू होतो. स्वतः माहिती घ्यायला प्राधान्य द्या. स्वतः शिकण्याला प्राधान्य द्या.\nउद्योजक तोच असतो जो स्वतः स्वतःचा व्यवसाय उभा करतो. सल्लागाराचं मार्गदर्शन असावं ना, सहकार्य सुद्धा असावं, मदतही असावी, त्याने व्यवसायातल्या खाचा खोचा सांगाव्यात, योग्य मार्ग दाखवावा, समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करावे, पण त्याने सगळा व्यवसायच उभा करावा, चालवून द्यावा आणि सेटल करून द्यावा अशी अपेक्षा असू नये. आयतं काहीतरी मिळावं असा विचार करत असाल तर व्यवसायाचं करू नका. कारण व्यवसाय सुरु करण्याचा, उभा करण्याचा, चालवण्याचा अनुभव नसेल तर तुम्ही तो व्यवसाय पुढे कधीच नेऊ शकत नाही. कशाला उगाच पैशाची नासाडी करताय त्यापेक्षा ते पैसे FD करा आणि दरवर्षी येणाऱ्या व्याजावर गुजराण करा.\nएकदा व्यवसाय करायचं ठरवलं कि त्याबरोबरीने येणाऱ्या जबाबदाऱ्या हाताळण्याची सुद्धा तयारी असावी लागते. स्वतःची कल्पनाशक्ती वापरावी लागते. स्वतः मार्ग शोधावे लागतात. सांगकामे कधी उद्योजक होऊ शकत नाही. उद्योजकाने दुसऱ्यांच्या सांगण्यावर वागायचं नसतं. स्वतःची बुद्धिमत्ता वापरायची असते.\nमला येणाऱ्या कॉल पैकी ९०% कॉल हे आयत मिळावं अशी अपेक्ष करणारे असतात. मी त्यांचा अख्खा व्यवसाय उभा करून द्यावा अशी त्यांची अपेक्षा असते. हे मला अशक्य नाही. यासाठी मी भरपूर शुल्क घेतो. पण ते चुकीचं आहे हे मला माहितीये. माझ्यासाठी नाही त्या उद्योजकांसाठी हे चुकीचं आहे. व्यवसाय सुरु करताना येणाऱ्या छोटछोट्या समस्या स्वतः सोडवल्या नाही तर भविष्यात येणाऱ्या मोठ्या समस्यांसाठी मानसिक, बौद्धिक तयार�� कशी होईल दरवेळी तुम्हाला अडचणीतून सोडवणारा सोबत असेलच असे नाही. त्यासाठी तुम्ही स्वतः तयार असले पाहिजेत, आणि हि तयारी सुरुवातीच्या खस्ता खाऊनच होऊ शकेल.\nस्वतः शिकण्याचा प्रयत्न केला तरंच स्वयंपूर्ण होताल ना किती दिवस कुबड्यांचा आधार शोधात फिरणार आहात किती दिवस कुबड्यांचा आधार शोधात फिरणार आहात स्वतःला व्यवसायासाठी तयार करा. आखाड्यात उतरण्यासाठी शरीर जसं आधी भरदार करावं लागतं, तसेच व्यवसायात उतारण्याआधी स्वतःला मानसिकतेने, अभ्यासाने, आत्मविश्वासाने तयार करावं लागतं. आधी स्वतःला व्यवसायासाठी मानसिकदृष्ट्या तयार करा. व्यवसाय म्हणजे काय हे समजून घ्या. व्यवसाय करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे समजून घ्या. व्यवसायाची बाराखडी समजून घ्या.\nउद्योजक व्हायलाच असेल तर उधारीचे ज्ञान चालत नाही, स्वतःचीच बुद्धी वापरावी लागते, कल्पनाशक्तीला वाव द्यावा लागतो, स्वतःचे निर्णय स्वतः घ्यावे लागतात, न्यूनगंडातून बाहेर यावं लागतं, स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा लागतो, स्वतःला उद्योजक म्हणून तयार करावं लागतं…\nव्यवसाय उभारण्यासाठी नाही, व्यवसाय चालवण्यासाठी कौशल्य लागतं हे लक्षात घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कधी…\nकौशल्य आधारित व्यवसाय संधी\nफ्लिपकार्टचे संस्थापक CEO बिन्नी बन्सल यांचा राजीनामा\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T16:29:33Z", "digest": "sha1:BUQ6DW6SVCQGW7FGFXELOQCURTF4CPFQ", "length": 19262, "nlines": 151, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "डॉ. अनिरुध्द जोशी - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nमाझ्या गावच्या चुलत्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांना आम्ही गावावरुन खास उपचारासाठी डॉक्टर र्धेर्यधर जोशी यांच्याकडे आणले होते. डॉक्टर र्धेर्यधर जोशी यांनी सांगितले तुम्ही यांना डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांच्याकडे न्या. परळगावात दोन बिल्डींगचे अंतर सोडून डॉ. अनिरुध्द जोशी यांचा दवाखाना होता. त्यावेळेस नुकतीच डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांनी परळगावात प्रॅक्टिस सुरु केली होती. त्यानंतर आम्ही डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांच्याकडे माझ्या चुलत्यांना घेऊन गेलो. त्यावेळेस डॉक्टर अनिरुद्ध जोशी म्हणाले तुम्ही धीर सोडू नका, हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज नाही, मी त्यांना बरे करीन. कोणत्याही प्रकाराचा जास्त खर्च न होऊ देता अक्षरशः एका आठवडयानंतर आमच्या चुलत्यांना डॉक्टरांनी बरे केले. त्यानंतर आम्ही साधी सर्दी देखील झाली तरी डॉक्टर अनिरुद्ध जोशी यांच्याकडे जायला लागलो.\n१९९६ नंतर डॉक्टर अनिरूद्ध जोशी सांगायचे की गुरुवारी जरा लवकर या. मी सात वाजेपर्यंतच आहे. त्यानंतर आम्हाला कर्न्हेयांनी सांगितले की डॉक्टरांचे प्रवचन असते तुम्ही प्रवचनाला या. त्यावेळेस माझ्या आईला सदगुरु बापूंना बघण्याची फार इच्छा झाली होती. पण थोडया दिवसातच तिचे निधन झाल्यामुळे तिला बापूंना सदगुरुरुपात पाहायला मिळाले ��ाही. त्यानंतर वर्षभरात माझी आणि माझ्या पत्नीची नवनीतमध्ये भेट झाली. त्यावेळेस मी बापूंना सांगितले की बापू आईला तुम्हाला भेटण्याची फार इच्छा होती. बापू म्हणाले काही काळजी करू नको रामचंद्रा तुझे आई-बाबा दोघेही तुमच्या पाठीशी आहेत.\nधारी देवीचा (धारी माता) प्रकोप\nनुकतीच उत्तराखंडमध्ये पूरपरिस्थिती उद्‌भवली त्यात प्रचंड जिवितहानी झाली. आपण ह्याबाबत सार्‍या बातम्या वर्तमानपत्र व वृत्तवाहिन्यांवर बघतच आहोत. कालच्या प्रवचनमध्ये बापूंनी ह्या प्रसंगाचा उल्लेख केला. ह्या गोष्टीशी निगडीत लेख आजच्या दैनिक प्रत्यक्षमध्ये प्रकाशित झाला आहे. तो येथे देत आहोत. चारधाम यात्रा करणार्‍या भाविकांचं संरक्षण धारी देवी करते, असं मानलं जातं. म्हणूनच उत्तराखंडतल्या श्रीनगरमधील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या धारी देवीचे मंदिर सरकारने पाडू नये, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात होती.\nस्वस्तिक्षेम संवादम्‌ (Swastikshem Sanwad)\nकल परमपूज्य बापूजी ने प्रवचन में स्वस्तिक्षेम संवादम्‌ की संकल्पना सारे श्रद्धावानों के समक्ष रखी; सभी श्रद्धावानों के हित के लिए इस में प्रत्येक श्रद्धावान को चण्डिकाकुल के किसी भी सदस्य के साथ संवाद करना है इस में प्रत्येक श्रद्धावान को चण्डिकाकुल के किसी भी सदस्य के साथ संवाद करना है श्रद्धावान के मन की भावना, विचार या वो जो कुछ कहना चाहता है वो उस सदस्य के समक्ष कह सकता है श्रद्धावान के मन की भावना, विचार या वो जो कुछ कहना चाहता है वो उस सदस्य के समक्ष कह सकता है पहले बापू श्रीहरिगुरुग्राम में प्रवचन से पूर्व, “सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके पहले बापू श्रीहरिगुरुग्राम में प्रवचन से पूर्व, “सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि\nकाल परमपूज्य बापूंनी प्रवचनामध्ये स्वस्तिक्षेम संवादम्‌ची संकल्पना सर्व श्रद्धावानांसमोर मांडली; सर्व श्रद्धावानांच्या हितासाठी. यामध्ये प्रत्येक श्रद्धावानाने चण्डिकाकुलातील कुठल्याही सदस्याशी संवाद साधावयाचा आहे. श्रद्धावानाच्या मनातील भावना, विचार किंवा तो जे काही सांगू इच्छितो ते त्या त्या सदस्यासमोर त्याने मांडावयाचे आहे. प्रथम बापू श्रीहरिगुरुग्राम येथे प्रवचना आधी, “सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तु ते’ हा श्‍लोक म्हणतील. त्यानंतर कमीतकमी ५ मिनिटांचा काळ असेल, ज्या वेळेस प्रत्येक श्रद्धावानाने डोळे बंद करून, आपण प्रत्यक्ष\nमध्यम मार्ग – २३ डिसेंबर २००७\nपरमपूज्य बापूंनी लिहिलेल्या धर्मग्रंथाचे नामच मुळी ‘श्रीमद्‍पुरुषार्थ’ हे आहे. दैववादाची किंवा अंगाला राख फासण्याची भाषा सद्‍गुरु बापूंनी कधीच केलेली नाही व कुणासही शिक्षण, प्रपंच, व्यवसाय इत्यादिंकडे दुर्लक्ष करण्यास कधीच सांगितलेले नाही. मात्र प्रवृत्तिवादी जीवन अधिकाधिक चांगल्या रितीने जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी धर्म, अर्थ, काम ह्या पुरुषार्थांच्या बरोबर भक्ती आणि मर्यादा हे दोन पुरुषार्थ नितांत आवश्यक आहेत, हेच सद्‍गुरु श्रीअनिरुध्द सदैव सांगत असतात. आजच्या ह्या जागतिकीकरणाच्या युगात खरी ससेहोलपट होत आहे,\n॥ हरि ॐ ॥ आमचे बापू ‘दादाचे सर’ ही बापूंची माझी १९८५ मध्ये झालेली प्रत्यक्ष ओळख. सुचितदादा जनरल मेडिसिनमध्ये एम. डी. करण्यासाठी डॉ. व्ही. आर. जोशी ह्यांच्या युनिटमध्ये जॉईन झाले. त्यावेळी आपले बापू म्हणजेच डॉ. अनिरुध्द धैर्यधर जोशी हे त्याच युनिटमध्ये सिनिअर लेक्चरर होते. ते माझ्या दादाला अगदी फर्स्ट एम.बी.बी.एस. पासून वेळोवेळी मार्गदर्शन करीत असत. दादा रेसिडन्ट डॉक्टर म्हणून काम करु लागल्यावर बापू त्याला नियमितपणे शिकवू लागले होते. त्यामुळे त्यांचे\nआपके हृदय में भक्ति का होना यह आपके लिए आवश्यक है\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना\nसीरिया से जुडी खबरें\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबंधी सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/madha-constituency-is-finally-over-ncp-will-fight-sanjay-shinde-lok-sabha-elections/43447", "date_download": "2019-07-20T16:14:08Z", "digest": "sha1:BMTUPKNIDCBQIDBY37IJXUYJ7VZHGEIE", "length": 7573, "nlines": 78, "source_domain": "hwmarathi.in", "title": "माढाचा तिढा अखेर सुटला, राष्ट्रवादीकडून संजय शिंदे निवडणूक लढविणार | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nमाढाचा तिढा अखेर सुटला, राष्ट्रवादीकडून संजय शिंदे निवडणूक लढविणार\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमाढाचा तिढा अखेर सुटला, राष्ट्रवादीकडून संजय शिंदे निवडणूक लढविणार\nमुंबई | बहुचर्चित अशा माढा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून माढा मतदारसंघात संजय शिंदे निवडणूक लढविणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे. शिंदे हे भाजपच्या मदतीने सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष झाले होते. शरद पवार हे माढ्यातील पदाधिकाऱ्यांची आज (२२ मार्च) दुपारी ४ वाजता बैठक घेतील. या बैठकीनंतर माढा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.\nरणजितसिंह मोहिते-पाटील यांचा भाजपा प्रवेश झाल्यानंतर संजय शिंदे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. संजय शिंदे आता आपल्या पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. खरंतर, शरद पवार हेच माढा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. मात्र, एकाच कुटुंबातील इतके जण नको, असे म्हणत शरद पवार यांनी माढ्यातून माघार घेतली.\nमाढा मतदार संघातून सुरुवातीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव चर्चेत होते. परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून निवडणूक लढविणार आहे. राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील माढ्यातून तिकीट न मिळाल्यामुळे विजयसिंह यांनी राष्ट्रवादीला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला\nBjpfeaturedLok Sabha electionMadha constituencyNCPSharad Pawarभाजपमाढा मतदारसंघराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकशरद पवारसंजय शिंदेShare\nयेडीयुराप्पा यांनी भाजपच्या जेष्ठ नेत्यांना दिली हजारो कोटींची लाच\nPrakash Aambedkar Exclusive | प्रकाश आंबेडकर एक्सक्लुझिव\nयापुढे युती नाही | उद्धव ठाकरे\nमुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही \nअरुण जेटली यांनी स्वतःच राफेल कराराच्या किंमती सांगितल्या \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/womens-t-20-world-cup-curiosity/articleshow/66538135.cms", "date_download": "2019-07-20T17:06:20Z", "digest": "sha1:TRKAQ35ZMSSD4KNGCCILCNQNROXSTN7S", "length": 15772, "nlines": 229, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket News: महिला टी-२० वर्ल्डकपची उत्सुकता - women's t-20 world cup curiosity | Maharashtra Times", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nमहिला टी-२० वर्ल्डकपची उत्सुकता\nमहिला टी-२० वर्ल्डकप ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतीय महिला संघ कागदावर तरी समतोल वाटतो आहे. मात्र, गोलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे.\nमहिला टी-२० वर्ल्डकपची उत्सुकता\nमहिला टी-२० वर्ल्डकप ९ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. भारतीय महिला संघ कागदावर तरी समतोल वाटतो आहे. मात्र, गोलंदाजांना अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांच्या अनुभवाची कमतरता नक्कीच जाणवू शकते. या स्पर्धेतही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, विंडीज यांचे पारडे जड मानले जात आहे. मात्र, भारताला कमी लेखून चालणार नाही.\nगट अ : इंग्लंड, द. आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश\nगट ब : ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, आयर्लंड\nभारतीय महिला संघाचे सामने\nवि. न्यूझीलंड - ९ नोव्हेंबर\nवि. पाकिस्तान - ११ नोव्हेंबर\nवि. आयर्लंड - १५ नोव्हेंबर\nवि. ऑस्ट्रेलिया - १७ नोव्हेंबर\nस्पर्धा कालावधी : ९ ते २४ नोव्हेंबर\nयजमान : वेस्ट इंडिज\nसहभागी देश : १०\n२०१६ वेस्ट इंडिज ऑस्ट्रेलिया\nभारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मनधाना (उपकॅप्टन), तानिया भाटिया, एकता बिश्त, डी. हेमलता, मानसी जोशी, वेदा कृष्णमूर्ती, अनुजा पाटील, पूनम यादव, मिताली राज, अरुंधती रेड्डी, जेमिमा रॉड्रिगेज, दीप्ती शर्मा, पूजा वस्त्रकार, राधा यादव.\nभारताची सर्वोत्तम कामगिरी : २००९, २०१० - उपांत्य फेरी\n- गेल्या वर्षी भारताने ज्या पद्धतीने वन-डे वर्ल्डकपमध्ये चमक दाखवली, तशीच अपेक्षा टी-२०मध्येही आहे.\n- भारतीय महिलांनी शेवटचा विंडीज दौरा २०१२मध्ये अंजूम चोप्राच्या नेतृत्वाखाली केला आहे. त्या संघात आताच्या केवळ मिताली राज, हरमनप्रीत कौर आणि एकता बिश्तचा समावेश होता.\n- भारताची ���र्वांत अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिची उणिव भारताला जाणवणार.\n- तिच्या जागी शिखा पांडेला गोलंदाजीचा भार सांभाळावा लागणार आहे. मात्र, श्रीलंका दौऱ्यात शिखाला चमक दाखविण्यात अपयश.\n- तानिया भाटिया ही संघाची यष्टिरक्षक असून, तिला जपावे लागणार आहे. कारण, अतिरिक्त यष्टिरक्षक भारताकडे नाही.\n- हरमनप्रीत कौर, स्मृती मनधाना, मिताली राज यांच्यावर फलंदाजीची मदार.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nसारं काही स्वप्नवत...: इयान मॉर्गन\nरोहितकडे टी-२० व वनडे, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\nइंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय\nझिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित; आयसीसीची धडक कारवाई\nधोनीच्या मनात काय आहे ते जाणून घ्या: जगदाळे\nनिवड समितीची बैठक पुढे ढकलली\nवेस्ट इंडिज दौरा: उद्या संघनिवड; धोनीच्या समावेशावर प्रश्नचिन्ह\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nचीनला टक्कर देत पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश\nरब्बानी, बीकेसीपी, भवन्स संघ विजयी\nओकूहाराला नमवून सिंधू उपांत्य फेरीत\nप्रो-कबड्डीचा थरार आजपासून; सलामीची लढत यु मुंबा-तेलुगू टायटन्समध्ये\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमहिला टी-२० वर्ल्डकपची उत्सुकता...\nफलंदाजी तंत्रात बदल नाही...\n...तर देश सोडून जा, विराट चाहत्यावर भडकला...\n एका ओव्हरमध्ये कुटल्या ४३ धावा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/2/ROHITS-CENTURY.html", "date_download": "2019-07-20T16:17:30Z", "digest": "sha1:IBZCQW7RXOU4ZEYIECS4W4JCSKA7TD5D", "length": 3118, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " ICCWorldCup2019 : हिटमॅनचे विश्वचषक स्पर्धेतील चौथे शतक - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - ICCWorldCup2019 : हिटमॅनचे विश्वचषक स्पर्धेतील चौथे शतक", "raw_content": "ICCWorldCup2019 : हिटमॅनचे विश्वचषक स्पर्धेतील चौथे शतक\nभारत आणि बांगलादेश यांच्यातील सामना बर्मिंगहॅम येथे सुरू आहे. दोन्ही संघासाठी आज विजय अनिवार्य आहे. भारतीय कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्विकारली.\nदरम्यान, आजच्या सामन्यात रोहित शर्माने दमदार खेळी करत विश्वचषक स्पर्धेतील चौथे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 26 वे शतक साजरे केले आहे. रोहितने चेंडूत 100 धावा करत आपले शतक पूर्ण केले. सध्या रोहित शर्मा याला सौम्य सरकार याने बाद केले आहे. रोहित शर्माने 92 चेंडूत 7 चौकार आणि 5 षटकारांसह 104 धावा केल्या.\nरोहित शर्माचे हे या विश्वचषक स्पर्धेतील चौथे शतक ठरले. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंड या तीन संघांशी खेळताना रोहितने शतक झळकावले होते. त्यानंतर आता रोहितने बांगलादेशविरुद्ध शतक केले आहे. रोहितचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील 26 वे शतक ठरले.\nयापूर्वीच्या सामन्यात इंग्लंडविरूध्द रोहितने 25 वे शतक ठोकले होते. सर्वात जलद 25 शतके ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला. रोहितने 25 शतके ठोकण्यासाठी 206 डाव खेळले. या यादीत आफ्रिकेचा हाशिम आमला (151 डाव) अव्वल आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली (162) दुसऱ्या स्थानी आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://shabdaparyay.blogspot.com/2010/07/blog-post.html", "date_download": "2019-07-20T15:57:36Z", "digest": "sha1:3LXHEKY265MMESL63ZOY3JN7RWTXAXZJ", "length": 20277, "nlines": 296, "source_domain": "shabdaparyay.blogspot.com", "title": "शब्दपर्याय: विज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द", "raw_content": "\nप्रचलित इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द प्राप्त करवून देण्याचा हा एक प्रामाण��क प्रयत्न आहे. तुम्हालाही आवडावा हीच अपेक्षा आहे.\nविज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द\nअकारविल्हे लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द\nअक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी श्ब्द\n००४ अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम deminutive\n०१५ उभयदिक्प्रवाह alternating current\n०१६ ऋणदंड, ऋणाग्र cathode\n०१८ कांचफुंक्या, कासार glass blower\n०१९ काळोखात्तील मंद चकाकी, प्रस्फुरण phosporescence\n०२४ घटना, विधी phenomenona\n०२५ घनावस्था solid state\n०२७ चाकू, सुरी, खरडणे scalpel\n०३१ ठळक वैशिष्ट्ये features\n०३३ तर्कदुष्ट, तर्कसंगत, वाजवी resonable\n०३४ तारेचे स्थितीस्थापक वळे, वंचक spring\n०३५ तार्किकदृष्ट्या अचूक, वाजवी reasonably accurate\n०३७ दिप्ती, प्रभा lunimosity\n०३८ धनदंड, धनाग्र anode\n०४० धारणा, संकल्पना, विचार contention\n०४३ निश्चयात्मक, खात्री पटवणारी convincing\n०४४ निष्क्रिय वायू inert gases\n०४७ परस्पर आकर्षण, आंतररेण्वीय आकर्षण cohesion\n०४९ परिणामतः, कालौघात, यथावकाश eventually\n०५० परिमाणाचा स्तर order of magnitude\n०५३ पेशीसंच, घट battery\n०५६ प्रकाशाने प्राप्त होणारी चकाकी, दिप्तीस्फुरण luminescence\n०५७ प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण fluroscence\n०५८ प्रबळ ठरणे, उठून दिसणे predominate\n०५९ प्रभा, आभा, उजाळा, प्रकाश, उजेड glow\n०६३ प्रारणशोध व पट्टीनिश्चिती RADAR (RAdio Detection And Ranging)\n०६५ बदल, परिवर्तन, प्रवास transit\n०६६ भाकीत करणे, पूर्वानुमान करणे prognostications\n०७१ मोहोरबंद करणे seal\n०७२ राजस मूलद्रव्य nobel elements\n०७४ लहान परिमाण, डाग speck\n०७८ विद्युतभार विसर्जन discharge\n०८२ वेटोळे, वळे coil\n०८३ व्यतिकरण, उच्छेद interference\n०८४ व्यवधान, विचलन disturbance\n०८६ शोषक्षेपक suction pump\n०९० सहप्रेरणा mutual induction\n०९२ सातत्य, सारखेपणा consistance\n०९३ सामर्थ्य, विभव potential\n०९६ सुगंधी पीतस्फटिक amber\n०९७ सुयोग्य, सोयीस्कर suitable\n०९८ सुरक्षित, सुनिश्चित, निर्भ्रांत, निर्विघ्न, निर्धास्त secured\n१०० सोयाबीनसारख्या शेंगा edammame\n१०२ हिंसक, प्रक्षोभक violent\nअल्फाबेटिकली लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द\nअक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द\n००१ alternating current उभयदिक्प्रवाह\n००२ amber सुगंधी पीतस्फटिक\n००३ anode धनदंड, धनाग्र\n००६ battery पेशीसंच, घट\n००८ cathode ऋणदंड, ऋणाग्र\n०११ cohesion परस्पर आकर्षण, आंतररेण्वीय आकर्षण\n०१२ coil वेटोळे, वळे\n०१७ consistance सातत्य, सारखेपणा\n०१८ contention धारणा, संकल्पना, विचार\n०२१ convincing निश्चयात्मक, खात्री पटवणारी\n०२४ deminutive अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम\n०३० discharge विद्युतभार ���िसर्जन\n०३१ disturbance व्यवधान, विचलन\n०३३ edammame सोयाबीनसारख्या शेंगा\n०३८ eventually परिणामतः, कालौघात, यथावकाश\n०३९ features ठळक वैशिष्ट्ये\n०४१ fluroscence प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण\n०४५ glass blower कांचफुंक्या, कासार\n०४६ glow प्रभा, आभा, उजाळा, प्रकाश, उजेड\n०५१ inert gases निष्क्रिय वायू\n०५२ interference व्यतिकरण, उच्छेद\n०५५ luminescence प्रकाशाने प्राप्त होणारी चकाकी, दिप्तीस्फुरण\n०५६ lunimosity दिप्ती, प्रभा\n०५९ mutual induction सहप्रेरणा\n०६० nobel elements राजस मूलद्रव्य\n०६१ order of magnitude परिमाणाचा स्तर\n०६४ phenomenona घटना, विधी\n०६५ phosporescence काळोखात्तील मंद चकाकी, प्रस्फुरण\n०६८ potential सामर्थ्य, विभव\n०६९ predominate प्रबळ ठरणे, उठून दिसणे\n०७० prognostications भाकीत करणे, पूर्वानुमान करणे\n०७२ RADAR (RAdio Detection And Ranging) प्रारणशोध व पट्टीनिश्चिती\n०७३ reasonably accurate तार्किकदृष्ट्या अचूक, वाजवी\n०७५ resonable तर्कदुष्ट, तर्कसंगत, वाजवी\n०७७ scalpel चाकू, सुरी, खरडणे\n०७९ seal मोहोरबंद करणे\n०८० secured सुरक्षित, सुनिश्चित, निर्भ्रांत, निर्विघ्न, निर्धास्त\n०८४ solid state घनावस्था\n०८५ speck लहान परिमाण, डाग\n०८६ spring तारेचे स्थितीस्थापक वळे, वंचक\n०९१ suction pump शोषक्षेपक\n०९२ suitable सुयोग्य, सोयीस्कर\n०९६ transit बदल, परिवर्तन, प्रवास\n१०० violent हिंसक, प्रक्षोभक\nLabels: विज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द\nमी आपले विविध ब्लॉग वाचले आणि मला ते आवडले. आपल्या या संशोधनाचे कौतुक वाटते. आपला इ-मेल आय. डी. कळवावा.\nमला conformity या शब्दाला मराठी प्रतिशब्द हवा आहे. कृपया आपण सुचवावा.\nआता आणखीन काही शब्दांची भर घातली आहे.\nआशा आहे की हेही उपयुक्त ठरतील.\nमी लिहितो त्या अनुदिन्या\n१. नरेंद्र गोळे, २. ऊर्जस्वल\n३. सृजनशोध, ४. शब्दपर्याय\n५. स्वयंभू, ६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\nबृहत्‌ शब्दपर्याय संग्रह-२०१११०३१ (अकारविल्हे)\nअकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी शब्दपर्याय अक्र मराठी शब्दपर्याय मूळ इंग्रजी शब्द १ अंक-संगणक Laptop २ अंकित, अंकीय Digita...\nअकारविल्हे संपादित पर्यायी शब्द\nअक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द १ (मागे) वळणारी Circumflex (CX) २ (संवेदना) जाणवणे Sensing ३ (हृदयरोग) लक्षणधारी Symptomatic ४ १...\nबृहत शब्दपर्याय संग्रह २०१३०६१३\nबृहत शब्दपर्याय संग्रह २०१३०६१३ अल्फाबेटिकली रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द...\nविज्ञानाच्या इतिहासात घडलेले ���ूळ इंग्रजी शब्द\nअकारविल्हे लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी श्ब्द ००१ अंदाज estima...\nबृहत्‌ शब्दपर्याय संग्रह-२०१११०३१ (अल्फाबेटिकली)\nअल्फाबेटिकली रचलेल्या मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी शब्दपर्याय अक्र मूळ इंग्रजी शब्द मराठी शब्दपर्याय १ Abbreviations छोटे नाव, नावाचे लघुरू...\nअल्फाबेटिकली संपादित पर्यायी शब्द\nअक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द १ Aberrant असामान्य, अलौकिक, विरळा २ Abnormal अपसामान्य, विकृत ३ About face उजवीकडून पाठीमागे वळ...\n\"शब्दपर्याय\" ही अनुदिनी तांत्रिक, वैज्ञानिक, पारिभाषिक, प्रशासकीय, आणि सर्वच प्रकारच्या आधुनिक शास्त्रांकरता इतर भाषांत (विशेषतः इ...\nघरगुती औषधांतील इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय (अकारविल्हे रचलेले)\n“ घरगुती औषधे ” , लेखकः वैद्यतीर्थ कृष्णाजी नारायण तथा आप्पाशास्त्री साठे , आयुर्वेद भवन , काकडेवाडी , मुंबई ४००००४ , प्रथमावृत्तीः डिसेंब...\nकण-त्वरक-शास्त्रातील मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द\nकण-त्वरक-शात्रातील मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द १ Accuracy अचूकता २ Alternating-Gr...\nविज्ञानातील आणखी नवे शब्द-०१\nअकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द १ अंगभूत Intrinsic २ अंतर Dista...\nविज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/tag/entrepreneurship/", "date_download": "2019-07-20T16:51:18Z", "digest": "sha1:CWROP56QV7A4L4FTZJSSXJKNKEY73SGT", "length": 7880, "nlines": 139, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "Entrepreneurship Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. हो……\nमेंदूला विचार करायला भाग पाडा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. आपल्याला…\nAugust 5, 2018 in श्रीकांत आव्हाड 0\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. व्यवसाय…\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://mrsac.gov.in/rit/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0?theme=mrsac_high", "date_download": "2019-07-20T16:24:18Z", "digest": "sha1:UZ6CGAOEFJEU72CU4PXBWRCDRRQYEZVY", "length": 6614, "nlines": 99, "source_domain": "mrsac.gov.in", "title": "Warning: Got error 134 from storage engine query: SELECT data, created, headers, expire, serialized FROM cache WHERE cid = 'variables' in /var/www/html/mrsac/includes/database.mysqli.inc on line 134 एमआरसॅक- माहितीचा अधिकार | महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटर", "raw_content": "\nएमआरसॅक- माहितीचा अधिकार ›\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५, भाग ५(१) आणि ५(२) यातील तरतुदीनुसार महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशनस सेंटर च्या सक्षम अधिकारी यांनी माहिती अधिकारी, सहाय्यक माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी खालील प्रमाणे नियुक्त केले आहेत.\nश्री. सतीश म. दशोत्तर\nश्री. दिपक भा. देवरे\nवरील अधिकाऱ्यांचा पत्ता आणि टेलीफोन नंबर\nमहाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अँप्लिकेशनस सेंटर\n(नियोजन विभाग, महाराष्ट्र शासन)\nनागपूर – ४४० ०२५\nफोन : +९१- ७१२- २२२००८६ / २२३८५७६ / २२२५८९४\nफ़ॅक्स : +९१- ७१२- २२२५८९३\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ अंतर्गत एमआरसॅक या संस्थेची स्वयं:प्रेरणेने प्रसिद्ध केलेली माहिती मिळविण्याकरीता येथे क्लिक करा\nमाहितीचा अधिकार अधिनियम २००५ नुसार माहिती मिळविण्यासाठी आवश्यक शुल्क बाबत\nकलम ६ च्या पोट-कलम (१) नुसार माहिती मिळविण्यासाठी संबंधित जन माहिती अधिकाऱ्यांकडे कोऱ्या कागदावर “सह्पत्र-अ” मध्ये दिलेल्या नमुन्यात ज्याला १० रु. चे शुल्क भरल्याची पावती संचालक, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशनस सेंटर, नागपूर यांच्या च्या नावाने डिमांड ड्राफ्ट किंवा बँकर्स चेक किंवा दहा रुपयाचे न्यायालयीन शुल्क मुद्रांक लावलेला विनंती अर्ज करता येईल.\nसुविधा व बळ (सामर्थ्य)\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसंकेतस्थळावरील माहितीचे स्वामित्व, पृष्ठ अद्यावातीकरण व सस्थितीत ठेवणे महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग सेंटर, यांचे अधिपत्याखाली\nवेबसाईट दर्शक संख्या: 387718", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/latthapana-ghalavinyache-upay/", "date_download": "2019-07-20T16:40:04Z", "digest": "sha1:NVDOIKCI5ZLI2RI3AKP5YNAYBLCY3MNM", "length": 10259, "nlines": 145, "source_domain": "www.marathimati.net", "title": "लठ्ठपणा घालविण्याचे उपाय | Latthapana Ghalavinyache Upay", "raw_content": "\nतुमचा आत्मनिर्धार पक्का व मनोबल दृढ असेल तर अर्धी लढाई जिंकल्यातच जमा आहे. तुमची इच्छाशक्तीच प्रबल असली तर तुमचे काम फत्ते झालेच समजा. वजन कमी. करण्यासाठी काही बाबींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते. यात नियमितपणा तेवढा महत्त्वाचा आहे. नाहीतर सगळेच मुसळ केरात, असा प्रकार होईल. त्यामुळे प्रयत्नात सातत्य असणे आवश्यक ठरते. वजन कमी करण्यासाठी आपले वजन नेहमी मोजले पाहिजे. दरदिवशी किंवा आठवड्यातून एकदा वजन मोजले पाहिजे.\nतसेच त्याची नोंदही ठेवले पाहिजे. डाएटिंग सुरु केल्यानंतर वजन कमी होण्याची गती अपेक्षाकृत जलद असते. नंतर मात्र ही गती मंदावते. त्यामुळे निराश होऊ नये. त्यानंतर मात्र वजन कमी होऊ लागते. काय खायचे आणि किती खायचे या बाबतीतही जागरुक असले पाहिजे. परंतु पाणी जास्त पिले पाहिजे. चांगल्या आरोग्यासाठी रोज किमान ८-१० ग्लास पाणी पिले पाहिजे. पाण्यामध्ये काहीच कॅलरी नसतात. पाणी जास्त प्यायल्याने भुकही कमी लागते. पाण्यामुळे पोटही साफ राहते. सकाळी एक चमचा मधाबरोबर लिंबाचा रस आणि एक ग्लास कोमट पाणी घ्यावे. रोजच्या आहारात सॅलड, ज्यूस, कांदा, टमाटे, मूळा, गाजर, काकडी. पत्ता कोबी असावे. यात कमी कॅलरी तर असतात. तद्वतच आवश्यक जीवनसत्वेही असतात.\nएकटी राहणारी व्यक्ती फ्रीजमध्ये कमी कॅलरी असलेली पदार्थ साठवू शकतात. परंतु कुटुंबासमावेत राहण्यासाठी हे शक्य होत नाही. तेव्हा डायटींग करणे कठीण होते. तेव्हा मनोनिर्धार कामी येतो. काही झाले तरी कमी खायचे हा परिपाठ पाळायचाच. आहारात तळलेले चटकार आणि गोड पदार्थ टाळावेत. जेवण करतांना आपले पूर्ण लक्ष जेवणावरच केंद्रीत करावे. वजन कमी करतांना आपल्या मित्रांशी स्पर्धा करा. रात्री हलका आहार घ्या. जेवल्यानंतर लागलीच झोपी जाऊ नका. लगेच झोपल्यास कॅलरीच खर्च होत नाहीत. डायटिंग बरोबर व्यायाम केल्यास अपेक्षाकृत वजन कमी झाल्याचे लक्षात होईल. व्यायाम करण्यापूर्वी याबाबत आपल्या डॉक्टरांकडून तुम्ही निवडलेला व्यायाम तुमच्यासाठी योग्य आहे की नाही, याची खात्री करु घ्या.\nया वर्गातील आणखी काही लेख\nसौंदर्य प्रसाधने आणि आरोग्य\nमुलांना गोष्टी कथा सांगाव्यात\nत्वचेचे आरोग्य व निगा\nमासिक पाळी आणि तक्रारी\nस्त्रि व अंगावर पांढरे जाणे\nThis entry was posted in आरोग्य सल्ला and tagged आरोग्य, कॅलरी, जीवनसत्व, डायटींग, डॉ. संजीव कांबळे, लठ्ठपणा, लेख, वजन, व्यायाम on जानेवारी 19, 2011 by प्रशासक.\n← भारतातील इंडिया रानमांजर आणि वाघूळ →\n1 thought on “लठ्ठपणा घालविण्याचे उपाय”\nमाझ वय ३८ वर्ष आहे व माझे वजन ९० किलो झाले आहे मला जास्त प्रमाणात भूक लागते त्यामुळे मला अनेक बिमारी होत आहे काही उपाय सांगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/26/no-urgency-of-caste-validity-certificate-for-maratha-students-says-maharashtra-higher-education-minister-vinod-tawde.html", "date_download": "2019-07-20T15:46:23Z", "digest": "sha1:57LA6FWWCE3QBYS26GRRTMDMYSFZBEOL", "length": 5891, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " मराठा विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची तूर्त गरज नाही- तावडे - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - मराठा विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची तूर्त गरज नाही- तावडे", "raw_content": "मराठा विद्यार्थ्यांना दिलासा; जातवैधता प्रमाणपत्राची तूर्त गरज नाही\nराज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र लगेच देण्याची गरज नाही, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्र��� विनोद तावडे यांनी आज विधीमंडळात केली. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.\nराज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी कागदपत्रांच्या जातपडताळणीमध्ये जातवैधता प्रमाणपत्रही सादर करण्याची सूचना काल जाहीर करण्यात आली होती. परंतु या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश नियमन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, श्रमिक, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री संजय कुटे, विभागांचे सचिव यांची बैठक संपन्न झाली.\nतावडे यांनी सांगितले की, सन २०१८ च्या अधिनियमानुसार मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गामध्ये (एसईबीसी) समावेश करण्यात आला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता पुरेशी यंत्रणा तूर्तास उपलब्ध नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित जातपडताळणी समितीकडे जातपडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे, अशा विद्यार्थ्यास प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती आता करण्यात येणार नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केला.\nव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, वि.जा.भ.ज., इ.मा.व. व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडे अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्र नसेल, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी सुरु होण्यापूर्वी प्रवेश नियामक प्राधिकरण निश्चित करेल अशा दिनांकापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे मराठा समाजातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=8&Itemid=195", "date_download": "2019-07-20T15:51:10Z", "digest": "sha1:GNIQEFU5QD67EXRKY3TBETQW33KMWROY", "length": 3905, "nlines": 44, "source_domain": "saneguruji.net", "title": "साधू", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nनंदगाव जिल्ह्याचे गाव होते. नंदगावची वस्ती तशी फारशी नव्हती. वीस हजार जेमतेम लोकसंख्या असेल. फारसे उद्योगधंदे तेथे नव्हते. सरकारी कचेर्‍या वगैरे पुष्कळ होत्या. त्यामुळे नंदगावचे महत्त्व. शिवाय तेथे एक मोठा तुरुंग होता. लांबलांबचे कैदी नंदगावच्या तुरुंगात आणून ठेवण्यात येत.\nतुरुंग म्हणजे पृथ्वीवरचा नरक. आज तुरुंग थोडे तरी सुधारलेले आहेत; परंतु त्या काळी तुरुंगांत अपरंपार हाल असत. कैद्यांना पशूंहूनही वाईट रीतीने वागवण्यात येई. जरा काही झाले की शिक्षा व्हायच्या. हातापायांत जड साखळदंड पडायचे. फटके केव्हा बसतील त्याचा नेम नसे.\nतुरुंगातून मोठी शिक्षा झालेला कैदी जिवंतपणे बाहेर पडणे जवळजवळ अशक्य असे. तुरुंगातील हालअपेष्टा बाहेरच्या जगात सांगण्यासाठी तो कधी येत नसे. निराशेने त्याचे आयुष्य कमी होई व तो तुरुंगातच मरे. तुरुंगातील जीवन म्हणजे भयाण जीवन. कैदी रडला नाही असा एक दिवस जात नसे. सुस्कारे व अश्रू यांचेच वातावरण तुरुंगात असे.\nएके दिवशी सायंकाळच्या वेळी नंदगावात एक मनुष्य हिंडत होता. तो उंच होता. हाडपेर मजबूत होते; परंतु तोंडावर चिंता होती. त्याच्याजवळ काही नव्हते. अंगावर फाटके कपडे होते. तो रात्रीपुरती निवार्‍याची जागा बघत होता. तो एका हॉटेलात शिरला. त्याने थोडे खायला मागितले. तेथील एका जागेवर तो बसला.\nअभागिनी व तिची लहान मुलगी\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.aniruddhafriend-samirsinh.com/tag/ram-raksha-stotra/", "date_download": "2019-07-20T16:47:00Z", "digest": "sha1:JSMZYCVYBABZHNX5MDN2KF2BZIEIUK7Z", "length": 16957, "nlines": 118, "source_domain": "www.aniruddhafriend-samirsinh.com", "title": "Ram Raksha Stotra - Samirsinh Dattopadhye Official Blog", "raw_content": "\n​स्तोत्र, जाप और आरती ​\nRam Raksha Stotra – रामरक्षाचे स्वरूप स्तोत्राचे असले तरी त्याचा आत्मा मन्त्राचा आहे. पहिल्या अक्षरापासून रामरक्षा स्तोत्र-मन्त्रच आहे. जेव्हा मानव प्रेमभावाने रामरक्षा म्हणायला सुरुवात करतो, तेव्हा सीता त्याला जागृत करते आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र त्या श्रद्धावानासाठी खजिना खुला करतो. रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे बुधकौशिक ऋषिंना अभिप्रेत असलेले महत्त्व आणि रामरक्षा स्तोत्र-मन्त्राचे श्रद्धावानाच्या जीवनातील कार्य याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गद��्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.\nबुधकौशिक ऋषिंनी रामरक्षा (Ram-Raksha) स्तोत्राची विरचना केली. बुधकौशिक ऋषिंकडे असणारा हा रामरक्षारूपी खजिना त्यांनी खुला केला आहे. बुधकौशिक या नामाचा अर्थ सांगून परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंनी याबाबत गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन)\nमानवाच्या प्रारब्धामुळे त्याच्या जीवनात राम वनवासाला गेला, तरी जर त्याच्या जीवनात सगुण भक्ती करणारा, भक्ति-अधिष्ठित सेवा करणारा भरत सक्रिय असेल, तर त्याच्या जीवनात रामराज्य येऊ शकते. भरताच्या भक्तीचा महिमा आणि या विश्वातील पहिले पादुकापूजन भरताने केले, याबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nमानवाच्या भालस्थानी आज्ञाचक्र आहे आणि या आज्ञाचक्राचा स्वामी रामदूत महाप्राण हनुमंत आहे. ज्या मानवाच्या जीवनात राम राजा असतो, त्याच्या जीवनात हनुमंत सक्रिय असतो आणि तो श्रद्धावानाच्या आज्ञाचक्राचे संरक्षण करतो. स्वत: राम त्याचा आज्ञांकित असणार्‍या दासाची कधीही उपेक्षा न करता त्याचे संरक्षण करतोच. भालप्रदेशाचे संरक्षण रामाने करावे या रामरक्षेतील प्रार्थनेबद्द्ल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या १० मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि\nमानवाची अधोगती होऊ नये म्हणून सद्‍गुरुतत्त्वाची आज्ञा पाळणे महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी श्रवणभक्ती करणे आवश्यक आहे. विश्वाचे अमित्र बनणे म्हणजे भगवंताच्या आणि माझ्या आड माझा अहंकार, आसक्ती आदिंना येऊ न देणे आणि भगवंताशी सख्य करणे. जो अशा प्रकारे आचरण करतो, त्या श्रद्धावानाच्या जीवनात विश्वामित्रप्रिय राम त्याच्या श्रुतीचे रक्षण कसे करतो, याबद्दल परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी त्यांच्या २४ मार्च २००५ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.\nअनुष्टुभ् छन्द (Anushtubh Chhand) हा कुठल्याही शब्दविस्फोटाशिवाय उत्पन्न झालेला ध्वनि आहे. आघाताशिवाय उत्पन्न झालेला असा परावाणीचा छन्द आहे – अनुष्टुभ् छन्द. रामरक्षा स्तोत्रमन्त्राचा छन्द अनुष्टुभ् छन्द आहे, असे सुरुवातीसच म्हटले आहे. अनुष्टुभ् छन्दाची महती सांगताना पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या गुरूवार दिनांक २८ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मौलिक मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nरामरक्षा हे केवळ एक स्तोत्र नसून स्तोत्र-मन्त्र आहे. स्तोत्र मानवाला जागृत करते आणि मन्त्र हा तर खजिना आहे.( Sita ) सीता ही या रामरक्षेची मन्त्रशक्ती आहे आणि सीतेसहित राम म्हणजेच रामचन्द्र हा या रामरक्षेचा अधिष्ठाता आहे. श्रीसीतारामचन्द्र म्हणजेच सीतेसहित राम ही या स्तोत्रमन्त्राची देवता (श्रीसीतारामचन्द्रो देवता) आहे, हे सांगण्यात बुधकौशिक ऋषिंचा काय भाव आहे, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले,\nShri Sita Ramchandro Devata – रामरक्षास्तोत्राच्या आरंभी आपण ‘ श्रीसीतारामचन्द्रो देवता ’ हे शब्द वाचतो. सीता हिच श्रीरामांचे चरण प्रदान करणारी आहे. सूर्यवंशी श्रीराम सीते सोबतच ‘रामचंद्र’ म्हणून संबोधले जातात, असे हे सीतापती श्रीराम या स्तोत्राचे देवता आहेत. याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक २१ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ\nरामरक्षेवरील प्रवचनांमध्ये श्रीअनिरुद्ध बापुंनी सहजसोप्या भाषेत रामरक्षेची गरिमा सांगितली. रामरक्षेच्या सुरुवातीसच ’अस्य श्री रामरक्षा स्तोत्रमन्त्रस्य’ हे शब्द येतात. बुधकौशिक ऋषिंद्वारे विरचित अशा या रामरक्षेला `स्तोत्रमन्त्र’ (Ram-Raksha-Stotra-Mantra) असे का म्हणतात, याबाबत परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात मार्गदर्शन केले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता. (संदर्भ: सद्गुरु श्रीअनिरुद्ध बापुंचे रामरक्षेवरील पहिले प्रवचन) ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nसहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने\n‘सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने’ (SahasraNaam Tattulyam RamNaam Varaanane) या शब्दांमध्ये रामरक्षा स्तोत्रामध्ये रामनामाची महती शिवाने पार्वतीला सांगितली आहे. रामनामाने नष्ट झालं नाही असं पाप नाही आणि रामनामाने उद्धरला नाही असा पापी झाला नाही, होणार नाही. परम पूज्य सद्‌गुरु श्री अनिरुद्ध बापुंनी गुरूवार दिनांक १४ ऑक्टोबर २००४ रोजीच्या प्रवचनात रामनामाचा महिमा सोप्या शब्दांत सांगितला, जो आपण या व्हिडियोत पाहू शकता. ॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥\nआपके हृदय में भक्ति का होना यह आपके लिए आवश्यक है\nदत्तयाग की पवित्र उदी संबंधी सूचना\nसीरिया से जुडी खबरें\n‘अनिरुद्ध भक्तिभाव चैतन्य’ समारोह संबंधी सूचना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/chemical-attack-plan-in-kumbh-mela-busted-by-maharashtra-ats-in-mumbai/", "date_download": "2019-07-20T15:57:41Z", "digest": "sha1:J6ZOML4S576EYBIJW3ZRKIDKLQLMT47I", "length": 12283, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एटीएसने ९ जणांना केली अटक ; कुंभमेळ्यात हल्ला करण्याचा होता कट | Dainik Prabhat", "raw_content": "\nएटीएसने ९ जणांना केली अटक ; कुंभमेळ्यात हल्ला करण्याचा होता कट\nमुंबई: महाराष्ट्र एटीएसने आज ९ जणांना अटक केली आहे. कुंभमेळ्यात अन्नपदार्थ पाण्यामध्ये रसायन मिसळून हल्ला करण्याचा कट एटीएसने उधळला आहे. त्यांच्याकडून ६ पेन ड्राईव्ह, २४ मोबाइल, ६ लॅपटॉप, ६ वायफाय पॉड्स, २४ डीव्हीडी आणि सीडी, १२ हार्ड डिस्क आणि ६ हून अधिक मेमरी कार्ड जप्त करण्यात आले आहेत.\nयाप्रकरणी एटीएसने मंगळवारी ९ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. या संशयित दहशतवाद्यांचा अन्नपदार्थांत किंवा पाण्यात विषारी रसायन मिसळून घातपात करण्याचा कट होता. सलमान खान, फहाद शाह, झमेन कुटेपडी, मोहसीन खान, मोहम्मद मझर शेख, ताकी खान, सरफराज अहमद, झाहीद शेख आणि १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा या संशयितांना मुंब्रा आणि औरंगाबाद येथून मंगळवारी अटक करण्यात आली होती.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nएटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितूनुसार या दहशतवाद्यांनी औरंगाबाद आणि मुंबईतील घरातच प्रयोगशाळा बनवल्या होत्या. तसेच अटक केलेल्या ९ जणांपैकी झमेन हा वैद्यकीय प्रतिनिधी होता. त्याला रसायनाबाबत माहिती होती. त्याच्या मदतीने रासायनिक हल्ला करण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तर एक जण दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय रशीद मलबारीचा मुलगा असल्याचे देखील उघड झाले आहे.\nया कारस्थानासाठी संशयित दहशतवाद्यांनी “उम्मते -ए – मोहमदिया अल्लाह के अवाम” नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप बनविल्याचे तपासात समोर आले आहे.\nइंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादी उतरली रस्त्यावर\nगणेशोत्सवासाठी एसटीच्या जादा बसेस : 2200 बसेससाठी 27 जुलैपासून होणार आरक्षणास सुरूवात\nपहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा दूर असल्यास मिळणार वाहतूक भत्ता\nऑक्‍टोबर महिन्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल-संजय राऊत\nमाझ्या मुख्यमंत्रीपदाविषयी लोक निर्णय देतील- अदित्य ठाकरे\nएन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा\nजाणून घ्या आज दिवसभरातील TOP15 घडामोडी एका क्लिकवर\n‘…तेच रात्री-अपरात्री भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतात’\nसौरऊर्जेमुळे विजेचे अर्थकारण बदलणार- चंद्रकांतदादा पाटील\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/nitesh-rane-meeting-with-mahadev-jankar-got-cancel/76286/", "date_download": "2019-07-20T15:37:20Z", "digest": "sha1:LWAPCHZ7TZQWC6PG5JVW7GRWEM6VS5LR", "length": 8143, "nlines": 95, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Nitesh rane meeting with mahadev jankar got cancel", "raw_content": "\nघर महाराष्ट्र नितेश राणे आणि महादेव जानकरांची आजची भेट रद्द\nनितेश राणे आणि महादेव जानकरांची आजची भेट रद्द\nआमदार नितेश राणे हे आज कॅबिनेट मंत्री महादेव जानकर यांची भेट घेणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र, नितेश राणे आणि जानकर यांची आजची भेट रद्द झाली असल्याचं सूत्रांकडून समजतंय. नितेश राणे आणि महादेव जानकर हे चौथ्या आघाडीबाबत चर्चा करण्यासाठी भेटणार असल्याची चर्चा रंगत होती. मात्र, खरंतर रत्नागिरी- सिंधुदुर्गात रासपाचा पाठिंबा स्वाभिमान पक्षाला मिळावा यासाठी जानकर उमेदवार भेटणार असल्याची माहिती सूत्रांद्वारे समोर आली आहे. दरम्यान, भेटीच्या कारणाची चुकीची बातमी पसरल्यामुळे नितेश राणे यांनी आजची ही भेट रद्द केल्याचं समजतं आहे. आज सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास जानकर आणि राणे यांच्यामध्ये ही भेट घडणार होती.\n‘भाजपकडून जगावटपात योग्य सन्मान मिळत नसल्याची भावना असल्याने छोट्या घटक पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. भाजपवर दबाव वाढवण्यासाठी छोट्या मित्र पक्षांची मोठ बांधण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ही नितेश राणे जानकरांची भेट घेणार’… अशी चुकीची बातमी सगळीकडे पसरल्यामुळे नितेश यांनी ही भेट रद्द केल्याचं बोललं जात आहे.\nआम्ही कोणावर ही नाराज नाही ..\nजीते आहोत .. जसे आहोत खुश आहोत..\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nइम्रान खानने अझहरला भारताकडे सोपवावं – सुषमा स्वराज\nसैनिकांसाठी छत्रपती शासन चित्रपटाचा खास प्रयोग\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nजगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प\n‘एलएलबी आणि एलएलएम’चा निकाल जाहीर\nएसटीच्या शिवनेरीला उत्तम प्रतिसाद; १० दिवसात ६ हजार प्रवासी वाढले\nपिंपरी-चिंचवडमध्ये मोटारच्या लाईटवर केला अंत्यविधी\n“अजित पवार, मस्ती तुझीच जिरली” शिवाजीराव आढळरावांच पलटवार\nवडगावशेरी येथील सीमा भिंत पावसामुळे कोसळली\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/shivsena-bjp-allaince-is-to-defeat-each-other-prakash-ambedkar/69247/", "date_download": "2019-07-20T16:35:32Z", "digest": "sha1:RKJR75JQ63TF5VOTK26MOI4FWG4S4UE2", "length": 9642, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Shivsena-bjp allaince is to defeat each other - prakash ambedkar", "raw_content": "\nघर महाराष्ट्र सेना-भाजपाची युती एकमेकांना पाडण्यासाठी – आंबेडकर\nसेना-भाजपाची युती एकमेकांना पाडण्यासाठी – आंबेडकर\nकाँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीच्या युतीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्याबाबत २३ फेब्रुवारीला बोलणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.\nशिवसेना-भाजपच्या युतीबाबत राजकीय वर्तुळातून तसंच सामान्य लोकांमधून संमिश्र प्रतिसाद उमटत आहेत. अशातच आता बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी युतीवर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘शिवसेना-भाजपची युती ही एकमेकांना पाडण्यासाठी झाली आहे’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. एका कार्यक्रमात बोलताना आंबेडकर म्हणाले, की ‘ज्यांच्या जागा जास्त मुख्यमंत्री त्याचाच असं यांचं सूत्र आहे. त्यामुळे आपला मुख्यमंत्री करण्यासाठी ‘त्यांचे’ पाडा असे धोरण राबवले जाणार आहे. ‘ दरम्यान, काँग्रेस आणि बहुजन वंचित आघाडीच्या युतीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, त्याबाबत २३ फेब्रुवारीला बोलणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. त्यामुळे ही युती होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात राहिलं आहे.\n‘त्या’ जवानांना ‘शहीद’ घोषित करा\nपुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबतही आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले. पुलवामा हल्ल्यामध्ये ज्या जवानांना नाहक आपले प्राण गमावावे लागले, त्या जवानांना ‘शहीद’ घोषित करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ‘हल्ल्यात मरण पावलेले जवान जरी पॅरामिलिटरी फोर्सचे असले तरी सरकारने त्यांनी शहीद घोषित करा���े, जेणेकरुन त्यांचे कुटुंबिय सुविधांपासून वंचित राहणार नाहीत, असं आंबेडकर यावेळी म्हणाले. सेमी आर्मी फोर्ससाठी कोणतेही कल्याण मंडळ नाही, त्यामुळे लष्कर कल्याण बोर्डाने त्यांची जबाबदारी घ्यावी, असंही ते म्हणाले. दरम्यान, ‘पुलवामा हल्ल्याची माहिती देशातील सर्व अधिकृत पक्षांच्या अध्यक्षांना गुप्तपणे देण्यात यावी. नाहीतर कुणाला तरी एकालाच याची माहिती दिल्यास, त्याचा राजकीय वापर होऊ शकतो,’ अशी टीकाही आंबेडकर यांनी यावेळी केली. प्रकाश आंबेडकर यांनी अन्य काही मुद्द्यांवरही यावेळी पत्रकारांशी संवाद साधला.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nफेसबुकवर बनावट अकाउंट बनवून केली फसवणूक\n२१ – नाशिक लोकसभा मतदारसंघ\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या पत्नीचे निधन\nजगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प\n‘एलएलबी आणि एलएलएम’चा निकाल जाहीर\nएसटीच्या शिवनेरीला उत्तम प्रतिसाद; १० दिवसात ६ हजार प्रवासी वाढले\nपिंपरी-चिंचवडमध्ये मोटारच्या लाईटवर केला अंत्यविधी\n“अजित पवार, मस्ती तुझीच जिरली” शिवाजीराव आढळरावांच पलटवार\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nफेसअॅप खरंच डेटा हॅक करतो का\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/prime-minister-modi-should-openly-discuss-on-rafael-demonetisation-nirav-modi-talk-about-challenge-rahul-gandhi/45666", "date_download": "2019-07-20T16:12:32Z", "digest": "sha1:TQT2ZWG2Q5ELWFNKLJPVSFPLAH4US3WF", "length": 8433, "nlines": 88, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पंतप्रधान मोदींनी राफेल, नोटबंदीसह नीरव मोदींवर माझ्याशी खुली चर्चा करावी ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फ��णवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nपंतप्रधान मोदींनी राफेल, नोटबंदीसह नीरव मोदींवर माझ्याशी खुली चर्चा करावी \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nपंतप्रधान मोदींनी राफेल, नोटबंदीसह नीरव मोदींवर माझ्याशी खुली चर्चा करावी \nनवी दिल्ली | “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल, नोटबंदी आणि नीरव मोदी या प्रकरणांवर माझ्यासोबत चर्चा खुली करण्याचे आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.” राहुल गांधी यांनी आज (९ एप्रिल) ट्विट करत या तीन मुद्यांवर पंतप्रधानांनी पूर्ण तयारीनिशी माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी यावे. परंतु मोदींना माझ्यासोबत चर्चा करण्याची भिती वाट असल्याचा खोचक टीका राहुल गांधी यांनी केली आहे.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, नरेंद्र मोदी, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून माझ्याशी चर्चा करण्यास घाबरता का मी तुमच्यासाठी हे सोप्प करुन देतो. तुम्ही पुस्तके उघडून खालील विषयांवर चर्चेची तयारी देखील करा. पहिले -राफेल आणि अनिल अंबानी, दुसरे – नीरव मोदी आणि तिसरे अमित शहा आणि नोटाबंदी या मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आव्हान राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे.\nराहुल गांधी यांनी भाजपने काल (८ एप्रिल) संकल्प पत्र जाहीर केले. भाजपच्या जाहीरनाम्यावर राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटले की, भाजपचा जाहीरनामा हा बंद खोलीत तयार करण्यात आलेला आहे. भाजपच्या संकल्प पत्रात दूरदृष्टीचा अभाव असून हे संकल्पपत्र अहंकाराने भरलेले आहे,’ अशी टीकास्त्र राहुल गांधी केली होती.\nAnil AmbaniBjpCongressCorruptionfeaturedLok Sabha ElectionsNabotageNarendra ModiNirv ModiRahul GandhiRaphael scamअनिल अंबानीकाँग्रेसनरेंद्र मोदीनीरव मोदीनोटाबंदीभाजपभ्रष्टाचारराफेल घोटाळाराहुल गांधीलोकसभा निवडणूकShare\nआसाममध्ये गोमांस विक्रीच्या संशयातून जमावाकडून एका मुस्लिम व्यक्तीला जबर मारहाण\nवरळीत संरक्षक भिंत बांधण्यासाठी २.५० कोटींचा निधी मंजूर\nमहाराष्ट्राच्या इतिहासात शेतकऱ्यांना कधीही मिळाली नसेल इतकी मदत युती सरकारने केली \nमुख्यमंत्र्याचे शहर आणि राज्याची उपराजधानी असूरक्षित – जयंत पाटील\n��च.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-29-october-2018/articleshow/66405446.cms", "date_download": "2019-07-20T17:03:31Z", "digest": "sha1:M2H3U6IL5KERBYUISCEAZGEYJE7CGQTU", "length": 17772, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "rashi bhavishya: Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: २९ ऑक्टोबर २०१८ - rashi-bhavishya-of-29-october -2018 | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: २९ ऑक्टोबर २०१८\nदिवस शुभ आहे. विचारांमध्ये सतत परिवर्तन होत असल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे योग्य होणार नाही. कामानिमित्त किंवा विशिष्ट कारणामुळे यात्रेचे योग आहेत. बौद्धिक किवा तार्किक विचारविनिमय कराल. कोणत्याही महिलेसोबत वाद घालू नका.\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: २९ ऑक्टोबर २०१८\nमेष : दिवस शुभ आहे. विचारांमध्ये सतत परिवर्तन होत असल्याने महत्त्वाचे निर्णय घेणे योग्य होणार नाही. कामानिमित्त किंवा विशिष्ट कारणामुळे यात्रेचे योग आहेत. बौद्धिक किवा तार्किक विचारविनिमय कराल. कोणत्याही महिलेसोबत वाद घालू नका.\nवृषभ : मनाची स्थिरता टिकवून ठेवा. मनस्थिती ठिक नसल्याने हाती आलेली संधी गमावण्याची शक्यता आहे. समजूतदारपणे वर्तन केल्यास कोणासोबतही संघर्षाची वेळ येणार नाही. प्रवासाचे बेत आखू नका. लेखक, कलाकार आणि सहकलाकार दिवस अनुकूल आहे. नवीन कार्याचा शुभारंभ करू नका.\nमिथुन : दिवस आर्थिकदृष्ट्या लाभदायक आहे. स्वादिष्ट आणि उत्तम भोजन, सुंदर वस्त्रालंकार आणि मित्र तसेच परिवारातील सदस्यांसोबत आजचा दिवस अत्यंत आनंददायी असणार आहे. आरोग्य चांगले राहील. अधिक खर्च होणार नाही याची दक्षता घ्या. भेटवस्तू मिळाल्याने मन आनंदी होईल. नकारात्मक विचारांना मनात थारा देऊ नका.\nकर्क : त्रिशंकू मनस्थितीमुळे आज महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. नातेवाईकांसोबत रुसवे-फुगवे होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक कामांमध्ये पैसे खर्च होतील. जिभेवर नियंत्रण ठेवा. मनात काही शं��ा असेल तर तसे स्पष्ट सांगा. आरोग्याची काळजी घ्या. मानपमान आणि पैशांचा अपव्यय होणार नाही याची काळजी घ्या.\nसिंह : आजचा दिवस लाभदायक आहे. मित्र तसेच महिला वर्गाकडून लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या सुंदर पर्यटन स्थळाला भेट देण्याची शक्यता आहे. अनिर्णयामुळे हाती आलेली संधी गमावण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाका. जास्तीत जास्त वेळ विचारांमध्ये गुंतून राहाल. व्यापार तसेच आर्थिक लाभाचे योग आहेत.\nकन्या : दिवस शुभ फलदायक आहे. नवीन कार्याचे यशस्वी नियोजन कराल. व्यापारीवर्ग आणि नोकरदारवर्गासाठी वेळ चांगली आहे. व्यापारात लाभ आणि नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलांकडून लाभ होण्याची शक्यता आहे. परिवारातील वातावरण आनंदी राहील.\nतूळ : व्यावसायिक क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यापारात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळणार नाही. दूरचा प्रवास किंवा एखाद्या धार्मिक स्थळी जाण्याचे बेत आखाल.\nलेखनकार्य किंवा बौद्धिक क्षेत्रात आज सक्रिय राहाल. परदेशी मित्र, नातेवाईकांकडून वार्ता कळल्याने आनंद होईल. शारीरिक अस्वस्थता जाणवेल.\nवृश्चिक : आजचा दिवस शांततापूर्व आणि सावधपणे व्यतीत करा. नवीन कार्यात यश मिळणार नाही म्हणून नवीन कार्याचा शुभारंभ करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. सरकारविरोधी कारवायांपासून दूर राहा. खर्च वाढल्याने आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे.\nधनु : आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनामुळे मन प्रफुल्लित होईल. भिन्न लिंगी व्यक्तींच्या सहवासाने आनंद होईल. मित्रांसोबत प्रवास, पर्यटनाचे बेत आखाल. लेखनकार्यासाठी दिवस अनुकूल आहे. भागीदारीत लाभ होईल.\nमकर : व्यापारात विकासासाठी आजचा दिवस लाभदायक ठरेल. व्यवसायात तुम्ही तुमच्या नियोजनानुसार कामे करू शकाल. पैशांच्या देवाण-घेवाण यशस्वी होईल. व्यापाराशी संबंधित कामात संकटे येतील. आरोग्य चांगले राहील. घरात सुख-शांती नांदेल. कामात सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.\nकुंभ : वाणी आणि विचारांमध्ये सतत परिवर्तन होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी व्हाल. लेखनकार्य तसेच कल्पनाशक्तीला वाव मिळाल्याने आनंद होईल. अचानक खर्च उभे ठाकतील. पचनक्रिया बिघडल्याने अजीर्णासारखे आजार उद्भवल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे.\nमीन : आज उत्साह कमी जाणवेल. परिवारातील सदस्यांसोबत वाद घालू नका. शारी���िक तसेच मानसिक अस्वस्थता जाणवेल. काही अप्रिय घटनांमुळे मन खिन्न होईल. नोकरीची चिंता राहील. पैसे तसेच मानपमान होणार नाही याची दक्षता घ्या.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nआजचं भविष्य या सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१७ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१८ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ जुलै २०१९\nआजचं भविष्य पासून आणखी\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १९ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१८ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१७ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० जुलै २०१९\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २० जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १९ जुलै २०१९\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, १९ जुलै २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: २९ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: २८ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: २७ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: २६ ऑक्टोबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: २५ ऑक्टोबर २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T15:44:09Z", "digest": "sha1:QDOTSTWMRABSZ7G4OASJHDKMHD3KCXA4", "length": 28002, "nlines": 161, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मायावती – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on मायावती | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nविरोध��� पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nशिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना\nपुणे: कव्हरवाल्या कारमधील त्यांच्या प्रेमळ चाळ्यांचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड\nMaharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची चाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान\nMumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nभारतामधील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पगारात गेल्या 11 वर्षात एकदापण वाढ नाही\n फास्टटॅग नसल्यास 30 नोव्हेंबर नंतर स्विकारला जाईल दुप्पट टोल\nSheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन\nदिल्ली: 5 हजार कोटींपेक्षा अधिक किंमत असलेल्या हेरॉईनची रिकाम्या असलेल्या पोत्यांमधून तस्करी, पोलीस चक्रावले\nईरानने पकडले इंग्लंडचे जहाज ; 18 भारतीय अडकले; परराष्ट्र मंत्रालय म्हणते 'आम्ही Iranच्या संपर्कात आहोत'\n Google, Facebook आपल्यावर ठेवतंय बारीक नजर\nतिच्यासाठी राजवाडा सोडला पण, हाती घटस्फोटच आला; मलेशियाचा राजा - रशियन पत्नी यांच्यात काडीमोड, सोशल मीडियावर बायकोने शेअर केली भावनीक पोस्ट\nTransgender तरुणाने दिला बाळाला जन्म, कायदेशीर 'पिता' म्हणून ओळख मिळवण्यासाठी वर्षभर लढतोय कायदेशीर लढाई\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका\nFaceApp प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; युजर्सचा डेटा लिक होण्याचा धोका\niPhone XR वर 17 हजार रुपयांची बंपर सूट, असा घ्या फायदा\nAirtel डिजिटल टीव्ही HD सेटअप बॉक्सच्या किंमतीत घट, ग्राहकांना दिलासा\nSamsung Galaxy A80 स्मार्टफोन 48MP रोटेटिंग कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nइन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस\nपावसाळ्यात बाईक चालवताना करुन नका 'या' चुका, नाहीतर अपघात होईल\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nPro Kabaddi League 2019: आजपासून रंगणार सातव्या सीझनधील प्रो-कबड्डीचा थरार, प्रेक्षकांना Hotstar किंवा Star Sports वर लाइव्ह पाहता येणार\nमहेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ\nIndonesia Open 2019: जपानी खेळाडू नोमोजी ओकूहारा हिच्यावर मात करत भारताची पी.व्ही. सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये\nIND vs WI: वेस्ट इंडिज दौर्याआधी विराट कोहली जिममध्ये करतोय कठोर परिश्रम, पहा (Video)\nWorld Cup 2019 Final मधील ओव्हर थ्रोच्या वादानंतर, MCC या नियमात बदल करण्याच्या तयारीत\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nहॉट सनी लियोन हिची 'जलपरी' च्या रुपातील मादक अदा पाहून चाहते झाले पाणी-पाणी, पाहा फोटोज\nBigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 Updates: हीनाच्या 'या' कृत्यामुळे संपूर्ण घर झाले तिचे दुश्मन, सदस्यांमध्ये रंगला अनोखा कबड्डीचा सामना\nमलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर\nहिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु\nसफेद केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nGatari Special Food Recipes: श्रावण सुरु होण्याआधी शेवटचा रविवार म्हणून गटारी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील मसालेदार चिकन रेसिपीज\nMonsoon Sex: पावसातील रोमँटिक वातावरणात आजमावून पाहा या सेक्स आयडियाज\nSankashti Chaturthi July 2019: 20 जुलै रोजी असणारी संकष्टी चतुर्थी का आहे विशेष, पाहा आजची चंद्रोदयाची वेळ\nराशीभविष्य 20 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nलग्न मजेशीर बनवण्यासाठी गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा आणि पुढे झाले असे की...\nApple Smartwatch: घड्याळा��े वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nराजकीय भविष्यवाणी: शरद पवार म्हणतात, २०१९ मध्ये पंतप्रधानासाठी तीन लोक ठरतील प्रभावी, राहुल गांधी शर्यतीत नाहीत\nआपण पंतप्रधान पदाच्या शर्यतीतल नाही, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यामुळे पंतप्रधान म्हणून त्यांच्या नावाची वारंवार चर्चा करणे किंवा त्याबाबत प्रतिक्रिया करणे निरर्थक असल्याचेही पवार यांनी या वेळी सांगितले.\nLoksabha Election 2019: \"मी मागास नाही, मी तर अती मागास आहे\", मायावतींच्या टीकेला नरेंद्र मोदींचा पलटवार\nमोदींच्या मागवर्गीय जातीवर टीकात्मक विधान करणाऱ्या बहुजन समाजवादी पार्टीच्या मायावतींना नरेंद्र मोदींचे जोरदार प्रतिउत्तर, भाजपच्या कनौज येथील प्रचारसभेत साधला मोदींनी निशाणा\nमायावतींचा BSP ठरला देशातील सर्वात श्रीमंत पक्ष; BJP पाचव्या स्थानावर, जाणून घ्या एकूण संपत्ती\nमायावतींचा ‘बहुजन समाज पार्टी’ (BSP) हा पक्ष भारतातील सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. या पक्षाच्या दिल्लीतील सरकारी बँकेच्या वेगवेगळ्या 8 खात्यांमध्ये 669 कोटी ठेव रक्कम आहे\nLok Sabha Elections 2019: बसपा पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर\nबहुजन समाज पार्टी (BSP) अध्यक्ष मायावती (Mayawati) यांनी युपी (Utter Pradesh) येथून निवडणुक लढवण्यासाठी उमेदवारांची यादी शुक्रवारी (22 मार्च) जाहीर केली आहे.\nव्हिडिओ: मायावती केस रंगवतात, फेशिअल कर��ात; मोदी मात्र स्वच्छ कपडे वापरतात: भाजप आमदार\nसुरेंद्र नारायण (Surendra Narayan Singh) यांनी म्हटले की, मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शौकीन असल्याचा आरोप करतात पण मुळात त्याच शौकीन आहेत. मायावती केस रंगवतात. दररोज फेशिअल (Facial) करतात. पांढरे झालेले केस रंगवून त्या स्वत: तरुण असल्याचे दाखविण्याचाच प्रयत्न करतात.\nउत्तर प्रदेश: मायावतींना पहिला धक्का; माजी सचीव नेताराम यांच्या घरावर आयकर विभागाचा छापा\nनेताराम यांना उत्तर प्रदेश राज्यातील एक धडाकेबाज आयएस ऑफिसर म्हणून ओळखले जाते. 2007 - 2012 या काळात मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळात नेताराम हे मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सचिव होते. त्या काळात नेताराम यांचा पक्षाच्या आमदार आणि खासदारांवर जोरदार वचक होता. इतका की, त्यांना भेटायचे असेल तर मुख्यमंत्री मायावती यांच्याप्रमाणे नेताराम यांचीही वेळ आमदार, मंत्री आणि खासदारांना घ्यावी लागत असे.\nLok Sabha Election 2019: काँग्रेससोबत आघाडी नाही, बहुजन समाज पक्ष सर्वेसर्वा मायवतींची घोषणा\nउत्तर प्रदेशमध्ये समाज पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने आघाडी केल्यानंतर एनडीए विरोधात बसप काही राज्यांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करेल अशी चर्चा होती. खास करुन मध्य प्रदेश आणि बिहारमध्ये ही आघाडी होईल अशी चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे.\nबसपा पक्षाचा नवा नियम, मायावती यांच्यासोबत पोस्टरमध्ये झळकलात तर पक्षातून हकालपट्टी होईल\nहोर्डिंग किंवा बॅनरवर पक्षाध्यक्षा मायावती (Mayawati) यांच्या फोटोबरोबर कोणत्याही नेत्याने किंवा कार्यकर्त्याने फोटो छापल्यास त्या पक्षामधून हकालपट्टी केली जाईल असे सांगण्यात आले आहे.\nमूर्ति बनविण्यासाठी खर्च केलेले संपूर्ण पैसे परत करावे लागणार, मायवती यांना सुप्रीम कोर्टाचा दणका\nबहुजन समाज पार्टी (BSP) अध्यक्षा मायावती (Mayawati) यांना सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. तर शुक्रवारी (8 जानेवारी) रोजी ,सुप्रीम कोर्टाने असे आदेश दिले की, मायावती यांचे जेव्हा सरकार होते त्यावेळी उभारण्यात आलेल्या मूर्त्यांसाठी करण्यात आलेला संपूर्ण खर्च परत यावा.\n पंतप्रधान मोदींच्या विजयात हत्ती, सायकल घालणार खोडा\nराजकीय अभ्यासकांच्या मते लोकसभा निवडणुकीत भाजप किमान 90 जागांवर पराभूत होईल. त्यामुळे लोकसभेत 272 हा बहु���ताचा जादूई आकडा गाठणे भाजपला जड जाईल. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या उत्तर प्रदेशमध्ये 2014च्या मतदान आकडेवारीचा आधार घेतला तर, चित्र भाजप विरोधी दिसते. आकडेवारीनुसार सपा-बसपा यांच्या आघाडीने 2014 इतके जरी मतदान मिळवले तरी, या दोन्ही पक्षांना मिळून 41 जागांवर विजय मिळू शकतो.\nआता भाजप आणि कॉंग्रेसची उडणार झोप; उत्तर प्रदेशात 'सपा' आणि 'बसपा'ची आघाडी\nउत्तर प्रदेशमध्ये एक मोठी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी (SP) आणि बहुजन समाज पार्टी (BSP) ने आघाडी केली आहे\n काँग्रेसला वगळून सपा-बसपा येणार एकत्र\nकाँग्रेसला घेऊन महाआघाडी करण्याबाबत सपा-बसपाची सध्यातरी इच्छा दिसत नाही. नुकत्याच पार पडलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीगड, मिझोराम आणि तेलंगणा या पाचही राज्यात या दोन्ही पक्षांनी काँग्रेससोबत आघाडी केली नव्हती. मात्र, निवडणूक निकाल आल्यानंतर दोन्ही पक्षांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये काँग्रेसला पाठींबा दिला आहे.\nBJP च्या आशा मावळल्या; मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये सत्तास्थापनेसाठी मायावतींनी दिला कॉंग्रेसला पाठींबा\nझालेल्या पराभवातून भाजपा अजून सावरत आहेत तोपर्यंत अजून एक झटका त्यांना मिळाला आहे. बहुजन समाज पक्षाच्या मायावतींनी कॉंग्रेसला आपला पाठींबा दर्शवला आहे.\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nPro Kabaddi League 2019: आजपासून रंगणार सातव्या सीझनधील प्रो-कबड्डीचा थरार, प्रेक्षकांना Hotstar किंवा Star Sports वर लाइव्ह पाहता येणार\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=52&limitstart=25", "date_download": "2019-07-20T16:50:06Z", "digest": "sha1:STYZVSU72T3IFDKD4JU4T5I62TW64BHX", "length": 9545, "nlines": 140, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमनमाड नगराध्यक्षपदासाठी लवकरच बैठक\nनिश्चित झालेला दहा महिन्यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने राजेंद्र अहिरे यांनी नगराध्यक्षपदाचा राजीनामा मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला. नवीन नगराध्यक्ष निवडीसाठी लवकरच नगरसेवकांची बैठक होणार आहे.\nतालुक्याच्या पूर्वभागातील सर्वतीर्थ टाकेद येथे दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण झाली आहे. या आजाराने १०० जण आजारी असून आरोग्य विभागाने या साथीची तातडीने दखल घेऊन घरोघरी रुग्णांची पाहणी करण्यात येत आहे.\nधुळे तालुका तालीम संघ अध्यक्षपदी संजय गिरी\nतालुका तालीम संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय कुस्तीपटू संजय गिरी तर सचिवपदी गणेश टाकूर यांची एकमताने निवड करणात आली.\nधुळ्यात डेंग्यूसदृश्य आजाराचे सात बळी\n० हिवतापाचे ८०० रूग्ण ० हलगर्जीपणा करणाऱ्यांना दंड करण्याचा इशारा\nवार्ताहर / धुळे ,बुधवार, ३१ ऑक्टोबर २०१२\nनाशिकसह उत्तर महाराष्ट्रात सध्या डेंग्यूने कहर केला असून प्रशासन व लोकप्रतिनिधींनी वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर आजार फैलावला नसता, अशी नागरिकांची भावना आहे. हीच भावना नाशिक येथील अनंत कान्हेरे मैदानावरील जॉगर्स क्लबच्या फलकातून व्यक्त झाली आहे.\nतुंबलेल्या गटारी, दरुगधी आणि स्वच्छतेबाबत प्रशासन उदासीन असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्य़ातील आरोग्य धोक्यात आले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था साथीचे आजार रोखण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा करीत असल्या तरी आतापर्यंत सात जणांचा डेंग्यूसदृश्य आजारानेच मृत्यू झाला आहे.\nचोपडा तालुका शेतकरी सूत गिरणी लवकरच सुरू\nनिर्यातीसह विविध परवाने प्राप्त\nशहरातील चोपडा तालुका शेतकरी सहकारी सूत गिरणीला ���िर्यातीसह विविध परवाने प्राप्त झाले असून बांधकाम तसेच प्रशासकीय कामांना वेग आल्याने गिरणी लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष कैलास पाटील यांनी दिली.\nठेवीदार बचाव समितीतर्फे मंत्रालयावर मोर्चा\nमालेगाव पश्चिम क्षेत्र औद्योगिक वसाहत अद्यापही दोलायमान\nस्पर्धा परीक्षेतील यशासाठी जिद्द आवश्यक- गुलाब देवकर\nअनुदानित आश्रमशाळांचे प्रश्न सोडविणार - विनोद तावडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/page/498/", "date_download": "2019-07-20T15:43:33Z", "digest": "sha1:ENAJZWA37VAWAPEF2SRYVWOGBHBSF2RX", "length": 5551, "nlines": 81, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "National News, International World News and Politics in Marathi, राष्ट्रीय News | Aapla Mahanagar | Page 498 | Page 498", "raw_content": "\nघर देश-विदेश Page 498\nराम नाईक यांना पुन्हा राज्यपाल पद नाही; ६ राज्यात नवे राज्यपाल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nतामिळनाडूत एनआयएच्या पथकाचे १६ ठिकाणी छापे\nबिग-बी, किंग खानला मागे टाकत मोदी ठरले भारतातील पहिले आवडते पुरुष\nकेरळमध्ये पावसाचे २६ बळी\nतिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत मांडणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन\nसहा महिन्यात तिहेरी तलाक कायद्यात बदल होणार\nआता पोस्टातूनही मिळणार कर्ज\nडुबत्या मुलाला वाचवण्यासाठी थांबवले\nभारतीय संसदेत जेव्हा हिटलर अवतरतो\nकेरळमध्ये पावसाचे २० बळी\nTRAI च्या चेअरमनांचे गीरे तो भी टांग उपर\nमूल रडले म्हणून भारतीय प्रवाशांना विमानातून उतरवले\n1...497498499...604चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/22/Minor-child-imprisonment-for-12-years-in-Saudi-Arabia.html", "date_download": "2019-07-20T16:14:06Z", "digest": "sha1:X53KU35NQZDLZLFN2C5IAITAAVGN2CNU", "length": 3325, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " सौदीत अल्पवयीन मुलास 12 वर्षांचा का��ावास - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - सौदीत अल्पवयीन मुलास 12 वर्षांचा कारावास", "raw_content": "सौदीत अल्पवयीन मुलास 12 वर्षांचा कारावास\nसौदी अरेबिया सरकारविरोधी निदर्शने करणाऱ्या तसेच दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या एका मुलाला 12 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.\nमूर्तझा कुएरिस असे या मुलाचे नाव आहे. तो शियापंथीय असून आता अठरा वर्षांचा आहे. मूर्तझा 10 वर्षांचा असताना सरकारविरोधी निदर्शनांत सहभागी झाला होता. हाती शस्त्र घेऊन दहशतवादी बनला होता असे त्याच्यावर आरोप आहेत. मूर्तझाला वयाच्या तेराव्या वर्षी अटक करण्यात आली. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे. सौदी राजघराण्याच्या विरोधकांना तसेच शियापंथीय आरोपींना तेथील न्यायालये अत्यंत कडक शिक्षा सुनावतात. मात्र एखाद्या अल्पवयीन मुलाला कठोर शिक्षा सुनावण्याचा सौदीतील हा विरळ प्रसंग आहे.\nत्याला न्यायालय देहांताची शिक्षा देण्याच्या विचारात आहे याची कुणकुण मानवी हक्क गटांना लागली होती. मूर्तझाच्या प्रकरणाचा गेली अनेक वर्षे युरोपियन सौदी ऑर्गनायझेशन फॉर ह्युमन राइट्‌स या संघटनेकडून पाठपुरावा करण्यात येत होता. या संघटनेचे संचालक अली अदूबिसी यांनी सांगितले की, मूर्तझाला चांगल्या वागणुकीच्या अटीवर (प्रोबेशन) चार वर्षे ठेवण्यात येईल. त्याची आधीच चार वर्षांची शिक्षा भोगून झालेली आहे. आणखी तीन वर्ष शिक्षा भोगल्यानंतर 2022 मध्ये त्याची मुक्तता होईल.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/7/India-at-top-of-the-points-table-.html", "date_download": "2019-07-20T16:02:29Z", "digest": "sha1:3CN7TNUCGEIVYSJ6YNX4CRYCFJXGQMNW", "length": 3127, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " गुणतक्त्यात भारत अव्वल स्थानी; सेमीफायनलचा सामना ठरला - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - गुणतक्त्यात भारत अव्वल स्थानी; सेमीफायनलचा सामना ठरला", "raw_content": "गुणतक्त्यात भारत अव्वल स्थानी; सेमीफायनलचा सामना ठरला\nविश्वचषकाच्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर १० धावांनी मात केली. त्यामुळे भारताने गुणतक्त्यामध्ये पहिले स्थान पटकाविले असून सेमीफायनलमध्ये भारत न्यूझीलंडसोबत भिडणार आहे.\nदक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर 325 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने शेवटच्या ओव्हरपर्यंत कडवी झुंझ देत 315 धावांवर ऑलआऊट झाली. दम्यान, भारताने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात सात गड्यांनी विजय मिळवत गुणतक्त्यामध्ये पहिला क्रमांक पटकावले. तसेच ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक आहे.\nयामुळे भारताचा सेमीफायनलमध्ये सामना 9 जुलैला निश्चित झाला असून चौथ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंडसोबत पुन्हा टक्कर होणार आहे. तर ऑस्ट्रेलियाची टक्कर यजमान इंग्लंड सोबत होणार आहे. हा सामना 11 जुलै रोजी खेळविला जाणार आहे.\nयापूर्वी 13 जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. यामुळे वर्ल्डकपमधील ही या दोन संघांमधील पहिलीच लढत असणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/now-the-court-also-says-chowkidar-chor-hai/45797", "date_download": "2019-07-20T16:30:06Z", "digest": "sha1:QYBPNDJJANUTD27MJZ42J2BZOYGQ3GSJ", "length": 6640, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "आता न्यायालय देखील म्हणते 'चौकीदार चोर है' ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nआता न्यायालय देखील म्हणते ‘चौकीदार चोर है’ \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nआता न्यायालय देखील म्हणते ‘चौकीदार चोर है’ \nनवी दिल्ली | “आता सर्वोच्च न्यायालय देखील म्हणत आहे कि राफेल करारात घोटाळा झाला आहे. आता न्यायालयानेच सांगितले आहे कि चौकीदार चोर है. पंतप्रधान मोदींनी आता माझे खुल्या चर्चेचे आव्हान स्वीकारावे” असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल प्रकरणी पुन्हा सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.\n“आता न्यायालय देखील म्हणत आहे कि चौकीदार चोर है. त्यामुळे आता तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेल प्रकरणी खुल्या चर्चेचे माझे आव्हान स्वीकारावे”, अशी प्रतिक्रिया राहुल गा��धी यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राफेल करार प्रकरणी पुन्हा सुनावणी करण्याची तयारी दर्शविली आहे. त्याचप्रमाणे पुराव्याखातर दिलेल्या कागदपत्रांवर केंद्राने घेतलेले आक्षेप देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.\nPune constituency | पुणेकरांना काय वाटत \nनांदेडमध्ये होणार राज ठाकरेंची पहिली सभा \n#RamMandir : श्रीराम संपूर्ण विश्वाचे तर मग मंदिर केवळ अयोध्येतच का \nउद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले विठ्ठल-रखुमाईचे दर्शन\n#LokSabhaElections2019 : आज जाहीर होणार भाजपची पहिली उमेदवार यादी \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/trending/page/2/", "date_download": "2019-07-20T15:59:25Z", "digest": "sha1:7JMSC2KSMB2FGAT32HTRHZEXLCEBCJKU", "length": 9808, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Trending Archives – Page 2 of 383 – Maharashtra Desha", "raw_content": "\nपैसे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दरवाजा उघडला, रस्त्यांवर नोटांचा पाऊस\nमराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये आरक्षण लागू\nकर्जत-जामखेडमधून लढण्यावर मंजुषा गुंड ठाम, रोहित पवारांचं काय होणार \nचाहत्यांचे आभार, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार ; रणझुंजार जडेजाचा निर्धार\nपालघर : मोखाडा तालुक्याच्या मोरचोंडी गावाजवळ, नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प\nभाजपकडून लोकशाहीचे वस्त्रहरण, कर्नाटकच्या नाट्यावरून अशोक चव्हाण संतापले\nबलात्कार अशी गोष्ट आहे जी थांबू शकत नाही, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान\nटीम महाराष्ट्र देशा : देशात बलात्काराचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशातील महिला आणि तरुणी असुरक्षित असतानाच एका भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे...\nकर्नाटक : राजकीय भूकंपाचा आणखी एक धक्का, एच. नागेश यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा\nमुंबई : कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा नवा अंक आता सुरू झाला आहे. काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी विधासभा...\nराजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी\nमुंबई : लोकसभा निवडणुकीतील प��ाभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर आता...\nकर्नाटकमधील आमदार वास्तव्यास असलेल्या हॉटेलबाहेर युवक काँग्रेसची निदर्शने\nमुंबई : कर्नाटकमध्ये निर्माण झालेल्या राजकीय नाट्याचे पडसाद आता मुंबईत उमटले आहे. आमदारकीचा राजीनामा देणारे कर्नाटक विधानसभेतील काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार...\nकर्नाटकनंतर आणखी एका राज्यात भाजप भूकंप करण्याच्या तयारीत \nटीम महाराष्ट्र देशा : कर्नाटकातील काँग्रेस – जेडीएस सरकार अंतिम घटका मोजत असताना भाजप आणखी एक राजकीय भूकंप करण्याच्या तयारीत आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री...\nसरकारवर टीका करणारे देशद्रोही ठरवले जातात : शबाना आझमी\nटीम महाराष्ट्र देशा : बॉलीवूड अभिनेत्री शबाना आझमी त्यांच्या निर्भीड वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. ‘सरकारवर टीका करणाऱ्या कोणालाही देशद्रोही ठरवले...\nकर्नाटकात सर्व काही अलबेल, कॉंग्रेसचा दावा\nमुंबई : कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा नवा अंक आता सुरू झाला आहे. काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी विधासभा...\nभाजप लोकशाहीचा गळा घोटत आहे; कर्नाटकातील स्थितीवरून अशोक चव्हाणांची टीका\nटीम महाराष्ट्र देशा : सध्या कर्नाटकमध्ये एचडी कुमारस्वामी यांचं सरकार संकटात आलं आहे. कारण काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी...\n‘सेना-भाजपला हटविण्यासाठी सर्व पुरोगामी पक्षांचे नेतृत्व आंबेडकरांनी करावे’\nरायगड : वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडून भारिप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का देणारे प्रा.लक्ष्मण माने हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत...\nद. आफ्रिकेची कांगारूंवर मात, भारताचा सेमीफायनलमधील प्रतिस्पर्धी संघ ठरला\nनवी दिल्ली : शनिवारी मँचेस्टर येथे पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने...\nपैसे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा दरवाजा उघडला, रस्त्यांवर नोटांचा पाऊस\nमराठा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, यंदाच्या वर्षीपासूनच वैद्यकीय प्रवेशांमध्ये आरक्षण लागू\nकर्जत-जामखेडमधून लढण्यावर मंजुषा गुंड ठाम, रोहित पवारांचं काय होणार \nच���हत्यांचे आभार, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहणार ; रणझुंजार जडेजाचा निर्धार\nपालघर : मोखाडा तालुक्याच्या मोरचोंडी गावाजवळ, नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/lifestyle/", "date_download": "2019-07-20T16:19:14Z", "digest": "sha1:TU6R2ZEZPMHMAAPTW7USAI4T5IYXD6IO", "length": 21247, "nlines": 149, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Lifestyle – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Lifestyle | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nशिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना\nपुणे: कव्हरवाल्या कारमधील त्यांच्या प्रेमळ चाळ्यांचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड\nMaharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची चाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान\nMumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nभारतामधील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पगारात गेल्या 11 वर्षात एकदापण वाढ नाही\n फास्टटॅग नसल्यास 30 नोव्हेंबर नंतर स्विकारला जाईल दुप्पट टोल\nSheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन\nईरानने पकडले इंग्लंडचे जहाज ; 18 भारतीय अडकले; परराष्ट्र मंत्रालय म्हणते 'आम्ही Iranच्या संपर्कात आहोत'\n Google, Facebook आपल्यावर ठेवतंय बारीक नजर\nतिच्यासाठी राजवाडा सोडला पण, हाती घटस्फोटच आला; मलेशियाचा राजा - रशियन पत्नी यांच्यात काडीमोड, सोशल मीडियावर बायकोने शेअर केली भावनीक पोस्ट\nTransgender तरुणाने दिला बाळाला जन्म, कायदेशीर 'पिता' म्हणून ओळख मिळवण्यासाठी वर्षभर लढतोय कायदेशीर लढाई\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला द��का\nFaceApp प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; युजर्सचा डेटा लिक होण्याचा धोका\niPhone XR वर 17 हजार रुपयांची बंपर सूट, असा घ्या फायदा\nAirtel डिजिटल टीव्ही HD सेटअप बॉक्सच्या किंमतीत घट, ग्राहकांना दिलासा\nSamsung Galaxy A80 स्मार्टफोन 48MP रोटेटिंग कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nइन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस\nपावसाळ्यात बाईक चालवताना करुन नका 'या' चुका, नाहीतर अपघात होईल\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nPro Kabaddi League 2019: आजपासून रंगणार सातव्या सीझनधील प्रो-कबड्डीचा थरार, प्रेक्षकांना Hotstar किंवा Star Sports वर लाइव्ह पाहता येणार\nमहेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ\nIndonesia Open 2019: जपानी खेळाडू नोमोजी ओकूहारा हिच्यावर मात करत भारताची पी.व्ही. सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये\nIND vs WI: वेस्ट इंडिज दौर्याआधी विराट कोहली जिममध्ये करतोय कठोर परिश्रम, पहा (Video)\nWorld Cup 2019 Final मधील ओव्हर थ्रोच्या वादानंतर, MCC या नियमात बदल करण्याच्या तयारीत\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nहॉट सनी लियोन हिची 'जलपरी' च्या रुपातील मादक अदा पाहून चाहते झाले पाणी-पाणी, पाहा फोटोज\nBigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 Updates: हीनाच्या 'या' कृत्यामुळे संपूर्ण घर झाले तिचे दुश्मन, सदस्यांमध्ये रंगला अनोखा कबड्डीचा सामना\nमलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर\nहिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु\nसफेद केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nGatari Special Food Recipes: श्रावण सुरु होण्याआधी शेवटचा रविवार म्हणून गटारी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील मसालेदार चिकन रेसिपीज\nMonsoon Sex: पावसातील रोमँटिक वातावरणात आजमावून पाहा या सेक्स आयडियाज\nSankashti Chaturthi July 2019: 20 जुलै रोजी असणारी संकष्टी चतुर्थी का आहे विशेष, पाहा आजची चंद्रोदयाची वेळ\nराशीभविष्य 20 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nलग्न मजेशीर बनवण्यासाठी गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा आणि पुढे झाले असे की...\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nWorld Hypertension Day: फिट राहणे हाच आहे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचा रामबाण उपाय\n'उच्च रक्तदाब दिना' निमित्त ह्या समस्येची लक्षणे काय आणि नेमकी काय काळजी घेतली पाहिजे\n'या' 5 इशाऱ्यांवरुन ओळखा तुमच्याशी समोरचा व्यक्ती फ्लर्ट करतोय\nकोणाचे तरी लक्ष आपल्या बाजूला आकर्षित करण्यासाठी किंवा त्या व्यक्तिला तुम्ही मला आवडता हे सांगण्यासाठी लोक फ्लिर्टिंग करण्याचा मार्ग अवलंबतात. तसेच फ्लर्ट करणारी व्यक्ती आपल्याच आजूबाजूला कधी कधी वावरत असते\nDiet Plan मुळे दैनंदिन जीवनातील 'या' गोष्टींवर परिणाम होऊ शकतो\nडायट सोबत पोषक आहार आणि जीवनसत्वयुक्त फळांचे सेवन केल्यास आरोग्य तंदुरुस्त राहण्यास मदत होते. त्यामुळे दैनंदिन जीवनातील या गोष्टींकडे जराही दुर्लक्ष करु नका,त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता जास्त असते.\nजेवणानंतर लगेच झोपल्याने वाढू शकते वजन, 'या' गोष्टींचे पालन करा\nलोकांना जेवल्यानंतर झोप येण्यास सुरुवात होते. त्यामुळे आळसपणा अंगाशी येऊन जेवल्यावर झोपावेसे वाटते. परंतु जेवणानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी परिणामकारक ठरु शकते.\nVitamin C युक्त फळे खा शरीरातील वजन आणि चरबी कमी करा\nजाणून घ्या कशा पद्धतीने विटामिन सी (Vitamin C) असलेली फळे शरीरातील वजन आणि चरबी कमी करण्यासाठी कशाप्रकारे मदत करतात.\nनखांवरील अर्ध चंद्रकोर Good Luck चे संकेत देतात, पण 'हा' आहे खरा अर्थ\nसमुद्रशास्त्रानुसार आपल्या शरीरावरील असणाऱ्या खुणा आणि तीळ यांचा आयुष्यावर खूप प्रभाव पडत असतो. काही लोक त्यांच्या नखांवर आलेल्या अर्ध चंद्रकोर (Half Moon) ला शुभ मानतात.\nलहान मुलांमध्ये Self Confidence वाढविण्याठी पालकांसाठी 'या' खास टीप्स\nआजकाल माणसांच्या आयुष्यात खुप समस्या उद्भवत आहेत. तसेच दिवसेंदिवस प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चढाओढ पाहायला मिळत आहे.\nघरातील करा ही 6 कामे, राहा Slim आणि Fit\nघरातील ही 6 कामे केल्यावर तुम्ही Slim आणि Fit राहू शकतात.\nWedding Invitation Card: लग्नाच्या कार्डमधील चुका टाळण्यासाठी 'या' टीप्स\nलग्नपत्रिकेच्या डिझाईनमधील काही चुका ती लग्न पत्रिका छापून आल्यावर कळतात. त्यामुळे लग्नपत्रिकेच्या बाबतीत 'या' काही गोष्टी लक्षात ठेवा.\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%82", "date_download": "2019-07-20T16:53:36Z", "digest": "sha1:HAD6TPM7MMEPRY34IZZX4LMNZJ37FNZL", "length": 22158, "nlines": 165, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "अहिंसेची नव्वद वर्षं", "raw_content": "\nवातंत्र्याच्या दहा कहाण्या – १०: स्वातंत्र्यानंतर ६० वर्षं जे अहिंसक मार्गाने लढत राहिले त्या बाजी मोहम्मद यांची गोष्ट\nबाजी मोहम्मदः वार्धक्याने वाकलेले खांदे त्यागाचं ओझं सहजी पेलतायत\n“आम्ही ��ंबूत बसलो होतो, त्यांनी येऊन तंबूच फाडून टाकला. आम्ही काही हललो नाही,” म्हातारे बाजी, स्वातंत्र्य सैनिक बाजी आम्हाला सांगत होते. “मग त्यांनी जमिनीवर आणि आमच्यावर पाणी फेकायला सुरुवात केली. जेणेकरून जमीन ओली होईल आणि आम्ही तिथे बसू शकणार नाही. पण आम्ही तिथेच बसून राहिलो. नंतर जेव्हा मी पाणी प्यायला उठलो आणि खाली वाकलो, तितक्यात त्यांनी माझं डोकं जोरात आपटलं. माझं डोकं फुटलं. मला लगेच दवाखान्यात न्यायला लागलं.”\nबाजी मोहम्मद – आज हयात असणाऱ्या भारताच्या स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक. ओडिशाच्या कोरापुट जिल्ह्यातल्या देशभरात नावाजलेल्या चार-पाच स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक. त्यांनी सांगितलेली कहाणी १९४२ मध्ये इंग्रजांनी केलेल्या अत्याचारांची नाहीये. (अर्थात त्याबद्दल सांगण्यासारखंही त्यांच्याकडे पुष्कळ काही आहे) ते सांगतायत तो हल्ला पन्नास वर्षांनंतर १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतरचा आहे. मी १०० जणांच्या शांतता गटाचा सदस्य म्हणून तिथे गेलो होतो. पण त्या गटाला कसलीच शांती लाभली नाही. तेव्हा जवळ जवळ सत्तरीत असणाऱ्या गांधीवादी बाजींना त्यानंतर १० दिवस हॉस्पिटलमध्ये आणि नंतरचा एक महिना डोक्याची जखम बरी होईपर्यंत वाराणसीच्या एका आश्रमात रहावं लागलं.\nहा सगळा प्रसंग सांगताना त्यांच्या आवाजात संतापाचा लवलेशही नव्हता. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा बजरंग दलाविषयी आवाजात कसलाही द्वेष नव्हता. बाजी म्हणजे गोड हसणारे एक म्हातारबाबा आहेत. आणि हाडाचे गांधी भक्त. नबरंगपूरमध्ये गो हत्या बंदीची चळवळ पुढे नेणारे मुस्लिम नेते. “त्या हल्ल्यानंतर बिजू पटनायक माझ्या घरी आले आणि त्यांनी मला झापलंच. मी त्या वयातही शांततापूर्ण आंदोलनांमध्ये सहभाग घेत होतो याची त्यांना काळजी वाटत होती. तब्बल १२ वर्षं मी त्यांचं स्वातंत्र्य सैनिकांचं पेन्शन नाकारलं होतं. तेव्हाही ते येऊन मला रागावले होते.”\nअस्तंगत होऊ घातलेल्या एका पिढीची झगमगती झालर म्हणजे बाजी मोहम्मद. खेड्यापाड्यातल्या असंख्य भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्यागलं होतं. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे शिलेदार आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. जे हयात आहेत ते ८०-९० च्या उंबरठ्यावर आहेत. बाजी स्वतः नव्वदीला टेकले आहेत.\n“���ी तीस साली शाळेत होतो. पण मॅट्रिकच्या पलिकडे काही जमलं नाही. सदाशिव त्रिपाठी माझे गुरू. ते पुढे जाऊन ओडिशाचे मुख्यमंत्री झाले. मी काँग्रेसमध्ये गेलो आणि नबरंगपूर शाखेचा अध्यक्ष झालो. (तेव्हा नबरंगपूर कोरापुटमध्ये होतं) मी २०,००० जणांना काँग्रेसचं सदस्य करून घेतलं. या सगळ्या भागात इतक्या घडामोडी घडत होत्या. तो सगळा जोश अखेर सत्याग्रहादरम्यान बाहेर पडला.”\nकोरापुटच्या दिशेने शेकडो सत्याग्रहींचा मोर्चा निघाला असताना बाजी मात्र वेगळ्याच दिशेने वाटचाल करत होते. “मी गांधीजींकडे गेलो. मला त्यांना पाहायचंच होतं. मग काय एक सायकल घेतली. मी आणि माझा मित्र लक्ष्मण साहू, जवळ छदाम नाही, इथनं रायपूरला गेलो. अंतर तब्बल ३५० किलोमीटर. सगळा डोंगरदऱ्यांचा रस्ता. तिथून आम्ही रेल्वेने वर्ध्याला गेलो आणि मग तिथनं सेवाग्रामला. तिथे आश्रमात खूप दिग्गज मंडळी होती. आम्ही बावरून गेलो आणि जरा काळजीतच पडलो. आम्ही त्यांना भेटू तरी शकणार का लोक आम्हाला म्हणायचे, ‘महादेव देसाई त्यांचे सेक्रेटरी आहेत, त्यांना विचारा’.”\n“देसाईंनी आम्हाला सल्ला दिला. ‘गांधीजी संध्याकाळी ५ वाजता पायी फेरी मारतात. तेव्हा त्यांच्याशी बोला’. ‘हे बरं झालं, जरा आरामात भेटता येईल’ मी मनात विचार करत होतो. पण काय भरभर चालायचे ते, विचारू नका. त्यांना गाठणं काही आम्हाला जमेना. अखेर मी त्यांना म्हणालो, ‘कृपा करून जरा थांबा. मी पार ओडिशाहून केवळ तुमचं दर्शन घेण्याकरता आलो आहे’.”\n“त्यांनी खोचकपणे मला विचारलं, ‘मग काय पाहिलं तुम्ही मी पण एक मनुष्य प्राणीच आहे, दोन हात, दोन पाय, दोन डोळे... तुम्ही ओडिशामधले सत्याग्रही आहात का मी पण एक मनुष्य प्राणीच आहे, दोन हात, दोन पाय, दोन डोळे... तुम्ही ओडिशामधले सत्याग्रही आहात का’ ‘माझा तसा निश्चय आहे.’ मी उत्तरलो.”\n“ ‘मग जा,’ गांधी म्हणाले. ‘जा. लाठ्या खा. देशासाठी बलिदान द्या.’ सात दिवसांनी आम्ही जेव्हा परत आलो, त्यांच्या शब्दाला जागत आम्ही तेच केलं.” बाजींनी नबरंगपूर मशिदीबाहेर युद्धविरोधी आंदोलनाचा भाग म्हणून सत्याग्रह सुरू केला. “मला सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि ५० रु. दंड ठोठावला गेला. त्या काळात ही काही मामुली रक्कम नव्हती.”\n“आणि मग हे नित्याचंच झालं. एकदा, तुरुंगामध्ये लोक पोलिसांवर हल्ला करायला आले. मी मध्ये पडलो आणि त्यांना थांबवलं. मरेंगे लेकिन मारेंगे नहीं. मी म्हणालो.”\n“तुरुंगातून सुटून आल्यावर मी गांधींना पत्रातून विचारलं, ‘आता पुढे काय’ त्यांचं उत्तर आलं, ‘परत तुरुंगात जा.’ आणि मीही त्यांचा शब्द पाळला. यावेळी चार महिने कैद. तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी आम्हाला अटक केली नाही. मग मी परत गांधींना विचारलं, ‘आता’ त्यांचं उत्तर आलं, ‘परत तुरुंगात जा.’ आणि मीही त्यांचा शब्द पाळला. यावेळी चार महिने कैद. तिसऱ्या वेळी मात्र त्यांनी आम्हाला अटक केली नाही. मग मी परत गांधींना विचारलं, ‘आता’ आणि ते म्हणाले, ‘त्याच घोषणा घेऊन लोकांमध्ये जा.’ मग आम्ही २०-३० जणांना घेऊन गावोगावी फिरायला सुरुवात केली. दर वेळी ६० किलोमीटर पायी चालायचो आम्ही. नंतर चले जाव चळवळ सुरू झाली. मग काय सगळं चित्रच पालटलं.”\n“२५ ऑगस्ट १९४२ रोजी आम्हाला सगळ्यांना पकडून कैदेत टाकलं होतलं. नबरंगपूरमधल्या पापरांडीमध्ये पोलिसांच्या गोळीबारात १९ जण जागीच मरण पावले. जखमी झालेले इतर अनेक त्यानंतर बळी पडले. ३००हून अधिक जण जखमी झाले होते. कोरापुट जिल्ह्यात सुमारे १००० जणांना तुरुंगात टाकलं होतं. अनेकांना गोळ्या घालण्यात आल्या. कोरापुटमध्ये १००हून अधिक जण शहीद झाले. इंग्रजांना न जुमानणारा कडवा आदिवासी नेता वीर लखन नायक, त्याला फासावर लटकवण्यात आलं.”\nआंदोलकांवर झालेल्या अत्याचारामध्ये बाजींच्या खांद्याच्या चिरफाळ्या झाल्या. “त्यानंतर मी पाच वर्षं कोरापुटच्या तुरुंगात होतो. मी तिथे लखन नायकला पाहिलं. नंतर त्याला बरहमपूरला हलवलं. तो माझ्यासमोरच्या कोठडीत होता. त्याच्या फाशीची ऑर्डर आली तेव्हा मी त्याच्यासोबतच होतो. ‘तुझ्या घरच्यांना मी काय सांगू,’ मी त्याला विचारलं. ‘त्यांना सांग, मला कसलीही चिंता नाहीये. दुःख एकाचंच गोष्टीचं आहे की ज्यासाठी लढलो ते स्वातंत्र्य काही पहायला मिळणार नाही.’\nबाजींना मात्र ते भाग्य लाभलं. स्वातंत्र्यदिनाच्या आधीच त्यांची सुटका करण्यात आली. “नव्याने स्वतंत्र झालेल्या भारतात मी प्रवेश करणार होतो.” त्यांचे अनेक सहकारी, भावी मुख्यमंत्री सदाशिव त्रिपाठी, सगळे १९५२ ची स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक लढले आणि आमदार झाले. बाजी मात्र ना कधी निवडणुकीला उभे राहिले ना त्यांनी लग्न केलं.\n“मला सत्ता किंवा पदाचा मोह नव्हता,” ते सांगतात. “मी इतर मार्गांनीही माझं योगदान देऊ शकतो हे मला प��रेपूर माहित होतं. गांधींच्या मनात होतं तसं.” पुढची अनेक वर्षं ते काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. “पण आता मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही. मी आता न-पक्ष आहे,” बाजी स्पष्ट करतात.\nपण असं असलं तरी जनहिताच्या कोणत्याही कामामध्ये भाग घेणं त्यांनी थांबवलं नाही. “१९५६ मध्ये विनोबा भाव्यांच्या भूदान चळवळीत मी भाग घेतला.” जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनांनाही त्यांचा सक्रीय पाठिंबा होता. “१९५० च्या सुमारास दोनदा ते इथे मुक्कामी आले होते.” काँग्रेसने दोन वेळा त्यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली. “मी सत्ता दलापेक्षा सेवा दलात रमणारा कार्यकर्ता होतो.”\n“गांधीजींची भेट हेच माझ्या लढ्याचं सर्वात मोठं बक्षीस. अजून काय पाहिजे हो” स्वातंत्र्य सैनिक बाजी मोहम्मद सांगतात. गांधीजींच्या काही प्रसिद्ध आंदोलनांमधले त्यांचे फोटो आम्हाला दाखवताना त्यांचे डोळे पाणावतात. भूदान चळवळीत आपली १४ एकर जमीन दान केल्यानंतर ह्या स्मृती हीच त्यांची खरी संपत्ती आहे. स्वातंत्र्य चळवळीतल्या त्यांच्या काही विशेष आवडत्या, मनाच्या जवळच्या आठवणी कोणत्या असं विचारताच ते म्हणतात, “अगदी प्रत्येक प्रसंग. पण महात्म्याला भेटणं, त्यांचा आवाज ऐकणं... तो माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. एक राष्ट्र म्हणून आपण कसं असावं हे त्यांचं स्वप्न मात्र अजूनही पूर्ण झालेलं नाही याची सल मात्र कायम आहे.”\nबाजी मोहम्मद. गोड हसणारे एक म्हातारबाबा. वार्धक्याने वाकलेल्या खांद्यांवर सहजी विराजमान झालाय त्यांचा त्याग आणि समर्पण.\nपूर्वप्रसिद्धी – द हिंदू, २३ ऑगस्ट २००७\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपी. साईनाथ People's Archive of Rural India चे संस्थापक-संपादक आहेत. ते अनेक दशकांपासून ग्रामीण पत्रकारीता करत असून ते 'Everybody Loves a Good Drought' चेही लेखक आहेत.\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – रान, पण स्वतःचं नसणारं – (पॅनेल ३)\nदिसणारं काम, न दिसणाऱ्या बाया – बाजारात, बाजाराला... (पॅनेल ७)\nपाणिमाराचं पायदळ – भाग १\nलक्ष्मी पांडांचा अखेरचा लढा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2018/07/instagram-questions-sticker-polling-stories.html", "date_download": "2019-07-20T16:21:56Z", "digest": "sha1:WFMZCE26EL43SADSF2TAD475OTYG6CCA", "length": 14712, "nlines": 205, "source_domain": "www.marathitech.in", "title": "इंस्टाग्रामवर स्टोरीजमध्ये प्रश्न विचारण्याची नवी सोय! : यूजर्ससाठी आणखी एक फीचर! - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nइंस्टाग्रामवर स्टोरीजमध्ये प्रश्न विचारण्याची नवी सोय : यूजर्ससाठी आणखी एक फीचर\nइंस्टाग्राम या प्रसिद्ध फोटो शेअरिंग अॅपमध्ये अलीकडे बर्‍याच नव्या सोयी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. फेसबुककडे मालकी असलेल्या इंस्टाग्रामने अलीकडेच तासभर लंबी असलेले व्हिडिओ पोस्ट करण्याची सोय असलेलं IGTV अॅप सादर केलं होतं. आता त्यांनी Questions for Stories ही नवी सोय आणली असून ज्याद्वारे यूजर एखादा प्रश्न विचारा असं त्यांच्या स्टोरीद्वारे सांगू शकतात त्यावर त्यांचे फॉलोअर्स त्यांना कोणतेही प्रश्न विचारू शकतात आणि मग यूजर उत्तर वेगळ्या स्टोरीद्वारे शेअर करू शकतो. मात्र त्या स्टोरीमध्ये ज्या फॉलोअर्सनी प्रश्न विचारला त्यांचं नाव दिसणार नाही. हे Question स्टीकर वेगवेगळे रंग/फॉन्ट लावून एडिट करता येतं. इंस्टाग्रामची ही पोलिंग सुविधेमधील Question स्टीकरची सोय लोकप्रिय होताना दिसत आहे.\nस्टीकर ड्रॉअर मध्ये जाऊन Question निवडा प्रश्न टाइप करा आणि पोस्ट करा. जेव्हा मित्र/फॉलोअर्स पाहतील तेव्हा ते त्यावर उत्तरे देऊ शकतील किंवा त्या स्टोरी पोस्टवर प्रश्नसुद्धा विचारू शकतील आणि हे प्रश्न कोणी विचारले ते इतरांना दिसणार नाही मात्र त्यावरील आपण दिलेली उत्तरे पुढील स्टोरीद्वारेच दिसतील\nMoto E5 व E5 Plus भारतात सादर : मध्यम किंमतीत आणखी स्मार्टफोन्स\nभारत सरकारची नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी : इंटरनेट सर्वांसाठी मुक्तच राहील\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nआता इंस्टाग्राम स्टोरीमधूनच ग्रुप चॅट सुरू करा : नव्या स्टिकरचा समावेश\nगूगल ड्युओवर आता ८ जणांसोबत ग्रुप व्हिडिओ कॉल्स करता येणार\nइंस्टाग्रामच्या IGTV वर व्हिडिओ लँडस्केप मोडमध्येही उपलब्ध\nभारत सरकारची नेट न्यूट्रॅलिटीला मंजुरी : इंटरनेट सर्वांसाठी मुक्तच राहील\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक सा��्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00358.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/tag/nse/", "date_download": "2019-07-20T16:50:25Z", "digest": "sha1:NTI3FYZQ4EXH3C6WTKIRZGRSRRLRJVR6", "length": 7450, "nlines": 136, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "NSE Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nशेअर्सची पुनर्खरेदी (Shares Buyback) म्हणजे काय \nशेअर पुनर्खरेदीच्या (buybacks/ repurchases) अनेक बातम्या आपण वाचतो अलीकडेच एल अँड टी या कंपनीने त्यांचे…\nNSE चा लोगो आता नव्या रूपात\nआघाडीचे स्टॉक एक्सचेंज असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) रौप्य महोत्सवी वर्षाच्या प्रसंगी बोधचिन्हात बदल केला…\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्��बळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/prince-philip-shock-the-bizarre-title-philip-will-take-if-queen-gives-powers-to-charles/", "date_download": "2019-07-20T16:49:06Z", "digest": "sha1:ZUQEG2H7Q6TPWHIFF3ANDP3ZZ4PH5GRJ", "length": 10525, "nlines": 49, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "राणी एलिझाबेथने पद त्याग केल्यानंतर अशी असणार प्रिन्स फिलीप यांची उपाधी - Majha Paper", "raw_content": "\nराणी एलिझाबेथने पद त्याग केल्यानंतर अशी असणार प्रिन्स फिलीप यांची उपाधी\nJuly 11, 2019 , 6:22 pm by मानसी टोकेकर Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: एलिझाबेथ राणी, प्रिन्स फिलीप\nब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी वयाची ९२ वर्षे नुकतीच पार केली असून, त्या आजही त्यांच्या सामाजिक आणि राजनैतिक जबाबदाऱ्या आवर्जून पार पाडत आहेत. तरी आता वयापरत्वे त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या कमी करण्यास सुरुवात केली असून, या जबाबदाऱ्या त्यांनी आता त्यांचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स व त्यांची पत्नी कॅमिला, चार्ल्स यांचे पुत्र प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी, त्यांच्या पत्नी केट मिडलटन आणि मेघन मार्कल, व अन्य शाही परिवारजनांमध्ये वाटून देण्यास सुरुवात केली आहे. राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप काही महिन्यांपूर्वीच औपचारिक रित्या निवृत्त झाले असल्याने बहुतेक सामाजिक किंवा राजनैतिक कार्यक्रमांमध्ये त्यांची अनुपस्थिती सर्वांना जाणवत असते. राणी एलिझाबेथ यांनी वयाची ९५ वर्षे पूर्ण करीत असताना, म्हणजेच २०२१ सालापर्यंत राज्यकारभाराचे संपूर्ण हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यानुसार त्यांनी आपल्या बहुतेक सर्व महत्वपूर्ण जबाबदाऱ्या ब्रिटनच्या राजगादीचे भावी वारस प्रिन्स चार्ल्स यांना सुपूर्त करण्यास सुरुवात केली आहे.\nराज्यकारभाराचे हस्तां��रण झाले, तरी राणी एलिझाबेथ आजन्म ब्रिटनच्या महाराणी राहणार असून, प्रिन्स चार्ल्स ‘किंग रिजेंट’ म्हणून राज्यकारभार स्वीकारतील, तर राणी एलिझाबेथ यांचे पती प्रिन्स फिलीप यांना आतापर्यंत ‘ड्युक ऑफ एडिंबरा’ म्हणून संबोधले जात होते, त्यासोबतच राणी एलिझाबेथ निवृत्त झाल्यानंतर त्यांना ‘गार्डियन ऑफ द क्वीन’ ही उपाधी देण्यात येईल. राणी एलिझाबेथ यांनी ९५ वर्षे वयाची पायरी गाठल्यानंतर ‘रिजेन्सी अॅक्ट’ लागू केला जाऊन त्याद्वारे राणी एलिझाबेथना सर्व राज्यकारभार औपचारिक रित्या प्रिन्स चार्ल्स यांना हस्तांतरित करता येईल. मात्र ब्रिटनच्या राणी म्हणून राज्याभिषेक होण्यापूर्वी राणी एलिझाबेथ यांनी आजन्म ब्रिटीश नागरिकांच्या सेवेमध्ये राहण्याची शपथ घेतली असल्याने, त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या ब्रिटनच्या महाराणीच राहतील, तर प्रत्यक्षात राज्यकारभार हाती घेतलेले प्रिन्स चार्ल्स ‘किंग रिजेंट’ म्हणून ओळखले जातील. प्रिन्स चार्ल्स यांनी राज्यकारभार हाती घेतल्यानंतर प्रिन्स विलियम यांना औपचारिक रित्या समारंभपूर्वक ‘प्रिन्स ऑफ वेल्स’ घोषित करण्यात येईल. सध्या प्रिन्स विलियम यांना ‘ड्युक ऑफ केम्ब्रिज’ या उपाधीने संबोधले जाते. मात्र राणी एलिझाबेथने राज्यकारभाराचे औपचारिक हस्तांतरण केल्यानंतर या सर्व व्यक्तींच्या उपाधी आणि त्यायोगे घ्याव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांमध्ये ही मोठे परिवर्तन घडून येणार म्हटले जात आहे.\nकांदा- जेवणाला देतो टेस्ट शिवाय आरोग्यासाठी बेस्ट\nप्रक्रिया उद्योगाने समृद्धीची दारे खुली\nउंचे लोक उंची पसंद\nटोमॅटो विषयी बरेच काही\nबॉलीवूडमधील ‘या’ अभिनेत्रींचे एकमेकींशी नाही पटत \nनोकरी नाही, म्हणून काय झालं\nकठीण प्रसंग कायमस्वरूपी नसतो…\nभारतीय महिलांसाठी वेअरेबल गॅजेट आणणार इंटेल\nवर्षात पाचवेळा नववर्ष साजरे करणारा भारत एकमेव देश\nकाही दुर्मिळ, विचित्र आजार\nगर्भारपणातील धूम्रपान बाळासाठी घातक\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://misalpav.com/comment/1030826", "date_download": "2019-07-20T16:40:36Z", "digest": "sha1:LV35ELAC373KH6Y3JVFZ25W5FIY7BZE3", "length": 11326, "nlines": 141, "source_domain": "misalpav.com", "title": "क्रिमिनल जस्टीस | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमंदार भालेराव in जनातलं, मनातलं\nसध्या कोणत्याही सिरीज मध्ये ड्रग्स, सेक्स पंकज त्रिपाठी यांची फोडणी मारली कि ती हमखास यशस्वी होते असा सिरीज बनवणाऱ्यांचा समज आहे. मग कथा कितीही कच्ची असो पंकज त्रिपाठी आहे ना तो हमखास अभिनयाच्या जोरावर सिरीज तारून नेतो. The Night Of चं भारतीय रूपांतर असलेल्या 'क्रिमिनल जस्टीस' या 'क्राईम-कोर्टरूम ड्रामा' मध्ये सशक्त कथा सोडून वरच्या तिन्ही गोष्टी आहेत. पण शेवटी जो धक्का दिलाय फक्त त्यासाठी हि सिरीज पहावी.\nकॅब चालावणारा एक मुलगा त्याच्या कॅब मध्ये प्रवासी म्हणून बसलेल्या मुलीचा फोन गाडीत राहतो म्हणून परत करायला जातो. तिथे ती त्याला घरात बोलवते, ते पार्टी करतात, ड्रग्स घेतात नंतर मुलाला शुद्ध येते तेव्हा त्याला मुलीचा खून झालेला दिसतो तो तिथून पळ काढतो आणि पोलिसांच्या तावडीत सापडतो. तिथून वकिलांनी केलेले त्याच्या सुटकेचे प्रयत्न, त्याचा जेल मधला प्रवास यांची म्हणजे क्रिमिनल जस्टीस.\nसध्या इंटरनेटच्या मुबलक उपलब्धतेमुळे जगभरातला उत्तोमत्तम कंन्टेन्ट आपल्याला उपलब्ध झालाय. त्यात सिरीज बनवतांना अगदी बारीक गोष्टींचा पण विचार केला जातो आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला या गोष्टी पाहतांना लगेच जाणवत राहतात, उदा. 'शेरलॉक', 'सूट्स', ' पर्सन ऑफ इंटरेस्ट'. नेमक्या याच डिटेलिंगचा किमिनल जस्टीस मध्ये अभाव आहे. अगदी बारीक सा���ीक गोष्टी मध्ये लूपहोल सोडले आहेत, त्यामुळे पाहतांना थोडा विरस होतो. कोणत्याही आरोपीला पकडल्यानंतर त्याची सर्वात वैद्यकीय तपासणी होते, पुराव्यात सापडलेल्या वस्तू संशयित आरोपी कडे दिल्या जात नाहीत. बिल्डिंग मधल्या माणसाने वर वर केलेल्या वर्णनावरून खुनी म्हणून ड्रायव्हर ला पकडतात, त्याची उलट तपासणी पण घेतली जात नाही आणि कोर्ट सुद्धा मान्य करते. पण अख्या सिरीज मध्ये त्यातल्या एकाही पात्राला CCTV कॅमेरा फुटेज चेक करावं असं वाटलं नाही या गोष्टी कॉमन आहे. या सुद्धा त्यांना दाखवाव्या वाटू नये हे आश्चर्यचकित करणारं आहे. त्या ड्रायव्हर च्या फॅमिलीचा समांतर चालणारा ट्रॅक फक्त ८ चे १० एपिसोड करण्यासाठी घुसडला आहे असं वाटते.\nअसो, सिरीज पहायची असल्यास फक्त पंकज त्रिपाठीच्या 'माधव मिश्रा' साठी पहा.\nएक पार्ट पाह्यला, पैसे मागतंय राव हॉटस्टार.\n३६५ रु. वर्षाला. ट्याम्प्लीज म्हणलं मग. ;)\nअभ्या भौ टोरेंट अभि जिंदा है\nअभ्या भौ टोरेंट अभि जिंदा है\nघरी लावली होती, जाता येता बघितली. आपण म्हटल्याप्रमाणे लूपहोल्स जाणवले आणि असंही वाटलं कि उगाच खूप ताणली आहे, लवकर संपवता आली असती. 'The Night Of' बद्दल नव्हतं माहित.\n'पंकज त्रिपाठी' बद्दल अगदी सहमत :)\nश्रीगणेश लेखमाला - २०१९\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/2/US-Senate-passes-legislative-provision-to-give-India-NATO-ally-like-status-.html", "date_download": "2019-07-20T16:15:48Z", "digest": "sha1:66PDXBIYJIJKKPX75NPMIVWKV3QWCZJ3", "length": 4842, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " भारताला नाटोसमान दर्जा; अमेरिकन सिनेटची मंजुरी - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - भारताला नाटोसमान दर्जा; अमेरिकन सिनेटची मंजुरी", "raw_content": "भारताला नाटोसमान दर्जा; अमेरिकन सिनेटची मंजुरी\nनाटो राष्ट्���समूहातील देशांना प्राप्त असलेला दर्जा भारताला देणार्‍या विधेयकाला अमेरिकन सिनेट सभागृहाने आज मंगळवारी मंजुरी दिली आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेतील संरक्षण संबंध अधिकच मजबूत होणार असून, महत्त्वाच्या संरक्षण करारांमध्येही भारताला सूट मिळणार आहे.\nनॉर्थ ॲटलँटिक ट्रिटी ऑरगनायझेशन अर्थात्‌ नाटो ही संरक्षणाच्या मुद्यावर एकत्र आलेल्या 29 देशांची संघटना आहे. सोव्हिएत युनियनला टक्कर देण्यासाठी अमेरिकेने 28 देशांच्या सहाय्याने ही संघटना स्थापन केली होती. नाटोमधील देशांना अमेरिका संरक्षण करारांमध्ये मोठी सूट देत असतेण तसेच या देशांचे अमेरिकेशी संरक्षण विषयक संबंधही चांगले आहेत.\nभारताला अमेरिकेने आजपर्यंत नाटो देशांसारखा दर्जा दिला नव्हता. पुढील आर्थिक वर्षासाठी अमेरिकेने राष्ट्रीय संरक्षण प्राधिकरण कायदा पारित केला आहे. या कायद्यातच भारताला नाटो देशांसारखा दर्जा देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सेनेटर जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर या दोन सदस्यांनी हा प्रस्ताव सिनेट सभागृहात मांडला होता. पायरसी रोखणे, दहशतवादाला आळा घालणे, नौदल अधिक सक्षम करणे आणि भारत-अमेरिकेतील सागरी संबंध बळकट करण्यासाठी नाटो देशांसमान दर्जा भारताला देणे गरजेचे आहे, असे मत जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांनी व्यक्त केले.\nया दर्जामुळे भारताला सवलतीच्या दरात अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकत घेता येणार असून, नाटो संघटनेतील इतर देशांसोबत भारताचे संरक्षण संबंध आणखी दृढ होण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. हा कायदा मंजूर करून घेतल्याबद्दल िंहदू अमेरिका फाऊंडेशनने जॉन कॉर्निन आणि मार्क वॉर्नर यांचे अभिनंदन केले आहे. भारताला नाटो देशांसमान दर्जा देण्याच्या या निर्णयाकडे भारत-अमेरिका संबंधांतील अभूतपूर्व पर्वाची सुरुवात म्हणून पाहिले जात आहे, असे मत िंहदू-अमेरिकन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक समीर कालरा यांनी व्यक्त केले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/44248", "date_download": "2019-07-20T16:01:45Z", "digest": "sha1:WHPW2GLEHKAUBCLTEJTUZBH5R6QSL2SB", "length": 2305, "nlines": 39, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारतातील प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन्स | दार्जिलिंग| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nदार्जिलिंग हे भारतातील सर्वांत प्रसिद्ध हिल स्टेशन आणि रोमांटिक जागांपैकी एक आहे. दार्जिलिंग आपले नैसर्गिक डोंगराळ सौंदर्य, चहाच्या बागा, थंड वातावरण, स्थानिक बाजारपेठ आणि टॉय ट्रेन सफारीसाठी प्रसिद्ध आहे. दार्जिलिंग पासून केवळ ८ किमी अंतरावर \"टायगर हिल\" आहे ज्याकडे विदेशी पर्यटक देखील आकर्षित होतात. टायगर हिल आपल्या 'सनराईज व्ह्यू' आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.\nभारतातील प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन्स\nअंदमान आणि निकोबार बेटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/former-opposition-leader-pravin-chheda-change-party-2/78603/", "date_download": "2019-07-20T15:53:59Z", "digest": "sha1:KTOTA4NRGHTB364HXPD4CMEMMAER7VMK", "length": 5726, "nlines": 88, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Former opposition leader Pravin Chheda change party", "raw_content": "\nघर लोकसभा २०१९ छेडांची घरवापसी\nसध्या भारतीय जनता पार्टीमध्ये आयआरामांचे प्रमाण वाढले असून, आज काँग्रेसचे पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेते प्रवीण छेडा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गरवारे क्लब येथे छेडा यांनी आपल्या हातात भाजपाचा झेंडा घेतला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nहिमेशने अनुष्काला दिलं ‘हे’ खास सरप्राईझ\nअवयवदानातून सहा जणांना जीवदान\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nचित्रपट बघितल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, ‘स्माईल प्लीज’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n41392&cid=648918&rep=1", "date_download": "2019-07-20T16:26:15Z", "digest": "sha1:AVQONGRCP35N4OB55SSC6PQ7RPHVVESK", "length": 9848, "nlines": 278, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "The Battle Of Saiyan Warrior Android खेळ APK (com.wheelgs.dragonss) Wheel GS - WGS द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली साहस\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: TD8208\nफोन / ब्राउझर: MTN-S730\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: NokiaC2-01\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: M8403\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर The Battle Of Saiyan Warrior गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/world-cup-2019-semi-final-ind-vs-nz-%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A5%81/", "date_download": "2019-07-20T15:47:42Z", "digest": "sha1:3DCPFZ7KLF7KEYR6TRYP4AF3C4KGFAOI", "length": 13652, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "World Cup 2019 Semi Final Ind vs NZ : रविंद्र जाडेजाची झुंज अपयशी, भारताचं आव्हान संपुष्टात | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news World Cup 2019 Semi Final Ind vs NZ : रविंद्र जाडेजाची झुंज अपयशी, भारताचं आव्हान संपुष्टात\nWorld Cup 2019 Semi Final Ind vs NZ : रविंद्र जाडेजाची झुंज अपयशी, भारताचं आव्हान संपुष्टात\nगोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर केन विल्यमसनच्या न्यूझीलंडने २०१९ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अखेरच्या षटकांपर्यंत रंगलेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली. भारताचा संघ २२१ धावांपर्यंतच मजल मारु शकला. २४० धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव कोलमडला, मात्र रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनी यांनी सातव्या विकेटसाठी महत्वाची भागीदारी रचत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र अखेरच्या षटकात झटपट धावा करणं भारतीय फलंदाजांना जमलं नाही. रविंद्र जाडेजा आणि धोनीच्या मोक्याच्या क्षणी माघारी परतल्यामुळे भारताचा संघ बॅकफूटला ढकलला गेला.\nरविंद्र जाडेजाने ७७ तर धोनीने ५० धावा केल्या. या पराभवासह भारताचं विश्वचषक स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने ३, मिचेल सँटनरने-ट्रेंट बोल्टने २-२ तर फर्ग्युसन आणि निशमने १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.\nपहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने अखेरीस २३९ धावांपर्यंत मजल मारली. मंगळवारी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना ४६.१ षटकांवर थांबवण्यात आला. न्यूझीलंडने मंगळवारी २११ धावा��पर्यंत मजल मारली होती. याच धावसंख्येवरुन आजच्या दिवसाचा सुरुवात झाली. न्यूझीलंडचे फलंदाज आजच्या दिवसात फक्त २८ धावांची भर घालू शकले. रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांना झटपट माघारी धाडण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले. दरम्यान आज दिवसाच्या उत्तरार्धात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे भारतीय फलंदाज हे आव्हान कसं पूर्ण करतात हे पहावं लागणार आहे. न्यूझीलंडकडून अनुभवी टॉम लॅथमने ७४ धावांची खेळी केली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३ बळी घेतले. त्याला अन्य गोलंदाजांनी १-१ बळी घेत चांगली साथ दिली.\nनाणेफेक जिंकून सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय काहीसा फसला. सलामीवीर मार्टीन गप्टील अवघ्या एका धावेवर माघारी परतला. जसप्रीतच बुमरहाने त्याचा बळी घेतला. यानंतर कर्णधार केन विल्यमसन आणि हेन्री निकोलस यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र रविंद्र जाडेजाने हेन्री निकोलसचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली. यानंतर मैदानात आलेल्या अनुभवी रॉस टेलरने कर्णधार विल्यमसनच्या साथीने न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारीही केली. कर्णधार विल्यमसनने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत अर्धशतकही झळकावलं. मात्र चहलच्या गोलंदाजीवर रविंद्र जाडेजाकडे झेल देत तो माघारी परतला. त्याने ६७ धावांची खेळी केली. विल्यमसन माघारी परतल्यानंतर रॉस टेलरने डावाची सुत्र आपल्या हातात घेतली. जिमी निशम आणि कॉलिन डी-ग्रँडहोमही झटपट माघारी परतले. मात्र टेलरने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं.\nमहापालिका मुख्यालयात टाकला ट्रॅक्टरभर कचरा; सत्ताधारी नगरसेवकाचे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन\nस्थायी समिती सभागृहाबाहेर विरोधकांचे कचरा फेको आंदोलन\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढ���राव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/44249", "date_download": "2019-07-20T15:53:59Z", "digest": "sha1:DW57RQ2ZXS2Y4BMM6HXUGKAWSGVTYMOJ", "length": 2103, "nlines": 39, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "भारतातील प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन्स | केरळ| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories", "raw_content": "\nकेरळ संपूर्ण भारतात आपल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. केरळ मध्ये मधुचंद्र साजरा करण्यासाठी जाणे, कोणत्याही दाम्पत्यासाठी संस्मरणीय असते. आणि का नसावे केरळ मधील तलाव, कोवलम किनाऱ्यावर सन बाथ, मुन्नार चे सौंदर्य, कोच्ची - कोचीन चे अगणित टूरिस्ट स्पॉट तुमचा मधुचंद्र आणखीनच जास्त स्पेशल आणि रोमांटिक बनवतात.\nभारतातील प्रसिद्ध हनिमून डेस्टिनेशन्स\nअंदमान आणि निकोबार बेटे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7-%E0%A4%B5%E0%A5%87/", "date_download": "2019-07-20T16:15:34Z", "digest": "sha1:ZGZFAOU7NKOA5ZEBHHXVHLGHWAP6HNMK", "length": 11734, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे : प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे : प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आत्महत्येचा प्रयत्न\nकरमाळा येथील शेतकऱ्यावर गुन्हा दाखल\nसाखर आयुक्‍तालयात आंदोलनादरम्यान प्रकार\nपुणे – करमाळा येथील कारखान्यांच्या बॅगस प्र���ल्पामुळे श्रीदेवीचा माळ गावात होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्या शेतकऱ्याने साखर आयुक्त कार्यालयातील छतावरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला.\nप्रहार संघटनेने साखर-संकुलावर बुधवारी मोर्चा काढला होता. त्यावेळी ही घटना घडली. संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख अतुल खपसे-पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी सांगली येथील शिवाजी केन शुगर कारखान्याकडील थकीत ऊस बिलाचा प्रश्‍न आंदोलनकर्त्यांकडून मांडण्यात आला. करमाळा व सांगलीतील बत्तीसशिराळा परिसरातील शेतकरी सहभागी झाले होते. प्रहारचे कार्यकर्ते साखर संकुलावर आल्यानंतर आयुक्तालयातील अधिकाऱ्यांशी संघटनेच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यावेळी एका शेतकऱ्यांने छतावरुन उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. खुपसे यांनी या कार्यकर्त्याला वेळीच आवरल्याने अनर्थ टळला. रामचंद्र शंकर देशमुख असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया घटनेनंतर काही वेळातच साखर आयुक्त शेखर गायकवाड कार्यालयात दाखल झाले. आंदोलक शेतकऱ्यांनी त्यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले. त्यावर आयुक्तांनी मोबाइलद्वारे संबंधित कारखान्याच्या संचालकांशी संवाद साधला. या चर्चेत दि.27-28 जानेवारीला शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्याचे आश्‍वासन संचालकांनी दिल्याचे आयुक्तांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nसासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा\nकात्रजजवळ पाईपालाईन फुटली : लाखो लीटर पाणी वाया\nमराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार\n2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित\nआता ऑनलाइन “डॉक्‍युमेंट’ पाठविता येणार\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक���षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mansvi.blogspot.com/2011/06/blog-post.html", "date_download": "2019-07-20T15:37:14Z", "digest": "sha1:MQWIKMWFQO6ZEJJOE6JW3DQHGGS6U6VG", "length": 13843, "nlines": 130, "source_domain": "mansvi.blogspot.com", "title": "मनस्वी...!!: एक धडपड... कुंपणापलीकडे जाण्याची...", "raw_content": "\nमनाने... मनापासून... मनाजोगतं... मांडलेलं...\nएक धडपड... कुंपणापलीकडे जाण्याची...\nकुठलंही छोटं युद्ध असो वा महायुद्ध... त्याचे परिणाम हे सरतेशेवटी विध्वंसकच असतात. जीवितहानी होते ती होतेच. पण मनस्थितीची, लोकांच्या भावविश्वाची मोडतोड होऊन जिवंतपणीही मरणयातना भोगायला लागाव्यात इतके हे युद्धाचे-महायुद्धाचे परिणाम भीषण असतात. दुसरं महायुद्ध... हेही अवघ्या जगासाठी असंच उध्वस्त करणारं ठरलं. आपण त्या काळात नव्हतो तरी त्यावेळच्या गोष्टी ऐकूनही आपल्या अंगावर काटा येईल. 'हे सगळं असं का' असा अनुत्तरित प्रश्न तेव्हाच्या जनतेला पडावा आणि त्यावर विचारही करता येऊ नये इतकं डोकं सुन्न व्हावं अशी परिस्थिती तेव्हा होती. असाच काहीसा प्रश्न नऊ वर्षांच्या, जर्मनीच्या राजधानीत, बर्लिनमध्ये राहणार्या छोट्या ब्रूनोलाही पडतो. तिथूनच, ' द बॉय इन द स्ट्राइप्ड पायजमाज्' या जॉन बायेन यांनी लिहिलेल्या आणि मुक्ता देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या पुस्तकाची सुरूवात होते.\nशाळेतून घरी आल्यावर अचानक आपल्या घरातल्या सामानाची आवराआवर चाललेली पाहून ब्रूनोला पडणारे प्रश्न, आपलं बर्लिनमधलं सुखवस्तू आणि (ब्रूनोच्या मते) भरपूर संशोधन करता येईल असं घर सोडून जाताना अचानक स्थलांतर कराव्या लागणार्या लोकांना काय वाटत असेल याची कल्पना येते. लहानग्या निरागस ब्रूनोसाठी तर हे सगळं गोंधळात टाकणारंच असतं. नव्या घरच्या कोंदट वातावरणात ब्रूनो अगदी उबून जातो. पण... पण एक दिवस घराच्या खिडकीतून कुंपणापलीकडे त्याला विचित्र दिसणार्या, कैद्यांसारखे एकसारखे कपडे घातलेल्या, खाली मान घालून चाललेल्या लोकांचा घोळका दिसतो आणि ब्रूनोच्या इवल्याशा डोक्यात असंख्य प्रश्नांचे मोहोळ उमटतात. त्याचं कुतूहल चाळवतं. मग सुरू होते एक धडपड... कुंपणापलीकडे जाण्याची...\nही धडपड करत असतानाच एकाकी ब्रूनोला भेटणारा, कुंपणापलीकडच्या 'त्या' लोकांमध्ये राहणार्या, त्याच्याच वयाचा श्म्यूल, त्या दोघांची जमलेली गट्टी यांतून गोष्ट पुढे सरकत राहते. या सगळ्यांत एक दिवस मात्र वेगळाच उगवतो... श्म्यूलचे हरवलेले बाबा शोधण्यासाठी ब्रूनो मित्राने दिलेले रेघारेघांचे कैद्यांचे कपडे घालून कुंपणाच्या अगदी छोट्याशा फटीतून पलीकडे पाऊल टाकतो मात्र... त्यानंतर पुढे ब्रूनोचं काय होतं हे कळून घेण्यासाठी पुस्तकच वाचायला हवं.\nसंपूर्ण पुस्तकात, अधूनमधून होणारा हिटलरच्या उल्लेखामुळे महायुद्धाचा विषय आणखीनच गडद होऊन मनावर ठसतो. तसेच, पुस्तक वाचताना लेखकाने छोट्या छोट्या गोष्टींमधून ब्रूनोच्या भावविश्वात होणारी उलथापालथ चित्रित केलेली जाणवते. ‘‘ब्रूनोच्या पोटात एक कळ उठली. आतमध्ये, अगदी खोल मोठी खळबळ माजली आहे, हे त्याला जाणवलं... हे जे चाललं आहे ; त्याचे परिणाम भविष्यकाळात कुणाला ना कुणाला भोगावे लागणार आहेत हे जगाला मोठ्याने ओरडून सांगावसं त्याला तीव्रतेने वाटलं.’’ या वाक्यांतूनच आपल्याला ब्रूनोच्या मनस्थितीची कल्पना येते. पण ब्रूनोची ही मनस्थिती फक्त त्याच्यापुरतीच मर्यादित नाही. तर ही महायुद्धाचे परिणाम विनाकारण भोगणार्या प्रत्येक माणसाच्या मनोवस्थेचं प्रतिनिधित्व करते. आणि पुस्तक वाचून संपल्यावर ‘'हे सगळं असं का' हा लहानग्या ब्रूनोला पडलेला आणि कधीच उत्तर न मिळालेला प्रश्न आपल्यालाही छळत राहतो...\nLabels: द बॉय, महायुद्ध\n'' वाढ '' दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... अशीच वाढत राहा.'' त्या दिवशी मिळालेल्या या शुभेच्छा. दोनच वाक्यात...\nशाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. ' माझा आवडता छंद '... आणि आपल्यापैकी बरेच जण हमखास वाचन हा छंद म्हणून लि...\nवनवास- प्र.ना.संत काही मुलं निसर्गतःच खूप तरल असतात. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये घडणारे बदल ती अगदी सहज टिपतात. वरवर इतर मुलांसार...\nमन कातर होणं म्हणजे काय हे ते ‘’ कातर ‘’ झाल्यावरच कळतं खरं तर... कुठेतरी काहीतरी चुकतंय , बिनसलंय याची जाणीव व्हायला लागते , आकाशात क...\n' शब्द बापुडे पोकळ वारा ' हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले... पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना , ...\nप्रत्येकाची आपली आपली एक गोष्ट असते... क्षणाक्षणांनी बनलेली... एक क्षण... हसण्याचा... रडण्याचा...थबकण्याचा... कोसळण्याचा आणि सावरण...\nसाधारण १८५५ च्या आसपासची गोष्ट... हा काळ संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरेल अशी सुतराम शक्यता त्या वेळी तरी कोणाला वाटण्याचं कारण नव्हतं. त...\nअसं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काह...\nएखादी व्यक्ती सगळ्यांत सुंदर कधी दिसते माझं आपलं साधं सरळ उत्तर आहे. आपलं कोणतंही काम मनापासून करताना... तुम्ही कुठल्याही मुलाला अगद...\nनुकतंच एका छोट्या बाळाला बघून आले. कसं मस्त शांत पहुडलं होतं त्याच्या आईच्या कुशीत.... सध्या तरी जगाशी फक्त श्वासापुरता संबंध असल...\nएक धडपड... कुंपणापलीकडे जाण्याची...\nडॉ वरदा गोडबोले - राग परज.\nभारत देशा, जय बसवेशा \nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\nहो.. मी देव पाहिलाय \nशब्दबंध २०१० : वृत्तांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2018/10/microsoft-windows-10-october-update-download.html", "date_download": "2019-07-20T15:59:58Z", "digest": "sha1:AJYRL3TAK32F2YRGMOH4Y2JOJDTTKK3T", "length": 18603, "nlines": 224, "source_domain": "www.marathitech.in", "title": "विंडोज १० ऑक्टोबर अपडेट सादर : Windows 10 October Update आता उपलब्ध ! - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nHome ऑपरेटिंग सिस्टिम्स Windows\nविंडोज १० ऑक्टोबर अपडेट सादर : Windows 10 October Update आता उपलब्ध \nin Windows, ऑपरेटिंग सिस्टिम्स\nमायक्रोसॉफ्टने आज त्यांच्या मायक्रोसॉफ्ट सर्फेस इव्हेंटमध्ये विंडोज १० ऑपरेटिंग सिस्टिमचं नवं अपडेट उपलब्ध करून देत असल्याचं जाहीर केलं असून य���चं नाव ऑक्टोबर अपडेट असं असेल. यापूर्वीच्या एप्रिल अपडेटमध्ये काही सुधारणा करून हे नवं अपडेट विंडोज वापरकर्त्यांना डाउनलोडसाठी उपलब्ध झालं आहे.\nहे अपडेट आपोआप विंडोज अपडेटद्वारे ९ तारखेला मिळणार असून जर आता लगेच हवं असेल तर ISO डाउनलोड करून manually इंस्टॉल करू शकता किंवा विंडोज अपडेट असिस्टंट द्वारे सुद्धा Check Updates पर्याय वापरुन डाऊनलोड करू शकता.\nया व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कृती करून तुम्ही हे नवं अपडेट सुद्धा इंस्टॉल करू शकाल. आता या नव्या अपडेटमध्ये असलेल्या नव्या सोईंची ओळख करून घेऊया …\nYour Phone App : आता मेसेज पाठवण्यासाठी फोन हातात घेण्याची गरज नाही. फोटो कॉम्पुटर मध्ये घेण्यासाठी ई-मेल करत बसण्याची गरज नाही. या अॅपद्वारे अँड्रॉइड फोनमधील डेटा कॉम्पुटरवर सहज अफ़ाट आणि वापरता येईल फोनमधील फोटो ड्रॅग व ड्रॉप करण्याची भन्नाट सोया यामध्ये आहे फोनमधील फोटो ड्रॅग व ड्रॉप करण्याची भन्नाट सोया यामध्ये आहे सोबत याच अॅपमधून आपण SMS सुद्धा पाठवू/वाचू शकू\nTimeline on phone : यामुळे आपण कॉम्पुटर वापरत असताना केलेल्या सर्व गोष्टींची यादी आपल्या फोनवर सहज पाहू शकू ही सोया विंडोजवर एप्रिल अपडेटमध्ये आली होती. ज्यामुळे आपण कॉम्पुटर वापरात असताना भेट दिलेल्या वेबसाईट्स, सॉफ्टवेअर पाहता येऊ शकतात. https://youtu.be/D_5XjZLDFlg\nInking and 3D in PowerPoint and Word : इंकिंग सेवेद्वारे आपण मजकूर हायलाईट करू शकतो. हाताने लिहलेला मजकूर आपोआप ओळखून टाइप केला जाईल (टच यूजर्ससाठीच). पॉवरपॉईंटमध्ये सुद्धा 3D मॉडेल्सचा वापर करता येणार असून प्रेझेंटेशन दरम्यान यांचं 3D अॅनिमेशनसुद्धा दाखवता येईल\nMicrosoft To-Do : दैनंदिन कामांची यादी बनवण्यासाठी नवं सोपं विंडोज अॅप जे अँड्रॉइड, iOS व विंडोज सगळीकडे आपोआप Sync केलं जाईल\nSnip and Sketch Tool : आधीच्या स्निपिंग टूल सोबत आता हे नवं अॅप स्वरुपात उपलब्ध होणारं स्निप अँड स्केच टूल अधिक सोयीसह उपलब्ध होत आहे. तूर्तास जुनं टूल सुद्धा तसंच ठेवण्यात येत आहे.\nडार्क विंडोज एक्सप्लोरर : विंडोज एक्सप्लोरर सुद्धा आता प्रथमच डार्क थीममध्ये उपलब्ध होत आहे.\nMicrosoft Edge General Improvements : एज ब्राऊजर मध्ये बरेच नवे बदल आणि आणखी सोईंची जोड देण्यात आली आहे. लर्निंग टुल्स, ग्रामर टूल्स, लाइन फोकस, ऑफलाइन डिक्शनरी अशा या सोयी आहेत.\nSwiftKey intelligence comes to Windows : स्विफ्टकीमधील ऑटोकरेक्ट सारख्या सुविधा विंडोजच्या टच आधारित कीबो���्डवर उपलब्ध होत आहेत\nEmoji 11 : नव्या इमोजींचा समावेश\nSearch Improvements : विंडोज सर्चमध्ये अनेक सुधारणा, डिझाईन बदल\nPC Gaming Improvements : गेम बार मध्ये अनेक सुधारणा, नवा लूक\nMicrosoft Font Maker app :तुमच्या आवडीचा फॉन्ट स्वतः बनवणं शक्य \nUpdate : मायक्रोसॉफ्टने काल हे अपडेट परत घेतलं असून काही यूजर्सच्या विंडोज १० ऑक्टोबर केल्यावर फाइल्स डिलिट होत असल्याच निदर्शनास आलं आहे. लवकरच यामध्ये दुरूस्ती करून पुन्हा नव्याने उपलब्ध करून देण्यात येईल. असं सांगण्यात आलं आहे.\nडेलचा Inspiron 15 7572 लॅपटॉप सादर\nमायक्रोसॉफ्ट विंडोज 1.0 परत उपलब्ध : स्ट्रेंजर थिंग्जसोबत भागीदारी\nविंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड\nमायक्रोसॉफ्ट आणत आहे एक्सबॉक्स बॉडी वॉश, शॉवर जेल, डिओ\nअॅपल WWDC 2019 : iOS 13, मॅक प्रो, macOS कॅटॅलिना जाहीर\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/jalna-farmer-mortgage-his-15-ecker-lang-for-his-son-pg-medical-education/", "date_download": "2019-07-20T15:51:33Z", "digest": "sha1:HHC5RLCSOGCE6W5JVF7ZXWATSAB74NVB", "length": 19383, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "शेतकऱ्याच्या मुलाने डॉक्टरकीचे स्वप्न बघूच नये काय? जालन्याच्या डॉ. अजय मोरेची व्यथा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे ���ाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nशेतकऱ्याच्या मुलाने डॉक्टरकीचे स्वप्न बघूच नये काय जालन्याच्या डॉ. अजय मोरेची व्यथा\nजालन्याच्या बोलपांगरी गावात शेती करून उदरनिर्वाह करणारे मोरे कुटुंब. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीत काही राम राहिला नाही. पुढच्या पिढीने काही तरी करावे म्हणून अर्जुन मोरे यांनी मुलगा अजयला डॉक्टर करण्याचे स्वप्न बघितले. अजयला आधी एमबीबीएस, नंतर एमडी करावे म्हणून एक एक करून 15 एकर जमीन गहाण ठेवली. एसईबीसी कोट्यातून अजयला पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ऍडमिशन मिळाले. आता तो मोठा डॉक्टर होणार, आपले कर्ज फिटणार,जमीन सोडवणार अशा आनंदात असलेल्या मोरे कुटुंबाचे स्वप्न न्यायालयाचा निकाल आणि सरकारने प्रवेश रद्द केल्याने भंगले. कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्याच करावी का, शेतकऱ्याच्या मुलांनी डॉक्टरकीचे स्वप्न बघू नये काय, असा सवाल पदव्युत्तर प्रवेश रद्द झालेल्या डॉ. अजय मोरे यांनी केला आहे.\nएमबीबीएस केल्यानंतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी डर्माटॉलॉजी विभागातून कराड येथील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अजय मोरे यांना प्रवेश मिळाला. पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत खडतर आहे. कुटुंबाची सर्व मिळून 17 एकर जमीन. एमबीबीएसला ऍडमिशन घेण्यासाठी त्यातली तीन एकर जमीन बँकेकडे गहाण ठेवली. एमबीबीएसच्या प्रत्येक वर्षाच्या अभ्यासासाठी दरवर्षीचा खर्च मिळून तीस लाखांचे कर्ज अंगावर चढले. आता पुढच्या अभ्यासक्रमाचे काय म्हणून अर्जुन मोरे यांनी पुन्हा बँकेकडे लोन मागितले. पुढील अभ्यासक्रमासाठी बँकेकडून 30 लाखांचे शैक्षणिक कर्ज आवश्यक होते पण बँक लोन द्यायला तयार होईना. उरलेली जमीन बँकेकडे गहाण ठेवण्याशिवाय पर्याय उरला नाही म्हणून बँकेच्या खेटा सुरू झाल्या. जमिनीवर पीककर्जही असल्याने जमिनीची किंमत कमी ठरत होती. म्हणून हळूहळू करून तब्बल 12 एकर जमीन बँकेकडे गहाण ठेवली. तरीही बँकेने केवळ सात लाखांचे कर्ज मंजूर केले. उर्वरित कर्ज ऍडमिशन झाल्यावर दिले जाईल असे सांगण्यात आले. कराडच्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. अजय यांना ऍडमिशन मिळाले. सहा दिवस तिथे भरलेही, ��ण अचानक 2 मे रोजी सरकारच्या निर्णयाने हे ऍडमिशन रद्द झाले. ऍडमिशन रद्द झाल्याचे फोन बोलापांगरी गावातील त्यांच्या घरात खणाणले आणि आईवडील, आजोबा सर्वांचाच धीर सुटला.\nहाताशी आता दोन एकरच, भावाच्या शिक्षणाचे काय\nबँकेला गहाण ठेवलेली जमीन वगळता हाताशी आता दोन एकरांचीच जमीन उरली. आधीची जमीन सोडविण्यासाठी आणि बँकेचे कर्ज फेडण्यासाठी डॉ. अजय यांच्यासमोर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये नोकरी करण्याशिवाय पर्याय नाही. जर सरकारने वटहुकूम काढला नाहीच तर डर्माटॉलॉजी (त्वचाविकारशास्त्र) मध्ये पुढील शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. बँकेच्या कर्जाव्यतिरिक्त ऍडमिशन घेताना पाहुणे-मित्र यांच्याकडून 10 लाखांची मदत जमवली. तीही फेडावीच लागणार आहे. छोटय़ा भावाला ‘बीएमएस’ला ऍडमिशन घ्यायचे आहे. त्यासाठी जुळवाजुळव कशी करायची हे सर्वच प्रश्न मोरे कुटुंबीयांसमोर आवासून उभे राहिले असतानाही डॉ. अजय आपल्याबरोबरच इतरांनाही न्याय मिळावा म्हणून आझाद मैदानात लढा देत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराष्ट्रीय रोईंगपटूवर प्राणघातक हल्ला; 2 अल्पवयीन ताब्यात\nपुढीलमुंबई, ठाणे,नवी मुंबई,पनवेलमधील हजारो गृहप्रकल्प रखडणार, वाचा महत्वाची बातमी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जी��दान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=344&limitstart=2", "date_download": "2019-07-20T16:00:20Z", "digest": "sha1:3TEGQAN7XWNGDBDQTGOERPCAG7WFAPDJ", "length": 4767, "nlines": 35, "source_domain": "saneguruji.net", "title": "यज्ञ", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\n“अरे, माझ्यासमोर जरा सौम्य रूर धर. तुझे जीवनकार्य करताना तुला पाहिजे असेल ते रूप घे.” प्रभू म्हणाला.\n“वत्सा, तुझे काम या सर्व प्राणीमात्रांची परीक्षा घेण्याचे. या जगाला मी जी शिकवण दिली आहे, तिची त्यांना स्मृती आहे की नाही, हे पाहा. लोक यज्ञनिष्ठ आहेत की नाहीत ते पाहा. एकाही व्यक्तीच्या ठिकाणी हे यज्ञतत्त्व उत्कृष्टपणे बिंबले असले तरी पुरे ती एक व्यक्तीही विश्वाला तारील. जा ती एक व्यक्तीही विश्वाला तारील. जा \n“तात, मी परीक्षा कशी घेऊ मी माझे काम कसे करू मी माझे काम कसे करू कोणती माझी साधने आधी माझे नाव काय, ते मला सांगा. त्या नावावरून माझ्या कर्माचा मला नीट बोध होईल. नावावरून कर्म सुचते, जीवनाची दिशा समजते. सांगा, मला कोणत्या नावाने संबोधणार \n“तुझे नाव वृत्र. समजलास ना त्या नावात सारे आहे. जा आता. आपल्या कार्याला लाग. तुझ्या हृदयात तुझ्या कर्माची प्रेरणा मी ठेविली आहे. ती अंतःप्रेरणा ओळख. मी आता आणखी काही सांगणार नाही. मी थोडी सूचना देत असतो. तीवरून सारे समजून घ्यावे.”\nवृत्राला निरोप देऊन प्रभू पुन्हा मायेचा पीतांबर घेऊन चिन्मयाच्या पलंगावर पहुडला. वृत्र विचार करीत निघून गेला. तो एका डोंगराच्या शिखरावर बसला. तेथून तो सारे पाहात होता. पाहून विचार करीत होता. प्रभूने माझे नाव वृत्र ठेविले आहे. वृत्र म्हणजे आच्छादणारा, पांघरूण घालणारा. मी कोणाला आच्छादू. कोणाला पाघरूण घालू कोणाला पोटात घेऊ जगाची परीक्षा घ्यायची, कशी घेऊ माझा स्वधर्म कसा पार पाडू माझा स्वधर्म कसा पार पाडू जगाची कसोटी कशी घेऊ \nवृत��र विचार करीत करीत वर वर चालला. विश्वाला तो प्रदक्षिणा घालू लागला. सर्व चराचरीचे तो निरिक्षण करू लागला. या चराचरांची मुख्य नाडी कशात आहे, ते शोधू लागला. आजूबाजूच्या सृष्टीचे स्वरूप नीट समजून घेतल्याशिवाय आपले जीवितकार्य आपणांस नीट पार पाडता येत नसते, यासाठी वृत्र सारे न्याहाळीत होता.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/category/current-affairs/marathi/government-schemes-marathi/", "date_download": "2019-07-20T16:49:27Z", "digest": "sha1:UAM35MYWKYJ7BAN3XXY2YPXZHPSYFLNS", "length": 10512, "nlines": 134, "source_domain": "blog.madguy.co", "title": "Government Schemes Archives - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nकेंद्रीय अर्थसंकल्प 2019 : अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नवीन योजना\nकेंद्रीय अर्थसंकल्प 2019 सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या पहिल्या अर्थसंकल्पात विविध नवीन योजना जाहीर केल्या. ग्रामीण भारतावर भर दिल्याने जनतेच्या फायद्यासाठी विविध नवीन योजना जाहीर केल्या आहेत.प्रधान...\nउत्तराखंड सरकारने “मुख्यामंत्री अमृत आंचल योजना” एक विनामूल्य दूध योजना सुरू केली\nउत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेन्द्र सिंह रावत यांनी आंगनवाडी केंद्रात मुलांना मोफत दुध प्रदान करण्यासाठी \"मुख्यमंत्रीमृत अमृत आंचल योजना\" नावाची योजना सुरू केली आहे.\"मुख्यमंत्रीमंदल अमृत आंचल योजनेअंतर्गत\" 20,000 अंगणवाडी...\nममता बॅनर्जींनी युवश्री अर्पण योजना सुरू केली\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युवश्री प्लॅन II किंवा युवश्री अर्पण नामक एक नवीन योजना सुरू केली आहे ज्या अंतर्गत 50,000 युवकांना त्यांच्या स्वत: च्या व्यवसायासाठी पुढाकार घेण्यासाठी...\nपंतप्रधान मोदी यांनी गुजरात मधून प्रधान मंत्री श्रम योगी मान-धन योजना सुरू केली\n5 मार्च 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर, गुजरातयेथून असंगठित क्षेत्रासाठी मेगा पेन्शन योजना, प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना (PM-SYM) सुरू केली. या योजनेची घोषणा अंतरिम अर्थसंकल्प...\nविणकाम उद्योगाच्या विकासासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयाने नवीन योजना सुरू केली\nकेंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती जुबिन इराणी यांनी 28 फेब्रुवारी 2019 रोजी नवी दिल्लीतील पॉवरटेक्स इंडियाच्या अंतर्गत विणकाम आणि विणलेले वस्त्र उद्योगाच्या विकासासाठी एक व्यापक योजना सुरू केली.• कोलक��ता, तिरुपूर...\nसमाकलित बायोइथेनॉल प्रोजेक्टसाठी ‘प्रधानमंत्री जी-वन योजना’ मंत्रिमंडळाने मंजूर केली\nसमाकलित बायोइथेनॉल प्रकल्पाला आर्थिक पाठिंबा देण्यासाठी प्रधान मंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक विषयावरील कॅबिनेट कमिटीने प्रधान मंत्री जैव इंधन-वातावरण अनुकूल फसल अवशेष निवारण (जी-वन) योजना मंजूर केली.• या...\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेला मंजूरी दिली\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 28 फेब्रुवारी, 2019 रोजी प्रधान मंत्री किसान सम्मान निधी (पीएम-किसान) योजना मंजूर केली आणि देशभरात 2 हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असलेल्या सर्व लहान...\nमानव संसाधन विकास मंत्रालयाने पदवीधारकांसाठी ‘श्रेयस’ योजना सुरू केली\nकेंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 27 फेब्रुवारी, 2019 रोजी नवीन पदवीधारकांना उद्योग प्रशिक्षणासाठी किंवा प्रशिक्षण संधी प्रदान करण्यासाठी Scheme for Higher Education Youth in Apprenticeship and...\nप्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत मंजूर साडे पाच लाखहून अधिक घर मंजूर करण्यात आले\nकेंद्रीय गृह आवास योजना (शहरी) अंतर्गत शहरी गरीबांच्या फायद्यासाठी 25 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय गृह व नागरी मंत्रालयाने 5,60,695 परवडणारी घरे बांधण्याची मंजुरी दिली.• यासह, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी)...\nप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना\nशेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात घोषणा केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रती...\nमाजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती दिवशी स्मरण – 15...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikiquote.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2019-07-20T17:02:25Z", "digest": "sha1:FXDAS2MRGTIEDXEJMPFHNKNXK5AZES6Q", "length": 2370, "nlines": 51, "source_domain": "mr.wikiquote.org", "title": "साचा:दान - Wikiquote", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ फेब्रुवारी २००७ रोजी १०:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाई��� लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mespune.in/mes-units/mes-auditoriums-halls", "date_download": "2019-07-20T15:54:41Z", "digest": "sha1:COBX7TPKOQ3XL4SDV4HBGMXSI2JHRXPR", "length": 14836, "nlines": 201, "source_domain": "www.mespune.in", "title": "MES Auditoriums/Halls Rental", "raw_content": "\n1. म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालय दृक-श्राव्य सभागृह\nमुख्य इमारत, पहिला मजला, गरवारे महाविद्यालय, कर्वे रोड, पुणे ४.\nसाधारणपणे १३० व्यक्ती बसू शकतात\nछोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह\n१० कुशन खुर्च्या, ३ टेबल्स, १३० साध्या खुर्च्या, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर\nशनिवार सायंकाळ आणि रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ\nसंस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी\nसंपर्क : श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०\n2. स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह\nतळ मजला, मुख्य इमारत, म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय,कर्वे रोड, पुणे ४.\nसाधारणपणे १०० व्यक्ती बसू शकतात\nछोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह\n१० कुशन खुर्च्या, ३ टेबल्स, १०० साध्या खुर्च्या, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर\nशनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ\nसंस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी\nव्यवस्थित चारचाकी व दुचाकी वाहन लावण्याची सशुल्क सोय\nसंपर्क : योगेंद्र कुंटे 9764792291, 9822121510\n3. म.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालय असेम्ब्ली हॉल\nम.ए.सो.आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे आवार, कर्वे रोड, पुणे ४\nसाधारणपणे ४५० व्यक्ती बसू शकतात\nध्वनी व लाईट यंत्रणा, प्रोजेक्टर, १० चांगल्या खुर्च्या, ३ टेबल्स, ४५० साध्या खुर्च्या\nशनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ\nसंस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी\nव्यवस्थित चारचाकी व दुचाकी वाहन लावण्याची सशुल्क सोय\nगरवारे महाविद्यालय वसतिगृह कार्यालय : ०२०-४१०३८३२५\n4. म.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला सभागृह\nतळ मजला, मुख्य इमारत, म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय,कर्वे रोड, पुणे ४.\nसाधारणपणे १०० व्यक्ती बसू शकतात\nछोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह\n१०० साध्या खुर्च्या व सतरंजी, साधी टेबल्स, ध्वनी यंत्रणा\nशनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ\nसंस्थेचे अधिकृत क���टरिंग उपलब्ध - फक्त नाश्ता व चहा-पाणी\nम.ए.सो. सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला सभागृह\nडेक्कन जिमखाना चौक, कर्वे रोड, पुणे ४\nसंपर्क : श्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०\n5. गुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृह\nम.ए.सो.मुलांचे हायस्कूल, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे ३०\nसाधारणपणे १०० ते १२५ व्यक्ती बसू शकतात.\nछोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह\n१०० साध्या खुर्च्या व साधी टेबल्स, सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर\nशनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ\nसंस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी\nगुरुवर्य डॉ. प्र. ल. गावडे सभागृह\nम.ए.सो.मुलांचे हायस्कूल, पेरुगेट, सदाशिव पेठ, पुणे ३०\nश्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०\n6. म.ए.सो.भावे प्राथमिक शाळा सभागृह\nरेणुका स्वरूप प्रशाला आवार, सदाशिव पेठ, पुणे ३०\nसाधारणपणे २५० व्यक्ती बसू शकतात\nछोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह\n२५० साध्या खुर्च्या व साधी टेबल्स, सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर\nशनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ\nसंस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी\nचारचाकी व दुचाकी वाहनांसाठी पार्किंग उपलब्ध\nम.ए.सो.भावे प्राथमिक शाळा सभागृह\nरेणुका स्वरूप प्रशाला आवार, सदाशिव पेठ, पुणे ३०\nश्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०\n7. डॉ. प्रभाकर पटवर्धन सभागृह\nम.ए.सो. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय प्लॉट क्र. ११३, सेक्टर क्र. ६, नवीन पनवेल, नवी मुंबई\nसाधारणपणे २५० व्यक्ती बसू शकतात\nछोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह\n१० कुशन खुर्च्या, टेबल्स, २५० साध्या खुर्च्या व सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर\nशनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ\nसंस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी\nम.ए.सो. आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालय\nप्लॉट क्र. ११३, सेक्टर क्र. ६, नवीन पनवेल, नवी मुंबई\n8. कै. दामोदर माधव तथा दामुअण्णा दाते सभागृह\nम.ए.सो. रेणावीकर प्रशाला, सावेडी, नगर\nसाधारणपणे २५० व्यक्ती बसू शकतात\nछोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह\n१० कुशन खुर्च्या, २५० साध्या खुर्च्या, टेबल्स, सतरंजी, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर\nशनिवार सायंकाळ व रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ\n���ंस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी\nम.ए.सो. रेणावीकर प्रशाला, सावेडी, नगर\n१३१ मयूर कॉलनी, म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल आवार, कोथरूड, पुणे ३८\nसाधारणपणे ३८७ व्यक्ती बसू शकतात\nछोट्या कार्यक्रमांसाठी उत्तम सभागृह\n३८७ fitted चेयर्स, ध्वनी यंत्रणा, प्रोजेक्टर, संपूर्ण वातानुकूलित,\nसंस्थेचे अधिकृत केटरिंग उपलब्ध - जेवण, नाश्ता व चहा पाणी\n१३१ मयूर कॉलनी, म.ए.सो. बालशिक्षण मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल आवार, कोथरूड, पुणे ३८\nश्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०\n10. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील वर्ग खोल्या\nमहाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालयातील वर्ग खोल्या वेगवेगळ्या परीक्षांसाठी\n२५ ते १०० विद्यार्थी\nचांगला फळा, ५० ते ७० बेंच, पंखे, लाईटस\nशनिवार सायंकाळ आणि रविवार व सुट्टीचे दिवशी सकाळ व संध्याकाळ उपलब्ध\nश्री. योगेंद्र कुंटे ९७६४७९२२९१ / ९८२२१२१५१०\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=344&limitstart=3", "date_download": "2019-07-20T15:43:28Z", "digest": "sha1:CMZIXV45WPUQUKWBR5OXIMRQBNWT7MYG", "length": 6753, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "यज्ञ", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nवृत्राच्या दृष्टीत एक गोष्ट विशेषकरून भरली. प्रत्यही प्रभातवेळी पूर्व दिशेला तो एक सुंदर चमत्कार बघे. ते दृश्य मोठे नयनमनोहर असे. किती पाहिले तरी वृत्राला समाधान नसे. त्या पूर्व दिशेला सूर्य़ नावाचा एक तेजस्वी गोपाल उभा राही. चराचराचा जणू तो मित्र होता. त्या गोपालाजवळ सहस्त्रावधी गाई होत्या. नाना रंगांच्या गाई. सात रंगांच्या त्या गाई होत्या. त्या गाईंच्या कासेतून प्रकाशाच्या धारा बाहेर पडत. दुधासारख्या धारा. त्या धारांचा पृथ्वीवर वर्षाव होई. तो सूर्य़ सारखे त्या गाईंचे दोहन करी. आरंभ आस्ते आस्ते होई. परंतु दुपारची वेळ होत आली म्हणजे हे काम रंगात येई. भराभरा धारा सुटत. सूर्य सायंकाळी दमे व थके. गाईंच्या कासाही रिकाम्या होत. मग त्या गाईंना नंदनवनातील कुरणात सूर्य घेऊन जाई. तेथील मधूर व तेजोमय चारा त्या खात, तेथील अमृत पोटभर पीत. पुन्हा प्रभात होताच सूर्य त्या सहस्त्रावधी धेनूंचे दोहन करू लागे. चराचराला धारोष्ण दूध मिळे. प्रकाशमय, जीवनदायी अशा दुधाचा तो वर्षाव करी.\nत्या गाईंच्या कासेतील धारा नाचत नाचत झरकन पृथ्वीवर येत. त्या धारा म्हणजे जणू त्या गाईंच्या जिभा होत्या. त्या प्रकाशमय जिभा चराचराचे अंग चाटीत. चराचराला तेज चढे. कळा चढे. झाडे टवटवीत दिसू लागत. फुले फुलत. धान्य वाढत, फळांना रंग येई. पाखरे नाचू लागत. माणसांना उत्साह मिळे. त्या प्रकाशमय धारा खिडकीतून, झरोक्यातून घरात शिरत, सर्वांना आनंदवीत व हसवीत. त्या धारा म्हणजे जणू आरोग्याचे रसायन, जीवनाचे पुष्टीप्रदान. त्या धारा म्हणजे जणू प्रभूचा मंगल आशीर्वाद \nअशा प्रकारचे काम तो तेजोमय सूर्य प्रत्यही करीत असे त्याला कधी कंटाळा माहीत नव्हता. त्या स्वकर्मात तो सूर्य रमे. सारे चराचर त्याचे आभार मानीत. सूर्य दिसताच फुले वर माना करून त्याचे स्वागत करीत. आपल्या सुगंधाची आरती त्याला ओवाळीत. तळ्यातून झोपलेली कमळे हळूच डोळे उघडून प्रेमभक्तीने सूर्याकडे बघत. झाडे आपली हिरवी अंगे प्रेमाने नाचवीत. गिरीशिखरे त्या सूर्यनारायणाला आपल्या ड़ोक्यावर घेऊन नाचवू बघत, पाखरे त्याची गाणी गात. घारी, गरुड, चंडोल यांना तर सूर्याला मिठी मारावी असे वाटे. उंच उडत ती जात. चंडोल तर फारच उंच जाई. परंतु प्रणाम करून पुन्हा खाली येई.\nमनुष्यप्राणीही सूर्याचे उपकार जाणी. ‘सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्च’ सूर्य हा चराचराचा आत्मा आहे, अशा अर्थाची स्तुतिपर गीते मानव रचू लागला. कोणी म्हणत, ‘हा ईश्वराचा डोळा आहे.’ कोणी म्हणत, ‘हा ईश्वाराचा मुकुट आहे.’ कोणी म्हणत, ‘ईश्वराच्या भव्य मंदिरातील ही दीप आहे.’ कोणी म्हणत, ‘ईश्वराच्या कानातील कुंडल आहे.’ कोणी म्हणत, ‘त्याच्या वक्षःस्थलावर रुळणा-या हारातील हे दिव्य पदक आहे.’ अशा प्रकारे प्रतिभावान कवी कल्पनाविलास करीत होते. त्या सूर्य़ाचे वर्णन करून, स्वतःची वाणी पावन करून घेत होते.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/saamana-editorial-veer-savarkar-jnu-anti-nationalist/47479", "date_download": "2019-07-20T16:30:35Z", "digest": "sha1:GCIV6DTUXW53LFBEN322PVHINJDDLEVT", "length": 18319, "nlines": 83, "source_domain": "hwmarathi.in", "title": "‘जेएनयू’मध्ये वीर सावरकरांचे धडे देऊन या देशद्रोह्यांना चपराक मारणे हा जालीम उपाय ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\n‘जेएनयू’मध्ये वीर सावरकरांचे धडे देऊन या देशद्रोह्यांना चपराक मारणे हा जालीम उपाय \n‘जेएनयू’मध्ये वीर सावरकरांचे धडे देऊन या देशद्रोह्यांना चपराक मारणे हा जालीम उपाय \n ‘जेएनयू’ विद्यापीठात सावरकर अभ्यास केंद्र निर्माण केले जात आहे. यावर आज (१३ एप्रिल) शिवसेनेने आपली भूमिका व्यक्त केली आहे. “सावरकर हा नेहमीच अभ्यासाचा विषय राहिला आहे. वीर सावरकरांचा शिरकाव जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाला. आता तेथील देशद्रोह्यांचे अड्डे नष्ट होतील”, असा टोला आजच्या सामानातून लागवण्यता आला आहे. “काँग्रेसचे मणिशंकर अय्यर छाप पुढारी व राहुल गांधींसारखे बेताल नेते सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा अपमान करतात तेव्हा तो स्वातंत्र्यासाठी प्राणत्याग करणाऱया समस्त क्रांतिवीरांचा अपमान ठरतो. राहुल गांधी यांना वीर सावरकरांवर बोलण्याचा हक्क नाही. ‘लायकी’ हा शब्द आम्ही वापरणार नाही. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास माहीत नसलेले राहुल गांधी व त्यांचे चवचाल सहकारी या सर्वांना अंदमानच्या त्याच काळकोठडीत फक्त पाच दिवस डांबून ठेवा. केवळ पाच मिनिटे कोलूला जुंपा व तेलघाणा ओढायला लावा. जिथे सावरकरांना दहा वर्षे कोंडले तेथे फक्त 10 तास एकांतात डांबा. म्हणजे मग राहुल गांधींना क्रांतीचा खरा अर्थ कळेल”, असेही सामनात लिहिण्यात आले आहे.\nकाय आहे आजचे सामनाचे संपादकीय \n‘जेएनयू’मध्ये वीर सावरकरांचे धडे देऊन या देशद्रोह्यांना चपराक मारणे हा जालीम उपाय आहे. या विद्यापीठात सावरकर अध्यासन केंद्र निर्माण केले जात आहे. सावरकरांचे हिंदुत्व, राजकीय, सामाजिक भूमिका, धर्मातला विज्ञानवाद, पाकिस्तानसंदर्भातील भूमिका अशा अनेक विषयांवर त्यामुळे तेथे विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अभ्यास करता येईल. सावरकर हा नेहमीच अभ्यासाचा विषय राहिला आहे. वीर सावरकरांचा शिरकाव जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाला. आता तेथील देशद्रोह्यांचे अड्डे नष्ट होतील. वीर सावरकरांना आमची मानवंदना\nस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचे धडे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात दिले जाणार आहेत. गेल्या पाच वर्षांत केंद्र सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा आणि प्रखर राष्ट्रवादी असा निर्णय आहे. देश सावरकरांच्या मार्गाने गेला असता तर जगात तो हिंदू महासत्ता म्हणून उदयास आला असता व पाकिस्तानसारख्या राष्ट्रांचा जन्मच झाला नसता. सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. अंदमानच्या भयानक कारागृहात बाबा आणि तात्या या सावरकर बंधूंना दहा वर्षे यातना सहन कराव्या लागल्या. काँग्रेसचे मणिशंकर अय्यर छाप पुढारी व राहुल गांधींसारखे बेताल नेते सावरकरांसारख्या क्रांतिकारकांचा अपमान करतात तेव्हा तो स्वातंत्र्यासाठी प्राणत्याग करणाऱया समस्त क्रांतिवीरांचा अपमान ठरतो. राहुल गांधी यांना वीर सावरकरांवर बोलण्याचा हक्क नाही. ‘लायकी’ हा शब्द आम्ही वापरणार नाही. राहुल गांधी म्हणतात, सावरकर हे स्वातंत्र्यसेनानी नव्हते तर ब्रिटिशांची माफी मागून सुटलेले भगोडे होते. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ाचा इतिहास माहीत नसलेले राहुल गांधी व त्यांचे चवचाल सहकारी या सर्वांना अंदमानच्या त्याच काळकोठडीत फक्त पाच दिवस डांबून ठेवा. केवळ पाच मिनिटे कोलूला जुंपा व तेलघाणा ओढायला लावा. जिथे सावरकरांना दहा वर्षे कोंडले तेथे फक्त 10 तास एकांतात डांबा. म्हणजे मग राहुल गांधींना क्रांतीचा खरा अर्थ कळेल. खरे म्हणजे\nफक्त ‘जेएनयू’तच नव्हे तर देशातील प्रत्येक विद्यापीठातच द्यायला हवेत. हेच ते ‘जेएनयू’ जेथे कन्हैयाकुमारच्या नेतृत्वाखाली मूठभर लाल माकडांनी हिंदुस्थानचे तुकडे पाडण्यासंदर्भात गर्जना केल्या, संसदेवर हल्ला करणाऱया अफझल गुरूला आदरांजली वाहिली. अशा देशद्रोह्यांना साथ देणारे काँग्रेसचे नेते वीर सावरकरांना ‘माफीबाज’ म्हणतात तेव्हा यांच्या पुढच्या शंभर पिढय़ा नरकात खितपत पडल्याशिवाय राहणार नाहीत. ‘जेएनयू’मध्ये वीर सावरकरांचे धडे देऊन या देशद्रोह्यांना चपराक मारणे हा जालीम उपाय आहे. या विद्यापीठात सावरकर अध्यासन केंद्र निर्माण केले जात आहे. सावरकरांचे हिंदुत्व, राजकीय, सामाजिक भूमिका, धर्मातला विज्ञानवाद, पाकिस्तानसंदर्भातील भूमिका अशा अनेक विषयांवर त्यामुळे तेथे विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अभ्यास करता येईल. सावरकर हा नेहमीच अभ्यासाचा विषय राहिला आहे. इतक्या यातना आणि छळ सहन करून हा माणूस जिवंत क��ा राहिला, हाच अभ्यासाचा विषय आहे. राहुलच्या चेहऱयावर एक लेझर प्रकाशाचा ठिपका पाहताच काँग्रेसवाले टरकले. राहुलच्या जिवास खतरा असून त्यांची सुरक्षा वाढवावी अशी छाती पिटू लागले. प्रकाशकिरणाच्या एका ठिपक्यास घाबरणाऱया राहुल गांधी यांनी ‘जेएनयू’त जाऊन आता अभ्यास केला पाहिजे की, ‘दहा वर्षे विनायक दामोदर सावरकर या मृत्युंजयाने अंधारकोठडीत कशी काढली’ सावरकरांनी मदनलाल धिंग्रा, चापेकर बंधूंसारखे क्रांतिकारक निर्माण केले व\nनवतरुणांची पिढी उभी केली. राहुल गांधी यांनी काय केले रॉबर्ट वढेरांच्या खांद्यावर हात टाकून ते फिरत आहेत. सावरकरांनी गर्जना करून सांगितले आहे, ‘राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदू जातीचे सैनिकीकरण करा.’ काँग्रेसी नेते मात्र असे सांगतात की, कश्मिरी अखंडतेच्या आड येणारे 370 कलम रद्द करू नका. हिंदुस्थानी सशस्त्र्ा क्रांतीचे नेते सावरकर यांना ब्रिटिश सरकारच्या न्यायाधीशाने 24 डिसेंबर 1910 रोजी दोन जन्मठेपेची 50 वर्षांच्या काळय़ा पाण्याची शिक्षा दिली. त्यानुसार त्यांच्या सुटकेचा दिवस होता 24 डिसेंबर 1960. ही तारीख बघून अंदमान कारागृहाचा जेलर म्हणाला होता, ‘यापूर्वीच दयाळू मृत्यू तुमची सुटका करील.’ त्यावर सावरकर ताडकन म्हणाले होते, ‘पन्नास वर्षे तुमचे राज्य तरी टिकेल का रॉबर्ट वढेरांच्या खांद्यावर हात टाकून ते फिरत आहेत. सावरकरांनी गर्जना करून सांगितले आहे, ‘राजनीतीचे हिंदूकरण आणि हिंदू जातीचे सैनिकीकरण करा.’ काँग्रेसी नेते मात्र असे सांगतात की, कश्मिरी अखंडतेच्या आड येणारे 370 कलम रद्द करू नका. हिंदुस्थानी सशस्त्र्ा क्रांतीचे नेते सावरकर यांना ब्रिटिश सरकारच्या न्यायाधीशाने 24 डिसेंबर 1910 रोजी दोन जन्मठेपेची 50 वर्षांच्या काळय़ा पाण्याची शिक्षा दिली. त्यानुसार त्यांच्या सुटकेचा दिवस होता 24 डिसेंबर 1960. ही तारीख बघून अंदमान कारागृहाचा जेलर म्हणाला होता, ‘यापूर्वीच दयाळू मृत्यू तुमची सुटका करील.’ त्यावर सावरकर ताडकन म्हणाले होते, ‘पन्नास वर्षे तुमचे राज्य तरी टिकेल का’ मृत्युंजयाचा हाच प्रश्न खरा ठरला. 1960 पर्यंत ब्रिटनचे राज्य येथे राहणार नाही हे सावरकरांचे उद्गार खरे ठरले. सावरकरांचा उल्लेख काहीजण ‘मृत्युंजय’ असा करीत. त्यावर सावरकर म्हणत, ‘काव्यार्थाने हे म्हणणे ठीक आहे. मी पाच वेळा फाशीचे खांब हलवले. मृत्यूवर मात केली हे खरे, पण मी मानव असल्यामुळे ‘मृत्युंजय’ होऊ शकणार नाही. ‘संन्यस्त खड्ग’ नाटकात त्यांनी लिहिले आहे, ‘माणसे अमर झाली तर निवास, भोजनाचे प्रश्न भेडसावतील. एवढेच नव्हे तर त्यांना पुरेशी नावेही उपलब्ध होणार नाहीत.’ सावरकर हे असे परखड होते. वीर सावरकरांचा शिरकाव जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झाला. आता तेथील देशद्रोह्यांचे अड्डे नष्ट होतील. वीर सावरकरांना आमची मानवंदना\n#Elections2019 :Manoj Kotak | कार्यकर्ते किरीट सोमय्याच्या नेतृत्वात निवडणुक लढतायत\nशरद पवार जर या देशाचे पंतप्रधान झाले तर देश विकायला काढतील \nचंद्रकांत पाटील हे दोन नंबरचे धंदे करणारे मंत्री \nप्रविण तोगडियांची नवी संघटना\nउद्धव ठाकरे म्हणाले, हे बरे नाही \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2019-07-20T16:34:25Z", "digest": "sha1:KHTBMX2ONEMY77EIQUCQGDUJSZDJALCF", "length": 10319, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "दिघीगाव येथे कपिलवास्तू बुध्द विहाराची उभारणी | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome पिंपरी / चिंचवड दिघीगाव येथे कपिलवास्तू बुध्द विहाराची उभारणी\nदिघीगाव येथे कपिलवास्तू बुध्द विहाराची उभारणी\nदिघी गावठाण येथे कपि��वास्तू बुद्ध विहाराच्या उभारणीत सक्रीय पुढाकार घेत आमदार महेश लांडगे यांनी राजकारणातील ‘शांतीदूत’ होण्याचा विधायक प्रयत्न केला आहे.\nदिघीगाव येथील डोळस वस्ती परिसरात कपिलवस्तू बुद्ध विहार समितीच्या पुढाकाराने आणि आमदार महेश लांडगे यांच्या विशेष प्रयत्नातून नवीन विहार वास्तू उभारण्यात आली. शनिवारी सकाळी याठिकाणी बुद्धरुपाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, नगरसेवक विकास डोळस, समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, कार्याध्यक्ष अनिकेत भुलाडे, उपाध्यक्ष आकाश खरात, उपकार्याध्यक्ष मिलिंद गायकवाड, खजिनदार किरण डोळस, योगेश माने यांच्यासह स्थानिक नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.\nनगरसेवक विकास डोळस म्हणाले की, भारतातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाच्या जागेवर होणार आहे. त्यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला आहे. देशभरात ‘संविधान बचाव’चा नारा दिला जात असताना प्रत्यक्ष संविधान भवन उभारण्याची संकल्पना आमदार लांडगे यांनी मांडली. त्या संकल्पनेला मूर्तरुप देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. आता दिघी गावठाण येथील बुद्ध विहाराच्या उभारणीत पुढाकार घेतला. भोसरीच्या राजकारणातील ‘शांतीदूत’ म्हणून त्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे.\nपुण्यातील उंड्री येथे एका महिलेवर सामुहिक बलात्कार\nभोसरीत आमदार महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशनतर्फे इफ्तार पार्टी मोठ्या उत्साहात\nकुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ डी वाय पाटील मेडिकल महाविद्यालयाकडून सन्मान\nखराब रस्ता, कचरा या समस्येसाठी 9922501450 वर फोटो आणि माहिती द्या\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूबाबत चिखली परिसरात जनजागृती\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nम��र्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=151&Itemid=344&limitstart=4", "date_download": "2019-07-20T15:38:39Z", "digest": "sha1:KH5ZNJQJDW55E4CFPOBESSB65PXOKAV3", "length": 7870, "nlines": 32, "source_domain": "saneguruji.net", "title": "यज्ञ", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nसूर्याजवळ धगधगीत प्रकाश दिसे. अल्पही मालिन्य त्याच्याजवळ दिसत नसे. आपल्या बुद्धीतही किल्मिष नसावे, मालिन्य नसावे, असे मननशील मानवाला वाटे. तो सूर्याला म्हणे, “हे सूर्य तुझ्या तेजोमय प्रकाशधारा पिऊन आमची बुद्धी निर्मळ होवो. आमची बुद्धी स्वतंत्र असो, जागृत असो. मालिन्याचा लवलेशही आमच्या बुद्धीजवळ नसो.” अशी प्रार्थना करून कृतज्ञतेने मनवप्राणी सूर्याला अर्ध्य देत. त्याला सुंदर फुले देत. कोणी त्याचा जप करीत, कोणी त्याचे सतत स्तवन करीत.\nवृत्र या गोष्टी पाहत होता. चराचराचे जीवन मुख्यत्वेकरून हा सूर्य व याच्या तेजःप्रसवा गाई यांच्यावर अवलंबून आहे, ही गोष्ट प्रखर प्रज्ञेच्या वृत्राच्या ध्यानात आली. चराचराच्या जीवनाचा सूर्य हा प्राण आहे, आधार आहे. या सूर्याला त्याच्या गाईंसह आपण गिळून टाकिले तर असा एक विचार वृत्राच्या मनात आला. सूर्य व त्याच्या गाई नसतील तर सारे विश्वयंत्र बंद पडेल. सर्वत्र अंधार पसरेल. उष्णता नाहीशी होईल. वारे वाहणार नाहीत, मेघ बनणार नाहीत, पाऊस पडणार नाही, वृक्षवनस्पती वाढणार नाहीत, मानव जगणार नाहीत. सर्वत्र प्रेतकळा ओढवेल. या विश्वाचे मग कोण रक्षण करील असा एक विचार वृत्राच्या मनात आला. सूर्य व त्याच्या गाई नसतील तर सारे विश्वयंत्र बंद पडेल. सर्वत्र अंधार पसरेल. उष्णता नाहीशी होईल. वारे वाहणार नाहीत, मेघ बनणार नाहीत, पाऊस पडणार नाही, वृक्षवनस्पती वाढणार नाहीत, मानव जगणार नाहीत. सर्वत्र प्रेतकळा ओढवेल. या विश्वाचे मग कोण रक्षण करील कोणता देव वा मानव उभा राहील कोणता देव वा मानव उभा राहील प्रभू म्हणाला की, यज्ञधर्म जिवंत असेल तरच त्याचे रक्षण होईल. पाहू या. हीच परीक्षा होईल, गंमत होईल.\nवृत्र हसला. भेसूर हसणे, मरणरूप हसणे. ते हसणे म्हणजे चराचराचे मरण होते. गिळू का गाईंसह हा सूर्य त्याने स्वतःला प्रश्न विचारला. या सूर्याला गाईंसह गिळण्याची आहे का आपली शक्ती, या गोष्टींचा तो विचार करू लागला. पुन्हा तो हसला व म्हणाला, ‘वेडाच आहे मी. माझ्या स्वरूपाचाच मला विसर पडला. मी वाटेल तेवढा मोठा होऊ शकतो. या ब्रह्माण्डाचा मी एक घास करू शकेन. वाढवू का माझे रूप त्याने स्वतःला प्रश्न विचारला. या सूर्याला गाईंसह गिळण्याची आहे का आपली शक्ती, या गोष्टींचा तो विचार करू लागला. पुन्हा तो हसला व म्हणाला, ‘वेडाच आहे मी. माझ्या स्वरूपाचाच मला विसर पडला. मी वाटेल तेवढा मोठा होऊ शकतो. या ब्रह्माण्डाचा मी एक घास करू शकेन. वाढवू का माझे रूप होऊ का विराट वेषधारी होऊ का विराट वेषधारी परंतु माझा नाश तर नाही ना कोणी करणार परंतु माझा नाश तर नाही ना कोणी करणार कोण करणार माझा नाश कोण करणार माझा नाश महान यज्ञाशिवाय कोणतेही शस्त्र माझ्यावर चालणार नाही. यज्ञधर्म तर मेल्यासारखाच झाला आहे. हे स्वर्गात राहणारे देव तर नाचरंगात दंग झाले आहेत. अमृताचा पेला व अप्सरांच्या ओठांचा पेला हे दोन पेले त्यांना सदैव लागतात. यज्ञाचे त्यांना भानही नाही. परंतु मानवात यज्ञधर्म अद्याप रूढ आहे. मानवांनी यज्ञधर्म परमोच्च मानला आहे. यज्ञोपासना ते वाढवित आहेत, परंतु जाऊन पाहिले पाहिजे. या बाह्य यज्ञोपासनेच्या आत डोकावून पाहिले पाहिजे.’\nवृत्राने लघुरूप धारण केले व तो भूतलावर हिंडूफिरू लागला. त्याने नाना देश पाहिले. द्वीपद्वीपांतरे पाहिली, परंतु निर्मळ व सोज्वळ यज्ञोपासना त्याला कोठेही दिसली नाही. हिंडता हिंडता तो खाली भारतभूमीत आला. हिमालयाची सू्र्याला भेटू पाहणारी ती स्वच्छ शिखरे पाहून तो आनंदला. हिमालयाच्या पोटातून वाहणा-या सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा वगैरे पवित्र नद्या त्याने पाहिल्या. त्याने खालचा विंध्याद्रीचा हिरवागार कमरपट्टा पाहिला. पूर्वेस व पश्चिमेस उचंबळणारा सहस्त्रावधी लाटांचा सागर त्याने पाहिला. भारताचे भौगोलिक सौंदर्य पाहून वृत्र वेडा झाला. निरभ्र आकाश, प्रसन्न नद्या, उत्तुंग पर्वत, पाताळाला भेटू पाहणा-या खोल द-या, नाना रंगांची व गंधांची फुले, नाना स्वादांची मधुर फळे, नाना प्रकारचे धीरगंभीर वृक्ष, नाचणा-या वेळली, सुंदर मोहक रंगांचे पक्षी व त्यांचे कर्णमधुर आलाप- सारे वातावरण हृदयहारी होते. वृत्राने भारताला प्रणाम केला.\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/central-railway-central-railway-take-decision-about-footover-bridge/78084/", "date_download": "2019-07-20T16:02:57Z", "digest": "sha1:YC4KMEMVGXXFUA3RMZYKJC3YX3ZFUQNE", "length": 9328, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Central railway : central railway take decision about footover bridge", "raw_content": "\nघर महाराष्ट्र धोकादायक पादचारी पूल पाडणार; मध्य रेल्वेचा निर्णय\nधोकादायक पादचारी पूल पाडणार; मध्य रेल्वेचा निर्णय\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल दुर्घटनेनंतर धोकादायक पादचारी पूल पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.\nपादचारी पूल पाडणार; मध्य रेल्वेचा निर्णय\nछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल दुर्घटनेने मुंबईकरांचं मन हेलावून टाकलं आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पालिकेने ही जबाबदारी रेल्वेवर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा पूल पालिकेच्याच अख्त्यारित असल्याची उपरती पालिकेला आली होती. तसेच एलफिन्स्टन आणि अंधेरी पूल दुर्घटनेवेळीही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसाच प्रयत्न सीएसटीएम पूलाच्या वेळी करण्यात आला. मात्र त्याची महापालिकेने जबाबदारी घेतली. तसेत स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने त्यांच्या अख्त्यारीतील पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे.\nमध्य रेल्वेतर्फे हे पूल पाडण्यात येणार\nमध्य रेल्वेतर्फे भांडुप, कुर्ला, विक्रोळी, दिवा आणि कल्याण या ठिकाणचे पूल मध्य रेल्वेतर्फे पाडण्यात येणार आहेत. पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या कार्यवाहीस सुरुवात होणार असल्याची माहिती समोर आली आहे.\nदेसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nसीएसएमटी ���ेथील पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी नीरज देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. निरज देसाईची चौकशी सुरू असून त्याच्याविरुद्ध ३०४ अ (निष्काळजीपणा २ वर्षे शिक्षा) हे कलम काढून ३०४ भाग २ हे कलम लावण्यात आले आहे. ज्यामध्ये १० वर्षे शिक्षा होवू शकते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमाजी न्यायमूर्ती पिनाकी चंद्रा घोष बनले देशाचे पहिले लोकपाल\nलोकसभा लढवा, डिपॉझिट वाचवा; तावडेंचा मनसेला टोला\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nजगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प\n‘एलएलबी आणि एलएलएम’चा निकाल जाहीर\nएसटीच्या शिवनेरीला उत्तम प्रतिसाद; १० दिवसात ६ हजार प्रवासी वाढले\nपिंपरी-चिंचवडमध्ये मोटारच्या लाईटवर केला अंत्यविधी\n“अजित पवार, मस्ती तुझीच जिरली” शिवाजीराव आढळरावांच पलटवार\nवडगावशेरी येथील सीमा भिंत पावसामुळे कोसळली\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/large-decrease-in-bad-loans-informed-by-central-government/articleshow/67931364.cms", "date_download": "2019-07-20T17:09:02Z", "digest": "sha1:EWEL2IZ5UZA4JMTSN7OFBGJ42IVL46XW", "length": 16354, "nlines": 172, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: बँकांच्या बुडीत कर्जांमध्ये मोठी घट - large decrease in bad loans informed by central government | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nबँकांच्या बुडीत कर्जांमध्ये मोठी घट\nबुडीत कर्जांच्या ओझ्याखाली दबलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी खूशखबर आहे....एप्रिल ते डिसेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत बुडीत कर्जांमध्ये ३१,००० कोटी रुपयांची घट होऊन ते ८,६४,४३३ कोटी रुपया���च्या पातळीवर पोहोचले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.\nबँकांच्या बुडीत कर्जांमध्ये मोठी घट\nबुडीत कर्जांच्या ओझ्याखाली दबलेल्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी खूशखबर आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१८ या नऊ महिन्यांच्या कालावधीत बुडीत कर्जांमध्ये ३१,००० कोटी रुपयांची घट होऊन ते ८,६४,४३३ कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे. मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत सार्वजनिक बँकांची बुडीत कर्जे ८,९५,६०१ कोटींवर होती, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी दिली.\nसरकारी आकडेवारीनुसार जून २०१८ आणि डिसेंबर २०१८ अखेर सार्वजनिक बँकांची बुडीत कर्जे अनुक्रमे ८,७५,६१९ कोटी रुपये आणि ८,६४,४३३ कोटी रुपयांवर होती. सार्वजनिक बँकांची कर्जे मोठ्या प्रमाणात थकल्यामुळे त्यांचे लवकरच खासगीकरण केंद्रातर्फे खासगीकरण करण्यात येणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे, त्या विषयी विचारले असता, 'कोणत्याही परिस्थितीत सरकारी बँकांचे खासगीकरण करण्यात येणार नाही,' अशी ग्वाहीही शुक्ला यांनी दिली.\nकेंद्र सरकारने गेल्या चार वर्षांपासून हाती घेतलेल्या कडक उपाययोजनांमुळे बँकांच्या आर्थिक स्थितीत बदल होण्यास सुरुवात झाली आहे. बँकांची आर्थिक स्थिती खालावण्यामागील कारणे समजून घेणे, बँकांची परिस्थिती सुधारण्याचा संकल्प, बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेली भांडवली गुंतवणूक आणि सुधारणांसाठी केलेले प्रयत्न या सर्वांमुळे बुडीत कर्जांमध्ये घट दिसून येण्यास सुरुवात झाली आहे. मोठ्या प्रमाणावरील कर्जे थकण्याला कर्जे देण्याच्या चुकीच्या प्रथा, सहेतुक कर्जबुड‌व्यांचे 'उद्योग', सरकारी हस्तक्षेप, भ्रष्टाचार आणि आर्थिक सुस्ती या कारणांमुळे बँकांच्या बुडीत कर्जांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली, असेही शुक्ला यांनी स्पष्ट केले. 'बँकांच्या अॅसेट क्वालिटीचा आढावा घेण्यास आर्थिक वर्ष २०१५पासून सुरुवात करण्यात आली. त्यानंतर बँकांचे ताळेबंद स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या सर्व प्रयत्नांमुळे मोठमोठ्या कर्जबुडव्यांकडून वसुली करणे सहज शक्य झाले,' असेही शुक्ला यांनी नमूद केले.\nपहिल्यापासूनच बुडीत कर्जांबाबत योग्य ते धोरण आखले असते तर, इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज���ंचा डोंगर उभा राहिला नसता, असेही मंत्रिमहोदयांनी स्पष्ट केले. ३१ मार्च २०१४ रोजी एकूण बुडीत कर्जे २,२७,२६४ कोटी रुपयांवर होती. ती वाढून ३१ मार्च २०१५ रोजी २,७९,०१६ कोटी रुपयांवर पोहोचली. ३१ मार्च २०१६ रोजी सार्वजनिक बँकांची एकूण बुडीत कर्जे ५,३९,९६८ कोटी रुपयांवर पोहोचली, तर ३१ मार्च २०१७ रोजी ६,८४, ७३२ कोटी रुपयांवर पोहोचली, असेही शुक्ला यांनी नमूद केले. आर्थिक वर्ष २०१५-१६मध्ये घेण्यात आलेल्या कडक पावलांमुळे डिसेंबर २०१८पर्यंत सरकारी बँकांच्या एकूण बुडीत कर्जांपैकी ३,३३,४९१ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे.\nसार्वजनिक बँकांची बुडीत कर्जे\nआर्थिक वर्ष थकीत कर्जे (कोटी रुपयांत)\n३१ मार्च २०१४ २,२७,२६४\n३१ मार्च २०१५ २,७९,०१६\n३१ मार्च २०१६ ५,३९,९६८\n३१ मार्च २०१७ ६,८४,७३२\n३१ डिसेंबर २०१८ ८,६४,४३३\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nडेबिट कार्डच्या संख्येत १० कोटींनी घट\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nडीएचएफएलचे समभाग ३३ टक्क्यांनी कोसळले\nअल्पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे साह्य\nई-टोल एक डिसेंबरपासून अनिवार्य\nरिलायन्स इंडस्ट्रीजला १०,१०४ कोटींचा नफा\nमोबाइल सेवा कंपन्यांमध्ये जिओ दुसऱ्या स्थानी\n१.४६ कोटी विवरणपत्र जमा\nअल्पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे साह्य\nई-टोल एक डिसेंबरपासून अनिवार्य\nरिलायन्स इंडस्ट्रीजला १०,१०४ कोटींचा नफा\nमोबाइल सेवा कंपन्यांमध्ये जिओ दुसऱ्या स्थानी\n१.४६ कोटी विवरणपत्र जमा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nबँकांच्या बुडीत कर्जांमध्ये मोठी घट...\nपरवडणाऱ्या घरांवरील ‘जीएसटी’त घट\nदेशांतर्गत विमान प्रवासात भारत जगात अव्वल...\nडिझेलवरील कारना वाढती पसंती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-20T15:51:18Z", "digest": "sha1:E5YGPLED6WYAWSIN6FFXKOIPIM2L6VHX", "length": 36539, "nlines": 167, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "धर्मांतराने दलितांना काय दिले? - मा. लक्ष्मण माने - BRAmbedkar.in", "raw_content": "\nधर्मांतराने दलितांना काय दिले – मा. लक्ष्मण माने\nशिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र मनोमनी बौद्ध (महार) या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे. आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले.\nयुनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात सार्‍या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ. नरेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणार्‍या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकार्‍यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे. वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे.\nआज ‘वाडावो माय भाकर येस्कराला’ हे इतिहासजमा झाले आहे. आय.ए.एस., आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्मण आहेत आणि दोन नंबरला पूर्वीचे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वत्तेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांच���च स्पर्धा सुरू आहे.\nसर्वाधिक ब्राह्मण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो.\nसाहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणार्‍यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत.\nदलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले. लोक विनोदाने म्हणतात, ‘ब्राह्माणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली’ ब्राह्मणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले. आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही.\nदीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गर्दी दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून ‘आब-ए-जमजम’ आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने. ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.\nखेडी सोडून शहराकडे चला, हा मंत्र बाबासाहेबांनी दिला. अंधार युगातील अंध:कार कूप ठरण्याची भीती ओळखून बाबासाहेबांनी खेड्याला केंदबिंदू न ठरवता व्यक्तीला विकासाचा केंदबिंदू ठरवले होते. डॉ. भाऊ लोखंडे यांनी त्यांच्या एका लेखामध्ये फार छानपणे बाबासाहेबांचा खेड्यासंबंधीचा विचार मांडला आहे. पॅसिफीक रिलेशन्स परिषदेला सादर केलेल्या प्रबंधात बाबासाहेब म्हणतात,\nअ). जोपर्यंत अस्पृश्य लोक हे खेड्याच्या बाहेर रहातात, त्यांना उदरनिर्वाहाचे साधन नाही, त्यांची लोकसंख्या हिंदूंच्या मानाने कमी आहे, तोपर्यंत ते अस्पृश्यच रहाणार. हिंदूंचा जुलूम व जाच चालूच रहाणार व स्वतंत्र, संपूर्ण जीवन जगण्याला ते असमर्थच रहाणार.\nब). स्वराज्य म्हणजे हिंदू राज्यच होईल. त्यावेळी स्पृश्य हिंदूंकडून होणारा जुलूम व जाच अधिकच तीव्र होईल. त्यापासून दलितवर्गाचे चांगल्या रीतीने संरक्षण व्हावे.\nक). दलितवर्गातील मानवाचा पूर्ण विकास व्हावा. त्यांना आथिर्क व सामाजिक संरक्षण मिळावे, अस्पृश्यतेचे उच्चाटन व्हावे म्हणून या परिषदेचे पूर्ण विचारांती असे ठाम मत झाले आहे की, भारतात प्रचलित असलेल्या ग्रामपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला पाहिजे. कारण गेली कित्येक वर्षे स्पृश्य हिंदूंकडून दलितवर्गाला सोसाव्या लागणार्‍या दु:खाला ही ग्रामपद्धतीच कारणीभूत झालेली आहे. खेड्यातील दलित बांधवांची अवस्था आठवून बाबासाहेब ढसढसा रडत असत. ते म्हणत असत,\n‘खेडापाड्यातून रहाणार्‍या माझ्या असंख्य दलितांच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्याचा माझा उद्देश सफल होऊ शकला नाही. म्हणून माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले माझे सार्मथ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. जोपर्यंत ते खेडी सोडून शहरात रहायला येणार नाहीत, तोपर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. खेड्यात रहाणार्‍या या आमच्या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी रहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते, तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी कुत्र्यासारखे वागविले जाते, ज्या ठिकाणी पदोपदी मानभंग होतो, जेथे अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडिक जमीन असेल ती ताब्यात घ्यावी आणि नवनवीन गावे वसवून स्वाभिमानपूर्ण माणूसपणाचे जीवन जगावे. तेथे नव-समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कुणी अस्पृश्य म्हणून वागविणार नाही.\nगेल्या ५० वर्षांत दोन जातींनी खेडी सोडली. एक बौद्ध व दुसरे ब्राह्मण. दोघे शहरांमध्ये येऊन राहिले. पूर्वास्पृश्य असलेल्या दलितांना शेतीच्या उत्पादनव्यवस्थेत काही स्थान नव्हते. तर ब्राह्माण कुळ कायद्यामुळे व ४८च्या गांधी हत्येनंतर खेड्यांमधून शहरांकडे धावले. जातींची बहुसंख्या आणि जातींची अल्पसंख्या ही परिस्थिती भयावह आहे. घटनेमध्ये एक माणूस, एक मूल्य हा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला असला, तो घटनेने स्वीकारला असला, घटनेने स्वातंत्र्य-बंधुता-न्याय ही तत्त्वे स्वीकारली असली, तरी वास्तवामध्ये हिंदू नावाची काही गोष्टच नसते. तेथे जाती असतात आणि जातीच राजकारणाचे रूप घेऊन अल्पसंख्य, बहुसंख्य ठरवित असतात. त्यामुळे जातीने अल्पसंख्य व जातीने बहुसंख्य हेच सूत्र सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठेच्या फेरवाटपात महत्त्वाचे ठरते आहे. या स्थितीचा अल्पसंख्य जातींनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, असे मला वाटते.\nया देशात जात बदलताच येत नाही असे रोज सांगितले जाते. परंतु आधीच्या बौद्धांनी हे सिद्ध केले आहे की जात बदलता येते; तिचे वास्तवही बदलता येते. आता ज्यांनी धर्म बदलला नाही, त्यांची काय परिस्थिती आहे\nमहाराष्ट्रातल्या अस्पृश्यांमध्ये एक नंबरला पूवीर्चे महार होते; तर दोन नंबरची लोकसंख्या पूर्वीच्या मांगांची आहे. आता अस्पृश्य कुणीही राहिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लेखणीच्या एका फटकाऱ्यात अस्पृश्यता नष्ट केली आहे. या दोघांशिवाय बाकी छोट्या छोट्या अस्पृश्य जाती आहेत; ज्या आजही गावगाड्यात आहेत. त्यांची परिस्थीती काय आहे त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे त्यांच्या शिक्षणाचे प्रमाण काय आहे मातंग समाजात एखाद-दुसरा अपवाद सोडला तर कुणीही आय.ए.आय. अधिकारी नाही. अपवादानेच एखाद दुसरा आय.पी.एस. अधिकारी असेल. तीच परिस्थिती बाकीच्या स्पर्धापरीक्षांची आहे.\nज्या ठिकाणी पूर्वीच्या महारांनी गावगाडा सोडला, गावाची सेवा-चाकरी सोडली, ती सारी कामे ही मातंगांच्यावर लादली गेली आणि त्यांनी ती स्वीकारली. त्यामुळे एक-दोन टक्के तरी शिक्षण असेल की नाही, याची चिंता केली पाहिजे. सबंध मातंग, चर्मकार, ढोर या सगळ्यांच्या शिक्षणाचा व त्यांना ५० वर्षांत काय मिळाले याचा स्वतंत्र अभ्यास होण्याची गरज आहे. डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इंजिनीअर, कलेक्टर, कमिशनर, प्रशासन यंत्रणांमध्ये या समाजाचं काय प्रमाण आहे, याचाही तपशीलवार अभ्यास होण्याची गरज आहे. आज अन्याय, अत्याचार सर्वाधिक होत आहेत ते मातंगांवर सर्व गावगाड्यांतल्या कामाचं स्वरूप उदा. डफडे वाजवणे एवढी गोष्ट लक्षात घेतली तरी काय जाणवते डफडे वाजविण्याचा पारंपरिक धंदा हा मातंगांच्या गळ्यात मारला आहे.\nमातंग समाज स्वत:ला हिंदू धर्मीय समजतो. त्यांनी हिंदूंच्या सण, उत्सव, लग्नात डफडे वाजविलेच पाहिजे. नाहीतर त्याचा परिणाम त्याला भोगावाच लागतो. त्याने डफडे वाजवले तरीही आणि नाही डफडे वाजवले तरीही त्याला काही मारुतीच्या मंदिरात पाया पडायला जाता येत नाही. आणि गेला तर मार बसतोच. वरात घोड्यावरून काढल्यास, चांगले कपडे घातल्यास, चांगले रहाणीमान केल्यास, शिक्षण घेण्याचा प्रयत्न केल्यास, सवर्णांच्या विहिरीवर पाणी भरल्यास, सवर्णांची लहानमोठी कामे न केल्यास जनावरांसारखा मार खावाच लागतो. अगदी अलीकडेच, म्हणजे या महिन्या-दोन महिन्यांतक औरंगाबाद जिल्ह्यातील साकेगाव येथील सुनील आव्हाड याने पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्यामुळे गावातील जातीयवादी गावगुंडानी त्याला जातीवाचक शिवीगाळ करून वेशीवर बांधून बेदम मारहाण केली. त्याच्या घरावर हल्ला करून कुडाची भिंत तोडली. त्याचा लहान भाऊ, वडील यांनाही लाथाबुक्क्यांनी बेदम मारले.\nजळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर, कोतळी गाव येथील भारतीय जनता पक्षाचे विधानसभा गटनेते एकनाथ खडसे यांच्या मुलाने, पोळ्याच्या दिवशी डफडे वाजविण्यास नकार दिल्याने नीना अढायके या मातंग तरुणास बेदम मारले. त्याचा मुलगा व पत्नी यांनाही मारले. या दोन्ही घटनांमध्ये अन्याय करणारे पोलिस पाटील, सरपंच तसेच इतर अनेक लोक आहेत. या अगदी अलीकडच्या घटना आहेत. रोज कुठेना कुठे अशा घटना घडतच असतात. सर्वांची नोंद होतेच असेही नाही. डफडे वाजवायचे की वाजवायचे नाही, हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आहे. पण असे स्वातंत्र्य मातंगांना आहे काय\nसोलापूर जिल्ह्यातल्या चर्मकार समाजातल्या भगिनीवर पाच सहा महिन्यांपूर्वी अतिप्रसंग झाला. काय तिने कोणाचे घोडे मारले होते ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार ती हिंदू आहे, अस्पृश्य आहे आणि ती पाटील सांगेल त्या गोष्टीला हो म्हणत नाही. मग दुसरे काय होणार जोवर हे सारे दलित हिंदू राहतील, तोपर्यंत त्यांच्यावर असाच अन्याय होत राहील.\nतीच परिस्थिती भटक्या विमुक्तांची. दलितांचा बहिष्कृत भारत; आमचा तर उद्ध्वस्त भारत. आमच्या तर मनुष्यत्वालाच अर्थ नाही. स्वातंत्र्याला ६० वर्षे झाली; पण आमच्या शिक्षणाचे प्रमाण ०.०६ टक्के आहे. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या कोणत्याही सुविधांचा आम्हांला स्पर्श झालेला नाही. एका जागेला हा समाज तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस रहातच नाही. त्यामुळे मतांच्या राजकारणात यांना कुणी विचारत नाही. अल्पसंख्य असणे हा यांचा गुन्हा आहे. जोवर ती माणसे लमाण, कैकाडी, माकडवाला, वडार रहातील तोपर्यंत लोकशाहीपर्यंत पोहचूच शकत नाही. लोकशाहीमध्ये त्यांचा प्रतिनिधी नसेल तर ६० वर्षांत काय स्थिती झाली आपण पहातोच आहोत.\nत्यामुळे जाती नष्ट करायला पर्याय नाही. ज्यांनी जात नष्ट केली, ते पुढे गेले. ते बौद्ध असोत, मुस्लिम असोत, ख्रिश्चन असोत. आणि ज्यांनी जात सोडली नाही, जातीची मानसिकता सोडली नाही, वर्णव्यवस्थेची गुलामगिरी सोडली नाही ते वेगाने मागे पडतायत. मग ते मराठे असोत, माळी असोत, कुणबी असोत. ब्राह्मणेतरांमध्ये सर्व गरीब गट वेगाने मागे जात आहेत. या सगळ्यांचा गांभीर्यपूर्वक विचार केल्यानंतरच मी आणि माझ्या सहकार्‍यांनी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला मार्ग स्वीकारलेला आहे. सवलती मिळोत किंवा न मिळोत; आम्हाला आमच्या पायावर उभे राहिलेच पाहिजे. कारण जे पायावर उभे राहिले तेच पुढे गेलेले आहेत. लाचार गांडुळांच्या फौजा म्हणून जगण्यापेक्षा बंडखोर म्हणून जगणे आणि अस्मितेच्या शोधात निघणे हे मला अत्यंत गरजेचे वाटते.\nआंबेडकरी चळवळीच्या अधिक माहिती विषयी आमच्या फेसबुक पेजला Like करा. – https://www.facebook.com/brambedkar.in/\nकायागता स्मृति: बुद्ध ने बत्तीस कुरूपताएं शरीर में गिनायी हैं → ← भारतातील लोकशाही…\n21 thoughts on “धर्मांतराने दलितांना काय दिले – मा. लक्ष्मण माने”\nछान माहिती दि��ीत सर\nउत्तम माहिती आहे सर यामुळे आपला समाजजागृती घडून पर्यायाने देश पुढे जाण्यासाठी मोलाची मदत होईल.\nखुपच अप्रतिम वास्तववादी प्रसंगाचे वर्णन…\nशिका, संघटित व्हा, संघर्ष करा हे असे नसून\nशिकवा, चेतवा, संघटित करा असे ते ब्रीदवाक्य आहे \nसर आता सर्वांनी बौध्द धम्म स्वीकारला पाहिजे . सर जातीचा दाखला वेळेत मिळाला नाही म्हणून सवलत मिळाली नाही आणि आता मुलांना खासगी शाळेत शिकवतो आहे . आणि एकच ध्येय मुलांना ऊच्य शिक्षण द्यायचे आहे . कितीही कष्ट करावे लागले तरी चालेल पण माझी मुलं ऊच्य शिक्षित करणार . आणि महत्वाच देव आम्ही सोडून दिलेत सर .\nखुप सुंदर मुध्देसुद माहीती दिल्याबध्दल\nअत्यंत सुंदर, वास्तववादी व अभ्यासपुर्ण विवेचन.बौद्धेतर समाज समूहांनी डॉ. बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे धर्मांतराचा मार्ग स्विकारावा ही कळकळ.\nमाने सरांना मानाचा जय भीम.\nसर खूपच छान लेख आहे. ज्या पूर्वा आश्रमीच्या अस्पृश्यानी धर्म बदल्यामूळे त्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचा मानसिकतेत मोठा बदल घडून आचार विचारात खुपच प्रगती घडल्या मुळे सहाजिकच राहणीमान उंचावल्यामुले इतर समाजाचा त्यांच्याकडे बघण्याची मानसिकता बदली. परिणामी पूर्वी जो समाज ज्यांना साधा शिवून देखील घेत नव्हता तोच समाज आज त्यांचा पूर्वी प्रमाणे तिरस्कार न करता आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे. एवढेच काय पण ताटाला ताट लावून जेवत आहे. काही ठिकाणी तर रोटी भेटीचा व्यवहार देखील करत आहे. वरील हे सर्व काय सांगते तर पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यानी केलेल्या प्रगतीचाच परिणाम आहे.\nखरं आहे सर तूमत म्हनन.\nप्रतिभाशाली व्यक्तिमत्व व विचार\nअतिशय सुंदर माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर जय भीम\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2019-07-20T15:57:23Z", "digest": "sha1:NRIHSYBIS5KTOBZZJELRSNGPFVHIMCT5", "length": 7065, "nlines": 134, "source_domain": "amravati.gov.in", "title": "रुग्णालये | राष्‍ट्र संतांची भूमी | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योज��ा\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nअत्‍याधुनीक दक्षता व बोंडे रुग्‍णालय\nअत्‍याधुनीक दक्षता व बोंडे रुग्‍णालय राजापेठ, अमरावती-४४४६०५ फोन नं-०७२१ ०२६७ ६४१६\nचिंतामणी रुग्‍णालय, भाऊ कॉलनी, राधा नगर ए अमरावती-४४४६०४ फेान नं.-०७२१ २५५ ११४३\nजिल्‍हा महिला शासकीय रुग्‍णालय (डफरीन)\nजिल्‍हा महिला शासकीय रुग्‍णालय (डफरीन), श्रीकृष्‍ण पेठ अमरावती- ४४४६०१\nडॉ. मुर्के रूग्‍णालय , अमरावती\nडॉ. मुर्के रूग्‍णालय , अमरावती -४४४६०१, फोन नं.- ०७२१ २५७ ९०४५\nडॉ. हेडगेवार रुग्‍णालय , बडनेरा रोड, मुधोलकर पेठ, अमरावती- ४४४६०१ फोन नं.-०७२१ २६७ ६४१६\nदेशमुख नेत्र रुग्‍णालय , इर्विन चौक, नेत्रदान रोड, अमरावती-४४४६०२, फोन नं.-०७२१ २६६ ३१५१\nनवजीवन रूग्‍णालय, कॅम्‍प अमरावती- ४४४६०१\nपारश्री अपघात रुग्‍णालय , खापर्डे बगीचा, मज्‍जीद इर्विन रोड, अमरावती, फोन नं -०७२१-२६६११९६\nबाहेती रुग्‍णालय, अमरावती - ४४४६०१, फोन नं.- ०७२१ २६७ ७२००\nमानस रुग्‍णालय विवेकानंद कॉलनी अमरावती -४४४६०६\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/mamata-banerjee-west-bengal-government-refused-permission-for-prime-minister-modis-rally/44416", "date_download": "2019-07-20T16:10:40Z", "digest": "sha1:44BIM2KVF4DTDJS3ZHDDYBAEUAFARQXF", "length": 7110, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पश्चिम बंगाल सरकारने पंतप्रधान मोदींच्या सभेला परवानगी नाकारली | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nपश्चिम बंगाल सरकारने पंतप्रधान मोदींच्या सभेला परवानगी नाकारली\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nपश्चिम बंगाल सरकारने पंतप्रधान मोदींच्या सभेला परवानगी नाकारली\n पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ३ एप्रिल रोजी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे. पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील कावाखाली मैदानावर 3 एप्रिल रोजी पंतप्रधान मोदींची सभा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, पश्चिम बंगाल सरकारने ही परवानगी नाकारली असल्याचे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीत कोणीही आम्हाला रॅली घेण्यापासून रोखू शकत नाही, असे घोष म्हणाले.\nआम्ही कावाखाली मैदानासाठी एका आठवड्यापूर्वीच अर्ज दिला होता. परंतु, तरीही आम्हाला सभेसाठी परवानगी नाकारण्यात आली. आम्हाला सिलीगुढीतील २ रेल्वे मैदानाची परवानगी मिळाली होती. म्हणूनच आम्ही रेल्वे मैदान निवडले. मात्र, भाजपच्या बाबतीत पश्चिम बंगाल सरकारची भूमिका पक्षपाती आहे, असा आरोप घोष यांनी केला आहे. यापूर्वीही आम्हाला पंतप्रधान मोदी आणि पक्ष अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेदरम्यान असाच अनुभव आला होता, असेही घोष यांनी पंत्रकारांशी बोलताना सांगितले.\nकाँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन\nराष्ट्रवादीचा पश्चिम महाराष्ट्रातील बालेकिल्ला उद्धवस्त करुन पवारांचे राजकारण संपविणार \nजनतेचा आजही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास \nमराठा आरक्षणाबाबत सरकारचं धोरण अस्पष्ट \nशिवराज सिंग यांचा राजीनामा, काँग्रेसला सत्तेसाठी मायावतीसह अखिलेशची सात\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-7-november-2018/articleshow/66529425.cms", "date_download": "2019-07-20T16:58:52Z", "digest": "sha1:FA27FOUFSQPRQOECVGTO7RVZZAPSD6AU", "length": 20089, "nlines": 185, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आजचं राशी-भविष्य: Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ नोव्हेंबर २०१८ - rashi bhavishya of 7 november 2018 | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ नोव्हेंबर २०१८\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ नोव्हेंबर २०१८\nआजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आरोग्य यथा-तथाच राहील. थकवा जाणवेल. शक्य असल्यास प्रवास टाळा. हट्टीपणापासून दूर राहा. आरोग्य संभाळा. पोटाच्या तक्रारी डोके वर काढण्याची शक्यता आहे. मुलांची चिंता राहील. कामात यश मिळेल. कामाच्या रगाड्यात कुटुंबासाठी वेळ देणे शक्य होणार नाही. यामुळे त्यांच्यासोबत रुसवे-फुगवे होण्याची शक्यता आहे.\nदिवस मध्यम फलदायी असेल. एखादे कार्य दृढ मनोबल आणि पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण करा. वडील किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. आज वडिलांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतील. कलाकार तसेच खेळाडूंसाठी आजचा दिवस चांगला आहे. त्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळेल. मुलांसाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे.\nआजचा दिवस चांगला आणि लाभदायक आहे. मित्र, भाऊ-बहिण तसेच शेजाऱ्यांसोबत संबंध चांगले राहतील. आर्थिक दृष्ट्या जागरूक राहाल. गुंतवणूक करताना जागरुकपणे करा.मन चंचल असल्याने विचारांमध्ये सतत परिवर्तन होईल. तन-मन प्रफुल्लित होईल. नवीन कार्याचा शुभारंभ करण्यासाठी दिवस चांगला आहे. विरोधकांना पराभूत करु शकाल. आनंद उल्हास आणि भाग्योदय होणारा दिवस आहे.\nदिवस मध्यम फलदायी आहे. आज मनाला मरगळ येईल. जे काम कराल त्यात समाधान मिळणार नाही. आरोग्य बिघडेल. उजव्या डोळ्याचे दुखणे बळावेल. परिवारातील सदस्यांशी रुसवे-फुगवे होण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या नकारात्मक व्यवहार कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. अनैतिक कामांपासून दूर राहा. खर्चावर नियंत्रण ठेवा.\nदिवस शुभ फलदायी आहे. आज आत्मविश्वास दुणावेल. प्रत्येक कार्य दृढ निश्चयाने पूर्ण कराल. सरकारी कामे तसेच सरकारकडून लाभ होईल. वडील तसेच वडिलधाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल. व्यवहारात उतावळेपणा करु नका. रागाचे प्रमाण अधिक राहील. पोटासंबंधी तक्रारी जाणवतील म्हणून आहार विहारावर ध्यान ठेवा. पूर्ण दिवस आनंदात जाईल.\nशारीरिक आणि मानसिक चिंतेच्या ओझ्याखाली दिवस जाईल. आज तुमच्या अहंकारामुळे कोणाचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. कोर्ट-कचेरीच्या कामात सावध राहा. अचानक ��ैसे खर्च होतील. मित्रांसोबत काही झगडा किंवा वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च होतील. शांत मनाने कामे करा. रागाच्या भरात कामावर परिणाम होण्याची शक्यता आहे. मन व्यस्त राहील. आरोग्य बिघडणार नाही याची काळजी घ्या. नोकरदारवर्गाने आपल्या हाताखाली काम करणाऱ्यांपासून सावध राहावे.\nदिवस शुभफलदायी आणि लाभदायक आहे. मित्रांच्या गाठीभेटी तसेच त्यांच्यासोबत पर्यटनाचे बेत आखाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मुलगा आणि पत्नीकडून सुख तसेच समाधान मिळेल. नोकरी व्यवसायात उत्पन्न वाढेल. व्यापारात विकासाच्या संधी येतील. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. दांपत्य जीवनात उत्तम वैवाहिक सुख मिळेल.\nआज गृहस्थ जीवनाचे मर्म उलगडेल. घरात आनंदाचे-उल्हासाचे वातावरण राहील. प्रत्येक कार्य यशस्वीपणे पूर्ण होईल. व्यापाऱ्यांना व्यापाराच्या चांगल्या संधी प्राप्त होतील तसेच उत्पन्नात वाढ होईल. नोकरदारवर्गाला प्रगतीचे नवे मार्ग सापडतील. वरिष्ठ अधिकारी तसेच वडिलधाऱ्या मंडळींचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळेल. आरोग्य चांगले राहील. मुलांच्याबाबतीत समाधानी राहाल. मान-प्रतिष्ठा वाढेल.\nआरोग्याची काळजी घ्या. कामात उत्साहाचा अभाव जाणवेल. मन चिंताग्रस्त राहील. मुलांच्या समस्या या चिंतेचे प्रमुख कारण असेल. व्यवसायात आणि नोकरीत त्रास जाणवेल. जोखमीचे विचार, व्यवहार करण्यापूर्वी विचार करुन मगच कृती करा. कामात यश मिळेल. वरिष्ठ आणि विरोधक यांच्यासोबत विवादात सहभागी होऊ नका.\nनकारात्मक विचारांच्या आहारी जाऊ नका. रागावर नियंत्रण ठेवल्यास अनेक संकटांपासून सुटका होईल. भागीदारांसोबत संबंध बिघडतील. अचानक प्रवासाचे योग येतील. प्रवासासाठी पैसे खर्च होतील. नवीन संबंध प्रस्थापित करणे हिताचे ठरणार नाही. आहार विहारावर नियंत्रण ठेवा नाहीतर आरोग्य बिघडेल. प्रशासकीय कामात तुमचे कौशल्य दिसून येईल. अचानक धनलाभ होईल.\nआजचा दिवस प्रसन्नतापूर्वक जाईल. आत्मविश्वास वाढेल ज्यामुळे कामे सरळमार्गी पूर्ण होतील. स्वभावातील मनमौजीपणा मनाल उभारी देईल. भिन्न लिंगी व्यक्तींच्या ओळखी होतील तसेच त्यांच्यासोबत प्रणय-रोमांस करण्याचीही संधी मिळेल. छोटे प्रवास होतील. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल. रुचकर भोजन, वस्त्र आणि वाहनसुख मिळेल. भागीदारीतून लाभाचे योग आहेत.\nमनाचा दृढ निश्चय आणि आत्मविश्वास यामुळे तुमचे काम यशस्वी होईल. परिवारात सुख-शांती आणि आनंदाचे वातावरण राहील. रागामुळे आपल्या जिभेवर आणि व्यवहारात उग्रता येणार नाही याची काळजी घ्या. नोकरीत तुमचे वर्चस्व राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. आजारी व्यक्तिची तब्येत सुधारेल. आरोग्य उत्तम राहील.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nआजचं भविष्य या सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१७ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१८ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ जुलै २०१९\nआजचं भविष्य पासून आणखी\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १९ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१८ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१७ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० जुलै २०१९\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २० जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १९ जुलै २०१९\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, १९ जुलै २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ७ नोव्हेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ६ नोव्हेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ५ नोव्हेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ४ नोव्हेंबर २०१८...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३ नोव्हेंबर २०१८...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF,_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2019-07-20T16:47:02Z", "digest": "sha1:WL7WSDQKBKXFOJLDNFNDRTZVXKEWWX2Y", "length": 4609, "nlines": 94, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर - विकिपीडिया", "raw_content": "डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर\nडॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर हे १९६४ साली स्थापन झालेले नागपूरमधील सर्वात जुन्या सामान्य पदवी महाविद्यालयांपैकी एक आहे. या महाविद्यालयात विज्ञान, कला आणि वाणिज्य क्षेत्रातील भिन्न अभ्यासक्रम आहेत. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे.[१][२]\nकला व वाणिज्य (Arts and Commerce)[संपादन]\n^ डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर\nबाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित स्मारके\nइ.स. १९६४ मधील निर्मिती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑगस्ट २०१८ रोजी १६:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/the-cheapest-plan-airtel-has-brought-for-its-customers/", "date_download": "2019-07-20T16:50:58Z", "digest": "sha1:JZBQAG644OHMQRXZIT2O66G6IK3CUF3M", "length": 7723, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी आणला सर्वात स्वस्त प्लान - Majha Paper", "raw_content": "\nएअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी आणला सर्वात स्वस्त प्लान\nमुंबई : एकीकडे रिलायन्स जिओ इतर ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध प्लानची घोषणा करत असतानाच दुसरी देशातील अग्रगण्य कंपनी भारती एअरटेलने आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार प्लान आणला आहे. अगदी स्वस्त आणि त्यासोबत आकर्षक ऑफरदेखील हा प्लानसोबत आहेत.\nशंभर रुपयांपेक्षा कमी म्हणजे 97 रुपयांचा प्रीपेड प्लान एअरटेलने आणला आहे. 14 दिवसांची या प्लानची व्हॅलिडिटी आहे. तुम्हाला या प्लानमध्ये 2GB डेटासोबतच अनलिमिडेट कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला 100 SMS मोफत मिळणार आहेत. एअरटेलनने मागील वर्षी सप्टेंबरमध्ये असाच 97 रुपयांचा प्लान आणला होता. त्यामध्ये 1.5GB डेटा मिळत होता आणि लिमिटेड म्हणजे 350 मिनिटे कॉलिंग मिळत होती. पण आता यात वाढ करण्यात आली आहे.\nया संदर्भात एअरटेलच्या अधिकृत संकेतस���थळावर दिलेल्या माहितीनुसार सध्या आंध्र प्रदेश, तेलंगना आणि कर्नाटकमध्ये हा प्लान उपलबद्ध आहे. पण एअरटेल जिओप्रमाणे कोणत्याही प्रकारचे थर्ड पार्टी सबस्क्रिप्शन देत नाही. एअरटेलने या प्लानला स्पेशल रिचार्ज-एसटीव्ही कॉम्बो (Special Recharge-STV Combo) असे नाव दिले आहे. त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या प्लानची अधिक माहिती घेऊ शकता.\nएअरटेलने याआधी 148 रुपयांचा प्लान आणला होता. आताचा नवा 97 रुपयांचा प्लान काहीसा 148 सारखाच आहे. 148 मध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी 3GB डेटासोबत तुम्हाला या प्लानमध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला 100 SMS मोफत मिळतात.\nलांब दाढीत स्वच्छतागृहात असणार्‍या जंतूंपेक्षाही अधिक जंतू असू शकतात\nअन्नपदार्थ ताजे ठेवण्यासाठी हे सोपे उपाय करा\n मग उपयोगी पडेल ही माहिती\nआता आस्वाद घ्या आरोग्यदायी ‘रेड टी’चा\nबॉसी मांजर- कम्युनिकेशन मॅनेजर\nब्रेड खाल्ल्याने होऊ शकतो कॅन्सर\nमहिलांच्या सुरक्षेकरिता ‘लीफ वेअरेबल्स’ने तयार केला नेकलेस\nजलधर व्यवस्थापन शेतीसाठी उपयुक्त\nफळे खा पण सालीसकट\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/technology/gadgets/article/whatsapp-hacked-security-spyware-data-leak-update-smartphone-android-ios-devices/251810", "date_download": "2019-07-20T15:54:56Z", "digest": "sha1:LSXP3337TXKLPQIQ4H2EVMKDIHYNKGVK", "length": 10557, "nlines": 115, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " सावधान ! तुमचं WhatsApp हॅक? 150 कोटी युजर्सला कंपनीने दिला 'हा' सल्ला WhatsApp hacked security spyware data leak update smartphone android ios devices", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\n 150 कोटी युजर्सला कंपनीने दिला 'हा' सल्ला\nWhatsApp: व्हॉट्सअॅपने आपल्या 150 कोटी युजर्सला अॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये एक बग आला असुन त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\n | फोटो सौजन्य: IANS\nमुंबई: जर तुम्ही व्हॉट्सअॅपचा वापर करता तर सावधान व्हा... कारण, व्हॉट्सअॅपमध्ये असा एक बग आला आहे ज्यामुळे तुमची माहिती चोरी होण्याची शक्यता आहे. यामुळे व्हॉट्सअॅपने आपल्या तब्बल 150 ग्राहकांना अॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये बग आल्याचं कंपनीच्या लक्षात आलं. याला स्पायवेअर म्हणतात. हा स्पायवेअर कॉलिंग फंक्शनद्वारे तुमच्या फोनमध्ये येण्याची शक्यता आहे.\nफायनान्शियल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, स्पायवेअर इस्त्राईलमधील कंपनी एनएसओ ग्रुपने बनवला आहे. यामध्ये व्हॉट्सअॅफ ऑडिओ कॉलच्या माध्यमातून बग तुमच्या फोनमध्ये येऊ शकतो. तसेच हा बग तुमच्या फोनमध्ये स्पायवेअर आपोआप इंस्टॉल करतो.\nWhatsApp चा युजर्सला सल्ला\nव्हॉट्सअॅपने सांगितले आहे की, त्यांना या बग संदर्भातील माहिती गेल्या महिन्यात समजली होती. आता हा इरर फिक्स करण्यात आला आहे. मात्र, युजर्सने आपलं अॅप लेटेस्ट व्हर्जनने अपडेट करणं आवश्यक आहे. इतकचं नाही तर युजर्सने आपल्या फोनची ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा लेटेस्ट व्हर्जनने अपडेट करण्याचा सल्ला कंपनीने दिला आहे.\nअसं करा WhatsApp अपडेट\nजर तुमच्याकडे अँड्ऱॉईड फोन आहे तर गुगल प्ले स्टोअर मध्ये जा आणि WhatsApp टाइप करा. यानंतर व्हॉट्सअॅपवर जावून आपल्या फोनमध्ये आधीपासूनच इंस्टॉल केलेलं व्हॉट्सअॅप अपडेट करा. तर, अॅपल युजर्स आपल्या आयओएस स्टोरमधून अॅप अपडेट करु शकतात.\nइस्त्राइलमधील एनएओ ग्रुप सरकारसाठी काम करतं. व्हॉट्सअॅपने सांगितले की, ही एक प्रायव्हेट कंपनी आहे जी सरकारसोबत मिळून काम करते. दुसरीकडे एनएसओने हे आरोप फेटाळले आहेत. व्हॉट्सअॅपच्या मते, या बग मुळे खूपच कमी युजर्सला फटका बसला आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nराजस्थान: अल्वरमध्ये आणखी एक मॉब लिंचिंगची घटना, तरूणाची हत्या\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांम���्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\nव्हॉट्सअॅपवर येणार जबरदस्त फीचर, जाणून घ्या कसं असणार\nअजून बरेच काही >>\nफोटोज: मलाइका ने बिकिनी और डीप नेक आउटफिट में बढ़ाई हॉटनेस\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\n 150 कोटी युजर्सला कंपनीने दिला 'हा' सल्ला Description: WhatsApp: व्हॉट्सअॅपने आपल्या 150 कोटी युजर्सला अॅप अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. व्हॉट्सअॅपमध्ये एक बग आला असुन त्याद्वारे तुमची वैयक्तिक माहिती चोरी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=377%3A2012-01-02-08-23-39&id=252778%3A2012-09-28-19-55-21&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=378", "date_download": "2019-07-20T16:45:30Z", "digest": "sha1:YB6FA3P7L5TFSD26LYVSNEIS52CTBMUC", "length": 10346, "nlines": 12, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रसग्गहण : महानुभाव पंथ समजून घेताना...", "raw_content": "रसग्गहण : महानुभाव पंथ समजून घेताना...\nरविवार , ३० सप्टेंबर २०१२\nबाराव्या शतकातील चक्रधरस्वामी व त्यांनी स्थापन केलेला महानुभाव संप्रदाय काहीसा दुर्लक्षित राहिला. पण अभ्यासक व संशोधकांच्या अथक प्रयत्नांनी हा संप्रदाय प्रकाशात आला. या संप्रदायातील मंडळींनी विपुल लेखन केले आहे. परंतु महाराष्ट्राने त्याची नीट दखल घेतली नाही. मोजक्या मंडळींनी त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. त्यात संशोधक शं. गो. तुळपुळे यांचं कार्य मोलाचं आहे.\nहा संप्रदाय जरी दुर्लक्षित राहिला तरीही त्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि साहित्यिक इतिहासात मोलाची भर घातली आहे. या संप्रदायात विद्वान, अभ्यासक, चर्चकांची मांदियाळी होती; तशीच स्त्री-पुरुष समानताही होती. हा संप्रदाय आधुनिक विचारसरणीची धुरा वाहणारा होता. या पाश्र्वभूमीवर डॉ. श्रीधर आकाशकर यांचे ‘महानुभावांचे योगदान’ व प्रभाकर वैद्य यांचे ‘चक्रधर’ ही पुस्तके चक्रधरस्वामी व त्यांचा महानुभ��व पंथ यांची ओळख करून देण्यात मोलाची भर घालतात.\n‘महानुभावांचे योगदान’ या पुस्तकात लेखकाने सुरुवातीला पाश्चात्य व भारतीय अर्थनिर्धारणशास्त्रीय परंपरेची ओळख करून दिली आहे. त्यात सॉक्रेटिस, प्लेटोपासून ते शालमाकर, ऑगस्ट बोईख, कांट, हुसेल, मार्टिन होयडेगर, पॉल रिकर यांचे विचार मांडले आहेत. पुढे भारतीय अर्थनिर्धारणशास्त्रीय परंपरेत भारतीय मीमांसाशास्त्राविषयीचे सखोल विश्लेषण केलेले आहे. पुढे या शास्त्राची पायाभरणी करणारे चक्रधरस्वामी व त्यांच्या संप्रदायाची लेखकाने माहिती दिली आहे. अर्थनिर्धारणशास्त्र परंपरेतील महानुभावांचे स्थान आणि योगदान यांचे नेमके विश्लेषण या पुस्तकात आढळते.\nया पुस्तकाची मांडणी जरी तात्त्विक असली तरीही ती सोप्या पद्धतीने केलेली आहे. या पुस्तकातून महानुभावांचे मराठी साहित्य आणि त्यातील योगदान यावर लेखकाने प्रकाश टाकला आहे. साहित्य व तत्त्वज्ञानाचे अभ्यासक व विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक महत्त्वाचे ठरावे.\n‘चक्रधर : संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ’ हे प्रभाकर वैद्य यांचं पुस्तक महानुभाव पंथ व चक्रधरस्वामी समजून घेण्यास अधिक मदत करतं. महाराष्ट्राच्या संतपरंपरेत चक्रधरांचं नाव क्वचितच घेतलं जातं. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक-सामाजिक इतिहासात वारकरी संप्रदायाप्रमाणेच महानुभाव पंथाचं कामही मोलाचं आहे. चक्रधर हे परंपरेविरुद्ध बंडखोरी करणारे होते. त्यांनी वेदप्रामाण्याला झिडकारले. स्त्री, शूद्रांनाही संन्यासधर्म खुला केला. चक्रधरांच्या दृष्टीने माणूस हा एकच वर्ण कसा होता आणि स्त्रियांनाही त्यांनी समानतेची वागणूक कशी दिली, याविषयीचे पुस्तकातील विवेचन या पंथाविषयीचे आधुनिक विचार अधोरेखित करते. महानुभाव पंथाच्या या समानतेच्या वागणुकीला सनातन्यांचा प्रखर विरोध होणे साहजिकच होते. त्यातून या पंथाला विरोध झाला व हा पंथ समाजापासून दूर गेला. चक्रधरांना तर देहदंडाला सामोरे जावे लागले.\nमहानुभाव पंथाच्या साहित्यसंपदेचा विचार करता या पंथातील आधुनिक विचारसरणी त्यांच्या साहित्यात प्रकर्षांने डोकावताना दिसते. ‘लीळाचरित्र’ हा मराठीतील आद्य गद्यग्रंथ. चक्रधरांचे नि:संकोच निवेदन हे मराठी साहित्यातीलच नव्हे, तर जगातील वेगवेगळ्या धर्म व पंथ संस्थापकांच्या इतिहासात अपूर्व ठरावे, असे मत लेखक मांडतात. प्रांजळपणा, सच्चेपणा, निरागसपणा हे चक्रधरांच्या निवेदनातील महत्त्वाचे गुण. महानुभवी साहित्यात मराठी भाषेचे सौंदर्य आणि सामथ्र्य विशेषत्वाने जाणवते, हे सांगताना लेखकाने हेही नमूद केले आहे की, बोलीभाषेतच लिहिण्याचे सक्त आदेश या पंथातील ग्रंथकारांना होते. पुढे सनातन्यांकडून या पंथातील ग्रंथांवर बंदीआदेश निघाल्याने सांकेतिक लिपीचा आश्रय घेतला गेला. त्यामुळे हे साहित्य लोकांपर्यंत फारसे पोहोचू शकले नाही. या पंथात लीळाचरित्राबरोबरच सूत्रपाठ, रुक्मिणी-स्वयंवर, शिशुपालवध, धवळे अशी महत्त्वपूर्ण गं्रथसंपदा आढळते.\nसनातन्यांचा प्रखर धर्मवाद या पंथास मारक ठरला. महानुभाव पंथ समाजापासून दुर्लक्षित राहिला तरी त्याचे योगदान मोठे आहे. या पुस्तकांमधील महानुभाव पंथाविषयीची सामाजिक, सांस्कृतिक पाश्र्वभूमी समजून घेत असतानाच या पंथाचे तत्त्वज्ञान व साहित्यातील योगदान अधोरेखित होत जाते.\n‘महानुभावांचे योगदान’- डॉ. श्रीधर आकाशकर, स्नेहवर्धन प्रकाशन, पृष्ठे-१६२, मूल्य- १५० रुपये. ‘ चक्रधर : संतांनीसुद्धा वाळीत टाकलेला संतश्रेष्ठ’- प्रभाकर वैद्य, लोकवाड्.मय गृह प्रकाशन, पृष्ठे-८४, मूल्य-५० रुपये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2019/03/08/kylie-jenner-youngest-billionaire/", "date_download": "2019-07-20T16:53:58Z", "digest": "sha1:SJXYVYRVIPGCIYFCJ4YZJ7S5OAHEMKZQ", "length": 11505, "nlines": 150, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "'काईली जेनर' ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\n‘काईली जेनर’ ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nजागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर संपूर्ण जगातील महिलांसाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट घडली आहे. ‘फोर्ब्स’ या जगप्रसिद्ध मासिकाने बुधवार दिनांक ०६ मार्च २०१९ ला प्रसिद्ध केलेल्या अब्जाधीशांच्या यादीमध्ये काईली जेनर ही अवघ्या २१ वर्षांच्या युवतीने सर्वात लहान वयात आणि ते ही स्वबळावर अब्जाधीश होण्याचा मान मिळवणारी पहिली महिला ठरली आहे.\nकायलीची संपत्ती १ अब्ज डॉलर्स आहे. रिऍलिटी टीव्ही स्टार काईली जेनर ही काईली कॉस्मॅटिकस या सौन्दर्य प्रसाधनांच्या कंपनीची मालकीण आहे. मेकअप च्या बिझनेसची ही सम्राज्ञी आज जगामध्ये अव्वल ठरलीय. २०१५ साली अवघ्या ७ पूर्णवेळ आणि ५ अर्धवेळ कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सुरु केलेली ही कंपनी आज चक्क १ अब्ज डॉलर्स ची झाली आहे.\nसर्वात तरुण अब्जाधीश हा मान कायलीने फेसबुक चा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्गला मागे टाकून पटकावला आहे. मार्क झुकरबर्ग हा मान मिळविताना २३ वर्षांचा होता.\nआंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने सांगायचे झाले तर ‘फोर्ब्स’ च्या या यादीत तब्बल २५२ महिलांनी यंदा स्थान पटकावले आहे. ज्यामध्ये सेल्फमेड म्हणजेच स्वबळावर मोठ्या झालेल्या महिलांची संख्या ५६ वरून ७२ झालीय. जगातील सर्वात श्रीमंत महिलेचे स्थान चीनच्या रिअल इस्टेट मधील दिग्गज वू याजून यांनी मिळविले असून त्यांची एकूण संपत्ती ९.४ अब्ज डॉलर्स आहे. शेवटी काय… \nजागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nवॉलमार्ट माघार घेणार नाही\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. भारत…\nआदिदास आणि प्यूमा या दोन कंपन्यांमधील नातेसंबंध तुम्हाला माहित आहे का\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग २) : सेल्स टीम\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: ट��टा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/page/3/", "date_download": "2019-07-20T15:33:19Z", "digest": "sha1:EK3LIEC5APA5SPHKITBVRFFNWSLSUBPA", "length": 7962, "nlines": 91, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "BRAmbedkar.in - Page 3 of 7 - Digital website", "raw_content": "\nआत्मकथन : बुद्धवाणी का अध्ययन\nविपश्यना विद्या को नितांत निर्दोष पाकर मेरे मन में यह तीव्र जिज्ञासा जागी कि जिसके व्यावहारिक पक्ष में कही रंच मात्र भी दोष नहीं दीखता, उसके मूल सैद्धांतिक पक्ष को…\nसंयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर\nआज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज ‘महाराष्ट्रदिन’ साजरा होत आहे. ”…\nसंविधान संपऊन मनुस्मृतीवर आधारीत ब्राह्मणराष्ट्र अर्थात हिंदुराष्ट्र निर्माण करण्याचा कट \nमालेगाव बॉंबस्पोटातील मुख्य आरोपी साध्वी प्रद्न्यासिंग ठाकुर ला खासदारकीच तिकिट देऊन RSS आणी भाजपाने हे सिद्ध केलय कि भाजपा हा पक्ष आमच्या देश्यासाठी किती घातक आहे . ही सामान्य बाब…\nभंडाऱ्यात ६५ वर्षांपूर्वी : बाबासाहेबांना पाडण्यासाठीही फोडाफोडी अन् मतदारांना आमिष, धमकी\nशेड्यूल कास्ट फेडरेशनचे कार्यकर्ते काँग्रेसने फोडले आिण भाऊराव बोरकरांना उमेदवारी देऊन विजयी केलेआत्ता जसे फोडाफोडी करून राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उभे करतात, अगदी तसेच काँग्रेसने १९५४ च्या भंडारा लोकसभा…\nभक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर\nमला नाचणारी माणसं नको, तर वाचणारी हवीत *_कारण नाचणारी माणसं क्षणीक सुखा साठी नाचतील, कोणाच्याही तालावर नाचतील ,फक्त गरजेपुरतं नाचतील आणि विसरून जातील कि, आपल्याला मूळ उद्देश पूर्ण करायचा आहे.**आणि_ वाचणारी…\nभारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..\n‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच���छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व…\n*** दिक्षा भूमी ***\nदिक्षाभूमी म्हणजे परिवर्तनाच नाव दिक्षाभूमी म्हणजे प्रबोधनाच गांव हजारो पावलांनी चालत येणारी क्रांती म्हणजे दिक्षाभूमी बुद्धाच्या डोळ्यांतून पाझरणारी शांती म्हणजे दिक्षाभूमी कोट्यावधी पाखरांच घरटं म्हणजे दिक्षाभूमी दाही दिशातून उगवणारी पहाट…\n‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख’\nजोपर्यंत बाबासाहेब मला माहिती नव्हते तोपर्यंत माझ्या कविता कमालीच्या निगेटीव्ह होत्या. जेव्हा मला बाबासाहेब कळायला लागले, उमगायला लागले ते माझ्या लिखाणात यायला लागले, त्यानंतर माझ्या कवितांमधील नकारात्मकता संपून संघर्षाच्या काही…\nभारताचा १२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास…..\nशालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्षे राज्य केले, तर ६०० वर्षे मोगलांनी राज्य केले, परंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकविली जात नाही की, “बौद्ध” राजांनी ह्या…\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%82/", "date_download": "2019-07-20T16:09:47Z", "digest": "sha1:IR35FQAKI25E2IPD2HU5U3BOM7DH2ZUD", "length": 13334, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – उंच इमारतींबद्दल बंधन शिथिल होण्याची अपेक्षा | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – उंच इमारतींबद्दल बंधन शिथिल होण्याची अपेक्षा\nसंरक्षण मंत्रालय सकारात्मक : महापालिका आयुक्तांचा दावा\nपुणे – लष्कराकडून शहरातील नवीन इमारतींच्या उंचीबाबत लागू केलेल्या नवीन कलरकोड नकाशांमुळे शहराच्या सुमारे 80 टक्के भागातील नवीन बांधकामांना खीळ बसली आहे. त्यामुळे, ही बंदी शिथिल करण्याबाबत संरक्षण राज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. संरक्षण मंत्रालयाकडून त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे, अशी शक्‍यता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबांधकाम व्यावसायिक संघटनांनीदेखील याबाबत संरक्षण राज्यमंत्र्यांकडे सादरी���रण केलेले असून त्यांच्या कार्यालयाकडून त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.\nलोहगाव विमानतळासह एनडीएच्या धावपट्टीपासून 6 किलोमीटर क्षेत्रामध्ये बांधकामांवर संरक्षण मंत्रालयाने निर्बंध घातले होते. शहराची सरासरी समुद्र सपाटीपासूनची उंची 550 मीटर असून या उंचीपासून पुढे 627 मीटर तसेच 637 मीटरच्या उंचीपेक्षा अधिक बांधकाम करायचे असल्यास संरक्षण मंत्रालयाचे “ना हरकत’ प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच ही उंची मोजण्याचे सर्वे ऑफ इंडियाचे प्रमाणपत्रही बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे, गेल्या सहा ते आठ महिन्यांपासून अनेक बांधकाम प्रस्ताव रखडले असून त्याचा फटका पालिकेच्या उत्पन्नाला बसत आहे. यातून तोडगा काढण्यासाठी आयुक्तांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची भेट घेऊन नुकतेच त्यांच्यासमोर सविस्तर सादरीकरण केले होते. संरक्षण मंत्रालयाच्या निर्बंधांमुळे शहरातील विकासामध्ये अडचणी निर्माण झाल्या असून, नव्या नियमांयापूर्वी संबंधित भागांमध्ये अनेक बांधकाम प्रकल्प उभे राहिले आहेत. त्यामुळे, शहराच्या विकासाच्या दृष्टीने याबाबत पुनर्विचार केला जावा, अशी मागणी करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. आयुक्तांप्रमाणेच शहरातील बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाई-पुणे संघटनेने भामरे यांच्यासमोर कैफियत मांडली होती. भामरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, त्याबाबचा अंतिम निर्णय संरक्षण मंत्रालयाच्या स्तरावरच होणार आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आयुक्तांनी व्यक्त केली.\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nसासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा\nकात्रजजवळ पाईपालाईन फुटली : लाखो लीटर पाणी वाया\nमराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार\n2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित\nआता ऑनलाइन “डॉक्‍युमेंट’ पाठविता येणार\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामग���रांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/satara-city-news-14/", "date_download": "2019-07-20T16:13:24Z", "digest": "sha1:SALJNGXXXZUVNO7TNCIVVZE635SU7B3R", "length": 13587, "nlines": 167, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सातारा : बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्याचे भाग्य उजळले | Dainik Prabhat", "raw_content": "\nसातारा : बुधवार नाका ते मोळाचा ओढा रस्त्याचे भाग्य उजळले\nआ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नातून 50 लाखाचा निधी; पूलही होणार\nसातारा – सातारा शहरातील बुधवार नाका, कब्रस्तान ते मोळाचा ओढा या रस्त्याची खड्डयांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागावे आणि नागरिकांची गैरसोय थांबावी यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी या रस्त्याच्या कामासाठी तब्बल 50 लाख रुपये निधी जिल्हा नियोजन समितीतून मंजूर करुन घेतला असून लवकरच या रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, याच रस्त्यावरील शाहूपुरी पोलीस ठाण्याशेजारील ���रुंद पूलाचेही रुंदीरकरण या निधीतून होणार असल्याने या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सातारा शहर आणि शाहुपूरी (त्रिशंकू भाग) याचा काही भाग असलेल्या या रस्त्याच्या कामास निधी नेहमीच तोडका पडत असे. या रस्त्याचे काम आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यापुर्वीही मार्गी लावले होते.\nमात्र निधी तोकडा पडत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण, पुलाचे रुंदीकरण होण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे हे काम मार्गी लावण्यासाठी भरीव निधी मिळणे आवश्‍यक होते. त्यामुळे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा नियोजन समितीकडे या रस्त्यासाठी निधी मिळण्याची मागणी करुन यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यास यश मिळाले असून बुधवार नाका ते मोळाचा ओढा या रस्त्यासाठी जिल्ह वार्षीक नियोजन 3054 (ग्रामीण मार्ग विकास व मजबुतीकरण) या योजनेतून तब्बल 50 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.\nमंजूर निधीतून सातारा शहर पोहोच रस्ता ग्रामीण मार्ग 62 या रस्त्यावरील बुधवार नाका ते मोळाचा ओढा या रस्त्यावरील खड्डे भरण्याबरोबरच एम.पी.एम. कारपेट, सिलकोट, बाजूपट्टी व गटर करणे ही कामे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याशेजारील पुलाचे रुंदीकरण करणे हे महत्वाचे काम केले जाणार आहे. तातडीने निविदा प्रक्रीया राबवून या रस्त्याच्या कामास लवकर प्रारंभ करा आणि काम दर्जेदार करा, अशा सक्‍त सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.\nदरम्यान, या रस्त्याचे काम मार्गी लागल्याने सातारा, शाहुपूरी आणि मोळाचा ओढा मार्गे शहरात येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय दूर झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.\nसाताऱ्यातील आर्किटेक्‍टचा जागतिक पातळीवर गौरव\nनिशांत पाटलांचे नक्की चाललंय तरी काय\nउदयनराजे भोसले आज करणार कास-बामणोली रस्त्याची पाहणी\nसह्याद्रीच्या “मिशन प्रेरणा’ उपक्रमाला सहकार्य करावे\nसातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मी इच्छुक : अभय पवार\nमाजी नगरसेवकाच्या मुलाची फलटणमध्ये आत्महत्या\nकाशीळला चोरट्यांनी लांबविला सात लाखांचा ऐवज\nअकरा कोटींच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण\nअभिजित बिचुकलेचा जामीन नामंजूर\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यव��ारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/todays-meeting-of-prime-minister-narendra-modi-in-nanded/45304", "date_download": "2019-07-20T16:14:21Z", "digest": "sha1:XOPQNOV3C6DS22V6PJGD36BA6YQ3RZS5", "length": 6316, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nनांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nनांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज जाहीर सभा\nनांदेड | पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेड हा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बालेकिल्ल्यात मानला जातो. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर मोदींचे हे महाराष्ट्रातील तिसही जाहीर सभा आहे. मोदींची सभा आज (६ एप्रिल) सायंकाळी ६ वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. नांदेड ठिकाणी मोदी नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nएनडीएकडून शिवसेनेचे बंडखोर नेते प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमध्ये दुसऱ्या टप्प्यात म्हणजे १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यापूर्वीच्या दोन्ही सभांमध्ये नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना लक्ष्य केले होते. नांदेड मतदार संघात ६ विधानसभा मतदार संघ येतात.\nAshok ChavanBjpfeaturedLok Sabha ElectionsNandedNarendra ModiPrataprao Chikhlikarअशोक चव्हाणनरेंद्र मोदीनांदेडप्रतापराव चिखलीकरभाजपलोकसभा निवडणूकShare\nकाँग्रेसकडून शत्रुघ्न सिन्हा यांना पाटना साहिबमधून उमेदवारी जाहीर\nगुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेतही निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात\n#PulwamaAttack : देशात निर्माण झालेल्या एकतेला मतांमध्ये रूपांतरित करा \nबुरखा घालणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते \nकाँग्रेसमध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T16:39:37Z", "digest": "sha1:NFYTDOMWE62ACZ6PAJDJZ333EKDXXEGF", "length": 18053, "nlines": 128, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "ज्वालामुखी – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on ज्वालामुखी | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nशिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना\nपुणे: कव्हरवाल्या कारमधील ���्यांच्या प्रेमळ चाळ्यांचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड\nMaharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची चाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान\nMumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nभारतामधील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पगारात गेल्या 11 वर्षात एकदापण वाढ नाही\n फास्टटॅग नसल्यास 30 नोव्हेंबर नंतर स्विकारला जाईल दुप्पट टोल\nSheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन\nईरानने पकडले इंग्लंडचे जहाज ; 18 भारतीय अडकले; परराष्ट्र मंत्रालय म्हणते 'आम्ही Iranच्या संपर्कात आहोत'\n Google, Facebook आपल्यावर ठेवतंय बारीक नजर\nतिच्यासाठी राजवाडा सोडला पण, हाती घटस्फोटच आला; मलेशियाचा राजा - रशियन पत्नी यांच्यात काडीमोड, सोशल मीडियावर बायकोने शेअर केली भावनीक पोस्ट\nTransgender तरुणाने दिला बाळाला जन्म, कायदेशीर 'पिता' म्हणून ओळख मिळवण्यासाठी वर्षभर लढतोय कायदेशीर लढाई\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका\nFaceApp प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; युजर्सचा डेटा लिक होण्याचा धोका\niPhone XR वर 17 हजार रुपयांची बंपर सूट, असा घ्या फायदा\nAirtel डिजिटल टीव्ही HD सेटअप बॉक्सच्या किंमतीत घट, ग्राहकांना दिलासा\nSamsung Galaxy A80 स्मार्टफोन 48MP रोटेटिंग कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nइन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस\nपावसाळ्यात बाईक चालवताना करुन नका 'या' चुका, नाहीतर अपघात होईल\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊ���्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nPro Kabaddi League 2019: आजपासून रंगणार सातव्या सीझनधील प्रो-कबड्डीचा थरार, प्रेक्षकांना Hotstar किंवा Star Sports वर लाइव्ह पाहता येणार\nमहेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ\nIndonesia Open 2019: जपानी खेळाडू नोमोजी ओकूहारा हिच्यावर मात करत भारताची पी.व्ही. सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये\nIND vs WI: वेस्ट इंडिज दौर्याआधी विराट कोहली जिममध्ये करतोय कठोर परिश्रम, पहा (Video)\nWorld Cup 2019 Final मधील ओव्हर थ्रोच्या वादानंतर, MCC या नियमात बदल करण्याच्या तयारीत\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nहॉट सनी लियोन हिची 'जलपरी' च्या रुपातील मादक अदा पाहून चाहते झाले पाणी-पाणी, पाहा फोटोज\nBigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 Updates: हीनाच्या 'या' कृत्यामुळे संपूर्ण घर झाले तिचे दुश्मन, सदस्यांमध्ये रंगला अनोखा कबड्डीचा सामना\nमलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर\nहिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु\nसफेद केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nGatari Special Food Recipes: श्रावण सुरु होण्याआधी शेवटचा रविवार म्हणून गटारी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील मसालेदार चिकन रेसिपीज\nMonsoon Sex: पावसातील रोमँटिक वातावरणात आजमावून पाहा या सेक्स आयडियाज\nSankashti Chaturthi July 2019: 20 जुलै रोजी असणारी संकष्टी चतुर्थी का आहे विशेष, पाहा आजची चंद्रोदयाची वेळ\nराशीभविष्य 20 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nलग्न मजेशीर बनवण्यासाठी गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा आणि पुढे झाले असे की...\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nIndonesia ला पुन्हा त्सुनामीचा धोका, समुद्रकिनार्‍यापासून दूर राहण्याचा इशारा,त्सुनामीने घेतले 281 लोकांचे बळी, तर 1000 हून अधिक लोकं जखमी\nइंडोनेशियामध्ये त्सुनामीने सुमारे 281 लोकांचे बळी घेतले आहेत, तर 1000 हून अधिक लोकं जखमी आहेत. अनेक लोकं बेपत्ता आहे.\nIndonesia मध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर त्सुनामी, 62 जणांचा मृत्यू तर 600 हुन अधिक जखमी\nइंडोनेशियामध्ये (Indonesia) ज्वालामुखीचा (volcano ) उद्रेक झाल्यानंतर आता त्सुनामीने (Tsunami ) रौद्र रूप धारण केलं आहे. शनिवार रात्री पासून उसळणाऱ्या लाटांमुळे सुमारे 43 जणांचा मृत्यू झाला असून 600 हुन अधिक लोक बेपत्ता आहेत. यामध्ये काही जण बेपत्ता असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2019-07-20T16:47:45Z", "digest": "sha1:MSXQTPVFGGJ7US4N4UMHWJ3JOVKULU6B", "length": 1853, "nlines": 21, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पाले दे लेलिजे - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nपाले दे लेलिजे (फ्रेंच: Palais de l'Élysée) हे फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय व निवासस्थान आहे. पॅरिस शहरातील आठव्या जिल्ह्यात शाँज-एलिजे जवळ पाले दे लेलिजे वसले आहे.\nपाले दे लेलिजेची वास्तू १७२२ साली बांधली गेली.\nपाले दे लेलिजेचा इतिहास (फ्रेंच)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2019-07-20T15:33:51Z", "digest": "sha1:EU3PEMZOQ6JXMRLNMZJ64ZR2C2XTT7GQ", "length": 9537, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सिनेमात काम करण्याचे आमिष दाखवून तरुणीला लाखोंचा गंडा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news सिनेमात काम करण्याचे आमिष दाखवून तरुणीला लाखोंचा गंडा\nसिनेमात काम करण्याचे आमिष दाखवून तरुणीला लाखोंचा गंडा\nजालना : अभिनेता टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटात नायिका म्हणून काम करण्याची संधी देण्याचे आमिष दाखवून जालना शहरातील एका तरुणीला नाशिक येथील एका आरोपीने साडेचार लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने जालना पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी या तोतया दिगदर्शकाला नाशिक येथून अटक केली आहे.\nहर्षद सपकाळ असे या आरोपीचे नाव असून, सदर आरोपीने बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याबाबत एका इंग्रजी वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या आधारे जालन्यातील तरुणीने दिल्लीचा पत्ता असलेल्या IMPCT फिल्म नावाच्या कंपनीशी फोनवरुन संपर्का केला. याच कंपनीच्या नावाने सदर आरोपींनी या युवतीला विश्वासात घेऊन पैशांची मागणी केली होती.\nदरम्यान, चित्रपटात काम मिळण्याच्या आमिषाने या युवतीने वेळोवेळी पैशांची पूर्तता केली. मात्र पुढे कुठेही संधी मिळत नसल्याचे मुलीच्या लक्षात आल्याने तिने पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी या आरोपीला अटक करुन न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.\nलालपरी होणार हायटेक; एसटीची वेळ आता मोबाईलवर समजणार\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5/", "date_download": "2019-07-20T16:42:28Z", "digest": "sha1:QRG3AQM4772YSGS7PLKSN6BUP44TVBI7", "length": 7853, "nlines": 73, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "भारताचा १२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास….. - BRAmbedkar.in", "raw_content": "\nभारताचा ��२०० वर्षाचा सुवर्ण इतिहास…..\nशालेय इतिहासात शिकवले जाते की, भारतावर ब्रिटीशांनी १५० वर्षे राज्य केले, तर ६०० वर्षे मोगलांनी राज्य केले,\nपरंतु ही गोष्ट आम्हाला शालेय इतिहासात शिकविली जात नाही की,\n“बौद्ध” राजांनी ह्या भारतावर १२०० वर्षे राज्य केले….\nप्राचीन भारताच्या इतिहासावर बौद्धधम्म, तत्वज्ञान व बौद्ध राजांची राजनिती व राज्य यामुळे “पाली” भाषा ही भारताची “राजभाषा” होती, तर “बौद्ध” धम्म देशाचा “राजधर्म” होता.\nइसवी सनाच्या पहिल्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यत भारतात तब्बल २००० लेण्या विविध बौद्ध राजांनी खोदल्या , अगदी अफगाणीस्थाना तील कंदाहारपर्यत ह्या लेण्या व बुद्ध मुर्त्या पाहावयास मिळतात.\nम्हणूनच बौद्ध धम्म भारतातून लोप पावल्यानंतरही त्याचे अस्तित्व आहे. हे सर्व पुरावे, हा सर्व इतिहास प्राचीन भारत हे “बौद्धराष्ट्र” होते ह्याची ग्वाही देतात.\nभारतात २००१ च्या जनगणनेनूसार १०० कोटीपैकी १ कोटीच लोक बौद्ध होते. परंतु जगभरात ६०० कोटी लोकसंख्या असून, बौद्धांची लोकसंख्या ही तब्बल १५० कोटी आहे. ही लहान सहान गोष्ट नाही.\nही लोकसंख्या तलवारीच्या किंवा लालसेच्या जोरावर निर्माण न होता, तत्वज्ञान व मानवतावादी विचारांच्या जोरावर निर्माण झाली\nआहे. याला कारण भारतातील बौद्धराजांनी बौद्ध धम्माला राजाश्रय देवून त्याचा प्रचार आणि प्रसार जगभर केला…….\nबौद्ध धम्माच्या २५०० वर्षाच्या इतिहासात बिंबिसार, प्रसनेजित, अजातशत्रू, अशोक, कनिष्क, मिलिंद, सातवहान राजे, वाकाटक, हर्षवर्धन व त्यानंतरचे पाल असे छोटे मोठे राजे यांनी बौद्ध धम्माला उघडपणे राजाश्रय दिला. म्हणूनच १२ व्या शतकापर्यंत भारतात तक्षशिला, विक्रमाशिला, नालंदा, वल्लभी, उदंत्तपुरी अशी “बौद्ध” तत्वज्ञानाचा प्रचार करणारी जागतिक दर्जाची १९ विद्यापीठे निर्माण झाली, व जग अंधारात असताना ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान जगाला शिकविण्याचे काम ह्या बौद्ध् विद्यापीठांनी केले…..\nभारत जेव्हा “बौद्धमय” होता, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने महासत्ता होता.\nमहिलांना मान-सन्मान होता, सर्वांना न्याय मिळत होता. जागतिक व्यापारात भारताचा\nवाटा सुमारे ३०% हून अधिक होता.\nसोन्याचा धूर याच काळात भारतात निघत असल्याचे अतिशयोक्तीने म्हटले जाते.\nभारत सुवर्णभुमी होता. जगाचा केंद्रबिंदू होता. आजही भारताला संपूर्ण जगात “बुद्धाचे राष्ट्र” किंवा “बुद्धभूमी” म्हणूनच ओळखतात.\nभारतात कुठेही उत्खनन केले तर तथागत बुद्धांच्या मूर्त्याच\nएका पाश्चिमात्य पुरातत्त्व अभ्यासकाने म्हटले आहे की,\nज्या समाजाचा इतिहास भूमीच्या गर्भात/पोटात मिळतो तोच समाज त्या भूमीचा मालक होय.\n“बौद्धमय भारत” हीच या भारत देशाची खरी ओळख आहे.\n‘तृतीयपंथीयांना आज बाबासाहेबांमुळेच ओळख’ → ← धम्माने मी बौध्द पण जातीने महार आहे\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/public-utility-category/%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T15:43:07Z", "digest": "sha1:23E65EQD5XD2WDQYRW3OZVD7SZEBVU7G", "length": 6258, "nlines": 132, "source_domain": "amravati.gov.in", "title": "बँका | राष्‍ट्र संतांची भूमी | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nअॅक्‍सीस बॅक जयस्‍तंब चौक अमरावती\nआय. सी. आय. सी. आय बॅंक\nआय. सी. आय. सी. आय बॅंक , बस स्‍टॅंड रोड, अमरावती.\nएच.डी.एफ.सी. बॅंक, जयस्‍तंब चाैक, मोर्शी रोड, अमरावती.\nबॅक आॅफ इंडिया जयस्‍तंब चौक अमरावती-४४४६०१\nबॅक ऑफ महाराष्‍ट्र रुख्‍मीणी नगर, अमरावती\nयुनियन बॅक ऑफ इंडिया\nयुनियन बॅक ऑफ इंडिया , राजकमल चौक, अमरावती\nसेंट्रल बॅक आॅफ इंडिया\nसेंट्रल बॅक आॅफ इंडिया , सहकार भवन, मोर्शी रोड अमरावती.\nसेंट्रल बॅक ऑफ इंडीया\nसेंट्रल बॅक ऑफ इंडीया काकाणी ऑईल मील कंम्‍पाउंड धर्मदय कॉटन मार्केट रोड, अमरावती.\nस्‍टेट बॅक आॅफ इंडिया\nस्‍टेट बॅक आॅफ इंडिया श्‍याम टॉकीज जवळ, अमरावती.\nस्‍टेट बॅक ऑफ इंडिया\nस्‍टेट बॅक ऑफ इंडिया, बियाणी कॉलेज रोड तपोवन रोड अमरावती.\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/politics/page/2/", "date_download": "2019-07-20T15:56:43Z", "digest": "sha1:HTH6PK2FF6HTPXZHJAQI3VYTBPCBLDKB", "length": 9665, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Politics Archives – Page 2 of 1413 – Maharashtra Desha", "raw_content": "\nपरळीच्या तहान भागवण्यासाठी आता आल्यात ‘वॉटर व्हीलर’\nपरळीच्या पाणी टंचाईस पंकजाताईच जबाबदार – धनंजय मुंडे\nशरद पवार यांचे दोन्ही नातू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात \nनिवडणूक आयोगाच्या नोटीसीचा पाठपुरावा करून उत्तर देऊ : नवाब मलिक\nडॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार द्या, प्रस्ताव सादर करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश\nविक्रम मोडला : संसदेच २० वर्षातील सर्वाधिक कामकाज चालू सत्रात झालं\nअपुर्ण घरकुले जलद गतीने पुर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार प्रोत्साहन : पंकजा मुंडे\nटीम महाराष्ट्र देशा : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व इंदिरा आवास योजनेंतर्गत अपुर्ण राहिलेली घरकुले जलद गतीने पुर्ण करण्यासाठी राज्याच्या ग्रामविकास, महिला...\nमाहेरघर योजनेमुळे दुर्गम भागात संस्थात्मक बाळंतपणात वाढ – आरोग्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. पालघर, नंदुरबार, नाशिक, नांदेड, यवतमाळ...\nकृत्रिम पावसासाठी यंत्रणा सज्ज, आता ढगांची प्रतिक्षा : अनिल बोंडे\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला असला तरी मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये अजिबातच पाऊस झालेला नाही. त्यामुळे या भागांमध्ये...\nआदिवासी भागातील मातामृत्यू रोखण्यासाठी ‘माहेरघर’ योजना प्रभावी\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील आदिवासी आणि दुर्गम, डोंगराळ भागातील गर्भवती महिलांसाठी ‘माहेरघर’ योजना आधार ठरत आहे. पालघर, नंदुरबार, नाशिक, नांदेड, यवतमाळ...\nमुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रत्येक जिल्ह्यात घेणार मेळावे\nमुंबई : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात 1 लाख स्वयंरोजगार निर्मितीचे शासनाचे उद्दिष्ट असून त्याद्वारे 10 लाख रोजगार निर्मिती केली...\nचांदा ते बांदा योजनेतून ‘सोलर चरखा क्लस्टर’, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती\nमुंबई : चांदा ते बांदा योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील चार तालुक्यात सोलर चरखा क्लस्टर करण्यात येत असल्याची मा���िती वनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे...\nमहाराष्ट्रातील सहा प्रकल्पांना राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची मंजुरी\nनवी दिल्ली : केंद्रीय वने व पर्यावरण तथा हवामानबदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय वन्यजीव मंडळाच्या बैठकीत आज महाराष्ट्रातील...\nकृषी गुंतवणूक वाढविण्यावर भर देणार – मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : कृषी क्षेत्रात आज केवळ 13 टक्के गुंतवणूक येत आहे, तर या उलट अकृषी क्षेत्रात 36 टक्के गुंतवणूक होत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र...\nकृषी क्षेत्राचा विकासदर वाढविण्यासाठी सबसिडीचे धोरण निश्चित करावे लागेल – मुख्यमंत्री\nटीम महाराष्ट्र देशा : नुकत्याच झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत कृषी क्षेत्राचा विकासदर वाढविण्यासाठी सबसिडीचे धोरण निश्चित करावे लागेल. सबसिडी देताना...\nकृषी परिवर्तन : राज्यांनी ७ ऑगस्टपर्यंत सूचना द्याव्यात – देवेंद्र फडणवीस\nटीम महाराष्ट्र देशा : कृषी विकासदर वाढविण्यासाठी कृषी क्षेत्राला देण्यात येणाऱ्या सबसिडीचे लक्ष्य निश्चित करणे, शेतकऱ्यांना ई-नामच्या माध्यमातून हक्काची...\nपरळीच्या तहान भागवण्यासाठी आता आल्यात ‘वॉटर व्हीलर’\nपरळीच्या पाणी टंचाईस पंकजाताईच जबाबदार – धनंजय मुंडे\nशरद पवार यांचे दोन्ही नातू विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात \nनिवडणूक आयोगाच्या नोटीसीचा पाठपुरावा करून उत्तर देऊ : नवाब मलिक\nडॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न पुरस्कार द्या, प्रस्ताव सादर करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/8/karnataka-political-crisis-all-congress-ministers-resign.html", "date_download": "2019-07-20T15:46:56Z", "digest": "sha1:ZGHNPA4C2K5XIQICT4P7YDTQ4MPMCYVX", "length": 5991, "nlines": 9, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " कर्नाटकात राजकीय संकट : जेडीएसच्याही सर्व मंत्र्यांचे राजीनामे - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - कर्नाटकात राजकीय संकट : जेडीएसच्याही सर्व मंत्र्यांचे राजीनामे", "raw_content": "कर्नाटकात राजकीय संकट : जेडीएसच्याही सर्व मंत्र्यांचे राजीनामे\nकाँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले असतानाच आता जेडीएसच्याही सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पक्षातीलच मंत्र्यांनी राजीनामे दिल्याने कर्नाटकातील राजकीय परिस्थितीबाबत गुढ निर्माण झाले आहे.\nका��ग्रेस आणि जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर अपक्ष आमदार नागेश यांनीही आज आमदारकीचा राजीनामा दिला. नागेश हे कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत. या १४ आमदारांचे राजीनामे मंजूर झाल्यास २२४ सदस्य संख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेची संख्या २१० होईल. त्यामुळे बहुमतासाठी ११३ ऐवजी १०६ सदस्य संख्या लागेल. १४ आमदारांचा राजीनामा मंजूर झाल्यावर कुमारस्वामी सरकारच्या आमदारांची संख्या केवळ १०४ (विधानसभा अध्यक्ष सोडून) होईल. त्यामुळे कुमारस्वामी सरकारला बहुमतासाठी दोन जागांची अवश्यकता निर्माण होईल, असं सूत्रांनी सांगितलं. तसेच १४ आमदारांचे राजीनामे मंजूर झाले नसले तरी कुमारस्वामी सरकार अल्पमतात गेल्यासारखीच परिस्थिती असल्याचंही सूत्रांनी सांगितले.\nदरम्यान, आमदारांचे राजीनामा सत्र सुरू असतानाच काँग्रेसच्या सर्वच्या सर्व २१ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यापाठोपाठ जेडीएसच्याही मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. नव्याने मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठीच जेडीएसच्याही मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचं मुख्यमंत्री कार्यालयातून स्पष्ट करण्यात आलं आहे.\nकुमारस्वामींची खुर्ची दहा दिवसात जाणार\nदरम्यान, काँग्रेसने या बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचे केलेले सर्व प्रयत्न फोल ठरले असून या आमदारांनी राजीनाम्यावर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसांत कुमारस्वामी यांचं सरकार कोसळणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर मार्ग काढण्यासाठी मंगळवारी सकाळी ९.३० वाजता काँग्रेस आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन टाळण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. १२ जुलै ते २६ जुलै दरम्यान विधिमंडळाचे अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे अधिवेशन पुढे ढकलण्यासाठी कुमारस्वामी यांचे प्रयत्न आहेत. मात्र राज्यपाल वजूभाई वाला यांनी सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यास कुमारस्वामी सरकारचे सर्व प्रयत्न पाण्यात जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://bmmindia.org.in/home/aboutUs", "date_download": "2019-07-20T15:35:34Z", "digest": "sha1:ESESZQDEFS7OESXUJ52OTK5ST2AYPMAA", "length": 6647, "nlines": 26, "source_domain": "bmmindia.org.in", "title": "संस्था परिचय", "raw_content": "\nसभासदत्व नियम / अर्ज\nबृहन्महाराष्ट्र मंडळ नवी दिल्लीचा परिचय व कार्य\nबृहन्महाराष्ट्र मंडळाच्या कार्याचा विस्तार देशभरात व्हावा, संस्थेचीस्थापना, उद्देश्य व कार्याची माहिती सर्वांना व्हावी, तसेच मराठी भाषा, संस्कृती व परंपरेची जोपासना व्हावी असा आमचा मानस आहे. आमची संस्था अखिल भारतीय स्तरावर कार्य करीत असून संस्थेचे कार्य, उद्देश्य व प्रकल्प आपणांसमोर यावेत व संस्थेची माहिती आपल्यापुढे यावी यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळाचा परिचय व कार्य थोडक्यात आपल्यासमोर प्रस्तुत आहे.\nबृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली\nबृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्ली ही संस्था रजिस्ट्रार, फर्म्स एंड सोसायटीज, नवी दिल्ली येथे रजिस्टर्ड असून संस्थेचा रजिस्टर्ड क्र.1308/1958-59 दि.29.09.1958 असा आहे. संस्थेचे रजिस्टर्ड कार्यालय नवी दिल्ली येथे 10056, गल्ली नं.2, मुलतानी ढांडा, पहाडगंज पोलीस स्टेशनसमोर, पहाडगंज, नवी दिल्ली 110055 येथे आहे.\nसंस्थेचा उद्देश व कार्य\nमराठी भाषा, संस्कृती व परंपरेचा प्रचार-प्रसार करणे, यासाठी बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न मराठी संस्था व व्यक्तींना एकत्रित करण्यासाठी त्यांना सदस्यत्व देणे. अशा संस्थांना मार्गदर्शन करणे, मराठी भाषेच्या विभिन्न स्तरात परीक्षांचे व निबंध प्रतियोगितेचे आयोजन करणे, मराठी भाषेचे मुखपत्र प्रकाशित करुन विभिन्न संस्थाच्या गतिविधींची माहिती प्रकाशित करणे, बृहन्महाराष्ट्रातील विभिन्न प्रांतातील मराठी भाषिक संस्था व सदस्यांना एकत्रित आणण्यासाठी प्रांतीय अधिवेशन आयोजित करणे, वार्षिक अधिवेशनाच्या माध्यमाने संपूर्ण बृहन्महाराष्ट्रातील संस्थागत व आजीवन सदस्यांना एकत्रित करणे, मराठी संस्था व मराठी व्यक्त/उद्योजक यांचा सन्मान/सत्कार करणे.\nउत्तर भारत – दिल्ली 23, हरियाणा 1, हिमाचल प्रदेश 2, पंजाब 2, उत्तर प्रदेश 20 उत्तरांचल – देहरादून 1, हरिद्वार 2, मध्यप्रदेश – भोपाळ/विदिशा 17, खंडवा/खरगोन 7, इंदूर/महू/धार 31, देवास/उज्जैन/रतलाम 16, बैतूल 1, होशंगाबाद/इटारसी/हरदा 5, शुजालपुर/राजगढ 5,सागर/बीना 5, ग्वाल्हेर/गुणा 21, जबलपुर 12, अन्य 69, छत्तीसगढ – 49; राजस्थान – 12 ; गुजरात - 100, दमण - -1, गोवा 20, आंध्रप्रदेश 30, केरळ 1 ; कर्नाटक – 40, तामिलनाडू – 16, बिहार – 6, ओडीशा – 4, पश्चिम बंगाल – 17; अंदमान निकोबार – 2 नाट्यसंस्था : मध्यप्रदेश – 24 ; गुजरात – 9 ; गोवा – 32 ; आंध्रप्रदेश 4 ; कर्नाटक – 4, छत्तीसगढ – 2 ; उत्तरप्रदेश – 2 ग्रंथालय – 15; नियतकालिके (मासिक/साप्ताहिक/त्रैमासिक/वार्षिक) – 71 ; धार्मिक स्थळे - 106; सहकारी संस्था - 45; गृहनिर्माण संस्था - 7; वधु-वर परिचयसंस्था : 30; शिक्षण संस्था - 122 अशाप्रकारे वरील सर्व संस्था बृहन्महाराष्ट्राशी जोडलेल्या असून त्यांच्या सदस्यांची एकुण संख्या जवळपास 5000 च्या वर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2019-07-20T15:36:09Z", "digest": "sha1:IRGVFT6RNJTJESOOUJ5KZLMNGAZG5TG5", "length": 14799, "nlines": 166, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "उपचारासाठी आता पुण्य-मुंबईची गरज नाही | Dainik Prabhat", "raw_content": "\nउपचारासाठी आता पुण्य-मुंबईची गरज नाही\nखा. शरद पवार : साताऱ्यात यशवंत हॉस्पिटल अँड डायग्नोसिसचे उद्‌घाटन\nसातारा – यशवंत हॉस्पिटल अँड डायग्नोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात सर्व सोयींनीयुक्त हॉस्पिटल सुरु होत असल्याने पुणे, मुंबईला फारसे जाण्याची आवश्‍यकता राहिलेली नाही. डॉ. अनिल पाटील यांनी अपार कष्टातून हे हॉस्पिटल उभे केले आहे. डॉक्‍टर तुम्ही स्पेशालिस्ट डॉक्‍टर आहात तर मीही पेशंटमधला मल्टीस्पेशालिस्ट पेशंट आहे, अशी टिपणी खा. शरद पवार यांनी केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयशवंत हॉस्पिटल अँड डायग्नोसिसच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, डॉ. अनिल पाटील, डॉ. शुभांगी पाटील, डॉ. प्रिती पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\nखा. शरद पवार म्हणाले, या हॉस्पिटमध्ये ऍडमिट होण्याचा प्रसंग कुणावर येऊ नये. एवढं मोठं हॉस्पिटल उभं केलं म्हणून मी त्यांना विचारलं तुमची बॅंक कुठली बॅंकेचं काय घेतल तुम्ही बॅंकेचं काय घेतल तुम्ही कारण मोठी हॉस्पिटल उभी केली जातात ती बॅंकेची मदत घेवून. त्यानंतर बॅंकेचा हप्ता देण्यासाठी डॉक्‍टरांचं लक्ष रुग्णांवर असतं. मात्र, डॉ. पाटील यांनी बॅंकेची मदत घेतलेली नाही. आयुष्यभर कष्ट केले आणि त्यातून जी साठवणूक केली त्यातून हे हॉस्पिटल उभं केलं. बॅंकेचा बोजा नसल्यामुळे रुग्णांवर त्याचा भार पडणार नाही, असा दृष्टिकोन त्यांनी ठेवला आहे. सातारामधील लोकांना उपचारासाठी आता पुणे, मुंबईला जायची फारशी आवश्‍यकता पडणार नाही.\nहॉस्पिटलच्या उद्‌घाटनाला गेल्यानंतर अनेकवेळा अनेक गोष्टींची आठवण होते. डॉक्‍टर तुम्ही स्पेशालिस्ट आहात, तुम्ही मल्टिपर्पज हॉस्पिटल याठिकाणी काढलंय, मल्टिपर्पज हॉस्पिटलच्या व्याख्येत बसणारा पेशंटही महत्वाचा असतो आणि तो पेशंट मी आहे. त्यामुळे डॉक्‍टर तुम्ही स्पेशालिस्ट आहात तर मीही स्पेशालिस्ट पेशंट असल्याची मार्मिक टिप्पणी खा. पवार यांनी केली.\nखा. उदयनराजे म्हणाले, डॉ. अनिल पाटील यांच्यात सोशल आउटलूक आहे. देशाच्या सीमेवर जवान मृत्यूमुखी पडतात, त्यापेक्षा रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अपघातातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉ. पाटील यांनी सुरू केलेलं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सातरकरांसाठी महत्वाचं ठरणार आहे. आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, न्यूरो सर्जरीत डॉ. पाटील यांचे नाव घेतले जाते. ते सर्जन असले तरी संवेदनशील व हळवे आहेत. त्यांनी गरीब रुग्णांवर मोफत उपचार करून सेवाभाव जपला आहे. हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. अनिल पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यातील रुग्णांना परवडेल, अशी सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न मी करत आहे. यशवंत हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना अत्यावश्‍यक सुविधा माफक दरात देवून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी केले. डॉ. अनिल कारापूरकर, डॉ. व्ही. एन. श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्‍त केले. सूत्रसंचलन स्नेहल दामले यांनी\nसाताऱ्यातील आर्किटेक्‍टचा जागतिक पातळीवर गौरव\nनिशांत पाटलांचे नक्की चाललंय तरी काय\nउदयनराजे भोसले आज करणार कास-बामणोली रस्त्याची पाहणी\nसह्याद्रीच्या “मिशन प्रेरणा’ उपक्रमाला सहकार्य करावे\nसातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मी इच्छुक : अभय पवार\nमाजी नगरसेवकाच्या मुलाची फलटणमध्ये आत्महत्या\nकाशीळला चोरट्यांनी लांबविला सात लाखांचा ऐवज\nअकरा कोटींच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण\nअभिजित बिचुकलेचा जामीन नामंजूर\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/page/73/", "date_download": "2019-07-20T16:39:50Z", "digest": "sha1:CC377N2A5IEEOGGPOUL6BJGNJQCWOJ3G", "length": 5770, "nlines": 81, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "नाशिक मराठी बातम्या | नाशिक ब्रेकिंग न्यूज | Nashik news | Nashik headlines | Breaking News in Nashik | Aapla Mahanagar | Page 73 | Page 73", "raw_content": "\nघर महाराष्ट्र नाशिक Page 73\nपोलीस स्टेशनमध्येच नशाधिन तरुणाचा धिंगाणा\nआठवडाभरात मुख्यमंत्र्यांकडून गडविकास आराखड्यासाठी बैठक\nयुवक काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन\nदुचाकीच्या भडक्यात एकाचा मृत्यू\nमहामार्गावर आढळले मृत अर्भक\nशरद पवार म्हणतायत, ‘मी काय म्हातारा झालो काय\nआयपीएलवर सट्टा : तिघांना अटक, बुकी फरार\nडॉ. भामरे, पाटील यांच्यातील चुरस तीव्र\nआरटीई प्रवेशासाठी अंतिम तीन दिवस\nभुजबळ, गोडसे, कोकाटेंच्या खर्चात लाखोंची तफावत\n९४० हेक्टरला अवकाळीचा तडाखा\nमनपा कर्मचारी निवडणूक प्रचारात\nमुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार आज नाशिक दौऱ्यावर\nराहाता तालुक्यात बालकाचा होरपळून मृत्यू\n1...727374...155चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nफेसअॅप खरंच डेटा हॅक करतो का\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/3/Mahendra-Singh-Dhoni-replays-to-trollers-.html", "date_download": "2019-07-20T16:26:12Z", "digest": "sha1:FMMJGIKS3JSJDN5LSZVNBR6V76ATPKPI", "length": 4756, "nlines": 8, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " संथ खेळीवरुन टीका करणाऱ्यांना धोनीचे प्रत्युत्तर - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - संथ खेळीवरुन टीका करणाऱ्यांना धोनीचे प्रत्युत्तर", "raw_content": "संथ खेळीवरुन टीका करणाऱ्यांना धोनीचे प्रत्युत्तर\nभारतीय संघ विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत असला तरी एका खेळाडूला सतत टीकेचा सामना करावा लागत आहे तो म्हणजे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. आपल्या संथ खेळीमुळे धोनीवर सतत टीका होत असून निवृत्ती घ्यावी अशी मागणी होत आहे. एकीकडे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री धोनीला पाठिंबा देत असताना चाहते मात्र प्रचंड नाराज आहेत.\nबांगलादेशविरोधातील सामन्यातही महेंद्रसिंग धोनीने संथ फलंदाजी करत ३३ चेंडूत फक्त ३५ धावा केल्या. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशसमोर ३१५ धावांचे आव्हान उभे केले होते. पण जर धोनीने वेगवान खेळी केली असती तर ही धावसंख्या ३५० वर पोहोचली असती असे अनेकांचे म्हणणे आहे.\nबांगलादेशविरोधात विजय मिळवत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला असला तरी धोनीची संथ खेळी पुढील सामन्यात धोक्याची ठरु शकते असं अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे धोनीने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करावी असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे इंग्लंड संघाचा माजी कर्णधार नासीर हुसेन आणि सौरभ गांगुलीनेही धोनीच्या धीम्या खेळावर टीका केली होती.\nदरम्यान महेंद्रसिंग धोनीने आपल्या मित्रांशी बोलताना निवृत्तीची मागणी करत टीका करणाऱ्यांना उत्तर दिलं आहे. ‘ज्याप्रमाणे फलंदाजी आणि यष्ट���रक्षण कसं करायचं हे मला चांगलं कळतं तितकंच निवृत्त कधी व्हायचं हेदेखील मला कळतं’, असं धोनीने म्हटलं आहे.\nविश्वचषक स्पर्धेनंतर महेंद्र सिंग धोनी निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, धोनीने १४ जूलै म्हणजेच विश्वचषकाचा अंतिम सामन्यादिवशी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. धोनी किंवा बीसीसीआयने याबाबात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, पीटीआयने बीसीसीआयमधील आधिकाऱ्याचे हवाल्याने धोनी विश्वचषकामध्ये आपला अखेरचा सामना खेळणार असल्याचे वृत्त दिले आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=377%3A2012-01-02-08-23-39&id=256700%3A2012-10-19-20-29-37&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=378", "date_download": "2019-07-20T16:24:40Z", "digest": "sha1:DXMRYIK2ZU7VWZRGE5KBSLFP76D34S6Y", "length": 10203, "nlines": 9, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रसग्रहण : तमाशाकलेची नवी मांडणी", "raw_content": "रसग्रहण : तमाशाकलेची नवी मांडणी\nलोकनाथ यशवंत , रविवार ,२१ ऑक्टोबर २०१२\nअस्सल मातीतून जन्माला येणारी कुठलीही कला असो- ती तिथल्या भौगोलिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवेशाच्या अवकाशातूनच जन्माला येते. विशेषत: लोककलांच्या परंपरेला तर हे परिमाण लावल्याशिवाय त्यांचा विचारच होऊ शकत नाही. यासंदर्भात महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचा समृद्ध वारसा खरोखरच अभ्यसनीय आहे. ‘तमाशा’ हा शब्द उच्चारला तरी कानात ढोलकीवरची थाप आणि घुंगरांचा नाद घोळू लागतो. गण, गवळण, बतावणी, लावणी, वगनाटय़ अशा चढय़ा क्रमाने जेव्हा तमाशा उत्तरोत्तर रंगत जातो, तेव्हा रात्र कधी सरते याचं भान आजही ग्रामीण भागातल्या शेतकरी, कष्टकरी माणसांना राहत नाही. तमाशा हा ग्रामीण मातीतला, ग्रामीण माणसांचा अस्सल मनोरंजन व प्रबोधनाचा कलाविष्कार आहे. तमाशातले कलावंत हे गावगाडय़ाचाच भाग असल्याने या कलेला ग्रामीण भागात लोकाश्रय मिळणे क्रमप्राप्तच होते. आज काळाच्या रेटय़ाने मनोरंजनाची अनेकविध साधने पुढे आली आहेत. त्यामुळे या कलेला आपल्या अस्तित्वाच्या लढय़ासाठी आज वेगवेगळय़ा पातळ्यांवर लढावे लागते आहे.\nआज तमाशाची कला तगण्यासाठी जसे आíथक पाठबळ महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे या कलेची ऐतिहासिक मांडणी आणि त्यातील वाङ्मयीन मूल्यांची जपणूक व संवर्धनाचीही गरज आहे. महाराष्ट्रात मुळात तमाशा जन्मला आणि जगवला तो या म��तीतल्या अस्सल बहुजन कलावंतांनी मधल्या काळात कलेच्या इतिहासात सोयीने केवळ उच्चवर्णीय तमासगिरांचीच नावं नोंदवून बहुजन वर्गातल्या कलावंतांची उपेक्षा केली होती. त्यांना पुन्हा प्रकाशात आणून या सांस्कृतिक संवर्धनाच्या साठय़ाच्या मुळाशी नेमकी कोणती कलावंतांची फळी काम करतेय, याबद्दलची पुनर्माडणी डॉ. मंगेश बनसोड यांनी त्यांच्या ‘तमाशा : रूप आणि परंपरा’ या संशोधनपर पुस्तकात केली आहे.\nमहाराष्ट्रात तमाशा या लोककलाप्रकाराची सुमारे सव्वादोनशे वर्षांची परंपरा आहे. एकीकडे अभिजन वर्गातील शाहिरांनी शृंगारिक, पौराणिक, आध्यात्मिक अशा विविध विषयांवर लावणीरचना केली, तर दुसऱ्या बाजूस महात्मा फुले यांच्या विचारप्रेरणेतून सत्यशोधकी जलशाचा जन्म झाला. शाहीर गोपाळबाबा वलंगकर, किसन फागुजी बनसोड या शाहिरांनी आंबेडकरी जलशांतून समाजप्रबोधनाचे काम केले. शाहीर भीमराव कर्डक, केरुबुवा गायकवाड ते वामनदादा कर्डक अशी भीमशाहिरांची मोठी परंपरा आंबेडकरी जलशांना लाभली. परंतु बहुजन वर्गातील या प्रतिभावान शाहिरांचा साधा नामोल्लेखही करण्याचे अभिजन इतिहासकर्त्यांनी टाळल्याचे डॉ. बनसोड आपल्या ग्रंथात नमुद करतात. बहुजनांतील मांग, महार, चांभार, कोल्हाटी, डोंबारी, डकलवार अशा मागास मानल्या गेलेल्या जातींच्या लोकांनीच तमाशा वाढवला आणि जगवला. तेच या भूमीतले मूळ अस्सल कलावंत आहेत, ही बाब या पुस्तकात अधोरेखित केलेली आहे.\nपेशवाईच्या काळात तमाशाला मिळालेला राजाश्रय आणि सुरुवातीस साताप्पा व बाळा बहिरू, होनाजी बाळा, अनंत फंदी, परशराम, सगनभाऊ, रामजोशी, प्रभाकर यांच्या प्रतिभेने तमाशा या लोककलाप्रकाराला बळकटी दिली. यानंतरच्या शाहिरी परंपरेत हैबती घाटगे, उमाबाबू सावळजकर हे अत्यंत महत्त्वाचे शाहीर होऊन गेले. उमाबाबूंनी तर तमाशामध्ये ‘वगनाटय़’ हे नवीन अंग रूढ केले. ‘मोहना बटाव’ हा पहिला वग त्यांनी लिहिला. तेव्हापासून तमाशात वग सादर केला जाऊ लागला. तमाशात या लावणी-रचनाकारांचा मोलाचा वाटा आहे.\nतमाशा या लोककलेचा येत्या काळात अनेक अंगांनी अभ्यास होत राहणार आहेच; परंतु या कलेचं मूळ अस्सल रूप व त्याचे अनुबंध जोपासणे ही जशी कलावंतांची जबाबदारी आहे, तेवढीच ती संशोधकांचीदेखील आहे. ‘तमाशा : रूप आणि परंपरा’च्या मलपृष्ठावर रामदास फुटाणे लिहितात- ‘आधी मस्तक व मग पुस्तक छपाईयंत्र येण्यापूर्वी मौखिक परंपरा हीच सर्जनाची शक्ती होती. हजारो वषेर्ं दऱ्याखोऱ्यांतून आदिवासी गिरीजनांनी संगीत-नृत्य-नाटय़कला जोपासली. नंतर पुस्तक आलं आणि या लोककलांचं शास्त्र झालं. शास्त्र हे विद्यापीठात राहत असल्यामुळे क्लिष्टता हा त्याचा स्थायीभाव झाला.’ फुटाणे यांचे हे मत कोणालाही पटण्याजोगे आहे. परंतु या क्लिष्टतेतून सुटका करून घेत डॉ. बनसोड यांनी सुटसुटीत, स्वच्छ भूमिकेतून तमाशा या लोककलेची वस्तुनिष्ठपणे मांडणी केली आहे.\nपुस्तकाचे देखणे मुखपृष्ठ आशुतोष आपटे यांनी केले असून, पुस्तकाच्या आतील पानांवर संदेश भंडारे आणि समाधान पारकर यांची छायाचित्रे आहेत. तमाशाकलेचा अभ्यास करणाऱ्यांना या ग्रंथाचा निश्चितच उपयोग होईल.\n‘तमाशा : रूप व परंपरा’- मंगेश बनसोड, अवेमारिया पब्लिकेशन्स, पृष्ठे- २१६, किंमत- रु. २८०.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/photo-gallery/shimgotsav-celebrate-in-kokan/78243/", "date_download": "2019-07-20T15:48:54Z", "digest": "sha1:QB63OPCYNSXXTZY7M3ULOPERWV2YMR6W", "length": 8221, "nlines": 105, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Shimgotsav celebrate in Kokan", "raw_content": "\nघर फोटोगॅलरी कोकणातील ‘शिमगोत्सव’ची मजाच न्यारी\nकोकणातील ‘शिमगोत्सव’ची मजाच न्यारी\nकोकणात 'शिमगोत्सव'ची मजाच न्यारी असते. होळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी हा सण साजरा केला जातो. या सोहळ्यात कोकणातील पारंपरिक संस्कृतीचे दर्शन होते. या सोहळ्यात मुंबई किंवा इतर भागात स्थलांतरित झालेला चाकरमानी या सणाच्या निमित्ताने आपल्या गावी, आपल्या घरी येतो. यावर्षी देखील कोकणातील गावागावांमध्ये मोठ्या उत्सवात शिमगोत्सव साजरा करण्यात आला.\nकोकणातील 'शिमगोत्सव'ची मजाच न्यारी\nपारंपारिक पद्धतीने कोकणात होळी साजरी केली जाते. त्यालाच शिमगा असे म्हणतात.\nपारंपारिक पद्धतीने कोकणात होळी साजरी केली जाते. त्यालाच शिमगा असे म्हणतात.\nया सोहळ्यात गावदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली जाते.\nया सोहळ्यात गावदेवतेची पालखी खांद्यावर घेऊन मिरवणूक काढली जाते.\nलोक भक्तीभावाने या सोहळ्यात सहभागी होतात\nलोक भक्तीभावाने या सोहळ्यात सहभागी होतात\nया सोहळ्यात संस्कृतीचे दर्शन घडते\nया सोहळ्यात संस्कृतीचे दर्शन घडते\nढोल-ताशांच्या गजरात हा सोहळा आज सकाळी कोकणातील गावागावांमध्ये संपन्न झाला\nढोल-ताशांच्या गजरात हा सोहळा आ�� सकाळी कोकणातील गावागावांमध्ये संपन्न झाला\nलोक भक्तीभावाने या सोहळ्यात सहभागी होतात\nलोक भक्तीभावाने या सोहळ्यात सहभागी होतात\nया सोहळ्यावेळी कोकणातील गावागावात जत्राच भरलेली दिसते\nया सोहळ्यावेळी कोकणातील गावागावात जत्राच भरलेली दिसते\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nतांत्रिकी अज्ञानामुळे ८० टक्के इंजिनीअर बेरोजगार\nभारतावर पुन्हा हल्ला कराल तर भारी पडेल; अमेरिकेचा इशारा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/festival/", "date_download": "2019-07-20T16:18:16Z", "digest": "sha1:Y2P4ZGURK4FP5QDLAO3EMHVPOO6GH7TN", "length": 9683, "nlines": 93, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Festival Archives – Maharashtra Desha", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\nकोकणच्या चाकरमान्यांसाठी यंदा २२०० ज्यादा बसेस\nटीम महाराष्ट्र देशा : एसटी महामंडळाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर दिली आहे. यंद���च्या गणेशोत्सवासाठी महामंडळाकडून २२०० ज्यादा बसेस सोडण्यात येणार...\nविनापरवाना भक्तनिवास व भोजनालय बांधल्याप्रकरणी शिर्डीच्या साईबाबा संस्थानला दंड\nनगर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानने निमगाव कोऱ्हाळे हद्दीत विनापरवाना भक्तनिवास व भोजनालय बांधल्याप्रकरणी तब्बल चार कोटी ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे...\nजाणून घ्या, वारकऱ्यांच्या गळ्यातील तुळशी माळेचे महत्त्व\nटीम महाराष्ट्र देशा : पंढरपुरात चार मोठ्या यात्रान दरम्यान प्रचंड गर्दी असते. आता आषाढीच्या वारीने लाखो वारकरी पंढरपुरात येतात. त्यामुळे पंढरपुरातील बाजारपेठा...\nसंत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन, भिडे गुरुजींनी घेतले दर्शन\nटीम महाराष्ट्र देशा : जगदगुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले आहे. लाखो वारकऱ्यांनी पुणे शहर दुमदुमले आहे, दरम्यान शिवप्रतिष्ठानचे...\nपाऊले चालती पंढरीची वाटंं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे निगडीत आगमन\nटीम महाराष्ट्र देशा : ‘ग्यानबा तुकाराम’चा गजर करत संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतून पंढरपूरकडे मार्गस्त झाली आहे. तर लाखो वारकऱ्यांनी तुकारामाच्या नामघोषात...\nसंभाजी भिडें विरोधात वारकरी आक्रमक, पालखीत घुसू न देण्याची केली मागणी\nटीम महाराष्ट्र देशा : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांना याही वर्षी पोलिसांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसमोर चालण्यास मज्जाव घातल आहे. दोन...\nहुल्लडबाजी करणाऱ्या ८४ जणांना ताब्यात घेत पोलिसांची धुलवड\nपुणे : सार्वजनिक रस्त्यांवर हुल्लडबाजी करत धुलवड खेळून नागरिकांना त्रास देणाऱ्या तब्ब्ल ८४ जणांना वाकड पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. मिळालेल्या...\nमहिला दिन वेगळा साजरा करण्याची गरज नष्ट होवो हीच प्रार्थना\nनेहा बारगजे : आज 8 मार्च अख्ख्या जगभरात महिला दिन साजरा होणार आज. आज तिला मान दिला जाणार , आज तिच्या अस्तित्वाला सन्मान दिला जाणार, आज तिच्या गुणांचं कौतुक...\nपहा Video : रितेश देशमुखने दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा\nटीम महाराष्ट्र देशा – छत्रपती शिवाजी महाराज हा विचार प्रत्येकाच्या मनात जगाला पाहिजे, असे म्हणत महाराष्ट्राचा लाडका अभिनेता रितेश देशमुखने ट्विट करत छत्रपती...\n‘लोक काय म्हणतील’ याचा विचार करू नका; तेजस्��ी सातपुतेंचा विद्यार्थिनींना सल्ला\nपुणे : कायद्याने मुलींना अधिक संरक्षण दिले आहे. त्याचा चांगला वापर करून अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणून आपण आपली कर्तव्ये...\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/25209", "date_download": "2019-07-20T17:22:04Z", "digest": "sha1:O6WBA5YAF4J4RYTZ6TWEG3WVW7573CXN", "length": 3280, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मला काहीच आठवत नाहीये : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मला काहीच आठवत नाहीये\nमला काहीच आठवत नाहीये\nपाटील v/s पाटील - भाग ११\nसध्या दिवसातले २५-२५ तास काम करत असल्याने, पुढील भाग उशिरा येण्याची शक्यता आहे. ऍडव्हान्स मध्ये माफी असावी....\nपाटील v/s पाटील - भाग १०\nमला काहीच आठवत नाहीये\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/bsp-to-contest-all-28-ls-seats-in-karna-if-no-poll-alliance/", "date_download": "2019-07-20T16:40:39Z", "digest": "sha1:JKJHU6TS5GBD72RIDU3JKIW5C674AAVV", "length": 10023, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "कर्नाटकात आघाडी न झाल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढवू : बसपा | Dainik Prabhat", "raw_content": "\nकर्नाटकात आघाडी न झाल्यास लोकसभेच्या सर्व जागा लढवू : बसपा\nबंगळुरू : “बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी अद्याप आघाडीबाबत कोणताही निर्णय घेतला नसून जर कर्नाटकात युती झाली नाही तर आपला पक्ष राज्यातील लोकसभेच्या सर्व जागांवर आपला उमेदवार उभा करेल.” असा विश्वास बहुजन समाज पक्षाचे कर्नाटकातील एकुलते-एक आमदार एन महेश यांनी व्यक्त केला आहे.\n“आम्ही लोकसभा निवडणुका लढण्यासाठी तयार असून केवळ मायावतींच्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहोत. मायावतीजींनी युत��� केल्यास आम्ही आपल्या कोट्यातील जागांवर लढू अथवा युती न झाल्यास लोकसभेच्या सर्वच जागा लढवू.” असं देखील एन महेश यांनी पत्रकारांना सांगित\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घ���तेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Kolhapur-Robbery-case-Name-Of-Suspects/", "date_download": "2019-07-20T16:33:38Z", "digest": "sha1:VKZDE2PGYL34M2AVL4JWAB3I3WQ2Q2T6", "length": 6725, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लूटमार प्रकरणातील नावे निष्पन्‍न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › लूटमार प्रकरणातील नावे निष्पन्‍न\nलूटमार प्रकरणातील नावे निष्पन्‍न\nताराराणी चौक परिसरात इस्टेट एजंटावर हल्ला करून झालेल्या लूटमारप्रकरणी पोलिसांच्या हाती अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे लागले आहेत. टोळीच्या म्होरक्यासह साथीदार स्थानिक असून रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचेही निष्पन्‍न झाले आहे. लुटीतील 17 लाखांच्या रकमेसह पसार झालेल्या संशयितांच्या अटकेसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी शनिवारी रात्री त्यास दुजोरा दिला.\nलूटमारीचा कट रचणार्‍या म्होरक्यासह सहा सराईतांची नावेही चौकशीत निष्पन्‍न झाली आहेत. त्यात शहरातील चार व शिंगणापूर परिसरातील दोघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. मोबाईल स्विच ऑफ केल्यामुळे लुटारूंचा माग काढण्यास अडचणी येत असल्या तरी\nरविवारी सायंकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, असेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.\nदोघा वृद्ध इस्टेट एजंटांच्या डोळ्यांत तिखटपूड फेकून तसेच कोयत्याने वार करून सुमारे 17 लाख 19 हजारांची रोकड हातोहात लंपास केल्याची घटना शुक्रवारी (दि.2) येथील ताराराणी चौक परिसरात घडली होती. मध्यवर्ती व वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा घडलेल्या लूटमारीमुळे शहर, जिल्ह्यात खळबळ उडाली होती.\nपोलिस अधीक्षक संजय मोहिते, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी टोळीचा कोणत्याही स्थितीत छडा लावण्याच्या उद्देशाने सहा तपास पथकांची नियुक्‍ती केली होती. पथकातील अधिकारी, कर्मचार्‍यांनी शुक्रवारी सायंकाळपासून पोलिस रेकॉर्डवरील 45 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावला होता. सीसीटीव्ही फुटेजमधील एका संशयिताचा सुगावा लागल्यानंतर मात्र रात्रीपर्यंत टोळीतील सर्वच सराईतांची नावे निष्पन्‍न झाल्याचे समजते. मात्र, याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात आली आहे.\nपोलिसांच्या प्राथमिक चौकशीत संबंधित इस्टेट एजंटांच्या हालचालींवर संशयितांनी दोन दिवसांपासून पाळत ठेवल���याचीही माहिती पुढे आली आहे. सराईत टोळीला मोठ्या रकमेची टिप कोणी दिली, याचाही लवकरच उलगडा होईल, असेही वरिष्ठ सूत्रांकडून समजते. टोळीतील तीन साथीदार रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने संबंधितांच्या घरासमोर तसेच नातेवाईकांच्या हालचालींवर विशेष पथकाने नजर ठेवली आहे.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/video/page/3/", "date_download": "2019-07-20T16:14:48Z", "digest": "sha1:U5FFKA3CPICUF3ZCB4UWAMSM4U4CNJA4", "length": 9532, "nlines": 95, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Video Archives – Page 3 of 16 – Maharashtra Desha", "raw_content": "\nडोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद, मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत : नरेंद्र मोदी\nपक्ष वाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन\nठरल तर मगं, कॉंग्रेस आघाडीमध्ये मनसे सामील \nसुप्रिया शिष्य नसून मुलगीच बरी : शरद पवार\nगिरणी कामगाराचं पोर झालं भाजपचा प्रदेशाध्यक्ष, वाचा चंदकांत दादांचा संघर्षमय प्रवास\nउभ्या आयुष्यात टोल बंद होऊ शकणार नाही – नितीन गडकरी\nमाधुरीच्या ‘बकेट लिस्ट’चा ट्रेलर रिलीज\nवेब टीम- अभिनेत्री माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. माधुरीने या चित्रपटात एका गृहिणीची भूमिका केली आहे...\n‘मस्का’चा धमाकेदार टीझर लाँच\nवेब टीम- ‘खाण्यापेक्षा लावण्यात मजा आहे’ अशी धमाकेदार टॅगलाईन असलेल्या ‘मस्का’ या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर...\nVIDEO- ‘वीरे दी वेडिंग’चा ट्रेलर रिलीज\nवेब टीम- ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. त्यामध्ये करीना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या प्रमुख भूमिका...\nअली बाबा चाळीस चोराच दुकान जास्त दिवस चालणार नाही : शत्रुघ्न सिन्हाचा भाजपला टोला\nपुणे : देशातील जनता आज निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच काय झालं हा प्रश्न आम्हाला विचारत आहेत. आपण सगळे भार���ीय आहोत लोकांना जाती-जातींमध्ये भडकवन आता बंद करायला...\nVIDEO- संजय दत्तच्या बायोपिकचा टिझर रिलीज\nवेब टीम- राजकुमार हिरानी दिग्दर्शित अभिनेता संजय दत्तवर आधारीत बायोपिक ‘संजू’ सिनेमाचा टीझर नुकताच लाँच झाला आहे. या बायोपिकमध्ये संजय दत्तची...\nLet’s talk – मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र खरंच हगणदारीमुक्त झाला आहे यावर व्यक्त होणारी तरुणाई\nटीम महाराष्ट्र देशा – ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत राज्यात गेल्या तीन-साडेतीन वर्षांत तब्बल ६० लाख शौचालये बांधण्यात आली असून आता संपूर्ण राज्य...\n‘वंटास’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच\nग्रामीण चित्रपटांच्या सध्याच्या ट्रेंडमध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या ‘वंटास’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. 4 मे पासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या...\nचिमुरडी रंगली आंब्याचा आस्वाद घेण्यात\nपुणे : धनश्री बचत गटाने आयोजित केलेली लहान मुलांची आंबा खा ही स्पर्धा सोमवारी मोठ्या दिमाखात पार पडली. यंदा आंब्याची आवक कमी असल्याने भाव तेजीत आहे. त्यामुळे...\nसानिया मिर्झा भारताची पाकिस्तानमधील गुप्तहेर \nटीम महाराष्ट्र देशा- भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा सध्या आलिया भट्टच्या राझी सिनेमामुळे ट्रोल होत आहे. आलिया भट्टच्या ‘राझी’ सिनेमाची कथा एक अशा भारतीय...\nवतन के आगे कुछ नहीं..खुद भी नहीं ; ‘राझी’चा ट्रेलर रिलीज\nवेबटीम – दिग्दर्शिका मेघना गुलजार यांच्या ‘राझी’ या नव्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमात आलिया भट्टने गुप्तहेराची भूमिका साकारली...\nडोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद, मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत : नरेंद्र मोदी\nपक्ष वाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन\nठरल तर मगं, कॉंग्रेस आघाडीमध्ये मनसे सामील \nसुप्रिया शिष्य नसून मुलगीच बरी : शरद पवार\nगिरणी कामगाराचं पोर झालं भाजपचा प्रदेशाध्यक्ष, वाचा चंदकांत दादांचा संघर्षमय प्रवास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mt-fact-check/fake-news-alert-deepika-padukone-and-ranveer-singh-campaign-for-bjp/articleshow/68885437.cms", "date_download": "2019-07-20T16:51:25Z", "digest": "sha1:JP7WYCUOVAXCDUDYYMR7MNM3AMWI43RC", "length": 14662, "nlines": 170, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "रणवीर-दीपिका: फॅक्ट चेक : भाजपसाठी रणवीर-दीपिका करत आहेत प्रचार!", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nFact check: रणवीर-दीपिका करताहेत भाजपचा प्रचार\n​मागील काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीर सिंह यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दोघांच्याही गळ्यात भगवं उपरणं असून त्यावर vote for modi आणि vote for BJP N Modi असं लिहीलं आहे. बॉलिवूडची ही सुपरस्टार जोडी भाजपचा प्रचार करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.\nFact check: रणवीर-दीपिका करताहेत भाजपचा प्रचार\nमागील काही दिवसांपासून दीपिका आणि रणवीर सिंह यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत दोघांच्याही गळ्यात भगवं उपरणं असून त्यावर vote for modi आणि vote for BJP N Modi असं लिहिलं आहे. बॉलिवूडची ही सुपरस्टार जोडी भाजपचा प्रचार करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.\nफेसबुकवर अनुज सैनी बीजेपी या पेजवरून १२ एप्रिल रोजी दीपिका आणि रणवीरचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. रणवीर-दीपिका भाजपसाठी मतं मागत असल्याचा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला.\nत्याशिवाय राघवेंद्र शुक्ला या फेसबुक युजर्सनेदेखील 'भारत माता की जय' असं लिहून हा फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट ३ हजार ६००हून अधिक जणांनी शेअर केली आहे.\nहा फोटो अनेकांनी ट्विटर, व्हॉट्स अॅपसह सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केला आहे.\nरणवीर आणि दीपिका यांनी घातलेल्या भगव्या उपरण्यावर फोटोशॉप करण्यात आला आहे. मूळ फोटोत vote for BJP असे लिहीण्यात आलेले नाही. हा फोटो ३० नोव्हेंबर २०१८ रोजी काढण्यात आला. १४ नोव्हेंबर रोजी दीपिका-रणवीर इटलीत विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर दोघेही मुंबईत सिद्धीविनायक मंदिरात दर्शन घेण्यासाठी आले होते. तेव्हा या दोघांनी भगवं उपरणं घातले होते. मात्र, त्यावर काहीही लिहीलेले नव्हते.\nव्हायरल होणाऱ्या या फेक फोटोला गुगल रिव्हर्स इमेजवर सर्च करण्यात आले. त्यावर आम्हाला दीपिका-रणवीर यांचा हा खरा फोटो आढळून आला. त्याशिवाय 'मटा ऑनलाइन'मध्ये ३० नोव्हेंबर रोजी 'दीप-वीर'ने घेतले बाप्पाचे आशीर्वाद ही प्रसिद्ध केलेली बातमीदेखील आढळली. त्याशिवाय 'टाइम्स ऑफ इंडिया.कॉम'वर फोटोगॅलरी आढळून आली. ‘Deepika Padukone and Ranveer Sing pay a visitto Siddhivinay या शीर्षकाने ही फोटोगॅलरी प्रकाशित करण्यात आली आहे.\nदीपिका-रणवीरच्या व्हायरल होणाऱ्या फोटोत छेडछाड करण्यात आली असल्याचे 'टाइम्स फॅक्ट चेक'मध्ये आढळून आले आहे. हे ��ोन्ही कलाकार भाजप प्रचार करत असल्याचा दावा खोटा आहे.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nमटा Fact Check या सुपरहिट\nFact Check: आईनं जीव घेतला अन् सांगितलं, पुरात बुडून गेला\nFAKE ALERT: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीकडून ओवेसींच्या हॉस्प...\nFact Check: धोनी बाद झाला म्हणून छायाचित्रकार रडला नाही\nFAKE ALERT: डोंगरी दुर्घटनेनंतर ६ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्ह...\nFAKE ALERT: हुंड्याचे फायदे सांगणारे पुस्तक गुजरात बोर्डाचे\nमटा Fact Check पासून आणखी\nFact Check:विद्यार्थ्यांनी नाही दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा\nFact Check: आईनं जीव घेतला अन् सांगितलं, पुरात बुडून गेला\nFAKE ALERT: डोंगरी दुर्घटनेनंतर ६ वर्षांपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल\nFAKE ALERT: डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीकडून ओवेसींच्या हॉस्पिटलचे कौतुक\nFAKE ALERT: हुंड्याचे फायदे सांगणारे पुस्तक गुजरात बोर्डाचे\nFact Check:विद्यार्थ्यांनी नाही दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\nवनप्लसच्या 'या' दोन स्मार्टफोन्सवर येणार स्क्रिन रेकॉर्ड\nटिकटॉक अॅपवर येणार व्हाट्सअॅपचे खास फिचर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nFact check: रणवीर-दीपिका करताहेत भाजपचा प्रचार\nFAKE ALERT: उत्तर प्रदेशात बुरखा घालून तरुणाचं मतदान\nFact Check: मिस्त्रीचं काम करणारा UPSC परीक्षेत पास\nFact Check: भीक द्या, नाहीतर काँग्रेसला मतदान करेन; भिकाऱ्याची ध...\nFact Check: उन्हाळ्यात वाहनातील फ्यूल टँक पूर्ण भरल्यास स्फोट", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/peruche-sarbat-recipes/", "date_download": "2019-07-20T16:36:19Z", "digest": "sha1:XXAHW6X2NVEULUHJBPDO4IJU6OX44VV4", "length": 6101, "nlines": 147, "source_domain": "www.marathimati.net", "title": "पेरूचे सरबत | Peruche Sarbat | Recipes", "raw_content": "\nअर्धा चमचा सायट्रिक अ‍ॅसिड\nचिमुटभर पोटॅशिअम मेटा बाय सल्फाइड\nपेरूची साले व बिया काढून पेरूच्या गरात ३०० मिली. पाणी टाकून मिक्सरमधून लगदा करून घ्यावा. नंतर हे मिश्रण गाळून घ्यावे. उरलेल्या पाण्यात साखर व सायट्रिक अ‍ॅसिड घालून उकळ्या आणाव्यात. त्यात पेरूचे मिश्रण घालून पुन्हा उकळून घ्यावे. थंड झाल्यावर पोटॅशिअम मेटा बाय सल्फाइड घालून बाटलीत भरून ठेवावे. आयत्यावेळी देताना पाणी व बर्फाचा चुरा घालून सर्व्ह करावे. हे सरबत खूप दिवस टिकते.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in सरबते व शीतपेये and tagged पाककला, पेरू, पेरूचे सरबत, सरबत on फेब्रुवारी 2, 2011 by प्रशासक.\n← आगळेपणा उपवासाचा शिरा →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/487", "date_download": "2019-07-20T17:13:44Z", "digest": "sha1:IHUA5HEXVLNQDP6BAGQ4VP2E5SNT4BP3", "length": 2956, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "दसरा शुभेच्छा | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /प्रिया यांचे रंगीबेरंगी पान /दसरा शुभेच्छा\nहे चित्र मिनोतीने दिलेले -\nप्रिया यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/66366", "date_download": "2019-07-20T17:05:41Z", "digest": "sha1:ATOHDCTGUVRDZV6NCYBMXEZ7LDSZLFUD", "length": 6244, "nlines": 129, "source_domain": "www.maayboli.com", "title": "तुझे डोळे | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /तुझे डोळे\nसागर पिंजुन रत्न बिलोरी असतील आणले\nअन जीवनाचे सार ओतुनी भरले चांदणे\nघडवूनी क्षणभर देव असावा अचंबित ज्यांपूढे\nतुझे डोळे ...तुझे डोळे ... हे असे ...तुझे डोळे ॥धृ॥\nया तुझ्या लोचनी, खोल गेलो किती,\nतरीही त्रुप्ती मना ना मिळे.\nबाळ तान्हे कुणी, मधुरसे हासुनी,\nजैसे लळा लावते गोजीरे\nगोजीरे.. तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥१॥\nस्वप्न हे कितीक स्वप्नांचे,\nढळू नको कधी दुखा:ने\nमरण यावे तुझ्या पापणीत\nअंबरीचा वसा, निखळल्या तारका,\nजणू ह्या चक्षुंतुनी साचले.\nतव नेत्रांची सुधा, जी मिळे तो सोहळा,\nम्हणुनी झ��रती किती बापुडे\nबापुडे...तुझे डोळे ..तुझे डोळे ... हे असे ॥२॥\nहे गाणे मी नुकतेच youtube वर प्रकाशीत केले आहे. वरील लींक वर ते ऐकता येईल.ह्याचे गीत आणि संगीत माझे असून मझा मित्र निखिल श्रीधर ने ते गायले आहे. तरी आवडल्यास किंवा काही सुचना असल्यास जरुर कळवा. धन्यावाद.\nएख टायपो आहे, त्रुप्ती →तृप्ती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/9066", "date_download": "2019-07-20T16:36:52Z", "digest": "sha1:OSVKUIK5KVSDMSBS2CNT4ZCOUD63FL5G", "length": 9581, "nlines": 134, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीवरचे आधार गट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /रंगीबेरंगी /Admin-team यांचे रंगीबेरंगी पान /मायबोलीवरचे आधार गट\nमायबोलीकडे सगळेच गरज पडली तर हक्काने मदत मागतात. आणि मायबोलीकरही तितक्याच तत्परतेने मदत करतात. पण कितीही म्हटले तरी सगळ्याच समस्या नेमक्या शब्दात मांडता येत नाही आणि मांडल्या तरी समदु:खी असल्याशिवाय त्या सगळ्याना समजतीलच असे नाही. अशा मायबोलीकरांना एकमेकांचा आधार घेता यावा/देता यावा म्हणून काही आधारगट (Support Groups) सुरु केले आहेत. हळूहळु इतर विषयांवरही असे आधारगट सुरु करू.\nमायबोलीकर अश्विनीमामी यांनी हि कल्पना सुचवल्याबद्दल त्यांचे आभार.\nकृपया अशा ग्रूपमधे टाईमपास टाळा अशी विनंती. मायबोलीवर इतरत्र त्यासाठी भरपूर जागा आहेत.\nइतर काही आधारगट हवे असतील तर खाली जरूर प्रतिक्रिया लिहून कळवा.\nAdmin-team यांचे रंगीबेरंगी पान\nकल्पना खरेच चान्गली आहे\nया ग्रुप मधे सामिल झाल्याखेरीज ते दिसत नाहीत, काहीसे \"खाजगी\" ठेवले आहे ते देखिल ठीक आहे\nमायबोलीवरील \"नविन लेखन\" बघताना मात्र हे धागे दिसत आहेत\nमधुमेहावर बरेच प्रतिसाद येतिल असे वाटते\nएखादा धागा \"व्यसनमुक्ती - व्यसनी व्यक्ती, नातलग व समाज\" अशा काहीशा अर्थाचा सुरू केला तर बरे होईल माझ्या माहितीप्रमाणे इथे व्यसनमुक्तीबाबत काम केलेले/करणारे सभासद आहेत, तसेच काहीजणान्नी प्रत्यक्ष व्यसनमुक्तिचा अनुभव घेतला असेल तर ते सहभागी होऊ शकतील\nआधारगट- ही छानच कल्पना आहे. यातून अजूनही बरेच काही चांगले साध्य होईल. आणि मायबोलीकर ज्या तर्‍हेने एकमेकांना मदत करतात, ते बघता मिळणारा आधार नुसत्या शब्दांपर्यंत सीमित न राहता कृतीपर्यंतही जाईल असे वाटतेय.\nअ‍ॅडमिन, यासाठी काही मदत हवी असल्यास करायला तयार आहे.\nहो हो, कल्पना फारच सुरेख आहे.\n मायबोलीचे एकुण स्वरूप बघता ही कल्पना नक्कीच यशस्वी होईल.\nविठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....\nपुण्याजवळ ते परीहार केन्द्र आहे ना cancer patients साठी, त्याची माहिती मिळेल का\nमानसिक आधार देणे व माहिती शेअर करणेसुद्धा खूप आहे. आपण मराठी बाण्याचे म्हणजे कर्तबगार हुशार तर आहोतच, कोणी थोडीशी प्रेमळ साहानुभूती (empathy) दिली तर आपले ह्ळवे कोपरे सावरतील.\nअश्विनीमामी अशा कल्पना॑च स्वागतच आहे..\nपण यासाठी समदु:खीच असाव॑ अस॑ काही नाही ना\nनाही हो. मी तर रोजचा दिवस आनंदात घालवावा अश्या व्रुत्तिचीच आहे. उत्तम आरोग्य उत्तम मानसिकता असेल तर जीवन फार सुखाचे असते. ते तसे व्हावे म्हनून ही धडपड.\nतुम्चे विचार मला आवड्ले. मला पोसिटिव विचार करणारे लोक आवड्तात\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/21/monk-in-yourope-live-in-very-beautiful-place-.html", "date_download": "2019-07-20T16:13:04Z", "digest": "sha1:VNQ6EPJWWA6MZGO7JJ6HXZLU2MG4O4FT", "length": 3197, "nlines": 4, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " वैराग्यासाठी 'या' संन्याशाने निवडलीय ही खास जागा - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - वैराग्यासाठी 'या' संन्याशाने निवडलीय ही खास जागा", "raw_content": "वैराग्यासाठी 'या' संन्याशाने निवडलीय ही खास जागा\nसंन्याशाला साधनेसाठी एकांत हवा असतो. संन्याशी दाट जंगलात जाऊन सन्यस्त आयुष्य जगतात. युरोपातल्या जॉर्जिया देशात मॅक्झीम नावाच्या माणसानं सन्यास घेतला. संन्यास घेतलेल्या मॅक्झीम यांनी सन्यस्त आयुष्य जगण्यासाठी जी जागा निवडली ती जागाच खास आहे. त्यांच्या आश्रमामुळे त्यांची जगभर ओळख झालीय. जॉर्जिया या देशातल्या आकाशाला भिडलेल्या आणि मुख्य पर्वत रांगेपासून वेगळा झालेल्या सुळक्यावर हा वैरागी राहतोय. 'कात्सखी सुळका' म्हणून या सुळक्याला संबोधलं जातं. १३० फुटांचा हा सुळका कोणत्याही गिर्यारोहकाला गिर्यारोहणासाठी खुणावेल. गिर्यारोहण करणं तिथं काही क्षण थांबून उतरणं एवढ्यापर्यंत ठिक आहे. मॅक्झीम नावाच्या वैराग्याला मात्र हे ठिकाण एवढं आवडलं की त्यांनी या सुळक्यावरच तळ ठोकलाय. १९९३ पासून म्हणजे गेल्या २५ वर्षांपासून मॅक्झिम आजोबा या सुळक्यावर एकटेच राहतात. या सुळक्यावर छान असं घर बांधलंय. हे घर दिसायला आकर्षक नसलं तरीही राजाच्या राजमहालाला लाजवणारी शान या घराला लाभलीय. घर सामान्य असलं तरी आकाशात या घराला कोणाचीच स्पर्धा नाही. या सुळक्यावर जाण्यासाठी काही शिड्या आहेत. या शिड्यांवरुन मॅक्झीम आजोबा कधीतरी खाली उतरतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/68", "date_download": "2019-07-20T16:30:53Z", "digest": "sha1:HDQ7RUMUJJECHHQX3QRCMIQ24OBPCVHI", "length": 5716, "nlines": 156, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सेंट लुईस : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /उत्तर अमेरिका /अमेरिका (USA) /मिसूरी /सेंट लुईस\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.\nसॅन फ्रांसिस्को / सॅन होजे\nसंयुक्त अरब अमिराती (UAE)\nRead more about कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nसेंट लुईस मराठी मंडळ\nसेंट लुईस मराठी मंडळ\nRead more about सेंट लुईस मराठी मंडळ\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2017/08/14/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-20T16:47:39Z", "digest": "sha1:KYNFHB7OHJY2M36P7S7Q7HA4ZAFECVMT", "length": 8415, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "चीनमध्ये सुरू झाली मायक्रो जिम सेवा - Majha Paper", "raw_content": "\nचीनमध्ये सुरू झाली मायक्रो जिम सेवा\nAugust 14, 2017 , 3:39 pm by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: चीन, मायक्रो जिम, सेवा\nपाश्चिमात्य देशांची नक्कल करून चीन वेगाने आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे. देशभर विविध नवनवीन सेवा, व्यवसाय सुरू केले जात आहेत. त्यासाठी मोठी गुंतवणूकही मिळविली जात आहे. शेअर्ड बाइक्स, स्मार्ट करावके बुथ आता येथे जागोजाग दिसू लागले आहेत. बिजिंग येथे ���का स्टार्टअप कंपनीने त्यापुढे जाऊन डिजिटल जिमपॉड उभारली आहेत. याचे विशेष म्हणजे येथे मिनिटांवर पैसे भरून येता जाता कधीही व्यायाम करता येतो.\nअनेकांना प्रकृती चांगली ठेवण्याचे महत्त्व कळलेले असते मात्र इच्छा असूनही कामाच्या व्यापांमुळे ते व्यायामासाठी वेळ काढू शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन ही जिम पॉड उभारली जात आहेत. यात जिम शोधणे व जिमपॉड मध्ये प्रवेश करणे ही कामे अॅपमुळे करता येतात. या छोटेखानी म्हणजे अवघ्या ४० चौरस फुटाच्या जिममध्ये ट्रेडमिल, एसी, एअर प्युरिफायर व टीव्हीची सुविधा दिली गेली आहे. सार्वजनिक टॉयलेट इतकाच या जिमचा आकार आहे. येथे निनिटाला दोन रूपये या दराने व्यायाम करता येतो.\nमिसपाओ नावाच्या स्टार्टअपने ही सेवा सुरू केली आहे. यामुळे कार्यालयात जाताना, घरी परतताना कुणीही या जिमपॉडचा वापर करून व्यायाम करू शकतो व आपले आरेाग्य चांगले राखू शकतो. जिमपॉडच्या दरवाज्यावर क्यूआर कोड आहे तो स्कॅन करायचा व पैसे भरून आत प्रवेश करायचा. येथे छोट्या वर्कआऊट एक्सेसरीजही आहेत. वर्षअखेर या प्रकारच्या १ हजार जिमपॉड बिजिंगमध्ये उभारण्याची या कंपनीची योजना आहे. अर्थात या रस्त्यांवरच्या जिमची सुरक्षा तसेच कमी किमतीतली सेवा कशी परवडणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे मात्र त्यावरही उपाय शोधायचे प्रयत्न केले जात असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.\nहा व्यक्ती आहे ७००० कार आणि सोन्याच्या विमानाचा मालक\nअस्वल सैनिकाच्या सन्मानार्थ बनतोय चित्रपट\nदहा लाख डॉलरचा मालक झाला कुत्रा\nअसा बनतो आपला तिरंगा\n१७ हजार विद्यार्थ्यांनी एकाचवेळी घासून बनविला विश्वविक्रम\nअशा प्रकारे करा तुमचा आधार क्रमांक लॉक किंवा अनलॉक\nसेनाप्रमुखांच्या हॅटचा पट्टा ओठाखाली का\nसंशोधकांनी केला दावा; लवकरच येऊ शकते एड्स प्रतिबंधक लस\nऑडीची आरएस सेव्हन स्पोर्टबॅक कार\nअभिनव कला महाविद्यालय बंद होणार \nलॉटरी जिंकल्याने नाही तर या कृतीमुळे झाला हिरो\nदिल्ली पोलिसांनी पोस्टरसाठी निवडला लेडी कमांडोचा चेहरा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने व��पर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2019-07-20T15:47:01Z", "digest": "sha1:GZ4XV4Q4J62PPSWQBAXNKRVHGS73PPY7", "length": 9879, "nlines": 151, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "प्राधिकरणाने दिलेली घरे मालकी हक्‍काची करा | Dainik Prabhat", "raw_content": "\nप्राधिकरणाने दिलेली घरे मालकी हक्‍काची करा\nपिंपरी – प्राधिकरणाने नागरिकांना उपलब्ध करून दिलेली सर्व घरे त्यांच्या मालकी हक्काची करावीत. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांच्याकडे केली आहे.\nयासंदर्भात आमदार लांडगे यांनी सदाशिव खाडेंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, शहरातील गावठाणे वगळून प्राधिकरणासाठी जमिनींचे संपादन करण्यात आले आहेत. संपादित जागांवर गृहनिर्माण सोसायट्यांना प्राधिकरणाने परवानगी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nत्यानुसार प्राधिकरणाच्या जागांवर रहिवाशी सोसायट्या, व्यापारी संकुले उभारण्यात आले आहेत. परंतु, गेल्या 40 वर्षांपासून प्राधिकरणाने जागेचा मालकी हक्क स्वत:कडे ठेवला आहे. तर, गृहनिर्माण सोसायट्यांना भाडेपट्ट्याचा दर्जा दिला आहे.\nत्यामुळे नागरिकांना प्रत्येक कामासाठी प्राधिकरणाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होतो. नाहक भुर्दंड सहन करावा लागतो. हेलपाटे मारावे लागतात. या त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्राधिकरणाने संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांच्या जागा नागरिकांच्या मालकी हक्काच्या कराव्यात. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येऊ नये.\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/loksabhaelections2019-if-bjp-gives-candidacy-we-will-fight-from-madha/44003", "date_download": "2019-07-20T16:30:59Z", "digest": "sha1:Y4JZS5OXHQ3SRR4LIZRJTIAMAO2XZ654", "length": 7519, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\n#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n#LokSabhaElections2019 : भाजपने उमेदवारी दिली तर माढ्यातून लढणार \nमुंबई | भाजपने माढा लोकसभा मतदारसंघ��तून उमेदवारी दिली तरी आपण लढण्यास तयार असल्याचे अखेर माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी सांगितले आहे. अद्याप, विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच आहेत. मात्र, जर भाजपने माढ्यातून उमेदवारी दिली तर विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीला राम राम करण्याची शक्यता वाढली आहे. काहीच दिवसांपूर्वी विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘विजयसिंह हे देखील मनाने भाजपमध्येच आहेत’ असे सूचक वक्तव्य केले होते.\nपहिल्यांदा माढा मतदारसंघासाठी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव पुढे येत होते. मात्र, ते राज्यात राहण्यास इच्छुक असल्याने त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपकडून माढ्याची उमेदवारी त्यांनाच मिळणार असे जवळपास निश्चित होते. मात्र, आता त्यांचेही नाव मागे पडले असून माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे नाव पुढे येत आहे. भाजपने तिकीट दिल्यास माढ्यातून उभे राहणार का का असा सवाल माध्यमांनी विजयसिंह यांना विचारला असता त्यांनी होकारार्थी उत्तर दिले.\nशिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, या २० नावांचा समावेश\nअशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवर टांगती तलवार\nरायगड काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रवीशेठ पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश\nकॉंग्रेसने कधीही भगवा दहशतवाद असे म्हटले नाही | पीएल पुनिया\nकर्नाटकाच्या आमदारांची सर्वोच्च न्यायालयात धाव\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2019/06/top-5-microsoft-office-free-alternatives.html", "date_download": "2019-07-20T16:29:48Z", "digest": "sha1:CL337N76YPZFLOPDEBLSCS34V6BNNXLE", "length": 17845, "nlines": 216, "source_domain": "www.marathitech.in", "title": "मायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी ५ मोफत पर्याय : वर्ड, पॉव���पॉइंट, एक्सेल सर्वकाही!", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nमायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी ५ मोफत पर्याय : वर्ड, ��ॉवरपॉइंट, एक्सेल सर्वकाही\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस अनेक गोष्टींसाठी उत्तम प्रोडक्टिव्हिटी टूल आहे परंतु मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या किंमतींमुळे ते अनेकांना परवडण्यासारखे नाही शिवाय अनेकांना तितकी गरजही भासत नाही. त्याचबरोबर अनेकदा मायक्रोसॉफ्ट ऑफिससारख्या सॉफ्टवेअरमुळे परफॉर्मन्समध्ये होणारा बदल आलाच, यासाठीच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिसला उपलब्ध असणारे काही मोफत पर्याय ज्याद्वारे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंटमधील सुविधा आपण सहज वापरू शकता.\nमायक्रोसॉफ्ट ऑफिसला ५ मोफत पर्याय\nWPS Office – WPS Office हे मायक्रोसॉफ्ट ऑफिससाठी एक उत्तम पर्याय आहे. किंगसॉफ्ट तर्फे विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड या प्लॅटफॉर्म्सवर WPS Office मोफत उपलब्ध आहे. हे सॉफ्टवेअर रिसोर्स हेवी नसून यामुळे ओव्हरऑल सिस्टिम कामगिरीसुद्धा चांगली राहण्यास मदत होते. मायक्रोसॉफ्ट ऑफिससारखाच याचा UI असून वापरण्यास सोपा आहे. खालील लिंकवरून आपण ते डाउनलोड करू शकता. मोफत ऑफीस सॉफ्टवेअर्समध्ये WPS सर्वात लोकप्रिय आहे\nडाउनलोड लिंक – WPS Office\nGoogle Docs, Sheets, Slides – गूगलतर्फे हे पर्याय आपणास उपलब्ध आहेत. हे सर्व क्लाऊड आधारीत मोफत टूल असून यासाठी आपणास फक्त गूगल अकाउंटची गरज भासते. कोणत्याही ब्राउझरद्वारे आपण गूगलच्या ड्राइव्ह सेवेद्वारे सहजरित्या वापरू शकता. याबरोबरच गूगल क्रोमवरील एक्सटेंन्शन द्वारे ते ऑफलाईन सुद्धा वापरता येईल. गूगलतर्फे उपलब्ध असणाऱ्या अँड्रॉइड अॅप्सद्वारे ऑटो सिंक सुद्धा उपलब्ध असल्यामुळे आपण मोबाईलवरूनही ते वापरू शकता.\nPolaris Office – पोलॅरिस ऑफिससुद्धा मोफत उपलब्ध असून यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट सोबतच पीडीफ व्हयुवरचा समावेश आहे. पीडीफ डॉक्युमेंट एडिट तसेच कन्व्हर्ट करण्याची सुविधा यामध्ये आहे. सोबतच क्लाऊड कनेक्टिव्हिटी सारखे फिचर्स उपलब्ध आहेत. हे सुद्धा लाइट वेट टूल असून यामुळे परफॉर्मन्सवर तितकासा परिणाम होणार नाही. विंडोज, लिनक्स, अँड्रॉइड सोबतच मॅकवर सुद्धा हे टूल वापरता येईल.\nLibre Office : हे सॉफ्टवेअर बऱ्याच लिनक्स आधारित डिस्ट्रोवर आधीच दिलेलं पाहायला मिळतं. यामध्येही वर्ड डॉक्युमेंट्स, स्प्रेडशिट्स व प्रेझेंटेशन स्लाईड्स तयार करता येतात\nडाउनलोड लिंक : LibreOffice\nApache Open Office – ओपन ऑफिस हे एक ओपन सोर्स प्रोडक्टिव्हिटी टूल असून सर्वच प्लॅटफॉर्म्सवर मोफत ��पलब्ध आहे. हे पूर्णतः ऑफलाईन उपलब्ध असून मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये असणारे बहुतेक फिचर्स यामध्ये उपलब्ध आहेत. यासाठी मागील वर्षी शेवटचा उपडेट उपलब्ध झाला होता.\nवरील पर्यायांव्यतिरिक्त आणखी अनेक टूल्स उपलब्ध आहेत जसे की SoftMaker FreeOffice, OnlyOffice, Zoho Office इत्यादी.\nफेसबुकने सादर केली आहे स्वतःची क्रिप्टोकरन्सी : लिब्रा (Libra)\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस आता अॅपल मॅक अॅप स्टोअरवर उपलब्ध\nविंडोज १० मध्ये लवकरच नव्या आयकॉन्स : ऑफिसमधील वर्ड, पॉवरपॉईंटलासुद्धा नवं रूप\nमायक्रोसॉफ्ट ऑफिस २०१९ आता विंडोज व मॅकवर उपलब्ध\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/19/shikhar-dhawan-out-form-ICC-world-cup-2019.html", "date_download": "2019-07-20T15:33:31Z", "digest": "sha1:C47DUPYM336DGCPZOQZP22LIO76EGVOJ", "length": 6431, "nlines": 8, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": "�� ICCWorldCup2019 : टीम इंडियाला धक्का, शिखर धवन विश्वचषकातून बाहेर, पंतला संधी मिळणार - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - ICCWorldCup2019 : टीम इंडियाला धक्का, शिखर धवन विश्वचषकातून बाहेर, पंतला संधी मिळणार", "raw_content": "ICCWorldCup2019 : टीम इंडियाला धक्का, शिखर धवन विश्वचषकातून बाहेर, पंतला संधी मिळणार\nइंग्लंड आणि वेल्स येथे सुरु असलेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनला अंगठ्याच्या दुखापतीमुळे विश्वचषकाबाहेर जावे लागले आहे. आधी तीन आठवड्यांसाठी शिखर धवन भारतीय संघाबाहेर असेल, असे सांगण्यात आले होते, मात्र दुखापत गंभीर असल्याने धवनला संपूर्ण विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. त्याच्या जागी रिषभ पंतला संघात कायमस्वरुपी स्थान मिळाले आहे. धवनच्या जागी आता केएल राहुल टीम इंडियाकडून डावाची सुरुवात करणार आहे.\nऑस्ट्रेलियाविरुध्दच्या सामन्यात शिखर धवनच्या उजव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज नॅथन कुल्टर नाईलाचा उसळता चेंडू धवनच्या अंगठ्याला लागला होता. मात्र अतिशय वेदना होत असतानाही तो खेळत राहिला. या सामन्यात धवनने 109 चेंडून 117 धावा करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.\nया सामन्यात दुखापतीमुळे शिखर धवन क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. त्याच्याऐवजी रवींद्र जाडेजाने संपूर्ण 50 षटकं क्षेत्ररक्षण केलं होतं. त्यानंतर नॉटिंग्घममध्ये झालेल्या स्कॅनमध्ये धवनच्या बोटात फ्रॅक्चर असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला तीन आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. मात्र अजूनही ही दुखापत भरुन न निघाल्याने शिखर संपूर्ण विश्वचषकातच खेळू शकणार नाही.\nशिखर धवनने आयसीसीच्या टूर्नामेंट्समध्ये शानदार कामगिरी केली आहे. शिखर धवनने 2015 च्या विश्वचषकात 51.50 च्या सरासरीने 412 धावा केल्या आहे, ज्यात दोन शतकांचा समावेश आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (2013-2017) मध्येही धवनची कामगिरी चांगली होती. त्याने 77.88 च्या सरासरीने तीन शतकांच्या मदतीने 701 धावा केल्या आहेत. या विश्वचषकात देखील शिखरने ऑस्ट्रेलियाविरुध्द 117 धावांची करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.\nमध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार देखील दुखापतीमुळे पुढील दोन ते तीन सामन्यातून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्ध रविवारी (16 जून) झालेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या डाव्या पायाचा स्नायू दुखावला होता. दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमारला मैदान सोडावं लागलं होतं. मैदान सोडण्यापूर्वी त्याने केवळ 2 षटकं आणि चार चेंडू एवढीच गोलंदाजी केली होती. अफगाणिस्तान (22 जून) आणि वेस्ट इंडिजविरुद्ध (27 जून) होणाऱ्या सामन्यासाठी भुवनेश्वर अंतिम 11 खेळाडूंमध्ये नसेल. तसंच 30 जून रोजी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात त्याच्या समावेशाबाबत साशंकता आहे, अशी माहिती भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दिली होती.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Billions-scam-in-market-committee/", "date_download": "2019-07-20T15:47:12Z", "digest": "sha1:TG4EI5ZKXPDQ5FLTIE6RQOQ5T7IVSPGV", "length": 4723, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोकळ्या भूखंडावर अनधिकृत गाळे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › मोकळ्या भूखंडावर अनधिकृत गाळे\nमोकळ्या भूखंडावर अनधिकृत गाळे\nनगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे गाळे उभारून लाखो रुपयांना विकली आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहेत. तसेच कर्मचार्‍यांचा सहावा वेतन आयोगाची रक्कम हडपली असल्याचा गंभीर आरोप महाआघाडीचे नेते माजी खासदार दादापाटील शेळके व शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nयाप्रसंगी पंचायत समिती सभापती रामदास भोर, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, प्रताप पाटील शेळके, बाळासाहेब हराळ, संपत म्हस्के, प्रविण कोकाटे, नगरसेवक योगीराज गाडे, अशोक भगत, बाबासाहेब गुंजाळ, संदीप गुंड, राजू भगत आदी उपस्थित होते.\nप्रा. गाडे म्हणाले, बाजार समितीच्या आवारातील आरक्षित जागा बेकायदेशीरपणे हस्तांतरीत करून मनपाची कोठलीही परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. तसेच बाजार समितीचा कारभार बेकायदेशीरपणे सुरू आहे. अनाधिकृत बांधकामांवर आळा घालून विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करावेत. अनधिकृत बांधकामांवर आठ दिवसांत कारवाई न झाल्यास नगर तालुका शेतकरी महाआघाडी व शेतकर्‍यांच्या वतीने कार्यालयात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा उपनिबंधक यांना दिला आहे. तसेच न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा दिला आहे.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Bhima-Koregaon-Case-Do-not-take-law-in-the-hands/", "date_download": "2019-07-20T16:33:49Z", "digest": "sha1:ITDTJCTYXRGAUFLH2MGESTIZVDBFP4QJ", "length": 10200, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भीमा कोरेगाव प्रकरण : कायदा हातात घेऊ नका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › भीमा कोरेगाव प्रकरण : कायदा हातात घेऊ नका\nभीमा कोरेगाव प्रकरण : कायदा हातात घेऊ नका\nभीमा कोरेगाव दंगलीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदच्या काळात झालेली दगडफेक ही पुरोगामी महाराष्ट्राला गालबोट लावणारी आहे. निष्पाप नागरिक, तसेच दुकाने व वाहनांवर दगडफेक करणार्‍यांची गय केली जाणार नाही. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. कोल्हापुरात मोर्चाच्या काळात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नुकसानग्रस्तांना शासन योग्य ती भरपाई देईल, अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली.\nमहाद्वार रोड, गुजरी, दसरा चौक, सीपीआर, सिद्धार्थनगर परिसरातील दगडफेक केलेल्या भागांची पाहणी त्यांनी केली. यावेळी आमदार अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजप महानगर अध्यक्ष संदीप देसाई, शहर पोलिस उपअधीक्षक प्रशांत अृमतकर उपस्थित होते.\nशाहूपुरी व गुजरी येथील जैन बांधव व व्यापार्‍यांशी संवाद साधताना ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा शाहू महाराजांच्या विचाराने चालणारा आहे. या जिल्ह्यात कधीही जातीय तेढ निर्माण झाली नाही. वाहने, दुकान, घरे व हॉस्पिटल्स आदींच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दोषींवर कारवाई केली जाईल. भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ बंदला लागलेले हिंसक वळण निषेधार्ह आहे. पोलिसांकडे असणार्‍या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून दोषींवर कारवाई केली जाईल. पोलिसांकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत; पण नागरिकांकडेही काही मो���ाईलवर चित्रीकरण असेल, तर ते त्यांनी पोलिस प्रशासनाला द्यावे, असे आवाहन केले.\nसिद्धार्थनगर येथे नागरिकांशी संवाद साधनाता ना. पाटील म्हणाले, भीमा कोरेगाव घटनेचा मी निषेध करतो. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशीचे आदेश शासनाने दिले आहेत. त्यानुसार दोषींवर कारवाई करण्यात येईल. कोल्हापुरात अशा प्रकारची घटना कधीच झाली नव्हती. दोन दिवसांत वातावरण शांत होईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. जातीयवाद निर्माण करून जिल्ह्यातील विकासाला खीळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. लाठ्याकाठ्यांनी प्रश्‍न सुटत नाहीत. त्यामुळे शांतता राखा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी आ. राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरच्या बंदला नागरिकांचा पाठिंबा होता; पण काही समाजकंटकांनी दगडफेक करून जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. अशा समाजकंटकांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी सीपीआर येथे उपचार घेत असलेल्या जखमींची विचारपूस केली.\nसव्वाशे कोटींची उलाढाल ठप्प\nकोल्हापूर बंद बुधवारी (दि.3) कडकडीत झाला. या बंदमुळे जिल्ह्यातील सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. शहरातील बाजारपेठांतील चाळीस कोटी रुपयांच्या उलाढाल यानिमित्ताने ठप्प झाली. गुरुवारी सकाळपासून पुन्हा सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.\nजिल्ह्यात कोल्हापूर शहर, इचलकरंजी, जयसिंगपूर, हुपरी आदी प्रमुख मोठ्या बाजारपेठा आहेत. कापड, सोने-चांदी, अन्‍न-धान्य, बांधकाम साहित्य आदी कोट्यवधी रुपयांची मोठ्या प्रमाणावर उलाढाल दररोज होते. बुधवारी झालेल्या बंदमुळे बाजारपेठांतील व्यवहार बंद राहिले. सव्वाशे कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांकडून देण्यात आली. गुरुवारी पुन्हा सर्व व्यवहार पूर्वतत सुरू झाले.\nभीमा कोरेगाव प्रकरण : कोल्हापूरात दोषींवर कठोर कारवाई\nप्रमुख आंदोलकांसह दीड हजारांवर गुन्हे दाखल; २५ लाखांची हानी\nरूकडीत ७२ तासांची संचारबंदी\nगांधीनगर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ\nपानसरे हत्या प्रकरण : पवार, अकोळकर फरारी घोषित\nभाविकाची लाखाची रोकड लंपास\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/baby-kidnapping-issue-in-pune/", "date_download": "2019-07-20T16:30:38Z", "digest": "sha1:EATRNQ3OSTMGDKRXDM6OUZUMFPAINN6X", "length": 5493, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दाम्पत्याशी जवळीक साधत आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › दाम्पत्याशी जवळीक साधत आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण\nदाम्पत्याशी जवळीक साधत आठ महिन्याच्या बाळाचे अपहरण\nकाम न मिळाल्याने पुण्यातून परत जाण्यासाठी निघालेल्या दाम्पत्याशी अनोळखी महिलेने भावनिकपणे जवळीक साधत जेवण व कपडे दिले. त्यानंतर जेवण्यासाठी पाठवून मुल सांभाळण्याच्या बहाण्याने आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण केल्याची घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात बुधवारी उघडकीस आली. याप्रकरणी बाळाच्या आईने पुणे रेल्वे स्टेशन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून अनोळखी महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दाम्पत्य अक्कलकोट येथील राहणारे आहे. त्यांना आठ महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्या आठ महिन्यांच्या मुलीसह पुण्यात कामाच्या शोधात ते सोमवारी सकाळी आले. मात्र कामाचा शोध घेऊनही त्यांना काही काम न मिळल्याने ते परत त्यांच्या गावी जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांना अनोळखी महिला भेटली. त्या महिलेने त्यांच्या मुलीसाठी कपडे खरेदी करून दिले. तसेच त्यांच्याशी भावनिकदृष्ट्या जवळीक साधत तिने तरुणाला फोन करून बोलवून घेतले. त्याला दोघांनाही जेवण्यासाठी नेण्यास सांगितले. तुम्ही जेवण करून या तोवर मी बाळ सांभाळते असे म्हणून महिला पुणे स्टेशनजवळील दर्ग्याजवळ थांबली. ते दर्ग्याजवळच तरुणासह जेवण्यासाठी गेले. तरुणाने त्यांना जेवण्यास सांगून बाहेर जाऊन येतो असे सांगितले. जेवून परत आल्यानंतर महिला मुलीसह तेथून पसार झालेली होती. तर तो तरुणही पसार झाला होता. त्यानंतर महिलेने रेल्वे स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज तपासले असून पुढील तपास रेल्वे पोलिस करत आहेत.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Shamravanagar-problem-in-sangli/", "date_download": "2019-07-20T16:22:45Z", "digest": "sha1:CBFYGYKBB3HGR6AKE5LOOKLF6WQ6AOAF", "length": 7714, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शामरावनगरवासियांचे जिल्हाधिकार्‍यांसमोर लोटांगण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शामरावनगरवासियांचे जिल्हाधिकार्‍यांसमोर लोटांगण\nसांगलीत दोन दिवस झालेल्या पावसामुळे शामरावनगरातील नागरिकांना पुन्हा नरकयातना भोगाव्या लागत आहेत. याबाबत आंदोलने करून महापालिकेकडून काहीच उपाययोजना होत नाहीत. त्यामुळे शनिवारी नगरसेवक राजू गवळी, समाजिक कार्यकर्ते संदीप दळवी, अमर पडळकर यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते, नागरिकांनी जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना भेटून त्यांच्यासमोर अक्षरश: लोटांगण घातले.\nदुरवस्थेबद्दलचे गार्‍हाणे मांडताना अनेक नागरिकांना रडू कोसळले. काही करून आपत्कालिन आराखडा राबवा आणि आमची या समस्यांतून सुटका करा, अशी मागणी त्यांनी केली. यानंतर त्यांनी आमदार सुधीर गाडगीळ व आयुक्‍तांची भेट घेवून शामरावनगर परिसर आपत्कालिन व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी केली.\nनगरसेवक गवळी, संदीप दळवी, अमर पडळकर, ज्योती आदाटे, शहाजी भोसले, अर्जुन कांबळे, अश्ररफ वांकर, शैलेश पवार आदींनी थेट श्री. काळम-पाटील यांची शनिवारी भेट घेतली.\nगवळी म्हणाले, महापालिका लक्ष देत नाही, साहेब तुम्ही तरी लक्ष द्या. दळवी, पडळकर यांच्यासह अनेकांनी तर जिल्हाधिकार्‍यांसमोर लोटांगण घातले. ‘साहेब आता आम्हाला सहन होत नाही. राहणे आणि जगणे कठीण झाले आहे’ अशी व्यथा त्यांनी मांडली. त्यामुळे जिल्हाधिकारी पाटीलही भावूक झाले. त्यांनी तत्काळ आयुक्‍त खेबुडकर यांना महापालिकेमार्फत उपाययोजना करण्याचे आदेश दिले. सोमवारी ते या परिसराची पाहणी करतील, असेही त्यांनी जाहीर केले. आंदोलकांनी आयुक्‍त खेबुडकर यांना भेटून आपत्कालिन आराखडा राबविण्याची मागणी केली. निविदा आणि मंजुरीचे खेळ न करता तत्काळ अत्यावश्यक सेवेच्या अधिकाराचा वापर करून उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.\nपडळकर, वांकर म्हणाले, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नाने शासन निधीतून अडीच कोटी रुपयांचे रस्ते काम मंजूर आहे. मात्र तेथे सांडपाणी निचर्‍याची सोय नसल्याने पावसाळ्यात ते रस्ते वायाच जाणार आहेत. त्याऐवजी सध्या डांबरी रस्त्यांपेक्षा मुरूमाचे रस्ते होणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने निधी द्यावा.दळवी म्हणाले, मनपाने ड्रेनेज चरी बुजविण्यासाठी सव्वा कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहेत. मात्र चरी बुजविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. शामरावनगरच्या समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र सक्षम अधिकारी नियुक्‍त करावा.\nखेबुकर म्हणाले, परिसरातील चरींच्या कामासह दुरवस्थेची उपायुक्‍त सुनील पवार पाहणी करतील. उपाययोजनांसाठी ते मोहीम राबवतील. यावेळी उपस्थितांनी या परिसरात नागरी आरोग्यासाठी मेडिकल कॅम्प घ्यावा व एक रूग्णवाहिका सुरू करावी, अशी मागणी केली.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T16:13:55Z", "digest": "sha1:ZALF6EHI52BOT37FTOMKMVJ3AU6E6NBS", "length": 19294, "nlines": 134, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "नवाझुद्दीन सिद्दीकी – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on नवाझुद्दीन सिद्दीकी | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nशिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना\nपुणे: कव्हरवाल्या कारमधील त्यांच्या प्रेमळ चाळ्यांचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड\nMaharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची ���ाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान\nMumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nभारतामधील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पगारात गेल्या 11 वर्षात एकदापण वाढ नाही\n फास्टटॅग नसल्यास 30 नोव्हेंबर नंतर स्विकारला जाईल दुप्पट टोल\nSheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन\nईरानने पकडले इंग्लंडचे जहाज ; 18 भारतीय अडकले; परराष्ट्र मंत्रालय म्हणते 'आम्ही Iranच्या संपर्कात आहोत'\n Google, Facebook आपल्यावर ठेवतंय बारीक नजर\nतिच्यासाठी राजवाडा सोडला पण, हाती घटस्फोटच आला; मलेशियाचा राजा - रशियन पत्नी यांच्यात काडीमोड, सोशल मीडियावर बायकोने शेअर केली भावनीक पोस्ट\nTransgender तरुणाने दिला बाळाला जन्म, कायदेशीर 'पिता' म्हणून ओळख मिळवण्यासाठी वर्षभर लढतोय कायदेशीर लढाई\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका\nFaceApp प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; युजर्सचा डेटा लिक होण्याचा धोका\niPhone XR वर 17 हजार रुपयांची बंपर सूट, असा घ्या फायदा\nAirtel डिजिटल टीव्ही HD सेटअप बॉक्सच्या किंमतीत घट, ग्राहकांना दिलासा\nSamsung Galaxy A80 स्मार्टफोन 48MP रोटेटिंग कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nइन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस\nपावसाळ्यात बाईक चालवताना करुन नका 'या' चुका, नाहीतर अपघात होईल\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nPro Kabaddi League 2019: आजपासून रंगणार सातव्या सीझनधील प्रो-कबड्डीचा थरार, प्रेक्षकांना Hotstar किंवा Star Sports वर ला���व्ह पाहता येणार\nमहेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ\nIndonesia Open 2019: जपानी खेळाडू नोमोजी ओकूहारा हिच्यावर मात करत भारताची पी.व्ही. सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये\nIND vs WI: वेस्ट इंडिज दौर्याआधी विराट कोहली जिममध्ये करतोय कठोर परिश्रम, पहा (Video)\nWorld Cup 2019 Final मधील ओव्हर थ्रोच्या वादानंतर, MCC या नियमात बदल करण्याच्या तयारीत\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nहॉट सनी लियोन हिची 'जलपरी' च्या रुपातील मादक अदा पाहून चाहते झाले पाणी-पाणी, पाहा फोटोज\nBigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 Updates: हीनाच्या 'या' कृत्यामुळे संपूर्ण घर झाले तिचे दुश्मन, सदस्यांमध्ये रंगला अनोखा कबड्डीचा सामना\nमलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर\nहिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु\nसफेद केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nGatari Special Food Recipes: श्रावण सुरु होण्याआधी शेवटचा रविवार म्हणून गटारी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील मसालेदार चिकन रेसिपीज\nMonsoon Sex: पावसातील रोमँटिक वातावरणात आजमावून पाहा या सेक्स आयडियाज\nSankashti Chaturthi July 2019: 20 जुलै रोजी असणारी संकष्टी चतुर्थी का आहे विशेष, पाहा आजची चंद्रोदयाची वेळ\nराशीभविष्य 20 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nलग्न मजेशीर बनवण्यासाठी गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा आणि पुढे झाले असे की...\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\n25 ते 27 जानेवारी दरम्यान शिवसैनिक चाहत्यांना देणार मोफत 'ठाकरे' पाहण्याची संधी, पहा कधी, कुठे कसा\n25 ते 27 जानेवारी 2019 या तीन दिवसांमध्ये 'ठाकरे' सिनेमाचा मोफत शो आयोजित करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये राधाकृष्ण सिटी प्राईड या सिनेमागृहात दुपारी 12-3 आणि रात्री 9-12 अशा दोन वेळांमध्ये मोफत स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे.\n'ठाकरे' सिनेमा टॅक्स फ्री करण्याची भाजपची मागणी\nहिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट असणारा 'ठाकरे' सिनेमा करमुक्त करावी, अशी मागणी भाजपच्या चित्रपट आघाडीने केली आहे.\n#MeToo मोहिमेत माजी मिस इंडिया निहारिका सिंगची देखील कहाणी, नवाझुद्दीन सिद्दीकी, भूषण कुमार यांच्यावर आरोप\nमाजी मिस इंडिया निहारिक सिंग हिने अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीवर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत. पत्रकार संध्या मेननने ट्विटरच्या माध्यमातून एक कहाणी शेअर केली आहे.\n'ठाकरे' सिनेमाच्या डबिंगला सुरूवात, नवाझुद्दीनच्या मराठी ट्विटने चाहत्यांना सुखद धक्का\nबाळासाहेबांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दिकी प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 23 जानेवारी 2019ला रसिकांच्या भेटीला येणार आहे.\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/citizen-reporter/nagpur-local-news/digging-work-partially/articleshow/68880949.cms", "date_download": "2019-07-20T17:21:43Z", "digest": "sha1:ENBUYSDX7YTMKE3JRTCHFOLSA563GXQ3", "length": 9216, "nlines": 159, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "nagpur local news News: खणलेल्या नालीचे काम अर्धवट - digging work partially | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nखणलेल्या नालीचे काम अर्धवट\nखणलेल्या नालीचे काम अर्धवट\nवानाडोंगरीच्या जवळच असलेल्या लाव्हा येथील महादेवनगरापासून शिवनेरी हिल्सकडे जाणाऱ्या मार्गावर नालीचे बांधकाम सुरू आहे. नाली खणण्यात आली आहे. परंतु अनेक दिवसांपासून हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. त्यामुळे या भागातून येणे-जाणे करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.- अरुण कराळे\nतुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅपडाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nजगबुडीने धोक्याची पातळी गाठली, मुंबई-गोवा महामार्ग बंद\nमुंबई: डोंगरीत इमारत कोसळली, १० जणांचा मृत्यू\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\nपार्किंग दंड मुंबई महापालिकेच्या अंगलट\nसारं काही स्वप्नवत...: इयान मॉर्गन\nवर्षभरापासून रस्त्याचे काम अर्धवट\nशाळेजवळ साचले कचऱ्याचे ढीग\nफूटपाथवर झाले पक्के अतिक्रमण\nसिटीझन रिपोर्टर पासून आणखी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nखणलेल्या नालीचे काम अर्धवट...\nलाखो लिटर पाण्याची नासाडी...\nसोनेगावात साचले कचऱ्याचे ढिग...\nडीपीचे दार बनले धोकादायक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/attack-on-national-rowing-player-2-minor-arrested/", "date_download": "2019-07-20T15:58:05Z", "digest": "sha1:2KIBOKG2U7AO7CVOB7JJ245S6LAQHJUN", "length": 17406, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "राष्ट्रीय रोईंगपटूवर प्राणघातक हल्ला; 2 अल्पवयीन ताब्यात | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\n��ावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nराष्ट्रीय रोईंगपटूवर प्राणघातक हल्ला; 2 अल्पवयीन ताब्यात\nराष्ट्रीय रोईंगपटू निखील सोनवणे याच्यावर मंगळवारी रात्री लुटारूंच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला. हातावर आणि पाठीवर कोयत्याने वार केल्याने तो जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, खेळाडूही सुरक्षित न राहिल्याने चिंता व्यक्त होत आहे.\nराष्ट्रीय रोईंगपटू निखील सोनवणे हा मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास जुना गंगापूर नाका येथून सराव करून सायकलने घरी जात होता. चोपडा लॉन्सजवळील पेट्रोलपंपासमोर तिघांनी त्याला अडविले. तंबाखू मागण्याचे निमित्त करून लूटमार करण्याचा प्रयत्न केला. त्याच्याजवळ पैसे नसल्याने लुटारू चिडले, त्याच्या पाठीवर आणि हातावर कोयत्याने वार करून ते फरार झाले. यानंतर रस्त्याने जाणाऱ्यांच्या मदतीने निखीलला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पाठीवर बॅग असल्यामुळे कोयत्याचे खोलवर वार झाले नाही. मात्र, हाताला गंभीर दुखापत झाल्याने आठ टाके पडल्याचे पंचवटी पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. डी. पाटील यांनी सांगितले. याप्रकरणी मोरे मळा भागातील तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यातील दोघे सतरा वर्षांचे अल्पवयीन आहेत. तिसरा सज्ञान संशयित दीपक सुखदेव डगळे (21) याच्यासह तिघांना बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यासमोर उभे करून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक डगळे याला अटक करण्यात आली आहे.\nराज्यस्तरीय स्पर्धेची संधी हुकली\nनिखील सोनवणे हा राष्ट्रीय रोईंगपटू आहे. त्याने या खेळात सुवर्णपदक पटकाविले आहे. 17 ते 19 मे दरम्यान पुण्यात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्याचा सराव सुरू होता. हाताला व पाठीला गंभीर दुखापत झाल्याने आता त्याला या स्पर्धेत भाग घेता येणार नाही. या स्पर्धेत मी मोठे यश मिळविणार होतो, त्यानंतर खेळणार नव्हतो, असे ठरविले होते; परंतु आता या स्पर्धेची संधी हुकणार आहे. आणखी तयार�� करून पुढील स्पर्धेत जोमाने उतरेल, असा आत्मविश्वास निखीलने व्यक्त केला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलश्रीलंकेत संचारबंदी उठवली; 60 दंगलखोरांना अटक\nपुढीलशेतकऱ्याच्या मुलाने डॉक्टरकीचे स्वप्न बघूच नये काय जालन्याच्या डॉ. अजय मोरेची व्यथा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/8/mns-chief-raj-thackeray-meet-sonia-gandhi-congress.html", "date_download": "2019-07-20T16:36:05Z", "digest": "sha1:4KULHSNOH3XHZ3MYVIYDZHPXYGIOBYH2", "length": 3887, "nlines": 5, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " दिल्लीत राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - दिल्लीत राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट", "raw_content": "दिल्लीत राज ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट\nदिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणर आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी सोनिया गांधींची घेतलेली भेट खूप महत्वपूर्ण आहे. दोन्ही नेत्यांमध्ये कार्य चर्चा झाली ते समजू शकलेले नाही. लोकसभा निवडणुकीच्यावेळीही राज ठाकरेंनी मोदी-शाहंविरोधात जोरदार प्रचार करत अप्रत्यक्षपणे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साथ दिली होती. त्यावेळी मनसेने लोकसभेची निवडणूक लढवली नव्हती.\nसोनिया गांधींच्या भेटीला जाण्याआधी राज ठाकरेंनी सकाळी निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. ईव्हीएमध्ये मोठा घोळ झाला आहे, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. मतदाराना त्यांनी कुणाला मतदान केलं ते समजलं पाहिजे. मी त्याच संदर्भात निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा आहे. कारण त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात येत होतं की त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं.\nमी बॅलेट पेपरची मागणी केली आहे. मी औपचारिकता म्हणूनच भेट घेतली आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. मॅच फिक्स असेल तर तयारी करण्याला काय अर्थ आहे असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे. तसंच ईव्हीएमची चीप अमेरिकेहून येत असेल तर हॅकिंगची शक्यता आहेच असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=377&Itemid=378&limitstart=12", "date_download": "2019-07-20T16:18:19Z", "digest": "sha1:JHFD3KOWFQXUY5YKZSRN7S46EY2CVHNH", "length": 23120, "nlines": 149, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रसग्रहण", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा ख��ा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरसग्रहण : दोन ध्रुवांवरील साहसी प्रवास\nलता दाभोळकर ,रविवार, २३ सप्टेंबर २०१२\nपर्यटनाला जायचं म्हणजे आपल्या डोळ्यांसमोर भारतातील प्रसिद्ध ठिकाणं वा भारताबाहेर अमेरिका, सिंगापूर, लंडन अशी मोजकीच नावं येतात. पण अंटाक्र्टिका वा आक्र्टिक ही नावं पुढे येणं याची सुतराम शक्यता नाही किंवा अशा प्रकारच्या प्रवासाला जाण्याची इच्छा बाळगणाऱ्याकडे आपलं भारतीय मन जरा संशयानंच पाहतं. कारण या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी धाडस आणि पैसा या दोन्ही गोष्टींची आवश्यकता लागते.\nबांधकाम व्यवसायात कार्यरत असलेल्या सुहास मंत्री यांनी मात्र हे धाडस केलं.\nसुचिता देशपांडे , रविवार, २३ सप्टेंबर २०१२\nअब्दुल सत्तार इदींची कार्यओळख\nतिसऱ्या जगातील जनतेत मसिहा मानल्या जाणाऱ्या अब्दुल सत्तार इदी यांचे ‘केवळ मानवतेसाठी’ हे आत्मकथन अत्यंत प्रेरणादायी असेच आहे. भारतात जन्मलेले इदी फाळणीनंतर किशोरवयात कराचीला स्थलांतरित झाले. १९४८ मध्ये मिठादर येथे त्यांनी धर्मादाय दवाखाना सुरू केला आणि अल्पावधीतच आपत्कालीन मदतकार्यासाठी त्यांनी रुग्णवाहिका आणि मालवाहू वाहनांच्या सेवेचे जाळे तिथे विणले.\nरसग्रहण : गांधीवादी विचारांची वस्तुनिष्ठ मांडणी\nडॉ. सदानंद मोरे - १६ सप्टेंबर २०१२\nमहात्मा गांधींनी या जगाचा निरोप घेऊन आज साठांवर अधिक वर्षे होऊन गेली, पण त्यांच्याविषयीचे कुतूहल व जिज्ञासा कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. अशा काळात वाचकांना गांधीजींबद्दल योग्य माहिती मिळण्याची गरज आहे. अन्यथा त्यांच्याविषयी गैरसमज पसरविणारे लिखाणच जास्त परिणामकारक ठरू शकले. याचा प्रत्यय आपणास ‘मी नथुराम..’च्या निमित्ताने आलेला आहेच.\nरसग्रहण : ललितकलांच्या अभ्यासाचे अपरिचित दालन\nडॉ. विद्याधर करंदीकर ,रविवार ९ सप्टेंबर २०१२\nअत्यंत मोजके कार्यक्रम होऊनही ज्या प्रयोगाला मोठी प्रतिष्ठा लाभली असा ‘लावणीतील भक्तिदर्शन’ हा एक महत्त्वाचा मंचीय प्रयोग होता. या प्रयोगामुळे ‘ज्ञानोबा उत्पात’ हे नाव सर्वतोमुखी झाले. मूळच्या प्रसिद्धीपराङ्मुख ज्ञानोबांना ��्रकाशात आणण्याचे काम पं. भीमसेन जोशी आणि पु. ल. देशपांडे या साधक कलाश्रेष्ठांनी केले. आजही या प्रयोगाच्या आणि ज्ञानोबांच्या आठवणी रसिकांच्या चर्चेत असतात.\n‘ज्ञानोबा उत्पात’ हे ठळक नाव आपल्यासमोर प्रकर्षांने आलेले असले,\nरविवार , २ सप्टेंबर २०१२\n१९८० पासून परिवर्तनाची आस बाळगून क्रांतीची कविता लिहिणारे लहू कानडे ‘तळ ढवळताना’ या नव्या संग्रहाच्या रूपाने वाचकांसमोर आले आहेत.‘तळ ढवळताना’च्या आधीही लहू कानडेंच्या कवितेची जातकुळी लक्षात आली होतीच. परंतु यापूर्वीची त्यांची कविता कोणत्या पद्धतीने आविष्कृत झाली आहे हे पाहणं गरजेचं वाटतं. कारण कविता जर पुढे जात नसेल, आहे तिथेच अडकून पडत असेल तर उगीच संग्रहांच्या संख्येत भर टाकण्यात कुठलीच भरीव वाङ्मयीन कृती घडत नाही.\nरसग्रहण : विज्ञानचष्म्यातून देव, आत्मा वगरे..\nडॉ.नागनाथ कोत्तापल्ले - २६ ऑगस्ट २०१२\nदेव, आत्मा, साक्षात्कार आदी मानवी जीवनातील अनेक श्रद्धांविषयी माणसाच्या मनात नेहमीच कुतूहल राहिलेलं आहे. माणसाच्या या श्रद्धांचा जगभरातले शास्त्रज्ञ गेली अनेक र्वष अभ्यास करत असून, त्या समजुती विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहत आहेत. या संशोधनाचा, त्यातून निघणाऱ्या निष्कर्षांचा वेध घेणारं निरंजन घाटे यांचं ‘संभव-असंभव’ हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. मानवी जीवनातील काही अनुभव असे असतात, की त्यामागील कार्यकारणभाव सांगता येत नाही. विशेषत: अध्यात्माच्या क्षेत्रातील काही गोष्टींचा उलगडा अजूनही झालेला नाही. जन्म व मृत्यू या दोन्ही गोष्टींमधील रहस्यमयता संपूर्णत: उलगडलेली नाही.\nरसग्रहण : दंतकथेपलीकडचा खरा इतिहास\nरविवार १९ ऑगस्ट २०१२\nमराठी माणसास इतिहास हा दंतकथेतून चघळायला आवडतो. महाराष्ट्र धर्म जागवणाऱ्यांवरील कादंबऱ्या याची साक्ष देतील. कोरा करकरीत इतिहास हा बहुधा आपल्याला पेलत नसावा. खरे तर शिवाजी महाराज आणि त्यांच्यानंतरचा महाराष्ट्र हा सारा ४०० वर्षांचा काळ. परंतु त्या काळाचीही विश्वासार्ह दफ्तरे आपल्याकडे नाहीत. निर्णयांच्या नोंदी ठेवणे, तपशील शास्त्रीय पद्धतीने नोंदवून ठेवणे याचे आपणास एकंदरीतच वावडे. त्यामुळे इतिहासाचे वस्तुनिष्ठ आकलन आपल्याकडे होत नाही. नंतर नंतर त्या दंतकथा इतक्या घट्ट होतात की त्यांचे उपकथानकच मुख्य कथानकास मारक ठरते. अशा उपकथानकान��� मारला गेलेला खरा नायक म्हणजे थोरला बाजीराव.\nमराठी शौर्याचा मानदंड म्हणता येईल अशा थोरल्या बाजीरावाचे आयुष्य जेमतेम ४० वर्षांचे. आयुष्याची लढाई त्याची फक्त १७०० ते १७४० या काळातील. वडील बाळाजी विश्वनाथ यांचे निधन झाल्यावर १७२० साली, म्हणजे फक्त २०वर्षांचा असताना, त्यांची नेमणूक पेशवेपदी केली गेली. त्याचवेळी या जेमतेम मिसरूड फुटलेल्या तरुणाने थेट अटकेपार झेंडे लावायची गर्जना केली होती. दिल्लीतील मोगलांचे तख्त अशक्त झाले आहे, त्याच्या मुळावरच घाव घालू या.फांद्या आपोआप तुटतील अशी मसलत त्याने त्या कोवळय़ा वयात थेट छत्रपती शाहू महाराजांना दिली होती. त्याचे मोठेपण हे की त्याने आपले शब्द खरे करून दाखवले. आयुष्यात हा ४१ लढाया लढला.\nरसग्रहण : मन धनरंगी रंगले…\nरविवार १९ ऑगस्ट २०१२\nमराठीच नव्हे तर भारतीय समाजाची सध्याची गरज ही लक्ष्मीचे म्हणजे पैशाच्या व्यवहारांचे ज्ञान करून घेणे ही आहे. ही व्यक्तिगत नव्हे तर सामाजिक गरज आहे, हे भान दोन शतकांपूर्वी होते. लोकहितवादी यांनी ‘लक्ष्मीज्ञान’ नावाचा ग्रंथ लिहिला होता तर कृष्णशास्त्री चिपळूपणकरांनी अर्थशास्त्राची परिभाषा लोकांसमोर आणली. लोकमान्य टिळकांच्या काळात ‘केसरी’ तील अनेक लेख हे मुख्यत: अर्थशास्त्रीय विषयांवर असत. सार्वजनिक सभेच्या माध्यमांतून न्यायमूर्ती रानडे यांनीही अर्थशास्त्रीय विषयांची उकल करण्यास सुरुवात केली होती. परंतु, ती परंपरा पुढे चालू राहिली नाही. मधल्या काळात तर वृत्तपत्रांतून अर्थशास्त्रीय लेखन जवळपास बंद झाले आणि आर्थिक व्यवहारांवरील पुस्तकेही प्रसिद्ध होत नव्हती.\nगेल्या दहा वर्षांत यामध्ये थोडा बदल झाला. मध्यमवर्गाच्या हातात थोडा पैसा येऊ लागल्यावर पुन्हा एकदा अर्थशास्त्राकडे लक्ष गेले. मात्र या विषयावरील पुस्तके ही मुख्यत: गुंतवणुकीवरील आहेत. त्यांना मागणी चांगली असली तरी व्यक्तिगत गुंतवणुकीचा सल्ला म्हणजे अर्थशास्त्र नव्हे. अर्थशास्त्राचा आवाका फार मोठा आहे व राजकीय व्यवहारही त्याच्याशी जोडले गेले आहेत.\nजयराज साळगावकरांच्या ‘पैसा आणि मध्यमवर्ग’ नव्या पुस्तकाने मध्यमवर्गाच्या पैशासंबंधीच्या धारणा विस्तारण्यास मदत केली आहे.\nरसग्रहण : नात्यांचा शोध घेणाऱ्या कादंबऱ्या\nरविवार १९ ऑगस्ट २०१२\nकथा, ललित गद्य आणि समीक्षा या प्रां��ांमध्ये गेल्या पन्नास वर्षांच्या कालखंडात भरीव कामगिरी करणाऱ्या ज्येष्ठ लेखिका विजया राजाध्यक्ष यांनी कादंबरी हा प्रकार प्रथमच हाताळला आहे. अर्थात, त्यांनी लिहिलेल्या या दोन्ही कादंबऱ्या छोटेखानी आहेत. किंबहुना, त्यांना कादंबरी म्हणावं, की लघुकादंबरी याचा निर्णय वाचकांनीच घ्यावा, असं लेखिकेनंच सुचवलंय. काही वाचकांना त्या ‘दीर्घकथा’ही वाटू शकतील. असो.\n‘बंदिश’ आणि ‘आयुष्य : पहिलं की तिसरं’ अशा या दोन कादंबऱ्यांच्या संग्रहाचं शीर्षक मात्र ‘तीन प्रहर’ असं आहे. आयुष्याच्या तिसऱ्या प्रहरी केलेल्या लेखनास अनुलक्षून लेखिकेनं हे शीर्षक दिलं असावं. (अर्पणपत्रिकेत तसा संकेत मिळतो.) आयुष्याच्या याच टप्प्यावर कादंबरी लेखनाची वाट शोधून पाहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. नातेसंबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न हा या दोन्ही कादंबऱ्यांमधील समान धागा आहे.\n‘बंदिश’ ही पहिली कादंबरी विष्णू लिमये या शास्त्रीय संगीतातील यशस्वी गायकाची कहाणी सांगते. गाणे शिकण्यासाठी कोवळ्या वयात घरदार सोडून बाहेर पडलेल्या विष्णूचा विख्यात गायक होईपर्यंतचा प्रवास यात मांडला असून गुरु-शिष्य परंपरेसारख्या विषयावरही ती भाष्य करून जाते. मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या विष्णूचे वडील हे स्वभावानं तुसडे, दुराग्रही आणि गाण्याविषयी तिरस्कार असणारे. याउलट आई कमालीची समंजस आणि त्याला प्रोत्साहन देणारी. कुठलंही नातं नसलेल्या परंतु जिवाभावाचा लळा लावणाऱ्या श्यामकाकांच्या पाठिंब्यानं विष्णू घरदार सोडतो. श्यामकाकांच्याच घरी राहू लागतो. त्यांच्याच प्रयत्नानं त्याला जोगबुवांसारखे गुरू लाभतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/in-uttar-pradesh-the-entry-of-sp-bsp-leads-the-congress/74317/", "date_download": "2019-07-20T16:02:16Z", "digest": "sha1:KEFVJOECT5XGMOJZ3FJSFYJP6GFUTSDU", "length": 10800, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "In Uttar Pradesh, the entry of SP-BSP leads the Congress?", "raw_content": "\nघर देश-विदेश उत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या आघाडीत काँग्रेसचा प्रवेश\nउत्तर प्रदेशात सपा-बसपाच्या आघाडीत काँग्रेसचा प्रवेश\nकालपर्यंत उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपाच्या आघाडीमुळे काँग्रेसची गोची होणार आणि भाजपला फायदा होणार अशी चर्चा सुरू होती, मात्र आता सपा-बसपाच्या आघाडीत काँग्रेसला समावून घेण्याचा विचार सुरू झाल्याने येथे नरेंद्र मोदींच्या अडचणी वाढणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना कडवी झुंज द्यावी लागणार आहे.\nदिल्लीचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो असे राजकारणात म्हटले जाते, कारण या एका राज्यात लोकसभेच्या सर्वाधिक 82 जागा आहेत. भाजपचे आव्हान रोखायचे असेल तर एकेकट्याने लढणे कठीण होईल, त्यामुळे पारंपरिक वैर विसरून सपा आणि बसपाने या ठिकाणी आघाडी केली. या ठिकाणी काँगे्रसला जास्त जागा न सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने काँग्रेसने या आघाडीकडे पाठ फिरवली होती. परंतू आता सपा-बसपच्या नेत्यांनी चार पावले मागे येऊन काँग्रेससाठी 15 जागा सोडण्याची तयारी दाखवली, ज्यात समाजवादी पक्ष 7 तर बसपा 6 जागा सोडणार आहेत. या आधी 10 जागा देण्याचा प्रस्ताव प्रियांका गांधी यांनी फेटाळला होता. या संदर्भात काँग्रेस, सपा आणि बसपाच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असून निवडणुकांची तारखा जाहीर होण्याच्या आधी या महाघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.\n2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला होता. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर झालेल्या निवडणुकीत देखील काँग्रेसला इतक्या कमी जागा मिळाल्या नव्हत्या. त्यामुळे प्रियांका गांधी यांच्या समोर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याचे महत्त्वाचे आव्हान असणार आहे. 2014मध्ये ज्या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार दुसर्‍या क्रमांकावर होते. त्या जागांवर यंदा विजय मिळवून देण्याचे महत्त्वाचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशमधील ज्या भागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.\nतो भाग मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जातो. तसेच पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी हा मतदारसंघ देखील पूर्व उत्तर प्रदेशमध्ये येतो. त्यामुळेच मोदी आणि योगी यांच्या बाल्लेकिल्ल्यात चांगली कामगिरी करण्याचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असेल.निवडणुकीसाठी योग्य उमेदवारांची निवड करण्याचे आव्हान प्रियांका यांच्या समोर असणार आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपकडून सातत्याने गांधी कुटुंबावर आरोप केले जातात. या आरोपांना यापुढे प्रियांका गांधी यांना उत्तर द्यावे लागणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊन��ोड करा\nफ्लॅटचे आमिष दाखवून 48 जणांना पावणेतीन कोटींना गंडा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nराम नाईक यांना पुन्हा राज्यपाल पद नाही; ६ राज्यात नवे राज्यपाल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nतामिळनाडूत एनआयएच्या पथकाचे १६ ठिकाणी छापे\nबिग-बी, किंग खानला मागे टाकत मोदी ठरले भारतातील पहिले आवडते पुरुष\nऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीने रचना इतिहास\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/04/12/tips-for-better-skin/", "date_download": "2019-07-20T16:50:41Z", "digest": "sha1:BVRJRRCX7BHWVKXWQCSLKOA3SOAO26J4", "length": 11417, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "अॅक्ने विरहित सुंदर त्वचा राखण्यासाठी काही विशेष टिप्स - Majha Paper", "raw_content": "\nअॅक्ने विरहित सुंदर त्वचा राखण्यासाठी काही विशेष टिप्स\nApril 12, 2018 , 6:10 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: चेहरा, त्वचा, सुंदरता\nवयात आल्यानंतर व्यक्तीच्या शरीरातील हार्मोन्समद्धे अनेक बदल होत असतात. हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण झाले, की त्याचा परिणाम अॅक्नेच्या रुपामध्ये त्वचेवर दिसून येऊ लागतो. चेहरा, छाती, पाठ ह्या भागांवर लहान मोठ्या पुटकुळ्या येऊ लागतात. क्वचित ह्यामध्ये इन्फेक्शन होऊन पस होतो. अनेकदा मुरुमे पुटकुळ्या गेल्या तरी त्यांचे डाग मात्र कायम राहतात. अलीकडच्या काळामध्ये ह्या बद्दल होत असलेल्या रिसर्चमध्ये असे दिसून आले आहे, की हार्मोन्स मध्ये असंतुलन असण्याखेरीज आपण आपल्या दैनंदिन आहारामध्ये काय खातो, कितपत व्यायाम करतो, आपली झोप व्यवस्थित आहे किंवा नाही ह्या गोष्टींचा देखील अॅक्नेशी थेट संबंध आहे. विशेषतः आहारामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असणाऱ्या व्यक्तींना अॅक्नेची समस्या जास्त प्रमाणामध्ये भेडसावते असे तज���ञ म्हणतात. सर्वसाधारणपणे हार्मोन्सचे असंतुलन, असंतुलित आहार, बॅक्टेरिया चा प्रादुर्भाव ह्या कारणांनी अॅक्ने ची समस्या उद्भवताना दिसते.\nह्या समस्या टाळण्यासाठी काही उपायांचा कायमस्वरूपी अवलंब केल्याने हार्मोन्सचे असंतुलन सुरळीत होण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी सर्वप्रथम आपल्या आहारामध्ये काही प्राथमिक बदल करायला हवेत. आपल्या आहारामध्ये लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचा अधिक समावेश करावा. ताजी फळे, भाज्या, कडधान्ये ह्यांचा आपल्या आहारामध्ये समावेश करावा. मैदा, साखर ह्यांचे प्रमाण कमी करावे. तसेच दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन शक्यतो कमी करावे. शरीराला आवश्यक असणारी प्रथिने बदाम, जवस, नारळ इत्यादी पदार्थांच्या वापराने मिळविता येऊ शकतात.\nदिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे शरीरातील घातक पदार्थ बाहेर टाकले जातात, आणि त्वचेला आर्द्रता मिळते. परिणामी त्वचा सुंदर दिसू लागते. आपल्या आहारामध्ये झिंक असलेल्या पदार्थांचा समावेश करावा. झिंक आपल्या शरीरामध्ये अँटी बायोटिक प्रमाणे काम करते. त्यामुळे त्वचेवर असणारी बॅक्टेरियल इन्फेक्शन दूर होण्यास मदत मिळू शकेल. तसेच प्रोसेस्ड खाद्यपदार्थांच्या ऐवजी जैविक खाद्यपदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा. त्याचप्रमाणे ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स असलेल्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. मासे, सुका मेवा ह्यामध्ये ओमेगा ३ मोठ्या प्रमाणावर आहे.\nभोजन करण्यासाठी, पाणी पिण्यासाठी किंवा शिजविलेले अन्न ठेवण्यासाठी प्लास्टिक च्या प्लेट, वाट्या, ग्लासेस, डबे ह्यांचा वापर न करता स्टील किंव काचेच्या भांड्यांचा वापर करा. प्लास्टिकच्या भांड्यातून हार्मोन्सच्या समान रसायने अन्नामध्ये समाविष्ट होत असतात. त्यामुळे प्लास्टिकचा वापर आवर्जून टाळावा. शरीराला योग्य ती विश्रांती मिळेल ह्याची खबरदारी घ्यावी. मानसिक तणावामुळे देखील हार्मोन्सचे सन्तुलन बिघडते. त्यामुळे तणाव कमी करण्याचे प्रयत्न करावेत.\nरुग्णालयात लावणार औषधांची दरपत्रके\nसंशोधक म्हणतात, वेदनाशामकांपेक्षा बीयर अधिक प्रभावी\nवेगाच्या चाहत्यांसाठी यामाहाने आणली YZF-R3 स्पोर्ट्स बाईक\nबिगर कर्जदार शेतकऱ्यांना ४ ऑगस्टपर्यंत भरता येणार पीक विमा\nखाद्यपदार्थांच्या विक्रीतून येथील महिला कमवतात ७० कोटी रुपये\nचक्क ‘हॉर्स वूमन’ नावाने ओळखली जाते नार्वेमधील हि महिला\nदररोज पाच बदाम खा आणि फरक बघा…\nसहा बोटे असणाऱ्या व्यक्ती करतात अधिक वेगाने काम\nहे १० देश सेक्स टूरिझमसाठी आहेत जगप्रसिद्ध\nअसे आहे जगातील दुसरे सर्वात महागडे निवासस्थान – अँँटिलिया\nयांच्या घरांमध्ये सापडल्या बहुमूल्य, दुर्मिळ वस्तू\nअंगणातील गवत कापले नाही म्हणुन घरमालकाला २० लाखांचा दंड\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/2-j-while-in-power-now-priyanka-ji-targets-congress-on-shahas/", "date_download": "2019-07-20T15:42:31Z", "digest": "sha1:VMV2D63NFELSDQDPEILF3MR2G2ATVFYG", "length": 11129, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सत्तेत असताना २ ‘जी’ तर आता प्रियंका ‘जी’ : शहांचा काँग्रेसवर निशाणा | Dainik Prabhat", "raw_content": "\nसत्तेत असताना २ ‘जी’ तर आता प्रियंका ‘जी’ : शहांचा काँग्रेसवर निशाणा\nकांथी (पश्चिम बंगाल) : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेमध्ये काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. यावेळी बोलताना शहा यांनी प्रियंका यांच्या राजकारणातील प्रवेशाबत सूचक वक्तव्य करताना म्हणाले की, “घराणेशाहीद्वारा चालवण्यात आलेले सरकार हे कधीच जनतेची सेवा करू शकत नाही. असे सरकार हे ‘मजबूत’ नाही तर ‘मजबूर’ सरकार असते.”\nयावेळी बोलताना त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर देखील चांगलाच निशाणा साधला. ते म्हणाले, “देशामध्ये नरेंद्र मोदी हे पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा विजय संपादित करतील मात्र पश्चिम बंगालमध्ये आगामी निवड��ूका या राज्यात लोकशाहीला पुन्हा जिवंत करण्याचे काम करतील. कारण यावेळी पश्चिम बंगालची जनता ममतांना त्यांची जागा दाखवून देईल.”\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nप्रियंका यांच्याबाबत अमित शहा म्हणाले की, “काँग्रेस सत्तेत असताना आपण २ ‘जी’ घोटाळा अनुभवाला आहे आता या ‘जी’ मध्ये प्रियंका ‘जी’ यांची भर पडली असल्याने किती घोटाळे होतील याची कल्पनाच न केलेली बरी.”\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशि���ूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/articlelist/19981308.cms", "date_download": "2019-07-20T16:50:38Z", "digest": "sha1:R365D2DIQA4L3GL5LLI56YOD6FGNACGM", "length": 8917, "nlines": 158, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "साहित्य | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nमुघलाई खाद्यसंस्कृती म्हणजे प्रत्यक्षात अनेकविध संस्कृतीच्या प्रभावातून साकारलेला संगम आहे. तुर्की, अफगाणी, इराणी, काश्मिरी, पंजाबी आणि दख्खनची देखील त्यात लज्जत आहे. यात बाबरपासून औरंगजेबपर्यंतच्या सम्राटांनी आपापल्या परीने भर घातली व त्याला आपआपल्या परीने आकार, गंध आणि स्वाद दिला. त्यापैकी शाहजहानला या खाद्यसंस्कृतीत नव्या मसाल्यांचा प्रयोग करण्याचे श्रेय दिले जाते.\nजंगलजिव्हारी आत्मभानाचा काव्यागाजUpdated: Jun 13, 2019, 03.53PM IST\nभावसंवेदनांची आशयसमृद्ध अनुभूतीUpdated: Jun 13, 2019, 04.01PM IST\nकाहिली: प्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांतUpdated: Jun 13, 2019, 04.25PM IST\nध्येयवेड्या खेळाडूचा प्रवासUpdated: Jun 13, 2019, 04.31PM IST\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nरोबोटिक चांद्र मोहिमांचे युग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/battle-chasers-nightwar", "date_download": "2019-07-20T16:50:24Z", "digest": "sha1:QPGTPJ2KVJ2QAPMQQZPJFZJ74BUZPLGT", "length": 4040, "nlines": 86, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "Buy Battle Chasers: Nightwar CD Key, Digital Code Online Downloa", "raw_content": "\nडायगिकोडेस | फ्लॅट 5% OFF + UPTO 10% कॅशेबॅक मिळवा तुमची तपासणी करा CART कॅशेबॅकसाठी | पेपळ सह सुरक्षित तपासा\nविस्तृत करा / संकुचित करा\nआमच्याकडे स्टॉकमध्ये 10 परवाना आहे\nनियमित किंमत रु. 14.99 रु. 1,424.95 विक्री\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nपुनर्विक्रेता | Bulk ऑर्डर\nDIGICODES कूपन आणि ऑफर\nमहत्वाचे पृष्ठे आणि धोरणे (टी आणि सी)\nत्वरित वितरण / ते कसे कार्य करते\nक्लाउड मार्केटप्लेस | क्लाउड सेल्फ सर्व्हिस पोर्टल\nभागीदार | प्रकाशक | संलग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/learn-also-benefits-of-saunf/", "date_download": "2019-07-20T16:51:02Z", "digest": "sha1:QEWSSX6ST34JERSSQYDN53633HMOIFRH", "length": 7989, "nlines": 54, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "जाणून घ्या बडीशेपचे हे देखील फायदे - Majha Paper", "raw_content": "\nजाणून घ्या बडीशेपचे हे देखील फायदे\nJuly 11, 2019 , 3:02 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: आरोग्यदायी, बडीशेप\nआपण आजवर बडीशेपचा वापर एकतर मुखशुद्धीसाठी केला असेल किंवा मसाला बनवताना वापरले असेल. पण या बडीशेपचे अनेकही आरोग्यदायी फायदे आहेत. जे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊयात काय आहेत ते फायदे…\nव्हिटॅमिन सी, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशिअम, पोटॅशियम आणि मॅगेनीज बडीशेपमध्ये असते हे आपल्यापैकी अनेक माहितच असेल. बडीशेपमध्ये असणारे अ‍ॅटिऑक्सिडंट चयपचनासाठी मदत करतात. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.\nज्यांना अजीर्ण, मळमळ होत असेल किंवा पचनाचा त्रास असेल त्यांनी नियमित जेवणानंतर बडीशेप खावी. त्यामुळे पचन होण्यात मदत होते आणि मळमळही थांबते.\nबडीशेप त्वचेसाठी दररोज खाणे फायदेशीर आहे. 2012 साली झालेल्या एका संशोधनानुसार रोज बडीशेप खाल्ल्याने ब्रेस्ट कॅन्सरच्या धोका कमी होतो.\nदोन ग्लास पाण्यामध्ये दोन चमचे बडीशेप घालून, या पाण्याला एक उकळी आणावी. या पाण्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण जास्त असते. त्यामुळे ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.\nदोन लहान चमचे बडीशेप एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत घालावी. सकाळी उठल्यानंतर इतर काही खाण्यापिण्याच्या आधी या बडीशेपेच्या पाण्याचे सेवन करावे. हे पाणी रक्त शुद्ध करण्याचे काम करते.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nयकृताचा पहिला शत्रू मद्य\nदहावी-बारावी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर\nचीनमधील मॉलमध्ये हसबंड स्टोरेज सुविधा\nऍलर्जी : अल्लाची मर्जी\nहा कर्मचारी करतो चक्क धावपट्टीवर नृत्य, झाला सोशल मीडियावर लोकप्रिय\nकथा ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची\nसात भारतीय आशियातील दानशूरांच्या यादीत\nडोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे नाहीशी करण्यासाठी खोबरेल तेलाचा असा करा वापर\nव्यायामाने बुद्धीही तल्लख होते\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/3/23-Feared-Dead-After-Tiware-Dam-Breached-in-Maharashtra-s-Ratnagiri-.html", "date_download": "2019-07-20T16:38:38Z", "digest": "sha1:WOVTBSJ3KPIWQHN72BRW3W4RADZRPOSL", "length": 6466, "nlines": 9, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " हाहाकार : चिपळूणमध्ये तिवरे धरण फुटून १६ जण ठार - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - हाहाकार : चिपळूणमध्ये तिवरे धरण फुटून १६ जण ठार", "raw_content": "हाहाकार : चिपळूणमध्ये तिवरे धरण फुटून १६ जण ठार\nकच्ची घरे वाहून गेली, काही गावे पाण्याखाली\nसलग तीन दिवस मुंबई आणि पुण्यात थैमान घालून, अनेकांचे बळी घेतल्यानंतर मुसळधार पावसाने आज कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी जिल्ह्याला आपल्या प्रकोपाचे लक्ष्य बनविले. मंगळवारच्या सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे आणि रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला भगदाड पडले. धरणातील पाण्याचा जोरदार प्रवाह भिंत फोडून निघाला आणि पाणलोट क्षेत्रातील सात गावांना विळखा घातला. या घटनेत २३ जण बेपत्ता झाले असून, आतापर्यंत १६ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. अनेक कच्ची घरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे यासह सात गावांमध्ये पाणी घुसले आहे.\nमंगळवारी रात्री या परिसरात अतिवृष्टी झाली. यामुळे धरणाला मोठी तडा गेली आणि पाण्याचा प्रवाह धरण फोडून गावांच्या दिशेने निघाला. सात गावे पूर्णपणे पाण्याखाली आली. गाढ झोपेत असलेल्या लोकांना, काय झाले काहीच कळले नाही. अचानक त्यांची धावपळ सुरू झाली. 12 कच्ची घरे पुरात वाहून गेली. याच कच्च्या घरांमधील 19 नागरिक बेपत्ता झाले असून, त्यातील 9 जणांचे मृतदेह आतापर्यंत आढळून आले आहेत. उर्वरित लोकांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती रत्नागिरीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली. राष्ट्रीय आपात प्रतिसाद दल आणि पोलिसांनी मदत व बचाव मोहीम हाती घेतली आहे, असे ते म्हणाले.\nघटनेची माहिती मिळताच पोलिस व एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने पुढाकार घेऊन अनेक गावकर्‍यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले. या गावांमधील अंधार आणि पाण्याचा वाढता प्रवाह यामुळे सुरुवातीला मदत व बचाव कार्यात काही अडचणी गेल्या, पण नंतर जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून गावकर्‍यांना वाचविले, असे त्यांनी सांगितले.\nदोन वर्षांपूर्वी धरणाला गळती\nतिवरे धरण हे दापोली लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येते. 2000 साली या धरणांचे बांधकाम पूर्ण झाले. 20 लाख क्युबिक मीटर पाण्याची या धरणाची क्षमता आहे. मात्र, मागील काही वर्षात या धरणाची दुरुस्ती झालेली नाही. अनेक गावांना या धरणाच्या पाण्याचा पिण्यासह शेतीसाठी उपयोग होतो. दोन वर्षांपूर्वी धरणाला गळती लागली होती, पण गेल्या वर्षी गळतीत वाढ झाली. स्थानिक लोकप्रतिनिधीच्या मते, या धरणाच्या दुरुस्तीसाठी लेखी अर्ज देण्यात आला असतानाही, प्रशासनाने त्याने लक्ष दिले नाही. धरणाच्या भिंतील तडा गेली असल्याचेही आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते, पण काहीच करण्यात आले नाही. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही, गावकर्‍यांकडून तक‘ार आली होती, ही बाब मान्य केली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/india-news-international/article/hafiz-saeeds-relative-abdul-rehman-makki-arrested-pakistan-government/251881", "date_download": "2019-07-20T15:39:41Z", "digest": "sha1:AKIMVK2CI5D46MKSGR3IJGDN54VP37T3", "length": 15344, "nlines": 127, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या अब्दुल रहमान मक्कीला अटक, पाकिस्तान सरकारची कारवाई hafiz saeed's relative abdul rehman makki arrested by pakistan government", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nभारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या अब्दुल रहमान मक्कीला अटक, पाकिस्तान सरकारची कारवाई\nपाकिस्तानच्या ‘फलाह-ए-इंसानियत’ फाऊंडेशनचा (एफआयएफ) प्रभारी अब्दुल रहमान मक्कीला अटक करण्यात आली आहे. मक्की दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा नातेवाईक आहे.\nदहशतवादी अब्दुल रहमान मक्कीला अटक\nलाहोर : मुंबईवरील दहशवादी हल्ल्याचा मास्टर माईंड आणि ‘जमात-उद-दावा’चा नेता हाफिज सईदचा जवळचा नातेवाईक असलेल्या अब्दुल रहेमान मक्कीला अटक करण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्य आणि पाकिस्तान सरकारवर टीका केल्याच्या आरोपावर मक्कीला अटक केली गेली. 'जिओ न्यूज'नं गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगितलं की, ‘जमात-उद-दावा’ची राजकारणातील आणि आंतरराष्ट्रीय प्रकरणातील देखरेख करणाऱ्या शाखेचा प्रमुख आणि जमातच्या चॅरिटी संस्था ‘फलाह-ए-इंसानियत’ फाऊंडेशन (FIF) चा प्रभारी असलेल्या मक्कीला या संघटनेविरोधात केल्या जात असलेल्या कारवाई अंतर्गत अटक करण्यात आली आहे.\nपंजाब पोलिसांनी या प्रकरणी माहिती देत म्हटलं, मक्कीला कायदा आणि सुव्यवस्थेच्या नियमांर्तगत अटक करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारनं जमात सोबतच FIF वर मार्च महिन्यातच बंदी घातलेली आहे. जमात-उद-दावा बद्दल सांगितलं जातं की, ही संस्था ‘लष्कर-ए-तोयबा’च्याच एक भाग आहे. ही संघटना मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार आहे. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला होता.\nIndia Vs Pakistan:पाकला धास्ती भारताच्या हल्ल्याची; सीमेवर दोन महिन्यांपासून लष्कर तैनात\nपाकिस्तानातून भारतात घुसलेले विमान जयपूरमध्ये उतरवले\nबालाकोट एअर स्ट्राईक: परदेशी पत्रकारांचा दावा, जैश ए मोहम्मदचे १३०-१७० दहशतवादी मारले\n‘जमात-उद-दावा’ या संघटनेत मक्कीचा विशेष प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. तर मक्की भारताविरोधात गरळ ओकण्यासा���ीही ओळखला जातो. २०१० मध्ये भारताविरोधी वक्तव्यानंतर तो प्रकाशझोतात आला होता. मक्कीनं पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटच्या आठ दिवसांपूर्वी मुजफ्फराबादमध्ये भाषण दिलं होतं. यात त्यानं पुण्यासह भारतातील तीन शहरांमध्ये दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली होती. भारताच्या मागणीनंतर अमेरिकेनं मक्कीला दहशतवादी म्हणून घोषित केलं.\nदहशतवादी संघटनेमध्ये मक्की ‘जमात-उद-दावा’च्या प्रमुख व्यक्तींपैकी एक आहे. मक्कीवर आपल्या द्वेषानं भरलेल्या भाषणाचा आणि पाकिस्तान सरकार एफएटीएफ गाईडलाईन्सवर टीका केल्याचा आरोप आहे. मक्की तालिबान दहशतवादी संघटनेचा प्रमुख मुल्ला उमर आणि अल-कायदा दशहतवादी संघटनेचा प्रमुख अल-जवाहिरीचाही जवळचा मानला जातो.\nअब्दुल रहमान मक्कीनं एका व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल वक्तव्य करतांना दिसला आहे. भारताविरोधात नेहमी गरळ ओकणाऱ्या मक्कीवर जवळपास १३ कोटी रुपयांचं (२० लाख डॉलर) बक्षिस आहे.\nनुकतीच पाकिस्तानात ११ संघटनांवर बंदी घातली गेली आहे, ज्यांचा बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांसोबत संपर्क आहे. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खाननं यांनी म्हटलं होतं की, ते कोणत्याही संघटनेला इतर देशांवर हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच्या जमिनीचा वापर करू देणार नाही. पाकिस्तानात फलाह-ए-इंसानियत आणि जमात-उद-दावा या संघटनांवरही बंदी घातली गेली आहे. तसंच नुकतंच पाकिस्तान सरकारनं घोषणा केली की ३० हजारांहून अधिक मदरशांवर आता सरकारचं नियंत्रण असेल.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nराजस्थान: अल्वरमध्ये आणखी एक मॉब लिंचिंगची घटना, तरूणाची हत्या\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\n[PHOTO] मुकेश-निता अंबानी यांचं संपूर्ण तेव्हा आणि आता\nदिल्ली काँग्रेस अध्यक्ष शीला दीक्षित यांचं निधन\nसोनभद्र हत्याकांड प्रकरण: प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात\nस्मा���्ट टीव्ही हॅक, बनविला दाम्पत्यांचा बेडरूमधील व्हिडिओ\nकर्नाटक: शुक्रवारी दीड वाजता कुमारस्वामी सिद्ध करणार बहुमत\nराजस्थान: अल्वरमध्ये आणखी एक मॉब लिंचिंगची घटना, तरूणाची हत्या\nवडील आम्हाला मारून टाकतील, भाजपच्या आमदाराच्या मुलीने सोशल मीडियावर शेअर केला व्हिडिओ\n[VIDEO]: काँग्रेसला मोठा झटका, ८ आमदारांचा राजीनामा\nअर्थसंकल्प 2019-20: 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स लागणार नाही\nVIDEO : तरुणीशी छेडछाडनंतर धारदार वस्तूने केला हल्ला...\nअजून बरेच काही >>\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nखेल जगत से जुड़ी हस्तियों ने शीला दीक्षित को दी श्रद्धांजलि\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nभारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या अब्दुल रहमान मक्कीला अटक, पाकिस्तान सरकारची कारवाई Description: पाकिस्तानच्या ‘फलाह-ए-इंसानियत’ फाऊंडेशनचा (एफआयएफ) प्रभारी अब्दुल रहमान मक्कीला अटक करण्यात आली आहे. मक्की दहशतवादी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा नातेवाईक आहे. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/agony", "date_download": "2019-07-20T16:50:34Z", "digest": "sha1:T2ND6S5AJ2UVAL3MD4XCXSFF7QCMFZ5P", "length": 4311, "nlines": 95, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "Buy Agony CD Key, Digital Code Online Download", "raw_content": "\nडायगिकोडेस | फ्लॅट 5% OFF + UPTO 10% कॅशेबॅक मिळवा तुमची तपासणी करा CART कॅशेबॅकसाठी | पेपळ सह सुरक्षित तपासा\nविस्तृत करा / संकुचित करा\nआमच्याकडे स्टॉकमध्ये 16 परवाना आहे\nनियमित किंमत रु. 11.99 रु. 1,139.95 विक्री\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nलवकरच येत आहे ...\nपुनर्विक्रेता | Bulk ऑर्डर\nDIGICODES कूपन आणि ऑफर\nमहत्वाचे पृष्ठे आणि धोरणे (टी आणि सी)\nत्वरित वितरण / ते कसे कार्य करते\nक्लाउड मार्केटप्लेस | क्लाउड सेल्फ सर्व्हिस पोर्टल\nभागीदार | प्रकाशक | संलग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/5/The-sensex-fell-by-397-points.html", "date_download": "2019-07-20T16:13:27Z", "digest": "sha1:4IBUEOP6Z5E3CCXDRWHDCEJHHFYILCKJ", "length": 3194, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " निर्देशांकाची ३९७ अंकांनी घसरण - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - निर्देशांकाची ३९७ अंकांनी घसरण", "raw_content": "निर्देशांकाची ३९७ अंकांनी घसरण\nअर्थसंकल्पाचे वाचन सुरू असताना 40 हजारांपर्यंत उसळी घेतलेला मुंबई शेअर बाजार शुक्रवारी 397 अंकांनी घसरून बंद झाला. सार्वजनिक समभाग धारणाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्‌ यांनी करताच शेअर बाजारात घसरण झाली. या घोषणेमुळे बाजारातील तरलता कमी होण्याची भीती निर्माण झाल्याने सार्वजनिक समभाग धारणाची मर्यादा 25 टक्क्यांवरून वाढवून 35 टक्के करण्याची ही योग्य वेळ असल्याचे निर्मला सीतारामन्‌ यांनी अर्थसंकल्प जाहीर करताना सांगितले.\nत्यानंतर बाजारात अस्थिरता निर्माण झाली आणि विक्रीचा दबाव वाढला. यामुळे निर्देशांक 394. 67 अंकांनी घसरून 39,513.39 अंकांवर बंद झाला. सुरुवातीच्या सत्रात निर्देशांकाने 40,032.41 अंकांपर्यंत भरारी घेतली होती. निफ्टीमध्येही आज 135.60 अंकांनी घसरण झाली. निफ्टी 11.811 अंकांवर बंद झाला.\nमुंबई शेअर बाजारात आजच्या व्यवहारादरम्यान एफएमसीजी, बँकांना सर्वाधिक फटका बसला आहे. यस बँकेचे समभाग 8.36 टक्क्यांनी घसरले, तर एनटीपीसी, मिंहद्रा अॅण्ड मिंहद्रा, वेदांता, सन फार्मा आणि टीसीएस कंपन्यांचे समभाग 4.81 टक्क्यांनी घसरले. दुसरीकडे इंड्‌सइंड बँक, कोटक बँक, भारतीय स्टेट बँक, आयटीसी, भारती एअरटेल आणि आयसीआयसीआय बँकेच्या समभागांमध्ये 2.16 टक्के वाढ झाली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/corruption-crimes-against-air-indias-former-president-arvind-jadhav/", "date_download": "2019-07-20T16:15:32Z", "digest": "sha1:LTYUKJC2G7QLY4AYLAHJXI4GEYFHUOVX", "length": 10742, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "एअर इंडियाचे माजी अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा | Dainik Prabhat", "raw_content": "\nएअर इंडियाचे माजी अध्यक्ष अरविंद जाधव यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा\nनवी दिल्ली : एअर इंडियाचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरविंद जाधव आणि अन्य माजी अधिकाऱ्यांच्या विरोधात सीबीआयने आज भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. डॉ एल.पी. नखवा, ए कथपलिया, अमिताभ सिंग आणि रोहित भसीन अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अन्य माजी अधिकाऱ्यांची नावे आहेत हे सर्व अधिकारी महाव्यवस्थापक किंवा अतिरीक्त महाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आहेत.\nजाधव यांच्यावर काही अधिकाऱ्यांना पात्रता नसताना बढती दिल्याचा आरोप आहे. त्यासाठी त्यांनी एअर इंडि���ा मध्ये जी बढती समिती नेमली होती तीच बोगस होती असे सीबीआयचे म्हणणे आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया समितीने कथपलिया यांच्या सह पाच जणांना बढती देण्याची शिफारस केली होती. कथपलिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल असतानाही त्यांना महाव्यवस्थापक दर्जा देण्यात आला होता. सिंग आणि बसीन यांच्या नियुक्‍त्यांच्या बाबतीतही सीबीआयचा हा आरोप आहे.\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड ह���ार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1625", "date_download": "2019-07-20T15:47:10Z", "digest": "sha1:X76JWQIGHXDU77E66GG5KAJXIVZ67C4W", "length": 5868, "nlines": 90, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news tejaswini sawant shooting star | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n'शुटिंग स्टार' तेजस्विनी सावंतची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात गोल्डन कामगिरी\n'शुटिंग स्टार' तेजस्विनी सावंतची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात गोल्डन कामगिरी\n'शुटिंग स्टार' तेजस्विनी सावंतची 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात गोल्डन कामगिरी\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने गोल्डन कामगिरी केली. तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकवालं. तेजस्विनीने वयाच्या 37 व्या वर्षी आपला फॉर्म आणि परफॉर्मन्स कायम ठेवत, जगाला आपली चमक दाखवून दिली. तेजस्विनीने 457.9 गुणांची कमाई करत नवीन गेम रेकॉर्ड नोंदवला. दरम्यान, कालच तेजस्विनी सावंतनं महिलांच्या 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीत 618.9 गुणांची नोंद करून भारताला रौप्यपदकाची कमाई करून दिली होती. त्यानंतर तेजस्विनीने आज त्यापुढे मजल मारत सोनं टिपलं.\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्टमध्ये कोल्हापूरच्या तेजस्विनी सावंतने गोल्डन कामगिरी केली. तेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात सुवर्णपदक पटकवालं. तेजस्विनीने वयाच्या 37 व्या वर्षी आपला फॉर्म आणि परफॉर्मन्स कायम ठेवत, जगाला आपली चमक दाखवून दिली. तेजस्विनीने 457.9 गुणांची कमाई करत नवीन गेम रेकॉर्ड नोंदवला. दरम्यान, कालच तेजस्विनी सावंतनं महिलांच्या 50 मीटर्स रायफल प्रोन नेमबाजीत 618.9 गुणांची नोंद करून भारताला रौप्यपदकाची कमाई करून दिली होती. त्यानंतर तेजस्विनीने आज त्याप��ढे मजल मारत सोनं टिपलं.\nऑस्ट्रेलिया महिला women भारत shooting\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/2318", "date_download": "2019-07-20T15:38:48Z", "digest": "sha1:JYB4F4XOCC4BBGJQKD4VIV2ZIMTCS6I5", "length": 6690, "nlines": 95, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news shivsena on maratha protest | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशिवसेनेचा मराठा मोर्चाला पाठिंबा पण बंदमध्ये सहभाग नाही\nशिवसेनेचा मराठा मोर्चाला पाठिंबा पण बंदमध्ये सहभाग नाही\nशिवसेनेचा मराठा मोर्चाला पाठिंबा पण बंदमध्ये सहभाग नाही\nशिवसेनेचा मराठा मोर्चाला पाठिंबा पण बंदमध्ये सहभाग नाही\nबुधवार, 25 जुलै 2018\nराजकीय इतिहासात कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनात तटस्थ राहणाऱ्या शिवसेनेने या वेळी मात्र धोरणात बदल केल्याचे चित्र आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा देत आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे.\nराजकीय इतिहासात कोणत्याही आरक्षणाच्या आंदोलनात तटस्थ राहणाऱ्या शिवसेनेने या वेळी मात्र धोरणात बदल केल्याचे चित्र आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या आरक्षणाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा देत आक्रमक होण्याचा इशारा दिला आहे.\nलोकसभेतही आज शिवसेनेच्या खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलला. खासदार विनायक राऊत यांनी लोकसभेत मराठा समाजाच्या उद्रेकाबाबत सविस्तर माहिती देत मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी केली, तर राज्य सरकार मराठा आरक्षणात वेळकाढूपणा करत असल्यानेच मराठा समाजात उद्रेक झाल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. आजपर्यंत शिवसेना सामाजिक आरक्षणाच्या कोणत्याही आंदोलनात राजकीय पक्ष म्हणून सहभागी होत नव्हती. आरक्षण हा विषय शिवसेनेच्या अजेंड्यावर कधीही नव्हता. त्यामुळे, आता मराठा आरक्षणाला समर्थन देत शिवसेनेचे आरक्षणाचं धोरण बदलल्याचे मानले जात आहे.\nमराठा क्रांती मोर्चाच्या वेळी ‘सामना’मध्ये वादग्रस्त व्यंग्यचित्र रेखाटल्याने प्रचंड वाद निर्माण झाला होता. त्या व��ळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाची माफी मागितली होती. आता मराठा क्रांती ठोक मोर्चाचा उद्रेक झाल्यानंतर शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.\nआरक्षण आंदोलन agitation मराठा क्रांती मोर्चा मराठा आरक्षण maratha reservation खासदार विनायक राऊत मराठा समाज maratha community सरकार government राजकीय पक्ष political parties विषय topics रेखा उद्धव ठाकरे uddhav thakare\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/poetry-book-hastakshep/articleshow/64047131.cms", "date_download": "2019-07-20T16:50:58Z", "digest": "sha1:N3IJK2U643FHLGWUQ4LMDKYXHQ3WZ5OV", "length": 22160, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: वंचितांच्या न्यायासाठीचा हस्तक्षेप - poetry book hastakshep | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nवीरा राठोड या कविमित्राचा 'हस्तक्षेप' हा लेखसंग्रह 'लोकवाङ्मयगृह'ने नुकताच प्रकाशित केला आहे. वीराच्या 'सेन सायी वेस' या पहिल्याच कवितासंग्रहाने साहित्य वर्तुळात कवितेच्या क्षेत्रात स्वतःची स्पेस निर्माण केली आहे.\nवीरा राठोड या कविमित्राचा 'हस्तक्षेप' हा लेखसंग्रह 'लोकवाङ्मयगृह'ने नुकताच प्रकाशित केला आहे. वीराच्या 'सेन सायी वेस' या पहिल्याच कवितासंग्रहाने साहित्य वर्तुळात कवितेच्या क्षेत्रात स्वतःची स्पेस निर्माण केली आहे. वीराने लेखणी हातात घेतली ती स्वत:ची, समाजाची मुळं शोधण्यासाठी आणि मुळं शोधता शोधता नकळतपणे तो इतिहासाचा अभ्यास करू लागला. संस्कृती काय आहे ती समजून घेऊ लागला. त्यात त्याला प्रश्न पडत गेले की, ही संस्कृती माणसा-माणसामध्ये भेद कशी निर्माण करते ती समजून घेऊ लागला. त्यात त्याला प्रश्न पडत गेले की, ही संस्कृती माणसा-माणसामध्ये भेद कशी निर्माण करते त्यापाठीमागची कारणमीमांसा काय आहे त्यापाठीमागची कारणमीमांसा काय आहे याचा विचार करू लागला. यातून त्याची खास भूमिका बनत गेली. वंचितांच्या न्यायाची, सर्वहारांच्या दु:खाची, भटक्या-विमुक्तांच्या वेदनेची आणि समग्र उपेक्षितांच्या कल्याणाची. मग हेच सूत्र घेऊन वीरा विचार करू लागला, लिहू लागला. त्यातूनच त्याचा 'हस्तक्षेप' हा लेखसंग्रह साकार झा��ा आहे.\nवास्तविक पाहाता प्रथम 'हस्तक्षेप' हे शीर्षक पाहिल्याबरोबर मनात या शब्दाचा रूढ अर्थ उभा राहतो, जो एका अर्थी नकारात्मक आहे. मात्र याचं नेमकं उत्तर 'हस्तक्षेपाची मनोभूमिका' या काव्यात्मक मनोगतातून नेमकं मिळतं. म्हटलं तर ती वीराची भूमिका आहे. म्हटलं तर ते 'हस्तक्षेप' या संकल्पनेची अर्थव्याप्ती प्रकटीकरण करणारी काव्यात्म पातळीवर अवतरलेली सर्जनशील मनाची गाथाच आहे. मागून न्याय मिळत नसेल तर अन्यायाला मातीत गाडण्यासाठी, अत्याचाराला चितेवरती चढविण्यासाठी आणि जुलुमाची जाळ लावण्यासाठी जी पावलं रस्त्यावर उतरतात, एल्गार पुकारत क्रांतीच्या दिशेने मार्गक्रमण करतात. न्यायाची भाषा बोलतात. प्रकाशाचे गीत गातात आणि व्यवस्थेच्या अन्यायाला¸, मनमानीला ठामपणे नकार देतात. त्यांची उक्ती आणि कृती म्हणजे म्हणजे हस्तक्षेप. हस्तक्षेप आवश्यक आहे, असं वीराप्रमाणेच संजय पवार यांनाही वाटतं ते यामुळेच. त्यांनी वीराच्या लेखाला जी प्रस्तावना दिली आहे, त्या प्रस्तावनेचं शीर्षकचं 'आवश्यक हस्तक्षेप' असं आहे. या प्रस्तावनेमध्ये त्यांनी वीराच्या लेखनाची आशयसूत्रे जशी उलगडून दाखविली आहेत, तशीच वीराचे लेखनविशेषही अधोरेखित केले आहेत.\n'फरक पडतोच एकत्र तर या' हा प्रस्तुत लेखसंग्रहातील पहिलाच लेख. हस्तक्षेप मधील लेखांमधून वीरा आपली भूमिका, आपलं स्वत्व आणि तत्त्व मांडत आहे. त्याच्या जगण्याचा पदर कोणत्या रसायनात भिजलेला आहे, याची प्रचिती प्रस्तुत लेखाच्या पहिल्याच वाक्यातून येते- 'माझ्या हाती आलेल्या लेखणीतून मी आदिवासी, भटक्या जमातींच्या दु:ख आणि वेदनांचे उत्खनन करतोय.' वीरा हे का करतोय तर तोच म्हणतो की- 'काळाने गाडलेली, व्यवस्थेने दुर्लक्षिलेली, निरपराध हकनाक बळी ठरलेली प्रेते उकरून काढतो आहे. भळभळणाऱ्या जखमांवरच्या खपल्या उघड्या केल्या आहेत. त्यात बरेच घाव ताजे झाले आहेत. समाजाचे, रूढीचे, व्यवस्थेचे नागडेपण उघडे पाडताना बरेच वार व्यवस्थेच्या जिव्हारी लागले आहेत. अनेकांच्या मनात संवेदनेची कालवाकालवही झाली आहे. हा सारा प्रयत्न यासाठीच होता की, आमच्या मनातील या जमातीविषयीचे जे पूर्वग्रह आहेत, ते दूर होऊन त्यांच्याप्रति सकारात्मक दृष्टी तयार व्हावी.' ही वीराची माफक अपेक्षा असली तरी वीरा एवढ्यावरच समाधान मानत नाही. आदिवासी, रानटी, भटके म्��णून हिणविलेल्या या जमातींची समृध्द अशी जी लोकपरंपरा आहे. लोकसंस्कृती आहे. त्या संस्कृतीची मौलिकता स्पष्ट करतो. नव्हे तर प्रकृती आणि प्रवृत्तीशी मुकाबला करीत जीवन जगणाऱ्या जंगलातल्या प्रतिभावंतांचं वास्तव दर्शन तो घडवतो. सकारात्मक दृष्टीने चार पावलं टाकली तर जीवन बदलू शकते, यावर वीराचा विश्वास असल्याने वीरा म्हणतो- 'फरक पडतोच एकत्र तर या'. एकीचे बळ हेच खरे नेकीचे बळ आहे, याची जाण वीराला आहे.\nएका रुपक कथेतून आदिवासी जमातीच्या हुशारपणाची कहाणी वीरा 'हुशऽऽ तिर्रऽऽ फकाट'मधून सांगतो. त्या कथेमध्ये 'हुशऽऽ तिर्रऽऽ फकाट' हा एक खेळ आहे. हा खेळ आदिवासीच्या जीवावर बेतलेला आहे. या कथेतील टोळीवाल्यांचा खेळ कसा होता. त्याचे मार्मिक विश्लेषण वीराने केले आहे. त्यात आदिवासींचे प्राण कसे जात होते. त्यातून आदिवासींनी आपली सुटका करून कशी घेतली. या संदर्भातील कथा सांगून अन्वयार्थ कसा लावावा हे अत्यंत मार्मिकपणे वीराने सांगितले आहे.\n'जिद्दीचे दुसरे नाव जिप्सी' या लेखातून आपले मूळ जिप्सी लोकांशी जोडण्याचा प्रयत्न वीरा करतो. कारण जगात भटके, जिप्सी आणि बंजारे हे मुशाफिरी करणारे समूह आहेत आणि या तिन्ही समाजाची लोकसंस्कृती सारखीच आहे म्हणण्यापेक्षा एकच आहे, असे वीराला वाटते. जगभर कोठेही वास्तव्य करून आपल्या संस्कृतीची ओळख अबाधित राहावी म्हणून प्राणापलीकडे संस्कृतीची जपणूक करणाऱ्या या जमातीचा खरा इतिहास प्रारंभापासून सापडत नाही याची वीराच्या मनाला लागलेली सल या लेखातून दिसते. आदिवासीचे लढे आणि राष्ट्रीय आंदोलने या पार्श्वभूमीवरील 'स्वातंत्र्याचे उलगुलानी तीर आणि वीर' हा लेख महत्त्वपूर्ण आहे. देशातील विविध भागात आदिवासींनी केलेले उठाव आणि विद्रोह यांच्या नोंदी वीराने घेतल्या आहेत. गुन्हेगारी जमातीचा कायदा १२ ऑक्टोबर १८७१ ला आला. हा कायदा भटक्या विमुक्तांसाठी काळा दिवस ठरला. कारण या कायदयाने १९८ जमातींना गुन्हेगार ठरविले. त्यांच्या स्वातंत्र्यावरच गदा आली. हा काळा दिवस माणूसपण नाकारणारा ठरला. याचा परिणाम कसा झाला. त्याचे दाहक वास्तव वीराने या लेखात उघडे करून दाखविले आहे.\nयाशिवाय चळवळ, समाजकारण, साहित्यकारण, राजकारण आणि सांस्कृतिकतेवर चिकित्सक प्रकाश टाकणारे एकूण २७ लेख या पुस्तकात आहेत. 'रोहितच्या आत्महत्येचा धडा', 'गंगाधर पानत��वणे नावाची चळवळ', 'युध्दखोर काव्यपुरूषाच्या सावलीत', 'एक अघोषित उलगुलान', 'अस्वस्थ लेखण्यांच्या प्रदेशातून', 'वर्तमानाचा वेध घेणाऱ्या युवा लेखण्या'... आदी लेखांतून त्याच्या जगण्याचा खरा स्वर कळतो. याशिवाय नामदेव ढसाळ, महाश्वेता देवी, गणेश देवी यांच्या संदर्भातील लेखही विशेष आहेत. माणसांकडे पाहण्याची दृष्टी निकोप असेल तरच सर्वहारांच्या दु;खाच्या वेदना कळतात. त्या वेदनांवर हळुवार फुंकर मारून चालणार नाही, तर कायमस्वरूपी इलाज शोधण्यासाठी 'हस्तक्षेपा'शिवाय पर्याय उरत नाही. या सत्याची जाणिव झाल्यामुळे वीराचा हा 'हस्तक्षेप' मौलिक ठरतो.\nलेखक : वीरा राठोड\nप्रकाशक : लोकवाङ्मयगृह, मुंबई\nकिंमत : २०० रु.\nइतर बातम्या:हस्तक्षेप|वीरा राठोड|veera rathore|poetry book|hastakshep\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाहिली: प्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत\nनवे शिक्षण धोरण, शिक्षण हक्क कायदा आणि वास्तव\nकालबाह्य राष्ट्रीयीकरणाचे स्मरण : भाग १\nचंद्रावरून परतले नसते तर…\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nएक भेट पुस्तकांच्या गावाला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/cancellation-of-nayantara-sahgals-invite-aruna-dhere-slams-organisers/articleshow/67490811.cms", "date_download": "2019-07-20T17:19:22Z", "digest": "sha1:6S3HQ3UBEXQ6ROAJ3TEVT4NMIOK6BF6Z", "length": 17798, "nlines": 183, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Marathi Sahitya Sammelan: Aruna Dhere: झुंडशाहीपुढे असेच नमते घेणार आहोत का? - cancellation of nayantara sahgal's invite: aruna dhere slams organisers | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचाल���ाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nAruna Dhere: झुंडशाहीपुढे असेच नमते घेणार आहोत का\nज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण रद्द करण्यावरून उद्भवलेल्या वादाचे तीव्र पडसाद आज ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उमटले.\nAruna Dhere: झुंडशाहीपुढे असेच नमते घेणार आहोत का\nनयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण रद्द करण्यावरून उद्भवलेल्या वादाचे तीव्र पडसाद ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उमटले.\nमावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहगल यांच्या नियोजित भाषणातील काही अंश वाचून दाखवत संयोजकांवर निशाणा साधला.\nझुंडशाहीच्या बळावर कुणी भयभीत करत असेल तर त्यापुढे आपण नमते घेऊन टीकेचे धनी ठरणार आहोत का, असा सवाल संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांनी केला.\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी, यवतमाळ\nज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं आमंत्रण रद्द करण्यावरून उद्भवलेल्या वादाचे तीव्र पडसाद आज ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात उमटले. मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी सहगल यांच्या नियोजित भाषणातील काही अंश वाचून दाखवत संयोजकांवर निशाणा साधला तर नंतर विद्यमान संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांनीही या संपूर्ण प्रकारावर कठोर शब्दांत आसुड ओढला.\nसहगल यांना अत्यंत अनुचित पद्धतीने नकार कळवण्यात आला. ही नामुष्की निषेधार्ह आहे, असा संताप अरुणा ढेरे यांनी व्यक्त केला. झुंडशाहीच्या बळावर कुणी भयभीत करत असेल तर त्यापुढे आपण नमते घेऊन टीकेचे धनी ठरणार आहोत का, असा सवालही त्यांनी संयोजकांना केला.\nआपल्याला साहित्यावरील राजकारणाचे आक्रमण आणि साहित्य जगातील राजकारण नको असेल तर दोन्ही गोष्टी स्पष्टपणे झुगारून देण्याची वेळ आली आहे, असे सांगतानाच या अखिल भारतीय संमेलनास कोणी वेठीस धरू नये, असेही डॉ. ढेरे यांनी ठणकावले.\nसाहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात डॉ. अरुणा ढेरे यांनी नयनतारा सहगल यांच्यावर भाष्य करतानाच ज्ञानोपासकांची परंपरा, समाजपरिवर्तन, कलांचे आंतरसंबंध, शिक्षणक्षेत्राची स्थिती, वाचकांची जबाबदारी, साहित्यकारांपुढील आव्हाने, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्त्रीजीवन आणि लेखन अशा अनेक मुद्द्यांवर सुमारे दीड तास चाललेल्या भाषणात आपले विचार मांडले.\nकुणाचीही हिंसा निंद्यच असून झुंडशाहीचे राजकारण निंदनीय आहे. सहिष्णू वृत्ती जोपासणारा व ज्ञानोपासना हीच जगात कल्याण मार्गावर चालण्यासाठीची सर्वोत्तम वाट आहे. साहित्य हा एक उत्सव असून अनेक कारणांमुळे तो गढूळ झाला आहे. त्यामुळे साहित्याच्या क्षेत्रातील लहानथोरांनी एकत्र येऊन त्यावर विचारमंथन करावे, असेही अरुणा ढेरे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, वाचक म्हणून आपण वाङ्‌मय क्षेत्रातील कोणत्या गोष्टी उचलून धरल्या पाहिजे, हेसुद्धा महत्त्वाचे असून वाङ्‌मयीन जाणिवा व्यापक, उदार आणि निखळपणे गुणग्राहक ठेवण्याची फार आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.\nसाहित्यातील साहित्यत्व कसे नष्ट होत आहे, याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, प्रश्न दारिद्रयाचे असो वा भ्रष्टाचाराचे, त्याचे स्वरूप आणि गुंतागुंत आता सर्वसामान्य माणसाला पेलवेनाशी झालेली आहे. प्रत्येक माणूस सर्व पातळ्यांवर झुंडीमध्ये राहून सर्व लढे एकेकटा लढतो आहे. समूहांना एकत्र बांधणारे सूत्र आज कोणाच्याच हाती नाही. तसे सूत्र मिळवून देण्यासाठी, बळकट करण्यासाठी साहित्य व कलेची गरज असते.\nस्त्रीची पारंपरिक प्रतिमा मोडण्‍याचे ऐतिहासिक काम गेल्या पन्नास वर्षात स्त्रियांनी केले, हे तिच्या सामाजिक व साहित्य क्षेत्रातील कार्यातून दिसते. स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दल आणि साहित्याबद्दल बोलताना जे मुद्दे आपण विरोधासाठी सोयीचे म्हणून पुढे आणतो ते सर्व समाजाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतात, असे त्या म्हणाल्या.\nजगातील सर्व साहित्यिकांना मराठीची दारं खुली आहेत, असं आवाहन केलं.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nमॉडेलची निर्घृण हत्या, प्रियकर गजाआड\nआज गुरुपौर्णिमा आणि ग्रहणही\nगळफास घेत प्रेमी युगुलाची आत्महत्या\nरेल्वेगाड्यांची माहिती आता व्हिडीओ वॉलवर\nपोषण आहारात वटवाघुळाचे मृत पिल्लू\nताडोब्यातील गाइडचे करणार ‘ग्रेडींग’\nगणवेश वितरणाची होणार चौकशी\nशहरातील जनावरांचे गोठे हटणारच\nडॉ. महात्मे ‘एम्स’चे सदस्य\nशेततळ्यांसाठी व्यापक जनजागृती करा\nपुणेः डॉ. अजित गोळविलकर यांचे कॅनडात निधन\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या आजारांचं थैमान\nअतिसार रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत लस\nपुणेः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nAruna Dhere: झुंडशाहीपुढे असेच नमते घेणार आहोत का\nसाहित्य संमेलनात नयनतारांचे मुखवटे घालून निषेध...\nजनसंघर्षने दिला ऐक्यावर भर...\nथंडीची लाट अद्यापही कायम...\nदारूचा त्रास मुख्यमंत्र्यांना समजत नाही का", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/bhavishya/", "date_download": "2019-07-20T16:41:57Z", "digest": "sha1:SSDWKKNOYHOBKPKBSERITV7Y4UIILV7L", "length": 21312, "nlines": 172, "source_domain": "www.saamana.com", "title": "भविष्य़…. शुभ श्रावण | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टे��वरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nमुख्यपृष्ठ देव-धर्म आठवड्याचे भविष्य\nसमस्या – घरात सतत समस्या निर्माण होत असतील, विशेषतः पती-पत्नींमध्ये वाद, भांडणं होत असतील तर…\nतोडगा – घराच्या प्रत्येक कोपऱयात रात्री वाटीत काळे मीठ ठेवा. सकाळी वाहत्या पाण्यात टाकून द्या. प्रभाव जाणवू लागेल.\nमेष – चांगले घडेल\nविनाकारण स्वतःबद्दल चुकीचे शब्द उच्चारूही नका. स्वतःबद्दल केवळ चांगले विचारच मनात आणा. त्यातूनच पुढे अनपेक्षित चांगले घडणार आहे. आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. नातेसंबंध सांभाळा. तुमच्यातील लहान मूल जागे होईल. थोडे स्वतःचे लाड करा. पांढरा रंग शुभ ठरेल. शुभ आहार…खीर, श्रीखंड\nवृषभ – गुंतवणूक फायदेशीर\nखूप काही चांगले घडण्याचा अद्भुत आठवडा. घराच्या दृष्टीने केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरातल्यांचा छान पाठिंबा लाभेल. बढतीचे योग आहेत. आर्थिक लाभही चांगला होईल. पण जवळच्या माणसाकडून उपद्रव होईल. आकाशी रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः परदेशी भाज्या, कोशिंबीर\nमिथुन – यश आणि आनंद\nतुमचे प्रेम एक वेगळी उंची गाठेल. मनाला टोचत असलेला विषाद काढून टाका. आवडीचा जोडीदार मिळेल. त्यामुळे सगळे जग सुंदर वाटू लागेल. आर्थिक गुंतवणूक योग्य जागी करा. यश आणि आनंद मिळण्यासाठी हा चांगला काळ आहे. शेंदरी रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः आवडीचे गोड पदार्थ\nकर्क – आराम करा\nबऱयाच काळापासून तुम्ही स्वतःला कामाला जुंपून घेतले आहे. त्यामुळे ती गेलेली ऊर्जा भरून काढण्यासाठी हा अगदी योग्य कालखंड आहे. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. त्यामुळे मनास समाधान मिळेल. या आठवडय़ात सुट्टी घेऊन आराम कराल. जांभळा रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः ऊर्जायुक्त पदार्थ, कर्बेदके\nसिंह – छोटासा सोहळा\nबऱयाचशा इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. त्यामुळे खुश राहाल. अनपेक्षित जबाबदारी अंगावर पडतील. यशस्वीपणे पार पाडाल. घरात आनंदाचे वातावरण राहील. नव्या वस्तूंची खरेदी होईल. पाहुण्यांचे स्वागत कराल. छोटासा सोहळा साजरा होईल. निळा रंग जवळ बाळगा. शुभ आहार ः राजगिरा, नाचणी, गव्हाचे सत्त्व\nकन्या – प्रसन्नता लाभेल\nतुम्ही अत्यंत चाणाक्ष आहात. त्याचा फायदा तुम्हाला व्यवहारात होईल. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. पैशाचा अपव्यय टाळा. आवडीचे पदार्थ खाण्यास मिळतील. त्यामुळे प्रसन्नता लाभेल. मुलांची छोटीशी प्रगतीही मनास सुखावणारी असेल. तपकिरी रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः ताजी फळे, केळी\nतूळ – मुलांचा पाठिंबा\nघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक व्यवहार आणि वायदे यांच्यात योग्य ताळमेळ राखा. नातेवाईकांमुळे तुम्ही काहिसे त्रस्त व्हाल. पण काळजी करू नका. त्यावर तुम्ही मात द्याल. घरातील मुलांचा पाठिंबा लाभेल. त्यामुळे मनास समाधान मिळेल. लाल रंग जवळ ठेवा. शुभ आहार ः सुकामेवा, बदामाचे दूध\nवृश्चिक – वरिष्ठांचे कौतुक\nप्रदीर्घ आजारापासून सुटका. लाभदायक आठवडा. सरकारी कामातून लाभ होतील. घरात सुधारणा करून घ्याल. कामाच्या ठिकाणी सहकाऱयांची साथ लाभेल. त्यामुळे कामे वेळेत पूर्ण होतील. वरिष्ठांचे कौतुक मिळवाल. चंदनाची माला जवळ ठेवा. ऑफ व्हाईट रंग जवळ बाळगा. शुभ आहार ः खिचडी, ताकाचे पदार्थ\nधनु – भावंडांची साथ\nया आठवडय़ात केलेली गुंतवणूक समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेस पूरक ठरेल. शीघ्रकोपी स्वभावाला आवर घाला. भावंडांची साथ या आठवडय़ात मोलाची ठरेल. त्यामुळे महत्त्वाची कामे उरकून घ्याल. जोडीदाराचे लाड पुरवाल. त्यामुळे प्रेम वाढेल. अबोली रंग जवळ बाळगा.शुभ आहार ः बासुंदी, बेसनाचे पदार्थ\nमकर – कामात बदल\nअनावश्यक विचारांना मनात अजिबात थारा देऊ नका. मानसिक आरोग्य सांभाळा. दूरचे प्रवास घडतील. त्यातून आर्थिक लाभ होतील. अतिजवळीक साधणाऱया अनोळखी व्यक्तींपासून दूर राहा. त्यातून नुकसान होईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या पथ्यावर पडणारा बदल होईल. राखाडी रंग महत्त्वाचा. शुभ आहार ः आवडीचे पदार्थ\nकुंभ – इप्सित साध्य\nआईने केलेली मदत खूप महत्त्वाची ठरेल. त्यामुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. नातेवाईक, मित्रमंडळी अचानक घरी येतील. महिला वर्गाची धावपळ होईल. शिवशंकराची उपासना करा. कामात यश मिळेल. इप्सित साध्य होईल. पांढरा रंग जवळ बाळगा. शुभ आहार ः दही, दूध, लोणी\nमीन – मनाची शक्ती\nनसते आजारपण मागे लागेल. पण तुमच्या मनाच्या शक्तीने त्यावर मात द्याल. आर्थिक लाभ होतील. पण पैसे जपून खर्च करा. सभा संमेलने गाजवाल. लेखकांना यशदायी आठवडा. वाचा, चिंतनात कमी पडू नका. लेखनाचे काwतुक होईल. भगवा रंग जवळ बाळगा. शुभ आहार ः मत्स्याहार\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमराठी तरुणांसाठी चांगली संधी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी �� सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://news24live.in/", "date_download": "2019-07-20T16:41:04Z", "digest": "sha1:7Y24IOTPAO2QYNEH2XSOKKY5FNDC4ZR5", "length": 14919, "nlines": 214, "source_domain": "news24live.in", "title": "News 24 Live", "raw_content": "\n*देशी गोवंश टिकला पाहिजे – मुक्ता टिळक*\n*प्रशासकीय सेवेत आपल्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा ओ.पी. रावत यांचे विचार; मिटसॉगतर्फे ‘यूपीएससी-२०१८’यशस्वितांचा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार समारंभ*\n*देशी गोवंश टिकला पाहिजे – मुक्ता टिळक*\n*प्रशासकीय सेवेत आपल्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा ओ.पी. रावत यांचे विचार; मिटसॉगतर्फे ‘यूपीएससी-२०१८’यशस्वितांचा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार समारंभ*\n*विश्‍वराजबाग,लोणी काळभोर येथे शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण*\n*राहुल गांधी का इंटरव्यू दिखाने वाले चैनलों पर होगी FIR, बीजेपी की शिकायत पर चुनाव आयोग ने दिया आदेश*\n*राजाभाऊ पोटे यांची अनोखी नागपंचमी… समाजाच्या एकत्रीकरणातून साधणार विकास…*\n*भारताचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद …पूर्ण माहिती वाचा*\n*पुण्यात बार्बेक्यू नेशनने सादर केले ‘रॉयल किचन्स ऑफ इंडिया’…*\nपुणे, news24live : भारतातील अग्रगण्य उपहारगृहांच्या साखळीतील एक असलेल्या बार्बेक्यू नेशनने पूर्वीच्या काळातील भारतीय संस्थानांचे खाद्यपदार्थ पुण्यात आणले आहेत. राजेशाही मुदपाकखान्यात\n*भारताचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद …पूर्ण माहिती वाचा*\n*डिजीकोरच्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनद्वारे अन्य स्थानावरील गोष्टींचा मागोवा घेणे झाले सोपे.*\n*ई-कार्डस प्राइवेट लिमिटेडचे इको-फ्रेंडली भारतीयकृत ऑनलाईन पोर्टल सुरू*\n*विख्यात लेखक फारूख शेख की ऍडव्हेंचार,ऍडव्हेंचर किताब विमोचित*\n*३ मे पासून ‘बाळा’ चित्रपटगृहात*\nnews24live.in: खेळात करियर घडवता येत नाही असा समज असणारे अनेक पालक आजही आपल्या अवतीभोवती दिसतात. आपल्या मुलांची खेळाची आवड लक्षात न\n*विश्‍वराजबाग,लोणी काळभोर येथे शिवरायांच्या अश्‍वारूढ पुतळ्याचे अनावरण*\n*पुण्यातल्या थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून मदतीचा हात*\n*बाऊन्सर्स -बॉडीगार्ड के क्षेत्र का अग्रनीम नाम डी ए सर्व्हिसेस…व्हिडिओ*\n*३ मे पासून ‘बाळा’ चित्रपटगृहात*\nnews24live.in: खेळात करियर घडवता येत नाही असा समज असणारे अनेक पालक आजही आपल्या अवतीभोवती दिसतात. आपल्या मुलांची खेळाची आवड लक्षात न\n*’पाटील’या गिताने जिंकली चित्रपट रसिकांची मने…अनेकांनी धरला चित्रपटगृहात ठेका*\n*देशी गोवंश टिकला पाहिजे – मुक्ता टिळक*\nश्री शिवसमर्थ भगवान अग्रसेन गोशाळा फौंडेशनच्या पुणे शहर कार्यालयाचे पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उदघाटन पुणे, प्रशांत निकम\n*प्रशासकीय सेवेत आपल्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा ओ.पी. रावत यांचे विचार; मिटसॉगतर्फे ‘यूपीएससी-२०१८’यशस्वितांचा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार समारंभ*\nपुणे, १३ जुलै, विवेककुमार तायडे : “प्रशासकीय सेवत कार्य करताना परिश्रमावर विश्‍वास ठेवा, जेणे करून तुमच्या कामाची ओळख ही सर्वांनाच होईल.\n*दोन तरूणींनी परंपरेला छेद देत पुढील पिढीसाठी केली तयारी* #BarbershopGirls\nजिलेटच्या नवीन व्हिडियो मध्ये सलून चालवणार्‍या मुली आणि सत्यात उतरलेली बनवारी तोला गावांतील मुलींची कहाणी (यूट्‌यूब व्हिडिओची लिंक : https://www.youtube.com/watch\n*’कथक परंपरा’ : नृत्य आणि संगीत महोत्सवाची पुणेकरांसाठी मेजवानी*\nपुणे news24live: कथक नृत्यामधील अग्रणी स्वर्गीय गुरू कुंदनलाल गंगानी आणि स्वर्गीय गुरु रोहिणी भाटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्निधान ट्रस्ट तर्फे दि.\n*”कोयता – एक संघर्ष” या मराठी चित्रपटाचे पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पोस्टर, म्युझिक व ट्रेलर लॉंच संपन्न.*\nऊस तोड कामगारांचा संघर्ष “कोयता’ द्वारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला पाहिजे – बाळासाहेब सानप पुणे news24live – ऊस ताेड कामगारांचा संघर्ष\n*३ मे पासून ‘बाळा’ चित्रपटगृहात*\nnews24live.in: खेळात करियर घडवता येत नाही असा समज असणारे अनेक पालक आजही आपल्या अवतीभोवती दिसतात. आपल्या मुलांची खेळाची आवड लक्षात न\n*सीगल आणि हबस्पॉट यांची भागीदारी विपणन तंत्रज्ञानाचा वापर करून विकास*\nपुणे, news24live.in : जाहिरात, ब्रँडिग आणि डिजिटल क्षेत्रातील सीगल अॅडवटाईजिंग हे अग्रगण्य नाव आहे ज्याने अमेरिकेतील हबस्पॉटशी आपली भागीदारी जाहीर केली.\n*देशी गोवंश टिकला पाहिजे – मुक्ता टिळक*\n*प्रशासकीय सेवेत आपल्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा ओ.पी. रावत यांचे विचार; मिटसॉगतर्फे ‘यूपीएससी-२०१८’यशस्वितांचा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार समारंभ*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.superhitstatus.in/2017/02/marathi-status-on-life-for-whatsapp-quotes.html", "date_download": "2019-07-20T15:59:28Z", "digest": "sha1:MSIUQ5GXMEDE4BQKUM4GVY7PKTSGA5GZ", "length": 4890, "nlines": 93, "source_domain": "www.superhitstatus.in", "title": "Marathi Status on Life For Whatsapp Quotes", "raw_content": "\n1.आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.\n2.एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.\n3.यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे \n4.सर्व कलांमध्ये “जीवन जगण्याची कला” हीच श्रेष्ठ कला आहे…\n5.स्वतः चा विकास करा. ध्यानात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.\n6.आपल्याला अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार सहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्ये होतील.\n7.जीवनात चढउतार हे येत असतात. नेहमी हसत राहा, आणि असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही.\n8.माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,\nजास्त जोर दिला कि तुटणारी..\n9.कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.\n10.साधेपणात फार मोठे सौंदर्य असते…\n11.भानगड तर भानगड. ती ही खुलेपणाने मांडली तर समाज पुरुष आणि बाई ला स्वीकारतो एवढं नक्की.\n12.जेंव्हा सगळंच संपून गेलंय\nतीच खरी वेळ असते\nस्वतःचा “राग” इतका महाग करा कि\nकोणालाही तो ‘परवडणार’ नाही,\nआणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त\nकरा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.\n14.प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका,\nकदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.india.com/marathi/videos/", "date_download": "2019-07-20T15:52:09Z", "digest": "sha1:LKDABHCDLK24VYNJ25GQVXJ5QIT2TDGW", "length": 7805, "nlines": 128, "source_domain": "www.india.com", "title": "Latest & Exclusive News Videos | मनोरंजक आणि पॉपुलर व्हिडिओस | World, Entertainment, Politics & Sports Images | मराठी बातम्या | India.com Marathi", "raw_content": "\nमनोरंजक आणि पॉपुलर व्हिडिओ\nभारत आणि चीनच्या सैनिकांत धक्काबुक्की\nभारत आणि चीनच्या सैनिकांत धक्काबुक्की\nआकाशपाळण्यात बसणं किती खतरनाक हे दाखवणारा हा व्हिडिओ\nहा थरार अनुभवणं कधी कधी जीवावर देखील बेतू शकतं असाच एक वाईट अनुभव\nकॉलेज इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मॄत्यू (व्हिडिओ)\nही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.\nकॉलेज इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मॄत्यू (व्हिडिओ)\nही संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाली आहे.\nहॉट कन्नडा अभिनेत्री संजनाची न्यूड क्लिप आणि फोटोज लीक (व्हिडिओ)\nहॉट मॉडेल-अभिनेत्री पूर्णपणे न्यूड झाली आहे.\nहॉट कन्नडा अभिनेत्री संजनाची न्यूड क्लिप आणि फोटोज लीक (व्हिडिओ)\nहॉट मॉडेल-अभिनेत्री पूर्णपणे न्यूड झाली आहे.\nमिनी स्कर्ट घालणाऱ्या त्या मुलीने उडवली सौदी अरेबियात खळबळ\nसौदी अरेबिया हा एक कट्टर मुस्लिम देश. या देशात महिलांसाठी अनेक कडक नियम आहेत\nमिनी स्कर्ट घालणाऱ्या त्या मुलीने उडवली सौदी अरेबियात खळबळ\nसौदी अरेबिया हा एक कट्टर मुस्लिम देश. या देशात महिलांसाठी अनेक कडक नियम आहेत\nइंग्रजी पाठोपाठच आता मराठीचं देखील विद्यार्थ्यांना भय (व्हिडिओ)\nजाणून घ्या काय आहे हा प्रकार\n...आणि म्हणून घोडीने नवरदेवाला घेऊन मारली विहिरीत उडी (व्हिडिओ)\nया घटनेमुळे वरातीत एकच गोंधळ उडाला\n...आणि म्हणून घोडीने नवरदेवाला घेऊन मारली विहिरीत उडी (व्हिडिओ)\nया घटनेमुळे वरातीत एकच गोंधळ उडाला\nआरजे मलिष्काच्या ‘सोनू सॉंग’ च्या अनोख्या व्हर्जनने बीएमसीची पोलखोल (व्हिडिओ)\nबीएमसीच्या भोंगळ कारभारावर फटकेबाजी केलीये.\nलोक-कलाओं को सहेजने के लिए 'रिवायत' की बड़ी पहल, दिल्ली में सजेगी महफिल\nशीला दीक्षित का निधन, कल निगम बोध घाट पर होगा अंतिम संस्‍कार, दो दिन का राजकीय शोक\nहल होकर रहेगा कश्मीर का मुद्दा, भारत ही नहीं दुनिया के पर्यटकों के लिए स्वर्ग बनेगी ये जगह: राजनाथ सिंह\nजिम्बाम्बे के बाद अब खतरे में पाकिस्तान क्रिकेट, लग सकता है बैन, ये है बड़ी वजह\nपटना: विमान के टॉयलेट में सिगरेट पीता मिला यात्री, जूते रखकर ले गया माचिस, अरेस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9C/", "date_download": "2019-07-20T16:56:37Z", "digest": "sha1:NI2ACQPLMLSB4TQTFSLIUXQEU4LR3HZL", "length": 14067, "nlines": 136, "source_domain": "www.marathimati.net", "title": "खनिज | मराठीमाती", "raw_content": "\nजन्मल्याबरोबर वासरास मातेचे दूध अर्थात चीक पाजणे आवश्यक आहे. कारण त्यातील रोग प्रतिबंधक घटकांमुळे वासरांचे बालवयात होणाऱ्या रोगांपासून संरक्षण होते. शिवाय जन्मल्यानंतर ६ तासाचे आत हे चीक अन्ननलिकेत शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. वासरास किमान १ महिन्यापर्यंत मातेचे दूध पाजावे. दूध पाजण्याचे प्रतिदिन प्रमाण त्याच्या वजनाच��या अंदाजे १/१० एवढे असावे व ते एकाच वेळेस न देता दिवसातून २/३ वेळा विभागून पाजावे. दूध पाजण्याच्या वेळेतील अंतर सारखे ठेवावे. या काळात वासराला माती दूध मिळाल्यास त्याची वाढ चांगली होते. वयाच्या दुसऱ्या आठवड्यापासून वासराला प्रथीनयुक्त गोवत्स आहार ( काफ स्टार्टर) देण्यास हळूहळू सुरूवात करावी. अशा प्रकारे चौथ्या आठवड्यापर्यंत संपूर्ण दूध बंद करून गोवत्स आहार द्यावा. हा आहार वासरास ६ महिन्यांपर्यंत देता येतो, अशा प्रकारे वासरांच्या संगोपनावरील खर्च कमी करता येईल. बाजारात गोवत्स आहार “काफ स्टार्टस” या नावाने तयार सुद्धा मिळतो किंवा घरीच गोवत्स आहार तयार करावयाचा असल्यास भरडलेला मका-६०%, भूईमूग, सोयाबीन किंवा तिळाची पेंड -३०%, गव्हाचा कोंडा-७%, क्षार, खनिज मिश्रण-२%, व खाण्याचे मीठ- १%, असे मिश्रण तयार करून त्यात प्रति १०० किलो खाद्यात २० ग्रॅम जीवनसत्व ‘अ’ व ‘ड’ असलेली पावडर मिसळावी. वासरू २ ते ३ आठवड्याचे झाल्यानंतर, त्याला कोवळे लुसलुशीत गवत देण्यास सुरूवात करावी. यामुळे त्याच्या रवंथ करणाऱ्या पोटाची वाढ लवकर होते.\nप्रत्येक जनावरांची खाद्यातील शुष्क पदार्थ खाण्याची ठरावीक गरज असते. साधारणपणे वजनाच्या २ ते२.५ टक्के शुद्ध पदार्थ जनावराला त्याच्या आहारातून पुरविले पाहिजेत. यासाठी त्याच्या आहारात वाळलेला चारा असणे आवश्यक ठरतो. रवंथ करणाऱ्या जनावरांचे पोट मोठे असते. ते संपूर्ण भरल्यानंतर त्यास भूक मिटल्याचे समाधान मिळते. मोठ्या जनावरांमध्ये हिरव्या चाऱ्याचा अंतर्भाव करणे फायदेशीर आहे. त्यातून जनावराला ‘अ’ जीवनसत्त्वाचा पूरवठा होवून त्याचे डोळे, कातडी त्वचा सतेज होते शिवाय रोग प्रतिकार शक्ती वाढून उत्पादनाची पातळी टिकविण्यास मदत होते. हिरव्या चार्‍यातून जनावरास पोषक द्रव्ये अगदी ताज्या स्वरूपात मिळतात. यामुळे आरोग्य चांगले टिकून रहाते. चाऱ्यातून जनावराला चांगल्या प्रमाणात प्रथीणे व इतर पोषक द्रव्ये मिळवण्यासाठी हिरवा चारा देताना, त्यात द्विदल चारा जसे, लुसर्न, बर्सिम किंवा मूग, भुईमूग, उडीद यासोबत कडधान्य चारा मका, ज्वारी इत्यादिचे १:३ प्रमाणात मिश्रण करावे. केवळ द्विदल चारा पोटभर खाऊ घातल्याने सुद्धा अपचनाचा व पोटफुगीचा त्रास जनावरास होवू शकतो. चारा तसाच जनावरासमोर न टाकता तो कुटी करून दिल्यास चारा वाया जाण्याचे प्रमाण कमी होते शिवाय अशा कुटी केलेल्या चाऱ्याची पाचकता जास्त असते.\nउत्पादक पशुचा आहार –\nदेशी गायीला सव्वा किलो तर संकरित गायीला व म्हैशीला दिड ते पावणे दोन किलो तयार संतुलित पशूखाद्य केवळ शरीर पोषणासाठी लागते. या व्यतिरिक्त प्रत्येक दोन ते अडीच लिटर दूध उत्पादनासाठी एक किलो पशु खाद्य अतिरिक्त दिले पाहिजे. म्हणेज आपल्या दुधाळ जनावराकडून चांगले उत्पादन मिळू शकेल. गाभण काळाच्या सातव्या महिन्यापासून शरीर पोषणा व्यतिरिक्त एक किलो पशुखाद्य अधिक द्यावे. यामुळे गर्भाची वाढ योग्य प्रकारे होते व जन्मणारे वासरू सुद्धा चांगल्या वजनाचे राहाते. याशिवाय पुढील दूध उत्पादन टिकविण्यास मोलाची मदत होते.\nबाजारात विविध कंपन्याचे पशुखाद्य तयार स्वरूपात मिळते. हे खाद्य संतुलित असून जनावराची आवश्यकता लक्षात घेऊन बनविलेले असते. वासरे, भाकड जनावरे व दुधाळ जनावरे यांच्यासाठी वेगवेगळे खाद्य कंपनी बनवित असते. वासरासाठी काफ रेशन, भाकड जनावरांसाठी ड्राय रेशन, दुधाळ जनावरांसाठी मिल्क रेशन तर १० लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाई म्हैशीसाठी स्पेशल मिल्क रेशन बाजारात मिळते.\nखनिज व क्षार मिश्रणाचा वापर –\nबाजारात उपलब्ध असलेल्या चांगल्या दर्जाच्या खनिज व क्षार मिश्रणात (मिनरल मिस्क्चर) जनावरास आवश्यक. असे घटक असतात. खनिज व क्षाराच्या आहारातील अभावामुळे जनावरास बरेच आजार होवू शकतात ज्यामुळे दूध उत्पादन कमी होते. वंध्यत्व येते, जनावर व्यवस्थित माजावर येत नाही. हे सर्व टाळण्यासाठी जनावराच्या १ किलो खाद्यात अंदाजे खनिज व क्षार मिश्रण पावडर (मिनरल मिक्स्चर) टाकणे आवश्यक आहे.\nThis entry was posted in हिरवळ and tagged काफ स्टार्टस, खनिज, चीक, जीवनसत्त्व, दूध, भूईमूग, मका, लेख, सोयाबीन on जानेवारी 16, 2011 by प्रशासक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=52&limitstart=30", "date_download": "2019-07-20T16:23:07Z", "digest": "sha1:XECHOGF36YO4LD76JT76IN3QW64IUON7", "length": 9601, "nlines": 136, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर ���ूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nठेवीदार बचाव समितीतर्फे मंत्रालयावर मोर्चा\nठेवीदारांच्या मागण्यांकडे शासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील ठेवीदारांनी मंत्रालयावर मोर्चाद्वारे धडक देण्याचा निर्णय घेतला आहे.\nमालेगाव पश्चिम क्षेत्र औद्योगिक वसाहत अद्यापही दोलायमान\nराजकीय नेत्यांमध्ये दूरदृष्टी आणि इच्छाशक्तीचा अभाव असला तर एखादी योजना कशी वळचणीला बांधली जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणून मालेगाव येथे प्रस्तावित पश्चिम क्षेत्र औद्योगिक वसाहतीस लागणाऱ्या विलंबाचे देता येईल. मालेगावचा औद्योगिक विकास साधण्यासाठी जालीम उपाय म्हणून सुचविण्यात आलेली ही नवीन औद्योगिक वसाहतीची कल्पना प्रारंभी प्रशासकीय पातळीवरून उचलून धरण्यात आली होती.\nस्पर्धा परीक्षेतील यशासाठी जिद्द आवश्यक- गुलाब देवकर\nजीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. कठोर परिश्रम केल्यास इच्छित ध्येय नक्कीच गाठता येते. स्पर्धा परीक्षांचे ध्येय गाठण्यासाठी जिद्द व आत्मविश्वास अंगी असणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाब देवकर यांनी केले.\nअनुदानित आश्रमशाळांचे प्रश्न सोडविणार - विनोद तावडे\nराज्यातील अनुदानित आश्रमशाळांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले गेले पाहिजेत. त्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिली.\nमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज शेतकरी शेतमजूर मेळावा\nधुळे / वार्ताहर, शनिवार, २७ ऑक्टोबर २०१२\nतालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती असून शेतकरी, शेतमजुरांचे विविध प्रश्न मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी दोन वाजता येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्वानी मेळाव��यास मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी केले आहे.\nखान्देश वैधानिक विकास महामंडळासाठी ‘उमीद’चे मुख्यमंत्र्यांना साकडे\nलाभार्थ्यांच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत खाते उघडण्याची सूचना\nलासलगाव समितीतर्फे शेतमाल तारण कर्ज योजना\nग्रामपालिका नाही ठिकाणावर, ग्रामस्थ वाऱ्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/landaga-aani-kutra-isapniti-katha/", "date_download": "2019-07-20T16:08:09Z", "digest": "sha1:IAKKH7ZOV4RCFIUG7XSQ576UR6YJI4QP", "length": 10212, "nlines": 140, "source_domain": "www.marathimati.net", "title": "लांडगा आणि कुत्रा | Landaga aani Kutra Isapniti Katha", "raw_content": "\nएक लांडगा फार दिवस उपाशी राहिल्यामुळे रोडला होता. काही तरी खावयास मिळाले तर पाहावे, म्हणून तो चांदण्या रात्रीचा फिरत असता एका कुणब्याच्या खोपटाशी आला. तेथे दारावरच एक लठ्ठ कुत्रा बसला होता, त्याने त्यास रामराम करून त्याचा आदरसत्कार केल्यावर, लांडगा त्यास म्हणतो, ‘तू फार चांगला दिसतोस. मी खरेच सांगतो. तुझ्यासारखा देखणा आणि धष्टपुष्ट प्राणी मी आजपर्यंत पाहिला नाही. तर याचे काय कारण आहे सांग बरे मी तुझ्यापेक्षा शंभरपट अधिक उदयोग करितो, पण मला काही पोटभर खावयास मिळत नाही. ’ कुत्रा म्हणतो, ‘अरे, मी करतो तसे तू करशील तर तूही माझ्यासारखा सुखी होशील. ’ लांडगा विचारतो, ‘तू काय करतोस मी तुझ्यापेक्षा शंभरपट अधिक उदयोग करितो, पण मला काही पोटभर खावयास मिळत नाही. ’ कुत्रा म्हणतो, ‘अरे, मी करतो तसे तू करशील तर तूही माझ्यासारखा सुखी होशील. ’ लांडगा विचारतो, ‘तू काय करतोस ’ कुत्रा सांगतो, ‘दुसरे काही नाही, रात्रीच्या वेळी धन्याच्या दारापुढे पाहारा करून मी चोरास येऊ देत नाही. ’ लांडगा म्हणाला, ‘एवढेच ना ’ कुत्रा सांगतो, ‘दुसरे काही नाही, रात्रीच्या वेळी धन्याच्या दारापुढे पाहारा करून मी चोरास येऊ देत नाही. ’ लांडगा म्हणाला, ‘एवढेच ना ते मी मनापासून करीन गडया. अरे, जर मी रानात भटकत फिरून थंडीबारा सोसतो, तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे ते मी मनापासून करीन गडया. अरे, जर मी रानात भटकत फिरून थंडीबारा सोसतो, तर मला घराच्या सावलीत बसून पोटभर अन्न मिळाल्यास दुसरे काय पाहिजे ’ याप्रमाणे ते उभयता गोष्टी करीत होते, इतक्यात कुत्र्याच्या गळ्यास दोरीचा करकोचा पडला तो लांडग्याने पाहिला, तेव्हा तो कुत्र्यास विचारतो, ‘गडया, हे तुझ्या गळ्यास काय रे दिसते ’ याप्रमाणे ते उभयता गोष्टी करीत होते, इतक्यात कुत्र्याच्या गळ्यास दोरीचा करकोचा पडला तो लांडग्याने पाहिला, तेव्हा तो कुत्र्यास विचारतो, ‘गडया, हे तुझ्या गळ्यास काय रे दिसते ’ कुत्रा बोलला, ‘अंः ’ कुत्रा बोलला, ‘अंः ते काही नाही. ’ लांडगा म्हणाला, ‘नाही, पण मला तर कळू देशील काय ते ते काही नाही. ’ लांडगा म्हणाला, ‘नाही, पण मला तर कळू देशील काय ते ’ कुत्रा सांगतो, ‘अरे, मी अंमळ द्वाड आहे, लोकांस चावतो, म्हणून व मी दिवसास निजलो म्हणजे रात्रीचा पाहारा चांगला करीन, म्हणून माझा धनी मला दिवसास दोरीने बाधीत असतो, परंतु इकडे दिवस मावळला रे मावळला, की त्याने मला सोडिलेच. मग मी राजा; वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. माझ्या खाण्यापिण्याविषयी म्हणशील, तर माझा धनी मला आपल्या हाताने भाकर चारतो. घरची सगळी माणसे मजवर फार माया करितात. पानावर भाकर तुकडा उरेल, तो मजवाचून दुसऱ्या कोणास टाकीत नाहीत. तेव्हा आता पहा बरे, तू जर माझ्याप्रमाणे वागशील, तर तूही किती सुखी होशील ’ कुत्रा सांगतो, ‘अरे, मी अंमळ द्वाड आहे, लोकांस चावतो, म्हणून व मी दिवसास निजलो म्हणजे रात्रीचा पाहारा चांगला करीन, म्हणून माझा धनी मला दिवसास दोरीने बाधीत असतो, परंतु इकडे दिवस मावळला रे मावळला, की त्याने मला सोडिलेच. मग मी राजा; वाटेल ते करतो, वाटेल तिकडे फिरतो. माझ्या खाण्यापिण्याविषयी म्हणशील, तर माझा धनी मला आपल्या हाताने भाकर चारतो. घरची सगळी माणसे मजवर फार माया करितात. पानावर भाकर तुकडा उरेल, तो मजवाचून दुसऱ्या कोणास टाकीत नाहीत. तेव्हा आता पहा बरे, तू जर माझ्याप्रमाणे वागशील, तर तूही किती सुखी होशील ’ ते ऐकताच लांडगा मागल्या पायी पळत सुटला, त्यास कुत्रा हाक मारतो, ‘रे ये, रे ये, असा पळतोस काय ’ ते ऐकताच लांडगा मागल्या पायी पळत सुटला, त्यास कुत्रा हाक मारतो, ‘रे ये, रे ये, असा पळतोस काय ’ लांडगा दुरूनच उत्तर करितो, ‘नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुला लखलाभ होवो. स्वच्छंदीपणाने वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग; तुझ्यासारखा बाधून ठेवून मला कोणी राजा केला, तरी ते राजेपण मला नको ’ लांडगा दुरूनच उत्तर करितो, ‘नको रे बाबा मला ते सुख, ते तुझे तुला लखलाभ होवो. स्वच्छंदीपणाने वाटेल तसे वागता येत असेल तर तसली गोष्ट मला सांग; तुझ्यासारखा बाधून ठेवून म��ा कोणी राजा केला, तरी ते राजेपण मला नको \nतात्पर्य: स्वतंत्रपणा असून गरिबीही चांगली, पण परतंत्रपणा असून मोठी पदवीही चांगली नव्हे.\nया वर्गातील आणखी काही लेख\nशेळी, करडू आणि लांडगा\nशिकारी कुत्रा आणि गावठी कुत्रा\nThis entry was posted in इसापनीती कथा and tagged अन्न, इसापनीती, कथा, गोष्ट, गोष्टी, चांदण्या, लांडगा on जुन 19, 2011 by मराठीमाती.\n← खोपा खंडोबा आणि साप →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/netflix", "date_download": "2019-07-20T15:55:17Z", "digest": "sha1:AGHD3QDO5GKAVXDTYAH23HKQZP2OLZBY", "length": 12151, "nlines": 201, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Netflix Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व ह��तात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nमायक्रोसॉफ्ट विंडोज 1.0 परत उपलब्ध : स्ट्रेंजर थिंग्जसोबत भागीदारी\nनेटफ्लिक्स स्ट्रेंजर थिंग्जमध्ये घडणाऱ्या विचित्र गोष्टी विंडोजच्या या अॅपमध्येही पाहायला मिळतील\nनेटफ्लिक्सवर आता आठवड्याचंही सबस्क्रिप्शन उपलब्ध\nनव्याने सादर झालेल्या प्लॅन्सनुसार ग्राहक आठवड्याच्या बिलिंगचा पर्याय निवडू शकतील\nइंटरनेट स्पीड पाहण्याची साईट fast.com वर नव्या सोयी \nजवळपास दोन वर्षांपूर्वी Netflix या व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्विस देणार्‍या कंपनीने Fast.com ही वेबसाइट सादर केली ज्यावरून आपण अगदी सोप्या पद्धतीने आपले ...\nCES 2016 : सर्वात मोठ्या टेक्नॉलॉजी मेळयाविषयी …\nया वर्षीचा CES कार्यक्रम लास वेगास मध्ये भरला असून नेहमीप्रमाणे सर्व मोठ्या कंपन्यांमध्ये आपापली उत्पादने सादर करण्यासाठी जोरात स्पर्धा दिसून ...\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV ज��हीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=32%3A2009-07-09-02-02-48&id=256056%3A2012-10-17-16-24-07&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content", "date_download": "2019-07-20T16:25:01Z", "digest": "sha1:RARUUJ6N4NDXI7E4KXTWCDCLDOWDBTLB", "length": 20750, "nlines": 25, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "विशेष लेख : सुवर्णधोरण कसे झाकोळले?", "raw_content": "विशेष लेख : सुवर्णधोरण कसे झाकोळले\nडॉ. अनिल पडोशी, गुरुवार, १८ ऑक्टोबर २०१२\nसीमाशुल्क दुपटीने वाढवल्यामुळे सोन्याचे भाव वाढले, पण मागणी कमी झाली नाही. उलट, सोन्याची चोरटी आयात २०१२च्या एप्रिलपासूनच प्रचंड वाढली असल्याचे दिसले. त्यातच गुंतवणूक म्हणून सोन्याला भाव आला़ आता मागणी रोखण्यासाठी काही जुने उपाय उपयुक्त ठरतील..\nआपल्या देशामध्ये सोन्याला प्रचंड मागणी आहे. या मागणीचे एकूण अर्थव्यवस्थेवर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन ही मागणी कमी करण्यासाठी सरकारने २०१२-१३ या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या आयातीवरील सीमाशुल्क (Custom Duty) दुपटीने वाढविले.\nहेतू असा की यामुळे सोन्याची मागणी व आयात कमी व्हावी सुवर्ण व्यावसायिकांनी याविरुद्ध उग्र आंदोलन केले. त्यामुळे सरकारने थोडय़ा सवलती दिल्या. पण मूळ धोरण बदलले नाही. सीमाशुल्क वाढविल्यामुळे सोन्याची मागणी कितपत कमी झाली आणि सरकारचे एकूण सुवर्ण धोरण कितपत यशस्वी झाले याचा आढावा घेण्यासाठी दसऱ्याला ‘सोने लुटण्या’पूर्वीचा मुहूर्त केव्हाही चांगला\nभारतीयांच्या जीवनामध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुटुंबामध्ये सोने बाळगणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. (निदान येथे तरी सुवर्णपदक आहे) आजमितीस भारतीय कुटुंबांमध्ये साधारण १८००० टन इतके सोने आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या सोन्याची किंमत साधारणपणे ५७६०० कोटी रुपये आहे. शिवाय मंदिरातील सोने वेगळेच) आजमितीस भारतीय कुटुंबांमध्ये साधारण १८००० टन इतके सोने आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे या सोन्याची किंमत साधारणपणे ५७६०० कोट��� रुपये आहे. शिवाय मंदिरातील सोने वेगळेच २०११-१२ मध्ये देशामध्ये २२५० कोटी रुपयांचे सोने आयात झाले. सीमा शुल्क चुकवून आयात (चोरटी आयात) होते ते वेगळेच २०११-१२ मध्ये देशामध्ये २२५० कोटी रुपयांचे सोने आयात झाले. सीमा शुल्क चुकवून आयात (चोरटी आयात) होते ते वेगळेच अक्षय्य तृतीया, गुरुपुष्य, गणेशोत्सव इ. शुभ दिवसांमध्ये, तसेच दिवाळीपूर्वी लाखो रुपयांचे सोने भारतीय कुटुंबे खरेदी करतात. ( देशामध्ये असलेले सोने बहुश: आयात केलेले आहे. देशांतर्गत सोन्याचे उत्पादन नगण्य आहे.) एकूणच देशामध्ये सोन्याची भूक ‘न भागणारी’ आहे. देशाच्या एकूण आयातीमध्ये सोन्याचा क्रमांक दुसरा असून, क्रूड तेलाच्या पाठोपाठ सोन्याचा क्रमांक आहे. समर्थ रामदास यांच्या ‘प्रपंची पाहिजे सुवर्ण’ या शिकवणुकीचे आपण फार इमानेइतबारे पालन करीत आहोत (त्यांची इतर सर्व शिकवण मात्र विसरलो.)\nसोन्याच्या ‘न भागणाऱ्या’ भुकेची कारणे काय असावीत\nभारतामध्ये ही ‘भूक’ हजारो वर्षांपासूनची आहे. विशेषत: मध्ययुगीन भारतामध्ये राजकीय अस्थिरता, देशाच्या विविध भागांमध्ये समान चलनाचा अभाव, गुंतवणूक करण्यासाठी इतर मार्गाचा अभाव, लहान तुकडय़ामध्ये प्रचंड संपत्ती साठविण्याचे सोन्याचे सामथ्र्य इ. घटकांमुळे भारतामध्ये सोन्यासाठी मोठय़ा प्रमाणावर मागणी निर्माण झाली असणे सहज शक्य आहे. कसाही असला तरी भारतास हजारो वर्षांचा इतिहास आहे. या हजारो वर्षांमध्ये सोन्याची भूक अधिकाधिक बद्धमूल आणि घट्ट झाली.\nभारतीय स्त्री-पुरुषांमध्ये असलेली दागिन्यांची आवडसुद्धा सोन्याच्या मागणीस मोठय़ा प्रमाणावर जबाबदार आहे. भारतीय स्त्री-पुरुष जेवढे विविध प्रकारचे दागिने वापरतात तेवढे इतर देशांमध्ये क्वचितच वापरतात. त्यामुळेही सोन्याची मागणी वाढते. हा प्रकार हजारो वर्षे चालू आहे.\nवाढती महागाई आणि रुपयाची घसरती क्रयशक्ती हे सध्याच्या काळामध्ये सोन्याच्या मागणीचे प्रमुख कारण सांगितले जाते. सर्वसाधारण मनुष्यास, गुंतवणूक/बचत करते वेळी ज्या वस्तूची किंमत महागाईपेक्षाही वेगाने वाढते अशी वस्तू बचत/ गुंतवणूक करण्यासाठी हवी असते. या दृष्टीने सोने ही सर्वोत्तम वस्तू आहे. किंमत वाढण्याच्या दृष्टीने बँकेतील ठेवी किंवा इतर वस्तू सोन्यापुढे फिक्या पडतात. त्यामुळे भारतीय मनुष्य बचतीमध्ये सोने खरेदीस प्रा���ान्य देतो, त्यामुळे मागणी वाढते.\nअशा प्रकारे भारतातील सोन्याची प्रचंड मागणी हा हजारो वर्षांच्या ऐतिहासिक, आर्थिक आणि मानसिक कारणांचा एकत्रित परिणाम आहे.\nसोन्याच्या प्रचंड आयातीमुळे देशाच्या आंतरराष्ट्रीय देवघेवीमधील (Balance of payments) तूट वाढते. देश कर्जबाजारी होतो. ही तूट साधारणपणे देशाच्या उत्पन्नाच्या साधारण अडीच टक्क्य़ांपर्यंत असल्यास काळजीचे कारण नसते. परंतु भारतासंदर्भात ही तूट सध्या चार टक्क्य़ांपेक्षा थोडी जास्त आहे. ही परिस्थिती चिंताजनक मानली जाते. तूट कमी करण्यासाठी सोन्याची आयात (कायदेशीर व बेकायदेशीर) कमी होणे आवश्यक आहे. आयात अशीच चालू राहिल्यास देश मोठय़ा प्रमाणावर कर्जबाजारी होणे अशक्य नाही. पुन्हा एकदा सावकारांचे पाय धरावे लागतील.\nजनतेच्या सोन्याच्या हव्यासामुळे देशामध्ये जवळजवळ साठ हजार कोटी रुपये घरगुती सोन्यामध्ये अडकून पडले आहेत. ही सगळी ‘निर्जीव गुंतवणूक’ (Dead Investment) आहे. या पैशामुळे त्याच्या मालकास कोणतीही नियमित प्राप्ती (उदा. व्याज, डिव्हिडंड इ.) होत नाही. तसेच हा पैसा देशाच्या विकासासाठीसुद्धा उपयोगी पडत नाही. कारण हा पैसा गुंतवणुकीस उपयोगी पडत नाही. यास्तव जनतेचा सोन्याचा हव्यास कमी करून तो पैसा विकासाकडे वळविणे आवश्यक झाले आहे. पण हे करणे सोपे नाही.\nआजमितीस भारतीय लोक वित्तीय (financial : म्हणजे शेअर्स, बँक ठेवी, पोस्टातील बचत इत्यादींतील) बचतीपेक्षा मालमत्तेमध्ये (physical) बचत जास्त करतात. यामध्ये सोन्यातील बचतीचा पहिला क्रमांक आहे. परिणामी देशामध्ये उद्योगधंदे, शेती आदींसाठी पुरेसे भांडवल मिळणे कठीण होते. व्याजदर वाढतात. विकासाला खीळ बसते. सोन्याचा हव्यास हेच याचे कारण आहे.\nअर्थव्यवस्थेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी/ कमी करण्यासाठी सोन्याची मागणी कमी करणे हाच उपाय आवश्यक आहे. यास्तव ही मागणी कमी करण्यासाठी सरकारने २०१२-१३ च्या अर्थसंकल्पामध्ये सोन्याच्या आयातीवरील सीमाशुल्क वाढवून दुप्पट केले. तथापि त्याच वेळी तज्ञांनी इशारा दिला होता की, सोन्याच्या मागणीची मूळ कारणे लक्षात घेतल्यास सरकारी उपायामुळे मागणी तर कमी होणार नाहीच उलट (सीमाशुल्क चुकवून आणलेली) चोरटी आयात मात्र वाढेल. आणि दुर्दैवाने तसेच झाले. २००९-१० ते २०११-१२ या तीन वर्षांमध्ये चोरटय़ा मार्गाने आलेले अनुक्रमे २८ किलो, ५६ किलो आणि ३९ किलो सोने पकडण्यात आले. तर सीमाशुल्क वाढल्यानंतर २०१२-१३ या वर्षी केवळ एप्रिल-जून या तीन महिन्यांतच ११० किलो सोने पकडण्यात आले. सुटून किती गेले असेल ते सांगणे कठीण गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये पकडलेल्या सोन्याची किंमत २५३ कोटी रुपये तर या वर्षी एप्रिल-जूनमध्ये पकडलेले सोने ९४२ कोटी रुपयांचे गेल्या वर्षी एप्रिल-जूनमध्ये पकडलेल्या सोन्याची किंमत २५३ कोटी रुपये तर या वर्षी एप्रिल-जूनमध्ये पकडलेले सोने ९४२ कोटी रुपयांचे सोन्याच्या बाजारभावामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या १० ग्रॅमास साधारण ३२००० रुपये सोन्याच्या बाजारभावामध्ये सातत्याने वाढ होत आहे. सध्या १० ग्रॅमास साधारण ३२००० रुपये वरील पैकी एकही गोष्ट सोन्याची मागणी कमी झाल्याचे दाखवत नाही. मागणी वाढत आहे तसेच चोरटी आयातही वाढत आहे. सरकारचा महसूल (नेहमीप्रमाणे) बुडत आहे. सोन्याची मागणी कमी करण्यासाठी योजलेले सरकारचे धोरण आणि उपाय सध्या तरी फसले आहेत.\nदेवघेवीमधील तूट कमी करण्यासाठी देशामधील सोन्याची मागणी कमी होणे आणि सोन्यात गुंतलेला पैसा विकास कार्यासाठी उपलब्ध होणे ही आजची गरज आहे. पण हे कसे घडावे परिस्थिती कठीण आहे. उपाय सुचविणे त्याहून कठीण परिस्थिती कठीण आहे. उपाय सुचविणे त्याहून कठीण तथापि काही उपाय सुचविता येतात.\nमानसिकता बदलणे हा उपाय (सैद्धांतिकदृष्टय़ा) होऊ शकतो. पण हे सांगणे सोपे आहे. घडून येणे अशक्यप्राय सर्वसामान्य मनुष्य सर्वप्रथम आपली गरज बघतो. देशभक्ती, त्याग वगैरे गोष्टी नंतर येतात. त्यामुळे देशाची गरज आहे म्हणून सर्वजण कुटुंबाचे नुकसान सोसून सोने विकत घेणे कमी/ बंद करतील अशी अपेक्षा करू नये हे बरे सर्वसामान्य मनुष्य सर्वप्रथम आपली गरज बघतो. देशभक्ती, त्याग वगैरे गोष्टी नंतर येतात. त्यामुळे देशाची गरज आहे म्हणून सर्वजण कुटुंबाचे नुकसान सोसून सोने विकत घेणे कमी/ बंद करतील अशी अपेक्षा करू नये हे बरे काही सन्माननीय अपवाद असतील. पण तेवढेच काही सन्माननीय अपवाद असतील. पण तेवढेच\nचोरटी आयात आणि एकूण आयात कमी/ बंद करण्यासाठी कडक कायदे करणे आणि त्याची त्याहून कडक अंमलबजावणी करणे हाही चांगला उपाय आहे. परंतु येथेही तेच हाही चांगला उपाय आहे. परंतु येथेही तेच देशाची सध्याची कायदा, सुव्यवस्था याची एकूण परिस्थिती पाहिल्यास कायदा पुस्तकांत राहाण्य���चीच शक्यता जास्ती देशाची सध्याची कायदा, सुव्यवस्था याची एकूण परिस्थिती पाहिल्यास कायदा पुस्तकांत राहाण्याचीच शक्यता जास्ती शिवाय त्यामुळे भ्रष्टाचाराच्या बकासुरास आणखी खाद्य मिळेल हेही आहेच. यापूर्वी हे उपाय वापरले आणि फसले आहेत.\nचौदा कॅरेट सोन्याचे दागिने सक्तीचे करणे : १९६२ मध्ये मोरारजी देसाई अर्थमंत्री असताना सोन्याची मागणी कमी करण्यासाठी हा जालीम उपाय योजला होता. त्याविरुद्ध काहूर उठले होते. मोरारजींवर प्रचंड टीका झाली. शेवटी जनतेच्या दबावाखाली सरकारला कायदा बदलावा लागला. आता तर मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये आणि निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे या उपायाचा विचारसुद्धा करणे शक्य नाही. तथापि हिंमत असल्यास अवश्य करावे.\nपर्यायी गुंतवणूक योजना जनतेस उपलब्ध करणे : सोन्याची मागणी कमी करण्यासाठी तितकीच फायदेशीर अशी पर्यायी, नवीन गुंतवणूक योजना तयार करण्याचा रिझव्‍‌र्ह बँकेचा विचार आहे. ही योजना सोन्या इतकीच फायदेशीर असल्यामुळे सोन्यातील काही गुंतवणूक या योजनेकडे येऊन सोन्याची मागणी कमी होऊ शकेल अशी आशा आहे. तथापि यामध्ये भांडवलवृद्धी (Captial appreciation) चे काय (सोन्यामध्ये भरपूर भांडवलवृद्धी असते) हा प्रश्न आहे. काय होते पाहायचे.\nआर्थिक सुधारणा: सोन्याच्या आयातीमुळे बाहेर जाणारा पैसा भरून काढण्यासाठी परदेशी भांडवलास परवानगी, उत्तेजन देणे व त्यावरील बंधने कमी करणे/ काढून टाकणे देवघेवीमधील तूट भरून काढण्यासाठी हाच उपाय प्रभावी दिसतो. परंतु येथेसुद्धा पक्षीय राजकारण, भ्रष्टाचार इ. घटक आडवे येण्याची शक्यता आहेच\nएकूण परिस्थिती कठीण आहे. प्रभावी उपाययोजना होण्यासाठी राजकीय अस्थिरता नष्ट झाली पाहिजे. २०१४ च्या निवडणुकीपर्यंत वाट पाहाणे भाग आहे. तेव्हा काहीतरी आनंददायी घटना घडेल, अशी आशा करू या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2019-07-20T16:59:41Z", "digest": "sha1:DGEBYIR2FXUKHNCDIMZNBALGA42LCV2I", "length": 15446, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मॉलमध्ये विनामूल्य पार्किंग | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्��� ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news मॉलमध्ये विनामूल्य पार्किंग\nमहापालिकेचा ठराव; बहुपडदा चित्रपटगृहांमध्येही प्रेक्षकांना दिलासा\nशहरातील मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये नागरिकांची अडवणूक करून मनमानी पद्धतीने पार्किंग शुल्काची आकारणी होत असल्यामुळे मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य पार्किंग उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये पार्किंग शुल्क आकारण्यात येऊ नये, असा ठराव महापालिकेच्या शहर सुधारणा समितीने शुक्रवारी मंजूर केला. या निर्णयामुळे पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट थांबण्याची शक्यता आहे.\nशहरातील मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये मनमानी पद्धतीने भरमसाठ पार्किंग शुल्क आकारले जात असल्याची तक्रार नागरिकांकडून महापालिकेकडे करण्यात येत होती. मॉल, बहुपडदा चित्रपटगृहांना व्यावसायिक दराने मिळकत कराची आकारणी होत नाही. त्यामुळे त्यांनी नागरिकांना पार्किंग विनाशुल्क उपलब्ध करून द्यावे, यासंदर्भात महापालिकेच्या शहर सुधारणा समितीमध्ये चर्चाही झाली होती. मॉल, बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये विनाशुल्क पार्किंग उपलब्ध करता येऊ शकेल का याचा सविस्तर अहवाल देण्याचे आदेशही शहर सुधारणा समितीने दिले होते.\nत्यानंतर सर्व ठिकाणी पाहणी करून महापालिका प्रशासनाकडून तसा अहवाल ठेवण्यात आला. या अहवालावर शुक्रवारी शहर सुधारणा समितीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली आणि बहुपडदा चित्रपटगृह तसेच मॉलमध्ये पार्किंग विनामूल्य करावे, असा ठराव मंजूर करण्यात आला. शहर सुधारणा समितीच्या या निर्णयामुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा दावाही करण्यात आला आहे.\nशहरातील मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांची संख्या चाळीस असून त्��ामध्ये किमान वीस रुपये ते कमाल दोनशे रुपये असे पार्किंगसाठीचे शुल्क आकारण्यात येत होते. प्रतीतास या दराने ही आकारणी होते, तशा तक्रारीही महापालिकेकडे नोंदविण्यात आल्या होत्या. आता पार्किंग शुल्क आकारण्यात येणाऱ्या मॉल आणि बहुपडदा चित्रपटगृहांवर महापालिकेकडून कारवाई करण्यात येणार आहे.\nमॉल, बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये मनमानी पद्धतीने पार्किंग शुल्क आकारण्यात येत असल्यामुळे वाहने तेथे न लावता ती रस्त्याच्या दुतर्फा लावली जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. मॉल, बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये जागांचा वापर व्यावसायिक पद्धतीने होत असतानाही त्यांना मिळकतकराची आकारणी निवासी दराने होते.\nवर्षांनंतर कार्यवाही, अंमलबजावणीबाबत संदिग्धता\nमॉल, बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये पार्किंग विनाशुल्क करण्यासंदर्भातील वृत्त ‘लोकसत्ता’ने ९ जून २०१८ रोजी प्रसिद्ध केले होते. शहर सुधारणा समितीने प्रशासनाला त्याबाबतचा अभिप्राय देण्यास सांगितले होते. त्यानुसार मॉलमध्ये आकारल्या जात असलेल्या पार्किंग शुल्का संबंधीचा अहवाल ठेवण्यात आला आणि वर्षभरानंतर निर्णयाच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला. नागरिकांना दिलासा देत पार्किंग विनामूल्य करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अंमलबजावणीबाबत संदिग्धता आहे.\nवाहनतळ धोरणाला पूरक निर्णय\nपालिकेच्या मालकीच्या मोकळ्या जागा वाहनतळासाठी विकसित करण्याची प्रक्रिया महापालिकेच्या वाहनतळ धोरणाअंतर्गत (पार्किंग) सुरू झाली आहे. त्यासाठी काही रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले असून येत्या काही दिवसांत प्रायोगिक तत्त्वावर शहरातील पाच रस्त्यांवर ही योजना राबविण्यात येणार आहे. मॉल, बहुपडदा चित्रपटगृहांमध्ये विनामूल्य पार्किंग उपलब्ध करून दिल्यास पार्किंग धोरणाला हा निर्णय पूरक ठरण्याची शक्यता आहे.\nशहर सुधारणा समितीने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजाणी करण्याची सूचना देण्यात येणार आहे. निर्णयाची अंमलबाजवणी न करणाऱ्या मॉल, बहुपडदा चित्रपटगृहांना नोटिसा पाठविण्यात येतील.\nबोपखेलकरांचा मोठा विजय; पूल व रस्त्याच्या जागेपोटी लष्कराला येरवड्यातील जागा देणार – आमदार लक्ष्मण जगताप\nसर्वाना आरक्षण देता येत नसेल तर सर्वच आरक्षणे रद्द करा – खासदार उदयनराजे भोसले\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/01/18/yoga-helps-improve-immunity/", "date_download": "2019-07-20T16:44:05Z", "digest": "sha1:OKCNTM2FTYJ74MJR4OXQ54DQGRMXWB2U", "length": 8064, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करा 'ही' योगासने - Majha Paper", "raw_content": "\nरोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी करा ‘ही’ योगासने\nJanuary 18, 2019 , 5:05 pm by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: प्रतिकार शक्ती, योग, योगासने\nरोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी कोणतीही औषधे घेण्यापेक्षा योगासन करणे फायदेशीर आहे. योगासन दररोज केल्यास प्रतिकारशक्ती वाढते. जाणुन घेऊयात काही योगासने\nवज्रासनात बसताना लक्षात ठेवा की, गुडघे आणि बोटे एकमेकाला चिकटलेली असावी. हळूहळू हाताला मागे घेऊन जमिनीला टेकवा. मान वर उचला आणि दीर्घ श्वास घ्या. यामुळे छातीला फुगवून शरीरात ऑक्सिजन वाढवते. बद्धकोष्ठता दूर करते. मेरुदंडाला फायदा होतो.\nगुडघ्यावर उभे राहा. आता मागच्या बाजूला वाकून हाताने टाचांना पकडण्याचा प्रयत्न करा. डोके आणि पाठीच्या कण्याला जास्तीत जास्त मागे वाकवा. १०-१५ मिनिटे याच स्थितीत राहा. या योगासनामुळे दम्याच्या रुग्णांसाठी हे उत्तम आसन आहे. मधुमेहाला ठीक करते. फुफ्फुस मजबूत होते.\nउजव्या पायाला सरळ करून डाव्या पायाजवळ ठेवा. शरीराला हातावर संतुलित करा. आता कंबरेच्या भागाला जास्तीत जास्त वरच्या बाजूला उचला. डोके दोन्ही हातांमध्ये आणा. हातांना सरळ ठेवा आणि टाचा जमिनीला टेकवा. कंबरेला वर उचलत हळूहळू श्वास सोडा. या योगासनामुळे रक्तप्रवाहामध्ये वाढ होते. दृष्टी चांगली होते. शरीराची लवचिकता वाढते.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nजगातली काही मौल्यवान फुले\nबेल्जियममधील फॅशन शोतील सर्वच पोशाख चॉकलेटचे\nजपानच्या बौद्धमंदिरातून भरताहेत वधूवर मेळावे\nचक्क ‘बुलेट’वरून लग्न मंडपात नवरीची ‘एंट्री’\nन्यूझीलंडमध्ये आकाशात दिसलेला तेजस्वी प्रकाशकिरण नेमका कशाचा\nट्रेकिंगसाठी निघाला आहात का त्यासाठी असे करा पॅकिंग…\nअसे बदलणार मेघन मार्कलचे आयुष्य\nअवघ्या ५ रुपयांसाठी राबत होता द ग्रेट खली\nया जगामध्ये असेही होऊन गेले महाठग\nभिजविलेले एक मुठ शेंगदाण्याचे नियमित सेवन आरोग्यास हितकारी\nहृदयाच्या मजबुतीने वार्धक्याला अटकाव\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्���ंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/ganeshotsav-2018-mumbai-goa-road-potholes/", "date_download": "2019-07-20T16:41:35Z", "digest": "sha1:RHPKTBY7KKAJBZSUHTD3AIOMDSOCK5MH", "length": 19108, "nlines": 154, "source_domain": "www.saamana.com", "title": "गणपती बाप्पा मोरया, चाकरमान्यांनू खड्डे मोजत या! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले या���ना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nगणपती बाप्पा मोरया, चाकरमान्यांनू खड्डे मोजत या\nपनवेल-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या नावाखाली चाललेली हळुवार मलमपट्टी आणि रस्त्यावर पडलेले लाखो खड्डे पाहता रविवार 9 तारखेच्या आधी महामार्गावरील खड्डे बुजविणे अशक्यच आहे. यामुळे गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची आजपर्यंत जेवढी रखडपट्टी झाली नाही तेवढी यंदा होणार आहे. परिणामी या मार्गावरून सावंतवाडीपर्यंत जाण्यास 20 तासांहून अधिक तास लागणार आहेत.\nगणेशोत्सव जवळ आला की दरवर्षी पनवेल-गोवा महामार्गाची आठवण चाकरमान्यांना आणि राज्यकर्त्यांना होते. यंदाही ती झाली आणि राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील महामार्गाने तडक कुडाळच्या झारापपर्यंत पोहोचले. यावेळी अनेक राज्यकर्त्यांनी पाटील यांची गाडी अडवून खड्डे कधी बुजविणार, असा जाब विचारला आणि 9 सप्टेंबरपूर्वी खड्डे बुजविणार असे सांगून पाटील यांनी आपला मार्ग मोकळा केला. पण खरोखरच महामार्गावर पडलेले खड्डे गणेशोत्सवापूर्वी बुजणार का, असा प्रश्न सध्या चाकरमान्यांसमोर निर्माण झाला आहे.\nसध्या पनवेल-झाराप या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू आहे. एकूण 14 ठेकेदारांच्या माध्यमातून हे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. त्यादृष्टीने वेगही घेतला आहे. पळस्पे ते इंदापूर आणि इंदापूर ते पोलादपूर या मार्गाचे गेली सहा वर्षे रखडलेल्या कामामुळेच पनवेल-गोवा महामार्गाचा पुरता चुराडा झाला. हे काम वेळेत पूर्ण झाले असते तर चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला असता; परंतु आता थेट झारापपर्यंत रस्त्याचे काम सुरू आहे. यामुळे जुन्या महामार्गावर खड्डेच खड्डे निर्माण झाले आहेत. हे खड्डे लाखाहून अधिक आहेत. त्यात जागोजागी पडणारा पाऊस पाहता पुढील चार दिवसांत म्हणजे 9 सप्टेंबरपूर्वी हे खड्डे भरणे निव्वळ अशक्यच आहे.\nसार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या सूचनेनुसार ठेकेदारांनी संगमेश्वर, चिपळूण, लांजा अशा ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवातही केली आहे, पण पडणारा पाऊस पाहता बुजवलेले खड्डे कितपत तग धरतील हा प्रश्नच आहे. एकंदरीत दरवर्षीपेक्षा यंदा चाकरमान्यांची सॉलीड रखडपट्टी होणार. सावंतवाडीपर्यंत पोहोचण्यास 20 तासांहून अधिक वेळ लागणार.\nमहामार्गाचे चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम व त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे यामुळे चाकरमान्यांची पुरती रखडपट्टी होणार असली तरी याचा फायदा महामार्गावरील हॉटेलमालकांना होणार आहे. लाखो लोकांची न्याहारी, जेवण, पाणी आणि चहा-बिस्किटांची चोख व्यवस्था या हॉटेलचालकांना अहोरात्र करावी लागणार आहे. कारण ही अखेरची संधी त्यांना मिळणार आहे. पुढील वर्षी महामार्गाचे काम 60 टक्क्यांहून अधिक पूर्ण होणार व गाडय़ा वेगाने पुढे सरकणार.\nमुंबई-गोवा महामार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यामुळे होणारी रखडपट्टी पाहता सिंधुदुर्ग जिह्यासह लांजा, राजापूरमधील सर्व चाकरमानी मुंबई-पुणे-कोल्हापूर मार्गाने प्रवास करण्याची शक्यता आहे. या मार्गावर जागोजागी असलेले टोलनाके आणि लोणावळा, खंबाटकी घाट पाहता या मार्गावरही वाहतुकीची कोंडी होणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलबाप्पा, काय ही महागाई\nपुढीलअनावश्यक याचिका दाखल करू नका-सर्वोच्च न्यायालय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक द���वस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/technology/cars-bikes/photo-gallery/hero-motocorps-scooter-new-pleasure-plus-110-launch-indian-market-price-features-specifications-technology/251820", "date_download": "2019-07-20T16:27:27Z", "digest": "sha1:YG7H2DUT2KXO5RK3G4BAHP2RIS4WS37A", "length": 9442, "nlines": 114, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Hero मोटोकॉर्प ने लॉन्च केली नवी स्कूटर, पाहा खास फोटोज आणि फिचर्स Hero motocorps scooter new pleasure plus 110 launch indian market price features specifications technology", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nHero मोटोकॉर्प ने लॉन्च केली नवी स्कूटर, पाहा किंमत, फिचर्स आणि खास PHOTOS\nहीरो मोटोकॉर्पने आपली नवी स्कूटर हीरो प्लेजर प्लस 110 लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत साधारणत: 47 हजार ते 49 हजार रुपये असल्याचं बोललं जात आहे.\nप्रसिद्ध दुचाकी निर्माता कंपनी असलेल्या हीरो मोटोकॉर्प कंपनीने आपली एक नवी स्कूटर हीरो प्लेजर प्लस 110 (Hero Pleasure Plus 110) लॉन्च केली आहे. नवा लूक आणि रंगासह लॉन्च करण्यात आलेली ही स्कूटर खूपच आकर्षक आहे. निळा, हिरवा आणि लाल अशा तीन रंगांत ही स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. या स्कूटरची किंमत 47 हजार 300 रुपयांपासून 49 हजार 300 रुपयां दरम्यान आहे. नव्या फिचर्ससह ही स्कूटर लॉन्च केली आहे. रिपोर्ट्सनुसार, या महिन्याच्या अखेर पर्यंत ग्राहक ही स्कूटर खरेदी करु शकतील.\nस्कूटरच्या पुढील बाजुला सिल्वर प्लास्टिक क्लॅडिंग देण्यात आलं आहे ज्यामुळे ा स्कूटरला एक खास लूक मिळतो.\nस्कूटरच्या पुढल बाजुला इंटीग्रेटेड ब्रेकिंग सिस्टम (IBS) तर मागच्या बाजुला 130 mm ड्रम ब्रेक देण्यात आला आहे.\nया स्कूटरमध्ये यूएसबी (USB) चार्जिंग स्लॉट सुद्धा देण्यात आला आहे.\nसाइट पॅनलचा वापर स्कूटरच्या नावासाठी करण्यात आला आहे. च���ंगलं दिसण्यासाठी ब्राश हायलाइट करण्यात आलं आहे.\nहीरो प्लेजर प्लस 110 स्कूटरची बाजारात असलेल्या होंडा अॅक्टिवा-आय आणि टीव्हीएस स्कूटी जेस्ट या गाड्यांसोबत स्पर्धा असणार आहे.\n2019 हिरो प्लेजर प्लस अधिक शक्तिशाली 110 सीसी सिंगल-सिलेंडरसह एअर-कूल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 8 bhp आणि 8.7 Nm टॉर्क जनरेट करतं.\nअजून बरेच काही टेक इट EASY फोटोज गैलरीज\nशाओमीने आणली लहान मुलांसाठी स्कूटर, जाणून घ्या वैशिष्टे\n[PHOTO] 15 हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीतला विवोचा नवा स्मार्टफोन\nKia Seltos: भारतात येणार ही दमदार कार, पाहा याचे सुपर-डुपर फीचर्स\nLIVE: शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवसीय राजकीय दुखवटा\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nव्हॉट्सअॅपवर येणार जबरदस्त फीचर, जाणून घ्या कसं असणार\nअजून बरेच काही >>\nसोनभद्र हत्याकांड: सीएम योगी पीड़ित परिवारों से मिलेंगे\nफोटोज: मलाइका ने बिकिनी और डीप नेक आउटफिट में बढ़ाई हॉटनेस\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nHero मोटोकॉर्प ने लॉन्च केली नवी स्कूटर, पाहा किंमत, फिचर्स आणि खास PHOTOS Description: हीरो मोटोकॉर्पने आपली नवी स्कूटर हीरो प्लेजर प्लस 110 लॉन्च केली आहे. या स्कूटरची किंमत साधारणत: 47 हजार ते 49 हजार रुपये असल्याचं बोललं जात आहे. Times Now", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-20T16:30:09Z", "digest": "sha1:S4VEGZACQSDJUWFEQ4IX5TD6OELQDTOK", "length": 14340, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "दिल्लीतील संचलनात वाजणार “नीळकंठ मास्तर’ मधील वंदे मातरम | Dainik Prabhat", "raw_content": "\nदिल्लीतील संचलनात वाजणार “नीळकंठ मास्तर’ मधील वंदे मातरम\nनगर: दरवर्षी प्रजासत्ताक दिना निमित्त भारतातील सर्व राज्य इंडिया गेट दिल्ली येथील 26 जानेवारी निमित्त संचलनात सहभागी होतात या संचलनात महाराष्ट्र प्रतिनिधित्व करीत असलेल्या देखाव्यात अक्षर फिल्म्�� प्रा.लिमिटेड अहमदनगरची निर्मिति असलेल्या नीलकंठ मास्तर चित्रपटातील वंदे मातरम गीता चा समावेश करण्यात आला आहे अशी माहीती चित्रपटाचे निर्माते बलभीम पठारे व मेघमाला पाठारे यांनी दिली.\nराजधानी दिल्लीत येत्या जानेवारीला होणाऱ्या राजपथ संचलनातील महाराष्ट्राच्या चित्ररथाला निळकंठ मास्तर या चित्रपटातील वंदे मातरम गाणे साथ करणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या चले जाव चळवळीवर आधारित चित्ररथ यंदा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागाने केला आहे. तो दिल्लीच्या संचलनात उतरल्यानंतर निळकंठ मास्तर चित्रपटातील वंदे मातरम गाणे अखंड वाजत राहणार आहे. अशी माहिती शशिकांत नजान यांनी दिली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्यावर आणि 1942 च्या चले जाव चळवळी वर आधारित कथा एक अविष्कार अनेक या धर्तीवर प्रत्येक राज्याने चित्ररथ (देखावे) सादर करावेत या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्य सादर करीत असलेल्या (चित्ररथात) देखाव्यात नीलकंठ मास्तर चित्रपटातील गीत सादर व्हावे या साठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या संचालिका स्वाती काळे यांनी बलभीम पठारे यांना कळविले होते. होती.भारतीय चित्रपट सृष्टि मधे विविध भाषे मधून वंदे मातरम हे गीत सुमारे 42 ते 45 प्रकारे सादर झालेले आहे या सर्वातुन नीलकंठ मास्तर च्या गीताची निवड झाली हा एक प्रकार अहमदनगर चा बहुमान आहे अशी भावना बलभीम पठारे यांनी व्यक्त केली.\nगजेंद्र आहिरे दिग्दर्शित या चित्रपटाचे संगीतकार अजय-अतुल असून आघाडीच्या 22 गायकांनी हे गीत गायले आहे. सदर गीत पारनेर तालुक्‍यातील सेनापती बापट यांच्या गावी तसेच संताजी धनाजी यांची समाधी असलेल्या कुरुंदवाड नरसोबाची वाडी कोल्हापुर येथे चित्रित करण्यात आले होते या चित्रिकरणात हत्ती ऊंट सह 400 कलाकारानी सहभाग नोंदविला आहे हे विशेष. तीन वर्षा पूर्वी अजय -अतुल यांच्या माऊली या गिताचा समावेश झाला होता.नीलकंठ मास्तर च्या या यशा बद्दल बलभीम आणि मेघमाला पठारे यांचें अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने शशिकांत नजान तसेच नाट्य परिषद मध्यवर्तीचे सहकार्यवाह सतीश लोटके, नगर शाखेचे अध्यक्ष अमोल खोले,माजी अध्यक्ष\nसंजय घुगे, सतीश शिंगटे,क्षितिज झावरे,अनंत जोशी,दिपक शर्मा जेष्ठ रंगकर्मी पी.डी. कुलकर्णी, श्रेणिक शिंगवी,दिपक घारू,सदानंद भणगे,मोहन सैद,रितेश सालुंके,शेखर वाघ, अनंत रिसे, संदीप दंडवते,जयंत येलूलकर,संजय आढाव अविनाश कराळे आदींनी अभिनंदन केले आहे.\nआ.जगतापांनी घेतली रहाटकर यांची भेट\nस्टेशन रस्त्यावरील बेकायदेशीर भिंत मनपाने पाडली\nमहामार्गावर प्रवाशांची लुटमार करणारे आरोपी जेरबंद\nस्टेट बॅंकेला पुन्हा साडेबारा लाखांचा गंडा\nबोगस डॉक्‍टरांवर होणार कारवाई\nअज्ञात इसमाने महिलेवर झाडली गोळी\nचारित्र्याच्या संशयावरून मैत्रिणीला जाळण्याचा प्रयत्न\nकोळपेवाडीतील सराफावरील दरोड्यातील दोघे आरोपी जेरबंद\nअकोले तालुक्‍यात शिवसेना प्रवेशाचे वारे\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/entertainment/music-launch-of-swami-trilokcha/77774/", "date_download": "2019-07-20T15:49:11Z", "digest": "sha1:FV2EGL5HDZNVW5Z22K3YL26KEDX7VFYB", "length": 9987, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Music launch of 'Swami Trilokcha'", "raw_content": "\nघर मनोरंजन ‘स्वामी त्रैलोक्याचा’ संगीत ध्वनिफीतीचे प्रकाशन\n‘स्वामी त्रैलोक्याचा’ संगीत ध्वनिफीतीचे प्रकाशन\nभक्तिगीतांच्या माध्यमातून स्वामी भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही नवीन संगीत ध्वनिफीत स्वामींच्या भक्तांसाठी उपलब्ध झाली असून या ध्वनिफीतीचा प्रकाशन अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला.\n‘अशक्यही शक्य करतील स्वामी’ हे वाक्य नुसतं उच्चारलं तरी जगण्याला नवी ऊर्जा मिळते. श्री स्वामी समर्थांचा अवतारच मानवी जीवनाच्या कल्याणासाठी संकटमुक्तीसाठी झालेला आहे. स्वामी समर्थांचा महिमा, त्यांचे कार्य, त्यांची कीर्ती भक्तिगीतांच्या माध्यमातून त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही नवीन संगीत ध्वनिफीत स्वामींच्या भक्तांसाठी उपलब्ध झाली असून या ध्वनिफीतीचा प्रकाशन अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला.\nया ध्वनिफीतीची निर्मिती वैजयंती परब यांनी केली आहे. त्यांच्या ‘भावानुभव’ व ‘भावांजली’ या काव्यसंग्रहावर आधारलेली ही भक्तीगीते स्वामी भक्तांपर्यंत पोहचावीत यासाठी या ध्वनिफीतीची निर्मिती केल्याचे सांगत ही भक्तीगीते स्वामी भक्तांच्या पसंतीस उतरतील असा विश्वास वैजयंती परब यांनी याप्रसंगी व्यक्त केला. या ध्वनिफीतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी व्यक्त केले. या ध्वनिफीतीसाठी गाताना वेगळा आनंदानुभव मिळाला, असं सांगत ज्येष्ठ गायक अजित कडकडे यांनी या ध्वनिफीतीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.\nवैजयंती परब लिखित ‘स्वामी त्रैलोक्याचा’ या ध्वनिफीतीमधील गाण्यांना अनेक नामवंत गायकांनी स्वरसाज चढवला आहे. पद्मश्री अनुप जलोटा, पद्मश्री अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, रविंद्र साठे, वैशाली सामंत आणि आर्या आंबेकर या प्रसिद्ध गायकांचा यात समावेश आहे. संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी यातील गीते संगीतबद्ध केली आहेत. ‘माता पिता बंधू सखा’,’अंतरंग रंगले माझे’, ‘स्वामीमय झाले मन’,‘स्वामी के दरबार में’, ‘तेरी क्रिपा होगी’, ‘तुझे रूप चित्ती’, ���स्वामी पाके तेरे दरसन’,‘जय देव जय देव अक्कलकोट स्वामी’ अशा हिंदी–मराठी गाण्यांचा नजराणा या ध्वनिफीतीत असणार आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nप्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ\nकाँग्रेसच्या पाचव्या यादीत ५६ उमेदवारांची नावं जाहीर\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nसुयश टिळकच्या बुमरँग वेबसिरिला प्रेक्षकांची पसंती\n‘द लायन किंग’ मधील टिमॉनसाठी ‘या’ मराठी कलाकाराने दिला आवाज\nअभिनेत्री अमृता खानविलकर करणार व्यवसाय\nबोल्ड सीन लीक झाल्यावर भडकली राधिका आपटे\nVideo: खिलाडीकुमार अक्षयच्या ‘मिशन मंगल’चा ट्रेलर आऊट\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/belgundi-marathi-bhasha-din-2018/", "date_download": "2019-07-20T16:45:11Z", "digest": "sha1:MKT5YTI5DFP6SZ2GFI364WABGA2ECXHU", "length": 7401, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एकीचा नारा, एकवटला ‘मराठी’ सारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › एकीचा नारा, एकवटला ‘मराठी’ सारा\nएकीचा नारा, एकवटला ‘मराठी’ सारा\nमराठी भाषादिनाचे औचित्य साधून तालुक्याच्या पश्‍चिम भागातील मराठी कार्यकर्त्यांनी एकीची वज्रमूठ आवळली आहे. गटातटात विखुरली गेलेली मराठी जनता पुन्हा म. ए. समितीच्या झेंड्याखाली एकवटली. यामुळे बेळगुंदीत झालेल्या मेळाव्यातून मराठीचे बळ वाढले आहे.\nबेळगुंदी विभाग म. ए. समितीच्यावतीने प्रथमच मराठी भाषादिनाचे आयोजन केले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मेळाव्यातून खर्‍या अर्थाने समितीने आगामी निवडणुकीची ललकार दिली. राजकीय पक्षांनी सुरू केलेल्या आमिषाच्या राजकारणाला सडेतोड उत्तर देण्याचे काम केले. यामुळे आगामी काळात आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला वेग येणार आहे.\nमेळाव्याच्या निमित्ताने तीन गटात विभागले गेलेले कार्यकर्ते एकत्र आले. यामुळे मराठी भाषकांत उत्साहाचे वातावरण पसरले. आपापसातील मतभेदामुळे मागील दहा वर्षात म. ए. समितीचे नुकसान झाले आहे. त्याची जाणीव कार्यकर्त्यांना झाली. यामुळे एकीची हाक देण्यात आली असून त्याला पहिला प्रतिसाद बेळगुंदी विभागातून मिळाला. या भागातील कार्यकर्ते एकत्र आले असून त्याची झलक मेळाव्यात दिसून आली.\nमाजी आ. मनोहर किणेकर यांनी आक्रमक भाषण केले. मराठी माणसांचा बुद्धिभेद करणार्‍या राजकीय पक्षांचा समाचार घेतला. आमिषाच्या राजकारणाला मराठी माणूस भीक घालणार नाही. भाषा, संस्कृतीचा हा लढा सीमाप्रश्‍नाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत सुरूच राहणार आहे. विकासाच्या घोषणा करणार्‍यांकडून केवळ दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा घणाघाती आरोप केला. त्यांनी काँग्रेस, भाजपवर टीका केली.\nकोल्हापूर जि. प. चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांनी युवकांमध्ये उत्साह निर्माण केला. छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे सीमाभागात आहेत. मराठी अस्मिता जागी करण्यासाठी मेळावे आवश्यक आहेत. यातून मराठी माणूस एकवटला जातो. मराठी विचार सर्वदूर पोहोचविण्यासाठी लढ्याची धग पेटती ठेवा. एकोपा विस्कटू देऊ नका, असे आवाहन केले.\nखंडेराजुरी येथील सुभाषित पाटील यांनी तलवार-ढालीपलिकडील शिवाजी हा विषय सक्षमपणे मांडला. शिवाजी महाराज म्हणजे लढाई, युद्ध, हा समज चुकीचा असून शिवाजी महाराज त्यापलिकडे आहेत. त्यांचे विचार समजून घेण्याचे आवाहन केले.\nमेळाव्यात मांडलेल्या विचारांनी मराठी मने चेतवली गेली. एकीची गरज अधोरेखित केली. येतील त्यांचे स्वागत करण्याचे धोरण स्पष्ट झाले. मागील काही वर्षांपासून संघटनेपासून दुरावलेल्या कार्यकर्त्यांनी येथे हजेरी लावली. यामुळे हा मेळावा सर्वार्थाने यशस्वी झाला.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252780:2012-09-28-19-59-39&catid=377:2012-01-02-08-23-39&Itemid=378", "date_download": "2019-07-20T16:18:15Z", "digest": "sha1:TERUOJO2YAPMUKTITFYOIESAP2BXXBZO", "length": 23376, "nlines": 260, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रसग्रहण : चित्त्याशी ‘माणुसकी’चं नातं", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> रसग्रहण >> रसग्रहण : चित्त्याशी ‘माणुसकी’चं नातं\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nरसग्रहण : चित्त्याशी ‘माणुसकी’चं नातं\nरविवार , ३० सप्टेंबर २०१२\nकुतूहल आणि जिज्ञासा ही मानवाला निसर्गाने दिलेली मोठ्ठी देणगी आहे; ज्यामुळे माणसाने स्वतच्या अस्तित्वाच्या कोडय़ापासून विश्वनिर्मितीच्या रहस्यापर्यंत अनेक रहस्ये उलगडण्याचे प्रयत्न केले. रहस्याचा उलगडा करण्याच्या या वृत्तीचाच एक भाग म्हणजे प्राण्यांचा जीवनपट अभ्यासणं. प्राण्यांचे आयुष्य कसे असते त्यांची कुटुंबव्यवस्था कशी असते त्यांची कुटुंबव्यवस्था कशी असते आपल्या पिल्लांना स्वावलंबी करण्याची प्राण्यांची रीत काय असते आपल्या पिल्लांना स्वावलंबी करण्याची प्राण्यांची रीत काय असते अशा अनेक प्रश्नांनी मानवी मन अस्वस्थ होते. डिस्कव्हरी, अ‍ॅनिमल प्लॅनेट, नॅशनल जिओग्राफिक यांसारख्या वाहिन्यांवरून या प्रश्नांचा उलगडा करणारे उत्तमोत्तम माहितीपट आपल्याला नेहमीच आकर्षून करून घेतात. या धर्तीवर एका चित्त्याची व त्याच्या कुटुंबाची जीवनकहाणी ‘ऑंखो देखा हाल’ अनुभवायची असेल तर ‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’ या पुस्तकाला पर्याय नाही.\nएका पाळीव चित्त्याचं पुनर्वसन करून त्याला पुन्हा जंगली बनवणं, नसíगक वातावरणापेक्षा बंदिवासात ��ित्त्याच्या प्रजोत्पादनात अडथळे येण्यामागील कारणे तसेच त्याचं संवर्धन करण्यासाठी नेमकं काय करायला हवं, हे जाणून घेण्यासाठी जॉय अ‍ॅडम्सन झपाटल्या होत्या.\nजॉय अ‍ॅडम्सन प्राणी-अभ्यासक आहेतच; परंतु प्राण्यांचा अभ्यास केवळ वैज्ञानिक तर्काधारे व संख्यात्मकदृष्टय़ा करण्यापेक्षा भावनिक पातळीवर प्राण्यांचे मानसशास्त्र जाणून घेऊन करावा, अशा मताच्या आहेत. जॉयनी आपल्या आयुष्यात तीन वन्यप्राणी वाढवले. सर्वप्रथम एल्सा सिंहीण, त्यानंतर पिप्पा चित्तीण आणि सर्वात शेवटी पेनी नावाची वाघीण. पिप्पाच्या आयुष्यावर त्यांनी दोन पुस्तके लिहिली- ‘द स्पॉटेड िस्फक्स’ व ‘पिप्पाज् चॅलेंज.’ पकी ‘पिप्पाज् चॅलेंज’चा अनुवाद ‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’ या नावाने प्रा. आनंद वैद्य यांनी केला आहे.\nकेनियात आलेले डंकी दाम्पत्य इंग्लंडला परत जाणार होते. तत्पूर्वी आपल्याकडील चित्त्याचे आठ महिन्यांचे पिल्लू त्याचा योग्य सांभाळ व्हावा या हेतूने त्यांनी जॉय यांच्याकडे सुपूर्द केले. ती एक मादी होती. जॉय यांच्याबरोबर डंकी दाम्पत्याचे बोलण्ं सुरू असतानाच ते पिल्लू जॉय यांच्याजवळ गेलं, प्रेमाने त्यांचा चेहरा चाटू लागलं आणि त्या क्षणापासून त्यांच्यातले बंध दृढ झाले. या पिप्पाचीच साडेचार वर्षांची कहाणी या पुस्तकात चितारली आहे. हे पुस्तक म्हटलं तर जॉय अ‍ॅडम्सन यांची दैनंदिनी आहे किंवा पिप्पाचं चरित्रही\nपिप्पाच्या चौथ्या बाळंतपणापासून सुरू झालेला प्रवास उत्कंठावर्धक आहेच, पण वन्यप्राण्यांविषयीचे आपले ज्ञान समृद्ध करणाराही आहे. शाकाहारी हत्तींच्या कळपाजवळ आपली पिल्ले ठेवून पिप्पा त्या पिल्लांचे माकडांपासून कसे संरक्षण करते, किंवा आपल्या एका पिल्लाचा दुर्दैवी अंत झाल्यानंतर उर्वरित पिल्लांना वाचवण्यासाठी ती कोणत्या क्लृप्त्या वापरते, ही माहिती वाचताना माणूस आणि प्राण्यांतील साम्य जाणवल्यावाचून राहत नाही. चित्त्याचे कुटुंब ओळखण्यासाठी त्यांच्या शेपटीच्या मुळाशी असलेल्या ठिपक्यांची संरचना निकष म्हणून वापरली जाते, हे आपल्याला या पुस्तकातूनच कळतं. मांसाहारी प्राण्यांसाठी बेडूक कसे साहाय्यकारी ठरतात याचा रंजक किस्सा पिप्पामुळे कळतो. वन्यप्राणी आपले सीमावाद कसे सोडवतात, अन्नाची गरज कशी भागवतात, जननसंख्येचे प्रमाण कसे मर्यादित ठ���वतात, पिल्लांना शिस्तीत कसे वाढवतात, एकमेकांशी कसा संवाद साधतात, आदी तपशील या पुस्तकात आहेत. त्याचबरोबर लिखाणाच्या ओघात वन्यप्राणी संवर्धन करताना कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याचेही उल्लेख येऊन जातात. प्राणीसृष्टीचे जतन-संवर्धन करायचे तर त्यासाठी किती प्रगल्भपणे प्रयत्न व्हायला हवेत, याचा विचार मनास स्पर्शून जातो.\nजॉय एका अपघातामुळे पिप्पा आणि तिच्या पिल्लांपासून सुमारे महिनाभर दुरावतात. मात्र, त्या जंगलात परतताच पिप्पाच्या स्पर्शातून त्यांना चित्ता कुटुंबीय मनाने आपल्या किती नजीक आहेत, हे अनुभवास येते. प्राण्यांच्या कामभावना, त्यांची अभिव्यक्ती, आपल्या भावना सहचारिणीवर न लादण्याची प्राण्यांमधील ‘माणुसकी’ अशा गोष्टी या पुस्तकातून कळतात.\nपुस्तकाच्या रसाळपणाचे श्रेय जितके जॉय यांचे आहे, तितकेच अनुवादक प्रा. आनंद वैद्य यांचेही आहे. साठच्या दशकात लिहिलेल्या या पुस्तकात जॉय यांनी एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. स्पेशलायझेशनच्या प्रभावाचा ग्रहणशक्तीवर होणारा दुष्परिणाम त्यांनी नोंदवला आहे. विद्यापीठीय शिक्षणाची चौकट निरीक्षणावर कशी मर्यादा आणते आणि प्राण्यांच्या कृतीमागील प्रेरणा समजून न घेता केवळ बाह्य़ निरीक्षणे नोंदवण्याने सखोल अंतर्दृष्टीपासून कसे रोखते, यावरील त्यांचे भाष्य अंतर्मुख करणारे आहे.\n‘पिप्पाची मृत्यूशी झुंज’, मूळ लेखक- जॉय अ‍ॅडम्सन, अनुवाद- प्रा. आनंद वैद्य, दिलीपराज प्रकाशन, पुणे,\nपृष्ठे- १९१, मूल्य- रु. २००/-\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफो��� आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/service-category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-mr/", "date_download": "2019-07-20T15:55:10Z", "digest": "sha1:Z2UEIBVCLZAA6MLKSP6P5XAZOXEBBNGC", "length": 4756, "nlines": 114, "source_domain": "amravati.gov.in", "title": "सामाजिक सुरक्षा | राष्‍ट्र संतांची भूमी | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nसर्व प्रमाणपत्रे सामाजिक सुरक्षा महसूल न्यायालयीन पुरवठा बिल रा.सू.वि.के.\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/12/telangana-officer-v-lavanya-raided-by-acb-93-lakhs-cash-jewellery-found-at-home.html", "date_download": "2019-07-20T15:56:42Z", "digest": "sha1:T3QC6FTBD76MKD7CLIXENGS2COUC3TPU", "length": 4485, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " 93 लाख रोख रक्कम, 400 ग्रॅम सोने...! - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - 93 लाख रोख रक्कम, 400 ग्रॅम सोने...!", "raw_content": "93 लाख रोख रक्कम, 400 ग्रॅम सोने...\n- पुरस्कार विजेत्या अधिकार्‍याच्या घरी सापडले घबाड\nतेलंगणामधील भ्रष्टाचार विरोधी पथकाने तहसीलदार व्ही. लावण्या यांच्या घरावर धाड टाकत केलेल्या कारवाईत 93.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 400 ग्रॅम सोने जप्त केले आहे. व्ही. लावण्या यांच्या हैदराबाद येथील हयातनगर परिसरात असणार्‍या घरातून हे घबाड जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ग्राम महसूल अधिकार्‍याला शेतकर्‍याकडून चार लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. जमिनीच्या कागदपत्रांमधील चूक दुरुस्त करण्यासाठी ग्राम महसूल अधिकार्‍याने ही लाच मागितली होती.\nशेतकर्‍याला आठ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. यापैकी पाच लाख रुपये तहसीलदारांसाठी तर तीन लाख रुपये ग्राम महसूल अधिकार्‍यासाठी होते. पैसे हातात येताच ग्राम महसूल अधिकार्‍याने तहसीलदारांशी संपर्क साधला. यामुळे भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्यांची चौकशी केली. व्ही. लावण्या यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले होते. यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्यांच्या घरावर धाड टाकली. यादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक शेतकरी लावण्या यांच्या पाया पडत आपली विनंती मान्य करा, असे गार्‍हाणे मांडत होता. मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकर्‍याचे नाव भास्कर असून ग्राम महसूल अधिकार्‍याने पासबुक देण्यासाठी त्याच्याकडे 30 हजारांची लाच मागितली होती.\nभास्कर यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही चुका आढळल्या होत्या. चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे लाखो रुपयांची लाच मागण्यात आली होती. यानंतर त्यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार केली. विशेष म्हणजे लावण्या यांना दोन वर्षांपूर्वीच तेलंगणा सरकारकडून सर्वोत्तम तहसीदार हा पुरस्कार मिळाला होता. त्यांचे पती हैदराबाद महानगरपालिकेत अधीक्षक पदावर असल्याची माहिती आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/category/nilesh-gawade/", "date_download": "2019-07-20T16:49:51Z", "digest": "sha1:NJIFKU3G4ZXY7I2XEVOYN4U4GGQJXFZC", "length": 10645, "nlines": 157, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "निलेश गाव���े Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कधी…\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. दररोज…\nउद्योजका सारखा विचार करा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. “उद्योजक”…\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. आज…\nयशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या पत्नीचे ऐका\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. धक्का…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. प्रत्येक…\nतुमचे निर्धार वाक्य (Decision Statement) काय आहे\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. तुम्ही…\nउद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करण्याआधी स्वत:ला हे चार प्रश्न विचारा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. तुम्हाला…\n८ सोप्या पायर्‍या वापरुन तुमची उद्दिष्टे साध्य करा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. तुम्हाला…\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आ���्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/tag/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8B/", "date_download": "2019-07-20T15:59:38Z", "digest": "sha1:46OP7Y5A75MHDRMASC7FHVI7PTIJBH6R", "length": 5678, "nlines": 145, "source_domain": "www.marathimati.net", "title": "टॉमेटो | मराठीमाती", "raw_content": "\nमूग निवडून पाण्यात भिजवा. पातेल्यात २ ग्लास पाणी टाकून मूग टाका. हिरवी मिरची, आले चिरुन टाका, टॉमेटो बारीक चिरुन टाका.\nमीठ टाकून पातेले झाका. गॅस मोठा राहू द्या. मधे-मधे गरजे प्रमाणे गरम पाणी टाकत रहा.\nजर डाळ घट्ट हवी असेल तर वरुन पाणी टाकू नका. डाळ शिजल्यावर गॅस बंद करा. तूप गरम करुन लाल तिखटची फोडणी द्या.\nवाढताना कोथिंबीर व आमसूल पावडर टाका.\nThis entry was posted in आमट्या,सार,कढी and tagged आमट्या, आमसूल पावडर, कढी, टॉमेटो, डाळ, पाककला, मूग, मूगडाळ, सार on फेब्रुवारी 2, 2011 by संपादक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc/editorial/article-on-citizenship-bill-report-to-be-tabled-in-parliament?page=55", "date_download": "2019-07-20T16:19:44Z", "digest": "sha1:CVWCJQVAF3EZITHTNJH7BZT4LGVGQPHH", "length": 121590, "nlines": 225, "source_domain": "reliableacademy.com", "title": "irish revolution", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nजीडीपी वाढीची प्रचारी दिशाभूल\nहवीत खरीखुरी ‘बालस्नेही’ न्यायालये\nयुरोपात अनेक देशांमध्ये सार्वत्रिक प्रतिगामी वारे वाहत असताना, आर्यलडसारख्या तुलनेने कर्मठ आणि मागास मानल्या गेलेल्या देशाने गर्भपातास मान्यता देणारा प्रगतिशील कौल बहुसंख्येने दिल्यामुळे अभ्यासकांमध्ये एकाच वेळी आश्चर्य आणि समाधानाची संमिश्र भावना उमटणे स्वाभाविक आहे. आयरिश जनतेच्या या ऐतिहासिक निर्णयाला भारतीय संदर्भ आहेत.\nसविता हलप्पानावार या मूळ बेळगावातील दं��चिकित्सक तरुणीचा २०१२ मध्ये आर्यलडची राजधानी डब्लिनमध्ये गर्भपात नाकारला गेल्याने मृत्यू झाला होता. जंतुसंसर्गामुळे तिच्यासाठी गर्भपात करवून घेणे अत्यावश्यक बनले होते. पण संबंधित रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आयरिश राज्यघटनेतील गर्भपातविरोधी घटनादुरुस्तीचा आधार घेत आणि गर्भाच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचे कारण देत गर्भपात नाकारला.\nया घटनेनंतर त्या देशात संताप आणि सहानुभूतीची लाट उसळली होती. आयरिश राज्यघटनेत १९८३ मध्ये करण्यात आलेल्या आठव्या दुरुस्तीनुसार, गर्भाला गर्भवती मातेइतकाच जगण्याचा हक्क प्रदान केला गेला. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या गर्भपातावर संपूर्णपणे बंदी घातली गेली, ती कठोरपणे अमलातही येऊ लागली.\nसविताच्या मृत्यूनंतर आठवी घटनादुरुस्ती चर्चा आणि वादाच्या केंद्रस्थानी आली. ती रद्द करण्यासाठीच गेल्या आठवडय़ात आर्यलडमध्ये सार्वमत घेण्यात आले. त्यात ६६ टक्के मतदारांनी सकारात्मक म्हणजे घटनादुरुस्ती रद्द करण्याच्या बाजूने कौल दिला.\nसुरुवातीच्या जनमत चाचण्यांमध्ये फार तर ५० टक्के नागरिक सकारात्मक कौल देतील, पण ग्रामीण भागांतील आणि वयस्कर मतदार बहुधा विरोधी मतदान करतील असा अंदाज व्यक्त झाला. जनमत चाचण्यांमध्ये भाग न घेतलेले आणि संदिग्ध मन:स्थितीतील मतदार ऐन वेळी घात करतील, अशीही भीती गर्भपात समर्थक संघटनांना वाटत होती. ती पूर्णपणे अनाठायी ठरली.\nआर्यलडचे भारतीय वंशाचे पंतप्रधान लिओ वराडकर यांची भूमिकाही या सार्वमताच्या बाबतीत निर्णायक ठरली. त्यांच्या सरकारने घटनादुरुस्ती रद्द करण्यासाठी जनमत निर्माण करण्याकामी महत्त्वाची भूमिका बजावली. वराडकर हे बदलत्या आयरिश मानसिकतेचे प्रतीक ठरतात. मिश्रवर्णीय आणि जाहीर समलिंगी असूनही ते आर्यलडसारख्या कॅथलिकबहुल राष्ट्राचे पंतप्रधान बनू शकले. अशा प्रगतिशील बदलांच्या वातावरणात गर्भपाताला विरोध करणारी आठवी घटनादुरुस्ती हे ठसठसणारे गळू होते.\nविशेष म्हणजे १९८३ मध्ये जवळपास इतक्याच मताधिक्याने ही दुरुस्ती सार्वमताद्वारे मंजूर झाली होती. या घटनादुरुस्तीद्वारे गर्भाला जगण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला होता. त्यामुळे तेथील सर्व न्यायालयांनी सर्व प्रकारच्या गर्भपात शस्त्रक्रियांना मज्जाव केला. त्यामुळे बलात्कारातून उद्भवलेली गर्भधारणा, परिचितांकडून होणारे अत्याचार, गर्भात सुरुवातीलाच उद्भवलेला दुर्धर आजार किंवा शारीरिक व्यंग आणि काही बाबतींत गर्भवतीच्या जीविताला निर्माण झालेला धोका अशी सबळ कारणेही गर्भपातासाठी पुरेशी ठरू शकत नव्हती.\nत्यातून सवितासारख्या अनेक गर्भवतींचे जीव हकनाक गेले. अनेक महिलांनी ऑनलाइन औषधे मागवून चोरून गर्भपात केले. शेकडो महिलांना गर्भपातासाठी आर्यलडबाहेर जावे लागले. सुरुवातीला त्याचीही परवानगी नव्हती. गर्भपातास परवानगीसाठी आत्महत्येची शक्यता गृहीत धरता येणार नाही, असाही अजब निर्णय एकदा तेथील न्यायालयाने दिला होता.\nअनेक आत्महत्या अनैच्छिक गर्भधारणा झाल्यानंतर गर्भपात करता येणार नाही या भावनेतून झाल्याचे सिद्ध होऊनही न्यायव्यवस्था आणि राजकीय यंत्रणा उदासीन राहिली. पण गेल्या ३५ वर्षांमध्ये स्वयंसेवी सामाजिक चळवळींनी जनमत निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सविताचा दुर्दैवी मृत्यू आठव्या घटनादुरुस्तीविरोधात जनस्फोटासाठी मुख्य ठिणगी ठरली. विजयाच्या जल्लोषातही तिच्या मृत्यूचे भान आयरिश जनतेने ठेवले, हे तिच्या परिपक्वतेचे आणखी एक लक्षण.\nराज्यातील बहुतेक आश्रमशाळांची अवस्था भयावह आहे. शाळांचे मोडलेले दरवाजे, निकृष्ट दर्जाचे जेवण, प्यायला स्वच्छ पाणी नाही, फाटलेल्या गाद्या, मुलींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत. यासाठी प्रचंड निधी मात्र खर्च होतोय.\nआरोग्य विभाग व आदिवासी विभागाने एकत्रितपणे आश्रमशाळांमधील लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अपेक्षित आहे. पण त्या बाबतीत सर्वत्र आनंदीआनंद आहे. अशा आश्रमशाळा या आजही छळछावण्याच आहेत.\nआश्रमशाळेतील मोकळ्या जागेत झोपलेल्या बारक्याला साप चावला. त्याला वेळेत उपचारही न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.. राजश्री ही सातवीतील मुलगी तापाने फणफणत होती. प्राथमिक केंद्रापर्यंत जाण्यासाठी रुग्णवाहिका वेळेत आली नाही, अखेर तिने दम तोडला.\nराज्यातील अनुदानित व शासकीय आश्रमशाळा या मृत्यूचे सापळे बनले आहेत. दर वर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनात आश्रमशाळांमधील भोंगळ कारभार, भ्रष्टाचार आणि बालमृत्यूवरून सर्वपक्षीय आमदार गदारोळ करतात. सभागृहाचे कामकाज बंद पडते. सरकार चौकशीचे आश्वासन देते. एखादी समिती नेमली जाते आणि पुन्हा सारे काही ‘जैसे थ���’..\nआदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या या आश्रमशाळांचे दु:ख काही वेगळेच आहे. येथे शिकण्यासाठी येणाऱ्या गरीब आदिवासी मुलांचे हाल, त्यांच्या वेदनांना कोणी वाली नाही. या आश्रमशाळा म्हणजे जणू काही छळछावण्या झाल्या आहेत. अर्थात यालाही अपवाद आहेत. काही खासगी अनुदानित आश्रमशाळांचे चालक आपल्या आश्रमशाळा चांगल्या प्रकारे चालविण्याचा प्रयत्न करतात. मात्र सरकारी यंत्रणेच्या भ्रष्ट कारभाराचे अनेक चटके सोसतच त्यांना आपला कारभार चालवावा लागतो.\nराज्यातील बहुतेक आश्रमशाळांची अवस्था दयनीय म्हणावी लागेल. विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी शिकविण्याची व्यवस्था केली जाते तेथेच रात्री त्यांची झोपण्याची व्यवस्था असते. जमिनीवर चादरी अथवा वर्षांनुवर्षे वापरलेल्या अनेक ठिकाणी फाटलेल्या गाद्यांवरच या मुलांना आपली रात्र काढावी लागते.\nआश्रमशाळांचे दरवाजे मोडलेले, खिडक्यांचा कधी पत्ता असतो तर कधी नसतो. अशा मोडलेल्या दरवाजातून रात्री साप अथवा सरपटणारे अनेक प्राणी सहज शिरकाव करतात. यातूनच अनेकदा सर्पदंशाच्या घटना घडतात. याशिवाय विंचू चावण्याचे प्रमाणही आश्रमशाळांमध्ये मोठे आहे. बहुतेक आश्रमशाळांमध्ये मूलभूत सुविधांचाही अभाव असल्याबाबत लोकप्रतिनिधी वेळोवेळी ओरड करतात. तथापि यात आजपर्यंत सुधारणा झालेली दिसत नाही. आश्रमशाळांमध्ये होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी अखेर न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.\nत्यानंतर उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये दिलेल्या आदेशानुसार आश्रमशाळांमध्ये निवासी व अन्य मूलभूत सुविधा पुरविण्याचे आदेश सरकारने जारी केले. या घटनेची दखल घेऊन राज्यपालांनीही बैठक घेतली. त्यानंतर आश्रमशाळांमधील बालमृत्यू रोखण्यासाठी २०१६ मध्ये राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली.\nया समितीला आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास करून हे मृत्यू रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या त्याबाबत शासनाला अहवाल सादर करावयाचा होता. बालसंरक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच मागील पाच वर्षांतील विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे विश्लेषण करणे, आजारी विद्यार्थ्यांना प्रभावीपणे कशी मदत करता येईल याची योजना मांडण्यासह आपत्क��लीन उपचार, दीर्घ उपाययोजना आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचे प्रशिक्षण आदी अनेक मुद्दे या समितीसमोर होते. डॉ. साळुंखे यांच्या समितीने अनेक आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.\nराज्यात ५२९ शासकीय आश्रमशाळा असून त्यात सुमारे एक लाख ९१ हजार ५६१ विद्यार्थी आहेत, तर ५५६ अनुदानित आश्रमशाळांमध्ये दोन लाख ५३ हजार ८९१ विद्यार्थी आहेत. यामध्ये मुलींची संख्या निम्मी असून २००३ पासून २०१६ पर्यंत या आश्रमशाळांमधील १४१६ विद्यार्थ्यांचे सर्पदंश, आजारपण, आत्महत्येसह वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाले आहेत. यात आठ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असून वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या दोन वर्षांतील मृत्यूंची आकडेवारी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली नाही.\nतथापि सूत्रांच्या म्हणण्यानुसार आश्रमशाळांमध्ये दर वर्षी वेगवेगळ्या कारणांमुळे २८० विद्यार्थ्यांचे मृत्यू होत असतात. राज्यपाल के. विद्यासागर राव यांनी याची गंभीर दखल घेऊन आदिवासी विभाग व आरोग्य विभागासह सर्व संबंधितांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. साळुंखे यांची समिती स्थापन करण्यात आली व त्यांनी आपला अहवाल ऑक्टोबर २०१६ मध्ये सादर केला.\nया अहवालात त्यांनी मागील तीन वर्षांत शासकीय आश्रमशाळांमध्ये झालेल्या २८२ मृत्यूंची चिकित्सा केली. यात २८ टक्के मुलांच्या मृत्यूचे कारणच समजू शकले नाही असे त्यांनी नमूद केले आहे. २३ टक्के मुलांचा गंभीर आजाराने मृत्यू झाला, तर १२.६१ टक्के मुलांचा अचानक मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. ४.९२ टक्के विद्यार्थ्यांचा साप चावून मृत्यू झाला असून ४.२९ टक्के मुलांचा अपघाती मृत्यू झाल्याचे दिसून येते.\nआश्रमशाळेत एखादा मुलगा आजारी पडल्यास शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांला रुग्णालयात दाखल करून त्याची काळजी घेण्याऐवजी पालकांना बोलावून घरी पाठवताना दिसतात, असेही समितीने आपल्या अहवालात नमूद केले आहे. प्रामुख्याने नाशिक जिल्हा, अमरावती, नंदुरबार, धारणी, डहाणू व गडचिरोली येथील आश्रमशाळांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असून यातील बहुतेक आश्रमशाळांमध्ये ज्या जागेत विद्यार्थी शिकतात तेथेच जमिनीवर अंथरूण टाकून झोपावे लागते.\nया विद्यार्थ्यांचा डेंगी व मलेरियापासून बचाव व्हावा यासाठी औषधभारित मच्छरदाणी देण्याची शिफारस समितीने केली होती. मात्र गेल्या दोन वर्षांत त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आश्रमशाळांच्या दहा किलोमीटर परिसरात १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, आश्रमशाळेच्या आवारातील फलकावर नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे तसेच डॉक्टरांचे दूरध्वनी क्रमांक लिहिणे, संबंधित आदिवासी विभागाच्या व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक लिहिणे बंधनकारक केले होते.\nशासकीय रुग्णवाहिका नसल्यास खासगी वाहन घेऊन रुग्णाला दाखल करण्यासाठी रोख अनुदान उपलब्ध करून देणे, आरोग्य विभागाच्या एका परिचारिकेची आश्रमशाळेत नियुक्ती करणे व त्यासाठी ५३८ परिचारिकांची पदे निर्माण करणे, अत्यावश्यक प्राथमिक उपचारांसाठी शिक्षकांना प्रशिक्षित करणे, स्वच्छ पाण्याची उपलब्धता, पुरेशी स्वच्छतागृहे आदी अनेक शिफारशी डॉ. साळुंखे यांच्या समितीने केल्या होत्या. या समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यपालांनी डॉ. साळुंखे यांच्याकडेच जबाबदारी सोपवली होती.\nत्यानुसार आदिवासी विभागाने शासन आदेश कागदोपत्री जारी केला. मात्र त्यानंतर सारे काही ठप्प झाले. डॉ. सुभाष साळुंखे यांनी अनेकदा आदिवासी विभागाच्या सचिवांकडे पाठपुरावा करून अंमलबजावणीचे काम पाहण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याची मागणी केली. राज्यपाल व मुख्यमंत्र्यांनाही पत्रे पाठवली. मात्र गेल्या वर्षभरात त्यांच्या एकाही पत्राचे अथवा मेलचे उत्तरही आपल्याला कोणी दिले नाही, असे डॉ. साळुंखे यांचेच म्हणणे आहे. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना लागणारे गणवेश, तेल, दंतमंजन तसेच अन्नधान्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घोटाळे होत असतात. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विधिमंडळात बनावट टूथपेस्ट व पॅराशूट तेलासह अनेक गोष्टी पुराव्यानिशी दाखवून कोटय़वधी रुपयांचा यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता.\nखरे तर हा भ्रष्टाचार वर्षांनुवर्षे सुरू असून यात आजही काहीही बदल झाला नसल्याचे लोकप्रतिनिधींचेच म्हणणे आहे. गंभीर गोष्ट म्हणजे बहुतेक आश्रमशाळांमध्ये मुलींसाठी पुरेशी स्वच्छतागृहे नाहीत की पिण्याच्या स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही. आरोग्य विभाग व आदिवासी विभागाने एकत्रितपणे आश्रमशाळ���ंमधील लाखो विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे अपेक्षित आहे. आरोग्य विभागाच्या कारभाराचे पुरते बारा वाजले आहेत. आजही आरोग्य विभागात सोळा हजार पदे रिक्त असताना आश्रमशाळांमध्ये साडेपाचशे परिचारिका कोठून नेमणार, असा प्रश्न आहे.\nआरोग्यमंत्री दीपक सावंत व आदिवासीमंत्री विष्णू सावरा यांनी एकत्रितपणे गेल्या चार वर्षांत आश्रमशाळांच्या दुरवस्थेवर किमान चर्चा तरी केली आहे का, असा सवाल आदिवासी क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या संवेदनाहीन मंत्र्यांकडून काहीही अपेक्षा नसून आश्रमशाळा या आजही छळछावण्याच आहेत. येथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले जेवण, किमान आरोग्यसेवा व चांगले शिक्षण या किमान गोष्टीही सरकार देणार नसेल तर सरकार व लोकप्रतिनिधींची नेमकी जबाबदारी काय, असा सवालही यातून निर्माण होतो.\nआश्रमशाळांमध्ये आठ ते १६ वयोगटातील विद्यार्थ्यांचे वाढते मृत्यू ही खरोखरच चिंताजनक गोष्ट असूनही हे मृत्यू कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होताना दिसत नाहीत. निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे एक पैसाही न घेता या विषयावर काम करण्यास तयार आहेत, मात्र त्यांना कोणी कामही करू देत नाही याहून दुर्दैवी गोष्ट कोणती असेल\nसध्याच्या काळात ऊर्जा समस्येवर सौरऊर्जेचा तोडगा सांगितला जात असला तरी त्यात साधनसामग्रीच्या किमती, लागणारी जागा व सौरघटांची कार्यक्षमता यासारखी अनेक आव्हाने आहेत. त्यावर तंत्रज्ञानावर आधारित उत्तरे शोधण्याचे काम करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ न्यू साऊथ वेल्स या संस्थेतील प्रा. मार्टिन ग्रीन.\nत्यांना अलीकडेच प्रतिष्ठेचा जागतिक ऊर्जा पुरस्कार जाहीर झाला असून तो ८ लाख २० हजार डॉलर्सचा आहे. प्रकाशीय सौर विद्युतघटावर त्यांनी केलेले संशोधन महत्त्वाचे व क्रांतिकारी ठरले आहे. हा पुरस्कार पटकावणारे ते पहिलेच ऑस्ट्रेलियन.\nग्रीन यांचा जन्म ब्रिस्बेनचा. क्वीन्सलँड विद्यापीठातून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी कॅनडाच्या मॅकमास्टर विद्यापीठातून पीएचडी केली. त्यांच्या नावावर अनेक शोधनिबंध व पेटंट्स आहेत. प्रोफेसर ग्रीन हे ‘ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड फोटोव्होल्टॅइकस’ या संस्थेचे संचालक आहेत.\nत्यांनी सौर प्रकाशीय विद्युतघटांची कार्य��्षमता मोठय़ा प्रमाणावर वाढवली तर आहेच, शिवाय त्यांनी शोधलेले तंत्रज्ञान कमी खर्चीक आहे. १४ देशांच्या ४४ स्पर्धकांमधून त्यांची निवड करण्यात आली आहे. नोबेलनंतर महत्त्वाचे मानले जाणारे हे पारितोषिक असून इलन मस्क हेही या स्पर्धेत होते. त्यांना मागे टाकून ग्रीन यांनी हा पुरस्कार पटकावला आहे. मोनोक्रिस्टलाइन व पॉलिक्रिस्टलाइन सिलिकॉन सोलर सेलची निर्मिती हा ग्रीन यांचा विशेष संशोधन विषय. प्रकाशीय सौर विद्युतघटांच्या किमती दिवसेंदिवस कमी होत आहेत ते ग्रीन यांच्यासारख्या संशोधकांच्या परिश्रमाचे फळ आहे. एखाद्या सौरघटाची सूर्यप्रकाशाचे विद्युतऊर्जेत रूपांतर करण्याची जी क्षमता असते ती फार महत्त्वाची असते. ग्रीन यांनी १९८९ मध्ये २० टक्के, तर इ.स. २०१४ मध्ये ४० टक्के क्षमता यात प्राप्त केली होती. त्यांनी पीईआरसी सोलर सेलचा शोध लावला असून २०१७ अखेरीस सिलिकॉन सेलच्या उत्पादनात या प्रकारच्या सेलचे (विद्युतघट) प्रमाण अधिक आहे.\nशाश्वत ऊर्जेच्या क्षेत्रात त्यांनी गेली तीस वर्षे केलेले काम हे फार उल्लेखनीय आहे यात शंका नाही. सौरघटांची क्षमता वाढवतानाच त्यांनी सौरऊर्जा सामान्यांच्या आवाक्यात आणण्याचे काम केले आहे. लेसर डोपिंग केलेले सौरघट तयार करून त्यांनी ते सौरपट्टय़ामध्ये वापरले.\nपेरोव्हस्काइट या प्रकाशीय घटांची निर्मिती करताना त्यांनी संमिश्रांचा वापर केला. कार्ल बोअर सौरऊर्जा पदक, सोलर वर्ल्ड आइनस्टाइन अवॉर्ड असे अनेक मानसन्मान त्यांना लाभले. त्यांचे संशोधन हे एकूणच भविष्यातील ऊर्जेच्या गरजा ओळखून केलेले आहे, त्यामुळे त्याचा जागतिक परिणाम खूप मोठा आहे.\nजीडीपी वाढीची प्रचारी दिशाभूल\nअर्थसाक्षरता बेतास बेत असण्याचे अनेक (गैर)फायदे निदान सत्ताधाऱ्यांना तरी आहेत. विद्यमान सत्ताधारी तर प्रचार-प्रसारात इतके मातब्बर की राजकीय कुरघोडय़ांबाबत विरोधकांना ते सहजी नामोहरम करतात हे अनेकवार दिसले आहे. मात्र आर्थिक आघाडीवर फारसे काही कमावले नसतानाही, सत्ताधाऱ्यांना प्रचारी बडेजाव मिरवता आला आहे. आर्थिक आघाडीवरील सर्वदूर मौजूद आणि अगदी विरोधकांमधील निरक्षरतेच्या परिणामीच हे त्यांना शक्य बनले आहे.\nदेशाच्या प्रगतीचा द्योतक मानला जाणारा आर्थिक विकास दर अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन- जीडीपीच्या आकडेवारीबाबत असाच प्���चारी बनाव केंद्रातील सत्तापक्षाने निरंतर चालविला आहे आणि तो बिनबोभाट खपवूनही घेतला जात आहे. गेल्या आठवडय़ात जाहीर झालेली आकडेवारी त्याचा ताजा प्रत्यय देणारी आहे.\nजानेवारी ते मार्च २०१८ या वित्त वर्षांच्या अंतिम तिमाहीत अर्थविश्लेषकांच्या सार्वत्रिक अपेक्षांपेक्षा किती तरी सरस असा जीडीपीवाढीचा ७.७ टक्क्यांचा दर केंद्रीय सांख्यिकी संस्थेने गुरुवारी जाहीर केला. मागील सात तिमाहींतील हा उच्चांकी विकास दर आहेच. शिवाय गत काही वर्षांतील ७.५ टक्क्यांच्या सरासरी वृद्धिदरापेक्षाही तो अधिक आहे. प्रश्न असा की, ही आकडेवारी विश्वासार्ह आहे काय विदेशातील संस्थांसह, देशी विश्लेषक आणि अर्थ-चिकित्सक प्रतिष्ठित संस्थांही याबाबत साशंक आहेत. याला काही ठोस कारणेही आहेत.\nजीडीपीवाढीच्या मापनाची सांख्यिकी पद्धत सदोष आहे अथवा वास्तविक (नॉमिनल) वृद्धिदर की प्रत्यक्ष (रिअल) वाढीचा दर गृहीत धरला जावा, यावर येथे पुन्हा काथ्याकूट करायचा नाही. त्या चलाखीची तड लावली जायला हवीच. परंतु समस्या आणखी वेगळीच आहे. प्रत्यक्ष जीडीपीवाढीचा दर निश्चित करण्यासाठी त्यावरील किंमतवाढीचा परिणाम म्हणून जो घटक गृहीत धरता जातो, ज्याला अर्थशास्त्रीय परिभाषेत ‘डिफ्लेटर’ म्हटले जाते, त्या डिफ्लेटरबाबत निरंतर छेडछाड केंद्रीय सांख्यिकी संस्थेने सुरू ठेवली आहे. याचा अर्थ महागाई कमी दाखविली गेल्यास, जीडीपीवाढीचा जाहीर आकडा अवास्तव वाढणार आणि वाढलेला आहे.\nगंभीर बाब म्हणजे गेल्या काही तिमाहींपासून हे असेच घडत आहे. मोदी सरकार म्हणजे ‘सही विकास’ हे ढोल ज्याला वाटेल त्याने भले बडवावेत. परंतु रिझव्‍‌र्ह बँकेचे पतधोरण, देशाची आर्थिक धोरणांची सर्वस्वी मदार असलेल्या महत्त्वाच्या आकडेवारीबाबत अशी दिशाभूल होणे निश्चितच आक्षेपार्ह आहे. नोकऱ्या-रोजगारांत वाढ नाही, उद्योगक्षेत्राचा बँकांकडून कर्जमागणीचा दर साडेपाच दशकांच्या नीचांकाला (१९६३ सालच्या) घसरला आहे; व्यवसायानुकूलतेच्या जागतिक क्रमवारीत भारताने मोठी झेप घेऊनही खासगी गुंतवणूक वाढलेली नाही.\nदुसरीकडे तुलनेने चांगला मोसमी पाऊस आणि विक्रमी पीक आले असतानाही ग्रामीण अर्थव्यवस्थेला अरिष्टाने घेरले आहे. शेती क्षेत्रात जीडीपीवाढीचा दर आधीच्या तुलनेत निम्म्यावर आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थां��लेल्या नाहीत, शिवारावरील असंतोष धुमसत चालला आहे. शेतीनंतर सर्वाधिक रोजगार पुरविणारे बांधकाम क्षेत्र नोटाबंदी, जीएसटीच्या सपकाऱ्यातून अजून सावरू शकलेले नाही. तरीही देशाचा आर्थिक विकास ७.७ टक्के दराने सुरू आहे, असे मानायचे काय अवास्तव आकडय़ांचे दावे करून ही दारुण स्थिती बदलेल असे मोदी सरकारला भासवायचे आहे काय अवास्तव आकडय़ांचे दावे करून ही दारुण स्थिती बदलेल असे मोदी सरकारला भासवायचे आहे काय घाऊक किंमत निर्देशांकावर पूर्णपणे भर देऊन अस्सल चित्रापासून लक्ष भुलविले जाईल, पण अर्थव्यवस्थेत अपेक्षित चतन्य येईल काय घाऊक किंमत निर्देशांकावर पूर्णपणे भर देऊन अस्सल चित्रापासून लक्ष भुलविले जाईल, पण अर्थव्यवस्थेत अपेक्षित चतन्य येईल काय एकुणात मोदी सरकारच्या सुरात सूर मिसळून प्रसंगी स्वप्रतिष्ठा पणाला लावून केंद्रीय सांख्यिकी संस्थेनेही अच्छे दिनाच्या गुणगानाची प्रचारी दिशाभूल सुरू केली आहे. मुलामा कसलाही असो, अर्थवास्तव लख्खपणे आणि लवकरच सामोरे येणार हे नक्कीच\nसामाजिक स्वरूपाच्या आणि अनेक कंगोरे असणाऱ्या प्रश्नांबाबत सतत मौन बाळगणे किंवा त्यावर कोणत्याच निर्णयाप्रत न येणे, ही आता या देशातील परंपरा बनत चालली आहे. अशा कृतीमुळे हे प्रश्न न्यायालयाचे दरवाजे ठोठावू लागतात. अशा प्रश्नांची उकल किंवा त्यावरील तोडगा लोकशाहीच्या एकाच खांबाकडून व्हावा, अशी भूमिका घेऊन आपली बाजू सुरक्षित करण्याच्या प्रयत्नांत गुंतागुंत वाढतच जाते, हे आजवर अनेकदा सिद्ध झाले आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांबाबत आजवरची सरकारे अनेकदा गप्प बसणे पसंत करत आली आहेत.\nआरक्षणाचा प्रश्न असो की घटनेतील ३५ (अ) किंवा ३७० व्या अनुच्छेदाचा असो. अशा अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नांबाबत त्याच्याशी संबंधित सर्वच घटकांना एकत्र आणून त्यावर विचारमंथन घडवण्यास बहुतेक वेळा टाळाटाळच होताना दिसते. असे काही घडलेच आणि त्यातून निर्माण होणारे मत सत्ताधारी पक्षास अडचणीचे असेल, तर मग काय करायचे, असेही त्यामागील एक कारण असू शकते.\nत्यापेक्षा न्यायालयानेच कान टोचावेत, अशी सरकारी मनोधारणा यातून व्यक्त होताना दिसते. सरकारी नोकऱ्यांमधील बढतीमधील आरक्षणाचा मुद्दा यापूर्वीच न्यायालयात दाखल झाला, त्यावर देशातील अनेक न्यायालयांनी वेगवेगळे निर्णय दिले. आता सर्वोच���च न्यायालयाने बढतीसाठीचे आरक्षण तूर्तास देण्यात यावे, असा निकाल दिला असून अंतिम निकालापर्यंत त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.\nआरक्षणाचा हा मुद्दा सर्वसमावेशक पद्धतीने सोडवायला हवा, हे कोणत्याही राजकीय पक्षास वा सामाजिक संघटनांना पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. पण अद्याप या प्रश्नावर सर्व संबंधितांनी एकत्र येऊन विचार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवातही झालेली दिसत नाही. त्याचे राजकीय प्रश्नात रूपांतर करीत, त्या त्या वेळच्या परिस्थितीत फायदा मिळवण्याचाच प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसतो आहे. असे केल्याने आपली जबाबदारी संपते आणि तिचे ओझे आपोआप न्यायालयांवर जाऊन पडते, ही त्यातील खरी मेख.\nभारताच्या संविधानात जम्मू-काश्मीरसंबंधातील ३५(अ) आणि ३७० या दोन कलमांबाबतही अशाच प्रकारचे वर्तन सर्व संबंधितांकडून होते आहे. जम्मू-काश्मीर राज्यातील अधिवासाबाबत ‘३५(अ)’मध्ये स्पष्ट निर्देश आहेत, तर ‘३७०’ हे या राज्याला असलेल्या विशेष दर्जाबाबत आहे. ही दोन्ही कलमे तात्पुरत्या स्वरूपाची असून ती आता रद्द करावीत, अशी याचिका एका स्वयंसेवी संस्थेने न्यायालयात दाखल केली. या कलमांमुळे देशातील कोणत्याही नागरिकास जम्मू-काश्मीरमध्ये जमीन विकत घेता येत नाही आणि हा देशाच्या एकत्वासच धोका असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.\nज्या परिस्थितीत हे कलम घटनेत समाविष्ट करण्यात आले, ती आणि त्याबाबत घटना समितीचे म्हणणे आणि आजची परिस्थिती याचा साकल्याने विचार करणे ही राजकीय पक्षांनी एकत्र येऊन करायची गोष्ट आहे. ३७० व्या कलमाबाबतही असेच घडत आले. केंद्र सरकारने या प्रकरणी न्यायालयात आपले म्हणणे न मांडण्याचा निर्णय घेतला आहे. आजवरच्या सगळ्याच सरकारांनी हे प्रश्न अंधार कोठडीत ठेवले. त्याबाबत सार्वजनिक पातळीवर चर्चा करण्याचेही टाळले. हाच कित्ता आताचे सरकार गिरवत आहे. असल्या राजकीय सोयवादामुळेच, जे राष्ट्रव्यापी महत्त्वाचे विषय न्यायालयाच्या बाहेर सुटायला हवेत, तेही त्यामुळे न्यायालयात पोहोचतात आणि त्यांच्या सोडवणुकीच्या अंतिम जबाबदारीतून सत्ताधारी आणि राजकीय पक्ष नामानिराळे राहतात.\nअनेक दशके हे व असे प्रश्न ‘ऑप्शन’ला टाकण्याने त्यातील अडचणी वाढतच जातात. अशा भळभळत्या जखमांवर कायमचा इलाज होण्यासाठी आधी त्याकडे निरपेक्षपणे पाहणे आवश्यक असते. त्यासाठी सगळ्यांनीच आपली सामाजिक आणि राजकीय समज वाढवणे अत्यावश्यक ठरते.\n‘आर्थिक सुधारणां’च्या नावाखाली तसेच ‘उद्योगस्नेही वातावरण निर्माण करून रोजगार वाढविण्या’ची भाषा करीत, कामगारांना असलेले कामगार कायद्यांचे संरक्षण हिरावून घेण्याचा डाव रचला जात आहे.\nदर वर्षी दोन कोटी नवे रोजगार देण्याची ‘जुमलेबाजी’ करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार गेल्या चार वर्षांत दोन लाख रोजगारसुद्धा निर्माण करू शकले नाहीच; परंतु असंघटित क्षेत्रामधील कामगारांसाठी असलेले रोजगार टिकवणेसुद्धा अवघड झाले याचा प्रत्यय नोटाबंदीच्या निर्णयानंतर पुरेपूर आलेला आहे.\nत्याहीपेक्षा चिंतेची बाब म्हणजे, संघटित क्षेत्रामध्ये तर कामगार कायदे उघड उघड धाब्यावर बसवून कामगारांच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. अशातच कामगार कायद्यांमध्ये कामगारहितविरोधी बदल करून उद्योगांना सरकारकडून मोकळे रान दिले जात आहे.\nकारखाने अधिनियम, १९४८ (फॅक्टरीज अ‍ॅक्ट)मध्ये केलेल्या, विजेचा वापर करणाऱ्या कारखान्यांसाठी नोंदणी करण्यास आवश्यक १० कामगारांची संख्या २० वर नेण्यात आली, तर विजेचा वापर नसणाऱ्या कारखान्यांसाठी हीच संख्या २० वरून ४० वर नेण्यात आली. यामुळे, एका महाराष्ट्र राज्यामध्येच २५ हजार कारखाने व दोन लाख कामगार कारखाने अधिनियमाच्या कक्षेबाहेर गेले.\nपरिणामी, या कामगारांसाठी, कामाचे तास, वार्षकि भरपगारी रजा, साप्ताहिक सुट्टी, जादा कामाचे वेतन, सुरक्षा साधनांची व्यवस्था, स्वच्छतागृहे, यांबाबत मालकांवर असलेली बंधने सलावली. मालकवर्गाने आवश्यक नोंदवह्य़ा ठेवणे व नोंदी न ठेवल्यास वा अन्य नियमभंग झाल्यास फौजदारी स्वरूपाची कारवाई करणे या तरतुदी रद्द करून मालकांवरील कायद्याचा धाक काढून टाकण्यात आला.\nकंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) अधिनियम, १९७० मधील बदलांमुळे, कंत्राटदारास २० कंत्राटी कामगार संख्या असल्यास नोंदणी करण्याची मर्यादा आता ५० कामगारांपर्यंत नेल्याने, उद्योगांचे व कंत्राटदारांचेही फावले आहे.\nकिमान वेतन, बोनस, नोकरीची सुरक्षा, सामाजिक सुरक्षिततेच्या भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय साह्य़, अपघातप्रसंगी नुकसानभरपाई आदींपासून या कंत्राटी कामगारांना वंचित ठेवण्यामध्ये खासगी उद्योगांसोबत सरकारी उद्योग व संस्थाही आघाडीवर असतात. कंत्राटी कामगार शोषणाच्या कुप्रथेला, या बदलामुळे सरकारकडून प्रोत्साहन दिले गेले आहे. औद्योगिक विवाद कायद्यांतील तरतुदींमधेही असेच कामगारांच्या हिताला बाधक बदल केले गेले आहेत.\nपूर्वीच्या, १०० वर कामगार संख्या असल्यास सरकारची परवानगी आवश्यक असल्याच्या तरतुदीमध्ये बदल करून ३०० पर्यंत संख्या असलेल्या उद्योगांना आता सरकारची परवानगी आवश्यक नसल्याची सुधारणा केली गेली आहे. या बदलामुळे, ९० टक्के कारखान्यांतील सुमारे ६० टक्के कामगारांच्या डोक्यावर कारखाने बंद होऊन बेरोजगार होण्याची टांगती तलवार सदैव लटकत राहणार आहे.\nकामगार संघटना अधिनियमामध्ये बदल करून कामगारांच्या संघटित होण्याच्या अधिकारांवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्नही केला जात आहे. कामगार कायद्यांतील या कामगारहितविरोधी बदलांमुळे कामगार कायदे निष्प्रभ करून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आणण्याचे हे तथाकथित ‘उद्योगस्नेही’ कारस्थान सरकारकडून व नोकरशहांकडून रचले गेले आहे.\nया सर्वावर कडी म्हणून की काय आता ‘फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट’ (एफटीई) म्हणजेच ‘निश्चित कालावधी रोजगार’ या संकल्पनेस १६ मार्च, २०१८च्या सरकारच्या राजपत्रातील सूचनेने औद्योगिक सेवायोजन (स्थायी आदेश) अधिनियम, १९४६ या कायद्यातील दुरुस्तीद्वारे ‘वैध पद्धत’ म्हणून वैधानिक मंजुरी देण्यात आली आहे.\nकामगार जरी २४० दिवसांपेक्षा जास्त दिवस सेवेत असले तरीही, त्यांना कायम करण्याचे बंधन नसावे ही दीर्घ काळापासून उद्योगांची व मालकांची इच्छा होती. ही इच्छा या ‘एफटीई’ संकल्पनेस सरकारकडून कायदेशीर स्वरूप लाभल्याने फलद्रूप झाली आहे. तथापि, या संकल्पनेमुळे कामगारांसाठी नोकरीत कायम होऊन नोकरीच्या सुरक्षिततेची हमी मिळण्याची शक्यता मात्र दुरावणार आहे.\n‘फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट’ म्हणजे ‘निश्चित कालावधी रोजगार’ संकल्पना हा एका परीने उद्योगातील ‘कायम कामगार’ या घटकास मोडीत काढण्याचा डाव आहे. भाजपच्या मातृसंस्थेशी- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी- संलग्न असलेल्या ‘भारतीय मजदूर संघ’ या कामगार संघटनेनेदेखील त्यास विरोध केला असून ‘ही संकल्पना म्हणजे ‘नोकरीत घ्या व कधीही काढून टाका’ (हायर अ‍ॅण्ड फायर) या पद्धतीस कायदेशीर मान्यता देणारी असून त्यामुळे कायम रोजगार लुप्त पावतील,’ अ��ी टीका केली आहे. परंतु उद्योगपतींच्या संघटनांनी, चेम्बर ऑफ कॉमर्स आदींनी मात्र या संकल्पनेचे स्वागत केले असून ‘नजीकच्या भविष्यकाळात ‘एफटीई’मुळे रोजगारनिर्मितीस वेगाने चालना मिळेल,’ असा दावा केला आहे\nकायद्यातील या ‘सुधारणे’तील एक बरा भाग असा की, मालकांना उद्योगामधील पूर्वीच्या कायम कामगारांचाही ‘एफटीई’मध्ये समावेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच विशिष्ट कालावधीसाठीच्या रोजगारासाठी लेखी करार करून ज्यांना नोकरीस ठेवण्यात आले आहे असेच कामगार ‘निश्चित कालावधी रोजगार’ या संकल्पनेनुसार वैध मानले जातील व त्यांचे कामाचे तास, वेतन, भत्ते व इतर लाभ हे कायम कामगारांपेक्षा कमी असता कामा नयेत अशी तरतूद करण्यात आली आहे.\nसेवा कालावधीच्या प्रमाणात, सर्व कायद्यान्वये कायम कामगारांना मिळणारे लाभ मिळण्यास हे ‘एफटीई’ कामगार/ कर्मचारी पात्र राहतील. म्हणजेच ‘एफटीई’ कामगारांस त्याने ग्रॅच्युइटी मिळण्याच्या पात्रतेसाठी पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला नसताही करारान्वये संपुष्टात आलेल्या रोजगार कालावधीच्या प्रमाणात ग्रॅच्युइटी मिळेल.\nतथापि, ‘एफटीई’ प्रकारच्या नोकरीसाठी किमान/ कमाल किती कालावधीचा करार करता येईल वा किती वेळा एफटीई कराराचे नूतनीकरण करता येईल याबाबत कायद्यातील सुधारणांमध्ये कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. हे ठरविण्याची सूट मालकांना देण्यात आली आहे, असाच याचा अर्थ आहे. मालकांना हवे तेव्हा कामगारांना नेमणे व नको तेव्हा कामगारास नोकरीवरून कमी करणे हे शक्य होणार असल्याने, ‘गरज सरो व वैद्य मरो’ असा हा प्रकार केवळ उद्योगांच्या सोयीसाठीच केला आहे.\n‘एफटीई’ची ही संकल्पना अमलात आणण्याचा प्रयत्न सन १९९९ ते २००४ दरम्यान केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपप्रणीत सरकारने केला होता. त्या दृष्टीने औद्योगिक सेवायोजन (स्थायी आदेश), केंद्रीय नियम- १९४६ मध्ये ‘एफटीई’चा अंतर्भाव केला गेला होता. परंतु नंतर आलेल्या काँग्रेसप्रणीत सरकारने ही तरतूद ऑक्टोबर २००७ मध्ये रद्द केली.\nगुजरातमध्ये मात्र राज्य नियमांमध्ये बदल करून ‘उद्योगपती मित्र’ नरेंद्र मोदी यांच्या राज्य सरकारने ही तरतूद राज्यामध्ये लागू केली. त्यामुळे गुजरातमध्ये किती रोजगार वाढले व उद्योगपतींनी त्याचा किती फायदा उचलला, हे नरेंद्र मोदींनाच ठाऊक सं���टित क्षेत्रातील रोजगारवाढीसाठी अनेक घटक जबाबदार असतात. म्हणूनच केवळ एफटीईमुळे रोजगारनिर्मिती होईल अशी विधाने ‘फेकली’ गेली तर त्यावर विश्वास ठेवणे भाबडेपणाचे ठरेल.\nसद्य:स्थितीत, उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी मनुष्यबळावरील खर्च कमी करून नफ्याचे प्रमाण वाढविण्याकडे उद्योगांचा कल आहे. उद्योगस्नेही व भांडवलदारधार्जण्यिा सरकारचीही याला मान्यता आहे. या दृष्टिकोनातून नरेंद्र मोदी सरकारने व भाजपप्रणीत राज्य सरकारांनी उद्योगांना, कंत्राटी कामगार प्रथा राबविण्यास प्रोत्साहन देण्याबरोबरच आणखीही काही निर्णय घेतले आहेत.\nउदाहरणार्थ : (१) अ‍ॅप्रेंटिस योजनेअंतर्गत एकूण कामगार संख्येच्या २५ टक्के प्रशिक्षणार्थी घेण्यास परवानगी दिली आहे. अत्यल्प विद्यावेतनावर हे प्रशिक्षणार्थी राबवून घेण्यात येतात. (२) नॅशनल एम्प्लॉयमेंट एन्हान्समेंट मिशन (नीम)चे प्रशिक्षणार्थी अत्यल्प विद्यावेतनावर, भविष्यातील त्यांची कोणतीही जबाबदारी न स्वीकारता राबविले जातात आणि ‘उत्पादन खर्च कमी करण्याचे धोरण’ म्हणून याची तरफदारीही केली जाते (३) ‘फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंट’द्वारे कामगारांची विशिष्ट कालावधीसाठी नियुक्ती, कंत्राटीकरण आदी विविध पर्याय उद्योगांना उपलब्ध करून दिले आहेत.\nया पर्यायांपकी ज्या वेळी जो पर्याय योग्य व लाभदायक वाटेल तो उद्योगपती स्वीकारतील यात शंका नाही. परंतु अ‍ॅप्रेंटिसशिप व ‘नीम’ योजनेखालील प्रशिक्षणार्थी तसेच एफटीईखालील कामगार यांना उद्योगांनी ‘आपले भविष्यातील संभाव्य कायम कर्मचारी’ म्हणून पाहावयास हवे. अन्यथा, आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेतील (आयएलओ) माजी वरिष्ठ श्रम विज्ञान अभ्यासक डॉ. राजन मेहरोत्रा यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार, ‘उत्पादन खर्च कमी करण्यासाठी, उद्योगांची केवळ तात्पुरती सोय म्हणून या कामगारांकडे पाहण्याच्या मालकांच्या दृष्टिकोनात बदल झाला नाही, तर रोजगारनिर्मिती तर दूरच पण ‘एफटीई’सुद्धा उत्पादन खर्च कमी करण्याचा अजून एक उपलब्ध पर्याय ठरेल व देशातील तरुण कामगार रोजगाराच्या सुरक्षिततेची हमी देणाऱ्या कायम नोकरीपासून नेहमीच वंचित राहतील.’\nमोदी सरकारच्या काळातील पहिलीच व्याज दरवाढ रिझव्‍‌र्ह बँकेला करावी लागली, त्यास कारणे अनेक..\nसकल राष्ट्रीय उत्पन्नाने यंदाच्या तिमाहीत ७.७ टक्के इतकी विक्रमी वाढ नोंदवली. आकडेवारीतील फेरबदलामुळे का असेना, पण २०१४ साली सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारच्या काळातील ती सर्वोत्तम कामगिरी. दोनच दिवसांपूर्वी या संदर्भातील वृत्त प्रसृत झाले. परंतु त्याचा आनंद काही फार काळ घेता येणार नाही. याचे कारण अर्थव्यवस्था २०१४ पासूनचा सर्वात चांगला विकास दर नोंदवत असताना रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी २०१४ पासूनची पहिली व्याज दरवाढ जाहीर केली.\n२०१४ साली मे महिन्यात मोदी सरकारने सत्तासूत्रे हाती घेतली, त्याआधी जानेवारी महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने व्याज दरवाढ केली होती. त्यानंतर चार वर्षांनी ही ताजी. म्हणजे मोदी सरकारच्या काळातील ही पहिली व्याज दरवाढ. त्यामुळे आता कर्जे अधिकच महाग होतील, निधी उभारणे खर्चीक होईल आणि परिणामी अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर अधिकच मंदावेल. यात अनपेक्षित असे काही नाही.\nतसे ते काही असेल तर ते मोदी सरकारचा धोरण गोंधळ. ऊन्ह आहे तोपर्यंत जे काही शेकायचे ते शेकून घ्यावे, अशा अर्थाची एक म्हण आहे. मोदी सरकारला ती माहीत नसावी असे मानण्यास जागा आहे. कारण अर्थव्यवस्थेचे ऊन्ह छान तापलेले होते त्या वेळी या सरकारने निश्चलनीकरणासारख्या निर्थक उपायांत धन्यता मानली. त्या वेळी जे काही करावयास हवे होते ते केले नाही. आणि आता हे सरकार करू पाहते तर आसपासची परिस्थिती पूर्णपणे प्रतिकूल झाल्याने उद्दिष्टप्राप्ती अधिकच अवघड होणार.\nअर्थव्यवस्थेवर चलनवाढीचे ढग जमा झाले असून त्यामुळे आम्हास व्याज दरवाढ करावी लागत आहे, असे रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जति पटेल हे पत धोरण जाहीर करताना म्हणाले. सरकारदरबारी तज्ज्ञांना हे मान्य नाही. हा चलनवाढीचा काळ तात्पुरता आहे, त्याचा इतका बाऊ रिझव्‍‌र्ह बँकेने करू नये असा शहाजोग सल्ला पतधोरणाच्या आदल्याच दिवशी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांनी दिला होता.\nत्याकडे रिझव्‍‌र्ह बँकेने दुर्लक्ष केले हे उत्तम झाले. याचे कारण असे की अर्थव्यवस्थेतील कोणतीही स्थिती ही कायम राहणारी नसते. त्या अर्थाने ती तात्पुरतीच असते. तेव्हा जे काही निर्णय घ्यायचे असतात ते आजची स्थिती आणि उद्या ती काय असेल याचा अंदाज यावरच घ्यावे लागतात. त्यामुळे राजीव कुमार यांचा सल्ला हास्यास्पद ठरतो.\nहे हास्यास्पद ठरणे काय असते हे रिझव्‍‌र्ह बँकेन��� २०१६ च्या नोव्हेंबरात अनुभवले आहेच. तेव्हा त्याचा पुन:प्रत्यय घेण्याचा प्रयत्न रिझव्‍‌र्ह बँकेने केला नाही हे अनुभवातून आलेले शहाणपण असावे असा संशय घेण्यास जागा आहे. त्याचमुळे रिझव्‍‌र्ह बँकेने आजघडीला असलेल्या स्थितीकडे उघडय़ा डोळ्यांनी पाहिले आणि चलनवाढ आणि तत्सम मार्गाने अर्थव्यवस्थेसमोर असलेले धोके मान्य करून व्याज दरांत पाव टक्क्यांची वाढ केली. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून विविध बँकांना गरजेनुसार पतपुरवठा केला जातो. त्याच्या व्याज दरातही वाढ होईल. म्हणजे या बँकांना आता मध्यवर्ती बँकेकडून निधी स्वीकारणे महाग पडेल. म्हणजेच त्यामुळे बँका रिझव्‍‌र्ह बँकेकडून अतिरिक्त निधी घेणार नाहीत. परिणामी पशाचा प्रवाह आटेल.\nबँकांच्या पातळीवरच तो आटला की पुढे चलनातही तो कमी प्रमाणात येईल. कोणताही मध्यवर्ती बँकर चलनवाढीचा. म्हणजे पशाच्या अतिरिक्त सुळसुळाटाचा. धोका टाळण्यासाठी चलनाच्या पुरवठय़ावर नियंत्रण आणतो. रिझव्‍‌र्ह बँकेने आज तेच केले. यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पतधोरण समितीतील सहाच्या सहा सदस्यांनी एकमताने हा निर्णय घेतला. म्हणजे हंगामी अर्थमंत्री पीयूष गोएल ते नीती आयोग उपाध्यक्ष राजीव कुमार अशा सर्वाकडे या रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरण समितीने दुर्लक्ष केले.\nमध्यवर्ती बँकेस हे असे करावे लागले या मागच्या काही प्रमुख कारणांतील सर्वात महत्त्वाचे म्हणजे खनिज तेलाचे वाढते दर. याआधी एप्रिल महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरण जाहीर केले त्यावेळी खनिज तेलाच्या एका बॅरलसाठी ६६ डॉलर मोजावे लागत होते. आता ही रक्कम ८० डॉलर इतकी झाली आहे. याचा अर्थ तेल महागले आहे.\nदेशाचा २०१८-१९ सालचा अर्थसंकल्प तेलाचे दर ५५ डॉलर प्रतिबॅरल असतील असे गृहीत धरून सादर केला गेला. प्रत्यक्षात हे दर ८० डॉलरवर गेले आहेत आणि ते असेच वाढत राहतील अशीच शक्यता आहे. अशा वेळी आपल्या अर्थव्यवस्थेची चूल पेटती राहावी यासाठी ८२ टक्के इतके खनिज तेल आयातच करावे लागते हे वास्तव लक्षात घेता तेलाचे दर वाढणे हे आपल्या अर्थव्यवस्थेस अनेक अर्थानी मारक आहे.\nएक तर या तेलासाठी अधिक परकीय चलन खर्च करावे लागणार आणि दुसरे म्हणजे त्यामुळे आयात-निर्यातीच्या चालू खात्यातील तूट वाढणार. तसेच या तेल दरवाढीमुळे महागाईदेखील वाढू लागली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने या संपूर्ण कालखंडासाठी महागाईच्या वाढीचा दर सरासरी चार टक्के असेल असे गृहीत धरून पतपुरवठय़ाची रचना केली. परंतु आताच हा महागाई वाढीचा, म्हणजेच चलनवाढीचा, दर ४.८ टक्क्यांवर गेला असून तो लगेच कमी होण्याची लक्षणे नाहीत. हाच धोका रिझव्‍‌र्ह बँकेने प्रामुख्याने विचारात घेतला आणि व्याजदरात वाढ केली.\nपुढचा मुद्दा डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाचा. मोदी सत्तेवर आल्यास रुपया डॉलरइतका बलवान होईल ही वल्गना अनेक निवडणूक जुमल्यांतील एक होती असे मान्य केले तरी घसरणाऱ्या रुपयाच्या परिणामांकडे दुर्लक्ष करता येणारे नाही. साधारण वर्षभराच्या कालखंडानंतर आताच्या तिमाहीत सेवा क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर आकुंचन पावताना दिसते. व्यवसायाची मागणीच नसल्यामुळे प्रामुख्याने हे आकुंचन आहे. तसेच इंधन दर वाढल्यामुळे सर्वच उद्योगांचा खर्चही वाढला. म्हणजे नवीन मागणी नाही आणि आहे ती पूर्ण करायची तर खर्चात वाढ.\nदेशातील आर्थिक गोंधळामुळेही असेल परंतु अनेक परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून काढता पाय घ्यायला सुरुवात केली असून यंदाच्या वर्षांत जवळपास २९ हजार कोटी रुपये भांडवली बाजारातून आपापल्या देशी गेले आहेत. तसेच भारतीय निर्यातीतही लक्षणीय वाढ झालेली नाही. अशा वेळी डॉलरच्या तुलनेत रुपया चेपला गेला तर नवल नाही. सत्ताधारी छातीठोक देशप्रेमी आहेत म्हणून रुपयाचे मूल्य वाढत नाही, हे संबंधितांना आता तरी कळावे ही आशा. कारण सरकारला हे उमगले आहे असे समजण्यास जागा नाही. याचे कारण देशाच्या अर्थव्यवस्थेस असलेल्या सर्वात मोठय़ा धोक्याकडे सरकारचे लक्षच नाही.\nसरकारी बँका हा तो धोका. जवळपास नऊ लाख कोटी रुपयांचे बुडीत खात्यात गेलेले कर्ज इतक्यापुरतेच बँकांवरील संकट मर्यादित नाही. देशातील सरकारी मालकीच्या ११ बँका रिझव्‍‌र्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. म्हणजे त्यांना ना नवी कर्जे देता येतील ना काही भरती करता येईल. याचा अर्थ या बँका मृतवत आहेत. अन्य चार बँकांना प्रमुखच नाही.\nदेना बँक, अलाहाबाद बँक यांच्या तिजोऱ्या खंक आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या डेप्युटी गव्हर्नरची रिक्त जागा भरण्यासाठी सरकारला नऊ महिने लागले. तथापि ही सर्व लक्षणे सरकारची कार्यक्षमता दर्शवतात असे ज्यांना मानायचे असेल त्यांचे काहीच करता येणारे नाही. अन्य मंडळींना एक बाब पट���ल. मनमोहन सिंग सरकार धोरणलकव्याने ग्रस्त होते. विद्यमान सरकारास धोकणचकव्याची बाधा झाली आहे. रिझव्‍‌र्ह बँकेने आज तीच अधोरेखित केली.\nदिल्लीच्या निर्भया प्रकरणानंतर लैंगिक अत्याचारापासून बाल संरक्षण अधिनियम म्हणजेच पॉक्सो हा कठोर कायदा अस्तित्वात आला. पोलिसांनी धडाधड त्यान्वये गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. पण परिस्थिती बदलली नाही. उलट बिघडली. राष्ट्रीय गुन्हे नोंद शाखेच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार २०१४ ते २०१६ दरम्यान बालकांविरोधातील गुन्ह्य़ांचा, लैंगिक अत्याचारांचा आलेख चढता आहे. धक्कादायक बाब ही की अपहरण आणि लैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्य़ांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरील राज्य होते. यात मुंबईचा वाटा सर्वाधिक आहे.\nएनसीआरबी किंवा राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) निरीक्षणानुसार हाताच्या बोटावर मोजण्याइतकी प्रकरणे सोडली तर उर्वरित प्रकरणांमध्ये अत्याचार करणारे आरोपी अत्याचारग्रस्त बालकांच्या ओळखीचे असतात. दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या झोपडपट्टय़ांमध्ये पॉक्सोच्या गुन्ह्य़ांचे प्रमाण जास्त आढळते. हातावर पोट असल्याने पालक मुलांना शेजाऱ्यांच्या जिवावर सोडून घराबाहेर पडतात. अनेकदा पालक घरात असले तरी गाफील असतात, बेफिकीर असतात. यातून विकृत मनोवृत्तीला संधी मिळते.\nप्रवीण दीक्षित, सत्यपाल सिंह, अरूप पटनायक, राकेश मारिया आणि आता दत्ता पडसलगीकर या पोलीस अधिकाऱ्यांनी महिला आणि बालकांविरोधातील प्रत्येक गुन्हा पोलीस ठाण्यापर्यंत यावा यासाठी प्रत्येक पातळीवर प्रयत्न केले. गुन्हा नोंद झाला की अचूक तपास, आरोपीविरोधात ठोस पुरावे गोळा करून आरोपपत्र दाखल करणे, खटल्याच्या सुनावणीत पुराव्यांची मालिका न्यायालयासमोर ठेवून आरोपीला दोषी सिद्ध करण्यासाठी या अधिकाऱ्यांचा आग्रह होता, आहे. म्हणजे प्रत्येक घटना समोर आली तर त्यातील आरोपींना शिक्षा होईल.\nशिक्षा झाल्यास विकृत मनोवृत्ती आपोआप ठेचली जाईल. इतरांनाही त्याचा वचक बसेल, असा उद्देश त्यामागे होता. याचबरोबर मुंबईत बालकांवरील लैंगिक अत्याचार, अपहरणाचे गुन्हे थोपवण्यासाठी ‘पोलीस दीदी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे.\nपोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर सांगतात, की हा उपक्रम फायदेशीर ठरतो आहे. शाळांमध्ये तो राबवल्यावर विद्यार्थ्यांनी आपल्���ावर बेतलेला प्रसंग पुढे येऊन सांगितला, असे अनेकदा घडले आहे. या प्रसंगांची माहिती घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले, आरोपींना गजाआड केले गेले. सध्या प्रत्येक पोलीस ठाण्यात पॉक्सो केंद्र आहेत. त्यात प्रामुख्याने महिला अधिकारी, कर्मचारी असतात. या पथकांना पॉक्सो कायदा, कायद्यातील तरतुदी, नियम याचे प्रशिक्षण देण्यात येते. आलेल्या प्रत्येक तक्रारीची शहानिशा करून लगोलग गुन्हा नोंदवून नियमांनुसार तपास पूर्ण करून कमीत कमी दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण्याचे सक्त आदेश त्यांना आहेत. परंतु तरीही अशा प्रकरणांतील दोषसिद्धीदर कमीच दिसून येतो. ते का\nपॉक्सोन्वये दाखल गुन्ह्य़ांमध्ये वैद्यकीय चाचणी अहवाल आणि अत्याचारग्रस्त बालकांची न्यायालयातील साक्ष हे दोन पुरावे सर्वात महत्त्वाचे ठरतात. अनेक प्रकरणांमध्ये न्यायालयात खटल्याची सुनावणी होईपर्यंत संताप आणि न्याय मिळवण्याची भावना, दोन्हीही मावळलेले असते. आरोपी नातेवाईक असेल, तर कुटुंबाचे दडपण येते.\nअनेकदा लहान मुलांनी पोलिसांना दिलेला जबाब आणि न्यायालयातली साक्ष यात तफावत पडते. घटना घडल्यापासून खटला सुरू व्हायला वर्ष-दोन वर्षांचा काळ लोटतो. दहा वर्षांआतील बालके दीड-दोन वर्षांपूर्वी घडलेली नेमकी घटना न्यायालयात सांगू शकत नाहीत. अत्याचारग्रस्त बालकाने ओळखू नये यासाठी आरोपीही आपल्या चेहेऱ्यात बदल करतात.\nप्रेमप्रकरणातून उद्भवलेल्या गुन्ह्य़ांमध्ये अल्पवयीन तरुणी संमतीने प्रियकरासोबत पळून गेल्याची साक्ष देतात. ते आरोपीला फायदेशीर ठरते. पॉक्सो कायदा कठोर असला तरी अशा परिस्थितीमुळे बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपी निर्दोष सुटतात. २०१५, २०१६ मध्ये महाराष्ट्रात पॉक्सो गुन्ह्य़ांचा दोषसिद्धीदर अनुक्रमे २२, २४ टक्क्यांवर मर्यादित राहिला आहे.\nबालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी मुंबईत पोलीस दीदी हा उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. शिशूगट ते पाचवीपर्यंतच्या शाळांमध्ये, तसेच वस्त्यांमध्ये पोलीस ठाण्यातील निवडक अधिकारी हा उपक्रम राबवतात. विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श यातील फरक समजावा यासाठी खास तयार केलेल्या ध्वनिचित्रफिती दाखवतात.\nखाऊचे, फिरायला नेण्याचे, खेळण्याचे, टीव्ही पाहू देण्याचे आमिष दाखवून जवळ बोलावले जाते आणि अपहरण होते, अत्याचार घडू शकतात याची जा��ीव ते विद्यार्थ्यांना करून देतात. असा प्रसंग घडलाच तर सुटका कशी करून घ्यावी याची माहिती देतात. पोलीस दीदी उपक्रमात सहभागी अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक असलेले फलक, भित्तीपत्रे परिसरात लावतात. अगदी विद्यार्थ्यांच्या दप्तरांवरही माहितीपत्रे चिकटवली जातात.\nहवीत खरीखुरी ‘बालस्नेही’ न्यायालये\nन्यायालय म्हटले की अगदी बडय़ाबडय़ांच्या छातीत धडकीच भरते. तशात फौजदारी न्यायालये म्हणजे विचारायलाच नको. तेथे लहान मुलांच्या मनाचे काय होत असणार एकतर तेथील सर्वच प्रक्रिया अत्यंत तणावपूर्ण आणि वेळखाऊ असते. भाषा व्यवहारही मुलांच्या समजण्यापलीकडे असतो. हे लक्षात घेऊनच ‘पॉक्सो’ म्हणजेच ‘प्रीव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अ‍ॅक्ट’अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या खटल्यांसाठी ‘बालस्नेही’ न्यायालयांची संकल्पना पुढे आली. कशी आहे ही संकल्पना एकतर तेथील सर्वच प्रक्रिया अत्यंत तणावपूर्ण आणि वेळखाऊ असते. भाषा व्यवहारही मुलांच्या समजण्यापलीकडे असतो. हे लक्षात घेऊनच ‘पॉक्सो’ म्हणजेच ‘प्रीव्हेन्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अ‍ॅक्ट’अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या खटल्यांसाठी ‘बालस्नेही’ न्यायालयांची संकल्पना पुढे आली. कशी आहे ही संकल्पना आणि काय आहे वास्तव\nया न्यायालयांची संकल्पना चांगलीच आहे. पीडित मुले साक्ष देताना बुजणार नाहीत, कुठल्याही दडपणाशिवाय बोलतील असे न्यायालयांतील वातावरण हवे. साक्ष नोंदवली जात असताना मुलांना त्रास होऊ नये हे न्यायाधीशांनी पाहावे. प्रकरण काय आहे आणि त्यातील पीडित मुलाची समजण्याची क्षमता किती आहे याचा त्याची साक्ष नोंदवताना प्रामुख्याने विचार केला जावा.\nमुलाचे वय आणि त्याचा स्वभाव लक्षात घेऊन त्याला त्यानुसार प्रश्न विचारावेत. आधीच लैंगिक शोषणामुळे मानसिक धक्का बसलेल्या या मुलांना साक्षीसाठी न्यायालयात पुन:पुन्हा बोलावले जाणार नाही याची काळजी संबंधित न्यायाधीशाने घ्यावी. या मुलांना कधीही साक्षीदारांसाठी असलेल्या पिंजऱ्यात उभे राहून साक्ष देण्यास लावू नये. त्याची साक्ष प्रामुख्याने न्यायाधीशांनी आपल्या दालनात वा बालस्नेही खोलीत घ्यावी.\nमुलाला भीती वाटू नये यासाठी न्यायाधीशाने त्याच्या शेजारी बसूनच त्याच्याशी संवाद साधावा. मुलाला त्रास होईल असे प्रश्न साक्षीदरम्या��� त्याला विचारले जाऊ नयेत, हे प्रश्न सरकारी वा आरोपींच्या वकिलांऐवजी न्यायाधीशांनीच विचारावेत. या वेळी मुलाचे पालक वा त्याच्या विश्वासातील व्यक्ती त्याच्यासोबत असावी.\nसर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुलांची साक्ष नोंदवली जाताना तेथे पोलीस हजर असू नयेत. तसेच ही साक्ष बंद न्यायालयात घ्यावी. तेथे तिऱ्हाईताला प्रवेश देऊ नये. न्यायाधीशानेही या प्रक्रियेदरम्यान साध्या वेशात येऊन सर्वसामान्यांप्रमाणे या मुलांशी संवाद साधावा, असे कायद्यात स्पष्ट नमूद आहे.\nही संकल्पना वास्तवात उतरविणे अशक्य आहे का मुळीच नाही. दिल्लीत असे बालस्नेही न्यायालय आहे. ‘पॉक्सो’अंतर्गत स्थापन करण्यात आलले आदर्श न्यायालय मानले जाते ते. तेथे पीडित मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा खोली आहे.\nत्या खोलीत एखाद्या ‘प्ले ग्रुप’ वा ‘केजी’च्या मुलांसाठी असतात तशी खेळणी आहेत. साक्ष नोंदवण्यासाठी पाचारण केले जाण्यापासून ते ती पूर्ण होईपर्यंतच्या प्रक्रियेदरम्यान ही मुले उपाशी राहू नयेत म्हणून शेजारीच एक छोटेखानी स्वयंपाकघरसुद्धा आहे. पण इतरत्र काय परिस्थिती आहे\n‘बालस्नेही’ वगैरे गोष्ट दूरच, सत्र न्यायालयाच्या एखाद्या न्यायदालनातच या खटल्यांचे कामकाज चालविले जाते. तेही अन्य फौजदारी खटल्यांप्रमाणे. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील प्रा. आशा बाजपेयी यांनी या संदर्भात सादर केलेल्या अहवालात कायद्यातील तरतुदी आणि प्रत्यक्ष स्थिती यातील तफावतीवर प्रकाश टाकला आहे.\nफौजदारी न्यायालयाच्या पारंपरिक रचनेमुळे या मुलांना कुठल्याच प्रकारचे संरक्षण मिळत नाही. पीडित मुलाला साक्षीदरम्यान आरोपीसमोर आणले जाऊ नये हे बंधनही पाळले जात नाही. एका प्रकरणात न्यायाधीशांच्या दालनात आणि त्यांच्या उपस्थितीत स्टेनोग्राफरच पीडित मुलाला प्रश्न विचारत असल्याचे उदाहरण बाजपेयी यांनी अहवालात दिले आहे. मुलांना पोलीस, वकील आणि आरोपी यांच्यासोबत न्यायालयातच बसवले जाते.\nतोकडी जागा, प्रतीक्षा खोलीचा अभाव यामुळे मुलांना साक्षीसाठी बोलावले जाईपर्यंत तेथेच बसावे लागते. अल्पवयीन पीडित मुलांची ओळख उघड करू नये हे कायद्याने बंधनकारक. येथे त्याचे सपशेल उल्लंघन केले जाते. त्यामुळे न्यायालयात येणाऱ्या प्रत्येकाला पीडित मुले ही लैंगिक शोषणाचे बळी असल्याच�� कळते.\nयाहूनही दुर्दैवी बाब म्हणजे न्यायालयाच्या बाहेरील वऱ्हांडय़ात बऱ्याचदा या मुलांना बसवले जाते. त्या वेळी तेथे आरोपीचे नातेवाईकही असतात. बऱ्याचदा ही नातेवाईक मंडळी त्यांच्या हावभावांतून या मुलांना धमकावतात, त्यांच्या मनात दहशत निर्माण करतात. मुले आणि त्यांच्या कुटुंबीयांना कमालीचा ताण सहन करावा लागतो. एकंदरच मुलांचे संरक्षण, त्यांना तणावमुक्त वातावरण उपलब्ध करून देणे यात बरीचशी न्यायालये अपयशी ठरली आहेत.\n२०१५ सालच्या राष्ट्रीय गुन्हे अहवालानुसार ‘पॉक्सो’अंतर्गत नोंदवण्यात येणाऱ्या गुन्ह्य़ांमध्ये ९४.८ टक्के आरोपी संबंधित मुलाच्या ओळखीतीलच होते. याच कारणास्तव ८५.३ टक्के प्रकरणांमध्ये मुले भीतीपोटी साक्ष फिरवतात वा काही बोलूच शकत नाही.\nअंधारलेल्या घराच्या कोपऱ्यात उजेडापुरती एखादी पणती लावताच तिच्या मंद प्रकाशात घर सोज्वळपणे उजळून जावे, अंधाराला हटविणाऱ्या त्या इवल्याशा पणतीचे कौतुक व्हावे.. अचानक वीज यावी, लख्ख प्रकाशात पुन्हा सारे घर झळाळून जावे आणि घराच्या कोपऱ्यात पणती मिणमिणते आहे याचाही विसर पडावा, तेल संपून जाईपर्यंत तिने त्रयस्थासारखे जळतच रहावे आणि तेल संपताच विझून जावे, तसे काहीसे पांडुरंग तथा भाऊसाहेब फुंडकर यांच्याबाबतीत झाले.\nशेती आणि सहकार या खात्यांचे सखोल ज्ञान असलेले भाऊसाहेब फुंडकर ही भाजपच्या दृष्टीने एक महत्त्वाची व्यक्तिसंपदा होती. केवळ शेतकऱ्यांशीच नव्हे, तर खेडोपाडीच्या जनतेशी असलेला व्यक्तिगत संपर्क, त्यांच्या समस्यांची नेमकी जाण आणि त्यांना जोडण्याचे कसब यामुळे भाऊसाहेबांनी ‘एकला चलो रे’च्या काळातही ‘शत प्रतिशत भाजप’ असे स्वप्न पाहिले, त्या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अथक परिश्रम केले.\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून भाऊसाहेबांची कारकीर्द उजवी असली, तरी तेव्हा भाजप हा सत्तेतील पक्ष नसल्याने, त्यांच्या कामगिरीचा गाजावाजा झालाच नाही. स्वत: भाऊसाहेबांनादेखील तसा डांगोरा पिटण्याचा तिटकाराच होता. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार, माजी विरोधी पक्षनेते आणि आता राज्याचे कृषिमंत्री एवढीच त्यांची ओळख राहिली.\nभाऊसाहेबांनी ज्या ज्या जबाबदाऱ्या सांभाळल्या, त्या त्या जागेवर आपला स्वत:चा ठसा उमटविण्याची अजोड कुवतही त्यांच्याकडे होती. पण जबाबदारीच्या काळातील काम��चे श्रेय भाऊसाहेबांपर्यंत पोहोचलेच नाही. महाराष्ट्रात भाजपची सत्ता आली आणि भाऊसाहेबांच्या ज्येष्ठत्वाचा बहुमान म्हणून त्यांना राज्याचे कृषिमंत्रीपदही मिळाले. तसे पाहिले, तर फडणवीस सरकारातील एक मंत्री एवढाच त्यांचा औपचारिक दर्जा असला, तरी खुद्द फडणवीस यांनी मात्र त्यांना नेहमीच आदराचे स्थान दिले.\nभाऊसाहेब हे आपले नेते आहेत, याचा विसर फडणवीस यांना कधीच पडला नाही. त्यामुळेच, भाऊसाहेबांच्या खात्यातील प्रत्येक अडचणीच्या काळात मुख्यमंत्री स्वत: धावून गेले आणि त्या समस्यांची झळ भाऊसाहेबांपर्यंत पोहोचण्याआधीच त्यांची पूर्ततादेखील केली.\nशेतकरी आत्महत्या, शेतकरी आंदोलन, तूरडाळीचा प्रश्न, ऊस, कापूस, पीकविमा अशा अनेक प्रश्नांची उकल मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून करून टाकल्याने, भाऊसाहेबांना मंत्रिपदाच्या मुकुटाचे काटे टोचलेच नाहीत. त्यामुळे भाऊसाहेब हे काहीसे अलिप्त मंत्री राहिले. मंत्रीपरिवारातील मंत्र्यांचा परस्परांवर आणि प्रमुखावर, म्हणजे मुख्यमंत्र्यावर विश्वास असणे ही सरकारच्या यशाची गुरुकिल्ली असते.\nभाऊसाहेबांची या सूत्रावर कमालीची श्रद्धा असावी. म्हणूनच, अनेकदा मंत्रिमंडळाच्या बैठकांनाही त्यांची फारशी हजेरी नसे. विरोधकांनी मात्र त्यांची खिल्लीच उडविली. काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी तर कृषिमंत्री दाखवा, २५ हजार रुपये मिळवा असे आव्हानही दिले. पण फुंडकर मात्र आपल्या खात्याशी एकनिष्ठपणे काम करीत राहिले.\nमुख्यमंत्र्यांनी फुंडकर यांच्या खात्याशी संबंधित अनेक समस्यांना धडाडीने सामोरे जाऊन त्या सोडविल्याने कृषी खात्याची मार्गक्रमणा सोपी झाली, खात्याला महत्त्व प्राप्त झाले हे खरे असले, तरी त्यामुळे फुंडकरांच्या कर्तृत्वावर मात्र काहीशी काजळी धरली, अशी खंत त्यांच्या निकटवर्ती वर्तुळात व्यक्त होत होती. मात्र फडणवीस व फुंडकर यांच्यातील या अनोख्या जिव्हाळ्याचे पक्षातील अनेक नेत्यांना कौतुकही वाटत होते.\nअगदी दोनच दिवसांपूर्वी, पीकविम्यासंदर्भात बैठक घेऊन पीकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. फुंडकर यांच्या खात्याविषयी त्यांची आस्था त्यातून प्रकट झाली होती. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी स्वत: फुंडकर सातत्याने आग्र��ी होते. मुख्यमंत्र्यांनीही त्यात लक्ष घातले होते. आता त्याची पूर्तता होणे हीच फुंडकर यांना सरकारची श्रद्धांजली ठरेल.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/04/30/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T16:44:52Z", "digest": "sha1:YDYMGWZ3UDX6ZADCX36IEMZVXI7HSZ7C", "length": 8365, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मंगळावर वस्ती करण्यासाठी २० हजार जणांनी भरले अर्ज - Majha Paper", "raw_content": "\nमंगळावर वस्ती करण्यासाठी २० हजार जणांनी भरले अर्ज\nमार्स वन या नावाने एका डच एरोस्पेस कंपनीने आखलेल्या प्रकल्पात मंगळावर जाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार्याा स्पेस जर्नीसाठी आत्तापर्यंत जगभरातील २० हजार नागरिकांनी अर्ज दाखल केले असून त्यातील ६०० जण चिनी आहेत. या स्पेस जर्नीत प्रवाशाना मंगळावर सोडले जाणार आहे आणि नंतर तेथेच हे प्रवासी वस्ती करून राहू शकणार आहेत.२०२३ सालापासून हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे कंपनीने जाहीर केले आहे.\nही डच कंपनी अवकाशातील राहण्यासाठीची अन्य योग्य स्थळे शोधण्याचा दावा करते. मात्र मंगळावर अजून मानवी वस्ती नाही आणि तेथील हवामानाबाबतही पुरेशी माहिती नसताना नागरिकांकडून असे पैसे गोळा करणे म्हणजे आत्मघात करून घेण्यासांरखे असल्याची चौफेर टीका या कंपनीवर केली जात आहे.\nया कंपनीच्या दाव्यानुसार २०२३ मध्ये पहिली चार माणसे मंगळावर पाठविली जाणार असून तो पर्यंत जेवढे अर्ज येतील त्यातील चार जणांची निवड पहिल्या टप्प्यात टिव्ही शोच्या माध्यमातून मतदान घेऊन केली जाणा��� आहे. अर्जदारांना ऑनलाईन बुकींगची सुविधा कंपनीने दिली आहे शिवाय ही कंपनी ना नफा ना तोटा या तत्त्वावर चालविली जात असल्याचे कंपनीचे सहसंस्थापक बाम लँडटॉर्प यांनी सांगितले. ते म्हणाले की आमची योजना जाहीर होताच पहिल्या तीन दिवसांत आमच्याकडे २० हजार अर्ज आले असून त्यातील ६०० चिनी नागरिक आहेत.\nआमची कंपनी मंगळावरील वास्तव्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवेल असा विश्वासही बाम यांनी व्यक्त केला आहे आणि किमान पाच लाख अर्ज कंपनीकडे येतील अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे. २०२३ पर्यंत मंगळावर जाणारे प्रवासी भाजीपाल्यावर तेथे जगू शकतील असाही त्यांचा दावा आहे.\nकॅडबरी डेअरी मिल्क युरोपात डार्क मिल्क चॉकलेट\nया नव्या उपकरणामुळे स्पर्मची क्वालिटी ओळखणे सहज शक्य\nही आहेत जगातील पाच सर्वाधिक महाग घरे\nअसे ही आहेत कोल्ड ड्रिंक्सचे फायदे\nआपल्या व्यायामामध्ये अवश्य समाविष्ट करा या योगमुद्रा\nबॉसी मांजर- कम्युनिकेशन मॅनेजर\nरिटेल सेक्टरची ‘रिटेल मॅनेजमेंट प्रोग्राम’सोबत करा निवड\nनक्षलविरोधी कारवाईत २ बहादूर श्वानांना मेडल\nव्हिडीओ ः चक्क साबण खाऊन ही महिला सांगते साबणाचा रिव्ह्यू\nगुगलचे चॅलेंज यथांशने जिंकले\nहिंदू नववर्षाचा दिवस- चैत्री पाडवा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2018/09/india-post-payment-bank-ippb.html", "date_download": "2019-07-20T15:52:58Z", "digest": "sha1:VCJO2UC2SWECEZJAPCDLNNI4ZLLB35T2", "length": 15676, "nlines": 206, "source_domain": "www.marathitech.in", "title": "भारतीय पोस्टाची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सुरू! - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कम��\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nभारतीय पोस्टाची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सुरू\nभारतीय पोस्ट विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे (IPPB) चे अनावरण आज पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले आहे. पोस्ट ऑफिस नेटवर्कच्या मध्यातून ही सेवा घरोघरी पोहचणार आहे, खासकरून ग्रामीण भागात असणाऱ्या नेटवर्कमुळे तसेच पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांमुळे जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास IPPBला मदत होईल. आजपासून ६५० शाखा आणि ३२५० ऍक्सेस पॉईंट्सद्वारे IPPB उपलब्ध होईल तर ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत भारतातील १.५५ लाख पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून IPPB ग्राहकांपर्यंत पोहचेल.\nइंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही सामान्य बँकेसारखीच असून यामध्ये बचत/चालू खाते ओपन करता येईल. पेमेंट्स बँक मध्ये १ लाखांपर्यंतच डिपॉझिट स्वीकारले जातील. १ लाखांपेक्षा जास्त रक्कम असणारे खाते पोस्ट ऑफिस बचत खात्यामध्ये परावर्तित केले जाईल. अन्य बँकाकडून मिळणाऱ्या जवळपास सर्वच सोयी पोस्ट बँकेद्वारे मिळवता येतील जसे की मोबाइल पेमेंट्स, मनी ट्रान्सफर त्याचबरोबर मायक्रो ATM ची सुविधा, नेट बँकिंग, बिल पेमेंट्स, रिचार्ज यांचा सुद्धा समावेश असेल.\nआधारचा वापर करून खाते उघडता येईल तर QR कोड आणि बायोमेट्रिकचा व्यवहार, पडताळणीसाठी वापर केला जाईल. पोस्ट पेमेंट्स बँकद्वारे ४% व्याजदर बचत खात्यासाठी दिले जाईल. स्वतःहून कर्ज, इन्शुरन्स देण्याची अनुमती बँकेला नसली तरी PNB, Bajaj Allienz लाइफ इन्शुरन्स च्या माध्यमातून कर्ज आणि इन्शुरन्स देण्यासाठी बॅंकेकडून भागीदारी करण्यात आली आहे.\nडिपार्टमेंट ऑफ पोस्ट, मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेची स्थापना करण्यात आली असून यामध्ये भारत सरकारचा १०० टक्के हिस्सा आहे. ३० जानेवारी २०१७ रोजी रायपूर आणि रांची येथे प्रायोगिक तत्वावर IPPB सेवा चालू करण्यात आली होती.\nफेसबुक वॉच आता जगभरात उपलब्ध : फेसबुकचा नवा व्हिडिओ प्लॅटफॉर्म\nपेटीएम मनी सादर : म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी पेटीएमचं नवं अॅप\nफोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय\nअॅमेझॉन पे ईएमआय (Amazon Pay EMI) सुविधा सादर\nपेटीएम मनी सादर : म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी पेटीएमचं नवं अॅप\nबर्कशायर हॅथवेची पेटीएममध्ये गुंतवणूक\nपेटीएम मनी सादर : म्युच्युयल फंडामध्ये गुंतवणुकीसाठी पेटीएमचं नवं अॅप\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/melela-hatticha-jivant-hava-chaturya-katha/", "date_download": "2019-07-20T16:28:26Z", "digest": "sha1:UFPMUNKORQJHPUKOL7T35EJ7L56EHEAN", "length": 13134, "nlines": 146, "source_domain": "www.marathimati.net", "title": "मेलेला हत्तीच जिवंत हवा | Melela Hatticha Jivant Hava", "raw_content": "\nमेलेला हत्तीच जिवंत हवा\nचन्नापट्टम येथे शेट्टी नावाचा एक श्रीमंत व्यापारी होता. त्याने आपल्या मुलाच्या लग्नातील वरातीसाठी, पापामिया नावाच्या एका माणसाचा हत्ती भाड्याने घरी आणला, परंतू प्रत्यक्ष नवरा-नवरीची वरात निघण्यपुर्वीच तो हत्ती अकस्मात मेला शेट्टी हा पापामियाला हत्तीची किंमत किंवा नवा हत्ती विकत द्यायला तयार होता, पण पापामिया म्हणू लागला, ‘मला माझा मेलेला हत्तीच जिवंत करुन हवा.’ अखेर ते प्रकरण न्यायमुर्ती तेनाली रमण यांच्याकडे गेले, त्यांनी दोघांचेही म्हणणे ऎकून घेतले आणि ‘उद्या निर्यण देतो’ असे म्हणून शेट्टी व पापामिया यांना घरी जायला सांगितले.\nत्याच दिवशी रात्री रमण यांनी शेट्टीला आपल्या घरी बोलावून घेतले व त्याला सांगितले, ‘हे पाहा शेट्टी उद्या न्यायालयात तू आपणहून येऊ नकोस. पापामिया तुला बोलवायला तुझ्या घरी येईल, तेव्हाच ये. तत्पूर्वी सकाळी तू आपल्या घराचा पुढला दरवाजा आतून कडी न लावता, नुसताच पूर्ण बंद करुन घे, आणि त्याच्या आतल्या बाजूला त्याला लागून एकावर एक अशी पाच-सहा मडक्यांची उभी दूड रचून ठेव. न्यायालयात पापामिया आला, की मी तुला बोलावण्यासाठी तुझ्या घरी पाठवीन. तो तुझ्याकडे आला, आणि तुला आणि हाका मारु लागला, तरी तू त्याला ‘ओ’ देऊ नकोस. मग तो पुढला दरवाजा ठोठावू लागेल. त्याने तसे केले की, आतल्या बाजूची मडक्यांची दूड त्या दरवाज्याच्य धक्क्याने कोसळून ती मडकी फ़ुटुन जातील. तसे झाले की, फ़ुटलेली मडकीच आपल्याला मूळच्या चांगल्या स्थितीत मिळावी, यासाठी तू न्यायालयात येऊन पापामिया विरुध्द दावा नोंदव. पुढं काय करायचं ते मी पाहून घेईन,’\nआणि योजले, तसेच झाले. पापामिया हा शेट्टीला बोलवायला त्याच्या घरी गेला; त्याला हाका मारुनही तो ‘ओ’ देईना म्हणून त्याने पुढला दरवाजा ठोठावला आणि दरवाजाच्या आतल्या बाजूस टेकवून ठेवलेली मडक्यांची दुडच्या दूड फ़ोडून बसला. साहजिकच शेट्टी त्याच्यासंगे न्यायालयात आला, पण त्याने त्याच्याविरुध्द आपला दावा नोंदवला ’ मी घेईन तर घेईन, तीच फ़ुटलेली मडकी मुळात होती तशी घेईन ’ मी घेईन तर घेईन, तीच फ़ुटलेली मडकी मुळात होती तशी घेईन ’ असे तो पापामियाला म्हणू लागला.\nपापामिया व शेट्टी या दोघांचे म्हणणे पुन्हा एकदा ऎकूअन घेऊन न्यायमुर्ती रमण शेट्टीला मुद्दाम म्हणाले, ‘शेट्टी अरे काय हा तुझा पोरकटपणा अरे काय हा तुझा पोरकटपणा मडकी ती काय, आणि ती या पापामियानं फ़ोडल्याबद्दल याच्याविरुध्द दावा मडकी ती काय, आणि ती या पापामियानं फ़ोडल्याबद्दल याच्याविरुध्द दावा’शेट्टी -न्यायमुर्ती, माझी मडकी साधी नव्हती हो ’शेट्टी -न्यायमुर्ती, माझी मडकी साधी नव्हती हो खापरपणजोबांकडून पणजोबांकडेम त्यांच्याकडून आजोंबाकडे, त्यांच्याकडून वडिलांकडे आणि मग माझ्याकडे अशी परंपरेनं ती माझ्याकडे आली होती, आणि तशी ती माझी दिव्य मडकी या पापामियानं फ़ोडली. तेव्हा ती मला मूळच्या स्थितीतच हवी आहेत.\nपापामिया – पण मी ती मडकी मुद्दाम कुठे फ़ोडली दरवाजा ठोठावताच त्याच्या धक्क्यानं आतल्या बाजूला असलेली ती दूड कोसळली आणि ती मडकी फ़ुटली दरवाजा ठोठावताच त्याच्या धक्क्यानं आतल्या बाजूला असलेली ती दूड कोसळली आणि ती मडकी फ़ुटल�� शेट्टी -मग मी तरी तुझा हत्ती मुद्दाम कुठे मारला शेट्टी -मग मी तरी तुझा हत्ती मुद्दाम कुठे मारला घरी आणताच तो आपणहून कोसळला आणि गतप्राण झाला.न्यायमुर्ती रमण – पापामिया घरी आणताच तो आपणहून कोसळला आणि गतप्राण झाला.न्यायमुर्ती रमण – पापामिया तू याची मडकी होती तशी याला करुन देऊ शकतोस का \nपापामिया – ते कसं शक्य आहे \nन्यायमुर्ती रमण – मग तुला ज्याप्रमाणे त्याची फ़ुटकी मडकी जशी होती तशी करुन देता येणे शक्य नाही, त्याचप्रमाने त्यालाही तुझा मेलेला हत्ती होता तसा जिवंत करुन देता येणे शक्य नाही. तेव्हा ‘तू त्याची फ़ुटलेली मडकी होती तशी करुन अथवा त्याला नवीन घेऊन देऊ नये, आणि या शेट्टीनेही तुझा मेलेला हत्ती जिवंत करुन, अथवा नवा हत्ती विकत घेऊन तुला देऊ नये.’ असा मी निर्णय देतो.\nशेट्टी हा नवा हत्ती अथवा त्याची किमंत देत असता, आपण मुर्खपणा केला व भलता हट्ट धरला, म्हणून आपण आपले असे नुकसान करुन घेतले, या विचारानं पापामिया खजील झाला व खालच्या मानेने घरी गेला.\nया वर्गातील आणखी काही लेख\nअरे गाढवा हे तर..\nमेलेला हत्तीच जिवंत हवा\nThis entry was posted in चातुर्य कथा and tagged कथा, गोष्ट, गोष्टी, चातुर्य कथा, तेनाली रमण, लग्न, व्यापारी, श्रीमंत, हत्ती on मार्च 19, 2011 by संपादक.\n← जीवनाची गोडी सिंहगड किल्ला →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/nashik/108-ambulance-engulfed-in-fire/78224/", "date_download": "2019-07-20T15:49:58Z", "digest": "sha1:PNI5J7TPRGNIMTBO4KFZ7EHSEU7NS7TG", "length": 8411, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "108 Ambulance engulfed in fire", "raw_content": "\nघर महाराष्ट्र नाशिक १०८ रुग्णवाहिकेने घेतला अचानक पेट\n१०८ रुग्णवाहिकेने घेतला अचानक पेट\nमुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावकडून नाशिकच्या दिशेने रुग्णाला घेऊन जात असलेल्या १०८ रुग्णवाहिकेने चांदवड तालुक्यातील राहुड शिवारात अचानक पेट घेतला. बुधवारी, २० मार्चला रात्री १० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने प्राणहानी टळली.\nपेट घेतलेली १०८ अॅम्ब्युलन्स\nमुंबई-आग्रा महामार्गावर मालेगावकडून नाशिकच्या दिशेने रुग्णाला घेऊन जात असलेल्या १०८ रुग्णवाहिकेने चांदवड तालुक्यातील राहुड शिवारात अचानक पेट घेतला. बुधवारी, २० मार्चला रात्री १० वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सुदैवाने प्राणहानी टळली.\n१०८ रुग्णवाहिकेने घेतला अचानक पेट | #MyMahanagar\nनामपूर रुग्णालयाची रुग्णवाहिकेने राहुड शिवारातून जात असताना अचानक पेट घेतला. यावेळी झालेला स्फोट इतका भयानक होता की त्याचा हादरा आजूबाजूच्या परिसरात जाणवला. यावेळी चांदवड व उमराणे येथील १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तत्काळ पोहोचून मदतकार्य सुरू केले. रुग्णासह डॉक्टरांना अन्य रुग्णवाहिकेतून नाशिकच्या दिशेने पाठविण्यात आले. चांदवड येथील १०८ रुग्णवाहिकेवरील डॉ. सतीश गांगुर्डे व डॉ. भालचंद्र पवार, सोमा टोल कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी मदतकार्य केले. तसेच, सोमा कंपनीच्या अग्निशमन पथकाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. दरम्यान, रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीचे कारण आणि स्फोट नेमका कशाचा झाला, याचा तपास सुरू आहे. महामार्गावरील या घटनेमुळे वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nशिवसेनेच्या धवलसिंह मोहिते पाटलांनी घेतली शरद पवारांची भेट\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nआठवडाभरात मुख्यमंत्र्यांकडून गडविकास आराखड्यासाठी बैठक\nयुवक काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन\nदुचाकीच्या भडक्यात एकाचा मृत्यू\nमहामार्गावर आढळले मृत अर्भक\nनाशकात दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’\nनाशिक : व्ही एन नाईक संस्थेसाठी 79 टक्के मतदान\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/trending/page/3/", "date_download": "2019-07-20T15:56:47Z", "digest": "sha1:RXAZEDR3RS5EBQU5IT4DB2N2SE7WDVWX", "length": 9664, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Trending Archives – Page 3 of 385 – Maharashtra Desha", "raw_content": "\nशहीदांचे कुटुंबीय आणि जखमींना मिळणारे एकरकमी अनुदान २५ लाखांहून १ कोटीवर\nइमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करा : आदित्य ठाकरे\nमंत्र्यांप्रमानेच आता सरपंचही घेणार पद आणि गोपनियतेची शपथ : पंकजा मुंडे\n‘ऊसतोडीवर जाणाऱ्या महिलांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी उपाययोजना करण्याची गरज’\nसभापती प्रशांत गायकवाड यांचा कारभार मनमानी, संचालकांचे अजित पवारांपूढे गाऱ्हाणे\nबेरोजगारांसाठी खुशखबर, महावितरणमध्ये ७००० जागांसाठी भरती\nविठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात मुखदर्शनाची नवी व्यवस्था\nटीम महाराष्ट्र देशा : मुखी हरिनामाचा गजर करत संत ज्ञानेश्वर महाराजांची व संत तुकोबांची पालखी एक-एक टप्पा पार करत पंढरपूरकडे मार्गस्त होत आहे. त्याचप्रमाणे संत...\nबिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरला निरोप\nटीम महाराष्ट्र देशा : रविवारी बिग बॉसच्या घरातून सुरेखा पुणेकरची एक्झिट झाली आहे. नॉमिनेशनमध्ये हिना पांचाळ, रुपाली भोसले, वैशाली म्हाडे, किशोरी शहाणे आणि...\nकरमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांना पोलिस कोठडी\nकरमाळा : करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांना करमाळा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. करमाळा कृषी...\nराहुल्या-जयडी लवकरच ‘या’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला\nटीम महाराष्ट्र देशा : राहुल मगदूम उर्फ ‘लागिर झालं जी’ मालिकेतील राहुल्या आगामी मराठी चित्रपट ‘पळशीची पीटी’ या चित्रपटातून झळकणार आहे...\nझोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने वाजवले ढोल\nटीम महाराष्ट्र देशा : देशात वर्षाला दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. मात्र, नवीन रोजगार निर्मिती बाजूलाच राहिली पण दिवसेंदिवस...\nपवारांचा दिलदारपणा : तिवरे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केली आर्थिक मदत\nरत्नागिरी : तिवरे धरण दुर्घटनेनंतर राजकीय आरोप – प्रत्यारोपांनी जोर पकडला आहे. तर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. मात्र आज राष्ट्रवादी...\nव्हिटोरीच्या मते टीम इंडियातील ‘हा’ खेळाडू आहे सर्वात घातक\nनवी दिल्ली : शनिवारी मँचेस्टर येथे पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने...\nबलात्कार अशी गोष्ट आहे जी थांबू शकत नाही, भाजप नेत्याचे वादग्रस्त विधान\nटीम महाराष्ट्र देशा : देशात बलात्कार���चे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे देशातील महिला आणि तरुणी असुरक्षित असतानाच एका भाजप नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केले आहे...\nकर्नाटक : राजकीय भूकंपाचा आणखी एक धक्का, एच. नागेश यांनी दिला मंत्रिपदाचा राजीनामा\nमुंबई : कर्नाटकमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा नवा अंक आता सुरू झाला आहे. काँग्रेसच्या १० तर जनता दल सेक्युलरच्या तीन नाराज आमदारांनी शनिवारी विधासभा...\nराजीनामा आहे की वरच्या पातळीवर जाण्याची शिडी\nमुंबई : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनाम्याचं सत्र सुरू झालं आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यानंतर आता...\nशहीदांचे कुटुंबीय आणि जखमींना मिळणारे एकरकमी अनुदान २५ लाखांहून १ कोटीवर\nइमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करा : आदित्य ठाकरे\nमंत्र्यांप्रमानेच आता सरपंचही घेणार पद आणि गोपनियतेची शपथ : पंकजा मुंडे\n‘ऊसतोडीवर जाणाऱ्या महिलांसाठी चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी उपाययोजना करण्याची गरज’\nसभापती प्रशांत गायकवाड यांचा कारभार मनमानी, संचालकांचे अजित पवारांपूढे गाऱ्हाणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/articlelist/2429614.cms", "date_download": "2019-07-20T16:51:12Z", "digest": "sha1:CILTWADBE25W33LU7SBRMF76OU3GFDRN", "length": 8260, "nlines": 160, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "अग्रलेख | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nदेशातील बँकांचे राष्ट्रीयीकरणाला ५० वर्षे पूर्ण होत असताना, या निर्णयाचे भलेबुरे परिणाम आणि त्याची फलश्रुती तपासणे योग्य ठरते. त्याचबरोबर हा निर्णय आर्थिक होता की राजकीय याकडेही विविध दृष्टिकोनातून पाहिले जाणे साहजिक आहे.\nहे आक्रमक, ते गलितगात्र\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणकडून जप्त केलेल्या ब्रिटीश बोटींची भारताने केली सुटका\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nरोबोटिक चांद्र मोहिमांचे युग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभराती��� ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/i-am-going-to-win-the-election-without-you-or-with-you-bjp-leader-maneka-gandhi-said/47433", "date_download": "2019-07-20T16:10:27Z", "digest": "sha1:2T4TE5FCJQVMQ5YOZM3267WWTBASRRSE", "length": 7869, "nlines": 78, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मी निवडणूक जिंकणारच आहे, तुमच्याशिवाय किंवा तुमच्यासोबत ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nमी निवडणूक जिंकणारच आहे, तुमच्याशिवाय किंवा तुमच्यासोबत \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमी निवडणूक जिंकणारच आहे, तुमच्याशिवाय किंवा तुमच्यासोबत \nनवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत राजकीय नेते त्यांच्या भाषणाने चर्चेचा विषय ठरतात. यात भाजपचे लोकसभेच्या उमेदवार मनेका गांधी यांच्या भाषणातील विधानामुळे चर्चेत आले आहेत. मेनका गांधी यांनी मुस्लीम नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करतान धमकी वजा इशारा दिला आहे. मनेका गांधींच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.\nलोकसभा निवडणुकीत “मी निश्चित जिंकून तर येणार, मात्र माझा विजय मुस्लीम जनतेशिवाय असेल तर मला वाईट वाटेल. ज्यावेळी मुस्लीम नागरिक कामानिमित्ताने माझ्याकडे येतील, त्यावेळी मला त्यांचा विचार करावा लागेल. निवडणुकीतील माझा विजय हा तुमच्या सहकार्याने होईल किंवा तुमच्या सहकार्यशिवाय होईल, असे मनेका गांधी यांनी एक प्रचार सभेत म्हटले आहे.\nमेनका गांधी यांनी पुढे असे देखील म्हटले की, “मी तुमच्याकेड मैत्रीचा हात पुढे केला आहे. मी पिलिभीतमध्ये कसे काम केले आहेत, तेथील लोकांना विचारा. मी चांगले काम केले नसेल तर मला मतदान करु नका. मी जिंकणारच आहे, त्यामुळे तुम्हाला माझी भविष्यात गरज पडणार आहे”, असे वक्तव्य मनेका गांधी यांनी केले आहे. मनेका गांधी यंदा आपल्या पारंपरिक मतदारसंघ��तून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या नाही. मुलगा वरुण गांधी यांच्या सुल्तानपूर मतदारसंघातून त्या मैदानात उतरल्या आहेत. तर वरुण गांधी मनेका यांच्या पिलीभितमधून वरुण गांधीना तिकीट देण्यात आले आहे.\nरशिया करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित\nपंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीशी संबंधित नसलेले विषय लोकांसमोर मांडतात\nरक्ताचा माणूस आपला राहू नये इतक्या खालच्या पातळीचे राजकारण होते \nयेत्या काळात एखादा मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल \nराज्य मंत्रिमंडळातील फेरबदल हा भ्रष्टाचार आणि अपयश दडपण्याचा प्रयत्न \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/image-story-988", "date_download": "2019-07-20T16:34:10Z", "digest": "sha1:X5FHGEM62XJLDHVNNRNY2QHZZLFO76XG", "length": 11921, "nlines": 99, "source_domain": "www.saamtv.com", "title": "| Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअवकाळी पावसामुळे वाशी खाडीपुलावर धिम्या गतीने सुरु असलेली वाहतूक.\nअवकाळी पावसामुळे वाशी खाडीपुलावर धिम्या गतीने सुरु असलेली वाहतूक.\nशुक्रवार, 8 डिसेंबर 2017\nराशिवडे बुद्रुक - सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या दाजीपूर अभयारण्य व राधानगरीच्या स्वच्छतेचा मंत्र घेऊन इथे येणाऱ्यांना शिस्त लागली आहे, तरीही क्वचित प्रसंगी होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राधानगरी नेचर क्‍लबच्या शिलेदारांनी हा वसा पुढे सुरू ठेवला आहे.\nअभयारण्याच्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या परिसरात जायचे आणि तिथे साचलेला मानवनिर्मित कचरा हटवायचा हा संकल्प केला आहे. दोन महिन्यांत त्यांनी दोन देवराया स्वच्छ केल्या आहेत. पुढे प्रमुख स्थळांवर लक्ष केंद्रित होणार आहे.\nराशिवडे बुद्रुक - सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या दाजीपूर अभयारण्य व राधानगरीच्या स���वच्छतेचा मंत्र घेऊन इथे येणाऱ्यांना शिस्त लागली आहे, तरीही क्वचित प्रसंगी होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी राधानगरी नेचर क्‍लबच्या शिलेदारांनी हा वसा पुढे सुरू ठेवला आहे.\nअभयारण्याच्या महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या परिसरात जायचे आणि तिथे साचलेला मानवनिर्मित कचरा हटवायचा हा संकल्प केला आहे. दोन महिन्यांत त्यांनी दोन देवराया स्वच्छ केल्या आहेत. पुढे प्रमुख स्थळांवर लक्ष केंद्रित होणार आहे.\nकोल्हापूर जिल्ह्याचा ऑिक्‍सजन पार्क म्हणून पश्‍चिम घाटाकडे पाहिले जाते. विशेषतः राधानगरी अभयारण्याला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. याच्या कुशीत जिल्ह्याची तहान भागविणारे राधानगरी, काळम्मावाडी व तुळशी हे तीन मोठे जलाशय आहेत. राधानगरी जलाशयाचे पाणलोटक्षेत्र असलेल्या परिसरात गेल्या काही वर्षात पर्यटकांची मोठी वर्दळ सुरु झाल्याने येथे प्लािस्टकसह काचा व अन्य मानवनििर्मत कचरा साचू लागला. याची दखल घेऊन ‘सकाळ’ च्या पुढाकाराने व वन्यजिव, बायसन नेचर क्‍लब, स्थानिकांसह निसर्गप्रेमींच्या सहभागातून निपटारा करण्यात आला. तरीही प्रतिवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांकडून काहीअंशी कचरा होतो. खरेतर अभयारण्य कक्षेत येणाऱ्या या ठिकाणांवर कचरा होणारच नाही याकडे वन्यजीव विभागाने लक्ष देण्याची गरज असताना तितकेसे गांभीर्य दिसत नाही.\nआता ‘वेळोवेळी करणार स्वच्छता’ ही शपथ घेऊन येथील नैसर्गीक ठेवा जपण्यासाठी राधानगरी नेचर क्‍लब उतरले आहे. आजवर त्यांनी वाकी घोलातील वाकोबाची व हसणे येथील गांगोलींगेश्‍वराची देवराई स्वच्छ केल्या आहेत. यासाठी स्वतःच्या वाहनातून हा कचरा बाहेर काढून विल्हेवाट लावली जाते. यामध्ये स्थानिकांना घेऊन जागृतीही केली आणि कचरा होणार नाही याची दक्षता घेण्याचे अवाहनही ते करतात. राधानगरी नेचर क्‍लबचे अध्यक्ष फिरोज गोलंदाज, सुखदेव पाटील, संदेश म्हापसेकर, अभिषेक निल्ले, मयुरेश सावंत, प्रसाद इंगवले, गणेश डब्बे, शशांक लिंग्रस, अनिल चव्हाण, मारुती मोरे, साईराज पताडे, रुपेश सावंत, नागराज चाळके, अमोल सुतार, अंजीर पार्टे, विठोबा पाटील यांचा सहभाग असतो.\nअनेक पिढ्यांनी देवांची राई म्हणून राखीव ठेवलेले जंगलटापू हा समृद्ध वनौषधींनी नटलेले आहेत. भविष्यात आयुर्वेदिक संशोधनासाठी त्यांचा फायदा होणार आहे. याचे भान ठेवून आम���ही आधी देवरायांना नैसर्गिक ठेवा जतन करण्याची जागृती करत आहोत. ‘सकाळ’च्या अभयारण्य स्वच्छता मोहिमेतून आम्ही प्रेरणा घेतली. पुढे अभयारण्याच्या मुख्य ठिकाणांची स्वच्छता वेळोवेळी करणार आहोत. एक जानेवारीचे औचित्य साधून आम्ही उगवाई मंदिर परिसर स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे. नव्या वर्षाची ही भेट असेल.\n- फिरोज गोलंदाज, संदेश म्हापसेकर, राधानगरी नेचर क्‍लब\nअभयारण्य राधानगरी कोल्हापूर राधानगरी अभयारण्य पर्यटक पुढाकार वन्यजीव अनिल चव्हाण अंजीर आयुर्वेद\nचिंचवडमध्ये अनोळखी व्यक्तीचा खून\nपिंपरी-चिंचवड : चिंचवडमधील स्टेशन परिसरात आज(शुक्रवार) सकाळी पोलिसांना एक मृतदेह आढळून आला. सकाळी ११.०० वाजता एका नागरिकाने पोलिस नियंत्रण कक्षाला...\nबिबट्याच्या हल्ल्यात तिघे जखमी\nतळेगाव दिघे (नगर) - संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेतकरी जखमी झाले. काल (गुरुवार) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना...\nकेंचे यांनी जागवल्या शशी कपूर यांच्या आठवणी\nसांगली - ड्रायव्हरच्या लग्नाची पार्टी देणाऱ्या अभिनेता शशी कपूर यांच्यातील कलावंतापेक्षा माणूस मोठा होता. चित्रपटसृष्टीतील राजघराण्यात जन्माला...\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1355", "date_download": "2019-07-20T16:39:17Z", "digest": "sha1:B6SR4GBGPKXTGP3YH5EXLJRUO7BDLSKA", "length": 4686, "nlines": 92, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news womens day virat kohli | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमहिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठः विराट कोहली\nमहिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठः विराट कोहली\nमहिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठः विराट कोहली\nगुरुवार, 8 मार्च 2018\nनवी दिल्लीः महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज (गुरुवार) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर ट्विटरवर म्हटले आहे.\nमहिलांचा आदर करताना त्याने म्हटले आहे की, महिला या पुरुषांपेक्षा खरोखरच श्रेष्ठ ���हेत. ही खरी परिस्थिती आहे. जगभरात विविध पातळ्यांवर महिला मोठ्या जबाबदाऱया पार पाडताना दिसतात. महिला दिनाच्या शुभेच्छा.\nनवी दिल्लीः महिला पुरुषांपेक्षा श्रेष्ठ आहेत, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आज (गुरुवार) जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमिवर ट्विटरवर म्हटले आहे.\nमहिलांचा आदर करताना त्याने म्हटले आहे की, महिला या पुरुषांपेक्षा खरोखरच श्रेष्ठ आहेत. ही खरी परिस्थिती आहे. जगभरात विविध पातळ्यांवर महिला मोठ्या जबाबदाऱया पार पाडताना दिसतात. महिला दिनाच्या शुभेच्छा.\nमहिला भारत क्रिकेट विराट कोहली virat kohli महिला दिन\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/we-also-need-a-baby-cigarette-rohit-sharma-was-ridiculed-by-rishabh-pant/", "date_download": "2019-07-20T16:37:52Z", "digest": "sha1:7ACDMIGKSTFEOBLQSCDYS3Y77HTBCAYD", "length": 6505, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आम्हालाही बेबी सीटरची गरज ; रोहित शर्माने उडवली रिषभ पंतची टर", "raw_content": "\n माजी पंतप्रधानाच्या पोऱ्या भाजपातंं\n‘बेजबाबदार राज्यसरकार अन् निर्लजम सदासुखी महापालिका’\nहवी तेवढी माणसे मारा,निवडून येणार आम्हीच दुबारा…, डोंगरी दुर्घटनेवरून सचिन सावतांचा टोला\nडोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद, मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत : नरेंद्र मोदी\nपक्ष वाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन\nठरल तर मगं, कॉंग्रेस आघाडीमध्ये मनसे सामील \nआम्हालाही बेबी सीटरची गरज ; रोहित शर्माने उडवली रिषभ पंतची टर\nटीम महाराष्ट्र देशा : भारताचा विकेट किपर रिषभ पंत आस्ट्रेलियाविरुध्दच्या कसोटी मालिकेपासून चांगलाच चर्चेत आला आहे.त्याने या कसोटीत उत्तम कामगिरी केली आहे.त्यासोबत रिषभ पंतला फलंदाजी करत असताना ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने बेबी सिटर होण्याचे चॅलेंज दिले होते आणि ते चॅलेंज त्याने स्वीकारले.त्यामुळेही पंत चांगलाच चर्चेत आला.आता मात्र यावरून भारतीय क्रिकेट पट्टूनींही टर उडवायला सुरवात केली आहे. रिषभ पंतने एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला. तो फोटो रिट्विट करून रोहितने पंतची थट्टा उडवली.\n”शुभ प्रभात बडी.. तु चांगला बेबी सीटर आहेस, असं मी ऐकलं आहे. आता आम्हाला बेबी सीटरची तातडीनं गरज आहे. तु असशील तर रितिकालाही आनंद होईल.” असे म्हणत रोहित शर्माने पंतची टर उडवली आहे.पंतने टाकलेल्या फोटोला रिट्विट करून रोहित शर्माने ट्विटरवर पोस्ट टाकली आहे.\n माजी पंतप्रधानाच्या पोऱ्या भाजपातंं\n‘बेजबाबदार राज्यसरकार अन् निर्लजम सदासुखी महापालिका’\nहवी तेवढी माणसे मारा,निवडून येणार आम्हीच दुबारा…, डोंगरी दुर्घटनेवरून सचिन सावतांचा टोला\nपुण्यातील माथेफिरू एस.टी.चालक संतोष मानेची फाशी रद्द\nभाजप सरकार विरोधातच शिवसेनेचा नांदगाव येथे मोर्चा \n माजी पंतप्रधानाच्या पोऱ्या भाजपातंं\n‘बेजबाबदार राज्यसरकार अन् निर्लजम सदासुखी महापालिका’\nहवी तेवढी माणसे मारा,निवडून येणार आम्हीच दुबारा…, डोंगरी दुर्घटनेवरून सचिन सावतांचा टोला\nडोंगरीतील इमारत दुर्घटना अत्यंत दु:खद, मृतांच्या नातेवाईकांसोबत माझ्या सहवेदना आहेत : नरेंद्र मोदी\nपक्ष वाढीसाठी अविरत प्रयत्न करून पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरवेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%95/", "date_download": "2019-07-20T16:05:18Z", "digest": "sha1:XWC5YAUPDJHYMKR76VGQIA3I5MQCCEHN", "length": 8956, "nlines": 132, "source_domain": "www.marathimati.net", "title": "जयंत पाठक | मराठीमाती", "raw_content": "\nआता शाळांना सुद्धा तारीख पे तारीख\nअनेक इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी १५ जूनला शाळा सुरु करण्याचा सरकारी आदेश धुडकावून लावला आहे. अनेक शाळा सरकारी आदेशाची पर्वा न करता ८ किंवा ११ जूनलाच सुरु होणार आहेत.\nराज्याच्या शैक्षणिक वेळापत्रकात सुसूत्रता आणण्याच्या उद्देशाने गेल्या वर्षीपासून १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचे आदेश शाळांना दिले होते. मागच्या वर्षी वेळेत कळवले नाही, असे ओरडून शाळांनी हा निर्णय गुंडाळला होता. मात्र यावेळी ११ जूनपासूनच शाळा सुरु करण्याची भूमिका घेतल्याचे दिसत आहे.\n११ जूनपासून स्प्रिंगडेलच्या शहरातील सर्व सात शाळा सुरु होणार आहेत. स्प्रिंगडेलच्या आंबेगाव शाखेच्या मुख्याध्यापिका शीतल सपकाळ यांनी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी १५ जून ऐवजी ११ जूनपासून शाळा सुरु करु, असे सांगितले. त्यांनी असेही सांगितले की, तासभरात निर्णय बदलत शाळेच्या व्यवस्थापनाशी बोलत शाळा १५ जूनपासून सुरु करण्याबाबत गुरुवारी सकाळपर्यंत फेरविचार होऊ शकतो.\nनविन शैक्षणिक वर्ष सोमवार पासून सुरु होणार आहे व यासाठी ११ जून ही तारीख योग्य वाटत असल्याची भूमिका काही शाळांनी घेतली आहे. सेंट हेलेनाज शाळेने तर तारीख आणखी मागे घेऊन ८ जूनलाच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.\n१५ जून पासून सुरु होणारी कोथरुडमधील न्यू इंडिया स्कूल मधल्या काही इयत्तांचे वर्ग एका समारंभामुळे १३ जूनला भरणार आहेत. कोणत्याही वादात न पडता रोझरी स्कूलने १५ जूनपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. एका पालकाने माहिती दिली सरकारी आदेशानुसार शाळा १५ जूनला सुरु होणार आहे. नाहीतर आदीच्या वेळापत्रकानुसार शाळा ११ जूनलाच सुरु होणार होती.\nसरकारी आदेशानुसार बहुतेक मराठी शाळा १५ जूनलाच सुरु होणार आहेत. जयंत पाठक यांनी सांगितले की, ‘एमआयटी’च्या श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचे वर्ग १५ तारखेलाच भरतील. `१५ जूनलाच शाळा सुरु करण्याचा गेल्या वर्षीचाच आदेश असल्यामुळे यावर्षीही शाळा १५ तरखेलाच सुरु होणार आहे,’ असे अभिनव विद्यालयाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला चाफेकर यांनी स्पष्ट केले.\nThis entry was posted in घडामोडी and tagged जयंत पाठक, पुणे, शाळा, स्प्रिंगडेल, १५ जून on जुन 7, 2012 by विराज काटदरे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/cruz-traveling/", "date_download": "2019-07-20T16:34:53Z", "digest": "sha1:SERFTJW422UPG5LT2HWOTC6TGGD7OZFS", "length": 18286, "nlines": 152, "source_domain": "www.saamana.com", "title": "बोटीवर फेरफटका | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nजलप्रवासाचा मनमुराद आनंद लुटायचा आहे… वेगवेगळी शहरं फिरण्याची आवड आहे आणि आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्यांनी एकदा तरी क्रुझची सफर अनुभवावी.\nचहुबाजुंनी निळाशार समुद्र, अधुनमधून उफाळणाऱया लाटा असे वातावरण कोणालाही आवडेल. आज जगभरात आलिशान क्रुझवरून समुद्र पर्यटन मोठय़ा प्रमाणात केले जाते. अनेक हौशी पर्यटक समुद्र पर्यटनासाठी उत्सुक असतात. पण हे पर्यटन थोडे महाग असल्याने त्याकडे हिंदुस्थानींचा कल कमी आहे. या हौशी पर्यटकांना स्वदेशात आता क्रुझ पर्यटन करता येणार आहे. हिंदुस्थानात अलिकडे क्रुझ टुरिझमची क्रेझ वाढत चालली आहे. याच कारणाने जगभरातील अनेक जहाज कंपन्या हिंदुस्थानाकडे आकर्षित झाल्या आहेत. महाराष्ट्राला पर्यटनाचा मोठा वारसा आहे. हिंदुस्थानाला लाभलेल्या किनारपट्टीमुळे क्रुझ पर्यटनाला चांगला वाव असल्याने होमपोर्ट म्हणून मुंबईची निवड केली आ��े. मुंबईचा सध्या नौदल आणि गोदीने व्यापलेला ११ किलोमीटर लांबीचा पूर्व किनारा विकसित आणि मुख्य म्हणजे खुला केला जाणार आहे. या माध्यमातून परकीय चलन वाढेल आणि रोजगाराच्याही संधी उपलब्ध होतील. सध्या मुंबईत दरवर्षी फक्त ८० क्रुझ येतात. त्यातून फक्त २ लाख पर्यटक येतात. त्याची संख्या वाढविण्यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे लवकरत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रुझ टर्मिनलचे काम सुरु करण्यात आले आहे.\nइटली येथील ‘कोस्टा क्रूझ’ने मुंबई ते मालदीव या मार्गावर ‘कोस्टा निओक्लासिका’ ही क्रुझ सेवा सुरु केली आहे. कोस्टा निओ क्लासिका क्रुझ हे मुंबई-कोचिन- मालदिवदरम्यान प्रवास करणार आहे. या जहाजात ६५४ केबिन्स असून १ हजार ७०० पर्यटक प्रवास करु शकतात. या केबिन्समध्ये समुद्राचा देखावा दिसणाऱया केबिन्स आणि स्वतंत्र बाल्कनी असलेल्या सूटचा समावेश आहे. कोस्टाचे जहाज हे १७०० प्रवासी क्षमता असलेले असून ८५८ केबिनचा त्यात समावेश असेल. आतापर्यंत क्रुझ पर्यटन वाढतच गेले आहे आणि आर्थिक वाढीसाठी एक महत्त्वाचा घटक झाले आहे. मुंबई ते कोचिन दरम्यानचा क्रुझ प्रवास ४ दिवस आणि ३ रात्री क्रुझचा आनंद घेता येणार आहे. तसेच मालदिवपर्यंतच्या ८ दिवस आणि ७ रात्रीच्या क्रुझचा असा प्रवास आहे. मुंबईतून दर पंधरवडय़ात रविवारी हे क्रुझ निघते. चालू सीझनमध्ये ही पर्यटन प्रवासी सेवा मार्च २०१८ पर्यंत असेल.\nमनोरंजनासाठी चित्रपटगृह, साहसी खेळ, स्विमिंग पूल, वॉटर स्लाइड्स, मिनी गोल्फ क्लब, अत्याधुनिक जिम्नॅशियम, क्लब्स, लाइव्ह बॅण्ड, कॅसिनो आणि उंची-अभिजात ब्रॅण्ड्सच्या शॉपिगची एक ना अनेक दालने, जिम, जॉगिंग ट्रक या सोयी-सुविधा वाचून हे एखादं सेव्हन स्टार हॉटेल असल्याच वाटतयं ना पण या सोयी सुविधा हॉटेलमधल्या नसून ‘कोस्टा क्रूझ’ या मुंबई ते मालदीव जहाजावरच्या आहेत. एवढेच नाही तर वाचकांसाठी उत्तम व वैविध्यपूर्ण पुस्तकांचा समावेश असलेले सुसज्ज ग्रंथालय आहे. त्यामुळे समुद्रातले हे तरंगत शहरच म्हणायला हवे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमातीतले खेळ…पैलवानांनी काय खावे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब ��ुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/delhi-hc-refuses-to-entertain-pil-against-kamal-haasan/", "date_download": "2019-07-20T15:38:30Z", "digest": "sha1:GX2ML6KVMRWYTYC5EUQOGH5V25B6P4CT", "length": 14481, "nlines": 148, "source_domain": "www.saamana.com", "title": "कमल हसन यांच्या विरोधातील याचिका फेटाळली | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच��या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nकमल हसन यांच्या विरोधातील याचिका फेटाळली\nराजकीय पक्ष आणि नेत्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचा गैरवापर करण्यापासून रोखण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी करणारी भाजप नेते अश्विनीकुमार उपाध्याय यांची जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली. अभिनेते कमल हसन यांनी आपल्या पक्षाचा प्रचार करताना स्वतंत्र हिंदुस्थानचा पहिला अतिरेकी हिंदू होता अशी शेरेबाजी केली होती.\nहसन यांचा रोख गांधी हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेवर होता. या वक्तव्याला आक्षेप घेत अश्विनीकुमार यांनी जनहित याचिका दाखल केली होती, पण राजकारणासंदर्भात अथवा निवडणूक प्रक्रियेबाबतचे धोरण केंद्रीय निवडणूक आयोगाने ठरवावे, असे सांगत निर्णयाचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टमध्ये धाडला. आपल्या ��ाचिकेत उपाध्याय यांनी निवडणुकीतील लाभासाठी धर्माचा वापर करणाऱ्या उमेदवारांवर बंदी यावी आणि पक्षांची मान्यता रद्द करावी अशी मागणी केली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपुलवामात चकमक; दोन दहशतवादी ठार, तर एक जवान शहीद\nपुढीलसत्तेच्या नशेत ममता बॅनर्जी लोकशाहीचा गळा घोटत आहेत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Carwar-Gokarn-Mahabaleshwar-Temple-Hosnagar-Ramachandrapur-Math-Transfer-Result/", "date_download": "2019-07-20T15:46:40Z", "digest": "sha1:DHEFJQ4E7NO7QY3VWAEGVXNOCPMDBA5C", "length": 7597, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गोकर्ण मंदिर हस्तांतर: निकाल प्रलंबित | पुढारी\tTop", "raw_content": "\nलोकसभा सभापती ओमप्रकाश बिर्ला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस���थानी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन\nदिवंगत शीला दीक्षित दिल्लीच्या सलग 15 वर्षे मुख्यमंत्री होत्या\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कालवश\nहोमपेज › Belgaon › गोकर्ण मंदिर हस्तांतर: निकाल प्रलंबित\nगोकर्ण मंदिर हस्तांतर: निकाल प्रलंबित\nगोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिर होसनगरातील रामचंद्रापूर मठाकडे हस्तांतर करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या या कृतीला आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात दाखल झालेल्या जनहित याचिकेवरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आहे. महाबळेश्वर संस्थान व भालचंद्र विघ्नेश्वर दीक्षित या दोघांनी सादर केलेल्या याचिकेवर प्रदीर्घ चर्चा करून न्या. अरविंदकुमार व न्या. बी.व्ही.नाररत्न यांच्या खंडपीठाने निर्णय राखून ठेवला आहे.\nयाचिकाकर्त्यांच्यावतीने ज्येष्ठ वकील सुब्रमण्यम जोईस, नागानंद यांनी न्यायालयात बाजू मांडली आहे. धर्मादाय खाते अखत्यारितील मंदिरांचे डिनोटिफिकेशन करून मठाच्या अखत्यारित देण्यासाठी कायद्यामध्ये तरतूद नाही. त्याशिवाय गोकर्णातील मंदिर व रामचंद्रापूर मठाशी कोणताही संबंध नाही. सरकारने मंदिरांचे हस्तांतर मठाकडे करणे बेकायदेशीर असल्याचे खंडपीठाला विवरण दिले होते.\nरामचंद्रापूर मठाच्यावतीने ज्येष्ठ वकील ए. जी. होळ्ळ व के.जी. राघवन यानी बाजू मांडली होती. मंदिरांचे डिनोटिफिकेशन करण्यापूर्वी ते मठाच्या अखत्यारितच होते. मंदिराचे विश्वस्त मंडळ रद्द झाल्यानंतर मंदिराचे हस्तांतर रामचंद्रापूर मठाकडे केले आहे.\nसरकारने यामध्ये कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही, असे म्हटले होते. याच प्रश्‍नावरून यापूर्वी सादर करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे.त्याशिवाय याचिकाकर्ते भालचंद्र यांचे वडील विघ्नेश्वर हे मंदिराचे विश्वस्त असले तरी याचिकाकर्ते भालचंद्र हे विश्वस्त नाहीत. याशिवाय या याचिकेमध्ये स्वत:चा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न झाला असून त्यांचा अर्ज ही जनहित याचिका होऊ शकत नाही. त्यामुळे अजर्र्फेटाळून लावण्यात यावा, असे खंडपीठासमोर म्हटले होते. न्यायालयाने वाद प्रतिवाद जाणून घेऊन निकाल राखून ठेवला आहे.\nकारवार जिल्ह्यातील सुक्षेत्र गोकर्ण येथील महाबळेश्वर मंदिर ऑगस्ट 2008 मध्ये तत्कालीन भाजप सरकारने होसनगरातील रामचंद्रापूर मठाकडे हस्तांतरित केले होते. सरकारच्या हे कार्य बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत महाबळेश्वर संस्थान व भालचंद्र विघ्नेश्वर दीक्षित यांनी उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-seven-wages-for-municipal-employees/", "date_download": "2019-07-20T15:47:41Z", "digest": "sha1:NNBZWBXSMSAHQVQRKE7IKVRSHPQEGERF", "length": 7056, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पालिका, पंचायत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › पालिका, पंचायत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा\nपालिका, पंचायत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा\nकेंद्र व राज्य सरकार कामगारांच्या प्रश्‍नांविषयी गंभीर नाही. कामगारांच्या पिळवणुकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्य सरकारने विविध सरकारी महामंडळ, पालिका, पंचायतींमधील कर्मचार्‍यांना त्वरित सातवा वेतन आयोग लागू करावा. कामगारांच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आयटकतर्फे गोव्यात राज्य पातळीवर आंदोलन छेडणार, असा इशारा आयटकचे सरचिटणीस ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिला.\nफोन्सेका म्हणाले, की केंद्र व राज्य सरकारकडून कामगारांबाबत नवनवे कायदे जाहीर केले जातात. सरकारचे हे कायदे कामगार विरोधी आहेत. कामगारांची सध्या बरीच पिळवणूक केली जात आहे. यात कामगारांना सेवेतून कमी करणे, पगारात कपात करणे, स्वेच्छा निवृत्ती देणे आदी प्रकारे त्यांची पिळवणूक केले जात आहे. सरकारने कामगार वर्गाचे प्रश्‍न समजून घेणे आवश्यक आहे. सरकारने राज्यातील कंत्राटी पद्धत त्वरित बंद करावी. कंत्राटी पद्धतीवर काम करणार्‍या जीवरक्षकांची सेवा कायम करावी. कामगारांचे किमान वेतन प्रती महिना 18 हजार रुपये करावे, नदी परिवहन खात्यातील\nकर्मचार्‍यांचा प्रलंबित ओव्हरटाईम त्वरित द्यावा, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कामगार कंत्राटी सोसायटीत काम करण���र्‍या कामगारांची सेवा कायम करणे, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणने, ट्रक व्यावसायिक, रिक्षा व्यावसायिक, लहान हॉटेल व्यावसायिक, शॅक्स मालक, लहान विक्रेते आदींना स्वयंरोजगाराची हमी द्यावी, गोवा कामगार सल्लागार मंडळ व कंत्राटी कामगार मंडळ मागील दहा वर्षांपासून कार्यरत नसल्याने या दोन्ही मंडळांचा सरकारने फेरआढावा घ्यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या. कामगारांच्या मागे आयटक ठामपणे उभे असून 2018 या नव्या वर्षात कामगारांसाठी आयटक चळवळ उभारणार असल्याचेही फोन्सेका म्हणाले. आयटकचे कामगार नेते अ‍ॅड. राजू मंगेशकर, अ‍ॅड. सुहास नाईक उपस्थित होते.\nपरराज्यातील रुग्णांना जानेवारीपासून शुल्क\nएनजीटीची पर्यावरण मंत्रालयास नोटीस\nबोरीत बिबट्या अखेर जेरबंद\nपालिका, पंचायत कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करा\nसुजय गस्ती नौका तटरक्षक दलाच्या सेवेत\nकर्नाटकला पेयजलप्रश्‍नी द्विपक्षीय चर्चेची तयारी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/gokula-woman-day-spacial-story/", "date_download": "2019-07-20T15:45:13Z", "digest": "sha1:UNVQ2VCH5OON3NWXF6PMIGIO7FXA44JP", "length": 11133, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " #Women’sDayबाई असले तरी हमालीतच जीव रमायचा | पुढारी\tTop", "raw_content": "\nलोकसभा सभापती ओमप्रकाश बिर्ला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन\nदिवंगत शीला दीक्षित दिल्लीच्या सलग 15 वर्षे मुख्यमंत्री होत्या\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कालवश\nहोमपेज › Kolhapur › #Women’sDayबाई असले तरी हमालीतच जीव रमायचा\n#Women’sDayबाई असले तरी हमालीतच जीव रमायचा\nसायंकाळ झाली की, कोल्हापूर-गारगोटी मार्गावर आयटीआय कॉलेजजवळ घ्या मेथी, घ्या दोडका, घ्या मुळा असा बाईचा टीपेला जाणारा आवाज ऐकू येतो. सायंकाळी त्या आवाजाच्या दिशेनं माणसांची मोठी गर्दी दिसते, त्या गर्दीत भाजी देत, हिशोब लावत, चेहर्‍यावर निरागस हसू देत गोकुळा सगळ्यांबरोबर बोलत असते आणि हिशोब लावत असते.\nमाहितीतील एखादा माणूस जेव्हा तिला विचारतो मावशी हमाली सोडून इथं जीव रमतो का तेव्हा या प्रश्नावर ती मनमुरादपणे हसत म्हणते हमालीसारखा इथं जीव रमत नाही. लाडक्या जाऊन चुकला, नाहीतर इथं, कोण कशाला येतं तेव्हा या प्रश्नावर ती मनमुरादपणे हसत म्हणते हमालीसारखा इथं जीव रमत नाही. लाडक्या जाऊन चुकला, नाहीतर इथं, कोण कशाला येतं लाडक्या म्हणजे त्यांचा एकुलता एक बैल. बैल असला तरी घरातील एका व्यक्तिप्रमाणे होता. म्हणून गोकुळा विचारते हमाली सोडून इथं कोण लाडक्या म्हणजे त्यांचा एकुलता एक बैल. बैल असला तरी घरातील एका व्यक्तिप्रमाणे होता. म्हणून गोकुळा विचारते हमाली सोडून इथं कोण कशाला येतं हा ती लगेच प्रतिप्रश्न करते. आणि पुन्हा एकदा हसत हसत गोकुळा मावशी आपल्या जुन्या आठवणी सांगते.\nगोकुळा नामदेव कोंडारे यांचे मुळगाव बार्शी, सध्या कळंब्याजवळील झोपडपट्टीत राहतात. सोलापूर जिल्ह्यातून कामासाठी म्हणून पंधरा वीस वर्षापूर्वी कोल्हापुरात सारं कुटुंब अालं. काम शोधण्यापेक्षा नामदेव कोंडारेंनी हमाली सुरू केली. कधी धान्याच्या दुकानात, कधी सिमेंटच्या दुकानात, तर कधी पडेल तिथे हमाली करीत राहिले. सोबतीला एक बैलगाडी. चौघांचं जगणं एकट्या नामदेव कोंडारे यांच्यावर. परिस्थितीमुळं लहान मुलं नकळत्या वयातच मोठी झाली, म्हणून मग नामदेव आणि पत्नी गोकुळा दोघंही कामावर जाऊ लागली. नामदेव कोंडारे घर चालवण्यासाठी दिवसरात्र राबू लागले. नेहमीप्रमाणे एक दिवस हमाली करताना, अपघात झाला. पाठीच्या मणक्याला मार लागला आणि घर चालवणार्‍या नामदेवरावांची हमाली कायमची थांबली.\nनामदेव यांची हमाली थांबली. खाणार्‍या पोरांच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला. नामदेव यांच्या औषधांचा खर्च वाढला. डाॅक्टरांना भेटल्याशिवाय पर्याय राहिला नाही. असे एक ना अनेक प्रश्न गोकुळासमोर उभा राहिले. मदतीचे, सहकार्याचे सगळे पर्याय नाहीसे झाल्यावर मात्र गोकुळानं बैलाचा कासरा हातात धरला, आणि हमालीसाठी सिमेंटच्या दुकानासमोर बैलगाडी लावली. दुकानाचे मालक, ग्राहक गोकुळाकडे बघत राहिले, त्यांनी प्रश्न विचारण्याआधीच गोकुळानं ५० किलोची सिमेंटची पिशवी पाठीवर मारून हमाली करायला सुरूवातही केली होती.\nनवर्‍याच्या अपघातानं ओझ्याचं पोतं पाठीवर आलं, असं गोकुळा सांगत असताना तिच्या चेहर्‍यावरचा अानंद मात्र तसूभरही कमी झालेला नसतो. जीव असेपर्यंत राबायलाच पाहिजे की नाही तर खाणार काय, कुणाच्या जीवावर आणि कशाला एैश करा नाही तर खाणार काय, कुणाच्या जीवावर आणि कशाला एैश करा जीवात जीव असेपर्यंत काम करणं आणि पोरांना आनंदी बघणं हेच खरं आनंद देणारं काम आहे असंही ती सांगते. तेव्हा ती आणखी खुलते आपल्या कामाचं सगळं शेड्यूल्ड सांगत राहते.\nगोकुळा आता भाजीपाला विकते. महागाईनं सगळ्यांचच कंबरडं मोडलय हेही ती सांगायला विसरत नाही. ओझं उचलण्यापेक्षा हे काम सोपय, बसून काम करता येतं म्हटल्यावर गोकुळा मावशी गुडघ्यावर हात ठेऊन म्हणते, नकारार्थी हात हलवत नाही नाही म्हणत या कामात दम नाही असं ती दिलखुलासपणे सांगते. काम ओझ्याचं नाही खरं गुडघे राहत नाहीत, हमालीसारखं सुख ह्यात कुठंय हमालीमध्ये रमतो तसा जीव ह्यात रमत नाही रे म्हणत किटलीमधून आणलेल्या चहाची आॅफर देत चला, चला गिर्‍हाईक अालं म्हणते आणि हात जोडून निरोप घेते.\nकोंडारे घरात राबणारे जसे माणसांचे चार हात होते, तसेच कायम कामात असणारे चार पायही होते. ते चार पाय म्हणजेच लाडक्या. सगळ्या घराचा डोलारा लाडक्या नावाच्या बैलावर. एक दिवस अचानक लाडक्या अजारी पडला आणि त्यातच तो गेला. लाडक्या गेल्याचं दुःख सगळ्या घराला झालं. घराचं उत्पन्न थांबलं आणि त्याच्या जाण्यानं घरही थांबलं. गोकुळा म्हणते तो गेल्यावर राबण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यातच मालक आजारी म्हणून भाजीपाला विकायला सुरूवात केली, नाहीतर मी हमाली सोडली नसती असंही ती सांगते.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95/", "date_download": "2019-07-20T15:44:48Z", "digest": "sha1:XXYHPYYJ6U4Y5H2QYYEDPWKE6CDQKFGQ", "length": 9367, "nlines": 169, "source_domain": "amravati.gov.in", "title": "दूरध्वनी क्रमा��क | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nअधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती\nजिल्हाधिकारी , अमरावती २६६२५२२ २६६२११२\nअतिरिक्त जिल्हाधिकारी २६६२९४२ २६६२८०५\nनिवासी उपजिल्हाधिकारी २६६२४९३ २६६०१६६\nनझुल अधिकारी २६६२०२५ ——–\nउपजिल्हाधिकारी (निवडणूक) २६६२३६४ २६६५०५५\nजिल्हा पुरवठा अधिकारी २६६२७८४ २६६६६८६\nजिल्हा नियोजन अधिकारी २६६२७३३ २५७३२७३\nजिल्हा पुनर्वसन अधिकारी २६६२३५२ ——-\nजिल्हा माहिती अधिकारी (N.I.C.) २६६२८९३ २६६१०३८\nजिल्हा भूसंपादन अधिकारी क्रमांक-४ २६६३४४९ ——-\nजिल्हा भूसंपादन अधिकारी (जी.प. कामे) २६६२०२५ २६६३१३४\nजिल्हा भूसंपादन अधिकारी (लघु पाटबंधारे) २६६१६०२ ——-\nजिल्हा भूसंपादन अधिकारी क्रमांक-२ २६६४८१९ २६६३४२१\nजिल्हा प्रौढ शिक्षण अधिकारी २६६२४६७ ——–\nसहाय्यक संचालक ( महापालिका प्रशासन ) २६६५३६७ ——-\nसहाय्यक संचालक ( लहान बचत ) २६६२३५२ ——-\nजिल्हा खनिकर्म अधिकारी २६६२०२५ ——–\nजिल्हा चौकशी अधिकारी २६६२३५२ ——–\nअन्न वितरण अधिकारी २६६३०९० २६६३७९०\nअधीक्षक ( राज्य उत्पादन शुल्क ) २६६३४१० २६६३४१०\nजिल्हा सैनिक कल्याण अधिकारी २६६२६२१ २६७१७७२\nसहाय्यक जिल्हा उपनिबंधक वर्ग – 1 २६६२६४० २६७५३८४\nसहाय्यक जिल्हा उपनिबंधक वर्ग – 2 २६६२८७६ ——–\nS.D.O. (एसटीडी / स्थानिक कोड )\nअमरावती ०७२१ २६७३०२३ २६६३६८७\nदर्यापूर ०७२२४ २३४२२६ २३४२१७\nअचलपूर ०७२२३ २२००१० २२०००३\nमोर्शी ०७२२८ २२२२२१ २२२२३८\nधारणी ०७२२६ २२४२११ २२४२५०\nचांदूर रेल्वे ०७२२२ २५४०२४ २५४०३२\nतहसीलदार (एसटीडी / स्थानिक कोड )\nअमरावती ०७२१ २६७४३६० २६६५६४८\nभातकुली ०७२१ २६६२१२४ २६६२२२८\nनांदगाव ख. ०७२२१ २२२६४४ २२२६४३\nदर्यापूर ०७२२४ २३४२३४ २३४२७४\nअंजनगाव ०७२२४ २४२०७४ २४२०१४\nअचलपूर ०७२२३ २२५००७ २२०३०६\nचांदूर बाजार ०७२२७ २४३२०७ २४३२०३\nधारणी ०७२२६ २२४२२३ २२४२१४\nचिखलदरा ०७२२० २२०२२३ २२०२४२\nमोर्शी ०७२२८ २२२२३६ २२२०१२\nवरुड ०७२२९ २३२१४४ २३२१४८\nचांदूर रेल्वे ०७२२२ २५४०२१ ���५४०७३\nतिवसा ०७२२५ २२२०४४ २२२०४३\nधामणगाव रेल्वे ०७२२२ २३७३३० २३००३०\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/devotee-of-lord-krishna-surdas/", "date_download": "2019-07-20T16:30:29Z", "digest": "sha1:OSSFNXZ6AB3LK2UDJKAZHFB4WIHNUXOS", "length": 25451, "nlines": 169, "source_domain": "www.saamana.com", "title": "कृष्णभक्तीशी एकरूप झालेले सूरदास | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nकृष्णभक्तीशी एकरूप झालेले सूरदास\nअंधत्व, निराधारता, निरक्षरत्व या सर्वावर मात करून केवळ सुरांच्या वारूवर आरूढ होऊन सूरदासांनी जीवनात काव्यसृष्टी पादाक्रांत केली, त्याला इतिहासात तोड नाही. कृष्णाची भक्ती, सामाजिक प्रतिष्ठा आणि जनताजनार्दनाचं प्रेम सारंकाही सूरदासांना मिळालं. सूरदास यांना हिंदी साहित्यातील सूर्य असं म्हटलं जातं. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊनच की काय, ईश्वराने त्याना 101 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य बहाल केलं.\n‘‘मैया देखो न, मेरे साथ कोई भी खेलता नही बडा भैया भी मुझे चिढाता है बडा भैया भी मुझे चिढाता है मै क्या करू’’ बाल सूरदास आपल्या मैयाला रडत रडत म्हणाले. ‘‘देखो बेटा, यह लल्ला की मूरत है, तू इसके साथ खेल.’’ मैया म्हणाली. सूरदास त्या मूर्तीशी खेळू लागले. त्याच्यासंगे गाऊ लागले आणि त्यांच्या सुरातून गाण्यांचा वर्षाव होऊ लागला.\nसूरदासांच्या जन्म-मृत्यूविषयी इतिहासाला निश्चित माहिती नाही. सर्वसाधारणपणे इ. स. 1478 ते 1580-84 हा त्यांचा कालखंड मानला जातो. सूरदासांचा जन्म मथुरेच्या जवळ रुणक्त नावाच्या एका खेडय़ात झाला. त्यांचे वडील पंडित रामस्वामी पेशाने पंडित होते, पण या जन्मांध बालकाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. मातेने त्यांची तात्पुरती समजूत घातली. पण सूरदासांचं त्याने समाधान झालं नाही. वयाच्या 6 व्या वर्षीच त्यांनी घराला राम राम ठोकला आणि यमुनेच्या तीरावर बसून ते आपली कृष्णलीला गाऊ लागले. त्यांच्या गळ्यातून सुमधुर, सुश्राव्य भजनं येऊ लागली. यमुनेच्या काठी त्यांची काव्यगंगा उगम पावली. लोक तल्लीनतेने ऐकू लागले. गाता गाता सूरदास ‘कवी सूरदास’ झाले. सुरांचा दास म्हणून ‘सूरदास’ सूरदासांच्या बहुतेक सर्व काव्यांतून त्यांनी ��ृष्णाच्या बाललीलांचं वर्णन केलं आहे.\nमैया मोहि दाऊ बहुत खिझायै; मोसौ कहत मोल कौ लीन्हौ; तू जसुमती कब जायौ\nकह करो इहि के मारे खेलन हौ नही जात; पुनिपुनि कहत कौन है माता; कौ है तेरा तात\nगोरे नन्द जसोदा गोरी तू कल स्यामल गात चुटकी दै–दै ग्वाल नचावत हसत–सबै मुसकात\nतू मोहि की मारन सीखी दाऊहि कब न खीझै; मोहन मुख रिस की ये बातेः जसुमति सुनि सुनि रीझै\nसुनहु कान्ह बलभद्र चबाईः जनमत ही कौ धूत; सूर स्याम मौहि गोधन की सौ हा माता तो पूत\nयात सूरदासांनी जणू काही आपलीच कैफियत मांडली आहे.\n(अर्थः बालकृष्ण यशोदेला सांगतो की, ‘‘तो बलरामदादा मला खूप चिडवतो. तो म्हणतो की, तू मला धन देऊन विकत घेतलं आहेस. तू मला जन्म दिलेला नाहीस. म्हणून मी त्याच्याबरोबर खेळायला जाणार नाही. तो मला एकसारखा विचारतो की, तुझे मातापिता कोण नंदबाबा आणि यशोदामाता दोघेही गोरे आहेत. तर तू काळा कसा नंदबाबा आणि यशोदामाता दोघेही गोरे आहेत. तर तू काळा कसा असं म्हणून तो उडय़ा मारायला लागतो. मग त्याच्यासह सगळेच गोपी मला हसू लागतात. तू मात्र नेहमी मलाच मार देतेस. दादाला तू कधीच मारीत नाहीस. तू मला शपथेवर सांग की, मी तुझाच मुलगा आहे.’’ कृष्णाची ही तक्रार ऐकून यशोदा मंत्रमुग्ध झाली.)\nएकदा एका यात्रेत मथुरेला वृंदावनमध्ये सूरदासांची वल्लभाचार्यांशी भेट झाली. सूरदासांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं.\nत्यांची ब्रिज भाषेतील भजनं आजही लोकांच्या मनात घोळत आहेत. उदा. ‘मैया मै नही माखन खायौ…’ मनाची शुद्धता, भाषेचा साधेपणा आणि शब्दचित्रात्मक शैली यांनी त्यांची पदे नटलेली असत. सूरदासांनी कृष्णाचं सारं चरित्र आपल्या काव्यातून साकार केलं आहे. सूरदासांनी एकूण 1 लाख पद्यरचना केल्या. दुर्दैवाने त्यापैकी फक्त 8 हजार आज उपलब्ध आहेत. ‘सूरसागर’ हा त्यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह. याशिवाय ‘सूर-सरावली’, ‘साहित्यलहिरी’ हेही त्यांचे विविध विषयांवरील काव्यसंग्रह आहेत. ‘साहित्यलहिरी’ हा त्यांचा ग्रंथ आध्यात्मिक आहे.\nत्यांच्या निरागस भावुकतेने आणि वाङ्मयीन गुणांनी त्यांना खूप कीर्ती मिळवून दिली. इतकी की, एकदा सूरदासांना अकबर बादशहाकडून भेटीचं निमंत्रण आलं. सूरदासांनी नम्रपणे बादशहाला निरोप दिला, ‘मी बादशहांची भेट घेऊ इच्छित नाही; परंतु बादशहांना वाटत असेल तर ते इथे येऊ शकतात.’ अकबर बादशहा आपल्या लवाजम्यासह सू��दासांच्या भेटीला आला. भेट झाली. परंतु सूरदासांनी बादशहाचा नजराणा नाकारला. ते म्हणाले, ‘बादशहा, कन्हैयाच्या प्रेमाने मी तृप्त आहे. माझं गाणं ऐकलंत, ठीक आहे. मला नजराणा नको.’\nबादशहाने विचारलं, ‘कविराज, मला सांगा, तुम्हाला काय हवं आहे’ सूरदास आत्मविश्वासाने म्हणाले, ‘मला एकच गोष्ट हवी आहे आणि ती म्हणजे हिंदूंवर असलेला जिझिया कर तेवढा रद्द करा.’ हिंदूंवरील तो कर त्वरित रद्द झाला.\nतत्कालीन हिंदू समाजात आलेल्या भक्तिपर्वाशी सूरदास एकरूप होऊन गेले. सूरदासांची पद्यरचना सगुण भक्तीत मोडणारी असली तरी त्यांना निर्गुण, निराकार शक्तीचं भान होतं. त्या अव्यक्त रूपावरही त्यांनी काव्यं रचली आहेत. परंतु त्यांच्या मते सर्वसामान्य संसारी माणसांना ते निर्गुण रूप समजण्यास अवघड असल्याने सगुण भक्तीची आवश्यकता आहे. त्यासाठी श्रीकृष्णाची नामरूपी भक्ती आवश्यक आहे.\nअबिगत गति कछु कहति न आवै\nज्यों गूंगो मीठे फल की रस अंतर्गत ही भावै\nपरम स्वादु सबही जु निरंतर अमित तोष उपजावै\nमन बानी कों अगम अगोचर सो जाने जो पावै\nरूप रैख गुन जाति जुगति बिनु निरालंब मन चकृ चावै\nसब बिधि अगम बिचारहिं तातों सूर सगुन लीला पद गावै\n(अर्थ ः अव्यक्त उपासना अवघड आहे. तो मन आणि वाणीचा विषय होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे मुक्या माणसाला मिठाई खायला दिली आणि त्याला त्याची चव विचारली तर तो सांगू शकणार नाही. त्या मिठाईचा आनंद फक्त त्याच्या अंतर्मनाला समजू शकेल. निराकार ब्रह्माला ना रूप ना गुण. म्हणून मन तेथे स्थिर होऊ शकत नाही. अर्थात ते अगम्य आहे. म्हणून सूरदास सगुण ब्रह्म म्हणजेच भगवान श्रीकृष्णाची उपासना करणंच पसंत करतात.)\nअंधत्व, निराधारता, निरक्षरत्व या सर्वावर मात करून केवळ सुरांच्या वारूवर आरूढ होऊन सूरदासांनी जीवनात काव्यसृष्टी पादाक्रांत केली, त्याला इतिहासात तोड नाही. कृष्णाची भक्ती, सामाजिक प्रतिष्ठा आणि जनताजनार्दनाचं प्रेम सारंकाही सूरदासांना मिळालं. सूरदास यांना हिंदी साहित्यातील सूर्य असं म्हटलं जातं. त्यांच्या या गुणांवर लुब्ध होऊनच की काय, ईश्वराने त्याना 101 वर्षांचं प्रदीर्घ आयुष्य बहाल केलं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या आधुनिकीकरणासाठी पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा पुढाकार\nपुढीलरोबोट पत्रकार आण��� परिणाम\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nसाप्ताहिक राशिभविष्य : चाहूल छान दिवसांची\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:34:02Z", "digest": "sha1:JWDUYWRZVSQXNVXJWCAERZ2LWEAIFAWB", "length": 10556, "nlines": 100, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "'महाराष्ट्र क्रांती सेना' लोकसभा-विधानसभेच्या सर्व जागा लढवणार | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ लोकसभा-विधानसभेच्या सर्व जागा लढवणार\n‘महाराष्ट्र क्रांती सेना’ लोकसभा-विधानसभेच्या सर्व जागा लढवणार\nआरक्षणासाठी राज्यभर भव्य मोर्चे काढणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचे निमंत्रक सुरेश पाटील यांनी नव्या महाराष्ट्र क्रांती सेना या राजकीय पक्षाची स्थापना केली. आता हा पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सोमवारी कोल्हापूर येथे करण्यात आली.\nभव्य मराठा मोर्चे काढल्यानंतर यंदाच्या दिवाळीत महाराष्ट्र क्रांती सेनेची रायरेश्वर येते स्थापना करण्यात आली. या पक्षाकडून आगामी निवडणुकीत राज्यातील लोकसभेच्या ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवण्यात येणार आहेत. सोमवारी कोल्हापूरात याची अधिकृत घोषणा करण्यात आली.\nदरम्यान, साताऱ्याचे खासदर उदयनराजे भोसले हे जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार नसतील तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून लढवतील अशी अपेक्षा आणि विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली.\nमराठा क्रांती मोर्चातून निर्माण झालेल्या ‘महाराष्ट्र क्रांती सेना’ या पक्षाला मराठा समाजाचाच विरोध आहे. मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाज सक्षम असून यासाठी कोणत्याही राजकीय पक्ष्याच्या स्थापनेची गरज नाही. राजकीय पक्ष स्थापून समाजाच्या आंदोलनाला वेगळी दिशा देण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होऊ दिला जाणार नाही. वेगळा राजकीय पक्ष स्थापन करणारे सरकारचे हस्तक असून त्यांची राजकीय उठबस व पार्श्वभूमी विचारात घ्यावी लागेल, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जेष्ठ पदाधिकारी बापूसाहेब शिरसाट व नानासाहेब माशेरे यांनी म्हटले होते.\nओढणीने हात बांधून प्रेमी युगुलाची नदीत उडी घेऊन आत्महत्या\nगडचिरोलीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा म���त्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Bahar/bahar-article-Vaijnath-Mahajan/", "date_download": "2019-07-20T16:43:28Z", "digest": "sha1:RB2PGESROKU7H6LXQSUUQDWDMRPIPOGV", "length": 13957, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कालच्या काळात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Bahar › कालच्या काळात\nभूतकाळात रममाण होणे हा सर्वसामान्य माणसाचा स्वभावधर्म असतो. त्यामुळे त्याकाळातील आठवणी सतत उगाळत राहण्यात त्याला जणू धन्यताच वाटत असते आणि हे आजूबाजूच्या आपल्या परिसरातील लहान-थोरांना सांगण्याचा यातूनच एक छंद जडून जात असतो. इंग्रजी साहित्यात अशा आठवणींना व त्यावरील साहित्याला तशी किंमत नसते. एकप्रकारे अशा आठवणीत रमलेल्या साहित्याला तिकडे साहित्यमूल्य नाही, असे ठणकावून सांगितले जाते. आपल्याकडे असे नाही. आपला एकूणच जगण्याचा जो व्यवहार आहे तो भूतकाळाला अनुकूल आणि भविष्याला प्रतिकूल अशा स्वरूपाचा असल्यामुळे आपण भविष्यात डोकावण्याचा फारसा प्रयत्न करतच नसतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ याच्यामध्ये वर्तमानकाळ आहे ���णि काळाची आपणाला शिकवण अशी असते की, आपण वर्तमानात जगले पाहिजे. यालाच साहित्याच्या भाषेत समकालीन साहित्य व्यवहारात जगणे असे म्हणतात. याला जे महत्त्व आहे ते आपण समजून घेतले पाहिजे.\n‘सांगे वडिलांची कीर्ती’ याला तसा फ ार अर्थ नसतो. आपल्या पूर्वजांच्या पुण्याईवर जगण्याने आपले कार्य कदापि समाजासमोर येत नसते. त्यामुळे गेलेला काळ परत येणार नाही, हे आपण अत्यंत प्रांजळपणे समजून घेतले पाहिजे. असे झाले तर आपण भूतकाळाला अलविदा करून वर्तमानात प्रवेश करू शकतो. आपल्या काळात किती स्वस्ताई होती याचा आज गळा काढून काय साध्य होणार. आजच्या काळाशी आपण आपला सांधा जुळवून घेण्याशिवाय आपणाला आपली नित्याची वाटचाल कशी शक्य होणार. कधी काळी आपण तीन आण्यात सिनेमा पाहिला, हे तसे खरेच असते; पण आजच्या मल्टिप्लेक्सशी कशी तुलना होणार याचा आज गळा काढून काय साध्य होणार. आजच्या काळाशी आपण आपला सांधा जुळवून घेण्याशिवाय आपणाला आपली नित्याची वाटचाल कशी शक्य होणार. कधी काळी आपण तीन आण्यात सिनेमा पाहिला, हे तसे खरेच असते; पण आजच्या मल्टिप्लेक्सशी कशी तुलना होणार पुढे जाणारा काळ आपल्याबरोबर नवे देखावे घेऊन येत असतो. शाळेतील पाटी आज राहिली नाही म्हणून विषाद वाटून काय उपयोग. कारण, त्या पाटीची जागा नव्या लेखन सामग्रीने सहज काबीज केली आहे.\nहे सरत्या पिढीला समजून घेणे जरी त्रासाचे होत असले, तरी शाळेत जाणार्‍या मुलांच्या द‍ृष्टीने अगदी सहज बनून गेलेले आहे. हे आपण पचनी पाडून घ्यायला नको काय त्याशिवाय आपणाकडून नव्या दिशेचा शोध कसा सुरू होणार. जग तर नित्य नव्याने पुढे झेपावते आहे. त्याची गती विलक्षण वेगाची आहे. या वेगाला आपल्या कवेत घेण्याचे सामर्थ्य आपण कसे प्रकट करणार त्याशिवाय आपणाकडून नव्या दिशेचा शोध कसा सुरू होणार. जग तर नित्य नव्याने पुढे झेपावते आहे. त्याची गती विलक्षण वेगाची आहे. या वेगाला आपल्या कवेत घेण्याचे सामर्थ्य आपण कसे प्रकट करणार जग आता आपल्याकरिता नव्या ग्रहाच्या शोधात बाहेर पडलेले आहे. येत्या पन्‍नास वर्षांनंतर पृथ्वी माणसाला राहण्याकरिता योग्य राहणार नाही, असे अनुमान शास्त्रज्ञांनी काढलेले असून, ते जगापुढे ठेवलेले आहे. अशावेळी आपण नेमके कोठे असणार, याचा अंदाज आताच घ्यायला हवा.\nयाकरिता माणसाने वर्तमानात जगत भविष्यात डोकावण्याची सवय मनाला ��ावून घ्यायला हवी. तसे नव्या जगाचे संस्कारपण कसे रुजविले जातील, हेही कटाक्षाने पाहायला हवे. त्यातील चूक काय, बरोबर काय, हेपण समजून घेऊन सर्वांसमोर सातत्याने मांडायला हवे. ज्ञान आणि विज्ञान याचे संतुलन आपणाला जमल्याशिवाय याला पर्याय नाही. मनुष्य आज गगनचुंबी इमारती लिलया बांधतो आहे. गरुडाच्या गतीने आकाशी झेपावतो आहे. ही गती अशीच पुढे जात राहणार, तुम्ही जर या गतीबरोबर राहिला नाही, तर तुमची अवस्था कोपर्‍यात रुसून बसलेल्या मुलासारखी होईल. कारण, ही गती एखाद्या अथवा एक-दोघांच्या मनावर मुळीच अवलंबून नाही. त्यामुळे अशावेळी आपण फरफटत जात नाही ना, याची आपणास नोंद घ्यावीच लागेल. म्हणून आपल्या जगण्याचा आपण जो सारासार विचार करत असतो तो वारंवार तपासून पाहिला पाहिजे आणि आपण काळाबरोबर आहोत ना हेपण तपासून पाहणे गरजेचे असते. आपणाला बदलते पर्यावरण मानवते की नाही, हेपण आपण पुनपुन्हा तपासून पाहणे अगत्याचे असते.\nकालच्या सुरावटींना कमी लेखण्याचे कारण नाही आणि येणार्‍या नव्याचा दु:स्वास करण्याचे त्याहून कारण नाही. कारण, आपण कालच्या काळातही होतो आणि आजच्या काळातही आहे, ही जाणीव तशी आनंद देणारी असते. म्हणून कवींनी आपणास ‘जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून अथवा पुरुनी टाका,’ असे आपणास शतकापूर्वी सांगून ठेवले आहे आणि कवी हा तुमच्या-आमच्या पुढे असतो. म्हणून त्याची वाणी तितकीच महत्त्वाची असते. या अर्थाने आपण कालच्या काळात जगण्यात धन्यता मानण्याची सवय सोडून द्यायला हवी. त्याशिवाय आपणाला नवी क्षितिजे दिसत नाहीत आणि नव्या क्षितिजाचा शोध हा तर आपला स्थायीभाव असयाला हवा. त्याशिवाय जगाबरोबर आपण पुढे कसे जाणार म्हणून ‘थांबला तो संपला,’ हे जे आपणास काळ बजावून सांगतो आहे ते आपण तितक्याच गांभीर्याने सतत याचे भान ठेवून समजून घेतले पाहिजे, असे मनोमन वाटते आहे. काळाचा रेटा अगाध असतो, असे म्हणतात आणि ते तितकेच खरेही आहे. जे त्याच्याबरोबर नाते ठेवून असतात, त्यांना तो सहज समजून घेत असतो; पण ज्यांना हे उमजत नाही, त्यांची परिस्थिती फार विचित्र होत असते. त्यांना ना ऐलतीर ना पैलतीर अशी अवस्था अनुभवावी लागत असते. त्यातून कदाचित निराशेशिवाय काहीही हाती लागत नसते.\nयाकरिता सदैव आपण काळाशी हितगूज करत राहिले पाहिजे. त्यातून आपणास काळही समजतो आणि आपणपण नेमके कुठे आहोत, हे ���मजते. याकरिता घड्याळ केवळ मनगटावर असून चालत नाही, तर त्याचे ठोके आपणास आत ऐकू यावे लागतात. ज्यांना ते तसे ऐकू येतात त्यांना काहीच कधी सांगावे लागत नाही. म्हणून काळाची परीक्षा फार फार महत्त्वाची असते. जे या कसोटीवर टिकतात त्यांना काळाची शाबासकी मिळत असते आणि उद्याची चाहूल सहज लागत असते. म्हणून नित्य जगण्याचा आपला विचार कालच्या काळाला निरोप देऊन उद्याच्या दिशेने वाटचाल करणारा असला पाहिजे असे वाटते. असे झाले तर आपण सारेच काळाला सामोरे गेलो, अशी काळाचीच नोंद होत असते आणि ही नोंदच आपल्या जगण्याला बळ देणारी असते. म्हणून त्याचे महत्त्व केवळ कालातीत हे निश्‍चित होय.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/In-every-summer-for-water-supply-people-depends-on-water-tankers/", "date_download": "2019-07-20T15:46:52Z", "digest": "sha1:4TOMNINVGEUKNSXYALS7NW7AUU6BVP5O", "length": 7614, "nlines": 54, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीन मंत्री असूनही खेड दरवर्षीच तहानलेले | पुढारी\tTop", "raw_content": "\nलोकसभा सभापती ओमप्रकाश बिर्ला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन\nदिवंगत शीला दीक्षित दिल्लीच्या सलग 15 वर्षे मुख्यमंत्री होत्या\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कालवश\nहोमपेज › Konkan › तीन मंत्री असूनही खेड दरवर्षीच तहानलेले\nतीन मंत्री असूनही खेड दरवर्षीच तहानलेले\nकेंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर हे या खेड तालुक्याचेच रहिवासी आहेत. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून या तालुक्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागाची ओळख पुसण्यात या सगळ्यांनाच अपयश आले आहे.\nशासनाने तालुक्यातील चिंचवली ढेबेवाडी व खोपी रामजीवाडी-जांभूळवाडी या ठिकाणी बुधवार दि.28 पासून टँकरने पाणीपुरवठा करण्��ास सुरुवात केली आहे. कोट्यवधीच्या रूपयांच्या पाणी योजना व धरणे होऊनदेखील दरवर्षी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे.\nउन्हाळा सुरू झाला की पाणी टंचाई जिल्ह्यात सर्वप्रथम खेड तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावू लागते. सन 2017 मध्येदेखील फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात खेड तालुक्यातील चिंचवली ढेबेवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाली होती. परंतु, केवळ टंचाईच्या काळात टँकरने पाणीपुरवठा केल्यानंतर कोणतीच उपाययोजना येथे करण्यात आली नाही. त्यामुळे यावर्षीदेखील पाणी टंचाई भासू लागली आहे. त्यांनी टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.\nपाहणी केल्यानंतर शासकीय टँकरने पाणीपुरवठा बुधवार दि.28 पासून सुरू करण्यात आला. चिंचवली ढेबेवाडीसह खोपी मार्गावरील रामजीवाडी या गावाने मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात अर्ज दाखल केला. सध्या स्थानिक प्रशासनाकडे 4 गावांतील 9 वाड्यांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु, शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने उर्वरित ठिकाणी खासगी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. खेड तालुक्यातील आंबवली भिंगारा, जांभूळवाडी, देवसडे वैरागवाडी, सावंतवाडी, मधलीवाडी, बौद्धवाडी, कदमवाडी या वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा प्रशासनाला शक्य झालेला नाही.\nसावंतवाडीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ\nआजपासून ‘देवगड महोत्सव २०१८’\nदुष्काळग्रस्त गावातील गुरुजींची सुट्टीतही शाळा\nराज्यातील १३ शाळांना ‘ओजस’ आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून मान्यता\nसावंतवाडी तालुक्यातील ६०० शिक्षकांची पंतप्रधानांना पत्रे\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Mumbai-Konkan-people-together-appreciated/", "date_download": "2019-07-20T16:21:22Z", "digest": "sha1:EZXB3TRHTLNKSMFOZFSM4Q37NG2VK2YB", "length": 7133, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " चाकरमान्यांना संघटित करण्याचे काम कौतुकास्पद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › चाकरमान्यांना संघटित करण्याचे काम कौतुकास्पद\nचाकरमान्यांना संघटित करण्याचे काम कौतुकास्पद\nकोकणातील लोकांना एकत्र करण्याचे काम दोडामार्ग तालुका विकास मंडळ करत असून मुंबई, ठाणे ते पनवेलपासून कल्याणपर्यंत राहणार्‍या दोडामार्गवासिय चाकरमान्यांना एकत्र आणण्याचे मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार खा. विनायक राऊत यांनी काढले. दोडामार्ग तालुका विकास मंडळ, मुंबई यांचा स्नेहमेळावा व विद्यार्थी गुण गौरव समारंभ दादर येथे मराठा ग्रंथालयातील सुरेंद्र गावसकर सभागृह रविवारी झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खा.राऊत बोलत होते. दोडामार्ग पं. स. उपसभापती सुनंदा धर्णे, केर भेकुर्ली माजी सरपंच व जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस उपाध्यक्ष प्रेमानंद देसाई, हेवाळे सरपंच संदीप देसाई, मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल गवस, संस्थापक भगवान रेडकर, माजी अध्यक्ष प्रकाश रेडकर, कार्याध्यक्ष वासुदेव वर्णेकर, सचिव अशोक दळवी, कोषाध्यक्ष विजयानंद सावंत, उपाध्यक्ष संदीप धर्णे, गुणाजी सावंत, तसेच रमाकांत रेडकर, सहदेव गवस, आप्पा वेटे, विष्णू सावंत, अनिल देसाई आदी उपस्थित होते.\nग्रामविकासात सर्वोच्च काम करणार्‍या हेवाळे सरपंच संदीप देसाई व केर सरपंच प्रेमानंद देसाई तसेच चाकरमानी उद्योजक व दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा व इतर पदवीधरांचा गुणगौरव खा.राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. पत्रकार तुळशीदास नाईक, मोहन गवस, भारतीय कामगार सेना प्रतिनिधी पूजा शिंदे, मोहन गवस, एकनाथ गवस, पुंडलिक गावडे, तुळशीदास सावंत, राजन नांगरे, अशोक दळवी, कांचन गवस, देवानंद मणेरीकर, अशोक दळवी, प्रकाश कदम ,भगवान गवस, संदिप धर्णे, केशव धाऊसकर यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.\nकेर माजी सरपंच प्रेमानंद देसाई यांनी गावचा विकास करायचा असेल मानसिकता बदलली पाहिजे.\nमुंबई चाकरमान्यांचे योगदान जर प्रत्येक गावाला मिळाले व समस्यांचा पाठपुरावा केला तर दोडामार्गमधील एकही गाव विकासा पासून दूर राहाणार नाही, असे सांगितले. तर हेवाळे सरपंच संदीप देसाई यांनी गाव विकासाची संकल्पना आपण कशा प्रकारे करू शकतो याचे उदाहरण देत जर प्रत्येक गाव विकास प्रक्रियेत येण्यासाठी नेटवर्कने गावे प्रथम जोडली पाहिजेत.त्यासाठी दोडामार्ग विकास मंडळाने लक्ष घातल्यास दोडामार्ग तालुका डिजिटलने जोडणारा पहिला तालुका असेल, असा विश्‍वास व्यक्त केला.सुत्रसंचालन वासुदेव वर्णेकर तर आभार कोषाध्यक्ष विजयानंद सावंत यांनी मानले.\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/narendra-modei-communication-programme/", "date_download": "2019-07-20T15:46:15Z", "digest": "sha1:QUKQSDRFGDWBWDZHKL73VS3YMQ5BPZSX", "length": 5465, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पंतप्रधान साधणार आज 15 लाभार्थींशी संवाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nलोकसभा सभापती ओमप्रकाश बिर्ला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन\nदिवंगत शीला दीक्षित दिल्लीच्या सलग 15 वर्षे मुख्यमंत्री होत्या\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कालवश\nहोमपेज › Marathwada › पंतप्रधान साधणार आज 15 लाभार्थींशी संवाद\nपंतप्रधान साधणार आज 15 लाभार्थींशी संवाद\nजिल्ह्यात पंतप्रधान घरकूल आवास योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या आणि सध्या त्या घरात वास्तव्य करत असलेल्या निवडक 15 लाभार्थींशी 5 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.\nयासाठी निवडलेल्या देशातील एकूण चार विभागांत महाराष्ट्राचा समावेश असून त्यातही एकच जिल्हा निवडला गेला असून परभणीत योजनेचे काम उत्कृष्ट झाल्याने या जिल्ह्याची निवड केली असल्याची माहिती जिल्हा परिषद प्रशासनाने दिली आहे. सदरील कॉन्फरन्सिंग चालू असताना निवडक लाभार्थींसह मुख्य कार्यकारी अधिकारी बी.पी.पृथ्वीराज, प्रकल्प संचालक प्रताप सवडे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्सिंग हॉलमध्ये थांबणार आहेत. कॉन्फरन्स कालावधीत जिल्ह्याचा माईक बंद राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत आदेशित केल्यानंतरच त्यावेळेपुरता हा माईक सुरू ठेवावा अशा सूचनाही संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या कॉन्फरन्सिंगसाठी जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने ���ोरदार तयारी करण्यात आली आहे. जे लाभार्थी स्वतःचा अनुभव पंतप्रधानांसमवेत थेट मांडू शकतील, अशा 15 लाभार्थींची अंतिम निवड केली आहे. यात 5 अल्पसंख्याक महिला, 5 अनुसूचित जाती जमाती, 4 इतर संवर्गाच्या लाभार्थींचा समावेश आहे.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Worries-about-the-increase-in-petrol-and-diesel-prices/", "date_download": "2019-07-20T15:49:32Z", "digest": "sha1:ZIHW6UA2NVY5GF6SIHC4EJNQKNK2SDY2", "length": 7488, "nlines": 56, "source_domain": "www.pudhari.news", "title": " म्हणून भडकलेय पेट्रोल आणि डिझेल ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › म्हणून भडकलेय पेट्रोल आणि डिझेल \nम्हणून भडकलेय पेट्रोल आणि डिझेल \nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nपेट्रोल व डिझेलच्या किमतींनी चार वर्षांनंतर पुन्हा उच्चांक गाठल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच चाट बसत आहे. सध्या मुंबईमध्ये प्रतिलिटर पेट्रोलचे दर 82 तर प्रतिलिटर डिझेलचे दर 69 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. आंतरराष्ट्रीय तेल बाजारावर या किमती अवलंबून असतात. अलीकडील काही वर्षांत भारत सरकारने पेट्रोल आणि डिझेल नियंत्रणमुक्त केले आहे. परिणामी आंतरराष्ट्रीय तेल बाजारातील दरानुसार या सरकारी कंपन्या पेट्रोल-डिझेलचे दर कमी-जास्त करत असतात. या दरवाढीची कारणे पुढीलप्रमाणे...\nआंतरराष्ट्रीय तेल बाजारात 2014 पासून 2016 च्या मध्यापर्यंत कच्च्या तेलाच्या दरात बरीच घसरण झाली होती. त्यामुळे भारतात दोन वर्षे पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर होत्या. पण मागील जुलैपासून कच्च्या तेलाच्या किमतीत 47 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. परिणामी पेट्रोल- डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत.\nआणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे पेट्रोल-डिझेलवरील कर. प्रतिलिटर पेट्रोल आणि डिझेलवर केंद्राकडून उत्पादन शुल्क आणि राज्यांकडून व्हॅट कर आकारला जातो. व्हॅट कराचे दर प्रत्येक राज्यांत वेगवेगळे आहेत. त्यामुळेच मुंबईच्या तुलनेत गोवा, दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी आहेत.\nपेट्रोलसाठी आपण जितकी रक्कम मोजतो त्यात 48.2 टक्के केंद्र आणि राज्य सरकारच्या कराचा समावेश आहे. डिझेलमध्ये उत्पादन शुल्क आणि व्हॅटचा 38.9 टक्के वाटा आहे.\nनोव्हेंबर 2014 ते जानेवारी 2016 या काळात इंधनाच्या किंमती होत्या. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नऊ वेळा उत्पादन शुल्क कर वाढवला. मागील ऑक्टोंबरमध्ये फक्त एकदाच उत्पादन शुल्क करात दोन रुपयांची कपात करण्यात आली. उत्पादन शुल्क करामुळे प्रतिलिटर पेट्रोल दरात एकूण 11.77 रुपये आणि डिझेलच्या दरात 13.47 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सरकारच्या उत्पादन शुल्क महसूलात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली. 2014-15 मध्ये 99 हजार कोटी असलेले उत्पन्न 2 लाख 42 हजार कोटींवर गेले.\nउत्पादन शुल्क कमी केल्यावर केंद्राने राज्यांना व्हॅटचे दर कमी करायला सांगितले. त्यास फक्त महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश आणि मध्य प्रदेश या चार राज्यांनीच प्रतिसाद दिला.\nताडवाडी बीआयटी चाळीचा पुनर्विकास रद्द \nलोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी\n४० वर्षांनंतर भुजबळांचे पुन्हा भायखळा\nकर्जमाफी मिळालेल्यांना फेरकर्ज द्या\nकोळीवाड्यांच्या जागा जाणार बिल्डरांच्या घशात\nअ‍ॅट्रॉसिटी शिथिल करणार नाही, गरज पडल्यास अध्यादेश\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/public-service-bait-Gang-arested/", "date_download": "2019-07-20T16:31:06Z", "digest": "sha1:TUSG5SEUCAI2ND6VTO233BZBESGLOK6A", "length": 7977, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी जेरबंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी जेरबंद\nसरकारी नोकरीचे आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी जेरबंद\nशासनाच्या विविध खात्यात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घालणार्‍या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. भांडुप मध्ये कार्यालय थाटून बसलेल्या या टोळीतील पाच जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. कनिष्ठ लिपिक, हेल्पर, शिपाई, ड्रायव्हर, पोलीस या पदापासून ते थेट पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतच्या नोकरी देण्याचा दावा ही मंडळी देत होती. या प्रकरणी 61 जणांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहे. त्यांना सुमारे दीड कोटी रुपयांना फसवल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली.\nनाशिकमधील सटाणा तालुक्यातील नामपूर रोड येथे राहणारे दिलीप पाटील (63) या शेतकर्‍यास भांडूप येथील दिनेश लहारे याने मुलाला सरकारी नोकरीस लावण्याचे आश्वासन दिले होते. लहारे याने मंत्रालयामध्ये ओळख असल्याचे सांगून पाटील यांचा मुलगा मयुरसह अन्य मुलांना पाटबंधारे , सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी लावतो, असे आमिष दाखवले होते. त्यापोटी त्यांच्याकडून 17 लाख 50 हजार रुपये घेतले होते.\nपरंतु दीड वर्ष उलटून देखील लहारेने पाटील यांच्या मुलास नोकरी लावली नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी भांडुप पोलिसांशी संपर्क केला. मात्र लहारे याने पैसे ठाण्यात घेतले असल्याने भांडुप पोलिसांनी त्यांना ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले. त्यानुसार पाटील यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. फसवणुकीचा प्रकार गंभीर असल्याने या घटनेचा तपास ठाणे गुन्हे शाखा युनिट एककडे सोपवण्यात आला होता.\nदरम्यान, तपासाची सूत्रे हाती घेताच गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणी सापळा रचून लहारेला भांडूप रेल्वे स्टेशन जवळील त्याच्या स्नेहा कंप्युटर, स्टेशन प्लाझा या कार्यालयातून अटक केली. या प्रकरणी संपूर्ण टोळीच कार्यरत असल्याचे तपासातून समोर आले. त्यानुसार लहारे याचे साथीदार विनय दळवी (52, रा. धोबीआळी, ठाणे), शंकर कोळसे-पाटील (42, रा. भांडुप), रमेश देवरे (52, रा. पंचवटी, नाशिक), प्रवीण गुप्ता (29, रा. घोडबंदर रोड, ठाणे) यांना पोलिसांनी अटक केली. बी.ए. पर्यंत शिक्षण झालेल्या लहारे बेरोजगार तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करायचा. त्याने आतापर्यंत 61 जणांकडून दीड कोटीहून अधिक रक्कम उकळल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.\nकेडीएमसी महापौर राजेंद्र देवळेकर यांचे नगरसेवक पद रद्द\nपनवेल :जवानांची रिक्षा चालकाला मारहाण\nरक्तातील नात्यात एकाकडे जात वैधता प्रमाणपत्र पुरेसे\nपनवेल : आयुक्त डॉ. सुधाकर शिंदेंना जीवे मारण्याची धमकी\nमोबाईल गेमच्या वादातून महिलेने स्वतःला पेटवले\nअर्थसंकल्पीय अधिवेशनात 128 टक्के कामकाज\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मलाताई यांचे निधन\nमहिलांसाठी सुरक्षित असलेल्या देशात भारत 108 व्या स्थानी\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://blog.madguy.co/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-20T16:54:11Z", "digest": "sha1:4KG32REHQLSBVCYAPRCMTYRGL54RYCE7", "length": 8396, "nlines": 113, "source_domain": "blog.madguy.co", "title": "वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूने औद्योगिक पार्क रेटिंग सिस्टमवर अहवाल जारी केला - MadGuy The Government Job App", "raw_content": "\nHome Marathi Economy News वाणिज्य मंत्री सुरेश प्रभूने औद्योगिक पार्क रेटिंग सिस्टमवर अहवाल जारी केला\nवाणिज्य मंत्री सुरेश प्रभूने औद्योगिक पार्क रेटिंग सिस्टमवर अहवाल जारी केला\n19 नोव्हेंबर 2018 रोजी केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी औद्योगिक पार्क रेटिंग सिस्टमवर एक अहवाल जारी केला. हा अहवाल वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत औद्योगिक धोरण व संवर्धन विभाग (डीआयपीपी) ने तयार केला होता.\nया प्रसंगी बोलताना वाणिज्य मंत्री म्हणाले की, उत्पादन क्षेत्र हे भारतातील उच्च विकास क्षेत्रांपैकी एक म्हणून निर्माण झाले आहे आणि ते जागतिक बँकेच्या इझ ऑफ डूइंग बिझनेस (ईओडीबी -2019) मध्ये 23 स्थान वर येऊन 190 पैकी 77 क्रमांकावर पोहोचले.\n• औद्योगीक उद्यानातील पायाभूत सुविधांचे मूल्यांकन करण्यासाठी 3354 औद्योगिक क्लस्टरमध्ये मंत्रालयाने पायाभूत सुविधांचा अभ्यास करण्याचे सुरु केले आहे, जेणेकरून भारत सुलभ व्यवसायाच्या यादीत शीर्ष 50 देशांमध्ये प्रवेश करेल.\n• वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नीतिमान आणि गुंतवणूकदारांसाठी हे अतिशय उपयुक्त साधन असेल.\n• ह्या डेटाबेसमध्ये 3000 उद्याने समाविष्ट आहेत आणि सर्व औद्योगिक पार्क खालील 4 मुद्द्यांवर रेट केले जातील:\ni) अंतर्गत पायाभूत सुविधा\niii) व्यवसाय सेवा आणि सुविधा\niv) पर्यावरण आणि सुरक्षा व्यवस्थापन\n• संसाधन वापर योग्य उपयोग करण्यासाठी आणि उत्पादन क्षेत्राची कार्यक्ष���ता वाढविण्यासाठी DIPPने मे 2017 मध्ये इंडस्ट्रियल इन्फॉर्मेशन सिस्टम (आयआयएस), औद्योगिक क्षेत्रातील जीआयएस-सक्षम डेटाबेस आणि देशातील क्लस्टर सुरू केले आहेत.\n• कच्चा माल – शेती, बागकाम, खनिजे, नैसर्गिक संसाधने, की लॉजिस्टिक नोड्सपासून दूर, भूप्रदेश आणि नागरी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारी सर्व औद्योगिक माहिती विनामूल्य आणि सुलभ प्रवेशासाठी पोर्टल एक-स्टॉप निराकरण म्हणून कार्य करते.\n• या पोर्टलचा वापर मागील एक वर्षात राज्य सरकार आणि औद्योगिक विकास महामंडळाने सक्रियपणे केला आहे आणि वरील पॅरामीटर्सच्या मूल्यांकनासाठी त्यांनी 200 पेक्षा जास्त उद्याने नामांकित केली आहेत.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने 15 व्या वित्त आयोगाचा कार्यकाळ वाढविण्यास मंजूरी दिली\nअमेरिकन वस्तूंवर भारताने लावलेले टॅरिफ मंजूर नाही : डोनाल्ड ट्रम्प\nटायटनचे शेअर्स 13 टक्क्यांनी घसरले, बीएसई सेन्सेक्स 207 अंकांनी घसरला\nअमेरिका ने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद छोड़ने की घोषणा की\nविश्व पृथ्वी दिवस: 22 अप्रैल\nजागतिक उत्पादन निर्देशांकात भारत तिसाव्या क्रमांकावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/05/15/united-states-jerusalem-embassy-inaugurated-marathi/", "date_download": "2019-07-20T16:18:18Z", "digest": "sha1:I25JGQZIIYN3ZY7TI7FD4XIMSZEF5SBU", "length": 22489, "nlines": 162, "source_domain": "worldwarthird.com", "title": "अमेरिकेच्या जेरूसलेममधील दूतावासाचे उद्घाटन", "raw_content": "\nपॅरिस - ‘बड्या खाजगी कंपन्या कोणतेही लोकशाही नियंत्रण न ठेवता त्यांचे चलन जारी करतील, ही…\nपैरिस - ‘बडी निजी कंपनियां किसी भी जनतंत्र के बिना उनका चलन जारी करेंगे, यह बात…\nवॉशिंगटन - ईंधन टैंकर्स पर हुए हमलों की वजह से पर्शियन खाडी में बने तनाव की…\nवॉशिंग्टन - इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका सौदी अरेबियामध्ये आणखी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलैंड और तुर्की इन देशों में मौजूद नाटो के लष्करी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलँड आणि तुर्की या देशांमधील नाटोच्या तळांवर सुमारे १५० अण्वस्त्रे…\nरोम - दुनिया के करीबन २०० करोड लोगों को भीषण सुखें, अनाज की कमी, भूखमरी और…\nअमेरिकेच्या जेरूसलेममधील दूतावासाचे उद्घाटन\nजेरूसलेम/वॉशिंग्टन – ‘७० वर्षांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ���ॅरि ट्रुमन यांनी सर्वप्रथम इस्रायलला देश म्हणून मान्यता दिली होती. आजच्या दिवशी इस्रायलची राजधानी जेरूसलेममध्ये अमेरिकेचा दूतावास सुरू होत आहे’, असे सांगून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासाठी इस्रायलचे अभिनंदन केले. खरेतर इस्रायलने १९४८ साली आपल्या स्थापनेबरोबर जेरूसलेम हीच आपली राजधानी असल्याचे घोषित केले होते. पण ही साधीशी बाब स्वीकारण्यासाठी ७० वर्षांचा कालावधी जावा लागला, याकडे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी लक्ष वेधले.\nरोमानिया, झेक प्रजासत्ताक, पॅराग्वे, होंडुरास, ग्वाटेमाला, बोलिव्हिया या देशांचा अपवाद वगळता जगभरातील सर्वच प्रमुख देश अमेरिकेने जेरूसलेमबाबत घेतलेल्या या निर्णयावर टीका केली आहे. तर काही इस्लामधर्मिय देश आणि पॅलेस्टिनींचे नेते या निर्णयाचे भयंकर पडसाद उमटतील, अशा धमक्या देत आहेत. यामुळे सोमवारी होणार्‍या अमेरिकी दूतावासाच्या जेरूसलेममधील उद्घाटन सोहळ्याकडे जगभरातील निरिक्षकांचे लक्ष लागले होते. इस्रायली प्रमाणवेळेनुसार सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. यावेळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हिडिओवरून संदेश देऊन आपल्या निर्णयाचे समर्थन केले.\n‘इतर देशांप्रमाणे इस्रायल हा सार्वभौम देश असून त्यालाही एक स्वत:ची राजधानी आहे’, असे ट्रम्प म्हणाले. तसेच जेरूसलेममध्येच इस्रायलची संसद, सर्वोच्च न्यायालय, पंतप्रधान व राष्ट्राध्यक्षांची निवासस्थाने आहेत, असे सांगून प्रत्यक्षात हीच इस्रायलची राजधानी असल्याचे ट्रम्प यांनी लक्षात आणून दिले. आपण केवळ यावर शिक्कामोर्तब करून जेरूसलेमचा हा दर्जा अधिकृत केला, असे संकेत देऊन ट्रम्प यांनी हे ७० वर्षांपूर्वीच घडायला हवे होते, असे मत व्यक्त केले. तसेच ज्यूधर्मियांसाठी जेरूसलेमचे फार मोठे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व आहे, याकडेही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी लक्ष वेधले.\nमात्र अमेरिकेने हा निर्णय घोषित केला असला, तरी जेरूसलेममधील ‘टेंपल माऊंट’ आणि ‘हराम अल-शरिफ’ या नावाने ओळखले जाणार्‍या धर्मस्थळाची स्थिती बदलणार नाही, असा खुलासाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केला. तसेच अमेरिका इस्रायल, पॅलेस्टाईन आणि शेजारी देशांसाठी सहकार्याचा हात पुढे करीत असून अमेरिका शांतीप्रक्रियेसाठी वचनबद्ध आहे, असेही ट्रम्��� यांनी स्पष्ट केले. या क्षेत्रात शांतता नांदावी अशी आपण परमेश्‍वराकडे प्रार्थना करीत असल्याचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यावेळी म्हणाले.\nदरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेऊन पॅलेस्टिनी जनतेबरोबरच जगभरातील इस्लामधर्मियांनाही दुखावल्याची टीका जगभरातून केली जात आहे. यावर जहाल प्रतिक्रिया उमटत असून पॅलेस्टिनी जनता गाझापट्टी व वेस्ट बँक येथे उग्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त करीत आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हा निर्णय म्हणजे सर्वसामान्य बाब असल्याचे सांगत असले तरी त्याला फार मोठे प्रतिकात्मक महत्त्व आहे, असा दावा काही विश्‍लेषकांनी केला आहे.\nदरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे या निर्णयासाठी आभार मानले. ‘राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज ऐतिहासिक घोषणा केली असून अमेरिका आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासारखा मित्र जगात दुसरा कुठेही नाही’, असे नेत्यान्याहू म्हणाले. तसेच जेरूसलेम हे इस्रायलचेच असून आम्ही इथून कुठेही जाणार नसल्याचा इशारा पंतप्रधान नेत्यान्याहू यांनी दिला.\nदरम्यान, अमेरिकेपाठोपाठ रोमानिया, झेक प्रजासत्ताक, पॅराग्वे, होंडुरास, ग्वाटेमाला, बोलिव्हिया, हे देश जेरूसलेममध्ये आपले दूतावास हलविणार आहेत. येत्या काही तासात ही प्रक्रिया सुरू होईल.\nपॅलेस्टिनींची ‘जेरुसलेम’ च्या निर्णयाविरोधात संतप्त निदर्शने;\nपॅलेस्टिनींनी इस्त्रायलच्या सीमारेषेवर सुरु केलेल्या निदर्शनांचा सोमवारी भडका उडाला असून इस्त्रायली लष्कराच्या कारवाईत ४३ निदर्शकांचा बळी गेला. गाझापट्टीतील यंत्रणांनी ही माहिती दिली. तर इस्त्रायलच्या सीमारेषेजवळ बॉम्ब पेरणार्‍या हमासच्या तीन दहशतवाद्यांना ठार केल्याचे इस्त्रायली लष्कराने म्हटले आहे.\nसुमारे ४० हजार पॅलेस्टिनी निदर्शकांनी इस्त्रायलच्या सीमारेषेवर धडक देऊन काटेरी कुंपण उखडण्याचा प्रयत्न केला. या निदर्शकांना पांगविण्यासाठी इस्त्रायली लष्कराने केलेल्या कारवाईत १६०० हून अधिक जखमी झाले. यापैकी ७७२ पॅलेस्टिनी इस्त्रायली सैनिकांच्या गोळीबारात जखमी झाल्याचा आरोप पॅलेस्टिनी यंत्रणा करीत आहेत.\nगेल्या आठ आठवड्यांपासून सुरु असलेल्या या निदर्शनांमध्ये ७१ हून अधिक जणांचा बळी गेला तर १० हजाराहून अधिक जखमी झाले आहेत. पण ही निदर्शने थांबणार नसून जेरुसलेम इस्त्रायलच्या तावडीतून मुक्त करेपर्यंत निदर्शने सुरु राहणार असल्याचा इशारा हमासने दिला आहे.\nदरम्यान, गाझापट्टीपाठोपाठ इस्त्रायलच्या पूर्वेकडील ‘वेस्ट बँक’ च्या सहाहून अधिक शहरांमध्येही इस्त्रायलविरोधात निदर्शने झाली. ही निदर्शने राजधानी जेरुसलेमजवळच्या कालिदाया चौकीपर्यंत नेणार असल्याची घोषणा पॅलेस्टिनी निदर्शकांनी केली आहे.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nसीरिया में अमरिका और रशिया की जंग खतरनाक रास्ते पे है – तुर्की के मंत्री की चेतावनी\nजेरूसलेम में अमेरीकी दूतावास का उद्घाटन\nचीन की हुवेई कंपनी पर हुई कार्रवाई ने दुनिया पर वर्चस्व बनाने का चीन का षडयंत्र उधेड़ा – अमरिकी अभ्यासक का दावा\nवॉशिंगटन / बीजिंग - चीन के साथ दुनिया की…\nविदेश नीति के लिए अमरिकी ईंधन कंपनीयां सहायता करे – विदेश मंत्री माईक पोम्पिओ इनका निवेदन\nवॉशिंगटन - अमरिका के पास ईंधन के काफी बडे…\nइथिओपियातील वांशिक संघर्षामुळे १० लाखांहून अधिक नागरिक विस्थापित – संयुक्त राष्ट्रसंघाचा अहवाल\nआदिस अबाबा - आफ्रिकेतील इथिओपिया मध्ये…\nअमरिका के शिकागो में हुई हिंसा में ६० से अधिक लोगों पर गोलीबारी – १० लोगों की मौत\nशिकागो - अमरिका के प्रमुख शहरों में से एक…\nहोर्मुझच्या आखाताची कोंडी करण्यासाठी इराणच्या नौदलाचा भव्य युद्धसराव – अमेरिकी अधिकार्‍यांचा आरोप\nवॉशिंग्टन - येत्या ४८ तासात इराणच्या नौदलाची…\nपाकिस्तानचा दहशतवाद सिरियापेक्षा तिप्पट धोकादायक – आंतरराष्ट्रीय अभ्यासगटाचा इशारा\nलंडन/मुंबई - ‘जगातील सर्वाधिक धोकादायक…\n‘फेसबुक’च्या ‘लिब्रा’ चलनावरील निर्बंधांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘डिजिटल टॅक्स’वर ‘जी७’चे एकमत\n‘फेसबुक’ की ‘लिब्रा’ चलन पर प्रतिबंध लगाने के साथ ‘डिजिटल टैक्स’ पर ‘जी७’ में सहमति\nईरान के खतरे में बढोतरी होने से सौदी में अतिरिक्त अमरिकी सैनिकों की तैनाती होगी\nइराणचा धोका वाढल्याने अमेरिका सौदीमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/arvind-kejriwal-doing-u-turn-on-alliance-talks-rahul-gandhi/articleshow/68892708.cms", "date_download": "2019-07-20T17:26:55Z", "digest": "sha1:QZS7L6RT46Y7DGRWEN552I3BEQU7EVQ4", "length": 14658, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Rahul Gandhi: 'आप'ला ४ जागांची ऑफर, गांधी-केजरीवालांमध्ये जुंपली - arvind kejriwal doing u-turn on alliance talks: rahul gandhi | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\n'आप'ला ४ जागांची ऑफर, गांधी-केजरीवालांमध्ये जुंपली\nकाँग्रेसने 'आप'साठी दिल्लीत चार जागा सोडल्या असून आपचे नेते, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र आघाडी करण्यापासून यूटर्न घेत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांच्या या टीकेला केजरीवाल यांनी उत्तर देताना काँग्रेसचीच आघाडी करण्याची इच्छा नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जागा वाटपाचा मुद्दा बाजूला पडला असून सध्या राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यामध्येच ट्विटरवरून शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.\n'आप'ला ४ जागांची ऑफर, गांधी-केजरीवालांमध्ये जुंपली\nनवी दिल्ली: काँग्रेसने 'आप'साठी दिल्लीत चार जागा सोडल्या असून आपचे नेते, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र आघाडी करण्यापासून यूटर्न घेत असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांच्या या टीकेला केजरीवाल यांनी उत्तर देताना काँग्रेसचीच आघाडी करण्याची इच्छा नसल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे जागा वाटपाचा मुद्दा बाजूला पडला असून सध्या राहुल गांधी आणि केजरीवाल यांच्यामध्येच ट्विटरवरून शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.\nराहुल गांधी यांनी ट्विट करून अरविंद केजरीवाल यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस आणि आपची आघाडी होणं म्हणजे दिल्लीतून भाजप हद्दपार होणं. त्यासाठीच काँग्रेसने आम आदमी पार्टीला ४ जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. पण केजरीवाल यांनी पुन्हा यूटर्न घेतला आहे. आमचे दरवाजे त्यांच्यासाठी अजूनही खुले आहेत. मात्र आता वेळ निघून जात आहे, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nराहुल यांच्या या ट्विटला अरविंद केजरीवाल यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. कोणता यूटर्न आता तर केवळ चर्चा सुरू होती. तुमच्या ट्विटवरून आघाडी करणं ही तुमचीच इच्छा नसल्याचं दिसून येतं. आघाडीचा तुम्ही केवळ आभास निर्माण करत आहात, असं दिसतंय. तुम्ही केवळ प्रतिक्रिया देत आहात. आज मोदी-शहांपासून देशाला वाचवणं पहिलं प्राधान्य आहे. मात्र उत्तर प्रदेश आणि इतर राज्यात मोदीविरो��ी मतांची विभागणी करून तुम्ही मोदींनाच मदत केलीय, हे दुर्देव आहे, असा टोला केजरीवाल यांनी राहुल यांना लगावला आहे.\nअभी तो बातचीत चल रही थी आपका ट्वीट दिखाता है कि गठबंधन आपकी इच्छा नहीं मात्र दिखावा है\nराहुल गांधी आणि केजरीवाल यांनी ट्विटरवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करायला सुरवात केल्याने काँग्रेस आणि आपची दिल्लीत आघाडी होणार की नाही याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. दिल्लीत लोकसभेच्या एकूण ७ जागा आहेत.\nइतर बातम्या:लोकसभा निवडणूक २०१९|राहुल गांधी|काँग्रेस|अरविंद केजरीवाल|Rahul Gandhi|Congress|Arvind Kejriwal|Alliance\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nसाळवेंनी पाकच्या २० कोटी रुपये घेणाऱ्या वकिलाला हरवले\nमुलाला मुंग्या मारण्याचं औषध दिलं, डब्यात कोंबलं\nकर्नाटक पेच: बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांनीच नि...\nसोनभद्र हत्याकांड: प्रियांका गांधींना यूपी पोलिसांनी घेतले त...\nकुलभूषण खटला: आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकची पोलखोल\n'काश्मीर समस्या सोडवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही'\nमोदी, सोनिया गांधींनी घेतलं शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं दर्शन\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nसोनभद्र: प्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना भेटल्या\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल; आनंदीबेन यांच्यावर यूपीची जबाबदारी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n'आप'ला ४ जागांची ऑफर, गांधी-केजरीवालांमध्ये जुंपली...\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते शकील अहमद यांचे बंड\nराजकीय लाभासाठी खोटं बोलू नका: उत्पल पर्रिकर...\nमान्सून यंदा समाधानकारक: हवामान विभाग...\nरवी किशनला भाजपचं गोरखपूरचं तिकीट...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AC", "date_download": "2019-07-20T16:47:15Z", "digest": "sha1:D4AUONWJIYEOI5RMUZHJS7IWVCJ2KQ5J", "length": 1574, "nlines": 21, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १२३६ - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १२ वे शतक - १३ वे शतक - १४ वे शतक\nदशके: १२१० चे - १२२० चे - १२३० चे - १२४० चे - १२५० चे\nवर्षे: १२३३ - १२३४ - १२३५ - १२३६ - १२३७ - १२३८ - १२३९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nजून ६ - वेन तियानशिंग, चीनी पंतप्रधान.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/thrombonil-p37106098", "date_download": "2019-07-20T16:54:00Z", "digest": "sha1:YMQC6I37S7AGRIXJV65NCXYGAO6CG2WE", "length": 18037, "nlines": 289, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Thrombonil in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Thrombonil upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ के साथ पूरेे परिवार के हेल्थ खर्च पर भारी बचत\nसिर्फ Rs 99 में - अभी खरीदें\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nसामग्री / साल्ट: Dipyridamole\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवा के विकल्प चुनें\nThrombonil खालील उपचारासाठी वापरले जाते -\nब्लड क्लॉटिंग मुळे होणारे विकार मुख्य\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें एनजाइना पल्मोनरी एम्बोलिस्म खून का थक्का जमने से संबंधित विकार\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Thrombonil घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nगर्भवती महिलांसाठी Thrombonilचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भवती महिलांसाठी Thrombonil चे दुष्परिणाम अतिशय सीमित आहेत.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Thrombonilचा वापर सुरक्षित आहे काय\nThrombonil स्तनपान देणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित आहे.\nThrombonilचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nThrombonil हे मूत्रपिंड साठी हान��कारक नाही आहे.\nThrombonilचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत च्या क्षतिच्या कोणत्याही भितीशिवाय तुम्ही Thrombonil घेऊ शकता.\nThrombonilचा हृदयावरील परिणाम काय आहे\nThrombonil चा हृदय वर सौम्य दुष्परिणाम होऊ शकतो. बहुतेक लोकांना हृदय वर कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत.\nThrombonil खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Thrombonil घेऊ नये -\nThrombonil हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Thrombonil सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Thrombonil घेतल्यानंतर तुम्ही अशी कोणतीही गोष्ट करू नये, ज्याच्यासाठी मेंदू सक्रिय आणि सतर्क राहण्याची गरज असेल.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Thrombonil केवळ वैद्यकीय सल्ल्यानंतरच घ्या.\nहाँ, पर डॉक्टर की सलाह पर\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nनाही, Thrombonil कोणत्याही मानसिक विकारावर उपचार करू शकत नाही.\nआहार आणि Thrombonil दरम्यान अभिक्रिया\nकाही ठराविक पदार्थांबरोबर Thrombonil घेतल्यास इच्छित परिणाम होण्यास जास्त वेळ लागू शकतो. याबद्दल तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.\nअल्कोहोल आणि Thrombonil दरम्यान अभिक्रिया\nसंशोधनाच्या अभावी, अल्कोहोलसोबत Thrombonil घेण्याच्या दुष्परिणामांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.\nThrombonil के लिए सारे विकल्प देखें\n0 वर्षों का अनुभव\n1 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Thrombonil घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Thrombonil याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Thrombonil च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Thrombonil चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Thrombonil चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nलखनऊ में दांतों के डॉक्टर\nलखनऊ में सामान्य चिकित्सक\nलखनऊ में हृदय रोग विशेषज्ञ\nलखनऊ में स्त्री रोग विशेषज्ञ\nलखनऊ में त्वचा रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nलखनऊ में मूत्र रोग विशेषज्ञ\nलखनऊ में आंखों के डॉक्टर\nलखनऊ में योन रोग विशेषज्ञ\nदिल्ली में दांतों के डॉक्टर\nदिल्ली में सामान्य चिकित्सक\nदिल्ली में हृदय रोग विशेषज्ञ\nदिल्ली में स्त्री रोग विशेषज्ञ\nदिल्ली में त्वचा रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मस्तिष्क रोग विशेषज्ञ\nदिल्ली में मूत्र रोग विशेषज्ञ\nदिल्ली में आंखों के डॉक्टर\nदिल्ली में योन रोग विशेषज्ञ\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/4/air-attack-on-libyan-traffic-center-in-libya.html", "date_download": "2019-07-20T16:36:30Z", "digest": "sha1:O7GHTPJELKGRCF4533WLQ3QPYTWUBTW6", "length": 3320, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " लीबियामध्ये अवैध प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - लीबियामध्ये अवैध प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला", "raw_content": "लीबियामध्ये अवैध प्रवाशी केंद्रावर हवाई हल्ला\n40 जणांचा मृत्यू तर 80 जण जखमी\nलीबियातील अवैध प्रवासी केंद्रावर झालेल्या हवाई हल्ल्‌यात 40 जणांचा मृत्यू झाला आहे तर 80 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. लीबियामध्ये सध्या गृहयुद्ध सुरु आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही स्विकारलेली नाही. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार लीबियाची राजधानी त्रिपोली येथील तजौरामध्ये हा हल्ला झाला. लीबियाच्या सरकारी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या फोटोमध्ये हल्ल्यानंतर आफ्रिकन प्रवासी एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.\nवृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सरकारी आपत्कालीन सेवेचे प्रवक्ते मालेक मर्सेक यांनी सांगितले की, या हल्ल्यात 40 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 80 लोक जखमी झालेत. त्रिपोलीमध्ये यूएन समर्पित सरकारने या हल्ल्याला खलीफा हफ्तार���ा जबाबदार असल्याचे सांगितले आहे.\nअवैधरित्या इटलीला जाणाऱ्या आफ्रिकन प्रवाशांसाठी लीबिया मुख्य केंद्र आहे. याठिकाणाहून गरिब आणि युद्ध परिस्थितीमुळे स्थलांतरित करणारे आफ्रिकन इटलीला पलायन करतात. मात्र, या प्रक्रियेत अनेक प्रवाशांना लीबियाचे पोलीस अटक करतात. या प्रक्रियेला यूरोपियन यूनियनदेखील विरोध केला आहे. अवैधरित्या प्रवाशांना लीबियात वास्तव्य करण्यास बंदी आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lok-sabha-2019/ground-report/page/3/", "date_download": "2019-07-20T15:34:36Z", "digest": "sha1:ENRXURYMFCDNICPHQ6S7S7LRU5SAYSXX", "length": 5419, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ground Report of Maharashtra Constituency | MP work report card, Political Accusations, Lok sabha Election 2019 | Aapla Mahanagar | Page 3 | Page 3", "raw_content": "\nघर लोकसभा २०१९ ग्राउंड रिपोर्ट Page 3\nनाव एकाचे मतदान केले भलत्यानेच; जोगेश्वरीतील धक्कादायक प्रकार\nमावळ : पवार कुटुंंब विरुद्ध महायुती\nगृहीत राजकारणाची कोंडी फुटणार \nदत्त पुण्याई पावणार की महा‘जन’मर्जी जिंकवणार \nभाजपचा जाहिरनामा म्हणजे नव्या बाटलीत जुनीच दारू\nरामटेकमधील गटबाजीचा काँग्रेसला फटका\nदिल्ली : आम आदमी पक्षाचे भवितव्य ठरणार\nनागपुरात गडकरींच्या विकासाला पटोलेंचे आव्हान\nहिमाचल प्रदेश -भाजपचा बालेकिल्ला भेदणे कठीण\nपुण्यात तिरंगी लढतीमुळे काँग्रेससमोर आव्हान\nहरयाणात जातीची समीकरणे महत्त्वाची ठरणार\nपंजाबमध्ये काँग्रेस मोठ्या विजयाच्या प्रतिक्षेत\nहातकणंगलेमध्ये राजू शेट्टींचा ‘स्वाभिमान’ पणाला\nकेरळमध्ये भाजप खाते उघडणार\n1234...6चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\n‘यात माझा कार्यकर्ता जिंकला आणि नेता हरला’\nपराभवाच्या उबंरठ्यावर असतानाही वेगळी ‘उर्मी’ला\nमतदान करण्याआधी हा व्हिडिओ नक्की पाहा\nलोकसभा निवडणूक ४था टप्पा – तुमच्या मतदारसंघात किती मतदार\nअंबानी – राज ठाकरे कुटुंबियांचे मतदान\nचार वर्षांनंतर असं झालं सेना-भाजप आमदारांचं स्नेहभोजन\nसामनाचे ‘हे’ अग्रलेख रद्दीत जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/insurers-of-gst-registered-entrepreneurs/articleshow/67494721.cms", "date_download": "2019-07-20T17:21:20Z", "digest": "sha1:WISUWD6NSGWTOCIERNPETEGRECTAJS3H", "length": 12906, "nlines": 165, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: जीएसटी नोंदणीकृत उद्योजकांना विमाकवच - insurers of gst registered entrepreneurs | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nजीएसटी नोंदणीकृत उद्योजकांना विमाकवच\nजीएसटी (वस्तू व सेवाकर) अंतर्गत नोंदणीसाठीच्या वार्षिक उलाढालीची मर्यादा २० लाखांवरून ४० लाख करून लघु उद्योजकांना दिलासा दिल्यानंतर या उद्योजकांना आणखी सुविधा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे.\nजीएसटी नोंदणीकृत उद्योजकांना विमाकवच\nजीएसटी (वस्तू व सेवाकर) अंतर्गत नोंदणीसाठीच्या वार्षिक उलाढालीची मर्यादा २० लाखांवरून ४० लाख करून लघु उद्योजकांना दिलासा दिल्यानंतर या उद्योजकांना आणखी सुविधा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. जीएसटी अंतर्गत नोंदणी केलेल्या उद्योजकांना माफक किंमतीत विमा संरक्षण देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nज्या लघु उद्योजकांनी, व्यावसायिकांनी जीएसटीसाठी नोंदणी केली आहे, त्या उद्योजकांना प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेच्या (पीएमएसबीवाय) धर्तीवर अपघातविमा देण्यात येणार आहे. प्रत्येक उद्योजकाच्या उलाढालीनुसार जास्तीत जास्त १० लाख रुपयांपर्यंतचा अपघातविमा दिला जाईल, असे या सूत्राने सांगितले. पीएमएसबीवाय योजनेंतर्गत दोन लाख रुपयांचा अपघातविमा हा केवळ १२ रुपये वार्षिक हप्त्याच्या बदल्यात केंद्र सरकारतर्फे दिला जातो. याच धर्तीवर लघु उद्योजकांना माफक किंमतीत अपघातविमा मिळाल्यास त्यांच्यासाठी ते अतिशय फायदेशीर ठरेल.\nयाशिवाय या लघु उद्योजकांना सरकारी अर्थसाह्यही मिळू शकणार आहे. ज्या उद्योजकांना आपल्या व्यवसायाची दर्जावृद्धी करायची असेल, संगणकीकरण करायचे असेल अशांना अर्थसाह्य करण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. यापूर्वी सरकारने लघु उद्योजकांसाठी ५९ मिनिटांत एक कोटी रुपयांचे कर्ज देण्यासाठी विशेष पोर्टल सुरू केले आहे तसेच कामगार कायद्यात सकारात्मक बदल केले आहेत.\nइतर बातम्या:विमाकवच|जीएसटी|केंद्र सरकार|registered entrepreneurs|gst\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ��ाकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nसरकारी कर्मचाऱ्यांना झटका; PFवरील व्याज घटले\nडेबिट कार्डच्या संख्येत १० कोटींनी घट\nएअर इंडिया विक्री चालू वर्षअखेरपर्यंत\nडीएचएफएलचे समभाग ३३ टक्क्यांनी कोसळले\nअल्पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे साह्य\nई-टोल एक डिसेंबरपासून अनिवार्य\nरिलायन्स इंडस्ट्रीजला १०,१०४ कोटींचा नफा\nमोबाइल सेवा कंपन्यांमध्ये जिओ दुसऱ्या स्थानी\n१.४६ कोटी विवरणपत्र जमा\nअल्पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे साह्य\nई-टोल एक डिसेंबरपासून अनिवार्य\nरिलायन्स इंडस्ट्रीजला १०,१०४ कोटींचा नफा\nमोबाइल सेवा कंपन्यांमध्ये जिओ दुसऱ्या स्थानी\n१.४६ कोटी विवरणपत्र जमा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nजीएसटी नोंदणीकृत उद्योजकांना विमाकवच...\nकच्च्या इंधनाचे दर शुक्रवारी प्रतिबॅरल ६१...\nJeff Bezos: मित्राच्या पत्नीशी प्रेमप्रकरण महागात पडले; ५,००० अब...\nदोन रिटर्न थकवल्यास मालवाहतुकीवर बंदी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mansvi.blogspot.com/2011/01/blog-post_07.html", "date_download": "2019-07-20T15:36:57Z", "digest": "sha1:EBYYEC6E7VBDEE5ZQQDA5HLD5IMY2E2B", "length": 12497, "nlines": 142, "source_domain": "mansvi.blogspot.com", "title": "मनस्वी...!!: मिती....निर्मिती...!", "raw_content": "\nमनाने... मनापासून... मनाजोगतं... मांडलेलं...\nअसं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काहीतरी निर्मित होणार आहे याची... कधीकधी आपली अस्वस्थता घालवण्यासाठी तो स्वतःचं मन आपल्या आवडीच्या कामात गुंतवतो आणि त्यातूनच कलेचं रोपटं तरारून उठतं.\nआपण एखादी अजोड कलाकृती पाहतो तेव्हा त्यापाठी असलेली कलावंताची प्रतिभा थक्क करणारी असते. मनात सतत प्रश्न पडत राहतो की कसं सुचलं असेल एवढं खांडेकरांच 'ययाती' वाचताना, एखाद्या गाण्याची अप्रतिम धून ऐकताना, एखाद चित्र पाहताना , नृत्याच्या पदान्यासावर बोटाला ठीरकावणारा तबला ऐकताना वाटतं, हे सगळं येतं कुठून खांडेकरांच 'ययाती' वाचताना, एखाद्या गाण्याची अप्रतिम धून ऐकताना, एखाद चित्र पाहताना , नृत्याच्या पदान्यासावर बोटाला ठीरकावणारा तबला ऐकताना वाटतं, हे सगळं येतं कुठून अज्ञात उर्मीमुळे मग तिलाच प्रतिभा म्हणत असावेत का कधीकधी वाटत की हे जे जे निर्माण होतं ते अमुर्तात कुठेतरी असतं, पण त्याला मूर्त स्वरूप प्राप्त न झाल्याने आपण ते नाहीच असं म्हणतो. पण ते असतं. अव्यक्त स्वरुपात असतं असं म्हणूया हवं तर... विज्ञान म्हणतं की उर्जा ही निसर्गतःच असते, ती नष्ट करता येत नाही किंवा आपण ती निर्माण केली असाही म्हणून शकत नाही.... कारण, आपण ती एका रूपातून दुसऱ्या रुपात रुपांतरित करत असतो. ती जशी निसर्गदत्त आहे, अमूर्त आहे तसाच काहीसं कलेचं ही असावं. हं , पण ती अमुर्तातली कला मूर्त स्वरुपात आणण्याचं कौशल्याचं काम कलावंत करत असतो. जसा शिल्पकार दगडातून मूर्ती साकार करतो. असं म्हणतात की एखाद्या दगडात ती मूर्ती असतेच. पण ती साकार करण्यासाठी लागणारी दृष्टी, कसब त्या शिल्पकाराकडे असतं. म्हणूनच तर तो प्रतिभावान ठरतो.\nआता प्रतिभावंत कलावंत सोडले तर आपल्या सगळ्यांनाच कुठेतरी एखादी गोष्ट 'मी केली' असं थोडासा का होईना पण अहंकार असतो. पण जे सगळं घडतं ते घडवण्यासाठी आपण एक निमित्तमात्र असतो. हे एकदा कळलं ना की तिथे मीपणा कुठला आणि अहंकार कुठला खऱ्या प्रतिभावान कलावंतांना हे बहुधा कळलेलं असावं. म्हणूनच ते इतके अलिप्त आणि निरहंकारी असतात....आपल्यालाही यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे.\nसामान्य लोकांना न दिसणारी \"चौथी\" मीती सिध्दि प्राप्त झालेल्यांना दिसते असं म्हणतात. माझ्या मते आपल्या कलेवर जीवापाड प्रेम करणारा एखादा मनस्वी कलाकार एखाद्या सिध्दि प्राप्त झालेल्या योगी पुरुषापेक्षा कमी नसतो. योगी पुरुषांनी त्या चौथ्या मितीमधील गोष्ट सामान्यांना दाखवली कि त्याला \"चमत्कार\" म्हणतात, तिच कलाकाराने दाखवली कि त्याला \"कलाकृती\" म्हणतात. :-)\nबरोबर आहे.:)या चौथ्या मितीची दृष्टी असण्यासाठी तेवढी 'निसर्गदत्त' देणगी असावी लागते हेही तितकंच खरंय.\n'' वाढ '' दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... अशीच वाढत राहा.'' त्या दिवशी मिळालेल्या या शुभेच्छा. दोनच वाक्यात...\nशाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. ' माझा आवडता छंद '... आणि आपल्यापैकी बरेच जण हमखास वाचन हा छंद म्हणून ल��...\nवनवास- प्र.ना.संत काही मुलं निसर्गतःच खूप तरल असतात. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये घडणारे बदल ती अगदी सहज टिपतात. वरवर इतर मुलांसार...\nमन कातर होणं म्हणजे काय हे ते ‘’ कातर ‘’ झाल्यावरच कळतं खरं तर... कुठेतरी काहीतरी चुकतंय , बिनसलंय याची जाणीव व्हायला लागते , आकाशात क...\n' शब्द बापुडे पोकळ वारा ' हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले... पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना , ...\nप्रत्येकाची आपली आपली एक गोष्ट असते... क्षणाक्षणांनी बनलेली... एक क्षण... हसण्याचा... रडण्याचा...थबकण्याचा... कोसळण्याचा आणि सावरण...\nसाधारण १८५५ च्या आसपासची गोष्ट... हा काळ संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरेल अशी सुतराम शक्यता त्या वेळी तरी कोणाला वाटण्याचं कारण नव्हतं. त...\nअसं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काह...\nएखादी व्यक्ती सगळ्यांत सुंदर कधी दिसते माझं आपलं साधं सरळ उत्तर आहे. आपलं कोणतंही काम मनापासून करताना... तुम्ही कुठल्याही मुलाला अगद...\nनुकतंच एका छोट्या बाळाला बघून आले. कसं मस्त शांत पहुडलं होतं त्याच्या आईच्या कुशीत.... सध्या तरी जगाशी फक्त श्वासापुरता संबंध असल...\n'' आनंदाचं झाड ''\nडॉ वरदा गोडबोले - राग परज.\nभारत देशा, जय बसवेशा \nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\nहो.. मी देव पाहिलाय \nशब्दबंध २०१० : वृत्तांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/photography", "date_download": "2019-07-20T15:54:56Z", "digest": "sha1:T2WJ6POO5QISI5SF7KMD5BVQH5VMXTJ7", "length": 12565, "nlines": 209, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Photography Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला म��तीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nहुवावे P30 Pro सादर : 5x ऑप्टिकल व 50x हायब्रिड झुम\nहायब्रिड झुम 50x चंद्राचाही फोटो काढता येईल एवढं झुम करता येऊ शकेल\nकॅनन EOS RP सादर : नवा फुलफ्रेम मिररलेस कॅमेरा\nहुवावेचा 48MP कॅमेरा असलेला Honor View 20 फोन सादर\nगेली काही वर्षं स्मार्टफोन्समध्ये काहीच नावीन्य दिसून येत नव्हतं आता मात्र अलीकडे डिस्प्लेच्या बाबतीत कंपन्या सातत्याने नवनवे डिझाइन्स सादर करून ...\nDJI चा ऑस्मो पॉकेट सादर : हातात मावणारा कॅमेरा गिंबल\nडीजेआय या ड्रोन फोटोग्राफी उपकरणामध्ये आघाडीवर असणार्‍या कंपनीने नवा ऑस्मो पॉकेट नावाचा कॅमेरा आणला असून यामध्ये गिंबलची जोड देण्यात आली आहे ज्यामुळे ...\nहुवावे Mate 20 Pro सादर : ह्या फोनने दूसरा फोन वायरशिवाय चार्ज करता येतो\nहुवावेच्या नव्या Mate 20 Pro फोनमध्ये मोठा डिस्प्ले, तीन कॅमेरे आणि डिस्प्लेखालीच असलेला फिंगरप्रिंट स्कॅनर अशा सोयी आहेत या फोनच्या मागे ...\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/02/24/clove-tree-was-grown-on-the-island-of-ternate-indonesia-for-the-first-time-in-the-world/", "date_download": "2019-07-20T16:47:18Z", "digest": "sha1:ORE4HL75WIJWBVOVFIOYG2EINBC6HQAJ", "length": 8760, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "असा आहे लवंगेचा इतिहास - Majha Paper", "raw_content": "\nअसा आहे लवंगेचा इतिहास\nFebruary 24, 2019 , 6:34 am by मानसी टोकेकर Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: इतिहास, रोचक, लवंग\nलवंग हा मसाल्याचा पदार्थ सर्वच घरांमध्ये हमखास आढळणारा आहे. या पदार्थाचा वापर आपण अनेकदा करीत ही असतो. कधी स्वयंपाकामध्ये तर कधी दातदुखी कमी करण्यासाठी या पदार्थाचा वापर हटकून केला जातो. लवंग हा मसाल्याचा पदार्थ आज जगभरामध्ये वापरला जाणारा आणि सहज उपलब्ध होणारा असला, तरी हा पदार्थ जेव्हा प्रथमच वापरला जाऊ लागला, तेव्हा ह�� केवळ काही मर्यादित प्रांतांमधेच उपलब्ध होता.\nबीबीसीने प्रसारित केलेल्या एका रिपोर्टनुसार लवंगेची झाडे आजच्या काळापासून सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी केवळ आशिया खंडातील काही द्वीपांवर आढळत असत. इंडोनेशियातील टर्नेट नामक द्वीपावर लवंगेचा सर्वात पहिला वृक्ष आढळल्याचे म्हटले जाते. टर्नेट द्वीप तेथे असलेल्या अनेक ज्वालामुखींसाठी ओळखले जाते. तरीही पर्यटक येथे भटकंती करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात. टर्नेट, त्याच्या जवळ असलेले तिदोर आणि आसपासच्या काही द्वीपांवर लवंगेचे वृक्ष सर्वप्रथम दिसून आल्याचे म्हटले जाते. त्यावेळी लवंगेचा वापर कसा करायचा हे लक्षात आल्यानंतर या पदार्थाचा व्यापार सुरु झाला आणि कालांतराने जगभरातच हा पदार्थ घराघरात जाऊन पोहोचला. ज्यांनी लवंगांचा व्यापार सुरु केला, त्यांना यातून आर्थिक मिळकतही पुष्कळ झाली.\nजेव्हा टर्नेट आणि तिदोर द्वीपांच्या राज्यकर्त्यांनी लवंगांचा व्यापार करून त्याद्वारे अफाट संपत्ती कमविली, तेव्हा आपणच कसे बलशाली हे एकमेकांना दाखवून देण्याची चढाओढ त्यांच्यामध्ये सुरु झाली. त्यांच्या या मतभेदांचा फायदा घेऊन इंग्रज आणि डच लोकांनी या प्रांतांवर आधिपत्य प्रस्थापित केले आणि लवंगांचा व्यापार आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर कित्येक वर्षांपर्यंत युरोपीय व्यापाऱ्यांनी लवंगांच्या व्यापारामध्ये आर्थिक गुंतवणूक करून भरपूर संपत्ती कमविली.\nमहिला कार घेण्यासाठी पोहचली १३ लाखांची नाणी घेऊन\nलिओनार्डो दा विंचीच्या पेंटिंगसाठी सौदीच्या प्रिंसने मोजले तब्बल 3125 कोटी रूपये\nकसा झाला भगवान श्रीकृष्णाचा मृत्यू\nएकटेपणा मिटविण्यासाठी ‘भाड्या’ने मिळेल मित्र\nत्वचा सुंदर बनविण्यासाठी चॉकलेट वापरून बनवा फेस मास्क\nविमान उडवण्याचा अनुभव येण्यासाठी हॉटेलमध्येच बसवले कॉकपिट\nपहा फेसबुकने अवघ्‍या २४ तासांत डिलीट केलेले काही ठराविक फोटो\nबर्थ डे गिफ्ट- १०० कोटींचे सोन्याचे सँडल्स\nखरंच… तुमचा कुत्रा तुमच्याशी एकनिष्ठ आहे\nअशी आहे शाही परिवाराची शाही ट्रेन\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समाव��श आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/desh-videsh/enforcement-directorate-ed-filed-its-reply-on-robert-vadras-anticipatory-bail/77960/", "date_download": "2019-07-20T15:34:11Z", "digest": "sha1:6PF4TL7H57D4UX5TIAP4KZQKMUUZFWHA", "length": 9050, "nlines": 93, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Enforcement Directorate (ED) filed its reply on Robert Vadra's anticipatory bail", "raw_content": "\nघर देश-विदेश रॉबर्ट वढेरांच्या अटकेची शक्यता, ईडीने मांडली बाजू\nरॉबर्ट वढेरांच्या अटकेची शक्यता, ईडीने मांडली बाजू\nईडीकडून नुकतीच वढेरा यांची आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नुकतीच ७ तास कसून चौकशी केली होती.\nरॉबर्ट वढेरा (फाईल फोटो)\nकाही दिवसांपूर्वीच ‘मी निर्दोष आहे हे सिद्ध होईल तेव्हाच मी राजकारणात प्रवेश करेन’, असं वक्तव्य करणाऱ्या रॉबर्ट वढेरा यांच्याविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. ‘ईडी’ अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात रॉबर्ट वढेरा यांच्या अटपूर्व जामीन अर्जावर आपली बाजू मांडली आहे. ‘वढेरा चौकशीत सहकार्य करत नसल्यामुळे आर्थिक घोटाळाप्रकरणी त्यांना ताब्यात घेऊन चौकशीची परवानगी दिली जावी,’ असं ईडीने म्हटलं आहे. ईडीने कोर्टामध्ये म्हटले आहे की, ‘वढेरा यांच्याकडे अनेक मालमत्ता असून, त्या घोटाळ्याच्या माध्यमांतून खरेदी करण्यात आल्या आहेत. आरोपींनी कोणत्या प्रकारे या मालमत्ता गोळा केल्या याचा तपास लावणे गरजेचे आहे. या प्रकरणी चौकशी सुरु असून ती महत्वपूर्ण टप्प्यावर आहे. काळा पैसा शोधण्याच्या मोहिमेतला हा भाग आहे.’\nयाशिवाय रॉबर्ट वढेरा यांना या प्रकरणी तपासाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. तर, त्यांचा अंतरिम जामिनाचा कालावधी २५ मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार त्यांनी वढेरांची दिवसभर चौकशी केली. ईडीकडून वढेरा यांची आर्थिक घोटाळ्याप्रकरणी नुकतीच ७ तास कसून चौकशी केली होती. ते मध्य दिल्लीच्या जामनगर हाऊस येथील ईडी��्या कार्यालयात चौकशी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले होते. दरम्यान, हे प्रकरण परदेशात बेकायदा मालमत्ता खरेदीशी जोडलेले आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nआठवले यांना विधानसभेत योग्य सन्मान देऊ – मुख्यमंत्री\nअभिषेक बच्चनमुळे ‘हा’ अभिनेता होळीला घाबरतो\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nराम नाईक यांना पुन्हा राज्यपाल पद नाही; ६ राज्यात नवे राज्यपाल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nतामिळनाडूत एनआयएच्या पथकाचे १६ ठिकाणी छापे\nबिग-बी, किंग खानला मागे टाकत मोदी ठरले भारतातील पहिले आवडते पुरुष\nऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीने रचना इतिहास\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/the-head-of-the-city-of-palghar/78607/", "date_download": "2019-07-20T15:51:45Z", "digest": "sha1:5ZT426UUWHMNLXE4TXSIH3VRI7FSGFYY", "length": 9583, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "The head of the city of Palghar", "raw_content": "\nघर महामुंबई पालघरचा नगराध्यक्ष कोण \nउद्या मतदार कौल देणार\nपालघर नगपरिषदेच्या 14 प्रभागांसाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी उद्या मतदान होणार असून घड्याळ,धनुष्यबाण की बॅटचा उमेदवार नगराध्यक्ष होणार याचा कौल मतपेटीत बंद होणार आहे.रविवारी 14 प्रभागातील 28 जागांसाठी मतदान होणार आहे. एका मतदाराने आपल्या प्रभागातील अ आणि ब मधील दोन उमेदवारांसह नगराध्यक्षांना मतदान करायचे असल्यामुळे या मतदान प्रक्रियेत उत्साह निर्माण झाला आहे. सुचकांच्या सह्या नसल्याच्या कारणास्तव निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी तीन उमेदवारांचे अर्ज बाद केले होते.\nया उमेदवारांनी न्यायालयाकडे दाद मागितल्यानंतर त्यांचे अर्ज ग्राह्य ठरविण्यात आले. त्यामुळे येथील 28 जागांसाठी 191 उमेदवारा���मध्ये लढत होणार आहे. तर नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.उज्वला काळे, शिवसेनेच्या डॉ.श्वेता पाटील आणि अपक्ष उमेदवार अंजली पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. 47 हजार 850 मतदार त्यांचे भवितव्य ठरवणार आहेत.तर नगरसेवकपदासाठी 2 अ,5 अ,7 अ,8 ब,9 अ आणि 12 अ प्रभागात दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत होणार आहे.3 अ,4 अ,4 ब,5 ब,6 ब, 8 अ,10 ब,13 अ आणि 14 मध्ये तिरंगी लढत होणार आहे.तर 1 अ,1 ब,9 ब आणि 12 ब या चार प्रभागात चार-चार उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. उर्वरीत प्रभागांमध्ये चारपेक्षा अधिक उमेदवारांमध्ये लढती होत आहेत.\n24 तारखेला होणार्‍या या मतदानानंतर दुसर्‍याच दिवशी मतमोजणी करण्यात येणार असून त्यासाठी 14 टेबल लावण्यात येणार आहेत. या प्रक्रियेसाठी 9 झोनल अधिकार्‍यांसह 372 कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरवात होणार असून केंद्रात उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी यापैकी फक्त एकालाच प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असल्यामुळे शाईच्या निशाणीबाबत संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी या नगरपरिषदेच्या निवडणूकीत डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभिवंडी लोकसभेत कुणबी मतांवर उमदेवाराची मदार\nभूखंड, सदनिकाधारकांना सिडकोची वाढीव मुदत योजना\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nनालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीम शर्मांनी नेमला ‘चाणक्य’\nपाण्यासाठी नगरसेविका अक्षरशः महासभेत रडल्या\nवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nशताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस\nउल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या\nराज ठाकरे ‘ईव्हीएम’विरोधी मोर्चात घेणार सहभाग\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल म���र्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/document-category/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T15:44:43Z", "digest": "sha1:H2BJWT7ZYVWO4UTXD3PMIV7D35RCMQPW", "length": 5693, "nlines": 120, "source_domain": "amravati.gov.in", "title": "प्रकल्पग्रस्तांची यादी | राष्‍ट्र संतांची भूमी | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nसर्व अनुकंपा प्रतिक्षा सूची माहितीचा अधिकार अधिनियम जनगणना नागरिकांची सनद शासकिय वर्ग-2 जमीनीची यादी जाहिरनामा जेष्ठता सूची दारिद्र रेषा खालील पदोन्‍नती यादी प्रकल्पग्रस्तांची यादी प्रधानमंत्री आवास योजना संगायो लाभार्थी सामाजिक आर्थीक आढावा सुवर्ण जयंती ग्रामस्‍वरोजगार\nदाखला रदद केलेले 01/03/2018 डाउनलोड(163 KB)\nप्रकल्‍प ग्रस्‍त यांची प्रतिक्षा सूची 01/03/2018 डाउनलोड(913 KB)\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/scheme/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AD-%E0%A4%AF%E0%A5%8B/", "date_download": "2019-07-20T15:50:52Z", "digest": "sha1:V74X2DJZY5ITEZ2MOZLBRRJTB5HSNVFV", "length": 6109, "nlines": 126, "source_domain": "amravati.gov.in", "title": "राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nही योजना रु मर्यादित आहे 19 वय. आर्थिक मदत वरील गर्भवती महिला फायदा होतो. ५०० / – तिच्या पहिल्या दोन अपत्यांना मिळतो.\nगर्भवती स्त्री १६ वर्षे वरील असणे आवश्यक आहे.\nबाई बि.पी.एल असून, कुटुंब प्रमुख असल्यास\nआर्थिक सहाय्य पहिल्या दोन मुले मर्यादित आहे.\nतलाठी / ग्रामसेवक जारी केलेल्या उत्पन्न प्रमाणपत्र\nतलाठी / ग्रामसेवक / पूरक परिचारिका / सुईण किंवा या “अंगणवाडी” कार्यकर्ता जारी केलेल्या प्रमाणपत्र तिच्या पहिल्या किंवा दुसरा आपत्य असेल.\nदारीद्रय रेषेखालील 19 वय वरील गर्भवती महिला\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/summer-picnic-destination-in-maharashtra/", "date_download": "2019-07-20T15:48:47Z", "digest": "sha1:UQTGT455RFGB7CQU2TSHKAC4MSLQMNIA", "length": 18062, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "भटकंती सुट्टीतली! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंड���याच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nसुट्टी लागली… ऊनही तापतंय. पण तरुणाईची भटकण्याची हौस कशी मागे राहील. चला पाहूया जवळची ठिकाणं.\nकर्जत तालुक्यातील माथेरानला जाताना टॉय ट्रेनने होणारा दोन तासाचा प्रकास स्मरणीय असतो. विविध पक्षी, माकडे आणि हिरव्यागार डोंगरांची समृद्धी सभोवती असल्याने हा प्रवास संपूच नये असे वाटते. सोबत पॅनोरमा, गॅरकॅट अलेक्झांडर, वन ट्री हील असे विविध पॉईंट पर्यटकांना आकर्षित करतात. मुंबई किंवा पुण्याहून माथेरानला जाताना कर्जतपर्यंत रेल्वे अथवा लोकलने जावून तेथून नेरळला लोकलने जावे लागते. नेरळहून टॉय ट्रेन अथवा खाजगी टॅक्सीने जाता येते. ऑक्टोबर ते मे हा कालावधी भेट देण्यासाठी अत्यंत योग्य असा असतो.\nवसईतील पूर्वेला तुंगारेश्वर अभयारण्य वसले असून या अभयारण्याला भेट दिल्यास निश्चितच शहरापासून दूर निसर्गाच्या कुशीत गेल्याचा आस्वाद पर्यटकांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. रंगीबेरंगी पक्षी तसेच वन्यजीवही पर्यटकांना या अभयारण्यात पाहायला मिळतील. याशिवाय तुंगारेश्वर येथे शिवशंकराचे मंदिर असून ही वास्तूही पाहण्यासारखी आहे.\nमुंबईतील काँक्रीटच्या जंगलात हिरवळ अद्यापही शिल्लक असून निसर्गाच्या सान्निध्याचा आस्वाद मु��बईकरांना या सुट्टीत घेता येईल. माहीमचे नेचर पार्प सुमारे ३७ एकरवर पसरले असून या नेचर पार्पमध्ये पर्यटकांना नक्कीच रंगीबेरंगी पक्षी, फुलपाखरू तसेच सरपटणारे प्राणी पाहता येतील याशिवाय औषधी वनस्पतीही याठिकाणी उपलब्ध असून त्याची माहिती मुंबईकरांना घेता येईल.\nपालघर जिल्ह्य़ातील मनोरपासून ८ ते १० किमी अंतरावर वाघोबा खिंड आहे. सर्वत्र हिरवळ आणि येथील शंकराचे मंदिर पर्यटकांना आकर्षित करते. शिवाय रंगीबेरंगी पक्षी आणि माकड मोठ्य़ा प्रमाणात येथे पाहायला मिळतील.\nमहाराष्ट्राला देखणा समुद्रकिनारा लाभला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत शरीराची होणारी काहिली थांबावण्यासाठी मुंबईकरांना या किनाऱ्यांचा पर्याय उरतो अलिबाग नजीकच काशीद समुद्रकिनारा असून पर्यटकांना येथे दिवसभर एन्जॉय करता येईल या शिवाय काशीद किनाऱयावरच्या उपहारगृहांमध्ये चमचमीत मासळीवर ताव मारता येईल.\nमुंबईपासून अवघ्या काही तासांवर असलेल्या खोपोली आणि खंडाळा घाटादरम्यानच राजमाची किल्ला असून हा ऐतिहासिक किल्ला समजला जातो. किल्ल्यावर शंकराचे पुरातन मंदिर असून या मंदिराची वास्तू पाहण्यालायक आहे याशिवाय येथील वातावरणही कोरडे असल्याने किल्ल्यावर चढताना पर्यटकांना सहसा थकवा जाणवत नाही. किल्ल्यावरून दरी आणि खोपोली व आजूबाजूच्या परिसराचे विहंगमय दृष्य पर्यटकांना न्याहाळता येईल.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलडिजिटल व्हॉईस असिस्टंट आणि हिंदुस्थान\nपुढीलपौष्टिक खा… फिट राहा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/two-cow-dead-in-fodder-camp-in-pathardi/", "date_download": "2019-07-20T16:07:58Z", "digest": "sha1:HL5YJ3ZF25RFJY6YL3VBULCEEH2EKMLJ", "length": 16111, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "छावणीत विषबाधा: दोन गायींचा मृत्यू | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेन��� किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nछावणीत विषबाधा: दोन गायींचा मृत्यू\nविषबाधेमुळे दोन गायी मृत होण्याची घटना तालुक्यातील रांजणी येथील जनावरांच्या छावणीत घडली असून या घटनेत एकूण सात जनावरांना विषबाधा झाली होती मात्र त्यातील पाच जनावरांना वाचवण्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना यश आले.\nपाथर्डी शहरा पासून सात कि.मी. अंतरावर रांजणी हे गाव असून या ठिकाणी असलेल्या जनावरांच्या छावणीत कौसल्या साळुंके यांच्या चार,महादेव भताने, आशा घोडके व बजाबा घोडके यांच्या प्रत्येकी एक अशा सात जनावरांना चार दिवसांपूर्वी विषबाधेचा त्रास होऊ लागल्या नंतर या सर्व जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल ढाकणे व डॉ. जगदीश पालवे यांनी उपचार सुरु केले. या शिवाय जिल्हा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ सुनिल तुंभारे यांच्या नेतृत्वा खालील पथकाने सुद्धा रांजणी येथे भेट देऊन विषबाधा झालेल्या जनावरांवर उपचार केले होते मात्र काल बुधवारी रात्री एक व आज सकाळी एक अशा दोन गायी या घटनेमध्ये मृत पावल्या.\nमृत पावलेल्या जनावरांना विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज असून या घटनेची माहिती कळताच तहसीलदार नामदेव पाटील यांनी तलाठी पाठवून या घटनेचा पंचनामा केला तर मृत जनावरांचे शवविच्छेदन करून या जनावरांचे मांस व र��्त पुणे येथील प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहे. हा अहवाल आल्या नंतरच नेमके कारण स्पष्ट होणार असले तरीही हा प्रकार विषबाधातुन घडला असावा असा अंदाज डॉ. सुधाकर पालवे यांनी व्यक्त केला आहे. या घटनेतील उर्वरित पाच जनावरांची प्रकृती सध्या चांगली असून जे जनावरे मृत झाली त्यांच्या मालकांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी छावणीतील जनावरांच्या मालकांनी केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलEXCLUSIVE : सरसंघचालकांच्या ताफ्यातील वाहन उलटले, गोपनीय दौऱ्यादरम्यान अपघात\nपुढीललिंगायत समाजाच्या वतीने नगर पंचायतीच्या विरोधात चाकूर बंद\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/29/-.html", "date_download": "2019-07-20T16:36:25Z", "digest": "sha1:TONR3LEIGSIQHIIYX7JALW636XECSTHO", "length": 3496, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " आणि सचिनने केली ११९ वर्षे जुन्या कारची सवारी - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - आणि सचिनने केली ११९ वर्षे जुन्या कारची सवारी", "raw_content": "आणि सचिनने केली ११९ वर्षे जुन्या कारची सवारी\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला अलिशान कार चालवण्याचे प्रचंड वेड आहे. वर्ल्डकप स्पर्धेच्या निमित्ताने इंग्लंडमध्ये असलेल्या सचिनला विंटेज कार चालवण्याचा मोह आवरला नाही. ही कार चालवतानाचा त्याचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही कार ११९ वर्षे जुनी आहे.\nलंडनमधील रॉयल ऑटोमोबाइल्स क्लबला सचिनने भेट दिली. तिथे ११९ वर्षे जुनी कार त्याला दिसली. ही गाडी डाईमलर एजी या जर्मन कंपनीची आहे. कंपनीने १९०० मध्ये या मॉडेलची निर्मिती केली होती. वेल्स देशाचा तेव्हाचा राजकुमार अल्बर्ट एडवर्ड याच्याकडे ही कार होती. कार इतकी जुनी असूनही फोर स्पीड ट्रान्समिशन, १५२६ सीसीचं दुहेरी सिलिंडर एल्युमिनियम इंजिन असे अनेक वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स या कारमध्ये आहेत. ही कार प्रतितास ३८.६३ किमी वेगाने धावते.\nआत्ताच्या कारमध्ये टिलर स्टिअरिंग वापरले जाते. मात्र या ११९ वर्षे जुन्या कारमध्ये रेग्युलर स्टिअरिंग वीइल आहे. या कारचं वैशिष्ट्य म्हणजे ड्युअल इग्निशन आहे. म्हणजे, रेगुलर स्टार्ट टेक्नॉलॉजीसोबतच ओपन फ्लेम हीटेड हॉट ट्यूब्सही आहेत. विंटेज कार असल्याने फुट ऑपरेटेड एक्सलरेटर पॅडलऐवजी यात हँड थ्रॉटल वापरलं जात असे.\nखुद्द सचिनने ही कार चालवतानाचा व्हिडिओ त्याच्या इंन्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. त्याच्या बाजूला मार्गदर्शन करणारी एक व्यक्तीही बसली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2018/08/27/jiddila-salam-stephen-hawking/", "date_download": "2019-07-20T16:56:22Z", "digest": "sha1:YVM3JIDTOMVKANHSF6ZDBYBNTSHNZNDR", "length": 17532, "nlines": 147, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "स्टीफन हॉकिंग - ९३% शरीर काम करत नसतानाही जगाला आपल्या संशोधनाने अचंबित करणारा अवलिया - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nस्टीफन हॉकिंग – ९३% शरीर काम करत नसतानाही जगाला आपल्या संशोधनाने अचंबित करणारा अवलिया\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इ���स्टाग्राम\nस्टीफन हॉकिंग…. एका दुर्धर आजारामुळे ९३% शरीर काम करत नसतानाही विज्ञान, तंत्रज्ञान व संशोधन क्षेत्रात आपले एक अढळ स्थान निर्माण करणारा महानायक.\nस्टीफन हॉकिंग यांना वयाच्या २१ व्य वर्षी कळले कि त्यांना मोटर न्यूरॉन नावाचा असाध्य आजार झालेला आहे. यामुळे ते शारीरिक दृष्ट्या पूर्णपणे कार्यरत रहाणार आहेत, आणि दोन तीन वर्षेच जगू शकतात. हे लक्षात आल्यानंतर स्टीफन म्हणाले कि माझे काम आणि आजार यांना परस्पर संबंध काहीच नाही. उलट मी माझे काम आता दुप्पट गतीने करू शकेल कारण माझ्याकडे असलेला वेळ खूप कमी आहे. स्टीफन हॉकिंग च्या जन्माचा योगायोग म्हणजे त्यांचा जन्म खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या मृत्युनंनत बरोब्बर ३०० वर्षांनी झालेला आहे.\nस्टीफन एका मशीनच्या माध्यमातून बोलत. मिनिटाला १५ शब्द ते बोलू शकत. स्टीफन यांना हालचाल बिलकुल करता येत नव्हती. तरीही स्टीफन आपल्या परीने अंतराळ क्षेत्रात दररोज नवनवीन संशोधन करत असत. जगाला त्यांनी खूप सारे अगम्य ज्ञान दिले आहे.\nस्टीफन यांनी केम्ब्रिज मध्ये ब्रह्मांडाच्या विज्ञानावर संशोधन सुरु केले. त्यावेळी ते त्या क्षेत्रात काम करणारे पहिले संशोधक होते. त्यांनी अंतराळ व वेळ यासंदर्भात आईन्स्टाईन च्या संशोधनात भर टाकली. तसेच ब्लॅक होल बाबतही त्यांनी अतिशय भरीव संशोधन केले, तसेच बिग बँग थिअरी संदर्भातही त्यांनी मोठे संशोधन केले. ब्लॅक होल पूर्णपणे ब्लॅक नाही हा शोध त्यांनी लावला. तसेच आकाशात इतरही ग्रह आहेत ज्यावर जीवन आहे हे त्यांनी सांगितले.\nएकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेनरोज यांचे भाषण ऐकायला स्टीफन हॉकिंग गेले. तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो असे निष्कर्ष पेनरोज यांनी त्या भाषणात मांडले होते. यावरूनच स्टीफन हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून संपूर्ण विश्वाचाही तार्‍याप्रमाणेच अंत होऊ शकतो असा निष्कर्ष काढला, या प्रबंधावर स्टीफन हॉकिंग यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिंग्युलॅरिटीज अँड दी जीओमेट्री ऑफ स्पेसटाईम हा प्रबंध स्टीफन यांनी लिहिला. या प्रबंधासाठी १९६६ सालचे ऍडम्स प्राईझ त्यांना मिळाले.\nस्टीफन हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळविले. यावर आइनस्टाइनच्या सापेक्षतावादाचा सिद्धांताची जोड देऊन गृहिते मांडणे सुरू केले. त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले. एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडविली. १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंज यामिक (Quantum Mechanics) आणि सापेक्षतावादाचा सिद्धांतची सांगड घालून दोन सिद्धांतांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. स्टीफन हॉकिंग यांच्या या प्रबंधाला आधी जोरदार विरोध झाला पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षाप्रमाणे होणार्‍या किरणोत्सर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले. त्याच वर्षी स्टीफन हॉकिंग यांचा कृष्णविवर या विषयावरील प्रबंध इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आणि त्यांची रॉयल सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.\nविश्वात इतरही कित्येक ग्रहांवर जीवसृष्टी आहे आणि ती आपल्यापेक्षाही कित्येक पटींनी प्रगत आहे असे स्टीफन यांचे ठाम मत होते.\n१९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रिन्स्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा सन्मान केला.\nविज्ञान विषयात काम करीत असतांनाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयींसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ Royal Association for Disability and Rehabilitation या संस्थेकडून मॅन ऑफ दि इयर हा किताब देण्यात आला.\nस्टीफन यांच्या जीवनावर आधारित The Theory of Everything हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे\nयावर्षीच्या मार्च महिन्यात या अवलियाचे निधन झाले… पण जाण्यापूर्वी ते आपल्याला अगम्य असे ज्ञान देऊन गेले.\nजिथे लोक हात टेकतात तेथून स्टीफन यांनी आपल्या प्रवासाला सुरुवात केली. स्वतःच्या आजाराला आपली कमजोरी न बनू देता त्याला आपली ताकद, ऊर्जा बनवणाऱ्या या शास्त्रज्ञाच्या जिद्दीला उद्योजक मित्र चा सलाम\nजन्म – ८ जानेवारी १९४२\nमृत्यू – १४ मार्च २०१८\nऑक्सफोर्ड मधे शिकत असताना त्यांनी कित्येक महत्वाचे शोध लावले.\n१९७९ मधे केम्ब्रिज मधे प्रोफेसर म्हणून नियुक्त झाले.\nस्टीफन यांना १२ मानद पदव्या मिळालेल्या आहेत\nया ब्रिफ हिस्ट्री ऑफ टाईम हे त्यांचे पुस्तक बेस्ट सेलर आहे\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पा���्र राहील\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. हो……\nरिलायन्स चे बाजारमूल्य ८ लाख कोटींच्या पुढे\nस्टीव्ह जॉब्स – ज्या कंपनीने कपट करून हाकलले तिलाच सर्वोत्तम बनविले.\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/pdp-president-and-former-jk-cm-mehbooba-mufti-warned-central-government-scraps-article-370-its-relationship-with-state-will-come-to-an-end/44378", "date_download": "2019-07-20T16:16:04Z", "digest": "sha1:URWYMXHGPNLF57WZ4TIJGZLZ6XURKZLO", "length": 9736, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "३७० कलम रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारतासोबतचे संबंध संपतील ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\n३७० कलम रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारतासोबतचे संबंध संपतील \n३७० कलम रद्द केल्यास जम्मू-काश्मीरचे भारतासोबतचे संबंध संपतील \nश्रीनगर | लोकसभा निवडणूक ऐन रंगात आली असताना जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी वादग्रस्त विधान केले आहे. केंद्र सरकार जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द झाले तर भारतासोबतचे संबंध संपृष्टात येतील, असे वादग्रस्त विधान मुफ्ती यांनी केले आहे.\nकश्मीरच्या एका सभेत पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, “जर तुम्ही अनुच्छेद ३७० चा सेतू तोडला तर तुम्हाला भारत आणि जम्मू कश्मीरच्या संबंधाकडे नव्या दृष्टीकोणातून पहावे लागेल. एक मुस्लिम बहुल राज्याला तुमच्यासोबत राहण्याची इच्छा आहे का जर तुम्ही कलम ३७० हटवले तर जम्मू कश्मीर आणि भारताचे संबंध संपुष्टात येतील.”\nकलम 370 म्हणजे नेमके\nजम्मू-काश्मीरला कलम ३७० लागू झाल्यामुळे विशेष राज्याचा दर्जा मिळाला आहे. राज्य विशेष स्वायत्तता राज्य असून कलम ३७० तरतुदी अंतर्गत संसदेला जम्मू-काश्मीरसाठी फक्त संरक्षण, विदेश आणि दळणवळणाशी संबंधित प्रकरणांमध्येच कायदा बनवण्याचा अधिकार आहे. राज्यात इतर कायदे लागू करण्यासाठी त्यांना जम्मू-काश्मीर सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे. या विशेष अधिकारामुळे राष्ट्रपतींना राज्याची घटना बरखास्त करण्याचा अधिकार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० मुळे १९७६ च्या शहरी भूमी कायदा लाग होत नाही. या कलमामुळे जम्मू-काश्मीरचा रहिवासी नसणारा व्यक्ती जम्मू-काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नाही. एवढेच नाही तर ज्या महिलेने इतर राज्यातील मुलाशी लग्न केले असेल, तोसुद्धा येथे जमीन खरेदी करू शकत नाही.\nतसेच ज्यामध्ये देशात आर्थिक आणीबाणी लावण्याची तरतूद आहे. ते कलमही जम्मू-काश्मीरवर लागू होत नाही. भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू होणारे कायदेसुद्धा या राज्यात लागू होऊ शकत नाहीत. जम्मू-काश्मीर विधानसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो. तसेच इतर राज्यांमध्ये हा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. कलम ३७० द्वारे करण्यात आलेली ही विशेष तरतूद आहे. पाकिस्तानने २६ ऑक्टोबर १९४७ रोजी काश्मीरवर हल्ला केला होता. त्यानंतर राजा हरिसिंह यांनी भारताला मदत मागितली होती आणि त्यानंतर कलम ३७० अस्तित्वात आले. ५० दशकाच्या सुरुवातीपासून भाजप पक्ष कलम ३७० च्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आला आहे.\nArticle 370BjpfeaturedIndiaJ & KMehbooba MuftiPeople's Democratic Partyकलम ३७०जम्मू-काश्मीरपीपल्स डेमोक्रेटिक पक्षभाजपभारतमेहबुबा मुफ्तीShare\nCongress-Pravin Gaikwad | प्रवीण गायकवाड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश \nलोकसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणार\nउपाचारासाठी ५० रुपये कमी पडल्याने बाळाचा मृत्यू\nडीएमकेचे प्रमुख एम करुणानिधी यांचे निधन\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2019/06/pubg-lite-india-registrations-rewards-skins.html", "date_download": "2019-07-20T16:22:00Z", "digest": "sha1:6PRP6RBWSYKGHHK6HS3UJ5AGHCJHVCEK", "length": 14877, "nlines": 206, "source_domain": "www.marathitech.in", "title": "PUBG Lite ची नोंदणी भारतात सुरु : सोबत मोफत स्किन्सची भेट!", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nPUBG Lite ची नोंदणी भारतात सुरु : सोबत मोफत स्किन्सची भेट\nपब्जी मोबाइलला मिळालेला प्रतिसाद आता आपणा सर्वांपर्यंत पोहोचलाच असेल. पण या गेमची पीसी आवृत्ती त्याआधी लोकप्रिय होती हे अनेकांना आता ठाऊक नाही. पीसी आवृत्तीपेक्षा फोन आवृत्तीच अधिक प्रसिद्ध झाल्याचं चित्र प्रथमच पाहायला मिळालं. पब्जीची कॉम्पुटरसाठी असणारी गेम त्या मानाने चांगली नव्हती आणि ते खेळण्यासाठी बऱ्यापैकी चांगलं हार्डवेअर असलेला पीसी किंवा लॅपटॉप लागायचा. मात्र मध्यंतरी अनेकांनी PUBG Mobile Emulator द्वारे हौस भागवून घेतली. आता PUBG PC चीच कमी क्षमता असलेल्या कॉम्प्युटर्ससाठी नवी PUBG Lite ही आवृत्ती येते आहे ही आवृत्ती विंडोज पीसीवर मोफत उपलब्ध असणार आहे\nPUBG Lite सध्या थायलंडमध्येच उपलब्ध असून आता आशिया, युरोप, अमेरिका अशा सर्वच ठिकाणच्या देशांमध्ये लवकरच उपलब्ध होत आहे. भारतातही यासाठी नोंदणी सुरु झाली असून ही प्रक्रिया ३ जुलै पर्यंत चालेल. या दरम्यान नोंदणी करणाऱ्या यूजर्सना विविध स्किन्सचे कुपन कोड्स इमेलद्वारे पाठवले जाणार आहेत याबद्दल त्यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर माहिती दिली आहे.\nPUBG Lite च्या या चाचणीसाठी नोंदणी करणाऱ्या सर्व प्लेयर्सना Tiger M416 बंदूक आणि चित्त्याची पॅराशूट स्किन मिळेल. प्रथम १००००० पर्यंत नोंदणी झाल्यास सर्वाना काळा स्कार्फ, पंक ग्लासेस, आणि कॉम्बॅट पँट्स मिळणार आहेत. जर २००००० पर्यंत नोंदणी झाली तर gold PUBG scarf, yellow-black striped long-sleeved shirt आणि red sports top मिळेल.\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nRaspberry Pi 4 सा��र : ₹२५०० मध्ये Dual 4K आउटपुट देणारा कॉम्पुटर\nNintendo Switch Lite सादर : पोर्टेबल गेमिंगला नवा स्वस्त पर्याय\nपब्जी मोबाइल 0.13.0 अपडेट आता उपलब्ध : नवा डेथमॅच मोड\nएक्सबॉक्सचा नवा कॉन्सोल जाहीर : प्रोजेक्ट स्कार्लेटमध्ये 8K ग्राफिक्स\nमाइनक्राफ्ट अर्थ : ब्लॉक्सचं जग आता AR मध्ये उपलब्ध\nRaspberry Pi 4 सादर : ₹२५०० मध्ये Dual 4K आउटपुट देणारा कॉम्पुटर\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/fashion-lifestyle/article/earrings-face-shape-perfect-look-beautiful/249460", "date_download": "2019-07-20T15:35:59Z", "digest": "sha1:YAUESRORAGC3BT5QWH5K4VV4XZZIVQAU", "length": 11110, "nlines": 116, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " आपल्या चेहऱ्यानुसार करा इअररिंग्जची निवड, या आहेत टिप्स", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nआपल्या चेहऱ्यानुसार करा इअररिंग्जची निवड, ���ा आहेत टिप्स\nमहिला सुंदर दिसण्यासाठी विविध दागिने वापरतात. मात्र या दागिन्यांमध्ये महत्त्वाचा म्हणजे कानातले. आपल्यावर कोणत्या प्रकारचे कानातले शोभून दिसतील. जाणून घेण्यासाठी या आहेत टिप्स...\nकानातले | फोटो सौजन्य: YouTube\nमुंबई : महिला सुंदर दिसण्यासाठी विविध आपली सुंदरता वाढवण्यासोबतच आपल्या श्रृगांवरही लक्ष देतात ज्यामुळे त्या आकर्षक दिसतात. यापैकी एकच म्हणजे कानातले ज्यामुळे चेहऱ्याची सुंदरता अधिक वाढते. मात्र हे कानातले आपल्या चेहऱ्याला सूट होण्यासारखे घातले तर चांगेल वाटतात नाहीतर ते चेहऱ्याची सुंदरता बिघडवतात. यासाठी जाणून घ्या आपल्या चेहऱ्याच्या अनुसार कोणत्या प्रकारचे कानातले तुम्ही घातले पाहिजेत.\nLegging घालताना या चुका करू नका\nTravel Tips : लांबच्या प्रवासाला जात आहात...तर लक्षात ठेवा या गोष्टी...\nShopping Tips: खरेदीपूर्वी जाणून घ्या कोणती हँडबॅग तुम्हाला होईल सूट\nचौकोनी चेहरा - जर तुमचा चेहरा चौकौनी आहे तर अशा चेहऱ्यावर गोल आणि टियर ड्रॉप इअरिंग्स शोभून दिसतात. चौकोनी चेहऱ्यावर मोठे स्टोन्स असलेले इअररिंग्च्या ऐवजी छोटे छोटे स्टोन्स असलेले इअररिंग्ज वापरा.\nहार्ट आकाराचा चेहरा - अशा चेहऱ्याच्या व्यक्तींनी नेहमी लांब आण घुमावदार इअररिंग्ज निवडावे. या मुळे चेहऱ्याची सुंदरता अधिक वाढते. अभिनेत्री प्रियंका चोप्राचा चेहरा असा आहे.\nगोलाकार चेहरा - गोलाकार चेहरा असलेल्या महिलांनी चेहरा भरलेला दिसेल असे कानातले घालू नये. कमी लांब असलेले ड्रॉप इअररिंग्ज अशा प्रकारच्या चेहऱ्याला सूट करतात. गोल चेहऱ्याच्या महिलांनी गोलाकार डिस्क असलेले कानातले घालू नयेत.\nडायमंड चेहरा - डायमंड आकाराच्या चेहऱ्यावर लांब आणि कर्व्हस असलेले कानातले चांगले वाटतात. जास्त स्टोन असलेले आणि हूप इअररिंग्जही या प्रकारच्या चेहऱ्यावर चांगले दिसतात.\nअंडाकार चेहरा - अभिनेत्री कतरिना कैफचा चेहरा अंडाकार आकाराचा आहे. या चेहऱ्यावर सगळ्या प्रकारचे इअररिंग्ज चांगले वाटतात. जास्त लांबीचे इअर रिंग्ज या चेहऱ्यावर चांगले वाटत नाहीत.\nलांब चेहरा - ज्यांचा चेहरा लांब असतो अशा व्यक्तींना जास्त लांबीचे इअररिंग्ज चांगले वाटत नाहीत. या चेहऱ्यावर छोटे स्टड अथवा ड्रॉप इअर रिंग्ज चांगले वाटतात. यामुळे चेहरा रूंद वाटतो आणि एक वेगळाच लूक येतो.\nताज्या बातम्यांच्या ��पडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] लीक इंटीमेट सीनवर भडकली राधिका आपटे, म्हटली- असं काही...\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\n[VIDEO] सिक्स पॅक अॅब्स बनवायचे असल्यास हे योगासन नक्की पाहा\nअजून बरेच काही >>\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nखेल जगत से जुड़ी हस्तियों ने शीला दीक्षित को दी श्रद्धांजलि\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nआपल्या चेहऱ्यानुसार करा इअररिंग्जची निवड, या आहेत टिप्स Description: महिला सुंदर दिसण्यासाठी विविध दागिने वापरतात. मात्र या दागिन्यांमध्ये महत्त्वाचा म्हणजे कानातले. आपल्यावर कोणत्या प्रकारचे कानातले शोभून दिसतील. जाणून घेण्यासाठी या आहेत टिप्स... Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=39346:2010-01-12-09-30-18&catid=266:2010-01-05-07-57-57&Itemid=267", "date_download": "2019-07-20T16:20:39Z", "digest": "sha1:JJRPPS534UIS773IDWMM2GYJPYSAK6M2", "length": 25430, "nlines": 331, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "जगाविषयी सामान्य ज्ञान", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> जनरल नॉलेज >> जगाविषयी सामान्य ज्ञान\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अं���\nसंकलन-प्रशांत देशमुख , बुधवार , १३ जानेवारी २०१०\nसंचालक-संत गाडगेबाबा प्रबोधिनी, मुंबई\n* भारत जगातील सर्वात जास्त भाषा बोलणारा देश.\n* भारत मोठय़ा संख्येत मतदार असणारा लोकशाही देश.\n* भारत जगातील सर्वाधिक चित्रपट निर्मिती करणारा देश.\n* भारतात जगात सर्वाधिक पाऊस पडतो.\n* श्रीलंकेत वर्षभर पाऊस पडतो.\n* नेपाळ हे जगातील एकमेव हिंदू राष्ट्र आहे.\n* जगात ख्रिश्चन धर्माची लोकसंख्या सर्वात जास्त आहे.\n* येशू ख्रिस्ताची जन्मभूमी बेथलहेम पॅलेस्टाईन देशात आहे.\n* जेरुसलेम हे पवित्र शहर म्हणून प्रसिद्ध आहे.\n* अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला.\n* फिनलंड जगातील सर्वात जास्त सरोवरे असलेला देश.\n* व्हॅटीकन सिटी सर्वात कमी प्रादेशिक क्षेत्र असलेले राष्ट्र.\n* बर्मुडा ट्रँगल हे उत्तर अलटान्टिक महासागरातील भौगोलिक ठिकाण.\n* इंग्लंडमध्ये जगातील पहिला तुरुंग (जेल) स्थापन केला.\n* लंडनमध्ये सर्वात पहिली भुयारी रेल्वे सुरू.\n* नॉर्वे हा जगातील सर्वाधिक कर असलेला देश.\n* चीन हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश.\n* स्वित्र्झलड हा जगातील सर्वात कमी बेकारी असणारा देश.\n* केनिया हा जगातील सर्वाधिक जन्मदर असलेला देश.\n* जपान भारताकडून लोह खनिज आयात करतो.\n* रशियातील ट्रान्स सैबेरियन रेल्वे जगात सर्वाधिक लांबीची समजली जाते.\n* नॉर्वे देशाला मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.\n* चीनमध्ये उन्हाळ्यात होणाऱ्या प्रचंड वादळांना ‘टायफून’ म्हणतात.\n* स्वीडन हा जगातील सर्वात जुने वृत्तपत्र अस्तित्वात असलेला देश.\n* दमास्कस जगातील सर्वात प्राचीन शहर.\n* टोकियो जगातील सर्वाधिक महागडे शहर.\n* नेदरलँडमध्ये जगातील सर्वात जुना वायदेबाजार आहे.\n* तुर्की देशाचे चलन सर्वप्रथम सुरू झालेला देश.\n* हिरोशिमा शहरावर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकण्यात आला.\n* अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान ‘व्हाईट हाऊस’ या नावाने ओळखतात.\n* अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मेडल ऑफ फ्रीडम आहे.\n* लंडनला लोकशाही संसदीय पद्धतीचा जनक म्हणतात.\n* दक्षिण अमेरिकेतील निकाराग्वाने पूर्ण साक्षरतेचा टप्पा गाठला.\n* मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यूचा पहिला रुग्ण आढळला.\n* दुबईतील ‘बुर्ज दुबई’ या इमारतीला जगातील सर्वात उंच इमारतीचा किताब मिळाला.\n* फिलिपाईन्सची मारिया कॉरिझॉन अकिनो ही आशियातील पहिली महिला राष्ट्राध्यक्ष आहे. नुकतेच कर्करोगाने निधन)\n* बिजिंग (चीन) येथे जगातील सर्वात मोठे मत्स्यालय आहे.\n* शिकागो येथे जगातील सर्वात मोठा कत्तलखाना आहे.\n* फिलिपाईन्स देशाकडून रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात येतो.\n* ल्हासा (तिबेट) जगातील सर्वात जास्त उंचीवरील विमानतळ. येथे बुद्धधर्मियांचे पवित्र र्थक्षेत्र. दलाई लामांचा प्रसिद्ध राजवाडा येथे आहे.\n* बंकिंगहॅम पॅलेस इंग्लंडच्या राणीचे राहण्याचे ठिकाण.\n* मक्का (सौदी अरेबिया) मुस्लीम धर्मियांचे पवित्र तीर्थक्षेत्र, मक्केच्या यात्रेवरून परत लेल्यांना ‘हाजी’ ही उपाधी दिली जाते.\n* पॅरिस येथे इंटरपोलचे मुख्यालय आहे.\n* लंडन पोलिसांचे केंद्र कार्यालय ‘स्कॉटलंड यार्ड’ या नावाने प्रसिद्ध आहे.\n* चीन हा लष्करी शिक्षण सक्तीचे असलेला आशियाई देश आहे.\n* बोट्सवाना हा जगातील स्वत:चे लष्कर नसलेला देश आहे.\n* चीन हा जगातील सर्वात लांब भिंत असलेला देश आहे.\n* कॅनडा सर्वात लांब रस्ते.\n* जपान हा जहाजबांधणी व्यवसायात जगातील अग्रेसर देश.\n* चीन हा मातीच्या भांडय़ांसाठी प्रसिद्ध असलेला देश आहे.\n* कॅनडा हा वृत्तपत्र कागद निर्मितीत जगात अग्रेसर असलेला देश आहे.\n* ब्राझील कॉफी उत्पादनात प्रथम.\n* भारत चहा उत्पादनात प्रथम.\n* बांगलादेश ताग उत्पादनात प्रथम.\n* घाना कोकोच्या उत्पादनात प्रथम.\n* अमेरिका मका उत्पादनात प्रथम.\n* सौदी अरेबिया क्रूड तेल उत्पादनात प्रथम.\n* क्युबा साखर निर्यात करणारा प्रमुख देश.\n* चिली तांबे उत्पादनात प्रथम.\n* मॅगनीज उत्पादनात रशिया प्रथम.\n* कोळसा उत्पादनात रशिया अग्रेसर.\n* अमेरिका जगातील सर्वात मोठा अ‍ॅल्युमिनियम उत्पादक देश.\n* कांगो देशात युरेनियमचे सर्वात जास्त साठे आहेत.\n* अमेरिका अणुऊर्जा निर्मितीत प्रथम\n* ऑस्ट्रेलियात जगातील सर्वात मोठी हिमनदी आहे.\n* अ‍ॅमेझॉन नदी विषुववृत्ताला दोन वेळा छेदून जाणारी नदी आहे.\n* इटलीमध्ये जगातील सर्वात लहान नाव असलेली ‘डी’ नदी आहे.\n* चीनचे दु:खाश्रू ‘‘हो-हॅग-हो’’ नदीस म्हणतात.\n* इंडोनेशिया जगातील ज्वालामुखींची सर्वात जास्त संख्या असलेला देश आहे.\n* जपानमध्ये सर्वात जास्त भूकंप होतात.\n* ग्रीनलंड जगातील सर्वात जास्त लांबीचे बेट.\n* ब्राझीलमधील उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाला ‘कॅम्पोज’ म्हणतात.\n* दक्षिण अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेशाला ‘प्रेअरीज’ म्हणतात.\n* इंग्लंडमधील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द ऑब��झव्‍‌र्हर’.\n* रशियातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘प्रवदा’\n* अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द वॉशिंग्टन पोस्ट’\n* चीनमधील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘पीपल्स डेली’\n* भारतातील प्रसिद्ध वृत्तपत्र ‘द इंडियन एक्स्प्रेस’\n* व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा कमिशनचे मुख्यालय आहे.\n* ब्रुसेल्स (बेल्जियम) येथे युरोपियन एकॉनॉमी कम्युनिटीचे मुख्यालय आहे.\n* मनिला (फिलिपाईन्स) येथे आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र आहे.\n* हेग (हॉलंड) येथे आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे.\n* केप केनेडी (संयुक्त संस्थाने) नासाचे मुख्यालय.\n* ऑक्सफर्ड इंग्लंडमधील सर्वात जुने विद्यापीठ.\n* मोनॅको फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय जुगार अड्डय़ांचे केंद्र.\n* अमेरिकेतील व्हेनिझुएला येथील एन्जल धबधबा जगातील सर्वात उंच धबधबा आहे.\n* नेपाळ व तिबेटच्या सरहद्दीवर माऊंट एव्हरेस्ट जगातील सर्वात उंच पर्वतशिखर आहे.\n* आफ्रिकेतील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे.\n* रोम शहराला सात टेकडय़ांचे शहर म्हणतात.\n* थायलंडला पांढऱ्या हत्तीचा देश म्हणतात.\n* मुंबई शहराला सात बेटांचे शहर म्हणतात.\n* जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणतात.\n* शिकागो शहराला उद्यानांचे शहर म्हणतात.\n* इजिप्तला नाईलची देणगी म्हणतात.\n* जगप्रसिद्ध पिरॅमिड नाईल नदीच्या काठी इजिप्तमध्ये आहे.\n* इटलीमध्ये पिसा येथे सुप्रसिद्ध ‘झुकता मनोरा’ आहे.\n* भारतातील आग्रा येथे मोगल सम्राट शहाजहान याने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मृत्यर्थ जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’ ही वास्तू बांधली.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासा���ी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://khetigaadi.com/new-tractor-model/eicher-368/mr", "date_download": "2019-07-20T16:35:38Z", "digest": "sha1:F33EV5YVSQDDF5B23VQLBZ7275FXLAOC", "length": 10636, "nlines": 278, "source_domain": "khetigaadi.com", "title": "Eicher 368 Price, Specifications, Mileage, Review & Photos - Khetigaadi", "raw_content": "मोबाइल अनुप्रयोग डाउनलोड करा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर शोधा\nभाडे तत्तावावर ट्रॅक्टर द्या\nपीटीओ एचपी : 34\nरिव्यू लिहा | View\nऑन रोड प्राइज मिळवा डेमोसाठी विनंती तुलना जुना ट्रॅक्टर ब्रॉउचर्स\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nEicher 368 ट्रॅक्टर तपशील\nपॉवर टेकऑफ(पी.टी.ओ. आरपीएम) :\nपुढील गीयर संख्या :\nउलटा गीयर संख्या :\nमैक्स पीटीओ (एचपी) :\n3 पॉइंट लिंकेज :\nटर्निंग रेडियस ब्रेक्स सहित :\nEicher 368 ची इतर लोकप्रिय ट्रॅक्टर्स सह तुलना करा\nसंपर्क तपशील मिळविण्यासाठी फॉर्म भरा :\nपहिले नाव : *\nभ्रमणध्वनी क्रमांक : *\nवेरीफिकेशन कोड : *\nकिंमत जाणून घेण्यासाठी फॉर्म भरा :\nमी मान्य करतो की खालील \"किंमत मिळवा\" बटणावर क्लिक करून मी माझ्या ट्रॅक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईलवर\" खेतीगाडी किंवा त्याच्या पार्टनरकडून स्पष्टपणे मागण्या करीत आहे.\nमी सहमत आहे की खालील \"निवेदन\" बटण क्लिक करून मी माझ्या ट्रेक्टर खरेदीसह मला सहाय्य करण्यासाठी माझ्या \"मोबाईल\" वर खेतीगाडी किंवा त्याच्या भागीदाराकडून कॉल स्पष्टपणे विचारत आहे.\nही उत्पादन माहिती सामान्य आणि कंपनी किंवा त्याच्या वेबसाइटद्वारे प्रदान केलेल्या माहितीवर आधारित आहे. कृपया अधिक माहितीसाठी कंपनी किंवा डीलरशी संपर्क साधा. कृपया येथे कोणत्याही त्रुटीचा अहवाल द्या connect@khetigaadi.com .\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2019/06/marathi-typing-microsoft-windows-10-smart-phonetic-keyboard.html", "date_download": "2019-07-20T15:58:48Z", "digest": "sha1:MFQMUDKXAHVQ3A2ZKZ4FTYLMFLCKTHZY", "length": 18615, "nlines": 226, "source_domain": "www.marathitech.in", "title": "विंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड!", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या ���्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nविंडोज १० वर आता मराठी टायपिंगसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड\nमायक्रोसॉफ्टतर्फे भारतीय भाषांच्या फोनेटिक कीबोर्डचा विंडोज १० मध्ये समावेश\nमायक्रोसॉफ्टने विंडोज १० च्या नव्या मे २०१९ अपडेटमध्ये दहा भारतीय भाषांसाठी स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड उपलब्ध करून दिले आहेत यामुळे विंडोज १० या डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टिमवर मराठी भाषेत टाइप करणं आता आणखी सोपं होणार असून यासाठी बाहेरून कोणतंही टूल डाऊनलोड करावं लागणार नाही\nहे नवे स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड यूजर्सच्या टायपिंगच्या सवयींचा अभ्यास करून भारतीय भाषांमध्ये आपोआप पुढे टाइप केला जाणारा शब्द सुचवेल आणि त्यामुळे टाइप करताना लागणारा वेळ वाचेल. हे कीबोर्ड ट्रान्सलिटरेशन (Transliteration) प्रकारचे असल्यामुळे आपण मराठी शब्दांचं इंग्रजी स्पेलिंग लिहिलं की त्याचं रूपांतरण होऊन तो शब्द मराठीत टाइप झालेला दिसतो यामुळे विशिष्ट अक्षर/शब्दासाठी विशिष्ट बटणे लक्षात ठेवावी लागत नाहीत यामुळे विशिष्ट अक्षर/शब्दासाठी विशिष्ट बटणे लक्षात ठेवावी लागत नाहीत उदा. solapur असं लिहिलं की सोलापूर असं टाइप झालेलं दिसेल. paryay असं लिहिलं की पर्याय असं टाइप झालेलं दिसेल\nविंडोज १० मे अपडेट मधील स्मार्ट फोनेटिक कीबोर्ड\nमराठी भाषेत कसा वापरायचा\nप्रथम तुमच्या कम्प्युटरवर विंडोज १० च्या Windows 10 May 2019 या अपडेटद्वारे अपडेट किंवा इंस्टॉल करून घ्या ( यासाठी आमचा हा व्हिडिओ पाहू शकता)\nडाव्या बाजूला Language पर्याय दिसेल तो निवडा\nमराठी निवडून Install Language Features आल्यावर Install वर क्लिक करा\nआता आपणा Step 3 मध्ये पाहिलेल्या मेनूवर परत आलेलो आहोत\nआता Marathi वर क्लिक करा आणि Options निवडा\nआता Add a Keyboard वर क्लिक करा\nइथे Marathi Phonetic हा पर्याय निवडा.\nतुमचा कम्प्युटर आता मराठी भाषेत टायपिंगसाठी तयार आहे…\nइथून पुढे ज्या ज्या वेळी मराठी भाषेत टाइप करायचं आहेत तेव्हा कर्सर जिथे टाइप करायचं आहे तिथे ठेऊन उजव्या कोपर्‍यात खाली Marathi Phonetic निवडा.\nहे कीबोर्ड लेआऊट यूनिकोड (Unicode) आधारित असल्यामुळे सर्व सॉफ्टवेअर, ब्राऊजर, अॅप्लिकेशन्समध्ये सहज टाइप करू शकतील आणि याद्वारे टाइप केलेला मजकूर कोणत्याही अतिरिक्त फॉन्ट इंस्टॉल न करता सर्वत्र व्यवस्थित पाहता येईल भारतीय भाषांमधील अक्षरे, अंक, शब्द टाइप करा ते सुद्धा अचूक व २०% अधिक वेगाने\nहे कीबोर्ड मायक्रोसॉफ्टने मराठी, बांगला, तामिळ, तेलुगू, कन्नड, पंजाबी, हिंदी, गुजराती, ओडिया व मल्याळम भाषांमध्ये उपलब्ध करून दिले आहेत. यापूर्वी मायक्रोसॉफ्टचं Microsoft Indic Language Input Tool (ILIT) वापरावं लागत होतं मात्र ते बरेच दिवस अपडेट न झाल्यामुळे त्यामध्ये आता अडचणी येत होत्या. मायक्रोसॉफ्टने थेट विंडोज १० मध्येच ही सोय दिल्यामुळे सर्व गोष्टी सहजसोप्या झाल्या आहेत. यानंतर कुठल्याही प्रकारची Input Method Editors (IMEs) डाऊनलोड करत बसायची गरज नाही. विंडोज १० मे अपडेटमध्येच या सुविधा थेट समाविष्ट करण्यात आल्या आहेत. यामुळे मराठी किंवा इतर भारतीय भाषांचा कम्प्युटरवर वापर नक्की वाढेल यात शंकाच नाही…\nअडोबीचा नवीन AI ओळखेल फॉटोशॉप केलेले खरे/खोटे फोटो\nफेसबुकने सादर केली आहे स्वतःची क्रिप्टोकरन्सी : लिब्रा (Libra)\nविंडोज १० मे २०१९ अपडेट उपलब्ध : लाईट थीमचा समावेश\nलेनेवोचा जगातला पहिला घडी घालता येणारा विंडोज पीसी\nमायक्रोसॉफ्ट विंडोज ७, विंडोज १० मोबाइलचा सपोर्ट बंद होणार\nविंडोज १० आता जगातील सर्वात लोकप्रिय डेस्कटॉप ऑपरेटिंग सिस्टिम\nफेसबुकने सादर केली आहे स्वतःची क्रिप्टोकरन्सी : लिब्रा (Libra)\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थान��� : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=406%3A2012-01-20-09-49-29&id=247272%3A2012-08-30-18-28-18&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=410", "date_download": "2019-07-20T16:46:01Z", "digest": "sha1:3C43MNTKNKMLQTPKQLDFOTPXRDFCWQM5", "length": 16919, "nlines": 11, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पसाय-धन : शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें..", "raw_content": "पसाय-धन : शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें..\nअभय टिळक, शुक्रवार, ३१ ऑगस्ट २०१२\nचित्तशुद्धी रोजच्या कामांमधूनच साधायची, तर जे काम आपण करतो आहोत, ते सरळपणे करावे लागेल.. व्यापाऱ्याने तराजू नेहमी सरळच धरावा लागेल.. शरीराच्या पातळीवर घडणाऱ्या कर्माचा मनावर, चित्तावर परिणाम घडला, तर त्याद्वारे मन वा चित्त परमेश्वराच्या वस्तीसाठी शुद्ध होईल..\n‘‘कुरुक्षेत्रावर भगवान कृष्णांनी पेरलेल्या गीतेच्या बीजांना महाराष्ट्राच्या खडकाळ पठारावर अमाप पीक आले. महाराष्ट्रात दुसरे काही पिकत नाही.\nफक्त गीता पिकते. ज्ञानोबातुकोबांपासून ते विनोबांपर्यंत सर्व संतांनी येथे गीतेचीच पेरणी केली. म्हणून फळाचा लोभ न धरता कर्तव्य करणे हा महाराष्ट्राचा मुळी देहस्वभावच होऊन बसला आहे..’’ गीता आणि गीतेने सांगितलेल्या निष्काम कर्माच्या तत्त्वज्ञानाचा कट्टर अभिमानी असलेल्या एखाद्या घनघोर भाष्यकाराचे हे उद्गार असले पाहिजेत, असाच आपला ग्रह सकृतदर्शनी तरी होतो. पण नाही हे वक्तव्य आहे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे. बडोद्यातील मराठी वाङ्मय परिषदेने बडोदे येथे १८, १९ व २० जानेवारी १९५६ रोजी आयोजित केलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना आचार्यानी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्राचा देहस्वभाव वरील शब्दांत विशद केला. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते १९वे अधिवेशन होते आणि आचार्य अत्रे यांच्या अध्यक्षीय भाषणाचे शीर्षकसूत्र होते- साहित्य आणि नवसमाजरचना. व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाची निखळ ऐहिक भूमिकेतून धारणा करणाऱ्या कर्मप्रधान भक्तीचे बाळकडू पाजून संतांनी महाराष्ट्राचा देहस्वभाव घडवला, हे आचार्य अत्रे यांचे अचूक निरीक्षण संतविचाराचा गाभाच जणू आपल्या पुढय़ात मांडते.\n‘मोक्ष’ या संकल्पनेचे सर्वसाधारण भारतीय मनावर प्रचंड गारुड आहे. असा हा मोक्ष मेल्यानंतरच मिळतो. त्यामुळे, आपले रोजचे जगणे ही त्या मोक्षाची पायाभरणी, अशी आपली पक्की कल्पना. याच कल्पनेची मांड मनावर पक्की असल्याने इहलोकातील जीवन एक प्रकारच्या तुच्छ भावनेने जगण्याची रोगट प्रवृत्ती समाजामध्ये बोकाळण्याचा धोका असतो. संतविचाराने हे संकट नेमके जोखून मुळावरच घाव घातला. मोक्ष हा आपण मेल्यावरच मिळतो, या समजुतीचा पायाच संतांनी पहिल्यांदा उखडून टाकला हे काम केले ज्ञानदेवांनी. मेल्यानंतरच मोक्षगती मिळते अथवा मिळवायची असते या जाणिवेमध्ये रममाण राहणाऱ्यांची कानउघडणी करताना, उभ्या जगाचे माउलीपण निभावणाऱ्या ज्ञानदेवांच्या मृदुकोमल वाणीलाही प्रखर धार चढते. ‘‘मोक्ष मेल्या पाठीं आम्हांसी होईल हे काम केले ज्ञानदेवांनी. मेल्यानंतरच मोक्षगती मिळते अथवा मिळवायची असते या जाणिवेमध्ये रममाण राहणाऱ्यांची कानउघडणी करताना, उभ्या जगाचे माउलीपण निभावणाऱ्या ज्ञानदेवांच्या मृदुकोमल वाणीलाही प्रखर धार चढते. ‘‘मोक्ष मेल्या पाठीं आम्हांसी होईल ऐसें जें म्हणतील अतिमूर्ख ऐसें जें म्हणतील अतिमूर्ख’’, अशा तीव्र शब्दांत ज्ञानदेव मोक्ष आणि पारलौकिक जीवन यांचा सांधा मोडीत काढतात. याच जन्मात आणि याच देहात मोक्ष हातोहात मिळतो तो स्वकर्म मनोभावे केल्यामुळे, ही संतविचाराने मोक्षसाधनाची केलेली पर्यायी मांडणी संतांच्या इहवादी जीवननिष्ठेशी सुसंवादी आहे. संतांच्या याच जीवननिष्ठेचा उच्चार आचार्य अत्रे करतात. फळाचा लोभ न धरता केलेले कर्तव्य हाच मोक्ष, हा भागवतधर्मी संतांनी शिकविलेला विचार आला गीतेमधून. कर्��� करायचे, पण त्या कर्माचा कर्तेपणा अंगाला चिकटू द्यायचा नाही, ही साधना अवघड आहे. या सगळय़ाबाबत विनोबांनी त्यांच्या गीता प्रवचनांमध्ये नितांत सुंदर आणि मार्मिक भाष्य केलेले आहे. हाताने काम आणि मुखाने नाम, ही जीवनरीत संतविचार शिकवतो, कारण नामचिंतन नावाच्या विशेष कर्माची जोड हातून घडणाऱ्या कर्माला दिली की कर्तेपणाच्या अहंकाराचा वारा लागत नाही हा संतांचा अनुभव होता.\nहे समजावून घ्यायचे तर विनोबांचा हात धरायला हवा. ‘कर्म-विकर्म-अकर्म’ या गीतेतील तीन संकल्पना विनोबा अतिशय सोप्या शब्दांत समजावून सांगतात. त्यासाठी विनोबाजी आधार घेतात तो ‘कर्मणा शुद्धि:’ या गीतासूत्राचा. आपल्या हातातून घडणारे अथवा केले जाणारे काम हे चित्तशुद्धीचे साधन आहे, हा या सूत्राचा अर्थ. मन म्हणा वा चित्त शुद्ध असणे, हा परमार्थाचा गाभा. ही चित्तशुद्धी रोजच्या कामांमधूनच साधायची. आपण करत असलेल्या कामांचा, आपण चरितार्थासाठी करत असलेल्या उद्योगाचा मन अथवा चित्त शुद्ध करण्यासाठी उपयोग करून घ्यायचा तर त्यासाठी जागरूकपणे प्रयत्न करणे भाग आहे. या खास अशा प्रयत्नालाच ‘विकर्म’ अशी संज्ञा गीता देते. ‘विकर्म’ म्हणजे ‘विशेष कर्म’ अशी फोड विनोबाजी करतात.\nरोजच्या कामांना विकर्माची जोड दिली, की साध्या कर्माचे रूपांतर कर्मयोगात होते, हे विनोबांचे सूत्र. त्यासाठी त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे ती महाभारतातील तुलाधार वाण्याची. जाजली नावाचा ब्राह्मण ज्ञान मिळवण्यासाठी तुलाधार वाण्याकडे जातो. तुलाधार दुकानात बसलेला असतो. समोर टांगलेला असतो तराजू. ग्राहक कोणीही येवो, तो गरीब असो वा श्रीमंत; ज्ञानी असो वा अडाणी त्याला सरळ दांडय़ाच्या तराजूनेच माप घालायचे, हा पहिला धडा तुलाधार वाणी जाजलीला शिकवतो. तराजूचा दांडा सरळ धरायचा म्हणजे त्याच सरळपणाचा संस्कार मनावर घडतो, असा या कथेचा इत्यर्थ विनोबा उलगडतात. शरीराच्या पातळीवर घडणाऱ्या कर्माचा मनावर, चित्तावर असा जो सुभग परिणाम घडून आणायचा त्याद्वारेच मन वा चित्त शुद्ध होणे अपेक्षित आहे. तराजू सरळ धरला की तीच सरलता मनाला लाभेल आणि असे सरळ मन तराजूची दांडी तिरकी मारण्याची प्रेरणा शरीराला कधीच देणार नाही, असा हा अन्योन्य संबंध. अर्थात, त्यासाठी मनाच्या पातळीवरही डोळसपणे कार्यरत राहावेच लागते. मन अथवा चित्त संशोधनासाठी ज�� कर्म करायचे ते कर्म मनाच्या पातळीवर करायचे असते. अशा कर्मालाच म्हणतात विकर्म\nनामचिंतन हे संतांच्या लेखी विकर्म होय. तुकोबांनी वारसा चालविला तो तुलाधाराचाच. ‘‘सत्य तराजू पैं धरा नको कृत्रिम विकरा’’ असा दंडक तुकोबा घालून देतात. कारण, सत्याला अनुसरणे म्हणजे तुकोबांच्या लेखी विठ्ठलालाच अनुसरणे. विठ्ठल हाच सत्य ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म म्हणजेच मोक्ष, ही संतांनी केलेली मोक्षाची व्याख्या. आता, हातून पार पडणाऱ्या कर्माला ईश्वरार्पण भावनेची जोड द्यायची तर मनाच्या पातळीवरही त्याच ईश्वराचे अनुसंधान हवे. ते अनुसंधान नामामुळे निर्माण होते. नामस्मरण भक्ती संत शिरोधार्य मानतात ती याचसाठी. ‘‘करा विठ्ठल स्मरण ईश्वरार्पण बुद्धीने केलेले कर्म म्हणजेच मोक्ष, ही संतांनी केलेली मोक्षाची व्याख्या. आता, हातून पार पडणाऱ्या कर्माला ईश्वरार्पण भावनेची जोड द्यायची तर मनाच्या पातळीवरही त्याच ईश्वराचे अनुसंधान हवे. ते अनुसंधान नामामुळे निर्माण होते. नामस्मरण भक्ती संत शिरोधार्य मानतात ती याचसाठी. ‘‘करा विठ्ठल स्मरण नामरूपी अनुसंधान’’, या ज्ञानदेवांच्या सांगाव्याचा इत्यर्थ हाच. प्रपंचातील कामे शरीर निपटत असताना नामचिंतनाद्वारे मन निर्मळ होते, असा स्वानुभव सांगताना, ‘‘महामळें मन होतें जें गांदलें शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें शुद्ध चोखाळलें स्फटिक जैसें’’ असे तुकोबांनी काढलेले उद्गार मोठे लक्षवेधी आहेत. कारण, अशा शुद्ध चित्तातच तुकोबांच्या दाखल्यानुसार विठ्ठल वस्तीला येतो. ‘‘तुका ह्मणें चित्त करावें निर्मळ’’ असे तुकोबांनी काढलेले उद्गार मोठे लक्षवेधी आहेत. कारण, अशा शुद्ध चित्तातच तुकोबांच्या दाखल्यानुसार विठ्ठल वस्तीला येतो. ‘‘तुका ह्मणें चित्त करावें निर्मळ येऊनि गोपाळ राहे तेथें’’, असा उपदेश तुकोबा आपल्याला करतात तो याच कार्यकारणभावाला धरून. परतत्त्वाचा प्रकाश चित्तात पसरला की अहंकार लोपतो आणि साध्या कर्माचे रूपांतर ईश्वरार्पण कर्मात होते.\nनामस्मरणाच्या साधनाकडे संत विकर्म म्हणून बघतात. याचा आपल्याला पत्ताच नाही शुद्ध मनाची आवश्यकता परमार्थापेक्षाही प्रपंचातच अधिक भासते. चित्त शुद्ध नसल्यानेच सरळ चालणाऱ्या बुद्धीचे अवस्थांतर व्यंकटी बुद्धीमध्ये होते. ही वाकडी बुद्धीच चौफेर धुमाकूळ घालू लागते म्ह��ून ‘‘जे खळांचि व्यंकटी सांडों’’, असे पसायदान ज्ञानदेवांना मागावे लागते. चित्त शुद्ध करण्यासाठी करावयाचे विशेष कर्म म्हणजे नामस्मरण, या दृष्टीने आपण या साधनाकडे बघतो का शुद्ध मनाची आवश्यकता परमार्थापेक्षाही प्रपंचातच अधिक भासते. चित्त शुद्ध नसल्यानेच सरळ चालणाऱ्या बुद्धीचे अवस्थांतर व्यंकटी बुद्धीमध्ये होते. ही वाकडी बुद्धीच चौफेर धुमाकूळ घालू लागते म्हणून ‘‘जे खळांचि व्यंकटी सांडों’’, असे पसायदान ज्ञानदेवांना मागावे लागते. चित्त शुद्ध करण्यासाठी करावयाचे विशेष कर्म म्हणजे नामस्मरण, या दृष्टीने आपण या साधनाकडे बघतो का आपल्या लेखी, नामचिंतन हे एक कर्मच आहे. विकर्म नव्हे आपल्या लेखी, नामचिंतन हे एक कर्मच आहे. विकर्म नव्हे त्यामुळे, माळा ओढून ओढून मणी गुळगुळीत झाले तरी आपण ठणठणीत गोटेच राहतो. इथून तिथून सगळाच दांभिकपणा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2019-07-20T15:45:39Z", "digest": "sha1:DLMMYTD2PVWHQFW6F7DB2QE4Q2EEFWTB", "length": 12049, "nlines": 104, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "रामदास आठवलेंच्या टोमण्यानंतर राहुल गांधींनी घेतली शपथ | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news रामदास आठवलेंच्या टोमण्यानंतर राहुल गांधींनी घेतली शपथ\nरामदास आठवलेंच्या टोमण्यानंतर राहुल गांधींनी घेतली शपथ\nराहुल गांधी कुठे आहेत हा प्रश्न लोकसभेच्या पहिल्या सत्रात शपथविधीसाठी हजर असणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना सतावत होता. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. पहिल्या सत्रात शपथविधी सुरु असताना राहुल गांधी उपस्थित नव्हते. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी टोमणा मारत राहुल गांधी कुठे आहेत हा प्रश्न लोकसभेच्या पहिल्या सत्रात शपथविधीसाठी हजर असणाऱ्या काँग्रेसच्या खासदारांना सतावत होता. आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाली असून नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. पहिल्या सत्रात शपथविधी सुरु असताना राहुल गांधी उपस्थित नव्हते. केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी टोमणा मारत राहुल गांधी कुठे आहेत असा प्रश्न विचारला होता.\n१७ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्रात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसहित नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा होताच बाकं वाजवत त्यांचं स्वागत करण्यात आलं. तर भाजपाच्या अनेक सदस्यांनी ‘मोदी…मोदी’ आणि ‘भारत माता की जय’ घोषणा देण्यास सुरुवात केली. नरेंद्र मोदी सभागृहाचे नेते असल्याने सर्वात पहिली शपथ घेतली. नरेंद्र मोदींनी शपथ घेताच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी काँग्रेसकडे इशारा करत राहुल गांधी कुठे आहेत \nलोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर राहुल गांधी सार्वजनिक ठिकाणांवर जाण्याचं टाळताना दिसत आहेत. अमेठीत स्मृती इराणी यांनी त्यांचा पराभव करत इतिहास रचला आहे. महत्त्वाचं म्हणजे राहुल गांधींना अमेठीतून हरवून संसदेत पोहोचलेल्या स्मृती इराणी खासदारकीची शपथ घेताना सत्ताधाऱ्यांनी बाकं वाजवून जोरदार स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील बराच वेळ बाक वाजवत अभिनंदन करत होते.\nजेव्हा आठवले यांनी प्रश्न विचारला तेव्हा काही नेत्यांनी ते शपथ घेण्यासाठी येणार असल्याचं सांगितलं. यानंतर काही वेळातच राहुल गांधी यांनी आपण शपथ घेणार असल्याचं ट्विट केलं.\nराहुल गांधी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास सभागृहात पोहोचले आणि पुढच्या अर्ध्या तासात शपथ घेतली. विशेष म्हणजे यावेळी राहुल गांधी शपथ घेतल्यानंतर स्वाक्षरी करण्यास विसरले होते. त्यांना लक्षात आणून दिल्यानंतर ���्यांनी रजिस्टरवर स्वाक्षरी केलाी.\nआठवड्याभरात डॉक्टरांचा संप मिटण्याची शक्यता\nमी पळालो नाही, उपचारासाठी देशाबाहेर – मेहुल चोक्सी\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/politics/page/3/", "date_download": "2019-07-20T16:40:43Z", "digest": "sha1:2Y3FYZZRS6OMCAQACN2ESZQ6F3YPTQ3L", "length": 9360, "nlines": 91, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "Politics Archives – Page 3 of 1418 – Maharashtra Desha", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीक��\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\n‘सर्दी, तापाची लक्षणे २४ तासापेक्षा अधिक राहिल्यास स्वाईन फ्ल्यु प्रतिबंधक औषधोपचार सुरु करा’\nनाशिक : सर्दी, तापाची लक्षणे २४ तासापेक्षा अधिक राहिल्यास स्वाईन फ्ल्यु प्रतिबंधक औषधोपचार सुरु करावेत असे दिले निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले...\nचंद्रकांत पाटलांना काहीही बोलायची सवय; त्यांच्या स्वभावाला औषध नाही : अजित पवार\nटीम महाराष्ट्र देशा : २०२४ च्या निवडणुकीला संपूर्ण बारामतीदेखील आमच्याकडे असेल असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याला...\n‘एकबार जो मैंने कमिटमेंट दी, तो उपरवाला और निचेवाला भी अपनी सुनता है’\nसातारा : सातारा पालिकेच्यावतीने कास परिसरात अनेक उपक्रम आगामी काळात राबविले जाणार आहेत. कास धरणाला महसूलसह इतर विभागांची परवानगी मिळाली आहे. पण युनेस्कोची...\nशिवसेनेचे डोकं ठिकाणावर आहे का \nटीम महाराष्ट्र देशा- शेतकऱ्यांना पिकविमा कंपन्यांची रक्कम मिळाली नाही म्हणून शिवसेनेने विमाकंपन्यांविरोधी मुंबईत मोर्चा काढला. मात्र, खरीप हंगामातील विम्याची...\nआमची स्वबळावर लढण्याची ताकद, जानकरांचा इशारा\nटीम महाराष्ट्र देशा : गोव्यात भाजपने छोट्या घटक पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला असला तरी आम्ही सतर्क आहोत. स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे. पण भाजप आम्हाला...\nआता कृत्रिम पावसाचा प्रयोग दरवर्षी होणार; कृषिमंत्री अनिल बोंडेंची माहिती\nटीम महाराष्ट्र देशा : राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली असली तरी इतर भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा...\nभाजप म्हणजे ‘भारतीय जमीन पक्ष’, राष्ट्रवादीची भाजपवर टीका\nटीम महाराष्ट्र देशा : भारतीय जनता पार्टी सध्या पक्षविस्तार करत आहे. यात भाजपने सदस्य नोंदणी अभियान सुरु केले आहे. तसेच भाजप देशात वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष...\nराज्यात ७१५ कोटी रूपये जलसंधारणाच्या कामावर खर्च झाले, कृषीमंत्र्यांची माहिती\nटीम महाराष्ट्र देशा- ‘मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगा’साठी ३५ प्रस्तावांना शासनानं मंजूरी दिली आहे. तसंच शेती अवजारावरचा जीएसटी माफ करण्यासाठी केंद्र...\nऔरंगाबाद- जालना मतदारसंघात १९ ऑगस्टला मतदान\nटीम महाराष्ट्र देशा- विधान परिषदे���्या औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं वेळापत्रक जारी केलं आहे. २५ जुलै रोजी...\nपावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ येत्या दोन ऑगस्टपर्यंत वाढण्याची शक्यता\nनवी दिल्ली : सदेच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यकाळ येत्या दोन ऑगस्टपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. या अधिवेशनाचा पुढच्या शुक्रवारी २६ जुलै रोजी समारोप होणार होता...\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2018/10/22/avoid-these-mistakes-in-financial-planing/", "date_download": "2019-07-20T16:52:50Z", "digest": "sha1:NJEV5WNDKSK2QVYFXNXUXMIDHR6RCGZY", "length": 16611, "nlines": 164, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "आर्थिक बाबींतील या चूका टाळा.... - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nआर्थिक बाबींतील या चूका टाळा….\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nमी सहावीत असताना हिंदीच्या क्रमीक पुस्तकात ‘ शेखचेल्ली ‘ चा धडा होता . तो झाडाच्या ज्या फांदीवर बसला होता तीच तोडत होता . पैशाचे महत्व आपल्याला माहीत आहेच यावर वेगळे सांगण्याची गरज नाही . तरीही आपण या शेखचेल्लीसारखे वागून आपल्याच विनाशास कारणीभूत ठरत आहोत . आर्थिकबाबिंतील खालील त्रुटी आपण नक्कीच टाळू शकतो .\n१ बचत आणि गुंतवणूक :\nअनेकजण या दोन्हीची गल्लत करून आपण केलेल्या बचतीलाच गुंतवणुक असे समजतात . या दोन्हीही गोष्टी पूर्णपणे वेगळ्या असून गुंतवणुकीत जाणीवपूर्वक धोका (Calculated Risk) स्वीकारावा लागतो . याच लेखात दिलेल्या पेज /ब्लॉग चे लिंकवर जावून मी पोस्ट केलेला ‘ बचत आणि गुंतवणूक’ यावरील लेख वाचावा .\n२ इन्शुरेन्स ही गुंतवणूक नाही :\nइन्शुरेन्स आणि गुंतवणूक ह्या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत . इन्शुरेन्स मधून कठीण प्रसंगी सुरक्षिततेची तरतूद पर्याय म्हणून पैशांच्या स्वरूपात करायची असते तर गुंतवणुकीतून महागाईवर मात करणारा आकर्षक परतावा मिळवायचा असतो . या दोन्हीही गोष्टी एकदम पूर्ण होवू शकत नाहीत .तेव्हा वेगळे असे सुरक्षा कवच घेवून अन्य गुंतवणूक पर्यायांचा विचार करावा . दोन्हीही गोष्टी एकत्रित असणाऱ्या योजनातून आपली पूर्ण गरज भागू शकत नसल्याने अशा योजना घेवू नयेत .\n३ बचत आणि गुंतवणूक करण्यात उशीर करणे :\nअनेकजण खर्च करायला एका पायावर तयार असतात मांत्र गुंतवणूक करण्यासाठी ते टाळाटाळ करतात .गुंतवणूकीची सुरूवात लवकरात लवकर करणे केव्हाही चांगलेच . त्यामुळे आपली गुंतवणूक चक्राकारगतीने वाढते . गुंतवणूकीचे विविध पर्याय आजमावून घेता येतात .उशीरा सुरूवात केलेली गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करायला लागल्याने फारसे पर्याय आजमावता येत नाहीत .\n४ कर्ज घेवून चैन करणे :\nसहज उपलब्ध होणारे व्यक्तिगत कर्ज आणि क्रेडिट कार्ड यांमुळे अनावश्यक गोष्टी या आपल्या गरजा कधी बनतात ते समजत नाही . इतर कोणत्याही मार्गाने उपलब्ध असलेल्या कर्जापेक्षा यावरील व्याजदर सर्वाधिक असतो त्यामुळे आपण कर्जाच्या सापळ्यात कधी अडकतो ते समजत नाही .\n५ कर्ज फेडण्याऐवजी गुंतवणूक करणे :\nएकाचवेळी कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे ही मोठीच तारेवरची कसरत आहे . आपल्याकडे अतिरिक्त रक्कम आली तर कर्ज फेडणे आणि गुंतवणूक करणे यातील पर्यायांचा बारकाईने विचार करावा लागतो . दीर्घ मुदतीच्या कर्जाची अंशतः परतफेड करणे भवितव्याच्या दृष्टीने अनेकदा खूप फायद्याचे ठरते .\n६ महत्वपूर्ण माहितीकडे कानाडोळा करणे :\nअनेकदा गुंतवणूक करताना आणि कर्ज घेतांना एक करार केला जातो . यात सर्व अटी आणि जोखिम याची माहिती असते . या अटी काय आहेत आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होवू शकतो याची जाणीव आपल्याला असणे जरूरी आहे . यामुळे स्वतंत्र निर्णय घेता येणे सोपे जाते . केवळ एजंट सांगतो त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवू नये .\n७ गुंतवणूक व कर्ज यांचे कागदपत्र नीट न पहाणे आणि ठेवणे :\nआपण केलेली गुंतवणूक आणि घेतलेली कर्ज या संबंधी सर्व कागदपत्र तपासून घेणे महत्वाचे आहे . आपण मान्य केलेल्या अटीप्रमाणे ते आहे की नाही हे पहावे आणि त्याप्रमाणे नसल्यास लगेच निदर्शनास आणून द्यावे . ही सर्व कागदपत्र व्यवस्थित नोंद करून सुरक्षित ठिकाणी ठेवावेत . गुंतवणूकीवरील वारसनोंदी बरोबर आहेत का हे कटाक्षाने पहावे .\n८ अंदाजपत्र बिघडणे :\nआपल्या कु���तीपेक्षा खर्च जास्त होवू नये याची काळजी घ्यावी . ‘अंथरुण पाहून पाय पसरावे ‘ असे म्हटले जाते अगदी तसेच नाही तरी अंथरुण पुरत नसेल तर ते मोठे कसे करता येईल त्याकडे आपले लक्ष असले पाहिजे . ज्यायोगे आपल्या अल्प आणि दीर्घकालीन गरजांची पूर्तता आपल्या उत्पन्नातून करता येणे गरजेचे आहे .\nया सर्व गोष्टी आपल्याला माहीत नाहीत असे नाही तरीही आपले पाऊल डगमगू शकते म्हणून परत एकदा ही उजळणी .\nलेखक गुंतवणूक अभ्यासक व मार्गदर्शक आहेत.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. १०…\nघरगुती स्तरावरील लघुद्योग : सॉफ्ट टॉईज उत्पादन व रिटेल विक्री\nएस्सार स्टीलवर आर्सेलर-मित्तलचा ताबा\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशा���ी किती संबंध आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/abcd-3/78157/", "date_download": "2019-07-20T16:10:09Z", "digest": "sha1:A7QJG3VQTXD5PGUBGV2LITPJHPFICH7Z", "length": 9926, "nlines": 94, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Abcd", "raw_content": "\nघर महामुंबई सायनमध्ये सामाजिक संदेश देणारी पब्जीची होळी\nसायनमध्ये सामाजिक संदेश देणारी पब्जीची होळी\nसायन येथील या पब्जीच्या होळीची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. ही प्रतिकृती १२ फूटी असून आशिष विठ्ठल कुचेकर आणि अमर विठ्ठल कुचेकर यांनी साकारली आहे.\nचला संकल्प करूया पब्जी गेम संपुष्टात आणू या\nब्लू व्हेल, मोमो चॅलेंजनंतर पब्जी या गेमने अनेकांना वेड लावलं आहे. सध्या सर्वत्र पब्जीची क्रेझ पाहायला मिळते आहे. अल्पवयीन मुला-मुलींसह तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. या घटनेमुळे पब्जी मोबाईल गेमचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. देशभरातील तरुणांना पब्जी या मोबाईल गेमने वेड लावले आहे. या पूर्वीही पब्जी गेम खेळणाऱ्या अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या, हल्ले केल्याच्या, वाद विवादाच्या, अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.\nसामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न\nया घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी सायन कोळीवाडा येथे पब्जीची होळी तयार करण्यात आली आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. सायन येथील या पब्जीच्या होळीची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. ही प्रतिकृती १२ फूटी असून आशिष विठ्ठल कुचेकर आणि अमर विठ्ठल कुचेकर यांनी साकारली आहे. येथे देण्यात येणारा संदेश हा पब्जीच्या संबधित आहे. गेल्या एक वर्षापासून लहान मुले व तरुण इतर सर्वांना ह्या पब्जी गेमचा छंद बऱ्यापैकी लागलेला आहे. यामुळे मुलांचे मानसिक संतुलन बिघडत चाल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस या गेमच्या नादात कित्येक मुलांनी आपले प्राण गमावले आहे. याचकरिता हा सामाजिक संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न कुचेकर बंधू यांनी यंदाच्या होळीच्या निमित्ताने केला आहे.\nपब्जी गेम संपुष्टात आणण्याचा संकल्प\nसगळीकडे पब्जी गेमने जगभर थैमान घातले आहे. अँड्रॉईड मोबाईलवर अगदी सहजपणे डाउनलोड होणार्‍या या गेममुळे मुलांचे लक्ष विचलीत होत असल्याचे दिसते. मुलांना पालकांनी काही कामे सांगितली तरीही ते चिडचिड करून त्यास नकार देतात, शिक्षकांच्या शिकवण्याकडे लक्ष देत नाहीत. ग��मच्या विरोधात बोलणार्‍या शिक्षकांशी ते उद्धट बोलतात. त्यामुळे पालकांबरोबर शिक्षकांसाठीही आता हा गेम डोकेदुखी ठरत असल्याने सायन येथे पब्जी गेम संपुष्टात आणण्याचा संकल्प करण्यात आला आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nकर्जबुडव्या नीरव मोदीला लंडनमध्ये अटक\n‘या’साठी साजरी केली जाते होळी\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nनालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीम शर्मांनी नेमला ‘चाणक्य’\nपाण्यासाठी नगरसेविका अक्षरशः महासभेत रडल्या\nवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nशताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस\nउल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या\nराज ठाकरे ‘ईव्हीएम’विरोधी मोर्चात घेणार सहभाग\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/which-political-partys-account-on-raj-thackerays-public-meetings-expenditure-will-be-shown/47512", "date_download": "2019-07-20T16:18:44Z", "digest": "sha1:TWXESP37SNYHA67LLMXLDHF7PANVQRSM", "length": 9392, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "राज ठाकरेंच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविणार ? | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nराज ठाकरेंच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविणार \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nराज ठाकरेंच्या जाहीर सभांचा खर्च कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविणार \nमुंबई | “महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सध्या सुरु आहेत. काल नांदेडला शो झाला. आता लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत” अशी टिका आज (१३ एप्रिल) शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. “राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च नेमका कुठल्या पक्षाच्या खात्यात दाखविला गेला पाहिजे याची माहिती निवडणुक आयोगाने जनतेला द्यावी”, अशी मागणी आम्ही करणार असल्याचेही विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले आहे.\n“राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वतः कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत. पण आपल्या जाहिर सभांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून देण्याचे आग्रहाने आवाहन करीत आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहीर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा, अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत”, असेही विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.\n“राज ठाकरे सध्या मोदी व अमित शहा यांना संपविण्याची भाषा करित असल्याबददल त्यांच्यावर टीका करताना श्री. तावडे उपरोधिकपणे म्हणाले की, राज ठाकरे यांच्या पक्षाचा एक खासदार नाही, एक आमदार पण नाही, उरले सुरलेले नगरेसवक सुध्दा पक्ष सोडून गेले. त्यामुळे स्वतचा पक्ष संपला असताना दुस-याला संपविण्याची भाषा हे कशी काय करतात ”, असा सवालही यावेळी विनोद तावडे यांनी केला आहे.\n“एका बाजूला नरेंद्र मोदी यांना जगातील विविध देशांमधून पुरस्कार मिळत आहे. मोदी यांना नुकतेच संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च ‘झायेद मेडल’ हा नागरी पुरस्कार, दक्षिण कोरियाचा शांतता पुरस्कार, पॅलेस्टाईनचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण पुरस्कार, अफगाणिस्तानचा आमिर अमानुल्लाह खान पुरस्कार, सौदी अरेबियाचा पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळाले आहेत. विविध देशांमध्ये मोदी यांना पुरस्कार देण्याची स्पर्धा सुरु आहेत. दुसरीकडे राज ठाकरे यांना मोदी हिटलर वाटत आहेत. मोदी यांच्या संदर्भात जे वास्तव जगाला कळाले ते राज ठाकरे यांनाही कळू शकेल”, असा टोलाही विनोद तावडे यांनी विचारला आहे.\nVinod Tawde| राज ठाकरेंचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत\nManeka Gandhi | माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला \nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी घेतला अखेरचा श्वास\nशिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका\nएक देश एक निवडणूक भारतात अशक्य | राऊत\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=377%3A2012-01-02-08-23-39&id=255406%3A2012-10-12-13-19-16&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=378", "date_download": "2019-07-20T16:23:44Z", "digest": "sha1:CTZIGIALDG4ME2UUZOOYVACGNVUI7HDY", "length": 15652, "nlines": 15, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रसग्रहण : संवेदनशील अभिनेत्याचं वेधक चरित्र", "raw_content": "रसग्रहण : संवेदनशील अभिनेत्याचं वेधक चरित्र\nसुनील देशपांडे ,रविवार, १४ ऑक्टोबर २०१२\nआपल्याकडे अभिनेता (वा अभिनेत्री) केवळ त्या सर्वनामाने ओळखला जात नाही. एक तर तो ‘नायक’ असतो किंवा मग नुसता अभिनेता वगैरे. छाकडं रूप, उत्तम देहयष्टी आणि हिरोगिरीला साजेशी कामं पार पाडण्याची क्षमता असलेल्याला साहजिकच नायकाचा दर्जा मिळतो. या सर्व पात्रता नसलेल्यास नायकेतर कामं मिळतात आणि यथावकाश त्याच्यावर ‘चरित्र अभिनेता’ हा शिक्का बसतो. चित्रपट क्षेत्रातले पुरस्कार देतानादेखील ही वर्गवारी व्यवस्थित पाळली जाते.\nभारतीय चित्रपटाचं रंगरूप गेल्या काही वर्षांत नखशिखांत बदललं असलं तरी अभिनेत्याला मोजण्याची परिभाषा मात्र अजूनही तीच आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. म्हणूनच नसिरुद्दीन शाह, परेश रावळ यांची अभिनयाची यत्ता कितीही श्रेष्ठ असली तरी त्यांना एका विशिष्ट श्रेणीत ढकललं जातं. असो..\nनसीर, परेश यांच्या बरोबरीनं नाव घ्यावं असा आणखी एक जबर ताकदीचा अभिनेता म्हणजे ओम पुरी. गेल्या तीस-पस्तीस वर्षांत ओम पुरीनं केलेल्या कामगिरीला ‘उत्तुंग’ म्हणावं की नाही, यावर वाद होऊ शकेल. कदाचित हिंदी चित्रपटापुरती त्याची कारकीर्द विचारात घेणाऱ्यांना तो तितका महान वगैरे वाटणार नाही. पण विदेशातले नावाजलेले चित्रपट आणि हिंदी नाटय़सृष्टी ��ांच्याशी परिचित असणाऱ्यांनी ओम पुरीचं श्रेष्ठत्व केव्हाच मान्य केलं असणार तर ओमला पूर्णत: जाणून घेणाऱ्यांसाठी पर्वणी ठरावं असं त्याचं चरित्र मराठीत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. ‘अनलाइकली हिरो : ओम पुरी’ हे इंग्रजी पुस्तक ओमची पत्रकार पत्नी नंदिता सी. पुरी यांनी तीनेक वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलं होतं. त्याचा मराठी अनुवाद अभिजित पेंढारकर यांनी केला असून तो वाचनीय ठरला आहे.\nएखाद्या सेलेब्रिटी कलाकाराचं चरित्र खुद्द त्याच्या पत्नीनं लिहिल्यानंतर ते भाबडं ठरण्याचा धोका अधिक असतो. पण नंदिता पुरी या अनुभवी पत्रकार असल्यामुळे त्यांनी आपल्या मनस्वी, हळव्या, काहीशा स्वैर अशा या पतीचं चरित्र साकारताना बराच अभ्यास केल्याचं जाणवतं. त्यामुळेच चरित्रनायक हा आपला नवरा असला तरी त्याचं खरंखुरं व्यक्तिमत्व सोलीव रूपात जगापुढे यावं, याकरिता लेखिकेनं घेतलेली मेहनतही जाणवते. (मूळ इंग्रजी ग्रंथाच्या प्रकाशनाआधी चरित्रनायकाच्या लैंगिक संबंधांविषयीच्या मजकुरालाच नको तेवढी प्रसिद्धी दिली गेल्याचं आता आठवतं. अर्थात, इंग्रजी प्रकाशनविश्वाला साजेसंच ते होतं.)\nओम पुरीची सर्वात जुनी ओळख बहुतेकांना आहे ती म्हणजे ‘आक्रोश’मधला मुका, दलित लहान्या भिकू आणि ‘अर्धसत्य’मधला इन्स्पेक्टर प्रदीप वेलणकर. गोविंद निहलानींच्या या दोन चित्रपटांनी ओमला उदंड प्रसिद्धी मिळाली हे नाकारता येत नाही. पण अभिनेता म्हणून त्याची कारकीर्द त्याही आधी सुरू झाली होती.\nपूर्वीच्या पंजाबात आणि सध्या हरयाणात असलेल्या अंबाला इथं ओमप्रकाश पुरीचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला. मायाळू स्वभावाची तारादेवी आणि तापट वृत्तीचे टेकचंद पुरी या जोडप्याच्या नऊ अपत्यांपैकी केवळ दोन जगली. त्यातलाच एक ओमप्रकाश अर्थात ओम. प्रस्तावनावजा लेखात नसिरुद्दीननं म्हटल्याप्रमाणे ‘ओम तोंडात चांदीचा नव्हे, लाकडाचा चमचा घेऊन जन्माला आला’, ते खरंच. वडिलांच्या तापट स्वभावामुळे वारंवार बदलणाऱ्या नोकऱ्या, ओढग्रस्त कुटुंबाला मदत म्हणून ओमनं वयाच्या सातव्या वर्षी हॉटेलात कपबशा विसळून लावलेला हातभार, घराशेजारच्या रेल्वेरुळावर पडलेले कोळसे इंधनासाठी आणण्याकरिता करावी लागलेली यातायात हा सारा तपशील ओमच्या करपलेल्या बालपणावर प्रकाश टाकून जातो.\nपतियाळातील महाविद्यालयीन जीवनात ��ंजाबी रंगभूमीवर केलेला अभिनय, पुढे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या संस्थेत मिळालेला प्रवेश, तेथील शिक्षणानंतर पुण्याच्या फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूटमध्ये घेतलेलं शिक्षण आणि मग चित्रपटांमध्ये झालेला प्रवेश हा ओमचा प्रवास मुळातच वाचण्याजोगा आहे.\nअ‍ॅटेनबरोच्या ‘गांधी’मध्ये ओमची भूमिका असली तरी त्याला विदेशी चित्रपटाची दारं खऱ्या अर्थानं खुली झाली ती नव्वदच्या दशकात ‘सिटी ऑफ जॉय’च्या निमित्तानं. पुढल्या पंधरा वर्षांत किमान पंधरा विदेशी चित्रपटांमध्ये लक्षणीय अभिनय करून ओमनं विविध प्रकारचे मानसन्मान प्राप्त केले. दरम्यान, छोटय़ा पडद्यावरील कक्काजी कहिन, यात्रा, भारत एक खोज, किरदार इत्यादी मालिकांतील त्याचा सहभागही लक्षवेधी ठरला. (विदेशातल्या पाच मालिकांमध्येही तो चमकला.) दोन हजार सालानंतर ओमनं पुन्हा एकदा बॉलीवुडमध्ये गांभीर्यानं काम स्वीकारायला सुरुवात केली. त्याआधीचा ओमचा बॉलीवूड प्रवासही लक्षणीय होताच. काही समकालीन अभिनेत्यांप्रमाणे खलनायकी भूमिकांमध्ये न अडकता (अपवाद एन. चंद्राचा ‘नरसिंहा’) ओमनं आपल्या भूमिकांमध्ये वैविध्य राखलं. राजकुमार संतोषीच्या ‘चायना गेट’मध्ये त्याला नायकसदृश्य प्रमुख भूमिका मिळाली तरी हा चित्रपट चालला नाही.\nचरित्रनायकाचा कलात्मक प्रवास चितारत असताना त्याच्या खासगी आयुष्यातील प्रेमप्रकरणे, पौगंडावस्थेपासून लेखिकेशी झालेल्या दुसऱ्या लग्नापर्यंतच्या कालखंडात विविध स्त्रियांशी (किमान सहा ते सात) आलेल्या शारीरिक संबंधांचा तपशीलही या पुस्तकात वाचायला मिळतो. अर्थात, काही चमचमीत वाचायला देण्यापेक्षा त्या व्यक्तीचं सत्य रूप लोकांसमोर आणणं हा लेखिकेचा हेतू असावा, हे जाणवतं.\nलेखिकेशी झालेलं लग्न, एकुलत्या एका मुलाचं दोघांनी केलेलं संगोपन, ओमला असलेला खाण्याखिलवण्याचा शौक इत्यादी तपशीलांमधूनही या कलाकारातला माणूस समोर येतो. स्वत: ओमनं भारतीय चित्रपटांवर एक छोटंसं टिपण लिहिलं असून नवोदित कलावंतांना मार्गदर्शनपर चार गोष्टीही सांगितल्या आहेत.\nमात्र, लेखिकेनं एक माणूस आणि पती म्हणून ओमला ठाशीवपणे शब्दबद्ध केलं असलं तरी कलावंत या नात्यानं त्याचं पुरेपूर दर्शन घडवण्यात ती कमी पडल्याचं इथं जाणवतं. ओमच्या विविध चित्रपटांतल्या भूमिकांची धावती ओळख करून दिली असली, तरी त्याच्या एखाद्या भूमिकेचा सखोल चिंतनात्मक वेध घेतल्याचं जाणवत नाही. ओमच्या किमान पाच भूमिकांवर या पद्धतीनं लिहिता आलं असतं. लेखिका एक पत्रकार असल्यानं तर ही उणीव अधिक खटकते. अनुवादकानं हे चरित्र मराठीत आणताना ते ओघवत्या भाषेत मांडलंय, हे नमूद करायला हवं. परंतु मूळ लेखिका अमराठी असल्यानं मुंबईच्या गावदेवी परिसराचा उल्लेख ‘गामदेवी’, ‘अर्धसत्य’चे मूळ लेखक श्री. दा. पानवलकर यांचा उल्लेख ‘श्री. डी. ए. पानवलकर’ या गफलती अनुवादातही तशाच उतरल्या आहेत. राजकुमार संतोषीच्या ‘घायल’ या चित्रपटाच्या जागी ‘घातक’ हा उल्लेख चित्रपटांच्या जाणकारांना खटकू शकेल. एका ठिकाणी अल्पसंतुष्ट वृत्तीच्या माणसाचा उल्लेख ‘विजिगिषु’ असाही चुकीचा झाला आहे. अर्थात, या त्रुटी असूनही हे चरित्र वाचनीय झालं आहे. एका संवेदनशील कलावंताला जवळून न्याहाळण्याची संधी हे पुस्तक देतं.\nअनलाइकली हिरो : ओम पुरी,\nमूळ लेखिका : नंदिता सी. पुरी, अनुवाद : अभिजित पेंढारकर, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे : १८४, मूल्य २२० रु.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2019-07-20T15:52:42Z", "digest": "sha1:GK7AJL2ITQ4NUDEVTT26DIHX5AAM7OHY", "length": 13599, "nlines": 108, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "ह्या पावसाळ्यात तुमच्याकडे बॉटम कपडे असायलाच हवेत! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news ह्या पावसाळ्यात तुमच्याकडे बॉटम कपडे असायलाच हवेत\nह्या पावसाळ्यात तुमच्याकडे बॉटम कपडे असायलाच हवेत\nमान्सूनचा हं���ाम सुरु झाला असून, ह्या पावसाळ्यात तुम्ही तुमची फॅशन स्टाइल टिकवून ठेवण्यासाठी खाली काही टिप्स देत आहोत. तुम्हाला काहीतरी वेगळीच स्टाइल करायची असेल तर फक्त पारंपरिक बॉटम वापरून चालणार नाही, त्यासाठी तुम्ही बॉयफ्रेंड जीन्स, कूलोट्स ते जिम जीन्स असे अनेक नवीन पर्याय वापरू शकता. जर त्यांना स्टाईल केलेत आणि छोट्या-छोट्या ऍक्सेसरीज त्यावर योग्य रीतीने जोडल्यात तर तुम्ही नक्कीच दीवा सारखे दिसू शकता.\nपावसाळ्यातील सर्वात ट्रेंडी कपडे, त्यांचा वापर आणि पावसाळ्यात काळजी कशी घ्यावी या बद्दल माहिती सांगितली आहे स्पायकर लाइफस्टाइलचे डिझाईन हेड अभिषेक यादव यांनी, तर कुलोट्स आणि पलाजो बद्दल माहिती सांगितली आहे लीवा चे डिझाईन हेड नेल्सन जाफरी यांनी. तर जाणून घेऊयात यांच्या कडून पावसाळ्यातील फॅशन टिप्स.\nहा आधुनिक फॅशन चा प्रकार असून, बॉयफ्रेंड जीन्सला मुलाच्या जीन्सचा लुक दिलेला आहे. ह्या जीन्स मध्ये आरामदायी, स्लॉची फिट आहे परंतु ते टेंपर्ड आणि स्लिम आवृत्तींमध्ये देखील उपलब्ध आहेत. जीन्स प्रसिद्ध असल्याने, बॉयफ्रेंड जीन्स हि गिगी हदीद आणि रिहाना यांच्या आवडीची डेनिम बनले आहे. यावर प्लॅन व्हाइट शर्ट किंवा टी-शर्ट घालू शकता. व्हाइट स्नीकर्स आणि व्हाइट कावबॉय बेल्ट अशी ऍक्सेसरीज वापरू शकता.\nहाय वेस्ट स्कीनी जीन्स\nहि जीन्स दशकाच्या सुरूवातीस फॅशन जगतामध्ये एक बोल्ड ट्रेंडसेटिंग स्टाईल म्हणून प्रसिद्ध झाली. हि सर्वोत्कृष्ट जीन्स वॊर्डरोब मध्ये असायलाच हवी. छान आणि स्टाइलिश स्वरूपासाठी असलेली हि जीन्स कमरेच्या किंचित वर घातली जाते. हाय वेस्ट स्किनी जीन्सवर बस्टिर टॉप किंवा फिट फॉर्प टॉपसह घालू शकता. संध्याकाळच्या पार्टीसाठी स्मार्ट कॅज्युअल ब्लेझर यावर शोभून दिसते.\nआधुनिक जीवनशैलीच्या वाढत्या मागणीमुळे डेनिमची स्टाईल बदलत चालली आहे. स्पायकर जिम जीन्स हि स्टाइलिश फिटनेस प्रेमीसाठी तयार केली आहे. ह्या डेनिमचे फॅब्रिक ४ बाजूने स्ट्रेच होते. जी तुम्हाला पावसाळ्यात हि आरामदायी अनुभव देईल, तसेच व्यायाम करण्यासाठी जिम जीन्स सर्वोत्कृष्ट डेनिम आहे. स्पोर्टी लुक असल्याने यावर लाइटवेट जॅकेट सूट होईल.\nकूलोट्स स्टायलिश आधुनिक शहराच्या मुलीची वैशिष्ठ्ये दर्शवतात. रुंद सिल्हूट आणि मध्यम लांबी असलेले डेनिम कूलोट्स या हंगा���ातील ‘स्ट्रीट स्टाईल स्टॉपर’ आहेत. कुलोट्सवर क्रॉप टॉप उत्तम शोभून दिसते. याचा वापर कॅज्युअल तर होतोच शिवाय कार्यालयीन वापरासाठी सुद्धा होऊ शकतो.\nसॉलिड किंवा प्रिंटेड पलाझो घालून आपण शोस्टॉपसारख्या दिसू शकता. विशेष कार्यक्रम निमित्त किंवा कॅज्युअल छायाचित्र घेण्यासाठी सर्वोत्तम आहे. आणि हे आश्चर्यकारक अजिबात नाही कारण विस्कोस वापरुन बनविलेले कपडे १००% आरामदायक, सॉफ्ट आणि इको-फ्रेंडली असतात. कॅज्युअल पार्टीसाठी पलाझोवर लाईट ब्लेझर शोभून दिसेल.\nफुप्फुसांतील खोलवर जखमांची तपासणी शक्य\nसंगणक अभियंता दाजी आणि मेहुण्याने मिळून एका सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीला घातला गंडा\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://worldwarthird.com/index.php/2018/05/19/north-korean-dictator-should-accept-nuclear-disarmament-warns-us-president-marathi/", "date_download": "2019-07-20T15:55:58Z", "digest": "sha1:2HBX2C4AFYTL72EYEZQWG2FZ6EAGT4BL", "length": 20052, "nlines": 156, "source_domain": "worldwarthird.com", "title": "उत्तर कोरियन हुकूमशहांनी अण्वस्त्रबंदी मान्य करावी अन्यथा गद्दाफीप्रमाणे विनाशासाठी तयार रहावे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावले", "raw_content": "\nपॅरिस - ‘बड्या खाजगी कंपन्या कोणतेही लोकशाही नियंत्रण न ठेवता त्यांचे चलन जारी करतील, ही…\nपैरिस - ‘बडी निजी कंपनियां किसी भी जनतंत्र के बिना उनका चलन जारी करेंगे, यह बात…\nवॉशिंगटन - ईंधन टैंकर्स पर हुए हमलों की वजह से पर्शियन खाडी में बने तनाव की…\nवॉशिंग्टन - इंधनवाहू जहाजांवरील हल्ल्यांमुळे पर्शियन आखातातील निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिका सौदी अरेबियामध्ये आणखी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलैंड और तुर्की इन देशों में मौजूद नाटो के लष्करी…\nब्रुसेल्स - जर्मनी, इटली, बेल्जियम, नेदरलँड आणि तुर्की या देशांमधील नाटोच्या तळांवर सुमारे १५० अण्वस्त्रे…\nरोम - दुनिया के करीबन २०० करोड लोगों को भीषण सुखें, अनाज की कमी, भूखमरी और…\nउत्तर कोरियन हुकूमशहांनी अण्वस्त्रबंदी मान्य करावी अन्यथा गद्दाफीप्रमाणे विनाशासाठी तयार रहावे – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावले\nवॉशिंग्टन – ‘‘अमेरिकेची मागणी मान्य करून उत्तर कोरियाने अण्वस्त्रबंदी करावी. असे झाले तर एक देश म्हणून उत्तर कोरिया आणि कोरियन हुकूमशहा ‘किम जाँग-उन’ देखील सुखी राहतील. अन्यथा उत्तर कोरियन हुकूमशहा किम जाँग-उन यांचे भविष्य लिबियाचे हुकूमशहा मुअम्मर गद्दाफी यांच्यापेक्षा वेगळे असू शकत नाही. गद्दाफीप्रमाणे उत्तर कोरियन हुकूमशहांचा देखील दुर्दैवी अंत होईल’’, असा सज्जड इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला. त्याचबरोबर उत्तर कोरियाच्या या अमेरिकाविरोधी भूमिकेसाठी चीनचे राष्ट्राध्यक्ष ‘शी जिनपिंग’ जबाबदार असल्याचा ठपका अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ठेवला.\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा ‘किम जाँग-उन’ यांच्यात १२ जून रोजी सिंगापूर येथे ऐतिहासिक बैठक होणार होती. या आठवड्याच्या सुरुवातीला व्हाईट हाऊसने यासंदर्भात घोषणा केली होती. दक्षिण कोरिया, जपान या देशांनीही सदर बैठकीचे स्वागत केले होत��. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि उत्तर कोरियन हुकूमशहांमध्ये होणारी ही बैठक पूर्व आशियातील शांती व स्थैर्यासाठी सहाय्यक ठरेल, असे बोलले जात होते. तसेच ही बैठक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाला मिळालेले फार मोठ यश ठरेल, असे दावे केले जात होते.\nपण दोन दिवसांपूर्वी उत्तर कोरियन राजवटीने या बैठकीवर प्रश्‍न उपस्थित केले. उत्तर कोरिया एकतर्फी अण्वस्त्रबंदी मान्य करणार नाही, असे उत्तर कोरियन राजवटीने बजावले. ‘उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रबंदीच्या मोबदल्यात अमेरिकेने आर्थिक सहाय्य देण्याचे मान्य केले. पण उत्तर कोरिया या अर्थसहाय्यासाठी अण्वस्त्रबंदी करणार नाही’, असे उत्तर कोरियाने ठणकावले होते. तसेच येत्या काही दिवसात अमेरिका आणि दक्षिण कोरियात होणार्‍या युद्धसरावावर उत्तर कोरियाने आक्षेप घेतला होता.\nउत्तर कोरियाच्या या निर्णयावर गेल्या दोन दिवसांपासून अमेरिकेतून पडसाद उमटत आहेत. ‘पुढच्या महिन्यात होणार्‍या बैठकीतून माघार घेतल्याचे उत्तर कोरियाने अद्याप म्हटलेले नाही. त्यामुळे अमेरिका अजूनही या बैठकीबाबत आशावादी आहे. त्याचबरोबर उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रबंदीच्या मागणीवरही अमेरिका ठाम आहे’, अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केली.\nतर उत्तर कोरियाबरोबर होणार्‍या बैठकीविषयी अमेरिका एकाचवेळी आशावादी आणि वास्तववादी देखील असल्याचे सांगून अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी उत्तर कोरियाला इशारा दिला होता. तसेच पुढच्या महिन्यात उत्तर कोरियाशी वाटाघाटी करताना ‘लिबिया मॉडेल’चा नमूना तयार असल्याचे सूचक उद्गार बोल्टन यांनी काढले. या लिबिया मॉडेलबाबत बोल्टन यांनी खुलासा करण्याचे टाळले होते. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी गुरुवारी याचा स्पष्टपणे उल्लेख करून उत्तर कोरियाला धमकावले.\n‘२०११ साली लिबियातील गद्दाफी राजवटीला पराभूत करण्यासाठी विशेष योजना आखली होती. याानंतर गद्दाफी यांची राजवट नामशेष झाली होती. आत्ताही उत्तर कोरियाकडून अण्वस्त्रबंदी मान्य करून घेण्यासाठी अमेरिका प्रयत्न करील. उत्तर कोरियातील किम जाँग-उन यांच्या राजवटीने अण्वस्त्रबंदी केली तर भविष्यात किमच उत्तर कोरियाचे नेतृत्व करतील, त्यांना संरक्षण कवच मिळेल आणि उत्तर कोरिया श्रीमंत होईल. पण जर उत्तर कोरियाने अण्वस्त्रबंदी करण्यास नकार दिला तर तर किम यांनाही गद्दाफीसारख्या भविष्याचा सामना करावा लागेल’, अशी धमकी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिली.\nत्याचबरोबर गेल्या आठवड्यात उत्तर कोरियन राष्ट्रप्रमुखांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची भेट घेतल्यानंतर उत्तर कोरियाच्या भूमिकेत बदल झाला, याकडे ट्रम्प यांनी लक्ष वेधले. उत्तर कोरियाबाबतच्या चीनच्या हालचालींवर अमेरिकेची करडी नजर असल्याचा इशारा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी दिला. याआधीही ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या बेताल कारवायांसाठी चीनला जबाबदार धरले होते.\nया बातमीबाबत आपले विचार आणि अभिप्राय व्यक्त करण्यासाठी खाली क्लिक करा:\nचीन में इस्लाम का ‘चिनीकरण करने के लिए कानून – चीन सरकार के मुखपत्र ग्लोबल टाइम्स की जानकारी\nबीजिंग - झिजियांग प्रांत में लगभग ११ लाख…\nहॉंगकॉंग की जनता का चीन के विरोध में ‘आखरी संघर्ष’\nहॉंगकॉंग - अमरिका के विरोध में शुरू व्यापारयुद्ध…\nरशियन विमानाकडून अमेरिकेतील ‘एरिआ-५१’सह हवाई तसेच आण्विक तळांची टेहळणी\nवॉशिंग्टन/मॉस्को - रशियाच्या ‘टीयू-१५४एम’…\nअमेरिका-तैवानच्या सुरक्षा सल्लागारांची बैठक – चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाची धमकी\nवॉशिंग्टन/तैपेई/बीजिंग - अमेरिकेचे राष्ट्रीय…\nप्रधानमंत्री मोदी इनकी मालदीव को भेंट – नये राष्ट्राध्यक्ष सोलिह के शपथ ग्रहण समारोह में शामिल हुए\nमाले - चीन के हस्तक के तौर पर जाने जा रहे…\n‘फेसबुक’च्या ‘लिब्रा’ चलनावरील निर्बंधांसह तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘डिजिटल टॅक्स’वर ‘जी७’चे एकमत\n‘फेसबुक’ की ‘लिब्रा’ चलन पर प्रतिबंध लगाने के साथ ‘डिजिटल टैक्स’ पर ‘जी७’ में सहमति\nईरान के खतरे में बढोतरी होने से सौदी में अतिरिक्त अमरिकी सैनिकों की तैनाती होगी\nइराणचा धोका वाढल्याने अमेरिका सौदीमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%82/", "date_download": "2019-07-20T15:35:02Z", "digest": "sha1:FPLPCT6Q5S54MDKSBDFVPHFQKR2HLZZA", "length": 10399, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आंब्याच्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर जप्त | Dainik Prabhat", "raw_content": "\nआंब्याच्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर जप्त\nसातारा वनविभागाची धडक कारवाई\nसातारा – मौजे खोडशी गावच्या हद्दीत सातारा- कराड रस्त्यावर चांद कादर आगा रा. गोटे ता. कराड हे विनापरवाना आंबा प्रजातीच्या जळावू लाकूड मालाची ट्रॅक्‍टर क्रमांक चक11 ण 3660 मधून वाहतूक करीत असल्याचे आढळल्याने गुन्हा दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. भारतीय वन अधिनियम,1927 चे कलम 41 2(ब) व महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 नुसार हा गुन्हा असून या प्रकरणात सुमारे अंदाजे 3.10 लाख रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nवरील कारवाई डॉ. भारतसिंह हाडा, उपवनसंरक्षक सातारा, प्रकाश बागेवाडी,विभागीय वन अधिकारी, दक्षता, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप गवारे, वन परीक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन, सातारा, गजानन भोसले, वनपाल, दीपक गायकवाड़, विजय भोसले, वनरक्षक; सुहास पवार, राजेश वीरकर, पोलीस हवालदार, दिनेश नेहरकर, वाहनचालक यांच्या सहकार्याने पार पाडली.\nसाताऱ्यातील आर्किटेक्‍टचा जागतिक पातळीवर गौरव\nनिशांत पाटलांचे नक्की चाललंय तरी काय\nउदयनराजे भोसले आज करणार कास-बामणोली रस्त्याची पाहणी\nसह्याद्रीच्या “मिशन प्रेरणा’ उपक्रमाला सहकार्य करावे\nसातारा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून मी इच्छुक : अभय पवार\nमाजी नगरसेवकाच्या मुलाची फलटणमध्ये आत्महत्या\nकाशीळला चोरट्यांनी लांबविला सात लाखांचा ऐवज\nअकरा कोटींच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण\nअभिजित बिचुकलेचा जामीन नामंजूर\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AC/", "date_download": "2019-07-20T16:25:57Z", "digest": "sha1:DIZPK6JUHQPLZLMJRE3CL53I36MJUVHW", "length": 11435, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आता पाकिस्तानी लष्करही बनते आहे “मेड इन चायना’ | Dainik Prabhat", "raw_content": "\nआता पाकिस्तानी लष्करही बनते आहे “मेड इन चायना’\nनवी दिल्ली: सीपीईसीच्या माध्यमातून पाकिस्तानमध्ये चलनापासून शहरांपर्यंतचे चिनीकरण सुरू झाले आहे, आणि आता पाकिस्तानच्या लष्करावरही मेड इन चायनाचा शिक्का बसू लागला आहे. पाकिस्तान आपले लष्कर मजबूत बनवण्यासाठी चीनचे सहाय्य घेत आहे. पाकिस्तानने स्वातंत्र्यानंतर चार वेळा भारताशी युद्ध छेडले आणि चारही वेळा त्याला दारूण पराभवाला तोंड द्यावे लागले. भारताविरुद्ध विजय मिळणे शक्‍य नाही, याची जाणीव झाल्याने पाकिस्तानने चीनला बडे भैया बनवून त्याच्याशी जवळीक सुरू केली आहे.\nगुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने पाकिस्तानच्या लष्कराला प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. पीएलए (पीपल्स लिबरेशन आर्मी) च्या 15-20 जवानांनी पाकिस्तानच्या ओकारा येथील 14 इन्फन्ट्री डिव्हिजन हेडक्वार्टर्सला भेट दिली. त्याचबरोबर बसीरपूर आणि सुलेमनकी येथील आघाडीलाही त्यांनी भेट दिली. 23 सिंध आणि 21 सिंध ब्रिगेडच्या जवानांना चिनी लष्कराने प्रशिक्षण दिल्याची खबर आहे. हा भाग भारताच्या फजिल्दा सीमेच्या अगदी जवळ आहे.\nअमेरिकेने आर्थिक मदत बंद केल्यापासून पाकिस्तान ड���घाईला आलेला आहे. त्याला चीनमध्ये मदतकर्ता दिसत आहे. मात्र पाकिस्तानला चीनची चाल कळत नाहीए. चीन सोडून बाकी सारे दरवाजे तो आपणच बंद करू लागला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्ष��ंनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-yes-bank/", "date_download": "2019-07-20T15:34:12Z", "digest": "sha1:TN2KP5GGU6VXG6L46LL2EV2FT3SVONDV", "length": 10518, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "येस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रवनीत गिल | Dainik Prabhat", "raw_content": "\nयेस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी रवनीत गिल\nनवी दिल्ली – येस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) पदाची जबाबदारी रवनीत गिल सांभाळणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) रवनीत गिल यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. रवनीत गिल सध्या डॉएशे बॅंक इंडियाचे सीईओ आहेत. एक मार्चपर्यंत ते नवा पदभार सांभाळणार आहेत.\nरवनीत गिल 1991 पासून डॉएशे बॅंकेत आहेत. त्यांना कॅपिटल मार्केट, ट्रेजरी, फायनन्स, फॉरेन एक्‍सचेंज, रिक्‍स मॅनेजमेंट आणि खासगी बॅंकिंगचा अनुभव आहे. दरम्यान, रवनीत गिल यांच्या नियुक्‍तीनंतर येस बॅंकेच्या शेअरमध्ये बरीच वाढ झाली आहे. येस बॅंकेत सध्या सीईओ पदावर राणा कपूर आहेत. सप्टेंबर 2018 मध्ये आरबीआयने येस बॅंकेला निर्देश दिले होते की, सध्याचे सीईओ राणा कपूर यांच्या कार्यकाळ कमी करून 31 जानेवारी 2019 पर्यंत केला जाईल.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nआरबीआयने येस बॅंकेच्या एनपीएचे विश्‍लेषण केले होते. त्यामध्ये येस बॅंकेच्या आकडेवारीत तफावत असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आरबीआयने राणा कपूर यांचा कार्यकाळ कमी करण्याचे निर्देश\nशेअर बाजारावर दहा सरकारी कंपन्यांची नोंदणी होणार\nअर्थव्यवस्थेत भारत जपानला मागे टाकणार\nफेसबुकला होणार तब्बल 5 अब्ज डॉलरचा दंड\nकंपनी व्यवहार मंत्रालयाच्या रडारवर ‘इंडिगो’\nबडोदा बॅंक ई-कॉमर्स क्षेत्रात\nसिंडिकेट बॅंकेच्या कर्जावरील व्याजदरात घट\nअनिल अंबानींचा मालमत्ता विक्रीचा सपाटा\nइलेक्‍ट्रिक वाहनांबाबत सरकार व कंपन्यांत मतभेद\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\n#Prokabaddi2019 : कबड्डीच्या श्रेष्ठत्वासाठी आजपासून रणसंग्राम\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/distribution-of-4-thousand-puran-poli-tribal-villages/78642/", "date_download": "2019-07-20T16:18:43Z", "digest": "sha1:YHMW6RLMG3VD6OQHS3EGAZ7V6PHNGCOM", "length": 9396, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Distribution of 4 thousand puran poli tribal villages", "raw_content": "\nघर महाराष्ट्र 4 हजार पुरणपोळ्यांचे आदिवासी वाड्यांवर वाटप\n4 हजार पुरणपोळ्यांचे आदिवासी वाड्यांवर वाटप\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पेणतर्फे तालुक्यातील रायगड बाजार समोरील झोपडपट्टी, रेल्वेरुळाजवळील झोपडपट्टी, वाशी नाक्यावरील झोपडपट्टी, इंद्रनगर आदिवासीवाडी, दतवाडी, जाभुंळवाडी, जैतुची वाडी आणि विटभट्टीवर काम करणारे कामगार तसेच खरोशी परिसर या ठीकाणी व वाड्यांवर होळी सणानिमित्त 4 हजारहून अधिक पुरणपोळी, फेणी, पापड, करंज्यांचे वाटप करण्यात आले.\nपेण शहरातील विविध होळी उत्सव मंडळांनी होळीसाठी मोठमोठी झाडे तोडणे टाळून टाकाऊ कचर्‍याचे दहन केले. तर काहींनी होळीऐवजी फक्त केळीच्या झाडाची फांदी लावून आपलाही सामाजिक उपक्रमात सहभाग दर्शविला.होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून तो होळीच्या अग्नीमध्ये समर्पित केला जातो. त��या पुरणपोळ्या एखाद्या गरीबाला मिळाव्यात व त्यालाही सणाचा आनंद मिळावा या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रभर जनजागृती सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पेण शाखेतर्फे यावर्षीही पेण कोळीवाडा, नंदिमाळ नाका, गांगल आळी, प्रभु आळी, जरी-मरी मित्रमंडळ फणसडोंगरी, गोटेश्वर मित्रमंडळ, महाकाली मित्रमंडळ-कासारआळी, कोंबडपाडा होळी उत्सव, कुंभारआळी ग्रीन सीटी गार्डन, शंकर नगर, प्रभात नगर, कवंढाळ तलाव परिसर, चिंचपाडा गाव, गोदावरी नगर, मनोहर चाळ आदी ठिकाणाहून तसेच पेणमधील इतर सामाजिक कार्यकर्त्यांकडून साधारणतः 4000 पुरणपोळ्या, फेण्या, पापड, करंज्या होळी व धुळवडीच्या दिवशी एकत्रित करुन त्याचे आदिवासी वाड्यांमध्ये वाटप करण्यात आले.\nया पुरणपोळी वाटपासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी व सदस्य संदेश गायकवाड, डॉ. एस. आर. कान्हेकर, डॉ.सावणी गोडबोले, मोहीनी गोरे, मिना मोरे, प्रा. शेख, पांडुरंग घरत, नंदकुमार पाटील, सनय मोरे, चैतन्य साठे, प्रकाश मनोरे , चंद्रहास पाटील, सनिस म्हात्रे, विणु म्हात्रे आदी उपस्थित होते.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nभूखंड, सदनिकाधारकांना सिडकोची वाढीव मुदत योजना\nममता बॅनर्जींचा जनाधार घटवणे भाजपसमोर आव्हान\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या पत्नीचे निधन\nजगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प\n‘एलएलबी आणि एलएलएम’चा निकाल जाहीर\nएसटीच्या शिवनेरीला उत्तम प्रतिसाद; १० दिवसात ६ हजार प्रवासी वाढले\nपिंपरी-चिंचवडमध्ये मोटारच्या लाईटवर केला अंत्यविधी\n“अजित पवार, मस्ती तुझीच जिरली” शिवाजीराव आढळरावांच पलटवार\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णा��ना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/smart-look/", "date_download": "2019-07-20T16:40:46Z", "digest": "sha1:5J2SZ4CIWYO7PNP2XUHFS565FDZQB6HJ", "length": 19618, "nlines": 151, "source_domain": "www.saamana.com", "title": "ऑफिससाठी स्मार्ट पेहेराव | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: र���जगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nऑफिसला जाताना काय घालायचं… प्रत्येक ऑफिसची स्वतःची अशी संस्कृती असते त्याप्रमाणेच पेहराव करावा लागतो.\nदररोजच्या धावपळीच्या जीवनात कॉलेज, अभ्यास, घरकाम या सगळ्या जबाबदाऱया सांभाळून महिला नोकरी करतात. यामध्ये महिलांसाठी सर्वात मोठा प्रश्न असतो तो स्मार्ट लुकसाठी ऑफिसला रोज काय पेहराव करायचा समोरच्या व्यक्तीवर इम्पॅक्ट पडायला हवा असेच ड्रेसिंग हवे. ऑफिसला सूट होईल असाच आपला लुक असायला हवा. ऑफिसमध्ये आकर्षक पोशाख आणि ऍक्सेसरीजद्वारे तुम्ही तुमचा लुक बदलू शकता.\nप्रत्येक ऑफिसमध्ये एक कल्चर असत. काही लिखित-अलिखित नियम असतात. त्यामुळे कामातलं गांभीर्य आणि कपडय़ांचे नियमही ठरतात. ऑफिस ही एक अशी जागा आहे, ज्या ठिकाणी तुमच्या कामाबरोबरच पर्सनॅलिटी, स्टाईललादेखील महत्व दिले जाते. कारण तुमच्या ड्रेसच्या निवडीचा प्रभाव तुमच्या नोकरीवर पडतो. यामध्ये विशेषतः तरुणी किंवा महिलांना कपडय़ांबरोबरच ऍक्सेसरीजकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक ऑफिस वुमन ने क्लासी व स्मार्ट लुकसाठी पारंपरिक व पाश्चिमात्य कपडय़ांच्या फ्यूझनचा वापर करू शकता.\nऑफिसमध्ये ब्लू, ब्राऊन, व्हाईट आणि ब्लॅक या रंगांचा वापर करा. हे रंग ऑफिसमध्ये तुम्हाला अधिकच स्मार्ट बनवतील. फॉर्मल वेअर म्हणून निळी पँट-व्हाईट शर्ट, ब्लॅक आणि पीच, पावडर ब्लू, फिकट निळा, न्यूट्रल पिंक असे रंग वापरता येतील. ट्राऊझर,फॉर्मल प्लेन, प्रिंटेड, चेक्स शर्टस्, स्ट्रेट लाइन स्कर्टस्, सूटस यांचादेखील वापर करू शकता. हिंदुस्थानी पेहरावाला पसंती देणार असाल तर फिकट-गडद रंगांचे प्लेन कुर्ते,चुडीदार एम्ब्रॉयडरी केलेले कुर्ते शोभून दिसतील. ग्लॅमरल लुकसाठी पॅरलल पॅण्टस्सोबत कुर्ती वापरू शकता. डिकन्स्ट्रक्टेड ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर असा लुक मिळू शकतो. तसेच ऑफ शोल्डर, वन आणि पफ शोल्डर ड्रेसदेखील वापरू शकता. स्पोर्टी लुकसाठी खाकी शर्ट, वेल्वेट पॅण्टस, स्कर्टस्, जेगिंग्सचा वापर करू शकता.\nसध्याच्या समर सीझनमध्ये ऑफिसमध्ये जीन्स, कुर्ता, लेगिंजसारखा ड्रेसकोड नकोसा झाला असेल तर ���लाझो पॅण्टस् वापरू शकता. यामध्ये फ्लोरल, ऑनिमल्स, प्लेन अशा प्रिंटमध्ये विविध फॅब्रिक्समध्ये मिळतात. ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी ड्रेसचे फॅब्रिक, परफेक्ट फिटिंग, लेअरअप, शोल्डर्स आणि वेस्ट लाइन, प्रिंटस् आणि ऍक्सेसरीज यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच आजच्या घडीला एक कॉमन गोष्ट ठरत आहे ती म्हणजे फॅशनेबल स्कार्फ आणि स्टोल्स्च्या विविध नॉटस् . फॉर्मल ड्रेसेसवर स्कार्फ बांधायच्या वेगवेगळे नॉटस्चे प्रकार आहेत. यामध्ये युरोपियन नॉट, एक्सॉट स्टाईल, स्टोल नेकलेस, हेडबँड नॉट, सिंपल नॉट स्टायलिश दिसतात. सणाच्या दिवसांत फॉर्मल ड्रेसिंगवर ट्रेंडी स्टोल आवर्जून वापरा. त्यामध्ये क्रिस्टल, गोल्ड प्लेटेट हे पॅटर्न चांगले दिसतील. याबरोबरच फ्लोरल पॅण्टस,पटियाला सलवार,जीन्स-कुर्ता यांचा वापर करू शकता.\nस्मार्ट ड्रेसिंगसोबत हटके ऍक्सेसरीजही महत्त्वाची ठरते.यामुळे वेगळा असा लुक मिळतो. यामध्ये छोटय़ा-मोठय़ा आकाराची रिस्ट वॉच, क्लचेस, फूटवेअर्स, स्टायलिश ब्लेझर, बेल्टस्, आकर्षक बॅग्स, स्टायलिश मोबाईल पाऊच यांचा समावेश आहे. सणासुदीच्या काळात ऑफिसला काय कपडे घालायचे हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांसमोर असतो. तुमची कंपनी कशी आहे आणि तिथलं वातावरण यावरही ते अवलंबून असतं. तरीही ऑफिसच्या दृष्टिकोनातून तुम्ही सणाला शोभेल असं ड्रेसिंग करणं आवश्यक आहे. इंडो-वेस्टर्न केट्स,कुर्तीज,साडी,लाँग स्कर्टस्,दुपट्टा वापरू शकता.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलडेंजर डॉक्टर खिद्रापुरे अटकेत\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्���ा; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/religion/photo-gallery/aaj-che-bhavishya-15-may-2019-today-horoscope-daily-dainik-rashifal-marathi-online-free-kumbh-mesh-mithun-kark-singh-kanya-kanya-tula/251845", "date_download": "2019-07-20T15:40:22Z", "digest": "sha1:ZF53VZOKKDRXJYZTCMCD64AY5LG6HSQ6", "length": 12356, "nlines": 138, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " आजचं राशी भविष्य १५ मे: पाहा कसं आहे तुमचं आजचं राशी भविष्य aaj che Bhavishya 15 may 2019 today horoscope daily dainik rashifal marathi online free kumbh mesh mithun kark singh kanya kanya tula", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nआजचं राशी भविष्य १५ मे: पाहा कसं आहे तुमचं आजचं राशी भविष्य\nआजचं राशी भविष्य १५ मे: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...\n(फोटो सौजन्य : Times Now)\nमेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेलं काम पूर्ण झाल्याने आनंदाचं वातावरण असेल. वैवाहिक आयुष्यात आनंद मिळेल. तब्येत चांगली राहील. आजचा शुभ रंग - नारंगी.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nवृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: नोकरी करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार. आजचा शुभ रंग - हिरवा.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nमिथुन राश‍ी भविष्य/ Gemini Horoscope Today: व्यवसायात पैशांचा व्यवहार करताना काळजी घ्या. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. बाहेरील खाद्य-पदार्थ खाणं टाळा. आजचा शुभ रंग - सफेद.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nकर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: एखाद्या धार्मिक कार्यात आज तुम्ही बीझी असाल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - निळा.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nसिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना चांगली बातमी मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. आजचा शुभ रंग - पिवळा.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nकन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आज एखादी आनंदावार्ता मिळेल आणि त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल. दूरचे नातेवाईक घरी येतील. कौटुंबिक कामात बीझी राहाल. आजचा शुभ रंग - लाल.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nतूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवसायात यश प्राप्त होईल. एखादं प्रलंबित काम पूर्ण होईल. आयटी क्षेत्रातील व्यक्ती आपल्या कामाने वरिष्ठांची मनं जिंकतील. आजचा शुभ रंग - नारंगी.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nवृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. धार्मिक कार्य करण्यात आजचा दिवस जाईल. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - सफेद.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nधनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: धनलाभ होण्याची शक्यता आहे. गरिबांना अन्न किंवा कपडे दान करा. राजकीय क्षेत्राली व्यक्तिंना चांगली बातमी मिळेल. आजचा शुभ रंग - हिरवा.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nमकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आज तुम्हाला काही कामांमध्ये संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. प्रवास करताना काळजी घ्या. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार. आजचा शुभ रंग - निळा.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nकुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आज धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक आयुष्यात चांगलं वातावरण राहील. घरात प्रस्नन वातावरण राहील. आजचा शुभ रंग - पिवळा.\n(फोटो सौजन्य : Times Now)\nमीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: विद्यार्थ्यांना विविध नव्या संधी उपलब्ध होतील. आज विविध कामांसाठी पेसे खर्च होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - लाल.\nअजून बरेच काही धर्म-कर्म-भविष्य फोटोज गैलरीज\nआजचं राशी भविष्य १९ जुलै २०१९: तुमचा आजचा दिवस जाणार कसा\nआजचं राशी भविष्य १८ जुलै २०१९: या राशींसाठी आजचा दिवस संघर्षमय\nआजचं राशी भविष्य १७ जुलै: 'या' राशीच्या व्यक्तींचं नशीब आज उजळणार\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्य��� राज्यपालांची नियुक्ती\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\nआजचं राशी भविष्य १९ जुलै २०१९\nआजचं राशी भविष्य २० जुलै २०१९\nअजून बरेच काही >>\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nखेल जगत से जुड़ी हस्तियों ने शीला दीक्षित को दी श्रद्धांजलि\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nआजचं राशी भविष्य १५ मे: पाहा कसं आहे तुमचं आजचं राशी भविष्य Description: आजचं राशी भविष्य १५ मे: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य... Times Now", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x8450", "date_download": "2019-07-20T16:05:44Z", "digest": "sha1:6YD2LMCK3L6WH4MVKQLIFLIZZPDSFAM4", "length": 9502, "nlines": 229, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Free Abstract Flower Keyboard अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली सार\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Free Abstract Flower Keyboard थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्य��च्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%8A-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-20T15:36:15Z", "digest": "sha1:SO4OETHCSP236I4EZLLGWN6ID6OJWKOO", "length": 9782, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मी का राजीनामा देऊ? कुमारस्वामींचा पत्रकारांना प्रतिप्रश्न | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news मी का राजीनामा देऊ\nमी का राजीनामा देऊ\nसत्ताधारी काँग्रेस-जेडीएसच्या १६ आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे कुमारस्वामी सरकारसमोर संकट निर्माण झाले आहे. सरकार टिकणार की, नाही अशी स्थिती असताना कुमारस्वामी राजीनामा द्यायला तयार नाहीत. मी राजीनामा का देऊ मी आताच राजीनामा देण्याची काय गरज आहे मी आताच राजीनामा देण्याची काय गरज आहे असा उलटा सवाल कुमारस्वामी यांनी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर केला.\nआघाडी सरकार कोसळण्याच्या स्थितीत असल्यामुळे कुमारस्वामी राजीनामा देऊ शकतात अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कुमारस्वामी यांनी मी राजीनामा का देऊ असा प���रतिप्रश्न केला. २००९-१० साली काही मंत्र्यांसह १८ आमदार तत्कालिन मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या विरोधात समोर आले होते. पण त्यावेळी येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला नव्हता ही आठवण त्यांनी करुन दिली.\nमुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी गुरुवारी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. बुधवारी आणखी दोन आमदारांनी राजीनामा दिला. राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या आता १६ झाली आहे. आमदारांचे राजीनामे स्वीकारले गेले तर बहुमतातले कुमारस्वामी सरकार अल्पमतामध्ये येईल.\nश्वानप्रेमीचा त्याच्या १८ पाळीव कुत्र्यांनीच पाडला फडशा\nआमची चूल कशी पेटणार, सफाई कर्मचाऱ्यांच्या व्यथा\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/so-why-do-bjp-spokespersons-make-statements-against-me-question-of-modi-government-of-mallya/44430", "date_download": "2019-07-20T16:12:38Z", "digest": "sha1:YE5CT4AGHGA5ZTX3NX3WEGHD7DXR75TE", "length": 7230, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "...मग भाजप प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करतात ? माल्ल्याचा मोदी सरकारला सवाल | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\n…मग भाजप प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करतात माल्ल्याचा मोदी सरकारला सवाल\n…मग भाजप प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करतात माल्ल्याचा मोदी सरकारला सवाल\nनवी दिल्ली | “मी पंतप्रधान मोदींची मुलाखत पाहिली. त्या मुलाखतीत पंतप्रधान मोदी म्हणाले कि त्यांच्या सरकारने माझ्याकडून माझ्या बँक कर्जापेक्षाही अधिकची रक्कम वसूल केली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी हे सांगितले आहे. असे आहे तर मग भाजपचे प्रवक्त्ते माझ्याविरोधात वक्तव्ये का करत आहेत असा प्रश्न उपस्थित करत भारतीय बॅंकांना तब्बल ९००० कोटींचा चुना लावून परदेशात फरार झालेल्या विजय माल्ल्याने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. विजय मल्ल्याने ट्विट करून मोदी सरकारला हा सवाल केला आहे.\n“पंतप्रधान मोदी या मुलाखतीत माझे नाव घेऊन म्हणाले की, विजय माल्ल्या भारतीय बँकांचे ९००० कोटी फरार झाला असला तरी केंद्राने माल्ल्याची एकूण १४००० कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी हे कबूल केले आहे कि त्यांनी माझ्याकडून अधिकची रक्कम वसूल केली आहे. मग तरीही भाजपचे प्रवक्ते माझ्याविरोधात विधाने का करत आहेत ”, असे माल्ल्याने विचारले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच दिवसांपूर्वी एका हिंदी वृत्त वहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीतील पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्यांचा आधार घेत विजय माल्ल्याने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.\nराहुल गांधी अमेठीसह केरळमधील वायनाडमधून लढविणार आगामी लोकसभा निवडणूक\nजोधपूरमध्ये भारतीय वायुसेनेचे मिग-२७ लढाऊ विमान कोसळले\nराज्यसभेत उपसभापती प���ासाठी मतदानाला सुरुवात\nमुंबईसह राज्याच्या सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x4419", "date_download": "2019-07-20T15:52:17Z", "digest": "sha1:ZFIYWMKOQHLMX6FBK7CW3KXFODSIM3XB", "length": 8269, "nlines": 209, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "go contact 3d frame theme अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली विविध\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: VF685\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: LG-E430\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर go contact 3d frame theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम साप���तील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-20T16:05:34Z", "digest": "sha1:NKO7YQ22VZUTG7SQ2OXCZDL5NBLM3PER", "length": 10396, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "वडिलांनी 'लोडेड रिव्हॉल्वर' दिली चिमुकल्याच्या हाती | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news वडिलांनी ‘लोडेड रिव्हॉल्वर’ दिली चिमुकल्याच्या हाती\nवडिलांनी ‘लोडेड रिव्हॉल्वर’ दिली चिमुकल्याच्या हाती\nटिटवाळ्यातील ग्रेटर व्हॅली स्कूलच्या ट्रस्टीच्या पतीचा चिड आणणारा एक प्रकार समोर आला आहे. आदर्श उपाध्याय असं त्यांचं नाव आहे, जिवंत काडतुसे रिव्हॉल्वरमध्ये भरण्याचं प्रशिक्षण देत ती रिव्हॉल्वर चिमुकल्याच्या हाती देण्याचा प्रताप त्यांनी केला आहे. आदर्श उपाध्याय एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या प्रकाराचा व्हिडिओ तयार करुन तो व्हिडिओ व्हॉट्स अॅप स्टेटस म्हणूनही ठेवला आहे. त्या चिमुकल्याने लोड केलेली बंदुक जर चुकून चालवली असती तर अनर्थ घडला असता हा साधा विचारही उपाध्याय यांच्या मनात आला नसावा का की असा विचार येऊनही बघूया खेळ करुन म्हणून त्यांनी हा खेळ केला असावा की असा विचार येऊनही बघूया खेळ करुन म्हणून त्यांनी हा खेळ केला असावा असे एक ना दोन प्रश्न उपस्थित होत आहेत.\nव्हॉट्स अॅप स्टेटसवर हा व्हिडिओ पोस्ट केल्याने तो व्हायरल झाला आणि एका मराठी वृत्तवाहिनीच्या हाती लागला आहे. यानंतर उपाध्��ाय यांना प्रतिक्रिया विचारली असता, तो माझा मुलगा आहे तो हट्ट करत असल्याने त्याच्या हाती रिव्हॉल्वर दिलं. मला कोणीही प्रश्न विचारु शकत नाही, उत्तर देण्यासाठी दबाव आणू शकत नाही असं उत्तर उपाध्याय यांनी दिलं आहे. आदर्श उपाध्याय हे टिटवाळ्यातील ग्रेटर व्हॅली स्कूलच्या ट्रस्टींचे पती आहेत.\nमुंबईतल्या गोरेगाव भागात एक चिमुकला गटारात पडून वाहून गेला. अशा घटना टाळण्यासाठी मुलांना जपा, त्यांची काळजी घ्या असं आवाहन केलं जातं आहे. टिटवाळ्यातले हे आदर्श उपाध्याय इतरांपुढे कोणता आदर्श ठेवत आहेत हा प्रश्नच सगळ्यांना पडला आहे.\n‘ईव्हीएम बद्दल एवढं प्रेम असेल तर, वोटर स्लिप हातात द्या’\nकोटय़वधी लिटर पर्जन्य जलसंचय\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=article&id=3582:2011-02-22-07-15-43&catid=189:2011-02-08-09-56-46&Itemid=347", "date_download": "2019-07-20T16:13:42Z", "digest": "sha1:TZD4MKKJJ3FUGWDT3DIN3UOXVTZLTFPW", "length": 2845, "nlines": 36, "source_domain": "saneguruji.net", "title": "महंमद साहेबांची बदली ३", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\n‘अगं, ते महंमदसाहेब आज जाणार आहेत.’\n‘उद्या ना जाणार होते\n‘नाही, आजच जाणार आहेत. तुझी फातमा आली होती ना तिने नाही का सांगितले तिने नाही का सांगितले\n‘तिला नक्की दिवस माहित नव्हता.’\n‘चल. तुझ्या मैत्रिणीला निरोप दे.’\n‘बाबा, फातमास मी काय देऊ\nतिला एखादी सुंदर ओढणी घेऊन दिली असती.’\nखरंच छान होईल. मी मागवतो हो.’\n‘आणि बळवंतरावांनी एका दुकानातुन सुंदर रेशमी ओढणी ताबडतोब मागवून घेतली. चित्राला ती आवडली. पित्याबरोबर ती स्टेशनवर गेली.\n‘रावसाहेब, आपण कशाला आलेत मुद्दाम\n‘मित्र म्हणून आलो. रावसाहेब म्हणून नव्हे आणि चित्राला यायचे होते.’\nचित्राने फातमाला ती ओढणी दिली. फातमाने खांद्यावरून व डोक्यावरून ती घेतली. छान दिसत होती.\n‘फातमा, किती तू छान दिसतेस\n‘चित्रा, तूही मला सुरेख दिसतेस.’\n‘ज्याच्यावर आपण प्रेम करतो ते नेहमी चांगलेच दिसते.’ बळवंतराव म्हणाले.\nचित्रेच्या वडिलांना वेड लागते\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-20T16:00:56Z", "digest": "sha1:R7EPNMVFH46ZQXK7VH5BJZ2OLUX5AD26", "length": 12500, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लान्सनायक नजीर वाणीला मरणोत्तर अशोक चक्र ! | Dainik Prabhat", "raw_content": "\nलान्सनायक नजीर वाणीला मरणोत्तर अशोक चक्र \nनवी दिल्ली: शहीद लान्स नायक नजीर अहमद वाणीला मरणोत्तर अशोक चक्र देऊन गौरवण्यात आले आहे. देशातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार देण्यात आलेल्या नजीर अहमद वाणीचा दहशतवादाकडून देशभक्तीकडे प्रवास मोठा चित्तवेधक आहे. दहशतवादासारखा नापाक मार्ग सोडलेल्या एखाद्या जवानाचा देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अशोकचक्र मिळवणारे ते पहिले काश्‍मिरी जवान आहेत.\nलष्करात दाखल होण्यापूर्वी नजीर अहमद वाणी दहशतवादी कारवायात सामील असायचा. पण नंतर त्याचे मन बदलले आणि देशसेवा करण्यासाठी तो सन 2004मध्ये लष्करात भरती झाला. लष्कराच्या 38 राष्ट्रीय रायफल्समध्ये लान्स नायक बनलेल्या नझीर अहमद वाणीने नोव्हेंबर महिन्यात अतुल्य पराक्रम केला. शोपियाच्या बटागुंड येथे झालेल्या कारवाईत त्याने शस्त्रसज्ज हिजबुल आणि लष्करच्या सहा दहशतवाद्यांचा सामना केला आणि आपल्या जखमी साथीदाराला सुरक्षितपणे बाहेर काढले. सहाही दहशतवादी मारले गेले. मात्र तो स्वत:ला वाचवू शकला नाही. या शूर जवानाने अतिरेक्‍यांसोबत लढताना 23 नोव्हेंबर, 2018 रोजी आपले प्राण देशाला अर्पण केले. या पराक्रमासाठी नझीर अहमद वाणीला शांतिकाळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्र देण्यात आला आहे. त्याच्या मागे त्याची पत्नी आणि 18 व 20 वर्षे वयाची दोन मुले आहेत.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदेशातील ज्या भागात सर्वाधिक दहशतवादी कारवाया होतात, त्या काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यातून आलेल्या नझीर अहमद वाणीची कहाणी पुढील पिढ्यांना दहशतवादाऐवजी लष्करात जाण्यासाठी प्रेरणा देईल. नझीर अहमद वाणीला 2007 आणि 2018 मध्ये, दोन वेळा सेना पदक देऊन गौरवण्यात आले होते. वाणी यांच्यासह यंदा चार अधिकारी आणि जवानांना किर्तीचक्र आणि 12 जणांना शौर्यचक्राने गौरवण्यात येणार आहे.\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र म���दी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shiv-sena-leader-murdered-in-mumbai/", "date_download": "2019-07-20T16:17:34Z", "digest": "sha1:AVYFNJ24MZFNIBFULO6UZJ4GI27TH3V5", "length": 7161, "nlines": 82, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "माजी उपशाखाप्रमुखाची हत्या; शिवसैनिकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\nमाजी उपशाखाप्रमुखाची हत्या; शिवसैनिकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच\nमुंबई : शिवसेना कार्यकर्त्यांवर हत्येचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये शिवसैनिकाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर शहापूर तालुक्यातील अघई येथील शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश निमसे यांची जाळून हत्या करण्यात आली.\nआता पुन्हा एकदा शिवसेनेचे मुंबईतील मालाडमध्ये शिवसेना नेत्याची हत्या झाली आहे. मालाडमधील माजी उपशाखाप्रमुख सचिन सावंत यांची अज्ञातांनी गोळीबार करुन हत्या केली.सावंत हे शिवसेनेच्या मालाडमधील शाखा क्रमांक 39 चे माजी उपशाखाप्रमुख होते. त्यांच्यावर अज्ञातांनी तीन राऊंड गोळीबार करून त्यांची हत्या केली.\nगोळीबारानंतर महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी सचिन सावंत यांना मृत घोषित केले.\nशिवसैनिकांवर हल्ल्याचे सत्र सुरूच; शिवसेना उप-तालुकाप्रमुखावर हल्ला\nशिवसैनिक हत्याकांड: तर हजारो शिवसैनिक करणार वर्षावर ठिय्या आंदोलन\nअहमदनगर दुहेरी हत्याकांड : नगरमध्ये कडकडीत बंद शिवसेना नेते नगरमध्ये दाखल\nउद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर दगडफेक करण्याचा आरोप असलेल्या निलेश लंके यांची शिवसेनेतून हकालपट्टी\nउद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\nदलित अत्याचाराविरोधात राहुल गांधींचंं आजपासून ‘संविधान बचाव’ अभियान\nगंगा आली होsss अंगणी… १५ वर्षांपासून रखडलेल्या नळ योजनेचे अखेर उद्घाटन\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/best-provide-special-bus-for-navratri/", "date_download": "2019-07-20T15:35:25Z", "digest": "sha1:4XAYXYUJEQOCYJNX2PUWOFRZJNWKCQEM", "length": 14788, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "बेस्टची नवरात्रीनिमित्त विशेष बस सेवा | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हण���ले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nबेस्टची नवरात्रीनिमित्त विशेष बस सेवा\nपरळ-लालबागमधील भाविकांसाठी महालक्ष्मी मंदिरापर्यंत खास बससेवा\nनवरात्रोत्सवाच्या निमित्ताने परळ-लालबागमधील भाविकांना महालक्ष्मी मातेचे दर्शन घेता यावे यासाठी शिवडी येथील प्रबोधनकार ठाकरे उद्यान ते महालक्ष्मी मंदिर असा बसमार्ग सुरू करण्यात आला. या बसमार्ग क्रमांक ८१२ चे उद्घाटन आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.\nही बससेवा सकाळी सात ते रात्री साडेअकरा यावेळेत सुरू राहणार आहे. ��समार्ग शिवडी-परेल व्हीलेज-के.ई.एम हॉस्पिटल-गांधी हॉस्पिटल-भारतमाता-लालबाग-गणेश टॉकीज-आर्थर रोड नाका-सातरस्ता-महालक्ष्मी रेल्वे स्थानक-रेसकोर्स-हाजीअली-महालक्ष्मी मंदिर असा असणार आहे. यावेळी बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ, महिला बालकल्याण अध्यक्षा सिंधु मसुरकर, उपविभागप्रमुख भारत म्हाडगुत, शाखाप्रमुख किरण तावडे, शिवडी विधानसभा ग्राहक संरक्षण कक्षाचे बबन सकपाळ, महिला शाखा संघटक कांचन परब, युवासेना शाखा अधिकारी रोहीत पाटेकर, उपशाखाप्रमुख कारखानीस, प्रितेश सकपाळ, सामाजिक कार्यकर्ते भाऊ सावंत, बेस्टच्या वाहतुक विभागाचे आगार व्यवस्थापक भोर आणि विभागातील नागरिक उपस्थित होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराजू बलबले यांचा शिवसेनेत प्रवेश\nपुढीलमांजरा धरणाचे ६ दरवाजे उघडले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद ���णाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/notice_category/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T16:12:51Z", "digest": "sha1:EVPVRCZDUZWK7I6XZ45TRFPUMHXLF2FS", "length": 4698, "nlines": 115, "source_domain": "amravati.gov.in", "title": "निविदा | राष्‍ट्र संतांची भूमी | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nप्रकाशन तारीख आरंभ दिनांक शेवट दिनांक\nक्षमस्व, या श्रेणीशी कोणतीही सूचना जुळली नाही.\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/category/college/career/page/7/", "date_download": "2019-07-20T15:34:16Z", "digest": "sha1:3FKTSK77FNK3IDNQJRUJJQ6FYZGB57X4", "length": 15726, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "करिअर | Saamana (सामना) | पृष्ठ 7", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून ��ाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nअशा ओळखा सरकारी नोकरीच्या फसव्या जाहिराती\n मुंबई सरकारी नोकरी मिळवण्याचं प्रत्येकाचच एक स्वप्न असतं. त्यामुळेच अनेकजण सरकारी नोकरीच्या शोधात असतात. मात्र सध्या सरकारी नोकरी मिळवणं हे काही सोपं...\nप्राण्यांची आवड. त्यांचा लळा यातून एक चांगली करीयरची वाट सापडू शकते. पाळीव प्राण्यांची आवड असणं आणि घरात त्यांचे पालनपोषण करणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत....\nआता अॅपलमध्ये दिसणार हिंदूस्थानी इंजिनीअर्स\n हैदराबाद जगभरातील नामांकीत टेक्नॉलॉजी कंपनी आणि आपल्या उत्पदनांनी तरूणांना खऱ्या अर्थाने टेक्नॉलॉजीचे वेड लावणारी कंपनी म्हणजे अॅपल. ही कंपनी आता हिंदुस्थानामधील इंजिनीअर्स...\nजगभर काही काळ बंद पडले व्हॉट्सअॅप\n नवी दिल्ली हिंदुस्थानसह जगभर काही काळ व्हॉट्सअॅप बंद पडले होते. संदेशांची देवाणघेणाव करण्यात अडथळे येत असल्यामुळे युझर वैतागले आणि व्हॉट्सअॅप बंद पडल्याचे...\nदैनिक ‘सामना’मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी…\nदैनिक 'सामना'मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी...\nआता आयटीआय परीक्षाही ऑनलाइन\n मुंबई ऑनलाइन पद्धतीने परीक्षा आणि पेपर तपासणीमुळे प्रचंड गोंधळ उडतो. लाखो विद्यार्थी आणि पालक अक्षरशः हैराण होतात, असा पूर्वानुभव असतानाही शैक्षणिक क्षेत्रावर...\nआज बचतीची संकल्पना केवळ मोठय़ा माणसांपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. विद्यार्थ्यांनाही बचतीचे महत्त्व कळू लागले आहे. पैशाची बचत करणे ही काळाची गरज बनली आहे. पैशांची किंमत...\nविविध प्रकारच्या संघटनांमध्ये व्यवस्थापन पदावर काम करण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्य प्राप्त होण्याकरिता या अभ्यासक्रमाची आवश्यकता असते. नियुक्ती आणि इंटर्नशिप बहुतेक विद्यापीठ व्यवस्थापन पदवीकरिता ४ वर्षांच्या अभ्यासाक्रमासाठी...\nआजच्या ग्लॅमरच्या दुनियेत नृत्यकलेला करियर म्हणून उत्तम वाव\n मुंबई विविध मानवी हावभावांचे आंगिक प्रदर्शन म्हणजे नृत्य. नृत्य ही एक प्राचीन कला आहे. भरतनाटय़म्, कथकली, कथ्थक, ओडिसी, मणिपुरी, मोहिनीअट्टम, कुचिपुडी, कुटियाट्टम...\nसामना युवा मंचतर्फे २३ सप्टेंबरला रोजगार मेळावा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/television-news/article/mumbai-tv-actor-pratish-vora-2-years-daughter-death-after-swallowing-a-toy-interview/251852", "date_download": "2019-07-20T15:33:37Z", "digest": "sha1:R7JFKBGKCQP3KBF7SYZBEHQWPRMHAV4P", "length": 13793, "nlines": 122, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " दोन वर्षांच्या मुलीला गमावण्याचं दु:ख सांगतोय हा अभिनेता; खेळणे गिळल्याने झाला होता मृत्यू Mumbai tv actor pratish vora 2 years daughter death after swallowing a toy interview", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nMumbai: दोन वर्षांच्या मुलीला गमावण्याचं दु:ख सांगतोय हा अभिनेता; खेळणे गिळल्याने झाला होता मृत्यू\nसिरिअल अभिनेता प्रतीश व्होरा अजूनही मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेला नाही. घरात खेळताना मुलीनं एक खेळणं तोंडात घातलं. तिच्या घशात अडकलेलं खेळणं काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तिला वाचवण्यात अपयश आलं.\nप्रतीश व्होराच्या मुलीचा दुदैवी मृत्यू | फोटो सौजन्य: Instagram\nमुंबई : आपल्या दोन वर्षांच्या मुलीला डोळ्यादेखत समोरचं मृत्यूशी झुंज देताना पाहिलेला, सिरिअल अभिनेता प्रतीश व्होरा अजूनही मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेला नाही. मुलीच्या मृत्यूची बातमी त्यानं सोशल मीडियावर शेअर केली होती. घरात खेळता खेळता मुलीनं एक खेळणं तोंडात घातलं. तिच्या घशात अडकलेलं खेळणं काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तिला वाचवण्यात यश आलं नाही. अंगावर काटा आणणारी ही घटना प्रतीश अजूनही विसरत नाही. या धक्क्यातून सावरणं फार अवघड असल्याचं तो सांगतो. आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर प्रतीश आयुष्य पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानं नुकताच स्पॉटबॉयला एक इंटव्ह्यू दिला. त्यात त्यानं मुलीबाबत जे काही घडलं ते शेअर केलंय. काही क्षणांच्या संघर्षातच माझ्या मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यानं दिली.\nप्रतीश त्यावेळी आपल्या काही मित्रांसोबत घरातच होता. मुलगी खेळत होती. अचानक तिनं त्यातलं एक खेळणं तोंडात घातलं. याविषयी प्रतिश म्हणाला, ‘मी तिच्या तोंडात बोट घालून ते खेळणं काढण्याचा प्रयत्न करत होतो. ती मला थांबवत होती. ती खूपच घाबरली होती. खेळण्यातला तुकडा खूपच आत गेला होता.’\nत्यानंतर प्रतीश मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. तिच्या शरीरातून रक्त येऊ लागलं होतं. डॉक्टरांनी कसं तरी ते रक्त थांबवलं. पण, मुलीचा श्वास अडखळला होता. ऑक्सिजनची पातळी व्यवस्थित होती. पण, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन प्रकिया नीट होत नव्हती.\nप्रतीश म्हणाला, ‘डॉक्टरांनी ती बरी आहे पण तिला किमान २४ ते ४८ तास ऑबजर्वेशनमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला होता. पण, तिच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरू झाला आणि तिला श्वासही घेता येत नव्हता. अखेर रात्री एक वाजता डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.’\n‘आम्ही आमच्या मुलीला हरवून बसलो आहोत. पण, आमच्यासाठी हा काळ खूपच कठीण असणार आहे. ती अजूनही आमच्यासोबत असल्यासारखेच वाटते. मी यातून आपलं लक्ष दुसरीकडं वळवण्याचा प्रयत्न केला तरी, तिची आठवण येत राहते. त्यानंतर मी पूर्ण घटनेविषयी विचार करायला लागतो आणि अचानक थांबतो. मी असं नाही म्हणणार की माझा परमेश्वरावरचा विश्वास उडाला आहे. पण, मला असं वाटतं की आयुष्य हे पुढं चालत राहिलं पाहिजे. त्यातूनच आम्ही या धक्क्यातून स्वतःला बाहेर काढू शकू,’ असे प्रतीशने सांगितले. प्रतीश व्होरा 'प्यार का पापड', 'तारक मेहता का उल्टा चश्मा' आणि 'क्राइम पेट्रोल' सारख्या सीरिअलमध्ये आपल्याला पहायला मिळाले आहेत.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nराजस्थान: अल्वरमध्ये आणखी एक मॉब लिंचिंगची घटना, तरूणाची हत्या\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\n रस्ते अपघातात ‘या’ प्रसिद्ध बाल कलाकाराचा मृत्यू\n[VIDEO] यामुळे मांजरेकरांच्या मुलीची झाली दबंग ३ एन्ट्री\nअभिजीत बिचुकलेला जामीन नामंजूर, तुरुगांतील मुक्काम वाढला\nअरबाजने उघड केले प्रिया प्रकाशच्या 'श्रीदेवी बंगला' चे गुपीत\nमलायका अरोराबाबत अरबाज खानने मौन सोडले\nअजून बरेच काही >>\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nखेल जगत से जुड़ी हस्तियों ने शीला दीक्षित को दी श्रद्धांजलि\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nMumbai: दोन वर्षांच्या मुलीला गमावण्याचं दु:ख सांगतोय हा अभिनेता; खेळणे गिळल्याने झाला होता मृत्यू Description: सिरिअल अभिनेता प्रतीश व्होरा अजूनही मुलीच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेला नाही. घरात खेळताना मुलीनं एक खेळणं तोंडात घातलं. तिच्या घशात अडकलेलं खेळणं काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण, तिला वाचवण्यात अपयश आलं. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/prime-minister-modi-uddhav-thackeray-will-soon-be-seen-on-a-stage/45416", "date_download": "2019-07-20T16:16:54Z", "digest": "sha1:QHZYJ4OZAMQFITJ5BV6H6A6PJ2K5W7VI", "length": 7054, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "२ वर्षांनंतर पुन्हा पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एका मंचावर दिसणार | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\n२ वर्षांनंतर पुन्हा पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एका मंचावर दिसणार\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\n२ वर्षांनंतर पुन्हा पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे एका मंचावर दिसणार\nमुंबई | आगामी लोकसभा निवडणुकांचे प्रचार आता ऐन रंगात आले आहेत. येत्या ९ एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी औसा येथे एका मंचावर दिसतील. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाल्यानंतर प्रथमच पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत. दरम्यान, भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने कायमच पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधला आहे. मात्र, आता प्रचाराच्यानिमित्ताने हे दोन्ही नेते एका मंचावर दिसतील.\nशिवसेनेवर गेली ५ वर्षे भाजपसोबत सत्तेत असूनही कायमच विरोधकांची भूमिका बजावली आहे. वारंवार पंतप्रधान मोदींवर ‘सामना’मधून सडकून टीका देखील केली आहे. मात्र, भाजप-शिवसेनेच्या युतीच्या घोषणेनंतर भाजप तसेच पंतप्रधान मोदींप्रती शिवसेनेची भूमिका बऱ्यापैकी मवाळ झाल्याचे जाणवत आहे. ‘मिशन शक्ती’नंतर श��वसेनेने ‘सामना’मधून पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक देखील केले आहे. दरम्यान, हे दोन नेते मंचावर आल्यानंतर नेमके काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.\nRaj Thackeray | एच डब्ल्यूच्या बातमीचा हवाला देत राज ठाकरेंनी केली मोदींची पोल खोल\n#KnowYourNeta | जाणून घ्या…नागपूर मतदारसंघाबाबत \nशिवाजी पार्कवर सभा घेण्यास ओवेसींना परवानगी मिळते, मग राहुल गांधींना का नाही \nरशिया करणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित\n#LokSabhaElections2019 : पवारांची विधाने दुर्दैवी, मी माझ्या मुलाविरोधात प्रचार करणार नाही \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/earphones", "date_download": "2019-07-20T15:54:14Z", "digest": "sha1:UQXM256WZKFJ6YDVIW2N3R37USBT2PXD", "length": 12011, "nlines": 201, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Earphones Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आ��ि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nशायोमीचे रेडमी नोट ७ प्रो, नोट ७ फोन्स सादर \n48MP कॅमेरासारख्या उत्तम सुविधा व किंमत कमी हे शायोमीचं सूत्र पुन्हा सादर\nनोकीयाचे True Wireless इयरबड भारतात उपलब्ध\nफोन कॉल्स, गाणी/संगीत सहज ऐकू शकतो ते सुद्धा कोणत्याही वायर शिवाय\nनोकिया ७.१ स्मार्टफोन सादर : सोबत ट्रू वायरलेस इअरपॉड्स\nलंडन येथे झालेल्या कार्यक्रमात नोकियातर्फे नोकिया ७.१ स्मार्टफोन तसेच दोन ऑडियो प्रॉडक्ट्स लाँच करण्यात आले आहेत. नोकिया ७.१ हा या ...\nवनप्लस 6 सादर : अधिक मोठा डिस्प्ले, अधिक वेग, उत्तम कॅमेरा\nगेल्या काही वर्षात प्रीमियम स्मार्टफोन्सच्या बाजारात आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलेल्या वनप्लस कंपनीचा नवा स्मार्टफोन OnePlus 6 सादर झाला आहे. ...\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मा���े\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mespune.in/about-us/mes-news-makers/371-gawade-sir-birthday", "date_download": "2019-07-20T15:54:08Z", "digest": "sha1:ILZU6C5F7NGWKLAVJ2RDLICYIKV3BFSP", "length": 2382, "nlines": 46, "source_domain": "www.mespune.in", "title": "डॉ. प्र. ल. गावडे यांचे ९६ व्या वर्षात पदार्पण", "raw_content": "\nडॉ. प्र. ल. गावडे यांचे ९६ व्या वर्षात पदार्पण\nज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव डॉ. प्र.ल. गावडे यांनी गुरुवार, दि. २० जून २०१९ रोजी ९६ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष मा. राजीव सहस्रबुद्धे यांनी डॉ. गावडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले आणि संस्थेच्या नव्याने सुरु होत असलेल्या तीन महाविद्यालयांची माहिती दिली. संस्थेच्या वाटचालीबद्दल यावेळी गावडे सरांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी संस्थेचे साहाय्यक सचिव सुधीर गाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन आंबर्डेकर, संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे प्रबंधक नीलकंठ मांडके उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/india-win-by-7-wickets-against-newzealand/", "date_download": "2019-07-20T15:42:51Z", "digest": "sha1:R36JBHCL26P4NEXA7YKZOGROWU3MIFF3", "length": 11751, "nlines": 174, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#NZvIND : भारताचा न्यूझीलंडवर 7 विकेटसने विजय | Dainik Prabhat", "raw_content": "\n#NZvIND : भारताचा न्यूझीलंडवर 7 विकेटसने विजय\n-भारताची मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी\nमाऊंट मोंगानुई – रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने न्य���झीलंडचा तिसरा एकदिवसीय सामन्यात 7 विकेटसने पराभव करत विजय संपादित केला आहे. या विजयाबरोबरच भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मोहम्मद शमीने 9 षटकांत 41 धावा देत तीन गडी बाद केले. त्याला या कामगिरीबदल सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.\nविजयासाठीचे 244 धावांचे आव्हान भारतीय संघाने 43 षटकांत 3 गडी गमावत 245 धावा करत पूर्ण केले. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 62 तर विराट कोहलीने 60 धावा केल्या. शिखर धवन 28 धावांवर बाद झाला. अंबाति रायुडूने नाबाद 40 आणि दिनेश कार्तिकने नाबाद 38 धावा करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 2 आणि मिचेल सैंटनरने 1 गडी बाद केला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडने 49 षटकांत सर्वबाद 243 धावांपर्यंत मजल मारली. न्यूझीलंडकडून रॉस टेलरने 93 आणि टॉम लॅथमने 51 धावा केल्या.भारताकडून मोहम्मद शमीने 3 तर युजवेंद्र चहल, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन बळी घेतले.\n#CWC2019 : भारताचे आव्हान संपुष्टात; न्यूझीलंड अंतिम फेरीत\n#CWC2019 : भारतीय संघाच्या पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात…\n#CWC2019 : न्यूझीलंडचे भारतासमोर विजयासाठी 240 धावांचे आव्हान\n#CWC19 : जर आजही पावसामुळं सामना पूर्ण झाला नाही तर..\nरोहित-धोनीशिवाय कर्णधार कोहली काहीच नाही; गंभीर वक्तव्य\n#CWC19 : भारत-न्यूझीलंड सामन्यातील पावसामुळे चाहत्यांची निराशा\n#CWC2019 : भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचा व्यत्यय, खेळ थांबवला\n#CWC19 : भारतीय संघात एक बदल, ‘या’ फिरकीपटूचा संघात पुन्हा समावेश\n#CWC19 : पाऊस आला तर भारत अंतिम फेरीत\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=52&limitstart=100", "date_download": "2019-07-20T16:46:13Z", "digest": "sha1:YADF2O3NKNZQ3YMRDUWDNYL2CD2IWSCH", "length": 7573, "nlines": 120, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nश्वेतपत्रिकेत दोषी आढळणाऱ्यांविरूद्ध कारवाई करावी- अजित पवार\nयेवला येथे समता प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार. समवेत नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, बबनराव पाचपुते,मधुकर पिचड आदी\nसिंचनावरील श्वेतपत्रिका त्वरीत काढण्यात यावी, म्हणजे काय खरे आणि काय खोटे ते सर्वासमोर येईल. याप्रकरणी कोणी दोषी आढळल्यास ती व्यक्ती कितीही वरच्या पदावरील असो, त्याविरूध्द कारवाई करावी, असे आव्हान माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.जलसंपदातील गैरव्यवहारांवरून गदारोळ उठल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेल्या अजितदादांच्या उपस्थितीत रविवारी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे समता प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचा उद्घाटन सोहळा झाला. यावेळी बोलताना त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर थेट हल्ला केला.\nनंदुरबारमध्ये आजपासून रोजगारविषयक जनजागृती अभियान\nग्रामीण भागातील जनतेला रोजगाराचा हक्क प्रदान करण्यात आला असून, या माध्यमातून गरजू शेतकरी, शेतमजूर रोजगाराची मागणी करतात. या पाश्र्वभूमीवर, योजनेची माहिती व अधिकाराची पुरेशी जाणीव व्हावी, यासाठी महात्मा गांधी जयंती दिनापासून म्हणजे २ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत महात्मा गांधी नरेगा जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/page/150/", "date_download": "2019-07-20T16:24:06Z", "digest": "sha1:ZP4WULL4EIFIEDAP3W6N7BJDUGADGC7M", "length": 5601, "nlines": 81, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Latest Sports News, Headlines and Live Match Score in Marathi, क्रीडा | News | Aapla Mahanagar | Page 150 | Page 150", "raw_content": "\nघर क्रीडा Page 150\nधोनीची विंडिज दौऱ्यातून माघार; पुढचे २ महिने लष्करात\nप्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची आजपासून सुरुवात\nआयसीसीने केले झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित\nस्लो-ओव्हर रेटमुळे बंदी नाही\nनिवृत्तीचा निर्णय धोनीलाच घेऊ द्या\nभारताच्या युवा फुटबॉल संघांचे भविष्य उज्वल\nरिक्षाचालकाच्या मुलीने पटकावले सुवर्णपदक\nविराट कोहली, मीराबाई चानू खेलरत्न पुरस्काराने सन्मानित\nक्रीडा रसिकांना अफगाणिस्तानक़डून अटीतटीच्या सामन्याची अपेक्षा\nआज भारताचा सामना अफगाणिस्तानशी\nक्रिकेटमध्ये कर्णधार सर्वात महत्वाचा, प्रशिक्षक नाही – सौरव गांगुली\nशिखरचे ट्विटर हॅक झाले आणि\nमला बळीचा बकरा बनवले – अँजेलो मॅथ्यूस\nविनेश फोगाटची वर्ल्ड चॅम्पिअनशिपमधून माघार\n1...149150151...209चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mr.digicodes.in/products/brink-doom-psycho-combo-pack-dlc", "date_download": "2019-07-20T16:49:59Z", "digest": "sha1:JP2OGESSIOLCG5IZ47SVL6WJMQKQTNFH", "length": 2565, "nlines": 61, "source_domain": "mr.digicodes.in", "title": "Buy BRINK - Doom/Psycho Combo Pack (DLC) CD Key, Digital Code On", "raw_content": "\nडायगिकोडेस | फ्लॅट 5% OFF + UPTO 10% कॅशेबॅक मिळवा तुमची तपासणी करा CART कॅशेबॅकसाठी | पेपळ सह सुरक्षित तपासा\nविस्तृत करा / संकुचित करा\nआमच्याकडे स्टॉकमध्ये 50 परवाना आहे\nनियमित किंमत रु. 1.49 रु. 141.95 विक्री\nपुनर्विक्रेता | Bulk ऑर्डर\nDIGICODES कूपन आणि ऑफर\nमहत्वाचे पृष्ठे आणि धोरणे (टी आणि सी)\nत्वरित वितरण / ते कसे कार्य करते\nक्लाउड मार्केटप्लेस | क्लाउड सेल्फ सर्व्हिस पोर्टल\nभागीदार | प्रकाशक | संलग्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/january-3/", "date_download": "2019-07-20T15:40:36Z", "digest": "sha1:S6TWRWK3DIUC3OC2PJFTXMEK75DGLULK", "length": 8541, "nlines": 168, "source_domain": "www.marathimati.net", "title": "३ जानेवारी दिनविशेष | January 3", "raw_content": "\n१९५२ : भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.\n१९३१ : महात्मा गांधीनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी गोलमेज परिषदेत केली .\n१९५८ : सर एडमंड हिलरी हे दक्षिण ध्रुवावर पोहोचले.\n१९५० : पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेची सुरुवात झाली.\n१९५२ : स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका.\n१९५७ : विद्युत घाटांवर चालणारे पहिले घड्याळ बाजारात.\n१९३१ : सावित्रीबाई फुले.\n१९१७ : कर्तारसिंग दुग्गल, पंजाबी साहित्यिक.\n१८८८ : कागदी स्ट्रॉचा वापर सुरू.\n१८९२ : जे.आर.आर.टोकियेन, ब्रिटीश लेखक व भाषाशास्त्री, लॉर्ड ऑफ द रिंग्ज या पुस्तकत्रयीचा लेखक.\n१९२२ : चोइथराम बाबाणी, सिंधी साहित्यिक.\n१९३१ : यशवंत दिनकर फडके, मराठी लेखक, इतिहाससंशोधक.\n१९७५ : ललित नारायण मिश्रा, भारतीय रेल्वेमंत्री, राजकारणी.\n२००२ : सतीश धवन, भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.\n२००५ : जे.एन.दीक्षित, भारतीय राजकारणी.\n१९८२ : अब्राहम डेव्हिड, भारतीय अभिनेता.\n१९९४ : अमरेंद्र गाडगीळ, मराठी बाल-कुमार लेखक.\n१९९८ : केशव विष्णू बेलसरे, मराठी तत्त्वज्ञानी.\n२००१ : सुशीला नायर, भारतीय आरोग्यमंत्री, भारतीय राजकारणी.\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged इंग्लिश लेखक, कर्तारसिंग दुग्गल, जन्म, जे.आर.आर. टॉल्कीन, जे.एन.दीक्षित, ठळक घटना, द लॉर्ड ऑफ द रिंग्स, दिनविशेष, पुणे, भारत, भारतीय राजकारणी, मराठी इतिहास संशोधक, मृत्यू, यशवंत दिनकर फडके, ललित नारायण मिश्रा, सतीश धवन, सर एडमंड हिलरी, सावित्रीबाई फुले, सुशीला नायर, ३ जानेवारी on जानेवारी 3, 2013 by प्रशासक.\n← २ जानेवारी दिनविशेष माझा महाराष्ट्र – कविता →\n1 thought on “३ जानेवारी दिनविशेष”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/literature/the-numeral-for-sunday/articleshow/66569385.cms", "date_download": "2019-07-20T16:51:02Z", "digest": "sha1:H3IIE27C742TZB5YSDHCX36MSSLEYCR5", "length": 15393, "nlines": 174, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Literature News: अंकलिपी रविवारसाठी - the numeral for sunday | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nजत्रामुखपृष्ठासह अन्य पानांवरील दोन वेगवेगळे अर्थ दर्शवणाऱ्या खिडकी चित्रांची गंमत वैशिष्ट्यपूर्ण आहे...\nमुखपृष्ठासह अन्य पानांवरील दोन वेगवेगळे अर्थ दर्शवणाऱ्या खिडकी चित्रांची गंमत वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहरी, ग्रामीण भागातील जनमाणसांतील व्यक्तिरेखा कथांमधून उलगडल्या आहेत. अशोक मानकर यांची कथा खुमासदार आहे. प्रवीण दवणे यांनी बिग बॉस संकल्पनेवरील कथा, मंगला गोडबोले यांनी भविष्यात पुण्यासाठी व्हिसा मिळवण्यासाठी होऊ शकणारी दमछाक, ज्युनियर ब्रह्ये यांच्या कथेत पत्नी घरात नसल्याने घर सांभाळताना पतीची होणारी धांदल, मिलिंद शिंत्रे यांनी मुलगी अचानक घराबाहेर गेल्याने उडालेला गोंधळ 'मुलगी गेली हो' मध्ये मांडला आहे. अभिजीत पानसे यांची लिंबू सरबत बुक ऑफ रेकॉर्ड्स ही कथा, स्वच्छ गाव...एक अभियान, काही प्रवासयोग आदी कथाही खुशखुशीत आहेत. मार्मिक हास्यचित्रांची फोडणीही तितकीच तडका देणारी आहे.\nसंपादक : अभय कुलकर्णी, किंमत : २००.\nरहस्यकथांचा बादशहा असे बिरुद मिरवणारा हा अंक दरवर्षीप्रमाणेच वैविध्यपूर्ण कथांनी सजला आहे. भयकथा, गूढकथा, साहसकथा, विज्ञानकथा, रहस्यकथा, संभ्रम कथा, ���र्यावरण कथा, चातुर्यकथा, उकलकथा, गुन्हेगारी कथा, मायक्रो फिक्शन कथा, सूडकथा अशा विविध प्रकारच्या कथाविभागांनी अंकाची समृद्धी लक्षात येते. कथा वाचायला आवडणाऱ्या वाचकांसाठी हा अंक म्हणजे मेजवानीच आहे. अनेक नामवंत आणि नवोदित लेखक यात भेटतात.\nसंपादक : नीलिमा राजेंद्र कुलकर्णी, किंमत : ३००.\nकथा-कविता किंवा व्यंगचित्रांच्याही पुढे जाऊन विविधांगी साहित्यांची खुसखुशीत मेजवानी देणाऱ्या अंकांच्या पंक्तीत 'प्रतिभा'ला मानाचे स्थान मिळायला हवे. 'वाचन' या संकल्पनेभोवती हा अंक गुंफण्यात आला आहे. त्यानुसार अगदी मुखपृष्ठ, टॉलस्टॉयचा विचार ते वाचनावर विशेष विभाग यांतून ही संकल्पना सहज प्रकट होते. याव्यतिरिक्त अनुवादित कविता, व्यक्तिचित्रे, ललित, कथा, लेख, कविता आणि रिपोर्ताज अशा बहुविध साहित्याने हा अंक वाचकांना निश्चितच समृद्ध करतो.\nसंपादक : दीपा देशपांडे, किंमत : २०० रुपये\nगावापासून शहरापर्यंत शेतीप्रेमींच्या मनात मानाचे स्थान मिळवेल्या 'अॅग्रोवन'चा दिवाळी अंकही माहितीने परिपूर्ण असा आहे. मजूर समस्येवर कशी मात करायची, यासंदर्भातील विशेष विभाग हे यंदाच्या अंकाचे वैशिष्ट्य आहे. त्याव्यतिरिक्त हा 'शेती'शी निगडीत अंक असला तरी त्यातही यशोगाथा, संकल्पनात्मक लेख, अनुभव, मुलाखती, ललित असे वैविध्यपूर्ण साहित्य वाचायला मिळते. 'गावगाड्यातील बदलांकडे पाहताना...' व 'गलाई कामगारांनी आपल्या भागाची वाट लावली' हे विशेष लेख विशेष उल्लेखनीय.\nसंपादक : आदिनाथ चव्हाण, किंमत : १५०\nऐतिहासिक विषयावर, दुर्ग किल्ल्यांवर अभ्यासपूर्ण आणि उत्कृष्ट छायाचित्रांसह निघणारा हा दर्जेदार दिवाळी अंक आहे. महाराष्ट्रातील आणि जागतिक विषयही त्यात असतात. यंदाच्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणजे संभाजी महाराजांवरील विशेष विभाग. त्यात विविध लेखांत ललित वाङमयातील संभाजी महाराज हा उल्लेखनीय आहे. त्या व्यतिरिक्त बुंदेलखंडाचा कोहिनूर, इजिप्तची पाषाण लिपी आदी विषयही छायाचित्रांसह आहेत.\nसंपादक : रामनाथ आंबेरकर, किंमत : ३५०.\nट्रेकिंग या विषयावर निघणारा हा दिवाळी अंक यंदा महाराष्ट्रातील विविध किल्ले व दुर्ग, तसेच पोर्तुगीजकालीन व शिवकालीन ऐतिहासिक स्थळांचा वेध घेणारा आहे. गिर्यारोहकांना सल्ले, ट्रेकिंगचे अनुभव तसेच छायाचित्रण आदीविषयीही यात साहित्य आहेत.\nसंपादक: संदीप तापकीर, योगेश काळजे. किंमत : २००.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाळावर सूर्य गोंदणारी कविता\nकाहिली: प्राध्यापक पदभरतीच्या लुटीविरोधातील आकांत\nनवे शिक्षण धोरण, शिक्षण हक्क कायदा आणि वास्तव\nकालबाह्य राष्ट्रीयीकरणाचे स्मरण : भाग १\nचंद्रावरून परतले नसते तर…\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/ravi-shastris-contract-doesnt-have-extension-clause-bcci/articleshow/68502295.cms", "date_download": "2019-07-20T17:18:14Z", "digest": "sha1:UVEKHEFR25LQFCKV35OIDITIWEYS54J5", "length": 17554, "nlines": 197, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "रवी शास्त्री: शास्त्रींचे भवितव्य वर्ल्ड कपवर", "raw_content": "\nभारत विरुद्ध वेस्ट इंडिज\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nRavi Shastri: शास्त्रींचे भवितव्य वर्ल्ड कपवर\nसध्या देशात इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि वन-डे वर्ल्ड कपचे वातावरण आहे. मात्र, या दोन्ही स्पर्धा संपल्यानंतर चर्चेत येईल तो भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पदाचा. कारण, वर्ल्ड कपनंतर त्यांचा भारतीय क्रिकेट\nRavi Shastri: शास्त्रींचे भवितव्य वर्ल्ड कपवर\nसध्या देशात इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) आणि वन-डे वर्ल्ड कपचे वातावरण आहे. मात्र, या दोन्ही स्पर्धा संपल्यानंतर चर्चेत येईल तो भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या पदाचा. कारण, वर्ल्ड कपनंतर त्यांचा भारतीय क्रिकेट संघासोबतचा करार संपुष्टात येत आहे. त्यांच्यासह झालेल्या करारात कार्यकाळ वाढविण्याच��� कुठलाही नियम नाही. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) प्रशिक्षकपदासाठी पुन्हा जाहिरात द्यावी लागणार आहे. मात्र, शास्त्रींचे भवितव्य हे भारताच्या वर्ल्ड कपमधील कामगिरीवरच ठरणार आहे, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.\nअनिल कुंबळेंनंतर जुलै २०१७मध्ये रवी शास्त्री यांची भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली होती. बीसीसीआयमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की अनिल कुंबळेच्या वेळेपासून भारतीय संघाच्या प्रशिक्षक आणि सहायक वर्ग यांना करारात वाढ किंवा नुतनीकरणाचा नियम नाही. म्हणूनच शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकला, तरी त्यांना करारात वाढ मिळणार नाही. यासाठी स्वतंत्र निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. यासाठी रितसर जाहिरात देण्यात येईल. सर्व पद पुन्हा नव्याने भरण्यात येतील.' सध्या रवी शास्त्री हे प्रमुख प्रशिक्षक असून, संजय बांगर हे फलंदाजी प्रशिक्षक, तर भरत अरुण हे गोलंदाजी प्रशिक्षक आहेत. आर. श्रीधर यांच्याकडे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाची जबाबदारी आहे. वर्ल्ड कपमधील शेवटच्या लढतीपर्यंतच या सर्वांचा बीसीसीआयशी करार आहे. वर्ल्ड कपच्या चौदा दिवसानंतर लगेचच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा आहे. जुलैमध्ये होणारी ही स्पर्धा सर्व कसोटी देशांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रशिक्षक नेमण्याची प्रक्रिया बीसीसीआयला लवकरात लवकर करावी लागणार आहे.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारताने वर्ल्ड कपमध्ये किमान उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला, तरी शास्त्रींच्या जागी दुसरा प्रशिक्षक येण्याची शक्यता कमीच आहे. त्यांच्यावर बीसीसीआय विश्वास कायम राखण्याची शक्यता अधिक आहे. शास्त्रींच्या मार्गदर्शनाखाली भारताने मागील दोन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका ७१ वर्षांनी जिंकली आहे. त्याचबरोबर भारताने द. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वन-डे मालिका जिंकल्या आहेत.\nया वर्षापासून महिलांची मिनी-आयपीएल स्पर्धा होणार असल्याचीही चर्चा आहे. यात तीन संघ असतील. गेल्या वर्षी महिलांचा एक प्रदर्शनीय सामना ठेवण्यात आला होता. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक डब्लूव्ही रमण आणि निवड समितीचे सदस्य यांनी या लीगसाठी ३० नावे दिली आहेत. यात बारा परदेशी खेळाडूंचीही नावे आहे. तीन संघांत प्रत्येकी १४ खेळाडू असतील. तीन संघ एकमेकांविरुद्ध खेळतील आणि अंतिम दोन संघांमध्ये फायनल असेल.\nइतर बातम्या:विश्वकप|रवी शास्त्री|बीसीसीआय|T20 World Cup|Ravi Shastri|bcci\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nचौकारांऐवजी आणखी एक सुपर ओव्हर हवी: सचिन\nसचिनच्या ड्रीम वर्ल्डकप संघात धोनीला जागा नाही\nवर्ल्डकप फायनल: पाचऐवजी दिल्या सहा धावा\nआयसीसीच्या ड्रीम टीममध्ये रोहित आणि बुमराह\n6/7/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/10/2019 - द रोझ बाउल, साउथम्पटन\n6/11/2019 - कंट्री ग्राउंड, ब्रिस्टल\n6/13/2019 - ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nसारं काही स्वप्नवत...: इयान मॉर्गन\nरोहितकडे टी-२० व वनडे, तर विराटकडे कसोटी संघाचे नेतृत्व\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\nइंग्लंड विश्वविजेता; सुपर ओव्हरमध्ये थरारक विजय\nझिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड निलंबित; आयसीसीची धडक कारवाई\nधोनीच्या मनात काय आहे ते जाणून घ्या: जगदाळे\nनिवड समितीची बैठक पुढे ढकलली\nवेस्ट इंडिज दौरा: उद्या संघनिवड; धोनीच्या समावेशावर प्रश्नचिन्ह\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विंडीजला जाणार\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: योगराज सिंग\nप्रो-कबड्डी: यू मुंबा आणि बेंगळुरूची विजयी सलामी\nचीनला टक्कर देत पी. व्ही. सिंधूचा अंतिम फेरीत प्रवेश\nरब्बानी, बीकेसीपी, भवन्स संघ विजयी\nओकूहाराला नमवून सिंधू उपांत्य फेरीत\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nRavi Shastri: शास्त्रींचे भवितव्य वर्ल्ड कपवर...\nDhoni-Kuldeep yadav: धोनीमुळे गोलंदाजांचे बरेचसे काम सोपे...\nvirat-Gambhir: विराट चतुर कॅप्टन नाही; धोनी, रोहितशी तुलना नको: ...\n'आयपीएल ठरविणार चौथा क्रमांक'...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/r-r-patil-must-go/", "date_download": "2019-07-20T16:37:36Z", "digest": "sha1:7YBBFRQICUKEIB4U5KWIYLFP5JDA373A", "length": 9192, "nlines": 143, "source_domain": "www.marathimati.net", "title": "गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा | R R Patil Must Go", "raw_content": "\nगृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायलाच हवा\nराज ठाकरे आणि आर. आर. पाटील\n‘आझाद मैदानाजवळ पोलिसांवर जो हिंसाचार झाला त्यात पोलिस आयुक्तांबरोबरच गृहमंत्रीही तेवढेच दोषी आहेत. त्यामुळे, त्यांनी राजीनामा द्यायलाच हवाच’, अशी तोफ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर डागली. जर एखाद्या खात्यातील समजत नसेल तर दुसऱ्या खात्याचा कार्यभार हाती घ्यावा, असा सणसणीत टोलाही राज यांनी लगावला.\n‘पोलिस आयुक्तांना प्रमोशन मिळाले, ही ‘जितं मया’ परिस्थिती नव्हे. माझे त्यांच्याशी वैयक्तिक वैर नाही पण, अशा गोष्टीतून अधिकारी व मंत्र्यांनी बोध घ्यावा’, अशी अपेक्षा राज यांनी व्यक्त केली. राज यांनी दावा केला की, ‘आझाद मैदानाच्या घटनेनंतर पोलिसांचे धैर्य वाढवणे अत्यंत गरजेचे होते आणि आम्ही तेच केले. जे मुस्लिम महाराष्ट्रात राहतात, ते पोलिसांवर कधीही हल्ला करु शकत नाही. पण महाराष्ट्राला बांगलादेशी घुसखोर आणि उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथील परप्रांतीयांमुळेच धोका आहे. त्यामुळे या लोकांवर वेळीच लगाम घालायला हवा’, अशी मागणीही यांनी केली.\n‘या घटनेतील आरोपींना अटक करण्यासाठी तुम्ही सण बघता का ते इतके दिवस तुमच्यासाठी मुंबईतच थांबून राहतील का’, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारणीही केली की, दसरा, दिवाळी, गणपती असे सण आमच्या आंदोलकांवर कारवाई करताना बघता का.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन काही जण राजकारण करतात पण, त्यांचे विचार कधी अंमलात आणलेत का, याचा पुनरुच्चर त्यांनी केला. स्मारकासाठी पंतप्रधानांनी परवानगी देऊनही अजून किती दिवस इंदू मिलसाठी जप करत राहणार, असा सवालही राज यांनी केला.\nया वर्गातील आणखी काही लेख\nराज यांनी फोडली महाराष्ट्र धर्माची डरकाळी\nअरुप पटनाईक यांना प्रमोशन\nमनसेने घातली सूरक्षेत्रवर झडप\nमुख्यमंत्री यांचा नितीशकुमारांना सणसणीत टोला\nगुलाब राजला आणि काटे तावडेला\nराज ठाकरे भेटले पोलिस आयुक्तांना\nराज यांनी काढली नगरसेवकांची खरडपट्टी\nराज ठाकरे यांचे एक पाऊल पुढे\nThis entry was posted in घडामोडी and tagged आझाद मैदान, मनमाड, मनसे, महाराष्ट्र, राज ठाकरे on ऑगस्ट 24, 2012 by संपादक.\n← कुटुंब ३१ ऑगस्टला चित्रपटगृहात उद्धव ठाकरे यांनी केले आवाहन →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2019/02/google-web-rangers-2019-contest-students.html", "date_download": "2019-07-20T16:23:23Z", "digest": "sha1:DVRHIGNYWCD4XOWX7JHDNCDCPUAGPYHA", "length": 15753, "nlines": 217, "source_domain": "www.marathitech.in", "title": "गूगल वेब रेंजर्स स्पर्धा : विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षेबाबत प्रसाराची संधी", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही ��ेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nगूगल वेब रेंजर्स स्पर्धा : विद्यार्थ्यांना इंटरनेट सुरक्षेबाबत प्रसाराची संधी\nगूगलने काही दिवसांपूर्वी या स्पर्धेबद्दल घोषणा केली होती. आता या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. भारतामध्ये डिजिटल सिटीझनशिप व इंटरनेट सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचं आव्हान या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे.\nवेब रेंजर म्हणजे कोण : आपलं वय १० ते १७ दरम्यान असेल आणि ऑनलाइन विश्वामध्ये सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवं हे ठाऊक असेल व या बाबतीत तुम्ही आपल्या शेजार्‍यांना/नातेवाईकांना मदत करत असाल तर तुम्ही वेब रेंजर आहात\n१० ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना ही स्पर्धा खुली असून देशभरातील कोणताही विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. स्पर्धेत भाग घेण्याची मुदत २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.\nही स्पर्धा जगभर आयोजित केली जाते आणि याची भारतातील सुरुवात २०१५ मध्ये करण्यात आली होती. स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्यामधील कल्पकतेला वाव देऊन साबर सुरक्षेच महत्व अधोरेखित करायचं आहे.\nस्पर्धेबद्दल माहिती व सहभागासाठी लिंक : events.withgoogle.com/webrangersindia\nविद्यार्थ्यांना खालील दोन फॉरमॅटपैकी एकामध्ये भाग घ्यायचा आहे.\nCampaign: एकमेकानाशी संवाद साधून कॅम्पेनद्वारे आपल्या परिसरातील नागरिकांशी संपर्कात राहून इंटरनेटविषयी जागरूकता निर्माण करायची आहे. यासाठी ग्रुपमध्ये काम करता येईल हा ग्रुप ३ पेक्षा अधिक जणांचा नसावा.\nProject: या फॉरमॅटमध्ये तुम्हाला वेबसाइट/अॅप/व्हिडीओ तयार करायचा आहे. मात्र यापैकी पर्याय वापरताना योग्य माहिती विश्वासू संदर्भ वापरून दिलेली असावी.\nअपेक्स लेजंड्स : पब्जी, फोर्टनाइटनंतर आता नवी गेम चर्चेत\nअॅमेझॉन अलेक्सावर आता ३५० रेडियो स्टेशन्स ऐकण्याची सोय\nगूगल पे अॅपमध्ये रेल्वे तिकीट बुकिंगची सोय उपलब्ध\nस्टार्टअप इंडिया व्हॉट्सअॅप चॅलेंज जाहीर : १.८ कोटींची बक्षिसं\nसुरक्षित इंटरनेट दिन : गूगलच्या सूचना\nसर्वांच्या कॉम्पुटर्सवर आता सरकारी संस्थांची पाळत : सरकारचा काहीसा वादग्रस्त निर्णय\nअॅमेझॉन अलेक्सावर आता ३५० रेडियो स्टेशन्स ऐकण्याची सोय\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/give-athavale-a-proper-honor-in-the-legislative-assembly-chief-minister-2/77980/", "date_download": "2019-07-20T16:22:18Z", "digest": "sha1:J5KMEGOS4HLTQ2OJ5AWUAEOAZ3RLYR7F", "length": 5817, "nlines": 89, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Give Athavale a proper honor in the Legislative Assembly - Chief Minister", "raw_content": "\nघर व्हिडिओ लोकसभेत रिपाईचं काय\nलोकसभा निवडणुकीत रामदास आठवले यांच्या रिपाई पक्षासह इतर मित्रपक्षांना किती जागा मिळतील अशी चर्चा सुरू असताना आठवलेंच्या पक्षाचा आता नाह��� तर विधानसभा निवडणुकीत नक्कीच विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nचोरांना पकडण्यासाठी पोलिसांची फिल्मी स्टाईल\nरणजितसिंह मोहिते पाटील यांची भाजप प्रवेशाची घोषणा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nचित्रपट बघितल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, ‘स्माईल प्लीज’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\nइन्स्टाग्राममधील चूक शोधली आणि झाला लखपती\nICC कडून टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर\n तुमचा डेटा गेलाच समजा\n‘#sareetwitter’ ट्रेंडचा प्रचंड धुमाकूळ; नेमकं प्रकरण काय\nVideo : बसमध्ये तरुणीने केला हॉट डान्स; कंडक्टर आणि ड्रायव्हर निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/photo-painting-exhibition-in-jehangir-art-gallery-mumbai/", "date_download": "2019-07-20T16:21:42Z", "digest": "sha1:7EHN4Y7DX6WDU7MELHUCBPOW4W4I6DTX", "length": 13736, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "Photo : रसिकांसाठी पर्वणी, जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जो��दार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nPhoto : रसिकांसाठी पर्वणी, जहांगीर आर्ट गॅलरीत चित्रांचे प्रदर्शन\nआशिया खंडातील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये चित्रकार अमोल सत्रे, लक्ष्मण अहिरे आणि चंद्रकांत सोनेवणे यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरले आहे.\nचित्रकार अमोल सत्रे यांच्या 'गर्दी' या थिमअंतर्गत काढण्यात आलेल्या 'जगन्नाथपुरीचा रथयात्रा सोहळा' या चित्राला तब्बल दीड लाख रुपये किंमत मिळाली.\nचित्र प्रदर्शनामध्ये पानांच्या विविध छटा आणि मानवी कलाकृतींचाही समावेश आहे.\nहे प्रदर्शन तुम्हाला 14 मे ते 20 मे या दरम्यान पाहता येणार आहे आणि चित्र विक्रीसाठीही उपलब्ध आहेत\nसामनाचे यूट्युब चॅनल सब���्क्राइब करा\nमागीलहनीट्रॅपमध्ये अडकला लष्कराचा कारकून, पाकिस्तानला पुरवत होता गोपनीय माहिती\nपुढीलधान्य घोटाळ्यातील आरोपींना जामीन नाकारला\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-20T15:33:20Z", "digest": "sha1:QXRWKKYXFH5DA7B65EOM4JIBME35CLV3", "length": 10408, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "हिंगोलीतील बसपा पदाधिकारी बडतर्फ | Dainik Prabhat", "raw_content": "\nहिंगोलीतील बसपा पदाधिकारी बडतर्फ\nहिंगोली: बहुजन समाज पार्टीचे कळमनुरी येथील पदाधिकारी विजय बलखंडे, पिराजी इंगोले आणि सुनील घोंगडे यांची बहुजन समाज पक्षातून कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रज्ञावंत मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार ही कारवाई प्रदेश प्रभारी ना. तू. खंदारे यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या या बहुजन समाज पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बडतर्फी करण्यात आल्यामुळे बसपामध्ये वाद निर्माण होण्याची शक्‍यता आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nविधानसभा निवडणूकीत आम्ही मुंबईतील सर्व जागा जिंकणार- मुख्यमंत्री\nमोहितेंच्या अडचणींमध्ये वाढ; कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्‍यता\n‘अलिबागवरुन आला आहेस का’ डायलॉगवर बंदी नाहीच- हायकोर्ट\nभाजपने स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडची वेस्ट सिटी केली- अजित पवार\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nराष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाणार\nराष्ट्रवादी व काँग्रेसचे काही आमदार आठवडाभरात भाजपमध्ये- चंद्रकांत पाटील\nभाजप आता भारतीय जमीन पक्ष झाला; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका\nचंद्रकांत पाटलांनी स्वीकारला भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\n#Prokabaddi2019 : कबड्डीच्या श्रेष्ठत्वासाठी आजपासून रणसंग्राम\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%AE", "date_download": "2019-07-20T16:45:52Z", "digest": "sha1:FQUNQFJNOKF4NZ6EXRJ453P344RNWUDC", "length": 10117, "nlines": 23, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "जीनोम - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nपुरुषांमधील डिप्लॉइड जीनोमातील ४६ गुणसूत्रांचे चित्र\nसजीवाच्या सर्व गुणसूत्रांवरील सर्व जनुकांचा डिऑक्सिरायबोन्यूक्लिक ऍसिड (डीएनए) संरचना, त्यांचे स्थान, क्रम, कार्य, प्रकार, जाळे, विकृती यांची इत्थंभूत माहिती देणारा आराखडा म्हणजे जीनोम (इंग्लिश: Genome ;) होय. यास सजीवाची 'जनुकीय कुंडली' असेही म्हंटले जाते.\nकोणत्याही सजीवाची डीनएच्या स्वरूपामध्ये असलेली सर्व माहिती म्हणजे त्या सजीवाचा जीनोम. जीनोम या शब्दाची व्युत्पत्ति ‘जीन’ आणि क्रोमोसोम मधील ‘ओम’ यावरून झालेली आहे. ‘बायोम’ ‘रायझोम’ अशा शब्दांसोबत जीनोम हा शब्द चपखल बसतो. जातीची वैशिष्ठ्ये त्याच्या जीनोमवर अवलंबून असतात. डीएनए मधील क्रमाने असलेल्या बेस जोड्यांच्या स्वरूपातील व्यक्त होणारे भाग म्हणजे त्या सजीवामधील जनुके. याशिवाय डीएनए मध्ये अव्यक्त भाग मोठ्या प्रमाणात असतो. व्यक्त होणारा आणि न होणारा डीएनए चा एकूण भाग म्हणजे सजीवाचा जीनोम.\nजीनोमचा विस्तार म्हणजे सजीवामधील पेशीमध्ये असलेल्या डीएनएची एक कॉपी (प्रत). पेशीमध्ये अशा डीएनएच्या दोन प्रती असतात. जीनोम चा विस्तार पायकोग्रॅम या एककाने मोजण्याची पद्धत आहे. एक पायकोग्रॅम म्हणजे एका ग्रॅमचा 10-12 (एका ग्रॅमचा एक ट्रिलियन एवढा भाग). हे मापन न्यूक्लिओटाइड बेस जोड्यांच्या संख्येवरून सुद्धा मोजण्याची पद्धत आहे. एक एमबी म्हणजे मिलियन बेस किंवा एमबीपी (मिलियन बेस पेअर-चे लघुरूप) म्हणजे दहा लाख बेस जोड्या. संगणकीय परिभाषेत केबी,एमबी,जीबी आणि टीबी ही अक्षरे बाइटच्या संख्येशी संबंधित आहेत. तर जीनोमच्या परिभाषेत या संख्या नायट्रोजेन बेस जोड्यांशी संबंधित आहेत.\nजीनोमचा विस्तार एका अगुणित (हॅप्लॉइड) युग्मकामधील डीएनए एवढा असतो. गेल्या पन्नास वर्षामध्ये हजारो सजीवांच्या जीनोमचा विस्तार गणिताने आणि पत्यक्षात मोजलेला आहे. जीनोमचा विस्तार आणि सजीवाच्या शारिरिक गुंतागुंतीचा काहींही संबंध नसतो. काहीं एकपेशीय आदिजीवांचा जीनोम मानवी जीनोमहून अधिक मोठा आहे. जीनोमचा विस्तार सजीवामध्ये असलेल्या जनुकांच्या संख्येशी संबंधित आहे. जीनोम विस्तारामध्ये मध्ये खूप विविधता आहे. जीनोममध्ये अव्यक्त जनुके अधिक असल्यास जीनोमचा विस्तार मोठा असतो. उदा. बॅक्टेरिओफाज एमएस2 या जिवाणूमध्ये 3.5 केबीपी किलो बेस जोड्या एवढा जीनोम (सर्वात लहान). ई कोलि जीनोम 4.6 एमबीपी, पॅरिस जेपोनिका या जपानी झाडाचा जीनोम 150 जीबीपी. अमीबा डुबिया या एकपेशीय आदिजीवाचा जीनोम 670 जीबीपी आणि मानवी जीनोम 3.2 जीबीपी. काहीं परजीवीमध्ये जीनोमचा संकोच होण्याची क्रिया होत असल्याचे संकेत मिळाले आहेत. उदा. जिवाणूच्या पेशीमध्ये साधारणपणे 1000 जनुके असतात. पण एके काळी स्वतंत्र आस्तित्व असलेले रिकेट्सिया आणि सायनोबॅक्टेरिया सारखे जिवाणू दृश्यकेंद्रकी पेशीमध्ये प्रविष्ठ झाल्यानंतर त्यांच्या जीनोमचा संकोच झाला आहे. (पहा पेशीअंगके) त्याच प्रमाणे तंतुकणिकेमध्ये आता फक्त वीस जनुके शिल्लक राहिलेली आहेत. तंतुकणिकेमधील बरीच जनुके पेशीकेंद्रकामध्ये स्थलांतरित झालेली आहेत. परजीवी मायकोबॅक्टेरिया लेप्रि या कुष्ठरोगाच्या जिवाणूमध्ये एक तृतियांश जनुकांचे विलोपन झालेले आहे. जीनोमचा विस्तार बराच गुंतागुंतीचा असल्याने सध्या वैज्ञानिक सजीवांचे आस्तित्व टिकून राहण्यासाठी कमीतकमी किती विस्ताराचा जीनोम आणि पर्यायाने किती जीवनप्रक्रियांची आवश्यकता आहे यावर संशोधन करीत आहेत. पृथ्वीवर पहिल्या सजीवाची निर्मिती कशी झालीअसावी याची कल्पना करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होईल.\nजीनोमांचा अभ्यास आरोग्य, पर्यावरण, औषध निर्मिती, अन्न, सुरक्षा, नगदी पीक, उत्क्रांतीची दिशा अशा विविध हेतूंनी केला जातो. ही माहिती संकलित करण्यासाठी यासाठी 'आंतर���ाष्ट्रीय न्यूक्लिओटाइड क्रम विदागार सहयोग संस्था' ('इंटरनॅशनल न्युक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन') ही केंद्रीय संस्था कार्यरत आहे.\nइ.स. १९७६ मध्ये एमएस२ या विषाणूचा जीनोम सर्वप्रथम वाचला गेला.\nआंतरराष्ट्रीय न्यूक्लिओटाइड क्रम विदागार सहयोग संस्थेचे (इंटरनॅशनल न्यूक्लिओटाईड सिक्वेन्स डेटाबेस कोलॅबोरेशन) संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nडीएनए इंटरॅक्टिव्ह : डीएनए विज्ञानाचा इतिहास (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/9/air-india-haj-yatra-passengers-are-allowed-to-carry-zamzam-cans.html", "date_download": "2019-07-20T15:46:20Z", "digest": "sha1:IRLPWR7262CRJCT7ZI5KXJGOTVNYI5JV", "length": 3747, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " हज यात्रेकरुंच्या ‘जम जम’पाण्यावर बंदी नाही - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - हज यात्रेकरुंच्या ‘जम जम’पाण्यावर बंदी नाही", "raw_content": "हज यात्रेकरुंच्या ‘जम जम’पाण्यावर बंदी नाही\n- एअर इंडियाचं स्पष्टीकरण\nसरकारी विमान सेवा पुरवणाऱ्या एअर इंडियाकडून हज यात्रेकरुंच्या पवित्र जम जम पाण्यावर बंदी घालण्यात आलेली नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हज यात्रेकरु यात्रेवरुन परतताना त्यांच्या सामानासह पवित्र जम जम पाणी कॅनमधून घेऊन जाऊ शकतात असं एअर इंडियाने स्पष्ट केलं आहे.\nयापूर्वी इंग्रजी वृत्तपत्र टाइम्स ऑफ इंडियाने, एअर इंडियाच्या जेदाह-हैदराबाद-मुंबई आणि जेदाह-मुंबई या दरम्यान उडणाऱ्या विमानांमध्ये 15 सप्टेंबरपर्यंत जम जम पाणी आणण्यास बंदी घालण्यात आल्याचं वृत्त दिलं होतं. विमानांमध्ये झालेला बदल आणि मर्यादित आसन संख्या यामुळे जम जम पाण्यासाठी लागणारे कॅन पुरवता येणार नाही असं परिपत्रक 4 जुलै 2019 रोजी एअर इंडियाच्या जेदाह येथील कार्यालयातून जारी करण्यात आल्याचं या वृत्तात म्हटलं होतं. मात्र, असा कोणताही निर्णय घेण्यात आलं नसल्याचं स्पष्टीकरण एअर इंडियाकडून देण्यात आलं असून वृत्तसंस्था एएनआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे.\nयंदा भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यामध्ये 30 हजारांची वाढ करण्यात आली असून दरवर्षी २ लाख भाविकांना आता हज यात्रा करता येणार आहे. गेल्या महिन्यात जी 20 समिटच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि सौदीचा युवराज मुहम्मद बिन सलमान यांच्यामध्ये झालेल्या द्विपक��षीय चर्चेनंतर भारतीय मुस्लिमांच्या हज कोट्यामध्ये 30 हजारांची वाढ करण्यात आली असून दरवर्षी 2 लाख भाविकांना आता हज यात्रा करता येणार आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/9/congress-mla.html", "date_download": "2019-07-20T16:16:58Z", "digest": "sha1:IWACAU6SMHBAIQLOY3B6E4P6IHK4DCGT", "length": 5974, "nlines": 12, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " राजीनामा देणार्‍या आमदारांना अपात्र ठरवा - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - राजीनामा देणार्‍या आमदारांना अपात्र ठरवा", "raw_content": "राजीनामा देणार्‍या आमदारांना अपात्र ठरवा\n- सरकार वाचविण्यासाठी शेवटची धडपड\nकर्नाटकात निर्माण झालेला राजकीय पेच आज तिसर्‍या दिवशीही कायमच आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जदएस-काँग्रेस आघाडीचे सरकार वाचविण्याचा शेवटचा प्रयत्न करताना, आमदारकीचा राजीनामा देणार्‍या आपल्या 10 बंडखोर सदस्यांना अपात्र ठरविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.\nआपल्याच पक्षाची अशी अडचण करू नका, राजीनामे मागे घ्या आणि पक्षात परत या, असे आवाहन करताना, पक्षाच्या शिस्तीचे पालन न करणार्‍या आमदारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिला आहे. जदएसच्या तीन आणि काँग्रेसच्या 10 आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर सिद्धरामय्या यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.\nदरम्यान, आजच्या बैठकीतही काही आमदार अनुपस्थित होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या आमदारांच्या अनुपस्थितीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी ते पक्षाच्याच पाठीशी आहेत, अशा आशयाचे पत्र त्यांच्याकडून प्राप्त करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्नाटक आणि इतर भाजपेतर राज्यांमधील सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. आमचे सरकार पाडण्याचा भाजपाचा हा सहावा प्रयत्न आहे आणि यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचाच हात आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला.\nरोशन बेग यांचाही राजीनामा\nपक्षविरोधी कारवायांसाठी निलंबित करण्यात आलेले कॉंगे्रसचे आमदार रोशन बेग यांनीही आज आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. हा काँग्रेससाठी आणखी एक हादरा मानला जात आहे. राजीनामा देणार्‍या अन्य आमदारांनी ज्याप्रमाणे मुंबई गाठली, तसे मी काहीच करणार नाही. मी येथेच राहणार आहे. राज्य हज समितीचा अध्यक्ष या नात्याने मी हज यात्रेकरूंच्या व्यवस्थेसाठी आता विमानतळावर जात आहे, असे त्यांनी सांगितले. राजीनामा देणारे आमदार तुमच्याशी काही बोलले का, असे विचारले असता, होय त्यांनी मला हॅलो म्हटले, असे गमतीचे उत्तर त्यांनी दिले.\nमाझे प्रत्येक पाऊल ऐतिहासिक असेल : विधानसभाध्यक्ष\nकर्नाटकातील राजकीय पेच सोडविण्यासाठी मी उचलणार असलेले प्रत्येक पाऊल ऐतिहासिक असेल, मी कोणतीही चूक करणार नाही, अशी भूमिका राज्य विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश यांनी विशद केली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/video/maharashtra-drought-amaravati-congress-mla-yashomati-thakur-abuses-government-officers-meeting-water-shortage/251832", "date_download": "2019-07-20T15:33:45Z", "digest": "sha1:XTSJR7PI2EI7O6Y6KMQHJ3GSBW5MVHBK", "length": 15056, "nlines": 126, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Maharashtra drought: पाणी प्रश्नावरून आमदार यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ amaravati congress mla yashomati thakur abuses government officers meeting water shortage", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nVIDEO: पाणी प्रश्नावरून आमदार यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ\nMaharashtra Drought: अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाईच्या विषयावर आयोजित बैठकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पाण्याच्या मुद्द्यावरून संतप्त होत. अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.\nआमदार यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ | फोटो सौजन्य: ANI\nअमरावती: महाराष्ट्रात दुष्काळाची स्थिती खूपच गंभीर बनली आहे. विशेषतः विदर्भात परिस्थिती गंभीर आहे. प्रत्येक जिल्ह्यात दुष्काळाच्या आढावा बैठका घेतल्या जात असून, त्यातून सध्या सुरू असलेल्या उपाय योजना आणि पुढच्या तयारीची माहिती घेतली जात आहे. या बैठकांना लोकप्रतिनिधीदेखील उपस्थित राहत आहेत. अशीच एक सार्वजनिक बैठक वादळी ठरली आहे. अमरावती जिल्ह्यात झालेल्या या आढावा बैठकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पाण्याच्या मुद्द्यावरून संतप्त होत अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. यशोमती ठाक��र यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप शेअर झाला आहे. या व्हिडिओमुळे ठाकूर यांना टीकेला सामोरं जावं लागतंय तर दुसरीकडं विदर्भातील दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीचा ही अंदाज येत आहे.\nविदर्भात तीव्र पाणी टंचाई\nविदर्भात अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी परिस्थितीबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती. मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूरदेखील त्या बैठकीला उपस्थित होत्या. बैठकी दरम्यान चर्चेत ठाकूर यांचा पारा चढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांशी जोर जोरात वाद घालण्यास सुरुवात केली. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळही केली. त्यावेळी त्यांचे समर्थक कार्यकर्तेदेखील उपस्थित होते. त्यांनी बैठकीत ‘पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’ अशी घोषणाबाजीही सुरू केली. या सगळ्यात ठाकूर यांनी शिवीगाळ केल्यानं बैठकीला वेगळेच स्वरूप आले.\nपाणी न सोडल्यामुळेच राग अनावर : आमदार ठाकूर\nव्हिडिओमध्ये यशोमती ठाकूर आपल्या जाग्यावरून उठून अधिकाऱ्यांशी तावातावाने बोलताना दिसत आहेत. त्यात त्यांनी शीवीगाळ केल्याचेही स्पष्ट ऐकू येत आहे. या बैठकीत यशोमती ठाकूर यांनी अधिकाऱ्यांवर पाण्याच्या बाबतीत दुजाभाव गेल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांची चेष्टा करून त्यांच्यावर हसल्याचा आरोपही केला आहे. त्यांना भडकवण्यासाठीच हा प्रकार केल्याचे त्यांनी म्हटले आहे. या सगळ्या प्रकारावर ठाकूर यांनी त्यांच्या पुढ्यात ठेवलेला पाण्याचा काचेचा ग्लास रागा रागाने फोडला आहे. ही बैठक स्थानिक पाणी टंचाईच्या मुद्द्यावर आयोजित करण्यात आली होती. आमदार ठाकूर यांनी त्यांचा सगळा राग अधिकाऱ्यांवर काढल्याने त्याचीच चर्चा अमरावतीमध्ये सुरू आहे.\nया सगळ्याप्रकारावर आमदार यशोमती ठाकूर यांनी आपली बाजू मांडली आहे. त्या म्हणाल्या, ‘संबंधित अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण, त्यांनी त्या धुडकावून लावल्या त्यामुळेच मला राग आला आणि मी तो त्याच्यावर व्यक्त केला. गेल्या दोन आठवड्यांपासून आम्ही मतदारसंघातील पाणी टंचाईवर झगडतो आहे. जिल्हाधिकाऱ्यांनीही पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. पण, भाजप नेत्यांकडून अडवणूक होत असल्यामुळे पाणी सोडण्यात येत नाही.’\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] शूटींगदरम्यान वरुण धवनला दुखापत, क्लायमॅक्स सीनच्या वेळीच झाला अपघात\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\nभाजप सरकार प्रियंका गांधी यांना घाबरते: बाळासाहेब थोरात\nपुणे-सोलापूर मार्गावर भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू\nप्रदीप शर्मांचा राजीनामा, निवडणूक लढविण्याची शक्यता\nआदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान\nमोबाईल फोनचा नाद भोवला, केली तरूणाने आत्महत्या\n[VIDEO]: लघुशंका आल्याने मोटरमनने लोकल ट्रेनच थांबवली, व्हिडिओ व्हायरल\nLIVE UPDATE: [VIDEO] डोंगरी दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून 'एवढी' आर्थिक मदत जाहीर\nAhmadnagar News : नगर महापालिकेत आरोग्य निरीक्षकाचा प्रताप\n[VIDEO] एसटी बसला भीषण अपघात, बस जळून खाक, २८ प्रवासी जखमी\n[VIDEO]: गडचिरोली भूसुरंग स्फोटप्रकरणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी अटकेत, गुन्ह्याची कबुली\nअजून बरेच काही >>\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nखेल जगत से जुड़ी हस्तियों ने शीला दीक्षित को दी श्रद्धांजलि\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nVIDEO: पाणी प्रश्नावरून आमदार यशोमती ठाकूर यांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ Description: Maharashtra Drought: अमरावती जिल्ह्यात पाणी टंचाईच्या विषयावर आयोजित बैठकीत काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांनी पाण्याच्या मुद्द्यावरून संतप्त होत. अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/ipl/article/ipl-2019-harbhajan-singh-reveals-shane-watson-played-his-inning-with-injured-legs-on-instagram/251797", "date_download": "2019-07-20T16:38:54Z", "digest": "sha1:DLETT5PLBA3KR5EPB3DWR3XFCBWOKZHV", "length": 13421, "nlines": 121, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " IPL 2019: पायातून रक्त येत असूनही शेन वॉटसन खेळत राहिला IPL 2019 harbhajan singh reveals shane watson played his inning with injured legs on instagram", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा ट���क इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nIPL 2019: पायातून रक्त येत असूनही शेन वॉटसन खेळत राहिला\nIPL 2019: शेन वॉटसनची ५९ बॉल्समधील ८० रन्सची खेळी खरंच जिगरबाज होती. जिगरबाज एवढ्यासाठी की, डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असताना त्यातून रक्त वाहत असतानाही वॉटसन संघासाठी मैदानावर होता. दुदैवाने तो रन आऊट झाला.\nशेन वॉटसन | फोटो सौजन्य: Instagram\nहैदराबाद : आयपीएलच्या फायनलमध्ये चेन्नईच्या शेन वॉटसनने एकाकी झुंज देऊन टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण, त्याची ती खेळी व्यर्थ ठरली. टीमला विजयासाठी दोन रन्स कमी पडल्या. पण, वॉटसनची ५९ बॉल्समधील ८० रन्सची खेळी खरंच जिगरबाज होती. जिगरबाज एवढ्यासाठी की, डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असताना त्यातून रक्त वाहत असतानाही वॉटसन संघासाठी मैदानावर होता. दुर्दैवाने तो रन आऊट झाला आणि चेन्नईच्या हातात आलेली मॅच मुंबईने अक्षरश: हिसकावून घेतली. महत्त्वाचं म्हणजे, वॉटसनला मॅचनंतर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यात त्याला सहा टाके घालावे लागले आहेत. हरभजनसिंगने आपल्या इंस्‍टाग्राम अकाऊंटवर हा सगळा खुलासा केला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर वॉटसनच्या खेळीचे आणखीनच कौतुक होऊ लागले आहे.\nहरभजनने इंस्‍टाग्राम स्टोरीवर वॉटसनचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात वॉटसनच्या डाव्या पायाला गुडघ्याच्यावर रक्त आल्याचे दिसत आहे. या पोस्टमध्ये हरभजन म्हणला आहे की, तुम्हाला त्याच्या गुडघ्यावर रक्त दिसत आहे का मॅचनंतर त्याला सहा टाके पडले आहेत. डाइव्ह मरताना तो जखमी झाला होता. पण, त्याने जिद्द सोडली नाही तो टीमसाठी मैदानावर उभा होता. शेन वॉटसनने मॅच चेन्नईच्या हातात आणून दिली होती. पण, शेवटच्या ओव्हरमध्ये चेन्नईला ९ रन्स हव्या होत्या. मुंबई इंडियन्सच्या अनुभवी लसिथ मलिंगाने त्या ९ रन्सचे यशस्वीरित्या संरक्षण केले आणि मॅच मुंबई इंडियन्सच्या खात्यात गेली.\nIPL 2019: आयपीएल २०१९ जिंकल्यानंतर रोहित-युवराजचा व्हिडिओ व्हायरल\nCSK vs MI, IPL Final: धोनी रनआऊट होता की नाही चर्चेला उधाण पण टीमचं नुकसान\nमुंबई इंडियन्सच्या विजयानंतर अंबानींची सून श्लोकाने केला जल्लोष\n‘बेनिफिट ऑफ डाऊट धोनीला द्यायला हवा होता’\nआयपीएलच्या फायलनमध्ये चेन��नईचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी रन आऊट झाला. पण, त्याला रन आऊट घोषित करण्याच्या निर्णयावर चेन्नईचे समर्थक नाखुश होते. हरभजननेही धोनीला आऊट देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, ‘धोनीबाबतचा निर्णय आमच्या बाजूने लागावा, अशी आमची अपेक्षा होती. वेगवेगळ्या अँगलने पाहिले तर, एका अँगलमध्ये धोनी आऊट दिसत होता. तर एका अँगलमध्ये नॉट आऊट दिसत होता. बेनिफिट ऑफ डाऊट कायम बॅट्समनच्या बाजूने दिला जातो. तो धोनीला द्यायला हवा होता. आमच्या पराभवामागील कारणांमध्ये धोनीबाबतचा निर्णय हे एक कारण होते. त्याचबरोबर आमच्याकडून चांगल्या पार्टनरशिप झाल्या नाहीत. वॉटसनने एकट्याने प्रयत्न करून सामना आमच्या बाजूने आणला होता. पण, ते प्रयत्न पुरेसे नव्हते. धोनी आऊट झाल्यानंतरही आम्ही टार्गेटजवळ पोहोचलो होतो. वॉटसनमुळेच ते शक्य झाले होते.’\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] शूटींगदरम्यान वरुण धवनला दुखापत, क्लायमॅक्स सीनच्या वेळीच झाला अपघात\nLIVE: शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवसीय राजकीय दुखवटा\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nफायनलमधील पराभवानंतर न्यूझीलंड टीमने काय केले\n[Video] वर्ल्डकपनंतर भारतात परतले विरूष्का\nविराट आणि रोहित यांच्यात दुरावा\nया दिवशी होणार टीम इंडियाची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी घोषणा\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\nअजून बरेच काही >>\nसोनभद्र हत्याकांड: सीएम योगी पीड़ित परिवारों से मिलेंगे\nफोटोज: मलाइका ने बिकिनी और डीप नेक आउटफिट में बढ़ाई हॉटनेस\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nIPL 2019: पायातून रक्त येत असूनही शेन वॉटसन खेळत राहिला Description: IPL 2019: शेन वॉटसनची ५९ बॉल्समधील ८० रन्सची खेळी खरंच जिगरबाज होती. जिगरबाज एवढ्यासाठी की, डाव्या गुडघ्याला दुखापत झाली असताना त्यातून रक्त वाहत असतानाही वॉटसन संघासाठी मैदानावर होता. दुदैवाने तो रन आऊट झाला. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2018/10/21/pranav-gawade-startup-story/", "date_download": "2019-07-20T16:57:33Z", "digest": "sha1:KBNPVDXESHMVLFXCNQZDWD2DHPQPPUG5", "length": 20974, "nlines": 155, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "सातवीत शिकणारा 'प्रणव' बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय. - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nप्रणव, पुणे स्थित प्रोफेशनल फोटोग्राफर व लाईफ कोच निलेश व कृपाली गावडे यांचा मुलगा. लहानपणापासूनच दोघांनीही प्रणवला अर्थसाक्षरतेचे धडे द्यायला सुरुवात केली होती. पैशाचे मूल्य कळायला लागल्यावर त्याला तो कमावण्याची सुद्धा सवय लावली. आणि आता त्याला उद्योजकतेचे धडे द्यायला सुद्धा सुरुवात केली आहे. प्रणवने स्वतःचा परफ्युम चा व्यवसाय सुरु केला आहे. प्रणव स्वतः परफ्युम बनवतो आणि स्वतः मार्केटमध्ये विकतोय. पालकांचा या विक्रीत कुठेही सहभाग नसतो. कसा आहे प्रणवच्या उद्योजकतेचा प्रवास जाणून घ्या त्याचे वडील निलेश गावडे यांच्याच शब्दातून…\nप्रणव 7 वी मध्ये शिकतो. आपण घरात मुलांशी पैसे या विषयी चर्चा करत नाही, फक्त त्यांची गरज पुरवतो आणि कधी तरी अचानक “पैसे झाडाला लागत नाहीत” अशी वाक्य फेकतो. तर पैसा येतो कुठून, कसा येतो, त्याच काय करायचं, पैसा वाढतो कसा या विषयी मुलांमध्ये समज निर्माण व्हावी व यातून अर्ली आंत्रप्रेनरशीप वाढीस लागावी या उद्धिष्ट समोर ठेवून आम्ही हा प्रयोग प्रणव सोबत केला. आपण जगातल्या तरुण उद्योजकांबद्दल वाचून त्यांचं कौतुक करतो, पण आपल्या घरातील मुलं उद्योजक होऊ शकतो या विषयी विचार देखील करत नाही, स्पोर्टिव्ह वातावरण तयार करणे लांबच राहिले. आम्ही हा प्रयोग घरी करण्याचे ठरविले.\nसुरवातीला प्रणव सोबत पैसे कसे येतात, त्याचे मूल्य काय आणि कोण ठरवते, महागाई म्हणजे काय, चांगला व वाईट पैसा म्हणजे काय, पैसे कमावण्यासाठी आई बाबांना काय करावे लागते, घरातले पैश्याचे नियोजन कसे होते, महिन्याचा शेवटच्या तारखेला जर अचानक काही खर्च आला तर नियोजन कसे बिघडू शकते, पैसे कुठे ठेवतो, बँकेत का ठेवायचे, घरात का नाही (पैसा कसा वाढतो) अशा विविध मुद्द्यांवर चर्चा करणे तसेच प्रॅक्टिकली ज्ञान देणे या व��षयावर आम्ही काम केले\n मध्यमं कोणती, कोणते चांगले कोणते वाईट, व्याज काय असते, बँक आपल्याला व्याज कस देत इ चर्चा सुरू केली.\nमग मोठे उद्योगपती या विषयी माहिती गोळा करून त्याविषयी चर्चा करत हळू हळू तरुण, अनुभवी व यशस्वी उद्योजक यांचा विषयी माहिती घेतली. यातून त्याला आता तू पण अस काही करू शकतो या वर त्याला प्रोत्साहित केले. मग उद्योग कसा उभा रहातो या विषयी चर्चा करताना भांडवल हा विषय चर्चिला. मग भांडवल कसे उभे राहिल, तर त्याला २ पर्याय दिले, एक आमच्या कढून कर्ज अथवा महिनाभर काही काम करून भांडवल उभारणी. त्याने दुसरा पर्याय निवडला. महिना भर घरी काम केले जसे फारशी पुसणे, केर काढणे, भांडी घासणे, विकेंडला 2चाकी गाडी पुसणे. यातून आम्ही त्याच्या कामाची गुणवत्ता तपासून त्या प्रमाणे बाहेर कामवाली ला जितके पैसे देऊन त्या प्रमाणातच त्याला पैसे दिले. याचा एक चार्ट आम्ही केला, रोजचे हजेरी व कामाचे पुस्तक.\nमहिनाभर काम करून साधारण 500रु त्याने कमावले. आता यातून उद्योग करायचे ठरले. कोणता उद्योग करावा या विषयी रीतसर चर्चा झाली, तो करू शकतो आशा काही उद्योगांविषयी. यात जाणीवपूर्वक उत्पादन करून विकणे या स्वरूपाचा उद्योग निवडले (कच्चा माल, उत्पादन कोस्ट, इन्व्हेंटरी इ संकल्पना कळाव्यात म्हणून)\nउत्पादन काय करायचे हे निवडताना, ते का करायचे ठरविले, करायला आवडेल का कोण विकत घेईल, का विकत घेईल, किती किंमत लोक देतील आणि का, आपल्या उत्पादनाचं वेगळ पण काय असेल, 500रु होईल का कोण विकत घेईल, का विकत घेईल, किती किंमत लोक देतील आणि का, आपल्या उत्पादनाचं वेगळ पण काय असेल, 500रु होईल का किती कोस्ट पडेल, नफा किती कमवायचा, दिवाळी सारखे सिझन चा उपयोग होईल का, कुठे आणि कशी विक्री करता येईल इ प्रश्नावर चर्चा करून त्याचे प्रोजेक्ट रिपोर्ट त्याला तयार करायला लावले (आम्ही एक टेम्प्लेट दिली) त्या प्रेझेंटेशन वर चर्चा झाली. व्यवसाय निवडताना कच्चा माल जिथे मिळतो त्या दुकानात जाऊन त्याला स्वतः त्या विषयी चौकशी करायला लावली तसेच विकत घेऊ शकतील आशा लोकांशी सुद्धा बोलायला लावले.\nयातून परफ्युम बनवण्याचा उद्योग निवडला.\nसर्वात आधी व्यवसाय सुरु करण्यासाठी किती खर्च येईल याचा प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला. त्यानुसार त्यावर काम सुरु केले. प्राणवकडे त्यानेच कमावलेले पैसे होतेच. त्यातूनच मग कच्चा मा�� विकत आणून (दुकानात विचारले कोणतं जास्त खपत) परफ्युम बनवले आणि विक्री सुरू केली.\nमाल विकताना काही जणांनी साबण पण आहे का विचारले. मग त्यावर घरी चर्चा झाली आणि परफ्युम व साबण अस खास दिवाळी साठी करू शकतो असे सुचले, त्याचा कच्चा माल लगेच उपलब्ध होऊ शकतो व प्रोसेस सोप्पी आहे हे लक्षात आल्यावर ते पण प्रॉडक्ट्स ऍड केले.\nकच्चा माल किती कसा वापरतो त्या वरून किंमत कशी ठरवायची ते समजले, आमच्या ओळखीच्या लोकांना खास आम्ही सूचना दिल्या आमचा मुलगा आहे म्हणून लगेच विकत घेऊ नका तर त्याचा सोबत घासाघीस करा, गुणवत्तेविषयी विषयी प्रश्न विचारा, डिस्काउंटमागा आणि मग घ्या.\nव्यवसाय सुरू केल्या पासून 2 दिवसात त्याने स्वतः आजू बाजूच्या सोसायटी मधून फिरून तीन दिवसात ३० पेक्षा जास्त ग्राहक मिळविले आहेत. यात रु. १,०००/- चा माल विकून साधारण रु. २,४००/- उत्पन्न आले आहे व आणखी ऑर्डर घेऊन आलाय. यात कुठेही आमच्या ओळखीत तो गेलला नाही. प्रणव हळूहळू शिकतोय. आम्ही त्याच्या सोबत सावलीसारखेच आहोत पण कुठेही त्याला मदत करत नाही.\nआपल्या मुलांना कसं घडवावं याच गावडे कुटुंब हे उत्तम उदाहरण आहे. पण यासोबतच प्राणवाच्याही कौशल्याचे आणि समजूतदारपणाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. इतक्या लहान वयात पैशाची जाण निर्माण होणे, व्यवसायाची उर्मी निर्माण होते हे कौतुकास्पदच आहे. प्राणवाकडे पाहून वयाच्या १२ व्य वर्षी स्टॉक मार्केटमधे पहिले पाऊल ठेवणारे वॉरेन बफे आठवतात. प्रणवचा उद्योजकीय प्रवास असाच चालू रहो आणि त्याला या प्रवासात नेत्रदीपक यश मिळो यासाठी उद्योजक मित्र परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा\nतुम्हीही प्रणवकडून परफ्युम तसेच सुगंधी साबण घेऊ इच्छित असाल किंवा आपल्या मुलांनाही उद्योजकतेचे धडे देऊ इच्छित असाल तर प्रणव च्या वडिलांना, श्री. निलेश गावडे, यांना 9673994983 या क्रमांकावर संपर्क करू शकता.\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्काचा भंग दिवाणी तसेच फौजदारी कारवाईस पात्र राहील.\nउद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कधी…\nघरगुती स्तरावरील लघुद्योग : भाजीपाला, फळे विक्री\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण द��खवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/two-youths-rapes-8-year-old-girl-in-madhya-pradesh-news-update/", "date_download": "2019-07-20T15:58:11Z", "digest": "sha1:2KXLAE6W2HRVIPSIJPKNG3PGG2GAWECT", "length": 7666, "nlines": 77, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "आरोपींना फाशी द्या, कब्रस्तान देणार नाही: मुस्लिम समाज", "raw_content": "\nजातीवादाचे प्रदूषण दूर करून भारत स्वच्छ आणि सुंदर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न – आठवले\nपुणे : कमवा आणि शिका योजनेत घोटाळा ; अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nमाणदेशी ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण हाके यांची निवड\nआयपीएल अजूनच रंगतदार ; अजून दोन संघांची पडणार भर\nअमरावती शिवसेनेत यादवी, मातोश्रीवर बोलावली महत्वाची बैठक\nशिवसेनेचा शेतकरी प्रश्नांसंबंधी मोर्चा म्हणजे फक्त नौटंकी : वडेट्टीवार\nआरोपींना फाशी द्या, कब्रस्तान देणार नाही: मुस्लिम समाज\nमंदसौर : मध्यप्रदेशातील मंदसौरमध्ये चिमुकलीवर झालेल्या पाशवी बलात्काराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उठली आहे. मुस्लिम समाजानेही आक्रमक ��वित्रा घेत, आरोपींना फाशीची मागणी केली आहे. तसंच त्यांच्या मृतदेहांना दफन करण्यासाठी कब्रस्तानामध्ये जागा देणार नाही, अशी घोषणाही देखील मुस्लिम समाजाने केली.\nमंदसौरमध्ये राहणारी आठ वर्षांची मुलगी मंगळवारी शाळेत गेली होती. ती दुसरी इयत्तेत शिकते. मंगळवारी संध्याकाळी तिचे आजोबा तिला घेण्यासाठी शाळेत गेले असता १५ मिनिटांपूर्वीच ती शाळेतून निघून गेल्याचे समजले. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच दिसत नव्हती. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनीही मुलीचा शोध सुरु केला.\nबुधवारी सकाळी दहा वाजता लक्ष्मण गेटजवळील झाडाझुडपात पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तिच्या बाजूला बीयरच्या बॉटलचे तुकडे होते. तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदौरमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.\nदरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी इरफान उर्फ भय्यू याला अटक केली आहे. इरफानने नातेवाईक आजारी असल्याचे सांगत पीडित मुलीला स्वत:सोबत नेले. त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली असून, या घटनेने मंदसौरमध्ये सर्वत्र संतप्त व्यक्त होत आहे.\nजातीवादाचे प्रदूषण दूर करून भारत स्वच्छ आणि सुंदर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न – आठवले\nपुणे : कमवा आणि शिका योजनेत घोटाळा ; अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nमाणदेशी ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण हाके यांची निवड\nFIFA WC 2018 : आज रंगणार नॉकआऊट राऊंडचा पहिला सामना\nकॉंग्रेस,मोदी आणि अमित शहा यांना ओवेसी याचं ओपन चॅलेंज\nजातीवादाचे प्रदूषण दूर करून भारत स्वच्छ आणि सुंदर करण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न – आठवले\nपुणे : कमवा आणि शिका योजनेत घोटाळा ; अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल\nमाणदेशी ऊसतोड कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण हाके यांची निवड\nआयपीएल अजूनच रंगतदार ; अजून दोन संघांची पडणार भर\nअमरावती शिवसेनेत यादवी, मातोश्रीवर बोलावली महत्वाची बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2018/10/whatsapp-stickers-store-android-iphone-howto-download.html", "date_download": "2019-07-20T15:54:47Z", "digest": "sha1:33FLSNZMDWUGM42LC4P2NK2GBBUKIBYE", "length": 16063, "nlines": 208, "source_domain": "www.marathitech.in", "title": "व्हॉट्सअॅपवर आता पाठवा स्टिकर्स! : स्टिकर्ससाठी वेगळं स्टोअरसुद्धा उपलब्ध! - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हण���े काय ते कसे वापरायचे\nव्हॉट्सअॅपवर आता पाठवा स्टिकर्स : स्टिकर्ससाठी वेगळं स्टोअरसुद्धा उपलब्ध\nबऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरु असलेलं ही स्टिकर पाठवण्याची सुविधा आता व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होत असून यामध्ये अनेक स्टिकर्सचा समावेश केलेला आहे WeChat, Viber, फेसबुक मेसेंजर, हाईक अशा अॅप्समध्ये बऱ्याच वर्षांपासून उपलब्ध असलेले हे स्टिकर्स आता सर्वात लोकप्रिय अशा व्हॉट्सअॅपवर येत आहेत\nअनेक वापरकर्ते याबाबत सोशल मीडिया द्वारे मागणी करत मात्र दरवेळी नव्या इमोजीचा समावेश केला जायचा. आता हे स्टिकर्स चाचणी स्वरूपातील Beta आवृत्तीमध्ये उपलब्ध आहेत. ही स्टिकर्स डाउनलोड करण्यासाठी एक स्वतंत्र स्टोर व्हॉट्सअॅपमध्येच देण्यात आलेलं असून त्यामधून आपण आणखी स्टिकर्स घेऊ शकतो\nस्टिकर्स ही सोय Beta व्हर्जन Version 2.18.329 वर असणाऱ्याना वापरता येते. इतरांना समोरच्या व्यक्तीने पाठवलेले स्टिकर्स पाहता येतील. काही दिवसात ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध होईल.\nहाईकप्रमाणे खास भारतीय वापरकर्त्यांसाठी अशी स्टिकर्स सध्यातरी दिसत नाहीयेत पण भारतातील वापरकर्त्यांची संख्या पाहता त्या प्रकारचे स्टिकर्स लवकरच येऊ शकतात.\nव्हॉट्सअॅपवर गेल्या काही महिन्यात बऱ्याच सुविधा उपलब्ध झाल्या असून व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉल, फक्त अॅडमिनलाच संदेश टाकता येण्याची सोय, अधिक ग्रुप मेंबर्स, डॉक्युमेंट्स पाठवण्याची सोय, पाठवलेला संदेश डिलीट करण्याची सोय, दुसर्‍यांचे फॉरवर्ड केलेले समजणे, अमर्याद गूगल ड्राइव्ह बॅकअप अशा काही ठळक गोष्टी सांगता येतील. मात्र यासगळ्या सोबत सध्या व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुककडून लवकरच व्हॉट्सअॅपमध्येही जाहिराती सुरु केल्या जाणार असल्याची चर्चा आहे. फेसबुक व इंस्टाग्रामला जोडण्याची सोय सुद्धा लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून गोपनीयतेला धक्का पोहचू शकतो अशी शंका व्यक्त केली आहे.\nअॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल पुन्हा सुरू : २८ ऑक्टोबरपर्यंत ऑफर्स\nउपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #2\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nआता इंस्टाग्राम स्टोरीमधूनच ग्रुप चॅट सुरू करा : नव्या स्टिकरचा समावेश\nगूगल ड्युओवर आता ८ जणांसोबत ग्रुप व्हिडिओ कॉल्स करता येणार\nअडोबी प्रीमियर रश : व्हिडिओ एडिटिंग अॅप अँड्रॉइडवर\nउपयोगी अॅप्सची ओळख करून देणारी मालिका : अॅपमित्र #2\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/tag/nokia", "date_download": "2019-07-20T16:41:46Z", "digest": "sha1:TLILDJ3TIQALQE5NY3XMGXRXEWGXBQSB", "length": 12562, "nlines": 209, "source_domain": "www.marathitech.in", "title": "Nokia Archives - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nनोकीयाचा तब्बल ५ कॅमेरे असलेला फोन Nokia 9 PureView सादर\nहा फोन मागच्या बाजूस आजवर सर्वाधिक कॅमेरे असलेला फोन ठरला आहे\nनोकीयाचे True Wireless इयरबड भारतात उपलब्ध\nफोन कॉल्स, गाणी/संगीत सहज ऐकू शकतो ते सुद्धा कोणत्याही वायर शिवाय\nनोकीयाने त्यांचा नवा स्मार्टफोन Nokia 8.1 दुबईमध्ये सादर केला असून यामध्ये सर्वात नवी अँड्रॉइड ९ पाय ऑपरेटिंग सिस्टिम पाहायला मिळेल. यामधील ...\nनोकिया ३.१ प्लस स्मार्टफोन सादर : नोकीयाचा आता स्वस्त पर्याय उपलब्ध\nनोकिया ५.१ प्लस, ६.१ प्लसच्या यशानंतर नोकिया ब्रँड अंतर्गत स्मार्टफोन विक्री करणाऱ्या HMD ग्लोबलने नोकिया ३.१ प्लस स्मार्टफोन लाँच केला ...\nनोकिया ७.१ स्मार्टफोन सादर : सोबत ट्रू वा��रलेस इअरपॉड्स\nलंडन येथे झालेल्या कार्यक्रमात नोकियातर्फे नोकिया ७.१ स्मार्टफोन तसेच दोन ऑडियो प्रॉडक्ट्स लाँच करण्यात आले आहेत. नोकिया ७.१ हा या ...\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimati.net/july-17/", "date_download": "2019-07-20T16:08:27Z", "digest": "sha1:FOJEUT5WTJ3WWHCUDJTFUOFFU5LOP2IZ", "length": 8162, "nlines": 165, "source_domain": "www.marathimati.net", "title": "१७ जुलै दिनविशेष | July 17", "raw_content": "\nबाथ क्रांती दिन : इराक.\nलुइस मुनोझ रिव्हेरा जन्मदिन : पोर्तो रिको.\nसंविधान दिन : दक्षिण कोरिया.\n१८५७ : कोकण किनार्‍यावरील प्रवाशांचे ने-आण करणार्‍या ‘रामदास’ या प्रचंड बोटीला जलसमाधी मिळून अनेकजण मृत्यूमुखी.\n१८०२ : मराठी भाषेतील पहिला छापील मजकूर. मोडी लिपीत. देवी रोगावरील लस टोचून घेण्याविषयीची जाहिरात.\n१९७६ : २१ वे शतक ऑलिम्पिंक मॉंट्रियल कॅनडामध्ये सुरु झाले.\n२००४ : भारतातील कुंभकोणम शहरात शाळेला आग लागली. ९० विद्यार्थी ठार.\n१४८७ : इस्माईल पहिला, पर्शियाचा शहा.\n१८३१ : ��ियानफेंग, चीनी सम्राट.\n१९१८ : कार्लोस मनुएल अराना ओसोरिया, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.\n१९२० : हुआन अँतोनियो समारांच, आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचा अध्यक्ष.\n१९४१ : बॉब टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९४९ : स्नायडर रिनी, सोलोमन द्वीपांचा राष्ट्राध्यक्ष.\n१९५२ : डेव्हिड हॅसेलहॉफ, अमेरिकन अभिनेता.\n१९५४ : आंगेला मेर्केल, जर्मनीची चान्सेलर.\n१९६३ : लेत्सी तिसरा, लेसोथोचा राजा.\n९२४ : मोठा एडवर्ड, इंग्लंडचा राजा.\n१०८६ : कॅन्युट चौथा, डेन्मार्कचा राजा.\n१७९० : अ‍ॅडम स्मिथ, आधुनिक अर्थशास्त्राचे जनक.\n१९१८ : निकोलस दुसरा, रशियाचा झार (कुटुंबासह).\n२००५ : सर एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n२०१२ : मृणाल गोरे, सहाव्या लोकसभेच्या सदस्य, समाजवादी कार्यकर्त्या\nया वर्गातील आणखी काही लेख\nThis entry was posted in दिनविशेष and tagged अ‍ॅडम स्मिथ, कुंभकोणम, जन्म, जागतिक दिवस, ठळक घटना, दिनविशेष, मृणाल गोरे, मृत्यू, १७ जुलै on जुलै 17, 2013 by संपादक.\n← १६ जुलै दिनविशेष १८ जुलै दिनविशेष →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/happy-mr-modi-mr-advani/articleshow/66548348.cms", "date_download": "2019-07-20T17:06:04Z", "digest": "sha1:HPNBM26ZCU4B2GDKZPRARQYR6RHZESJE", "length": 11465, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "india news News: मोदी, शहांकडून अडवाणींना शुभेच्छा - happy mr. modi, mr. advani | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nमोदी, शहांकडून अडवाणींना शुभेच्छा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गुरुवारी ९१व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व जन्मदिनाचे अभिष्टचिंतन केले.\nमोदी, शहांकडून अडवाणींना शुभेच्छा\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना गुरुवारी ९१व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व जन्मदिनाचे अभिष्टचिंतन केले.\n'भारताच्या विकासात अडवाणी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात असताना त्यांनी भविष्याचा वेध घेत अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. भारताच्या राजकीय वर्तुळात अडवाणी यांच्या बुद्धिमत्तेचे नेहमीच कौतुक केले जाते,' असे ट्विट मोदी यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यवर्धनसिंह राठोड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांनीसुद्धा अडवाणी यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nसाळवेंनी पाकच्या २० कोटी रुपये घेणाऱ्या वकिलाला हरवले\nमुलाला मुंग्या मारण्याचं औषध दिलं, डब्यात कोंबलं\nकर्नाटक पेच: बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर अध्यक्षांनीच नि...\nसोनभद्र हत्याकांड: प्रियांका गांधींना यूपी पोलिसांनी घेतले त...\nकुलभूषण खटला: आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकची पोलखोल\n'काश्मीर समस्या सोडवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही'\nमोदी, सोनिया गांधींनी घेतलं शीला दीक्षित यांच्या पार्थिवाचं दर्शन\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन\nसोनभद्र: प्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना भेटल्या\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल; आनंदीबेन यांच्यावर यूपीची जबाबदारी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमोदी, शहांकडून अडवाणींना शुभेच्छा...\nविकास विसरून सरकारची मंदिरावर चर्चा: चिदंबरम...\nnaxals attack: दंतेवाड्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात चारजण ठार...\nदिल्ली: पोलीस स्टेशनात तक्रारकर्त्यांना मिळणार चहा...\nमनेकांविरोधात न्यायालयात जाणार: शार्पशूटर खान...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=390&Itemid=394", "date_download": "2019-07-20T16:26:16Z", "digest": "sha1:LRQIB3OXO3QFRQIZVICYGFWWNAPYOTPV", "length": 20806, "nlines": 174, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "आनंदाचं खाणं", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> आनंदाचं खाणं\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nवैदेही अमोघ नवाथे ,शनिवार, ३ नोव्हेंबर २०१२\nजसं वय वाढतं तसं मेंदूमध्ये ‘इन्फ्लेमेशन’ची क्रिया वाढते. तसंच मज्जारज्जूच्या प्रथिनांमध्ये बदल होत जातात, जेणेकरून संदेशवहनाच्या प्रक्रियेमध्ये बदल होतात आणि या दोन्ही क्रियांची गती चुकीच्या आहार पद्धतीमुळे वाढते. आपल्या राहणीमानामध्ये/आहारामध्ये योग्य ते बदल करायला हवेत..\nआनंदाचं खाणं : आजारपण महागच\nवैदेही अमोघ नवाथे , आहारतज्ज्ञ ,शनिवार, ६ ऑक्टोबर २०१२\nआजारपण नेहमीच खर्चात टाकणारं असतं. त्यामुळे ते टाळलेलंच बरं. आजारपणापेक्षा स्वस्त पडतं ते आरोग्यदायी जगणं. मात्र त्यासाठी एकच करावं लागेल की आपल्या पाच आरोग्यशत्रूंना टाळायला हवं. कोणते हे आरोग्यशत्रू\nलहान असताना आमची एक मोठ्ठी ‘टोळी’ होती. मी, मिनू, स्वाती, स्मिता, योगेश (टोपण नावं न लिहिलेलीच बरी) आणि अजून खूप जण संध्याकाळी ५ ते ७ च्या मध्ये खेळण्याव्यतिरिक्त (हुंदडण्याव्यतिरिक्त) अजून काही काम नसायचं. लगोरी/ डब्बा-ऐसपैस/ कोणी टिचकी मारून जावे/ टिक्कर आणि असे बरेच काही खेळ\nआनंदाचं खाणं : बिरबलाची ‘खिचडी’\nवैदेही अमोघ नवाथे – आहारतज्ज्ञ , शनिवार , २२ सप्टेंबर २०१२\n‘जगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये,’ असं म्हणतात, पण प्रत्यक्षात आपण काय करतो दुपारचं-रात्रीचं जेवण, सकाळ-संध्याकाळचा नाश्ता कसा असावा दुपारचं-रात्रीचं जेवण, सकाळ-संध्याकाळचा नाश्ता कसा असावा\nखू प वर्षांनी मला माझ्या कॉलेजच्या मिसची आठवण झाली. त्यांचं नाव मला आठवत नाही, पण आम्हाला त्या ‘रिसोर्स मॅनेजमेंट’ हा विषय शिकवायच्या. अतिशय सुंदर इंग्लिश भाषा आणि विषय सोप्पा करण्याची पद्धत म्हणून त्या लक्षात राहिल्याच, पण उंच, सडसडीत बांधा, गोऱ्यापान आणि खूपच चटपटीत.\nआनंदाचं खाणं :विकतचं दुखणं\nवैदेही अमोघ नवाथे (आहारतज्ज्ञ )\nमॉलमध्ये खरेदी करणं किंवा नुसतं फिरायला जाणं हासुद्धा अनेकांच्या आवडीचा भाग असतो, पण अनेकदा ‘टाइमपास’ म्हणून तिथले अनेक पदार्थ खाल्ले, विकत घेतले जातात आणि हे ‘विकत’चं अनारोग्य आपण घरी घेऊन येतो.\nमाझ्या गेल्या लेखाबद्दल (११ ऑगस्ट, ‘रात्रीचा दिवस’) अनेक प्रतिक्रिया मला मिळाल्या, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.\nआनंदाचं खाणं : स्वातंत्र्य- आरोग्याचे\nवैदेही नवाथे , आहारतज्ज्ञ - शनिवार, २५ ऑगस्ट २०१२\nआज आपण ‘शरीर-स्वातंत्र्य’ याविषयी जाणून घेऊया. आतापर्यंत मी लहान मुलांपासून तरुण पिढीपर्यंतच्या वाचकांसाठी विविध आहारयुक्त्या/ तक्त्यांविषयी लिहिलं आहे. आजपासून मी लिहिणार आहे आहाराविषयी- साधारण ३० ते ५० वयोगटातील वाचकांसाठी आयुष्याच्या या टप्प्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपल्याला आघाडी मिळवायची असते. कारण आई-वडिलांवर अवलंबून नराहता आता प्रत्येक स्तरावर मग ते घर असो की कार्यालय, आपण सर्व दृष्टय़ा स्वतंत्र होण्याचा विचार करतो.\nआनंदाचं खाणं : रात्रीचा दिवस\nवैदेही अमोघ नवाथे ,शनिवार , ११ ऑगस्ट २०१२\nजगण्यासाठी खावे, खाण्यासाठी जगू नये, असं म्हणतात. वेळ नाही किंवा जमणार नाही/ कसं शक्य आहे, असं म्हणण्यापेक्षा आपल्या आरोग्याची काळजी आपणच घेतलेली बरी. आपलं काम, शारीरिक आणि मानसिक आरोग्य यांचा योग्य समन्वय साधून आपल्या कौटुंबिक, सामाजिक आणि आध्यात्मिक स्तरावरती आपण उन्नती करू शकलो तर आयुष्याचं ‘ध्येय’ साधायला कितीसा वेळ लागेल\nआनंदाचं खाणं : टेन्शन - नो मेन्शन\nवैदेही अमोघ नवाथे , शनिवार , २८ जुलै २०१२\nआयुष्य जगताना ताण येणं स्वाभाविक आहे. हे ताण शरीरावर वाईट परिणाम करीत असतात. आयुष्य मस्त तब्येतीत जगायचं असेल तर कोणता आहार घ्यायला हवा..\n‘‘अ रे, टेन्शन देऊ नकोस रे आधीच काही कमी टेन्शन्स आहेत का आधीच काही कमी टेन्शन्स आहेत का त्यात भर कशाला घालतोस त्यात भर कशाला घालतोस’’ कॉलेज-कट्टय़ावरचा एकदम कॉमन संवाद- बरोबर ना’’ कॉलेज-कट्टय़ावरचा एकदम कॉमन संवाद- बरोबर ना परवाच मी एका बाबांना आपल्या तरुण मुलाला सांगताना ऐकलं- ‘‘शाळा-कॉलेजमध्ये असताना कसं असावं- विद्यार्थीदशेमध्ये खायचं-प्यायचं, मजा करायची आणि मन लावून अभ्यास करायचा. उगाच टेन्शन कशाला घेतोस परवाच मी एका बाबांना आपल्या तरुण मुलाला सांगताना ऐकलं- ‘‘शाळा-कॉलेजमध्ये असताना कसं असावं- विद्यार्थीदशेमध्ये खायचं-प्यायचं, मजा करायची आणि मन लावून अभ्यास करायचा. उगाच टेन्शन कशाला घेतोस’’ (आणि देतोससुद्धा- हे मनामध्ये म्हटलं असेलच’’ (आणि देतोससुद्धा- हे मनामध्ये म्हटलं असेलच\nआपण थोडक्यात तणावाविषयी जाणून घेऊया.\nआनंदाचं खाणं : आला पावसाळा, प्रकृती जपा\nवैदेही अमोघ नवाथे , शनिवार , १४ जुलै २०१२\nपावसाळा म्हटलं की आरोग्याची जरा जास्तच काळजी घ्यायला सांगितलं जातं. या काळात पचनशक्ती मंदावत असल्याने काय खावं आणि काय नाही हे सांगणारा लेख-\nपावसाळा म्हटला की, डोळ्यांसमोर आणि आपल्या मनामध्ये बऱ्याच गोष्टी तरळून जातात. उदा. हवेतील गारवा, हिरवीगार झाडं, मस्त पाऊस पण त्याच बरोबर रस्त्यातील ट्राफिक जाम, खड्डय़ामधला प्रवास, भर वारा-पावसात छत्री-\nआनंदाचं खाणं : ‘सुंदर मी होणार’\nवैदेही अमोघ नवाथे ,शनिवार ३० जून २०१२\nआहार आणि सौंदर्य दोन्ही परस्परांशी अतिशय संबंधित आहेत. ‘तूप खाल्ल्याने रूप येतं’ नुसतं म्हणण्यासाठी, पण शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक सौंदर्यासाठीचं आहारशास्त्र खूप गहन पण वापरासाठी तितकंच उपयोगी आहे. म्हणूनच ‘आंतरिक आरोग्य’ योग्य आहारानं कसं सुधारता येईल याविषयीचा आजचा लेख..\n‘ता रुण्यपीटिका’ म्हणजेच चेहऱ्यावरील मुरूम - हा अतिशय नाजूक विषय. मुलगा असो वा मुलगी - वयाच्या १४-१५ वर्षांमध्येच चेहऱ्यावर येणाऱ्या मुरूमाबाबतीत खूप जागरूक असतात.\nआनंदाचं खाणं : फूड फॅड - चांगलं की वाईट\nवैदेही अमोघ नवाथे , शनिवार, १६ जून २०१२\nकॉलेजवयीन मुलांना आपल्या शरीराचं फारच कौतुक असतं. कुठल्याशा हीरो-हीरॉइनसारखं ते असावं हे वाटण्यात गैर नाही. मात्र प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आपल्या वयाचा, आपल्या वजनाचा, राहणीमानाचा नीट विचार करूनच खाण्याचं वेळापत्रक ठरवायला हवं.\nमाझ्या मनात परवा एक विचा�� आला - खूप गमतीशीर आहे, पण सत्य आहे. आपल्याला काही आजार झाला की डॉक्टरचा सल्ला घेणं अगदी मस्ट आहे. म्हणजे डोकेदुखी/ सर्दीसारखा आजार नाही बरं का.\nआनंदाचं खाणं : घडलंय - बिघडलंय\nवैदेही अमोघ नवाथे , शनिवार , २ जून २०१२\n‘सब चलता है’ म्हणून शरीर देत असलेल्या सिग्नल्सकडे आपण दुर्लक्ष करतो. मला राग येतो, मी मुडी आहे, म्हणून चालणार नाही. तुमचा आहार पडताळून पाहा. आहारातल्या फरकाने तुमच्या विचारात किती फरक पडतो ते पाहा. आजच्या तरुण पिढीने आपल्या आरोग्याक डे कसं पाहिलं पाहिजे त्या विषय़ी...\nआनंदाचं खाणं : तारुण्याच्या उंबरठय़ावर..\nवैदेही अमोघ नवाथे , शनिवार , १९ मे २०१२\nया सदरात आता आपण तारुण्यातील मुलांच्या आहाराची माहिती घेणार आहोत. काय आणि कधी खायला हवं या वयोगटातल्या तरुणांनी..\nबा लपणीचा खोडसाळपणा कमी झालेले आणि जबाबदारीचे ओझे मनावरती नसलेले .. मजा-मस्तीचे दिवस म्हणजे तरुणपण. अर्थात कॉलेजचं जगच वेगळं असतं. नाही म्हटलं तरी ती वेगवेगळी सबमिशन्स, टेस्ट्स, कॉलेजव्यतिरिक्तचे क्लासेस, त्याचा अभ्यास, वेळ मिळेल त्या वेळी होणाऱ्या ‘कट्टय़ावरच्या’ गप्पा, आई-वडील आपल्याला अजूनही ‘लहान समजतात’ ही बोच, स्वभावातील फरकामुळे होणारे मतभेद- फारच गुंतागुंत आहे ना ही म्हणजे आज ‘आनंदाचं खाणं’ सदरामध्ये मी तुमच्याशी खाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर बोलणार नाहीए.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/impact-on-educational-quality-due-to-vacant-positions-in-the-education-department/75316/", "date_download": "2019-07-20T15:45:01Z", "digest": "sha1:6XIEU2EAR27ZVY345RQ7M54WOQ2GE7BK", "length": 10324, "nlines": 98, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Impact on educational quality due to vacant positions in the education department", "raw_content": "\nघर महामुंबई शिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे शैक्षणीक गुणवत्तेवर विपरित परिणाम\nशिक्षण विभागातील रिक्त पदांमुळे शैक्षणीक गुणवत्तेवर विपरित परिणाम\nरायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता ढासळली असून दरवर्षी विद्यार्थी पटसंख्येत घट होत आहे. जिल्ह्यात शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांची जवळपास 50 टक्के पदे रिक्त आहेत. वारंवार मागणी करुनही शिक्षण विभाग ही पदे भरण्याकडे दुर्लक्ष करत आहे. इतर अधिकार्‍यांकडे प्रभारी कार्यभार देऊन कामाचा गाडा हाकला जात आहे. त्यामुळे शिक्षणाची गुणवत्ता ढासळत आहे.\nमागील काही वर्षांपासून जिल्हा परिषद श���ळांची गुणवत्ता ढासळल्याचे म्हटले जात आहे. विद्यार्थी पटसंख्याही घटत आहे. त्यामुळे शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आता तर सर्व शिक्षा अभियान तसेच इतर योजनांच्या माध्यमातून शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबरच खाजगी शाळांवरही शिक्षण विभागामार्फत देखरेख ठेवली जाते. शाळांना मान्यता देणे, कर्मचार्‍यांची संख्या ठरविणे, अनुदानाचे वाटप करणे, शाळांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे अशी महत्त्वपूर्ण कामे या विभागामार्फत केली जातात. त्यासाठी जबाबदार अधिकार्‍यांची गरज असते. मात्र जिल्ह्यात अधिकार्‍यांची 50 टक्के पदे रिक्त असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे.\nशिक्षण अधिकार्‍यानंतर उपशिक्षण अधिकारी हे शिक्षण विभागातील महत्त्वाचे पद, मात्र जिल्ह्यातील दोन उपशिक्षण अधिकारी पदापैकी एक पद रिक्त आहे. शिक्षण अधिकार्‍यांच्या गैरहजेरीत उपशिक्षणअधिकारी कामकाज पाहतात. तसेच तालुका स्तरावर गट शिक्षणाधिकारी हा जबाबदार अधिकारी असतो. मात्र जिल्ह्यातील आठ तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून गट शिक्षणाधिकार्‍यांचे पदच रिक्त आहे. याव्यतिरिक्त शोलेय पोषण आहार अधीक्षक, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांची पदेही रिक्त आहेत. सर्व रिक्त पदांचा कार्यभार इतर अधिकार्‍याकडे प्रभारी देऊन कामकाज केले जात आहे.\nपदनाम – मंजूर पदे – भरलेली पदे – रिक्त पदे\nशिक्षण अधिकारी – 1 – 1 – 0\nउपशिक्षणाधिकारी – 2 – 1 – 1\nलेखाधिकारी शालेय पोषण आहार – 1 – 1 – 0\nलेखाधिकारी सर्व शिक्षा अभियान – 1 – 1 – 0\nगटशिक्षण अधिकारी – 15 – 7 – 8\nशालेय पोषण आहार, अधिक्षक – 15 – 5 – 10\nविस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख – 127 – 62 – 65\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nकरवसुली उद्दीष्टासाठी ठाणे पालिकेचे जोरदार प्रयत्न\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nनालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीम शर्मांनी नेमला ‘चाणक्य’\nपाण्यासाठी नगरसेविका अक्षरशः महासभेत रडल्या\nवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nशताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस\nउल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या\nराज ठाकरे ‘ईव्हीएम’विरोधी मोर्चात घेणार सहभाग\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/page/2645/", "date_download": "2019-07-20T15:35:13Z", "digest": "sha1:O6JHCE3O3EGTF3SVBMU6AU4XYJWSSWNH", "length": 7405, "nlines": 75, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "News in Marathi, मराठी बातम्या, Marathi News, ताज्या बातम्या. Live marathi news, Mumbai News, Maharashtra News | Aapla Mahanagar - My Mahanagar | Page 2645", "raw_content": "\nमहाराष्ट्रात डिझेल ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त\nकेंद्रापाठोपाठ राज्यात पेट्रोलच्या दरांमध्ये अडीच रुपयांची कपात करण्याचा निर्णय काल घेतल्यानंतर आता डिझेलच्या दरांमध्येही लिटरमागे ५६ पैशांच्या कर सवलतीसह एकूण १ रुपये ५६ पैशांनी...\nमालेगावात ऑनर किलिंग; पोटच्या मुलीचा दाबला गळा\nमालेगावमध्ये ऑनर किंलिंगची घटना घडली आहे. मालेगावमधील कलेक्टर पट्टा परिसरामध्ये १८ वर्षाच्या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याचे गूढ उकले असून आई-वडील आणि चुलत...\nInd vs WI : विराटचे २४ वे शतक, रिषभ पंतचे शतक थोडक्यात हुकले\nभारत आणि वेस्ट इंडिज या दोन देशांमध्ये सध्या राजकोट येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भराताची घोडदौड सुरूच आहे. काल सलामीवीर पृथ्वी...\nतांदळाच्या वेफर्सपासून बनवली ‘मोनालिसा’\n'मोनालिसा' या जगप्रसिद्ध कलाकृतीविषयी आपण सर्वच जाणतो. लिओनार्डो द विंची या जखविख्यात कलाकाराने साकारलेली बिन भुवयांची सुंदर महिला म्हणजेच मोनालिसा. आजवर मोनालिसाच्या असंख्य प्रतिकृती...\nमुंबई धुरकटली, आता लक्ष द्यावंच लागेल\nमुंबईच्या वातावरणातील एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. मुंबईच्या हवेमध्ये धुलिकणांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. 'सफर' या संकेतस्थळाने धुलिकणांविषयी ही माहिती दिली आहे....\nविमान कंपनीचा ‘मेगा सेल’, ९९९ रुपयांत त��कीट\nग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एअर लाईन कंपन्या नेहमीच नवनवीन ऑफर्स आणि तिकीटांवर भरघोस सूट देत असतात. याच धर्तीवर एअर एशिया या विमान कंपनीने ग्राहकांसाठी एक...\n‘त्या’ला हवंय श्रीकृष्णाचं बर्थ सर्टिफिकेट\nछत्तीसगडमध्ये एका आरटीआय कार्यकर्त्याने चक्क श्रीकृष्णाचे जन्म प्रमाणपत्र मागितल्याचे समोर आले आहे. मथुरा येथिल जिल्हा प्रशासनाला श्रीकृष्णाचा जन्म, जन्म वेळ, जन्म गाव, श्रीकृष्णाची लीला...\nचाकणमध्ये शिक्षकानेच केले मुलींचे लैंगिक शोषण\nचाकणमध्ये जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेतील सातवीच्या काही मुलींवर शिक्षकानेच वारंवार लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पीडित मुलींनी आपल्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/articles/sugarcane?state=kerala", "date_download": "2019-07-20T15:58:31Z", "digest": "sha1:ZTLTQKUGTFVQJAUDE27YCCATIOGOZ5A4", "length": 17476, "nlines": 277, "source_domain": "agrostar.in", "title": "नवीन कृषी लेख किंवा पोस्ट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nAndaman and Nicobar Islands (अंदमान और निकोबार द्वीप समूह)\nअँड्रॉइड मोबाईलवरून अ‍ॅग्रोस्टार अँप डाउनलोड करा\nऊसावरील पांढरा लोकरी मावा किडीचे व्यवस्थापन\nऊस पानांच्या खालील बाजूस मावा आढळतो. पंखी माव्याची मादी काळसर, तर बिनपंखी माव्याची मादी पांढरट दिसते, म्हणून त्यास पांढरा लोकरी मावा म्हणतात. या किडीचा प्रसार, वारा,...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊसामधील पांढरी माशीचे नियंत्रण\nज्या भागात पाणी साठवून राहते आणि नत्र खतांचा अतिरिक्त वापर होतो त्यावेळी पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असतो. पावसाळ्याच्या वातावरणात अचानकपणे उघडीप होण्याच्या...\nगुरु ज्ञान | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊस पिकाची निरोगी आणि चांगली वाढ.\n\"शेतकऱ्याचे नावं- श्री. दिपक त्यागी राज्य- उत्तर प्रदेश सल्ला- १०० किलो युरिया, ५० किलो डीएपी, ५० किलो पोटॅश, १०० किलो निंबोळी पेंड प्रति एकर खतमात्रा द्यावी.\"\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊसाच्या जास्त उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. जितेंद्र कुमार राज्य - उत्तर प्रदेश सल्ला - प्रति एकर १०० किलो युरिया, ५० किलो डी.ए.पी,५० किलो पोटॅश,३ किलो सल्फर ९०%, १०० किलो निंबोळी पेंड...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nएक अद्यावत व मोठी ऊस तोडणी यंत्र\nया यंत्राचा ऊसाच्या तोडणीसाठी व अंशत: प्रक्रियासाठी वापर केला जातो. हे मशीन १९२० साली विकसित झाली आहे. या ऊसतोडणी यंत्राची रचना अशा पद्धतीने केली आहे की, ऊसाची पाने...\nआंतरराष्ट्रीय कृषी | Come to village\nऊसाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. बसलिंगप्पा तुराई राज्य - कर्नाटक सल्ला - प्रति एकर 0:५२:३४@ ५ किलो ठिबकद्वारे द्यावे\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nक्लोरॅणट्रिनीलीप्रोल ०.४% जी आर @१०-१५ किलो किंवा फिप्रोनील ०.३ %जी आर @२५-३३ किलो किंवा फोरेट १० जी @१० किलो प्रति हेक्टरी मातीमधून मिसळून द्यावे.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nऊसामध्ये शेंडे पोखरणाऱ्या कीड व खोडकीडचे नियंत्रण\nऊसामध्ये शेंडे पोखरणाऱ्या कीड व खोडकीड यामुळे ऊसाची पाने सुकतात तसेच वाढीवर परिणाम होतो. या पिकाच्या नियंत्रणासाठी कार्बोफ्युरोन ३% सी.जी १३ किलो प्रति एकर धुरळणी करावी....\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nऊसाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खताची मात्र द्यावी\nशेतकऱ्याचे नाव - श्री. वरेषा संथार राज्य -कर्नाटक सल्ला - प्रति एकरी ५० किलो युरिया , ५० किलो डी.ए.पी ,५० किलो पोटॅश , १० किलो सल्फर ,५० किलो निंबोळी पेंड एकत्रित...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊसामधील वाळवी चे नियंत्रण\nऊसामधील वाळवीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी@१ लिटर पाण्यात आळवणी करून द्यावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nऊसामध्ये खोड किडीचे व्यवस्थापन\nखोडवा ऊस किंवा नवीन लागवड असून, प्रादुर्भाव झालेला ऊस जमिनीलगत कापून टाकावा व पाण्यामधून कार्बोफ्युरोन ३% सी जी प्रति एकरी द्यावे.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nऊसामधील पायरीला किडीचे नियंत्रण\nपायरीला कीडचे अंडे दिसून आल्यास, क्लोरोपायरीफॉस 20 इसी@ २ मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nशेतकऱ्याच्या योग्य नियोजनामुळे ऊसाच्या उत्पादनात होत असलेली वाढ\nशेतकऱ्याचे नाव - श्री. नजाम अन्सारी राज्य - बिहार सल्ला - ५० किलो युरिया , ५० किलो १८:४६, ५० किलो पो���श, ५० किलो निंबोळी पेंड एकत्रित मिसळून ऊसाला द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊसाच्या अधिक उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. अविनाश खबाळे राज्य - महाराष्ट्र सल्ला - ५० किलो युरिया , ५० किलो १८:४६ , ५० किलो पोटश, ५० किलो निंबोळी पेंड एकत्रित मिसळून पिकांना द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊसामध्ये फवारणी करणे शक्य नसल्यामुळे कार्बोफ्युरॉन ३जी @३३ किलो किंवा फोरेट १० जी @ १० किलो प्रति हेक्टरी मातीमधून द्यावे.\nआजचा सल्ला | AgroStar एग्री-डॉक्टर\nऊसाच्या जास्त उत्पादनासाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. प्रकाश जेठावा राज्य - गुजरात सल्ला - प्रति एकरी ५० किलो युरिया, ५० किलो १८:४६ , ५० किलो पोटॅश, ५० किलो निंबोळी पेंड एकत्रित मिसळून द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊसामधील हुमणी किडींचे रासायनिक नियंत्रण\n• शेतीमध्ये शेणखत मिसळण्यापूर्वी शेणखतामध्ये दाणेदार कीटकनाशक मिसळून द्यावे. • ऊस लागवडीवेळी सप्टेंबर – ऑक्टोबर महिन्यात फिप्रोनील ०.३ टक्के ८-१० किलो...\nसल्लागार लेख | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊसाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादनासाठी शिफारसनुसार खतमात्रा द्यावी.\nशेतकऱ्याचे नाव - श्री. ज्ञानेश्वर काळे राज्य - महाराष्ट्र सल्ला - प्रति एकरी १०० किलो युरिया, ५० किलो १८:४६ ,५० किलो पोटॅश, १० किलो सल्फर, ५० किलो निंबोळी पेंड द्यावे.\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\nऊसाच्या जोमदार वाढीसाठी शिफारस केलेली खतमात्रा द्यावी\nशेतकऱ्याचे नाव -श्री ज्ञानेश्वर अंभोरे राज्य - महाराष्ट्र सल्ला- प्रती एकर १०० किलो युरिया , ५० किलो १८:४६, ५० किलो पोटॅश, १० किलो सल्फर , ५० किलो निंबोळी खत एकत्र...\nआजचा फोटो | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/18-Jun-19/marathi", "date_download": "2019-07-20T15:58:19Z", "digest": "sha1:SRCS2H4PLOWGJ72OQMB4RHZPHBWXXHP7", "length": 20151, "nlines": 868, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार\nजगात अण्वस्त्रांच्या संख्येत गतवर्षी घट झाली आहे\nजगात अण्वस्त्रांच्या संख्येत गतवर्षी घट झाली आहे\nजे पी नड्डा भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाली\nदिनविशेष 18 जून 2019\nओम बिर्ला लोकसभेचे नवे अध्यक्ष होणार\n1. भारतीय जनता पार्टीचे राजस्थानमधील कोटा येथील खासदार ओम बिर्ला हे लोकसभेच्या अध्यक्ष पदासाठी एनडीएचे उमेदवार राहणार असल्याची माहिती एएनआयने दिली आहे.\n2. तसेच लोकसभा अध्यक्ष पदाच्या शर्यतीत माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी, राधामोहन सिंह. रमापती राम त्रिपाठी, एसएस अहलुवालिया आणि डॉ. विरेंद्र कुमार यांच्यासारखे अनेक दिग्गज नेते होते.\n3. मात्र आज लोकसभा अध्यक्ष पदासाठी ओम बिर्ला हे उमेदवारी दाखल करणार आहेत. ज्यानंतर बुधवारी संसदेत यासाठी मतदान होईल. लोकसभेत एनडीए आघाडीचे बहुमत असल्याने ओम बिर्ला हेच लोकसभा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.\nजगात अण्वस्त्रांच्या संख्येत गतवर्षी घट झाली आहे\n1. जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.\n2. तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण 13,865 अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या\n2018 च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे.\n3. अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक श्नन किली यांनी सांगितले की, जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी\nत्यांचे स्वरूप बदलत आहे.\n4. अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर 2010 मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी\nजगात अण्वस्त्रांच्या संख्येत गतवर्षी घट झाली आहे\n1. जगातील एकूण अण्वस्त्रांची संख्या गतवर्षांत कमी झाली आहे. असे असले तरी विविध देश त्यांच्या अण्वस्त्र साठय़ात आधुनिकता आणत आहेत असे एका अहवालात म्हटले आहे.\n2. तर स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रीसर्च इन्स्टिटय़ूट या संस्थेने म्हटले आहे की, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, चीन, भारत व पाकिस्तान, इस्रायल, उत्तर कोरिया या देशांकडे एकूण 13,865 अण्वस्त्रे आहेत. याचा अर्थ अण्वस्त्र संख्या\n2018 च्या तुलनेत सहाशेने कमी झाली आहे.\n3. अण्वस्त्र संख्या कमी झाली असली तरी चीन, भारत, पाकिस्तान हे देश त्यांची अण्वस्त्रे आधुनिक करीत आहेत. या संस्थेच्या अण्वस्त्र नियंत्रण कार्यक्रमाचे संचालक श्नन किली यांनी सांगितले की, जगात अण्वस्त्रे कमी होत असली तरी\nत्यांचे स्वरूप बदलत आहे.\n4. अमेरिका व रशिया यांच्याकडे जगातील नव्वद टक्के अण्वस्त्रे आहेत. त्यांनी अण्वस्त्रांची संख्या कमी केली आहे. नवीन स्टार्ट करारावर 2010 मध्ये अमेरिका व रशिया यांनी स्वाक्षऱ्या केल्या असून त्यात सज्ज अण्वस्त्रांची संख्या कमी\nजे पी नड्डा भाजपाचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाली\n1. भाजपातील ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.\n2. तर झालेल्या भाजपाच्या संसदीय बैठकीत जे पी नड्डा यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांनी केंद्रीय गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पक्षाध्यक्षपद सोडणार अशी चर्चा होती.\n3. मात्र, त्यांना अध्यक्षपदी कायम ठेवून पक्षात कार्यकारी अध्यक्ष या पदाची निर्मिती करण्यात आली.\nदिनविशेष 18 जून 2019\n1.स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक शंकर त्रिंबक तथा दादा धर्माधिकारी यांचा जन्म 18 जून 1899 मध्ये झाला.\n2.पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी यांचा जन्म 18 जून 1911 रोजी झाला.\n3.सन 1908 मध्ये 18 जून रोजी फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.\n4. डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून 18 जून 1946 रोजी गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.\n5. जनावरांमधे आढळणार्‍या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस 18 जून 1981 मध्ये विकसित केली गेली.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व ��्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्यासक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/26/india-will-consider-the-interest-of-the-nation-foreign-minister.html", "date_download": "2019-07-20T15:46:37Z", "digest": "sha1:OI6XC2QA2E2XW4EQL2UXPJIBG4AJK36J", "length": 5924, "nlines": 5, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " ‘भारत राष्ट्रहिताचाच विचार करणार’; परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला सुनावले - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - ‘भारत राष्ट्रहिताचाच विचार करणार’; परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला सुनावले", "raw_content": "‘भारत राष्ट्रहिताचाच विचार करणार’; परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेला सुनावले\nअमेरिरकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो हे तीन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. यादरम्यान, त्यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली. ­­यावेळी पॉम्पियो यांनी ट्रेड वॉर आणि एस-400 वरही भाष्य केले. आम्हाला जोडीदार मिळाले नाहीत आणि आम्ही एकत्र काम केले नाही असे कधीही झाले नाही. देशांना स्वत:ची सुरक्षा करता यावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि भारतानेही असेच प्रयत्न करावेत, अशी आमची अपेक्षा असल्याचे मत पॉम्पिओ यांनी व्यक्त केले. तसेच या दोन्ही मुद्द्यांना संधीच्या रूपात आम्ही पाहतो. तसेच आम्ही एकत्र काम करून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करू शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.\nभारत आणि अमेरिका एकमेकांकडे केवळ द्विपक्षीय संबंधांच्या रूपात पाहत नाही. तर सर्वत्र एकमेकांची मदत करण्याच्या दृष्टीने पाहतात, असेही पॉम्पियो यांनी नमूद केले. यावेळी एस. जयशंकर CAATSA या मुद्द्यावरदेखील भाष्य केले. आमचे अनेक देशांबरोबर उत्तम संबंध आहेत. प्रत्येक देशाचे आपले विचार आहेत. तसेच त्यांचा इतिहासही आहे. तसेच एस 400 व्यवहारावर बोलताना आम्ही राष्ट्राच्या हितासाठी जे योग्य आहे, तेच करणार असल्याचे खडेबोल एस. जयशंकर यांनी अमेरिकेला सुनावले. दरम्यान, अमेरिका आणि इराण विषयावर बोलताना आखाती देशांमधील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले. आम्ही यावेळी प्रादेशिक सुरक्षा व्यापाराबाबतही चर्चा केली. इराणबाबत भारताचा एक वेगळा दृष्टीकोन असून पॉम्पियो यांनी इराणबाबत असलेल्या चिंता व्यक्त केल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.\nदरम्यान, इराण दहशतवादाला पोसणारा सर्वात मोठा देश आहे आणि भारताला मोठ्या प्रमाणात दहशतवादाचा सामना करावा लागत असल्याचेही पॉम्पियो म्हणाले. अमेरिका आणि भारताची भागीदारी एका नव्या एका नव्या उंचीवर पोहोचली आहे. तसेच आम्ही दोन्ही देशांच्या संरक्षण सहकार्यालाही अधिक दृढ केले आहे. याव्यतिरिक्त आम्ही ऊर्जा, अंतराळ आणि अन्य क्षेत्रांमध्येही परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला असल्याचे ते म्हणाले. यापूर्वी पॉम्पियो यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीदेखील भेट घेतली.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/12/congress-alert-in-mp-and-rajasthan.html", "date_download": "2019-07-20T15:45:59Z", "digest": "sha1:DSG3SGFRH74NMD4HPVGC2SMVWZ5GOZ6K", "length": 2900, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " देशात 1456 लोकांमागे एक डॉक्टर - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - देशात 1456 लोकांमागे एक डॉक्टर", "raw_content": "देशात 1456 लोकांमागे एक डॉक्टर\n-एकूण संख्या 19.47 लाख\nया वर्षीच्या मार्चअखेर देशात अॅलोपॅथी, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी डॉक्टरांची एकूण संख्या 19 लाख 47 हजार इतकी आहे, अशी माहिती सरकारतर्फे आज शुक्रवारी लोकसभेत देण्यात आली. यातील 11 लाख 59 हजार 309 डॉक्टरांनी राज्य वैद्यक परिषद आणि भारतीय वैद्यक परिषदेकडे नोंदणी केली आहे. एकूण डॉक्टरांच्या तुलनेत ही संख्या 80 टक्के असून, याचाच अर्थ सुमारे 9.27 लाख डॉक्टर प्रत्यक्षपणे रुग्णसेवेत आहेत, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी लोकसभेत सांगितले.\nयावेळी त्यांनी डॉक्टर आणि नागरिक यांच्या प्रमाणाचीही माहिती आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 135 कोटी आहे. त्यानुसार, उपलब्ध डॉक्टरांचे प्रमाण 1456 नागरिकांसाठी एक डॉक्टर असे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सिद्धांतानुसार, एक हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असणे आवश्यक आहे. त्या तुलनेत भारतातील हे प्रमाण थोडे कमी आहे, असे ते म्हणाले. देशात आयुर्वेदिक, युनानी आणि होमियोपॅथी डॉक्टरांची संख्या 7.88 लाख आहे. यातील 80 टक्के म्हणजेच 6.30 लाख डॉक्टरच प्रत्यक्षात रुग्णसेवेकरिता उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/sports-cricket-news/ipl/article/sachin-tendulkar-jasprit-bumrah-mumbai-indians-ipl-2019-champion-chennai-super-kings-ipl-12-twitter-indian-premier-league-ipl-2019-final-cricket/251854", "date_download": "2019-07-20T16:37:14Z", "digest": "sha1:WBMKKSGSS3K2M3L26RHRRM7VZCSNX52W", "length": 14143, "nlines": 121, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " IPL 2019 Final Match: म्हणून जसप्रीत बुमराहची बोलती झाली बंद sachin tendulkar jasprit bumrah mumbai indians ipl 2019 champion chennai super kings ipl 12 twitter indian premier league ipl 2019 final cricket sports news", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nक्रीडा / क्रिकेटकिडा >\nIPL 2019 Final Match: म्हणून जसप्रीत बुमराहची बोलती झाली बंद\nIPL 2019 Final match MI vs CSK: सचिन तेंडुलकरनं आयपीएलच्या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या जसप्रीत बुमराहला जगातला सर्वश्रेष्ठ बॉलर असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराहची शानदार रिअॅक्शन समोर आली आहे.\nIPL 2019 Final Match: म्हणून जसप्रीत बुमराहची बोलती झाली बंद | फोटो सौजन्य: AP\nIPL 2019 jasprit bumrah: जसप्रीत बुमराहचं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी कौतुक केल्यानंतर क्लीन बोल्ड झाला आहे. मुंबई इंडियन्सचा फास्टर बॉलरनं आयपीएल २०१९ च्या फायनलला चेन्नई सुपरकिंग्सविरूद्ध चांगली बॉलिंग केली. त्यासाठी जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित देखील करण्यात आलं. बुमराहनं १५० धावांचं संरक्षण करण्यात खूप मोठी भूमिका बजावली. त्याच्या या मदतीनं मुंबईनं चौथ्यांदा आयपीएलचा किताब आपल्या नावावर केला.\nउजव्या हाताचा फास्टर बॉलरनं आयपीएल २०१९ फायनलमध्ये १४ धावा दिल्या. अंबाती रायुडू आणि ड्वेन ब्रावो यांसारख्या महत्त्वाच्या विकेट घेतल्या. मुंबई इंडियन्सनं किताब जिंकल्यानंतर आयकॉन सचिन तेंडुलकर यांनी बुमराहचं खूप कौतुक केलं. सचिन तेंडुलकर यांनी बुमराह जगातील सर्वश्रेष्ठ वेगवाग बॉलर असल्याचं म्हटलं. पुढे सचिन तेंडुलकर यांनी म्हटलं की, अजूनही त्याचा सर्वोत्तम सामना होणं बाकी आहे.\nतेंडुलकर यांनी म्हटलं की, ऑन रेकॉर्ड मला बोलायचं आहे की जसप्रीत बुमराह यावेळचं जगातील सर्वश्रेष्ठ बॉलर आहे आणि अजूनही त्याचा सर्वोत्तम सामा होणं बाकी आहे. तेंडुलकर यांच्या या कौतुकानंतर जसप्रीत बुमराहची बोलती बंद झाली.\nया कौतुकानंतर बुमराहनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊ��टवर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे आभार मानले आहेत. बुमराहनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं की, माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही आहे. धन्यवाद सचिन सर.\nबुमरहानं आयपीएल २०१९ मध्ये १६ सामन्यात १६ विकेट्स घेतल्या. फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच मिळाल्यानंतर बुमराहनं आपल्या यशाचं गुपीत उघडले. त्यावेळी बुमराह बोलला की, मी कठीण परिस्थितीत घाबरत नाही. फाइनलमध्ये आम्हाला माहित होता की सामना जवळपासच असेल आणि मुंबई इंडियन्ससाठी ही स्पर्धा जिंकणे विशेष राहिल. मला आश्चर्य वाटले की मी खूप शांत होतो. मला जराही भीती वाटली नाही आणि टीमसाठी योगदान दिल्यानं मला खूप आनंद वाटतोय. मी खेळताना एका वेळेस बॉलवर लक्ष ठेवलं आणि जर का तुम्ही याचा विचार केलात तर त्याचा दबाव जराही नसतो.\nरविवारी झालेल्या आयपीएल २०१९चा फायनल सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्स असा होता. यावेळी मुंबई इंडियन्स केवळ १ रननं चेन्नई सुपरकिंग्सला पराभूत करून विजयाचा किताब आपल्या नावावर केला. ५१ दिवस चाललेल्या आयपीएलच्या या सीझनमध्ये देश- विदेशातील सगळ्याचे खेळाडूंनी आपला जलवा दाखवला. अशातच आयपीएल १२ व्या सीझनच्या फायनलनंतर ६० सामन्यात सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंना त्यांच्या शानदार प्रदर्शनासाठी सन्मानित करण्यात आलं.\nआयपीएल १२ व्या सीझनच्या फायनलच्या सामन्यात फास्टर बॉलर जसप्रीत बुमराहला मॅन ऑफ द मॅच म्हणून गौरवण्यात आलं. शेवटच्या ओव्हरमध्ये बुमराहची महत्त्वाची बॉलिंग पराभव- विजयाच्या अंतरात सिद्ध झाली. बुमराहनं ४ ओव्हरमध्ये १४ रन देऊन दोन विकेट्स मिळवल्या. यावेळी १३ बॉलमध्ये कोणताही रन घेतला नाही.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] शूटींगदरम्यान वरुण धवनला दुखापत, क्लायमॅक्स सीनच्या वेळीच झाला अपघात\nLIVE: शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवसीय राजकीय दुखवटा\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nफायनलमधील पराभवानंतर न्यूझीलंड टीमने काय केले\n[Video] वर्ल्डकपनंतर भारतात परतले विरूष्का\nविराट आणि रोहित यांच्यात दुरावा\nया दिवशी होणार टीम इंडियाची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी घोषणा\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\nअजून बरेच काही >>\nसोनभद्र हत्याकांड: सीएम योगी पीड़ित परिवारों से मिलेंगे\nफोटोज: मलाइका ने बिकिनी और डीप नेक आउटफिट में बढ़ाई हॉटनेस\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nIPL 2019 Final Match: म्हणून जसप्रीत बुमराहची बोलती झाली बंद Description: IPL 2019 Final match MI vs CSK: सचिन तेंडुलकरनं आयपीएलच्या फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या जसप्रीत बुमराहला जगातला सर्वश्रेष्ठ बॉलर असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर जसप्रीत बुमराहची शानदार रिअॅक्शन समोर आली आहे. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/citizenship-bill-nagaland-rejects/", "date_download": "2019-07-20T16:11:06Z", "digest": "sha1:IUU2XVRPKEOHHHI2TRJNH2EPQNR6RWGV", "length": 10615, "nlines": 162, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "सिटीझन्सशिप विधेयक नागालॅंडने फेटाळले | Dainik Prabhat", "raw_content": "\nसिटीझन्सशिप विधेयक नागालॅंडने फेटाळले\nकोहीमा : नागालॅंड मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत केंद्र सरकारचे सिटीझन्सशिप विधेयक फेटाळून लावण्यात आले आहे. मुख्यमंत्री नैफिऊ रिओ यांनी या संबंधात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की आमच्या राज्यातील सर्व घटकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आणि या विधेयकाच्या एकूण पार्श्‍वभूमीचा विचार केल्यानंतर आम्ही हे विधेयक फेटाळून लावण्याचा निर्णय घेतला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.\nलोकसभेत या महिन्याच्या सुरूवातीला हे विधेयक संमत झाल्यानंतर त्याचा ईशान्य भारतात जोरदार विरोध करण्यात आला तसेच नागालॅंड मध्येही त्याला प्रखर विरोध झाला होता. हे विधेयक राज्यात अंमलात आणले जाणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी या आधीच जाहीर केले होते. नागालॅंड मधील रहिवाशांचे मूळ हक्क अबाधित ठेवण्यासाठी आमचे सरकार पुर्ण कटीबद्ध राहील असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/kolhapur-western-maharashtra-news/kolhapur/three-companies-in-the-insurance-company-scam/articleshow/68894992.cms", "date_download": "2019-07-20T17:19:36Z", "digest": "sha1:BB7JG37TJO2DNVZQVRDHSRX7PRYW2EDC", "length": 15387, "nlines": 175, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Kolhapur News: विमा कंपनी घोटाळ्यातील तिघे अटकेत - three companies in the insurance company scam | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nविमा कंपनी घोटाळ्यातील तिघे अटकेत\nम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर\nशाहूपुरी येथील दि न्यू इंडिया इन्शुरन्स या विमा कंपनीत ६८ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी सोमवारी (ता. १५) वरिष्ठ लिपिकासह तिघांना अटक केली. किरण रत्नाकर माने (वय ५१, रा. कळंबा) याच्यासह साथीदार दीपक विजय स्वामी (५१, रा. मंगळवार पेठ) आणि विजय आनंदराव शिंदे (४९, रा. न्यू शाहूपुरी) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी तिघांचीही बँक खाती गोठवली असून अधिक चौकशी सुरू आहे.\nशाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या शाहूपुरी शाखेत किरण माने चार वर्षांपासून वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होता. त्याच्याकडे १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत विमा कंपनीच्या आर्थिक व्यवहाराची जबाबदारी होती. या कालावधीतील शाखेचे वार्षिक लेखा परीक्षण केले असता ६८ लाख ५० हजारांचा अपहार झाल्याचे उघडकीस आले. संशयित माने हा विमा एजंट यांच्यासह ग्राहकांचे धनादेश काढण्याचे काम करीत होता. तो रोज दहा खात्यांवर धनादेशाद्वारे पैसे भरत होता. त्याने लक्ष्मीपुरीतील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत दीपक स्वामी आणि विजय शिंदे या दोघांच्या नावे खाती उघडली होती. त्यावर तो विमा कंपनीच्या शाखेतून धनादेशाद्वारे पैसे भरत होता. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजवरून तो पैसे काढण्यासाठी जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nतपास अधिकारी रुकसाना नदाफ यांनी सोमवारी सकाळी संशयित लिपिक माने याला त्याच्या घरातून अटक केली. यानंतर अधिक चौकशीत त्याच्या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली. दीपक स्वामी आणि विजय शिंदे या दोघांची खाती विमा कंपनीत आहेत. यांच्या खात्यावर रक्कम वर्ग केली जात होती. वर्षभराच्या काळात ६८ लाख ५० हजारांची रक्कम वर्ग केली आहे. यातील काही रक्कम दोन्ही खातेदारांनाही मिळाली आहे. तिघे संगनमताने रक्कम काढत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. दरम्यान, पोलिसांनी तिघा संशयितांची बँक खाती गोठवली आहेत. अपहाराच्या रकमेचे त्यांनी काय केले पैसे कशात गुंतवले याची चौकशी सुरू आहे. या अपहारात विमान कंपनीतील काही वरिष्ठ अधिकाऱ्���ांचाही हात असू शकतो, असा संशय तपास अधिकारी नदाफ यांनी वर्तवला आहे. याबाबत विमा कंपनीचे शाखा व्यवस्थापक श्रीकांत दत्तू कोले (५७, रा. पाचगाव, ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nविमा कंपनीत रोजच्या आर्थिक व्यवहारांची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवली जाते. कंपनीच्या खात्यांवर शिल्लक असलेली रक्कम आणि विविध खातेदारांच्या नावांवर जमा केलेल्या रकमांचे तपशीलही दिले जातात. दर महिन्याच्या अहवालातही याची सविस्तर माहिती असते. असे असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नजरेत हा प्रकार का आला नाही असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही चौकशी होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nआईला शिवी दिल्याने वृद्धाचा खून\nकोल्हापूरः प्रसिद्ध उद्योगपती राम मेनन यांचे निधन\nपोलंडच्या विद्यार्थ्यांनी जागवल्या पूर्वजांच्या आठवणी\nहसन मुश्रीफांना भाजपचं पक्षप्रवेशाचं आवतन\n‘जालना जिल्ह्यातील विकास कामे पूर्णत्वाकडे’\nवंचित बहुजन आघाडीतर्फे आज महिला मेळावा\nनिवडणुकीत खोटे शपथपत्र;उपनगराध्यक्षांवर गुन्हा\nकृत्रिम पावसाच्या चाचणीसाठीसोलापुरात विमाने दाखल\nपुणेः डॉ. अजित गोळविलकर यांचे कॅनडात निधन\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या आजारांचं थैमान\nअतिसार रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत लस\nपुणेः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nविमा कंपनी घोटाळ्यातील तिघे अटकेत...\nकमळ औ��धालाही शिल्लक ठेवू नका...\nप्रचारात न उतरण्यासाठीही ‘पाकीट’...\nजैन धर्मातील तत्वांतच मन:शांती...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2018/08/berkshire-hathaway-buys-stake-in-paytm.html", "date_download": "2019-07-20T15:59:40Z", "digest": "sha1:G5CIYTPVBRVJ6MPIKDJPSWJSVBKPYIVD", "length": 16349, "nlines": 213, "source_domain": "www.marathitech.in", "title": "बर्कशायर हॅथवेची पेटीएममध्ये गुंतवणूक! - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nबर्कशायर हॅथवेची पेटीएममध्ये गुंतवणूक\nजगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये आघाडीवर असलेल्या वॉरन बफे यांच्या बर्कशायर हॅथवे कंपनीने भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट सेवा देणारी कंपनी (जिची मालकी One97 Communications Ltd कडे आहे) पेटीएममध्ये गुंतवणूक केली आहे बर्कशायर हॅथवे इंक.चे इव्हेस्टमेन्ट मॅनेजर टॉड कॉम्ब्ज यांनी याबाबत पुढाकार घेत गुंतवणूक पूर्ण केलीय आणि आता ते One97 Communications च्या बोर्डवर सुद्धा असतील\nबर्कशायर हॅथवेची ही कोणत्याही भारतीय कंपनीमध्ये पहिलीच गुंतवणूक आहे ही गुंतवणूक ३% ते ४% पर्यंत समभागांच्या रूपात असेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. पेटीएमचं एकूण वॅल्युएशन आता 10 ते $12 बिलियन डॉलर्सवर पोहचेल\nपेटीएम बर्कशायर हॅथवेची खरतर खाजगी टेक्नॉलॉजी कंपनीत पहिलीच गुंतवणूक म्हटलं जात आहे. “पेटीएमची कामगिरी पाहून आम्ही प्रभावित झालो असून आम्हाला त्यांच्या वाढीचा एक भाग बनताना आनंद होतोय” असं कॉम्ब्ज म्हणाले.\nयानंतर बर्कशायर हॅथवेची इतर ठिकाणी गुंतवणूक करण्याबाबत काही योजना आहे का याबद्दल काहीही सांगण्यात आलेलं नाही.\n“आम्हाला या भागीदारीमुळे आनंद होतोय. बर्कशायरचा आर्थिक क्षेत्रातील अनुभव पेटीएमसाठी ५ कोटी भारतीयांना आर्थिक दृष्ट्या पर्याय देण्यात फायदेशीर ठरेल. टॉड यांचं बोर्डवर स्वागत करताना मला अभिमान वाटत आहे” असं पेटीएम संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी सांगितलं आहे.\nबर्कशायर हॅथवे आता पेटीएममध्ये गुंतवणूक करणाऱ्या जपानच्या सॉफ्टबँक ग्रुप, चीनच्या अलिबाबा ग्रुप आणि अॅंट फायनान्शियल इ सोबत सामील झाली आहे अलीकडे भारतातील डिजिटल पेमेंट क्षेत्रात वाढलेली स्पर्धा गूगल पे, अॅमेझॉन पे, भीम, फ्लिपकार्टच्या फोनपे आणि लवकरच येत असलेली व्हॉट्सअॅपची पेमेंट सेवा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे\nकाही दिवसांपूर्वीच पेटीएममार्फत केरळ पूरग्रस्तांसाठी काही तासातच वापरकर्त्यांकडून ४० कोटी रुपये उभारण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं होतं\nगूगल फॉर इंडिय�� २०१८ : गूगलच्या भारतीयांसाठी खास सोयी\nआता यूट्यूबवर जाणारा वेळ नियंत्रित करण्याची सोय : रोज किती वेळ जातो हे पहा\nपेटीएम फर्स्ट : आता ७५० रुपयात प्रीमियम सेवा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nफोनपे अॅपवर आता रेल्वे तिकीट बुकिंगची सोय\nअॅमेझॉन पे ईएमआय (Amazon Pay EMI) सुविधा सादर\nआता यूट्यूबवर जाणारा वेळ नियंत्रित करण्याची सोय : रोज किती वेळ जातो हे पहा\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-20T15:34:29Z", "digest": "sha1:F3PJUDNJVSUAZ73SQXB2AXRFYO5NKIOK", "length": 11769, "nlines": 107, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "टीम इंडियासाठी कायपण.. सामना पाहण्यासाठी १८ देश अन् दोन खंडांमधून गाडीने प्रवास | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news टीम इंडियासाठी कायपण.. सामना पाहण्यासाठी १८ देश अन् दोन खंडांमधून गाडीने प्रवास\nटीम इंडियासाठी कायपण.. सामना पाहण्यासाठी १८ देश अन् दोन खंडांमधून गाडीने प्रवास\nगाडीने २३ हजार किमीचा प्रवास करत ते भारतीय कुटुंब पोहचले मॅचेस्टरच्या मैदानात\nक्रिकेट विश्वचषक स्पर्धा सध्या अंतिम टप्यात पोहोचली आहे. अखेरचे काही सामने पाहण्यासाठी चाहते क्रिकेट स्टेडिअममध्ये गर्दी करत आहेत. ९ तारखेला भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिला उपांत्यफेरीचा सामना खेळला गेला. परंतु पावसाने खेळात व्यत्यय आणल्यामुळे हा सामना आता राखीव दिवशी होणार आहे. सामन्यात पावसाने खोडा घातल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. दरम्यान या शेकडो नाराज चाहत्यांमध्ये मात्र एक कुटुंब प्रचंड आनंदात होते. त्याला कारणही तसेच होते. भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी हे कुटुंब तब्बल २३ हजार किमीचा प्रवास करून मैदानावर पोहचले होते. आपल्या आवडत्या खेळाडूंना पाहून त्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.\nविशेष म्हणजे, या कुटुंबातील तीन पिढ्या तब्बल ३२ हजार किमी गाडीमध्ये प्रवास करत मँचेस्टरमध्ये भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी पोहचले होते. या प्रदीर्घ प्रवासादरम्यान त्यांनी १८ देश आणि दोन खंडातून प्रवास केला होता. त्यांचा प्रवास सिंगापूरमधून सुरू झाला आणि मँचेस्टरमध्ये संपला. आयसीसीने या क्रिकेटवेड्या कुटुंबाची मुलाखत घेत त्यांचा हुरूप वाढवला आहे. आयसीसीने या मुलाखतीचा एक व्हिडीओ ट्विट केला आहे. या मुलाखतीत त्यांनी प्रवासादरम्यान आलेले विविध मजेशीर अनुभव सांगितले आहेत.\nया व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे. क्रिकेटवेड��या कुटुंबावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. ९ जुलै रोजी पावासामुळे भारत आणि न्यूझीलंड सामना थांबवण्यात आला. आज बुधवारी राखीव दिवशी हा सामना होणार आहे. खेळ थांबेपर्यंत न्यूझीलंड संघाने ४६.१ षटकांत पाच बाद २११ धावा केल्या आहेत. आज राखीव दिवशी खेळाला तेथूनच सुरूवात होण्याची शक्यता आहे. २३ किमीचा प्रवास करून मँचेस्टरमध्ये पोहचलेले हे कुटुंब आज आपल्या आवडत्या संघाल पाठिंबा देतील.\nया एका स्क्रीनशॉर्टमुळे मोहम्मद शामीला संघातून वगळले\nअमेरिकी वस्तूंवरील भारताचे कर अस्वीकारार्ह : ट्रम्प\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T16:01:29Z", "digest": "sha1:6L6RTQJUEE2HM4HI3HF2M7CAZXZOHOMD", "length": 12671, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार हृतिक- दीपिका ! | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार हृतिक- दीपिका \nपहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार हृतिक- दीपिका \nबॉलिवूडमधील दोन सुप्रसिद्ध दिग्दर्शक एकत्र आले की तो चित्रपट विशेष गाजतो यात काही शंकाच नाही. काही महिन्यांपूर्वीच फराह खान व रोहित शेट्टी एकत्र येणार अशी घोषणा केली होती. ते दोघे मिळून अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक करणार आहे. आता या चित्रपटात अमिताभ आणि हेमा मालिनी यांच्या भूमिकेत कोणते कलाकार दिसणार याची सर्वत्र चर्चा सुरु आहे.\nकाही दिवसांपूर्वी पिंकव्हीलाने दिलेल्या वृत्तानुसार ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये अमिताभ यांची भूमिका हृतिक रोशन साकारणार असल्याचे म्हटले जात होते. त्यानंतर हृतिकसह कोणती अभिनेत्री दिसणार या चर्चा रंगल्या होत्या. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. हृतिकसह अभिनेत्री दीपिका पादूकोण दिसणार असल्याचे पिंकव्हीलाने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे.\nदीपिका आणि हृतिकने यापूर्वी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु तशी संधी त्यांना मिळाली नव्हती. पण आता दीपिका आणि हृतिक ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटाच्या रिमेकमध्ये एकत्र दिसणार आहेत. फराह आणि रोहितच्या मते दीपिका आणि हृतिक या भूमिकेसाठी एकदम योग्य कलाकार आहेत. दरम्यान दीपिकाला चित्रपटाची कथा आवडली असल्य���चे देखील म्हटले आहे.\nराज एन सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला ‘सत्ते पे सत्ता’ हा चित्रपट खूप गाजला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन व हेमा मालिनी प्रमुख भूमिकेत होते. सात भावंडांभोवती ही विनोदी कथा फिरते. ‘पिंकव्हीला’च्या वृत्तानुसार ही कथा आधुनिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न फराह खान करणार आहे. “फराहने ही कल्पना हृतिकला सांगितली असून, हृतिकनेही यासाठी होकार कळवला आहे. फराहने या स्क्रिप्टवर काम केले असून आजच्या काळाशी सुसंगत लिखाण केले आहे. फराह व हृतिक यांची जुनी मैत्री असल्यामुळे हृतिकने कथा ऐकताच होकार कळवला. इतर गोष्टी नक्की झाल्यानंतर हृतिकही याची अधिकृत घोषणा करेल” असं सांगण्यात येत आहे. या चित्रपटाची निर्मिती रोहित शेट्टी करणार आहे. रोहितलाही हृतिकबरोबर काम करण्याची खूप उत्सुकता आहे.\nशाहरुख खान, अक्षय कुमार यांची नावे चर्चेत असताना या टीमने ह्रतिकला एका कारणासाठी निश्चित केले आहे. “या भूमिकेसाठी अशा एका अभिनेत्याची गरज होती जो चाळिशीतला दिसेल. अगदीच लहान किंवा अगदीच मोठा अभिनेता या भूमिकेसाठी योग्य नव्हता. ‘सत्ते पे सत्ता’च्या प्रदशनाच्या वेळी अमिताभ बच्चन यांचे वयही चाळीसच होते.” असे सूत्रांनी सांगितले.\n‘मोदीजी वाघांच्या संरक्षणासाठी काहीतरी करा’, रणदीप हुड्डाने केली विनंती\nअमिषा पटेलला अटक होणार \nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक सा��े यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/badminton-sports-2/", "date_download": "2019-07-20T16:48:29Z", "digest": "sha1:AQIWQETEP5LCI4J25QQIIB5NOCBY53K5", "length": 10428, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "बॅडमिंटन स्पर्धा : अर्णव, सोहम, समर्थची विजयी आगेकूच | Dainik Prabhat", "raw_content": "\nबॅडमिंटन स्पर्धा : अर्णव, सोहम, समर्थची विजयी आगेकूच\nमहाराष्ट्रीय मंडळ हौशी खेळाडूंसाठी बॅडमिंटन स्पर्धा\nपुणे – अर्णव शाह, सोहम जाधव, समर्थ साठे यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून येथे सुरू असलेल्या महाराष्ट्रीय मंडळातर्फे आयोजित हौशी खेळाडूंसाठीच्या बॅडमिंटन स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलांच्या गटात तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nजोशीज बॅडमिंटन क्‍लब, देवधर बॅडमिंटन अकॅडमी व पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेतील 15 वर्षांखालील मुलांच्या दुसऱ्या फेरीत अर्णव शाहने आर्यन दरकवर 15-3, 15-3 अशी, तर सोहम जाधवने वैष्णव घोलेवर 15-12, 15-10 अशी मात केली.\nसमर्थ साठेने रेबंटा शर्मावर 15-13, 16-18, 15-9 अशी संघर्षपूर्ण मात करून आगेकूच केली. तर, स्पर्धेतील 11 वर्षांखालील मुलींच्या गटातील सलामीच्या लढतीत सई शिंगणापूरकरने लास्या दिग्रजकरवर 15-5, 15-5 अशी, तर सायली अलोनीने नाविकावर 15-6, 15-11 अशी आणि शुभ्राने पूर्वा मुंडळेवर 15-11, 15-13 अशी मात केली.\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\n#Prokabaddi2019 : कबड्डीच्या श्रेष्ठत्वासाठी आजपासून रणसंग्राम\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nसचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा\nअनिष भानवालाचा नेमबाजीत सोनेरी वेध\nकबड्डी लीगमध्ये पिंपरी चिंचवडची आगेकूच\nइंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू उपांत्य फेरीत\nहॉल ऑफ मध्य��� समावेश झाल्यानंतर सचिन म्हणाला…\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/modiji-you-are-afraid-of-our-nationalism/47508", "date_download": "2019-07-20T16:11:20Z", "digest": "sha1:MQ3NT5UV66MKJ2HL6EWURIZJ74XTG7KD", "length": 7393, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादालाच तर घाबरता ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nमोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादालाच तर घाबरता \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादालाच तर घाबरता \nमुंबई | “तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद काढता. परंतु, मोदीजी याच राष्ट्रवादाला तर तुम्ही घाबरत आहात”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. “तुमचा राष्ट्रवाद हा हेडगेवार, गोळवळकर गुरुजींचा सांस्कृतिक राष्ट्रवाद आहे. यामध्ये एका विशेष वर्गाला, विशेष जातीच्या लोकांना स्थान आहे. इतर लोकांना स्थान नाही असे सांगतानाच आमचा राष्ट्रवाद हा शाहू फुले आंबेडकर, महात्मा गांधी, मौलाना आझाद यांचा राष्ट्रवाद आहे”, अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली. “आमच्या राष्ट्रवादाने आम्ही उभे राहून खोटया राष्ट्रवादाला उखडून टाकू”, असा दावाही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.\nपंतप्रधान मोदी यांनी नगरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रवाद एक निव्वळ दिखावा असल्याचे म्हटले होते. याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. “आमच्या राष्ट्रवादात सर्व लोकांना घेऊन जाण्याचा विचार आहे. तर तुमचा राष्ट्रवाद हा कुठेना कुठे मनुवादी विचारांनी भारलेला आहे. आमचा राष्ट्रवाद समता स्थापन करणारा आहे. राष्ट्रवादीच्या याच राष्ट्रवादाच्या ताकदीवर या देशातील लोकांना ताकद मिळाली आहे. आपण विशेष वर्गाला ताकद देणार्‍या वर्गाची वकालत करत आहात. त्यामुळे तुमच्या राष्ट्रवादापेक्षा आमचा राष्ट्रवाद कमजोर पडणार नाही”, असेही नवाब मलिक यांनी म्हटले आहे.\nUddhav Thackeray | खुर्चीसाठी लाचार शरद पवार | उद्धव ठाकरे\nDigvijaya Singh | राम मंदिरासाठी जागा देणार \nRamMandir : भीतीपोटी अयोध्येतून हजारो मुस्लिमांचे स्थलांतर\nनिलेश राणेंच्या वर्तणुकीला वैतागून पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे\nदिग्विजय सिंह यांच्या रोड शोदरम्यान पोलिसांच्या गळ्यात भगवे उपरणे\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वा��ायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/08/24/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-20T16:49:28Z", "digest": "sha1:UWKFAMXW4BC5B2JWEUOZTTCIIFJAN5CT", "length": 7675, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "मारुती सुझुकीची ‘इग्निस’ दिवाळीत लॉन्च होणार - Majha Paper", "raw_content": "\nमारुती सुझुकीची ‘इग्निस’ दिवाळीत लॉन्च होणार\nAugust 24, 2016 , 2:36 pm by माझा पेपर Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: इग्निस, कार, मारुती सझुकी\nनवी दिल्ली : येत्या दिवाळीत मारुती सुझुकीची इग्निस कार लॉन्च होणार असून या कारबाबत ऑटो सेक्टरमध्ये प्रचंड चर्चा सुरु होत्या. पुढल्या वर्षी इग्निस कार लॉन्च करणार असल्याचे म्हटले जात होते. मात्र, या दिवाळीच्या आसपासच ही कार लॉन्च होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nइग्निस कारचा पहिला लूक फेब्रुवारी महिन्यात इंडियन ऑटो एक्स्पो-२०१६मध्ये लॉन्च केला होता. या कारची स्पर्धा महिंद्राच्या केयूव्ही-१०० या कारशी असणार आहे. या कारची विक्री मारुतीच्या प्रीमियम डिलरशिप नेक्साच्या माध्यमातून होणार आहे. नेक्सा आऊटलेटवर सध्या मारुतीची बलेनो हॅचबॅक आणि क्रॉसओव्हर एसयूव्ही एम-क्रॉसची विक्री होते आहे.\nआकर्षक स्टाईल आणि विविध फीचर्समुळे कारप्रेमी इग्निस कारची वाट पाहत आहेत. या कारमध्ये ग्राऊंड क्लियरेन्स, मोठे रिअर विंडशील्ड, आकर्षक डिझाईन आणि प्रोजेक्टर हॅडलँप्ससारखे महत्त्वाचे आणि आधुनिक फीचर्स आहेत. या कारचे फ्रंट डिझाईन अत्यंत आकर्षक असे असून, डे टाईम रनिंग एलईडी लाईट्स, व्हील आर्च आणि बी-पिलरवर ब्लॅक फिनिशिंग आहे. इग्निसच्या पॉवर स्पेसिफिकेशन्स अजून समजू शकले नाहीत. मात्र, यामध्ये 1.0 लीटर बूस्टरजेट पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता आहे. पेट्रोलवर चालणारी कार, काही दिवसांतच डिझेलचा पर्यायही देण्याची शक्यता आहे.\nदिल्लीतील १४४ फूट लांब वडापावची लिम्का बुकात नोंद\nमेसेजला द्या लगेच प्रत्युत्तर नाही तर फोन होईल बंद\nएकुलत्या एक प्रवाशाची विमानात अशी बडदास्त\nनॅनो खरेदी करा ऑनलाईन\nमहिलांनी कर्करोगाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये\nआता फॅशन ‘ह्युमन स्किन ज्वेलरी’ची\nआनंदी जोडप्याच्या समाधानी दाम्पत्यजीवनाचे रहस्य\nरोड रोमिओला हा अवलिया देणार २२० व्होल्टचा शॉक\nविद्यार्थी शिष्यवृत्तीपासून समाजकल्याण आणि महाविद्यालयाच्या वादामुळे वंचित\nनोटबंदीवरून विरोधकांना या मुलीने दिले कडक उत्तर\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/06/15/sara-tendulkar-congratulations-to-shubman-gill-pandya-troll/", "date_download": "2019-07-20T16:47:03Z", "digest": "sha1:EHKPDAL3JJ62HPGTHPLZWRNGV67KFWRL", "length": 9051, "nlines": 54, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "शुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पांड्याकडून खिचाई - Majha Paper", "raw_content": "\nशुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पांड्याकडून खिचाई\nJune 15, 2019 , 5:58 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, सर्वात लोकप्रिय Tagged With: शुभमन गिल, सारा तेंडूलकर, हार्दिक पांड्या\nमुंबई : अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात चमकदार कामगिरी करुन युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतंरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर शुभमनची वर्णी टीम इंडियामध्ये लागलेली नसली, तरी निवड समितीची त्याच्यावर नजर असल्याचे म्हटले जाते. त्याच शुभमन गिलने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला, त्यावर चक्क मास्टर ब्लास्टरच्या लेकीने कमेंट केली आणि त्यानंतर शुभमनची खिचाई सुरु झाली.\nशुभमनने 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात 372 धावा ठोकल्या होत्या. यात उपात्य फेरीत पाकिस्तानविरोधात झळकवलेल्या शतकाचाही समावेश आहे. शुभमनने मालिकावीराचा किताब जिंकल्यानंतर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडरमध्ये स्थान मिळवले. त्याने 14 सामन्यांमध्ये 296 धावा ठोकल्या. आपल्या कमाल कामगिरीनंतर ‘ये तौफा हमने खुद को दिया है’ स्टाईलमध्ये स्वतःला शानदार रेंज रोवर कार गिफ्ट केली.\nआपल्या शानदार गाडीचा फोटो शुभमनने इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्यावर ‘थाले मेरे रंगे अंख बाज नालो तेज’ असे पंजाबी कॅप्शनही दिली. चाहत्यांनी त्यावर धडाधड शुभेच्छांचा वर्षाव केला. यामध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकरची देखील एक वेगळी कमेंट होती. साराने आपल्या कमेंटमध्ये शुभमनचे अभिनंदन केले आहे.\nशुभमनने साराच्या मेसेजला ‘थँक यू’ असा रिप्लाय केला. त्याचबरोबर त्यापुढे ‘पिंक हार्ट’ची इमोजीही टाकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण त्यावर क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने न राहवून रिप्लायही केला. पांड्याने साराच्या वतीने वेलकम बॅक’ असे म्हणत शुभमनचा पाय खेचण्याचा प्रयत्न केला. चाहत्यांनी त्यावर पांड्याच्या उत्स्फूर्तपणाला मनमोकळी दाद दिली आहे.\nभारतात फकत धोनीकडे आहे ही बाईक\nहे देश महिलांना नोकरीसाठी सुरक्षित\nट्रायंफच्या टायगर एक्सप्लोररची फक्त १० युनिट भारतात विक्रीला\nगुगलच्या अतिवापरामुळे मेंदूवर पडतो अधिक ताण\nगोवा कला संस्कृती विभागात जीन्स, स्लीव्हलेस कपड्यांवर बंदी\nअशी घ्या आपल्या आभूषणांची काळजी\nव्हिडीओ; अवघ्या काही रुपयात आणि २४ तासात बनवू शकता थ्री डी प्रिंटेड घर\nभारतात तब्बल ३१ टक्के नागरिक शुद्ध शाहाकारी\nरोहित खंडेलवाल ‘मिस्टर वर्ल्ड २०१६’\nमहाभारत युद्धात झाला होता अणुबाँबचा वापर\nआता घरबसल्या मिळणार ब्रिटनचा व्हिसा\nपाकिस्तानातील ही मुस्लीम शिक्षिका मंदिरात देते धर्मनिरपेक्षतेचे धडे\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/yadnesh-kadam-article-on-digital-india-and-crime/", "date_download": "2019-07-20T16:32:50Z", "digest": "sha1:7VPHI4UVAYLIDQDFCZSNCFPWIBCT656Y", "length": 27546, "nlines": 159, "source_domain": "www.saamana.com", "title": "लेख : डिजिटल इंडियाची डिजिटल गुन्हेगारी | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nलेख : डिजिटल इंडियाची डिजिटल गुन्हेगारी\nनवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम म्हणून सायबर गुन्हेगारीकडे पाहावे लागेल. आधुनिक काळात ती एक जागतिक समस्याच बनली आहे. आजकाल आपण सायबर गुह्यांबद्दल बरेच ऐकतो, वर्तमानपत्रात वाचतो, परंतु सायबर गुन्हे म्हणजे काय त्याबद्दल कोणता कायदा आणि त्यात शिक्षेच्या कोणत्या तरतुदी हे बऱ्याच जणांना माहीत नसते. डिजिटल इंडियाच्या नारेबाजीत डिजिटल गुन्हेगारीचा खणखणाट विरून जाऊ नये एवढेच.\n‘डिजिटल इंडिया, डिजिटल इंडिया’चा नारा जेव्हा आपले नेते लावतात तेव्हा ते ऐकण्यास खूप मनोरंजक वाटते, परंतु असा नारा देण्याआधी व त्याची जबरदस्ती जनतेवर लादण्याआधी आपण खरोखर त्यासाठी तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सक्षम आहोत का याचा गहन विचार करणे आवश्यक आहे. पुण्यात झालेले कॉसमॉस बँक प्रकरण डिजिटल इंडियाच्या संकल्पनेला सुरुंग लावल्यासारखे आहे.\nहिंदुस्थानातील मुख्य बँका जशा आरबीआय, एसबीआय, त्याचप्रमाणे मुंबई पोलीस यांच्या वेबसाईटसुद्धा हॅक करण्यात आल्या होत्या. रशियातील सिटी बँकेचे पासवर्ड, नेट बंकिंग आयडी हॅक करून रशियाच्या विविध सिटी बँकेच्या खात्यांतील 10 हजार लाख डॉलर्स विविध शाखांतून काढण्यात आले. एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच सुरक्षा व्यवस्थेलाही मोठा धोका सायबर क्राइमद्वारे होऊ शकतो.\nसायबर गुन्हा किंवा संगणकीय गुन्हा ही संज्ञा संगणक व इंटरनेटशी संबंधित असणाऱ्या व प्रत्यक्ष गुह्यात संगणकाचा प्रामुख्याने वापर असणाऱ्या गुह्याला उद्देशून योजली जाते. सायबर गुन्हे विशेषकरून हॅकिंग, प्रताधिकारभंग, बाल लैंगिक चित्रण इत्यादी स्वरूपात घडताना दिसतात. याशिवाय खासगी किंवा गोपनीय माहिती चोरणे, फोडणे आदी प्रकारदेखील सायबर गुह्यांमध्ये मोडतात. माहिती तंत्रज्ञानाच्या प्रसाराबरोबर सायबर गुह्यांमध्ये लक्षणीय वाढ होताना आढळत आहे. पाकिस्तान सायबर आर्मीने इंडियन वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला.\nनवनवीन तंत्रज्ञानाच्या शोधाचा एक प्रमुख दुष्परिणाम म्हणून सायबर गुन्हेगारीकडे पाहावे लागेल. आधुनिक काळात ती एक जागतिक समस्याच बनली आहे. आजकाल आपण सायबर गुह्यांबद्दल बरेच ऐकतो, वर्तमानपत्रात वाचतो, परंतु सायबर गुन्हे म्हणजे काय त्याबद्दल कोणता कायदा आणि त्यात शिक्षेच्या कोणत्या तरतुदी हे बऱ्याच जणांना माहीत नसते. डिजीटल इंडियाच्या नारेबाजीत डिजीटल गुन्हेगारीचा खणखणाट विरून जाऊ नये एवढेच.\nसंगणक, मोबाईल किंवा इंटरनेटसह इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन नेटवर्कचा गैरवापर करून एखादी व्यक्ती किंवा समूहाला शारीरिक, मानसिक हानी पोहोचविण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेले कृत्य म्हणजे सायबर गुन्हा. त्यासाठी नियंत्रण करण्यासाठी ‘इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (अमेंडमेंट) कायदा’ 2008 ला करण्यात आला. संगणकीय क्षेत्रात सायबर क्राइमचा झालेला शिरकाव हा अनेक अनर्थ व संकटांना आमंत्रण देणारा आहे. साधारणतः सर्वसामान्य नागरिकांचा असा समज आहे की, सायबर क्राइमशी आपला काही संबंध नाही. या समजामुळे नागरिक सायबर क्राइमबाबत अनभिज्ञ आहेत, पण जरा सूक्ष्म विचार करून पाहिलं तर आपल्याला रोजच या सायबर क्राइमचा सामना करावा लागतो. आपल्या ई-मेलवर स्पॅम मेल येत असतात, मोबाईलवर अनावश्यक कॉल, मेसेजेस येतात. नेट बँकिंग अकाऊंट असेल तर त्याचा पासवर्ड, आयडी हॅक होतो. हे सर्व प्रकार सायबर गुन्हेगारीमध्ये मोडतात. संगणक, इंटरनेट यांच्या माध्यमातून एखादी व्यक्ती, संस्था आदींच्या संगणक प्रणालीमध्ये शिरून त्यातील माहिती हॅक करणे (चोरणे), त्याचा गैरवापर करणे, व्हायरस पाठविणे, मेलद्वारे फसवणूक, धमकी देणे, खंडणी मागणे अशा कारवायांना सायबर क्राइम म्हणता येईल, परंतु सायबर क्राइमची व्याप्ती व तंत्र हे रोज बदलते असल्याने त्याला विशिष्ट अशा रचनेत वा संकल्पनेत बसविणे थोडे जिकिरीचे आहे.\nपुण्यातील गणेश खिंड रस्त्यावरील कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातील एटीएम स्विच सर्व्हर हॅक करून अनेक खातेधारकांच्या डेबिट कार्ड आणि रुपी कार्डाची माहिती चोरल्याची घटना 15 दिवसांपूवी घडली. याद्वारे तब्बल 80 कोटी रुपये हॉंगकॉंग येथील बँकेत ट्रान्सफर करण्यात आल्याची माहिती समोर आली.\nइंटरनेट वापरताना आपला आयडी क्रमांक, नेट बँकिंग अकाऊंट क्रमांक, आपला आयडी क्रमांक, पासवर्ड, क्रेडिट किंवा डेबिट पासवर्ड क्रमांक अथवा आपली वैयक्तिक माहिती उघड करताना सावधानता बाळगावी. ऑनलाइन खरेदी करताना सुरक्षिततेचे उपाय योजावेत. आपली ���ंगणक सिस्टीम ऑण्टिव्हायरस, फायरवॉलने सुरक्षित ठेवावी. स्पॅम मेल, फसवे मेल यावर डबल क्लिक करून उघडण्याचा प्रयत्न करू नये. अशा मेलमधून व्हायरसची एक्झिक्युटेबल फाईल आपल्या नकळत डाऊनलोड होते. आपण जेव्हा संगणकावर काम करतो तेव्हा केलेल्या कामाची एक डुप्लिकेट फाईल तयार होऊन ती हार्ड डिक्सवर सेव्ह होते. जेव्हा आपण इंटरनेट चालू करतो तेव्हा अलगदपणे ही माहिती हॅकरला मेलद्वारे प्राप्त होते. त्यामुळे पुढील फसगत टाळण्यासाठी अशा प्रकारचे फसवे मेल डिलीट करणे हाच मोठा प्रतिबंधात्मक उपाय ठरतो.\nसायबर सुरक्षेमधील एक भाग म्हणजे एथिकल हॅकिंग. एखाद्या कंपनीने ‘आयएसओ 270001’ने प्रमाणित केल्याप्रमाणे सुरक्षा व्यवस्था साधली. ही व्यवस्था साधली आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी एथिकल हॅकिंगचा वापर केला जातो. मी चोरी करण्याच्या उद्देशाने आलो तर मला संगणक व्यवस्थेमध्ये प्रवेश मिळवता येतोय की नाही हे पाहण्यासाठी एथिकल हॅकिंग केले जाते. सायबर सुरक्षेची चाचणी त्यामुळे आपल्याला घेता येते. नेट बॅंकिंग, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड असे आपले आर्थिक व्यवहार ज्या संगणकावरून करतो, ते व्यवहार सुरक्षित होत आहेत किंवा नाही हे तपासायला हवे. अन्यथा आर्थिक सायबर गुन्हे वाढू शकतात\nआज जगातील प्रत्येक क्षेत्र, व्यवसाय इंटरनेटने प्रभावित झालेला दिसतो. इंटरनेटच्या या मायाजालाचा हॅकर अतिशय क्लृप्तीने गैरवापर करतात. मध्यंतरी रशियाने जॉर्जियावर हल्ला करून हा देश आपल्या ताब्यात घेतला होता. मात्र, या हल्ल्याआधी रशियन इंटेलिजन्सच्या हॅकर्सनी जॉर्जियाच्या संगणक प्रणाली, दूरसंचार यंत्रणा, प्रमुख सर्व्हर हॅक करून दळणवळण यंत्रणा सायबर हल्ले करून आपल्या नियंत्रणाखाली आणल्यामुळे जॉर्जियावर प्रत्यक्ष हल्ला करणे रशियाला अगदी सोपे झाले. इराणच्या न्यूक्लिअर वेपन सिस्टीममध्ये (क्षेपणास्त्र यंत्रणा) ‘स्टक्स नेट’ हा व्हायरस डाऊनलोड करण्याचा प्रयत्न झाला. अल कायदाच्या हॅकर्सचा यात हात असल्याचा संशय आहे तर अमेरिकेतील एका 12 वर्षीय मुलाने ‘नासा’ या अमेरिकेन अंतराळ संशोधन संस्थेतील न्यूक्लिअर वेपन्सची दिशा हॅकिंगद्वारे बदलली होती.\nव्यवसायावर सायबर हल्ला झाला तर त्याचा प्रतिकूल परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो. म्हणूनच प्रत्येक आर्थिक संस्थेने अशा अडचणींवर मात करण्यासाठी सुसज्ज अशी सायबर यंत्रणा तयार ठेवून लगेच कार्यवाही करावी.\n(लेखक हे वकील आणि सायबर तज्ञ आहेत.)\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपोलीसाला मारहाण केल्याप्रकरणी वकिलाला शिक्षा\nपुढीललेख : परदेशातील शिक्षणाची ‘दूर जाणारी वाट’\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=406%3A2012-01-20-09-49-29&id=231054%3A2012-06-07-16-59-00&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=410", "date_download": "2019-07-20T16:48:57Z", "digest": "sha1:YFNRIFP6AJFTJJPBADSGXBTX3SOZ4O7H", "length": 16722, "nlines": 12, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पसाय-धन : गात जा गा, गात जा गा..", "raw_content": "पसाय-धन : गात जा गा, गात जा गा..\nअभय टिळक, शुक्रवार, ८ जून २०१२\nस्वतचे पापक्षालन, स्वतसाठी मोक्षमु���्ती, स्वर्गप्राप्ती यांची मातबरी तीर्थयात्रेप्रमाणे वारीत नाही; याची कारणे संतविचारातच सापडतात..\nज्येष्ठातील पौर्णिमा सरली की उभ्या मराठी मनाला वेध लागतात ते पंढरीच्या पायवारीचे. पंढरीची वारी म्हणजे मराठी संस्कृतीची आत्मखूणच जणू आषाढीच्या या पायवारीला ज्ञानदेवांनी मोठे गोड आणि तितकेच अन्वर्थक नाव दिलेले आहे - विठ्ठलयात्रा. वरकड तीर्थयात्रा आणि ही विठ्ठलयात्रा यात मूलभूत असा गुणात्मक फरक आहे. संतविचारातील गाभामूल्यांचे जिवंत दर्शन घडते वारीत. ‘तीर्थयात्रा’ आणि ‘पंढरीची पायवारी’ यांच्या हेतूमध्येच महद्ंतर आहे.\nजे तारून नेते अथवा जिथून तरून जाता येते त्या स्थळाला ‘तीर्थ’ म्हणतात. त्यामुळे, या जीवनामधून तरून जाऊन मोक्षप्राप्ती अथवा स्वर्गप्राप्ती घडावी, हा तीर्थयात्रेमागील पूर्वापार विचार. परिणामी, तीर्थयात्रेचा संबंध पुण्यसंचयाशी आणि त्या पुण्यसंचयाशी संबंधित कर्मकांड, उपवास, स्नानविधी, दानधर्म, दंडणमुंडन, व्रतवैकल्ये यांच्याशी आपण जोडलेला आहे.\nतीर्थयात्रा आणि विठ्ठलयात्रा यांच्यातील मुख्य गुणात्मक फरक आहे तो इथेच. पापक्षालन, मोक्षमुक्ती, स्वर्गप्राप्ती यांची मातबरीच संतविचाराला वाटत नाही. त्यामुळे, तीर्थयात्रेशी संबद्ध यच्चयावत धारणाकल्पना पायवारीसंदर्भात अप्रस्तुत ठरतात. संतविचाराला प्रपंच त्याज्य नाही. परिणामी, प्रपंचात ‘बुडण्या’ची भीतीच अप्रस्तुत ठरून तिच्या सापेक्ष असणारी ‘तरण्या’ची महत्ता निर्थक ठरते. स्वर्गलोकाचे आकर्षण संतांच्या विचारविश्वात अजिबातच नाही. कारण पंढरी हे भू-वैकुंठ असल्याने या पृथ्वीवर जन्म घ्यावा अशी तीव्र इच्छा स्वर्गातील अमरांच्या पोटी बळावते, अशी संतांची धारणा आहे.\nराहता राहिला प्रश्न मुक्तीचा. संपूर्ण विश्वात एकच शिवतत्त्व नांदत असल्याने ज्ञान-अज्ञान, जीव-शिव, कर्म-अकर्म, बंध-मोक्ष यांसारख्या द्वंद्वांची उत्पत्तीच मुळात आगम विचारात संभवत नाही. ‘मुक्त कासया म्हणावे बंधन तें नाहीं ठावे’ बंधन तें नाहीं ठावे’ इतक्या नि:संदिग्ध शब्दांत तुकोबांनी यच्चयावत द्वंद्वात्मकता पार निकालात काढलेली आहे इतक्या नि:संदिग्ध शब्दांत तुकोबांनी यच्चयावत द्वंद्वात्मकता पार निकालात काढलेली आहे ‘भक्ती’ ही संतविचारानुसार अवस्था आहे. ही अवस्था, हे ऐक्य (‘भक्त’ म्हणजे ‘जोडलेला’) जन्मजातच स्वयंसिद्ध असते. विश्वात्मक चैतन्याशी असे ऐक्य अभिजातच असेल तर त्या ऐक्याचा आनंदसोहळा सांडून मुक्तीची अभिलाषा कोण आणि का धरेल, इतकी संत विचाराची मोक्षाबाबतची भूमिका स्पष्ट आहे. स्वभावत:च परखड आणि नि:संग असणारे तुकोबा तर, ‘भय नाही जन्म घेता ‘भक्ती’ ही संतविचारानुसार अवस्था आहे. ही अवस्था, हे ऐक्य (‘भक्त’ म्हणजे ‘जोडलेला’) जन्मजातच स्वयंसिद्ध असते. विश्वात्मक चैतन्याशी असे ऐक्य अभिजातच असेल तर त्या ऐक्याचा आनंदसोहळा सांडून मुक्तीची अभिलाषा कोण आणि का धरेल, इतकी संत विचाराची मोक्षाबाबतची भूमिका स्पष्ट आहे. स्वभावत:च परखड आणि नि:संग असणारे तुकोबा तर, ‘भय नाही जन्म घेता मोक्षसुखा हाणों लाता,’ अशा रोखठोक शब्दांत मोक्षमुक्तीबाबत एकंदरच संतविचाराचा दृष्टिकोण प्रातिनिधिक स्वरूपात मांडतात.\nपंढरी, पंढरीचा विठ्ठल आणि पंढरीची पायवारी यांचा विचार आपल्याला संतविचाराच्या या पाश्र्वपटावर करावा लागतो. इथे प्रथम ध्यानात घ्यायला हवे ते पंढरी क्षेत्राचे संतांना भावलेले आगळेपण. पंढरपुराला माहात्म्य प्राप्त झाले ते विठ्ठलापेक्षाही मातृपितृभक्त असलेल्या पुंडलिक मुनींमुळे, ही बाब ‘सेक्युलर’ संतविचाराच्या संदर्भात विलक्षण सूचक ठरते. दुसरे म्हणजे, पुंडलिकाने आरंभलेल्या मातापित्यांच्या सेवेला भुलून पंढरीला धावत आलेला परमात्मा तिथे ‘अनुच्छिष्ट’ रूपात तिष्ठत थांबलेला आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम आणि कृष्ण या आठ पूर्वावतारांत अनुक्रमे अद्भुत, करुण, भयानक, बीभत्स, हास्य, रौद्र, वीर आणि शृंगार या आठ रसांचा आविष्कार भगवंताने घडविलेला असल्याने, या आठांतील एकाही रसाने न उष्टावलेले (अनुच्छिष्ट) ध्यान धारण करून ते परतत्त्व पंढरीस विटेवर उभे आहे, अशी संतांची भावना बोलते. पंढरीला ‘समचरण’ आणि ‘समदृष्टी’ असा विटेवर उभा असणारा श्री विठ्ठल विश्वावर कृपेचा वर्षांव करण्यासाठी शांतरसाचा आविष्कार घडवत उभा आहे. आधीच्या अवतारांप्रमाणे त्याने कोणते ना कोणते शस्त्र अथवा अस्त्र हाती धारण केलेले नाही. तुकोबांची साक्ष काढायची, तर हाती ‘प्रेमपाश’ घेऊन पंढरीस आलेला विठ्ठल हा ‘प्रेमाचा पुतळा’ आहे. त्याच्या आगमनाने विख्यात झालेली पंढरी, तुकोबांच्याच शब्दांत सांगायचे तर ‘प्रेमाची साठवण’ आहे.\nहाती प्रेमपा�� घेऊन प्रेममयनगरीत भक्ताच्या प्रेमाखातर तिष्ठत असलेल्या त्या प्रेमपुतळ्यास भेटण्यासाठी निघालेल्या त्याच्या प्रेमिकांचा मेळा म्हणजे आषाढीची पायवारी. पायवारीची संतांना अभिप्रेत असलेली संकल्पना अशी आहे. ‘तीर्थयात्रा’ आणि ‘वारी’ यांच्यातील फरक हाच. अन्य तीर्थयात्रांप्रमाणे संकल्प, उपवास, विधिनिषेध, दंडणमुंडण असा कर्मकांडाचा कोणताही बडिवार इथे नाही. विठ्ठलाकडे काहीही मागण्यासाठी वारी नाही. जगाला प्रेमाचे वाटप करणारा ‘उदारांचा राणा’ विटेवरती उभा आहे. त्याचेच गुणगान करीत त्याच्याकडे जा आणि काही मागायचे झालेच तर केवळ प्रेम मागा, असा तुकोबांचा सांगावा. ‘गात जा गा गात जा गा प्रेम मागा विठ्ठला’ असे तुकोबा आवर्जून बजावतात. पंढरीचा क्षेत्रमहिमा हा असा आहे. जीवाला मोक्ष मिळावा म्हणून तीर्थयात्रा करायचा घाट लोक घालतात. पुन्हा एकवार तुकोबांचेच शब्द उसने घ्यायचे तर, ‘मुक्ति कोणी तेथे हाती नेघे फुका लुटतील सुखा प्रेमाचिया’ असा पंढरीचा महिमा आहे. संतांच्या दृष्टीने पंढरीची वारी करायची ती प्रेमसुखाची लयलूट करण्यासाठी.\nसंतविचारातील पायाभूत मूल्यांची पंढरीच्या पायवारीशी सघन सांगड आहे ती अशी. प्रेम या मानवी गाभामूल्याचा परिपोष करणारे साधन म्हणूनच संत वारीकडे बघतात. प्रेमाच्या पोटी उगम होतो समतेचा. ‘अहंता खंडावी समता वर्तावी’ हा संतकार्याचा केंद्रबिंदू असल्याचे निवृत्तिनाथ उच्चरवाने सांगतात. समतेची वर्तणूक जगात साकारायची, तर प्रथम अधिष्ठान हवे प्रेमाचे. ते प्रेम पंढरीत उदंड आहे म्हणून त्या गावाला नित्य येरझार घालावी, यावर संतविचाराचा कटाक्ष आहे. ‘वारी’ या शब्दाचा अर्थच मुळी ‘येरझार’ संतविचारात मध्यवर्ती स्थान आहे ते समूहभावनेला. ‘ईश्वरनिष्ठांची मांदियाळी’ अशी शब्दयोजना ज्ञानदेव ‘पसायदाना’मध्ये करतात त्या मागील इंगित हेच. आषाढीची पायवारी म्हणजे ‘पसायदाना’तील चल् (‘चल्’ म्हणजे फिरत्या) भक्तीचा रोकडा आविष्कार.\n‘तीर्थयात्रा’ या संकल्पनेचा सारा आशयच पार बदलून टाकणे, हा संत विचाराचा आणि संतकार्याचा एक असाधारण पैलू. अखिल विश्वावर मंगळाचा वर्षांव व्हावा यासाठी अविरत भ्रमण करणाऱ्या ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या पृथ्वीतलावर सतत सक्रिय राहो, असे मागणे ज्ञानदेव ‘पसायदाना’मध्ये विश्वात्मक देवाकडे मागतात. या ज��ात अमंगलाचा फैलाव होतो व्यंकटीपायी. माणसाची एरवी सरळ चालणारी मती वाकडी चालते ती अहंकारापायी. या अहंकाराचा नाश हे अन्यथा मोठेच दुर्घट काम. अहंकाराचा नाश घडवून आणण्याचे, संतांच्या लेखी, एकमेव आणि हुकमी साधन म्हणजे पंढरीची वारी ‘उठाउठी अभिमान जाय ऐसे स्थळ कोण’, असा प्रश्न तुकोबा विचारतात आणि ‘ते या पंढरीसी घडे’, असे त्या प्रश्नाचे उत्तरही आपणच लगोलग सांगून टाकतात. वारीचे आणि पंढरीतील विठ्ठलमंदिराच्या कळसाचे दर्शन घडल्याचे फलित सांगताना तुकोबा म्हणतात. ‘तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस’, असा प्रश्न तुकोबा विचारतात आणि ‘ते या पंढरीसी घडे’, असे त्या प्रश्नाचे उत्तरही आपणच लगोलग सांगून टाकतात. वारीचे आणि पंढरीतील विठ्ठलमंदिराच्या कळसाचे दर्शन घडल्याचे फलित सांगताना तुकोबा म्हणतात. ‘तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा.’ एकाच दगडात इथे तुकोबा दोन पक्षी मारतात. ‘तीर्थक्षेत्र’ या संकल्पनेचा आशय बदलत असतानाच, ‘अहंकाराचा नाश म्हणजेच मोक्ष’, अशी ‘मोक्ष’ या संज्ञेची अभिनव व्याख्याही ते सिद्ध करतात. संतविचाराचे हृद्गत म्हणजे ‘पसायदान’ आणि त्या ‘पसायदाना’चे मूर्त दर्शन वारीमध्ये घडते ते असे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://news24live.in/?p=861", "date_download": "2019-07-20T16:42:49Z", "digest": "sha1:RLPKQOQWZDUMPDR2KY6S2HPA3U5YNUHR", "length": 11117, "nlines": 94, "source_domain": "news24live.in", "title": "*ई-कार्डस प्राइवेट लिमिटेडचे इको-फ्रेंडली भारतीयकृत ऑनलाईन पोर्टल सुरू* | news24live.in", "raw_content": "\n*देशी गोवंश टिकला पाहिजे – मुक्ता टिळक*\n*प्रशासकीय सेवेत आपल्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा ओ.पी. रावत यांचे विचार; मिटसॉगतर्फे ‘यूपीएससी-२०१८’यशस्वितांचा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार समारंभ*\n*ई-कार्डस प्राइवेट लिमिटेडचे इको-फ्रेंडली भारतीयकृत ऑनलाईन पोर्टल सुरू*\nई-कार्डस प्राइवेट लिमिटेडचे इको-फ्रेंडली भारतीयाकृत ऑनलाईन पोर्टल सुरू\nजगातील सर्वोत्तम डिजिटल आणि पारंपारिक व्हिडिओ इनव्हीटेशन्स\nnews24live.in : निमंत्रण पाठविण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे निमंत्रण पत्रके छापून निमंत्रण पाठविणे पण आता ह्या प्रवृत्तीमध्ये थोडा बदल होत आहे व निमंत्रण पत्रकांची जागा ई-कार्डस घेत आहेत. जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच 5 जून रोजी www.ecardsindia.com ह्या ऑनलाईन निमंत्रण पोर्टलचे उद्घाटण झाले. ललित अगरवाल (संस्थापक ,अध्यक्ष), नवीन बिंदल (ऑपरेशनल अॅडव्हायझरी), अनुज अग्रवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी), रत्नेश कुमार (सीटीओ) आणि रितेश जैन (वित्तीय सल्लागार) यांनी पुण्यात आज आयोजीत एक पत्रकार परिषदेत ह्या पोर्टलचे उद्घाटण केले.\nभारतात होणार्या लग्नसमारंभासाठी भविष्यात ई-कार्डस खुप उपयोगी ठरतील. भारतीय बाजारपेठेची गरज ओळखुण आणि भारतात होणार्या लाखों विवाह सोहळ्यांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता ह्या ऑनलाइन पोर्टलमुळे अधिक सुलभ होईल. येथे निमंत्रण पाठविण्याची पद्धत्ती नवीन आणि आकर्षक आहे. ग्राफिक्स, संगीत आणि व्हिडियोजच्या मदतीने विवाहासारख्या व अन्य कोणत्याही खास निमंत्रण अधिक रोचक बनेल.\nह्या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना ललित अगरवाल (संस्थापक ,अध्यक्ष) म्हणाले की, ई-कार्डस प्राइवेट लिमिटेडचा मुद्रित निमंत्रण पत्रक बनविण्याचा वासरा दोन दशकांहून अधिक आहे. भारतीय संस्कृतीची आणि सर्जनशीलतेची उत्तम सांगड कंपनीच्या कार्यातुन दिसून येते. परंपरा आणि तंत्रज्ञानाचा समतोल साधुन नवनिर्मिती करणे हे आमचे ध्येय आहे.आणि हिच गोष्ट आम्ही आता www.ecardsindia.com द्वारे घेऊन आले आहेत. ईकार्डस इंडिया डॉटकॉम आपल्या ग्राहकांना सानुकूलित पर्याय उपलब्ध करून देत वेळेची बचत करतो,आणि पर्यायाने पर्यावरणाचे संवर्धण करतो. अनुकूल उत्पादनांद्वारे बाजारपेठेत इको फ्रेंडली बदल घ़डून आणणे आमचा उद्येश्य आहे.\nभारतात निमंत्रण पत्रकांची किमंत साधारण ४० ते ५० हाजारापर्यंत असते. डिजाईन, प्रिटींग आणि अन्य गोष्टींसाठी साधारण १ ते ३ आठवड्यांचा कालावधी लागतो. परंतु ई-कार्डस इंडिया डॉटकॉम वरती तुम्ही डिजाईनिंग बरोबरच संगीत, व्हिडियोज आणि अन्य गोष्टी साधारण दिड ते दोन हाजारत करू शकता. हे कार्ड वॉट्सअप , ई-मेल आणि अन्य सोशल मीडिया वर शेयर करू शकता. आणि हे सर्व केवळ ३ ते ४ तासात होते. ई-कार्डस मुळे वेळ, मेहनत आणि पैश्यांची बचत होते. स्वताहा जाऊन कार्ड देण्यापेक्षा आपल्या प्रियजनांना अॉनलाईन निमंत्रणपत्र पाठविणे अधिक सुलभ होते.\nअनुज अग्रवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणाले की,\nईकार्डस इंडिया डॉटकॉम चे उद्घाटण करने हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. ह्या व्यवसायास अधिक उच्च पातळीवर घेऊन जाऊ असा आमचा ठाम विश्वास आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यात ई-कार्डसचा वापर निश्चीत ���ाढेल.\nभारत असा एकमेव देश आह जेथे निमंत्रण पत्र उत्पादनासाठी एक संघटित बाजारपेठ आहे. विवाह निमंत्रण कार्डची गरज आयुष्यात एकदाच असते. आज अनेक निमंत्रण पत्र वितरकांच्या दुकानात किंवा शोरुममध्ये कार्डची किमंत अत्यंत महाग असते. आश्या प्रकारचे कार्ड बनवणारे ९० टक्टे रजिस्टर डिलर पुण्यासारख्या ट्रेडिंग हब मध्ये आणि शहरातील प्रमुख ठिकाण आसतात. भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख विवाह होतात. आणि ही संख्या मल्टी पल्समध्ये वाढत आहे कारण जगातील एकूण लोकसंख्येपैकी 6% लोक भारतीय तरुण आहेत ज्यांना पुढील 10 ते 15 वर्षांत लग्न होईल.\n← *नवीन व जुनी गाणी नव्या ढंगामध्ये सादर करून पुणेकरांना मंत्रमुग्ध करण्यासाठी येत आहे “सावनी अनप्लग्ड…*\n*डिजीकोरच्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनद्वारे अन्य स्थानावरील गोष्टींचा मागोवा घेणे झाले सोपे.* →\n*देशी गोवंश टिकला पाहिजे – मुक्ता टिळक*\n*प्रशासकीय सेवेत आपल्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा ओ.पी. रावत यांचे विचार; मिटसॉगतर्फे ‘यूपीएससी-२०१८’यशस्वितांचा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार समारंभ*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/astro/daily-rashi-bhavishya/rashi-bhavishya-of-31-january-2019/articleshow/67763243.cms", "date_download": "2019-07-20T17:21:47Z", "digest": "sha1:GSFMH24KTS2W6DBNGV6MHPPWIK2XRMJA", "length": 19293, "nlines": 185, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "horoscope today: Today Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३१ जानेवारी २०१९ - rashi bhavishya of 31 january 2019 | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३१ जानेवारी २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३१ जानेवारी २०१९\nशिक्षण, प्रकृतीस्वास्थ्य आणि आर्थिक बाजू या गोष्टींवर अधिक लक्ष द्यावे लागेल. आरोग्य बाबतीत आपण घेतलेली काळजी आपल्या प्रकृतीस पोषक राहील. नोकरी व्यवसायातील व्यवहार फार मोठे नसले तरी, कामचलाऊ स्वरूपाचे राहील. कामाचा व्याप वाढणार आहे. कलागुणांना वाव मिळेल. सरळमार्गी व्यवहाराने वागा. नको ती आव्हाने स्वीकारू नये. प्रकृतीस्वास्थ्याकडे अधिक लक्ष द्या.\nनोकरी व व्यवसायात लहान-सहान वादळे उठणार नाहीत याची काळजी घ्यावी. आपले बोलणे व कृती यांत सुंदर मेळ ठेवावा, जेणेकरून घरगुती वातावरण बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी. वास्तुविषयक व वाहनविषयक व्यवहारात वादंगाचे प्रसंग उद्‍भवण्याची शक्यता रा‌हील, तरी जपा. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, प्रवासाचे योग येतील.\nआर्थिक बाबतीत काही अडथळ्यांची शक्यता राहील. आपण इतरांना दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न करा. विरोधकांचा ससेमिरा कमी होईल. प्रलोभने, आश्वासने यांपासून दूर राहा. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगा. वरिष्ठांची मर्जी सांभाळता येईल. एखादी जबाबदारीची जागा मिळण्याची शक्यता राहील.\nनोकरी व्यवसायातील कामे स्वतःच्या मनाप्रमाणे होण्याची शक्यता राहील. आपले सहकारी आपणास उत्तम सहकार्य करतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीची संधी प्राप्त होईल. सध्याच्या स्थितीत अनेक क्षेत्रांत प्रगती करण्याची प्रयत्नशीलता अंगीकारावी लागेल. खाण्यापिण्याची पथ्ये मात्र कटाक्षाने पाळा. कलाक्षेत्रात आघाडी घ्याल. महिलांना खरेदी करण्याचे योग येतील.\nआपण ठरविलेल्या मार्गाने विचारपूर्वक वाटचाल केली तर आपण यशाच्या मार्गावर निश्चितपणे जाऊ शकाल. मात्र मार्ग न बदलता पुढे जाण्याचा प्रयत्न करा, म्हणजे अपयशापासून दूर राहाल. आपला मार्ग सरळ ठेवा. वादाचे प्रसंग टाळून कामाशी एकरूप व्हा. आर्थिक बाबतीत दिवस बऱ्यापैकी अनुकूल राहील. कौटुंबिक जीवनात काहीसे संशयाचे वातावरण राहण्याची शक्यता असली तरी त्यातून चतुराईने मार्ग काढाल.\nआपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. पूर्वी केलेल्या गुंतवणीतून लाभ मिळण्याची शक्यता राहील. आपण ज्या क्षेत्रात काम करता तेथे आपला नावलौकिक व फायद्याचे प्रमाण वाढीला लागेल. आपल्या ओळखींचा लाभ घेता येईल. नोकरीत आपल्या पात्रतेप्रमाणे योग्य नोकरीची संधी मिळेल. विद्यार्थीवर्गाने आपले श्रम थोडे वाढविल्यास अपेक्षित यश मिळू शकेल. नोकरीत वरिष्ठांशी जुळ‍वून घ्याल.\nविशेषतः आर्थिक बाब आणि ‌शिक्षण क्षेत्र यात मोठी वादळे येण्याची शक्यता असते. सरळ मार्ग निवडून योग्य नियोजनाद्वारे पुढे जाण्याचा मार्ग सापडतो. सरकारी देणे त्वरित द्या व कोणताही धोका सध्या पत्करू नका, हा नियम सर्व क्षेत्राला लागू शकतो. प्रकृतीची पथ्ये पाळा.\nकितीही चांगले करण्याचा प्रयत्न केला तरी काहीतरी बिघडतेच असा अनुभव येईल. पूर्ण विचाराने व सरळमार्गी केलेल्या व्यवहारातून काही प्रमाणात लाभ मिळू शकेल. विरोधक आपल्या चुकीचा फायदा घेणार नाही याची दक्षता घ्या. कोणताही मोठा धोका सध्या पत्करू नका. नोकरी व्यवसायात व्यवहार जपून करावेत. प्रवासात सावधानता बाळगा.\nकामाचा व्याप मोठा आहे पण त्यात चूक होणार नाही याची दक्षता या काळात घ्यावी. बौद्धिक क्षेत्राला वाव मिळेल. आपले म्हणणे इतरांना पटवून द्याल. वरिष्ठांची मर्जी राखाल. एखादे मोठे काम आपल्या हातून घडण्याची शक्यता राहील. आर्थिक बाजू सावरता येईल. सोने-चांदीचे व्यापारी, हॉटेल व्यवसाय, किराणा व्यापारी यांना हा काळ उत्तम असून लाभ देणारा राहील.\nखाण्यापिण्याची पथ्ये आणि प्रकृतीस्वास्थ्य वेळच्या वेळी अमलात आणणे महत्त्वाचे ठरणार आहे. पैशाची कामे होत राहतील. प्रगतीची वाटचाल करता येईल. नशिबाची साथ आपणास मिळणार आहे. जुनी येणी वसूल होतील. नोकरदारांना आपले महत्त्व वाढण्याची संधी प्राप्त होईल. वैवाहिक जीवन ठीक राहील.\nआपणास कठोर परिश्रमातून मोठे यश मिळणार आहे. विरोध सहन करणे, अडथळ्यातून मार्ग काढणे आणि थंड डोक्याने त्यातून आपला मार्ग काढणे अशा वागण्यानेच आपण आपले हित साधू शकाल. आपल्या वैवाहिक जीवनात काही कुरुबुरी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आत्मविश्वासाने अभ्यासाला सामोरे जावे. नको त्या प्रलोभनांपासून दूर राहा.\nथोरामोठ्यांचा सल्ला मोलाचा राहील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. व्यापारात प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रवासाचे बेत साध्य होतील. खाण्यापिण्याची पथ्ये मात्र पाळा. अपेक्षित ठिकाणी बदलीची शक्यता राहील. संतती इच्छुकांच्या अपेक्षा पूर्ण होतील.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nआजचं भविष्य या सुपरहिट\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १५ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१७ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१८ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १४ जुलै २०१९\nआजचं भविष्य पासून आणखी\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १९ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१८ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि.१७ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १६ जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २० जुलै २०१९\nआजचे मराठी पंचांग: शनिवार, २० जुलै २०१९\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. १९ जुलै २०१९\nआजचे मराठी पंचांग: शुक्रवार, १९ जुलै २०१९\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३१ जानेवारी २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. ३० जानेवारी २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २९ जानेवारी २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २८ जानेवारी २०१९...\nToday Rashi Bhavishya - आजचं राशी भविष्य: दि. २७ जानेवारी २०१९...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/congress-again-surrendered-to-sonia/", "date_download": "2019-07-20T16:51:40Z", "digest": "sha1:JGUXFN6VEUSKMN5IM4RVVETDAY2TMHUF", "length": 15726, "nlines": 57, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "काँग्रेस पुन्हा सोनियांना शरण - Majha Paper", "raw_content": "\nकाँग्रेस पुन्हा सोनियांना शरण\nJuly 11, 2019 , 5:45 pm by देविदास देशपांडे Filed Under: राजकारण, विशेष Tagged With: काँग्रेस, सोनिया गांधी\nएकीकडे भारतीय जनता पक्ष हस्ते-परहस्ते काँग्रेसच्या आमदारांची घाऊक खरेदी करत आहे, दुसरीकडे काँग्रेसची अवस्था निर्नायकी झाली आहे. कर्नाटकपाठोपाठ गोव्यातील काँग्रेस आमदारांनाही भाजपने आपल्याकडे ओढले आहे. आपल्या आमदारांना कसे राखायचे याची चिंता काँग्रेस नेते करत आहेत का नाहीत हे माहीत नाही. मात्र काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी कायम राहतील किंवा अन्य कोणी येईल, याची मात्र त्यांना चिंता लागून राहिली आहे. पक्षाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी की काय, सोनियांनी आपला अमेरिकेचा दौरा रद्द करून विविध नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. कर्नाटकातील राजकीय संकटावर मार्ग काढण्यासाठी त्या प्रयत्न करत असल्याचे सांगितले जाते. याचाच अर्थ काँग्रेसला सोनियांशिवाय तरणोपाय नाही, असा होतो.\nकाँग्रेसचे अध्यक्षपद कोणीही स्वीकारावे मात्र ती व्यक्ती गांधी कुटुंबाबाहेरची हवी, असा राहुल यांचा आग्रह आहे. त्यामुळे या पदासाठी मल्लिकार्जुन खड़गे आणि अशोक गहलोत यांची नावे आघाडीवर आहेत. यातील एक जण दलित समुदायातील असून दुसरी व्यक्ती मागासवर्गियांमधील आहे. आता आपली बाजी दलितावर लावायची का मागासवर्गियांवर याचा निर्णय पक्षाने घ्यायचा आहे. यापैकी गहलोतना म्हणजेच मागासवर्गियाला पक्ष प्राधान्य देईल, असे मानले जाते. एकेकाळी याच गहलोत यांना राहुल यांच्या जवळचे मानले जात होते. मात्र निवडणूक निकालानंतर राहुल त्यांच्यावर नाराज झाले.\nखरे तर काँग्रेस नेत्यांना वाटत होते, की घराणेशाहीतून आलेले राहुल गांधी घराणेशाहीचीच बाजू घेतील. मात्र राहुल यांनी त्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. राहुल यांनी काँग्रेस सुधारायचा प्रयत्न केला. अध्यक्ष झाल्यावर त्यांनी काँग्रेसच्या लोकशाहीकरणाचे काम हाती घेतले. त्यासाठी त्यांनी अनेक ज्येष्ठ नेत्यांना नारळ दिला. तरीही काँग्रेसमधील जुन्या-जाणत्यांचा प्रभाव काही कमी झाला नाही. याचे एक कारण सोनिया गांधी होत्या.\nसोनियांनी काँग्रेस कार्यसमितीला दरबारी स्वरूप आणले. ती पद्धत बदलण्याचाही राहुलनी प्रयत्न केला. त्यामुळे आपली खुर्ची धोक्यात आल्याचे दरबारी लोकांचे मत झाले. त्यातूनच काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू झाला. हा संघर्ष नवी पिढी विरुद्ध जुन्या पिढीचा नव्हता. हा संघर्ष काँग्रेसचे लोकशाहीकरण करण्यासाठी होता. यातील एका गटाचे नेतृत्व राहुल करत होते तर बुजुर्ग काँग्रेसजन दुसऱ्या बाजूला होते.\nदुसरीकडे हे बुजुर्ग नेते राहुल यांच्या विरोधात जाऊ नयेत यासाठी सोनियांनी त्यांच्या कलाने घेण्यास सुरूवात केली. त्यांनी जणू बुजुर्ग नेत्यांसमोर शरणागती पत्करली होती. ते म्हणतील ते सोनिया मान्य करत होत्या. काहीही करून प्रादेशिक नेते राहुल यांच्या राज्याभिषेकासाठी तयार व्हावेत, हा त्यांचा उद्देश होता.\nयाचा परिणाम उलटाच झाला. या नेत्यांनी राहुल यांचे नेतृत्व मनापासून स्वीकारलेच नाही. सोनियांनी आपल्या दरबारात जी नवरत्ने पाळली होती त्यांनी राहुलना जुमानले नाही. कोणतेही संकट आले की ते सोनियांकडे धाव घेत असत. राहुल यांच्या हातात काँग्रेस सुरक्षित नसल्याचे त्यांचे मत होते. यामुळे काँग्रेसमध्ये सत्तेची दोन केंद्रे निर्माण झाली.\nयाचा परिणाम असा झाला, की अध्यक्ष झाल्यानंतरही राह���ल हे स्वतंत्ररीत्या निर्णय घेऊ शकत नव्हते. त्यांच्या प्रत्येक निर्णयावर सोनियांच्या नकाराधिकाराची टांगती तलवार असायची. त्यामुळेच अशा अर्धवट अधिकारांमध्ये अडकण्याऐवजी पद सोडणेच श्रेयस्कर असल्याचे राहुल यांचे मत झाले. याचे एक कारण निवडणुकीच्या काळात ज्येष्ठ नेत्यांकडून मिळालेले चुकीचे सल्ले व माहिती हेही होते.\nकाँग्रेस सत्तेत पुनरागमन करत असल्याचे चित्र या नेत्यांनी राहुल यांच्यासमोर उभे केले. पक्षाचे डाटा तज्ञ प्रवीण चक्रवर्ती यांनी तर काँग्रेसला 180 जागा मिळण्याची भविष्यवाणी केली. राहुल यांच्यासह संपूर्ण पक्ष याच भ्रमात राहिला. मात्र23 मे रोजी काँग्रेसजनांचा हा भ्रमाचा भोपळा फुटला.\nअध्यक्ष म्हणून राहुल यांच्यासाठी ही स्थिती दुहेरी अपमानाची होती. एक तर त्यांचा वैयक्तिक पराभव झाला आणि दुसरे म्हणजे पक्षाचे नेतेही त्यांच्यामागे उभे नव्हते. म्हणूनच त्यांनी अध्यक्षपद त्यागण्याचा निर्णय घेतला. तसेच आपल्यासोबत पक्षातील अन्य कोणीही राजीनामा दिला नाही, याची खंतही व्यक्त केली.\nआता ते राजीनाम्यावर ठाम असल्यामुळे नव्या अध्यक्षासाठी शोधमोहीम सुरू झाली आहे. त्यासाठी आधी ए. के. अँटोनी यांना विचारणा झाली तेव्हा त्यांनी नकार दिला. सुशीलकुमार शिंदे यांनीही तसाच नकार दिला. त्यानंतर अशोक गहलोत आणि मल्लिकार्जुन खड़गे यांची नावे पुढे आली. आता अध्यक्ष कोणीही बनले तरी त्याची अवस्था डॉ. मनमोहन सिंह यांच्यासारखीच होणार आहे. पदावर ती व्यक्ती असेल मात्र काँग्रेस कार्यसमितीत निर्णय सोनिया गांधीच करतील. या सर्वावरून काँग्रेस पुन्हा सोनिया गांधींना शरण जाईल, असा एकूण रागरंग दिसतो.\nजगातील सर्वोच्च शिखर चढू जाण्यासाठी अशी करावी लागते तयारी.\nकौशल्यविकासातून सार्वजनिक क्षेत्राला ‘टॉनिक’\nफोर्डच्या ‘इको स्पोर्ट’ची ‘गॅरेज वापसी’\nजगभरात प्रसिद्ध असलेल्या तिळ्या बहिणी एकाचवेळी झाल्या प्रेग्नंट\nझोपेच्या चक्राचा चेतापेशीशी संबंध; भारतीय शास्त्रज्ञाचे संशोधन\nनॉर्टनची कमांडो ९६१ कॅफे रेसर बाईक भारतात आली\nसुट्टीच्या दिवसांत मुलांनाही करून घ्या घरकामामध्ये सहभागी\nएपीएमसी कायदयातून फळे व भाजीपाला वगळण्याचा केंद्राचा सल्ला\nशेतकरी शेळ्या-मेंढ्या हाकण्यासाठी करीत आहेत ड्रोनचा वापर\nचक्क ‘बुलेट’वरून लग्न मंडपात नवरीची ‘ए���ट्री’\nबंगालचे थंडीच्या मोसमातील सुपर फूड-नोलेन गुर\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/kumar-gaurav-to-fardeen-khan-4-bollywood-actors-whose-father-hit-and-son-flop/", "date_download": "2019-07-20T16:44:40Z", "digest": "sha1:SYME24Y3SSFG6JXGMMSQ6HRCKBRKJEEQ", "length": 11672, "nlines": 50, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बॉलीवूडचे हे लोकप्रिय अभिनेता, पण त्यांच्या अपत्यांची कारकीर्द मात्र फ्लॉप - Majha Paper", "raw_content": "\nबॉलीवूडचे हे लोकप्रिय अभिनेता, पण त्यांच्या अपत्यांची कारकीर्द मात्र फ्लॉप\nJuly 11, 2019 , 6:24 pm by मानसी टोकेकर Filed Under: मनोरंजन, सर्वात लोकप्रिय Tagged With: बॉलीवूड, बॉलीवूड अभिनेते\nबॉलीवूडची झगमगती दुनिया कोणाला हवीशी वाटत नाही बॉलीवूडमध्ये अभिनय क्षेत्रामध्ये नाव कमाविण्यासाठी दररोज हजारोंच्या संख्येने तरुण-तरुणी मायानगरीची वाट धरीत असतात. बॉलीवूडमध्ये एके काळी झळकलेल्या काही अभिनेत्यांना मात्र या चंदेरी दुनियेमध्ये प्रवेश करण्यासाठी फारसे झटावे लागले नाही, कारण त्यांचे पिता, बॉलीवूडमध्ये नामांकित अभिनेते म्हणून लोकप्रिय होते. मात्र या अभिनेत्यांच्या अपत्यांनी बॉलीवूडमध्ये प्रवेश करूनही फारसे यश न मिळविल्याने इतक्या लोकप्रिय अभिनेत्याचे अपत्य असूनही प्रसिद्धीचे शिखर यांच्या आवाक्याबाहेरच राहिले, आणि यांची कारकिर्द सुरु झाली म्हणता म्हणता हे अभिनेते मोठ्या पडद्यावरून केव्हा दिसेनासे झाले, हे कोणाला समजले देखील नाही. बॉलीवूडमध्ये अश्या पिता-पुत्रांच्या अनेक जोड्या आहेत, ज्यामध्ये पित्याने आपल्या कारकीर्दीमध्ये अपार यश मिळविले, मात्र पुत्राची कारकीर्द फारशी उल्लेखनीय ठरली नाही. ‘लव्ह स्टोरी’ या एके काळी अफाट गाजेलेल्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका केलेला अभिनेता कुमार गौरव, सुप्रसिद्ध अभिनेते राजेंद्र कुमार यांचा मुलगा आहे. ‘लव्ह स्टोरी’ हा कुमार गौरवचा पहिला चित्रपट असून या चित्रपटामध्ये राजेंद्र कुमार आणि कुमार गौरव दोघांच्याही भूमिका होत्या. हा चित्रपट हिट झाल्याने कुमार गौरवला इतरही अनेक चित्रपट करण्याची संधी मिळाली, पण यापैकी कोणताही चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही.\nएके काळी लोकप्रियतेचे शिखर गाठलेले अभिनेते फिरोज खान यांचा मुलगा फरदीन याने १९९८ साली ‘प्रेम अगन’ या चित्रपटाच्या द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम नवोदित कलाकाराचा पुरस्कारही देण्यात आला. त्यानंतर फरदीनने ‘जंगल’, ‘प्यार तूने क्या किया’, ‘हम हो गये आपके’, ‘ख़ुशी’, ‘देव’, ‘प्यारे मोहन’ इत्यादी अनेक चित्रपटांतून भूमिका केल्या, मात्र यापाकी कोणताही चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर फरदीनने बॉलीवूडपासून लांबच राहणे पसंत केले. अभिनेता हरमन बावेजाने जेव्हा बॉलीवूडमध्ये पदार्पण केले, तेव्हा तो लवकरच सुपरस्टार ठरणार असल्याचा कयास अनेकांनी व्यक्त केला होता. प्रख्यात दिग्दर्शक हॅरी बावेजा यांचा मुलगा असलेला हरमन मात्र प्रत्यक्षात बॉलीवूडमध्ये फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही, आणि केवळ पाच चित्रपट केल्यानंतरच त्याने बॉलीवूडला कायमचा रामराम ठोकला.\nअभिनेते संजय खान यांचा मुलगा झायेद खान याने २००३ साली ‘चुरा लिया है तुमने’ या चित्रपटाद्वारे चित्र सृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ‘दस’, ‘वादा’, ‘शादी नंबर वन’ इत्यादी अनेक चित्रपटांत झायेदने भूमिका केल्या, मात्र यांपैकी एकही चित्रपट यशस्वी ठरला नाही. सुप्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा तुषार कपूर याचीही बॉलीवूडमधील कारकीर्द अयशस्वीच ठरली. तुषारच्या काही चित्रपटांना माफक यश मिळाले असले, तरी यशाच्या बाबतीत तो आपल्या वडिलांशी स्पर्धा कधीच करू शकला नाही. तुषार सध्या बॉलीवूडपासून लांब असून संधी मिळाल्यास एखाद्या चित्रपटामध्ये सहायक अभिनेत्याच्या भूमिका करताना पहावयास मिळत असतो.\n१६३ वर्षांची झाली ‘भारे’\nबॉलीवूडमधील या अभिनेत्री राहिल्या अविवाहित\nपाण्यामध्ये गाडी बंद पडल्यास घ्या ही खबरदारी\nक्रूझवर साजरे करता येतील लग��नसमारंभ\nतामिळनाडूचे लोकप्रिय स्ट्रीट फूड – कोथू परोटा\nयोगी सरकार गरीब मुस्लीम मुलींचे सामुहिक विवाह करणार\nही बाईक एका चार्जमध्ये कापेल ८०० किमी.अंतर\nअॅल्युमिनियम फॉईलचा असाही करा वापर\nमुंबईतील दोन कुत्री ५ कोटींच्या मालमत्तेची वारसदार\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/notice/%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D-3/", "date_download": "2019-07-20T15:50:13Z", "digest": "sha1:JCTFH5GVGXZXHDNAZV3OGCX4I3N2WNOE", "length": 5273, "nlines": 121, "source_domain": "amravati.gov.in", "title": "बोंड अळी- नांदगाव (खंडेश्‍वर) (तिसरा टप्पा) | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nबोंड अळी- नांदगाव (खंडेश्‍वर) (तिसरा टप्पा)\nबोंड अळी- नांदगाव (खंडेश्‍वर) (तिसरा टप्पा)\nबोंड अळी- नांदगाव (खंडेश्‍वर) (तिसरा टप्पा)\nबोंड अळी- नांदगाव (खंडेश्‍वर) (तिसरा टप्पा)\nबोंड अळी अनुदान प्राप्‍त लाभार्थी शेतक-यांची यादी (तिसरा टप्पा)\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/20/donald-trump-warn-to-iran.html", "date_download": "2019-07-20T16:04:25Z", "digest": "sha1:LD7AWSNHKWN3WZJAUYH47EJTETALHRG7", "length": 1987, "nlines": 5, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " डोनाल्ड ट्रम्पची यांची इराणला धमकी - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - डोनाल्ड ट्रम्पची यांची इराणला धमकी", "raw_content": "डोनाल्ड ट्रम्पची यांची इराणला धमकी\nइराणने अमेरिकेचे हेरगिरी करणारे ड्रोन विमान पाडले. त्यावर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेचे ड्रोन विमान पाडून इराणने खूप मोठी चूक केली आहे असे ट्रम्प यांनी टि्वट करुन म्हटले आहे. आखातमध्ये आधीच तणाव असताना इराणच्या या कृतीमुळे येणाऱ्या दिवसात तणाव आणखी भडकू शकतो.\nडोनाल्ड ट्रम्प यांनी आधीच आम्हाला इराणने युद्धाची धमकी देऊ नये असा इशारा दिला होता. आता अमेरिकेचे ड्रोन पाडल्यामुळे हा तणाव आणखी भडकू शकतो. ट्रम्प यांना बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळी या घटनेबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव साराह सँडर्स यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/24/mumbai-rains-june-skymet-heavy-moderate-rains-expected.html", "date_download": "2019-07-20T15:45:40Z", "digest": "sha1:CSYDYTLMESZBPT5HT3WJRV73IILXQEVJ", "length": 4552, "nlines": 7, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " कुठल्याही क्षणी मुंबईवर वरूणराजा बरसणार! - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - कुठल्याही क्षणी मुंबईवर वरूणराजा बरसणार!", "raw_content": "कुठल्याही क्षणी मुंबईवर वरूणराजा बरसणार\nमुंबईकरांची पावसाची प्रतीक्षा आता कुठल्याही क्षणी संपणार आहे. गेल्या ४८ तासांमध्ये पावसानं दक्षिण भारतात जोर धरला असून तो निश्चित गतीनं पुढे सरकत आहे. कोकणामध्ये अलिबागजवळ पाऊस दाखल झाला असून तो कुठल्याही क्षणी मुंबईवर बरसेल असा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. सगळी परिस्थिती पावसाला अनुकूल असून आता त्यात बाधा येणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.\nपहिला आठवडा सरताना मुंबईत पाऊस धडकतो असा अनुभव असताना यंदा झालेल्या तब्बल १७ दिवसांच्या विलंबामुळे राज्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. जवळपास १५ दिवस पिछाडीवर असलेला पाऊस आधीची कसर मात्र भरून काढेल की नाही याबाबत साशंकता आहे. साधारणपणे मुंबईत एव्हाना मुसळधार पाऊस सुरू झालेला असतो. हलक्या सरींनी जरी एकदोनदा आगमन केलं असलं तरी अद्याप एक दिवसही मुसळ��ार पाऊस मुंबईत पडलेला नाही, ज्याची मुंबईकर आतुरतेनं वाट बघत आहेत.\nपरंतु हवामान खात्यानं जनजीवन उध्वस्त करणारा पाऊस सध्या तरी पडणार नाही असे सांगताना मात्र समाधानकारक पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला आहे. काल रात्री राज्यात ठिकठिकाणी मध्यम, रिमझिम व दमदार पावसानं हजेरी लावली होती. मात्र, मुंबईत पावसाची अद्याप प्रतीक्षाच आहे.\nमात्र, सोमवारी मुंबईत पाऊस नुसताच बरसणार नाही तर पुढील काही दिवसही पावसाची मुंबईवर कृपा राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे. २६ जून रोजी मुसळधार पावसाला सुरूवात होईल व नंतर काही दिवस मुंबईवर पावसाची चांगलीच बरसात होईल असा अंदाज आहे.\nजूनमध्ये मुंबईमध्ये ४९३.१ मि.मि. पावसाचं लक्ष्य असतं, परंतु महिना संपत आला असताना आत्तापर्यंत किरकोळ पडलेल्या पावसामुळं अवघ्या १६५ मि.मि. इतक्याच पावसाटी नोंद झाली आहे. विलंब झालेला पाऊस जूनचं लक्ष्य गाठणार नाही असं दिसतंय, मात्र उशीरा का होईना पण पाऊस बरसणार अशी शक्यता दिसत आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=256951:2012-10-21-21-01-16&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10", "date_download": "2019-07-20T16:24:10Z", "digest": "sha1:ZI22FVSVRNCVZCZXYZWPQN6GYZPI7LGA", "length": 28365, "nlines": 244, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "अलविदा-जोशिला..", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> विशेष लेख >> अलविदा-जोशिला..\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nदिलीप ठाकूर, सोमवार, २२ ऑक्टोबर २०१२\nयश चोप्रा यांची वैशिष्टय़े अनेक.. वयाच्या ८० व्या वर्षीदेखील त्यांनी काश्मीरला जाऊन ‘जब तक है जान’ या आपल्या ताज्या दमाच्या प्रेमपटाचे दिग्दर्शन करावे हे अद्भु�� व कौतुकाचे. दिग्दर्शकाला, खरे तर ‘क्रिएटिव्ह’ माणसाला वयाची अजिबात अट नसते याचे आदर्श व सुंदर उदाहरण म्हणजे यशजी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी सिनेमाशी सोबत केली हे विशेष. याबाबत ते आपले वडीलबंधू बी. आर. चोप्रा यांच्या बरोबरीचे ठरले. तेही ‘बागबान’ या आपल्या शेवटच्या चित्रपटापर्यंत कार्यरत राहिले.\nयशजींचा उत्साह, शिस्त, व्यावसायिक दृष्टिकोन व रणनीती या गोष्टी वाखाणण्याजोग्या. चित्रपटाच्या क्षेत्रात यशस्वी कसे व्हावे यासाठी ते एक परिपूर्ण आदर्श व्यक्तिमत्व. ‘जब तक है जान’ पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांच्याच ओशिवरा येथील यशराज स्टुडिओत शाहरूख खानने त्यांची दिलखुलास, दिलधडक, अधेमधे फिरकी घेत जाहीर मुलाखत घेतली. तेव्हाही यशजींच्या बोलक्या चेहऱ्यावर वय दिसत नव्हते. एका उत्तरात ते पटकन बोलून गेले की, कतरिना कैफ ही आजची कॅमेरासमोर खुलणारी सर्वात देखणी तारका आहे. तिला कॅमेऱ्याचा कोणताही दबाव येत नाही. त्यांच्या या वक्तव्यातच त्यांचे कायमस्वरूपी तरुणपण व हिरवटपणा दिसतो. याबाबत ते ‘शोमन’ राज कपूर यांच्या वृत्तीच्या जवळ जातात असे दिसते. पण अशाच रंगलेल्या गप्पात ‘जब तक है जान’ हा आपला दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट असून आपण आता दिग्दर्शनातून संन्यास घेत असल्याचेही जाहीर केले. कदाचित त्यांना आजच्या पिढीतील काही कलाकारांची वागण्याची पद्धत व एकूणच चित्रपट निर्मितीची प्रक्रिया यांचे दडपण येत असावे.\nबी. आर. चोप्रा यांची आपल्या भावाने इंग्लंड येथे जाऊन इंजिनीअरिंगच्या अभ्यासक्रम करावा अशी इच्छा होती. यशजी आपल्या या मोठय़ा भावाला भाईसाब या नावाने हाक मारीत असत. यशजींच्या यशस्वी, चौफेर व सतत पुढील पावले टाकणाऱ्या कारकीर्दीचे तीन टप्पे दिसतात. ‘धूल का फूल’ ते ‘दाग’, ‘दिवार ते परंपरा’, आणि शेवटचा टप्पा ‘चांदनी’पासून ते ‘जब तक है जान’. त्यांना आपण प्रणयाचा मानबिंदू अथवा प्रेमाचा बादशहा असे जरी म्हणत असलो तरी त्यांच्याइतकी विविधता क्वचितच एखाद्या दिग्दर्शकाने दिली. ‘वक्त’ हा त्यांचा मल्टिस्टारकास्ट चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील पहिला यशस्वी व सर्वोत्तम मल्टिस्टारकास्ट चित्रपट गणला जातो. ‘इत्तेफाक’ हा तर त्यापेक्षाही वेगळा. एक रहस्यरंजक कलाकृती. राजेश खन्नाला दिलीप रॉय या वेडय़ाच्या भूमिकेत यशजींनी पेश केले. अखेरीला रहस्याचा चकमा दिला. बीआर फिल्म्स या बॅनरमधून आपण बाहेर पडावे व स्वत:ची चित्रपट निर्मिती संस्था स्थापन करावी असे त्यांना वाटत असतानाच तात्कालीन बडे वितरक गुलशन रॉय यांनी त्यांना मोठा आधार दिला. त्यातून त्यांनी यशराज फिल्म्स या आपल्या स्वत:च्या चित्रपटनिर्मिती संस्थेची स्थापना केली.\nयश चोप्रा यांनी ‘दाग’ या पहिल्याच चित्रपटात रौप्य महोत्सवी यश संपादन केले. यशजींनी गुलशन रॉय यांच्या सहकार्याची पूर्णपणे जाणीव ठेवली व त्यांच्या त्रिमूर्ती फिल्म्स या बॅनरसाठी ‘जोशिला’, ‘दिवार’, ‘त्रिशूल’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘जोशिला’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय आनंद करणार अशी बरेच चर्चा गाजली. परंतु, त्यांच्या वाढीव मानधनाच्या मागणीने हा चित्रपट यशजींकडे आला व त्यांना देव आनंदला दिग्दर्शित करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. ‘दीवार’ने अमिताभ बच्चन याची ‘अँग्री यंग मॅन’ची प्रतिमा आणखी बळकट केली. ‘दीवार’ हा यशजींचा पूर्णपणे वेगळा चित्रपट म्हणावा लागेल. यातील अमिताभ बच्चनने साकारलेली ‘विजय’ ही व्यक्तिरेखा वादग्रस्त हाजी मस्तान यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती. पण यशजींनी चित्रपट साकारताना कथेचा तोल कुठेही बिघडू दिला नाही. ‘त्रिशूल’मध्ये अमिताभ बच्चनचा सूडनायक ‘एस्टॅब्लिश’ करताना तो खलनायकाचा खात्मा करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्स घेऊन येतो असे दाखविले. ‘काला पत्थर’ हा कोळशाच्या खाणीतील कामगारांवर आधारित चित्रपट होता. ‘कभी कभी’ मध्ये त्यांनी अमिताभला प्रणय नायक म्हणून सादर करून रसिकांना सुखद धक्का दिला. हादेखील त्यांचा मल्टिस्टारकास्ट चित्रपट होता. आपल्या दिग्दर्शनात अमिताभ केवळ मारधाड करतो असे नव्हे तर परिपक्व प्रेमिक देखील साकारतो हे त्यांनी दाखविले.\n‘सिलसिला’च्या कथेवर खरे तर त्यांचे बी आर चोप्रा यांच्या ‘गुमराह’ या चित्रपटातील कथेचा प्रभाव होता. यशजींकडून तसे घडावे हे थोडेसे आश्चर्याचे होते. पण प्रसारमाध्यमांनी हा चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना तो अमिताभ व रेखा यांच्या प्रेम प्रकरणाभोवती आहे व त्यातून जया बच्चन हिला मिळणारी सहानुभूती या चित्रपटात दाखविण्यात येत आहे, असे चित्र रंगवल्याने चित्रपटाचेच नुकसान झाले.\n‘चांदनी’पासून त्यांना अस्सल रुपेरी रोमान्स गवसल���. प्रेमातला हळुवारपणा, असोशी, तगमग, ओढ या भावना त्यांनी अप्रतिम चितारल्या. अवघ्या प्रमुख तीन पात्रांभोवती देखील तीन तासांची प्रेमकथा फुलू शकते असे यशजींनी आपले सामथ्र्य दाखविले. वाढत्या वयात ते प्रणयपटांकडे वळले व तेथेच त्यांनी जम बसविला, हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मोठा विशेष होय. ‘लम्हे’ हा काळापुढचा प्रणयपट होता. श्रीदेवीची दुहेरी धाडसी भूमिका हे या चित्रपटाचे वैशिष्टय़. परंतु, रसिकांना हा धाडसी प्रेमपट दुर्दैवाने रुचला नाही.\nयशजींचा चित्रपट व मेट्रो चित्रपटगृह यांचे अगदी अतूट नाते होते. तेथे त्यांचे ‘कभी कभी’, ‘चांदनी’, ‘लम्हे’, आणि ‘डर’ हे चित्रपट प्रदर्शित झाले. यापैकी लम्हे वगळता अन्य चित्रपट रौप्य महोत्सवी ठरले.\nकाही वर्षांनी ‘दिल तो पागल है’ दिग्दर्शित करताना त्यांनी आपण अजूनही ताजेतवाने व रसिक दृष्टीचे आहोत याचा प्रत्यय दिला. या प्रेम त्रिकोण-चौकोनाच्या सादरीकरणासाठी त्यांनी गीत-संगीत-नृत्याचा फॉर्म वापरला व त्यात ते यशस्वी देखील झाले. ‘वीर-झारा’ हा चित्रपट आणताना त्यांनी संगीतकार मदनमोहन यांची काही दुर्मीळ गाणी मिळवली व या चित्रपटासाठी वापरण्याचा वेगळा प्रयोग केला.\nविविध प्रकारची प्रयोगशीलता हे त्यांच्या दिग्दर्शनाचे वैशिष्टय़ आहे. त्यांचा पुत्र आदित्य याने दिग्दर्शित केलेल्या ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे’ या चित्रपटाची चोरटय़ा मार्गाने चित्रफित आली तेव्हा त्यांनी जुहूच्या आपल्या बंगल्यावर आम्हा काही निवडक सिनेपत्रकारांना बोलावले असता त्यांची विशेष भेट घेता आली. तेव्हा सर्जनशील कारागिरीला अशा चोरीने कसा धक्का बसतो व त्यातून चित्रपटसृष्टी, प्रसारमाध्यमे व चित्रपट रसिक यांचे कसे नुकसान होते हे सांगताना त्यांचे व्यथित होणे हेलावून टाकणारे होते.\nबदलत्या काळासोबत यशजी स्वत:ला बदलत राहिले. म्हणूनच ते कायम तरुण राहिले. ‘मशाल’ अपयशी ठरला म्हणून यशजी निराश झाले नाहीत. त्याच चित्रपटात त्यांनी बॅलॉर्ड पिअर येथे मध्यरात्री निर्मनुष्य स्थळी दिलीपकुमार आपली आजारी पडलेली पत्नी वहिदा रहमान हिच्या मदतीसाठी कुणीतरी यावे म्हणून विलक्षण टाहो फोडतो असे एक अविस्मरणीय दृश्य साकारले. यशजींच्या दिग्दर्शनातील हा सर्वोच्च क्षण म्हणता येईल. यशजींचा प्रवास असा खूप मोठा व अभ्यासाचादेखील. यशजींच्या निधनाने एका ‘जोशिला’ व्यक्तिमत्वाची अखेर झाली आहे.\n‘जोशिला’पासून यश चोप्रांनी आपला एकूणच रंगढंग बदलला. स्वित्झर्लण्डचे फुलांचे ताटवे व प्रेमाची असोशी यांचे अनोखे नेत्रदीपक दर्शन त्यांनी घडवायला सुरुवात केली. त्यांना जणू नवा सूर सापडला.\nसंपादकीय व विशेष लेख\nनितीनभौ काय करून राह्यले..\nव्यक्तिवेध : शंकरराव काळे\nअन्वयार्थ : सावध फलंदाजी\nअन्वयार्थ : ‘सुदिना’च्या प्रतीक्षेत..\nआनंदयोग : कोण तुम्ही\nविशेष लेख : बदलता बिहार\nअरूपाचे रूप सत्यमार्गदर्शक : २४५. परमतत्त्व (पूर्वार्ध)\nविदर्भाचा काही भाग संकटात\n'महागाई' या विषयावरील चर्चा\nजेष्ठ नाट्यकर्मी विजया मेहता\nडॉ. रश्मी करंदीकर - पोलीस अधीक्षक (राज्य महामार्ग)\nसागर परिक्रमा - २\n‘नौदलवीरा’च्या साहसी प्रवासाला सुरूवात\nलोकसत्ताच्या फेसबुक पेजवरील फोटो अल्बम\nयश चोप्रा : ‘किंग ऑफ रोमान्स’\nलोकसत्ता फेसबुक पेज - कव्हर फोटो\nआणखी फोटो पाहण्यासाठी खालील लाईक बटणावर क्लिक करा\n‘लोकसत्ता’चे विविध अ‍ॅप्स विनामुल्य डाऊनलोड करा-\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\n‘आयफोन आणि आयपॅड’वर लोकसत्ता :\nडाऊलोड करण्यासाठी येथे क्लिक करा\nवासाचा पयला पाऊस आयला\nपान १ | पान २\nपरफॉर्मर हीच माझी भूमिका आहे..\nशब्दारण्य : सर्वानी मिळून केलेला खेळखंडोबा\nसटायर फटायर : तापाचं काय करावं\nध चा 'मा' : नको ते आदर्श\nसंजय उवाच :व्रत लिहिण्याचे\nस्वास्थ्य आणि अयुर्वेद : फळभाज्या, शेंगभाज्या - भाग तिसरा\nरसग्रहण : माणसाच्या अस्तित्वाची शोधयात्रा\nएक उलट..एक सुलट : वेगळा.. वेगळा..\nकरिअरिस्ट मी : ..आणि समस्या ‘सायलेन्ट’ झाल्या\nस्त्री समर्थ : उद्योगस्वामिनी\nबोधिवृक्ष : सूक्ष्मात वसते ब्रह्मांड\nगावाकडची चव : अंबाजोगाईची ‘वैष्णवी’ चव\nआनंदाचं खाणं : अचपळ मन माझे..\nब्लॉग माझा : आयडिया लई भारी\nस्त्री जातक : आधी कळस मग पाया रे..\nअनघड अवघड : बोलायलाच हवं\nटी.डी.आर. व मूलभूत सुविधांचे समीकरण हवे\nकरिअर वृत्तान्त (दर सोमवारी)\n‘इंग्लिश-विंग्लिश’ :न्यूनगंडाच्या बुडबुडय़ाची गोष्ट\nशिकवून कोणी शिकतं का\nविमा विश्लेषण : जीवन तरंग\n‘अर्थ’पूर्ण : महागाईचा भस्मासूर\nगुंतवणूकभान : नव्या दमाचा शूर शिपाई\nगॅस सिलिंडरसाठी ‘कुटुंबा’ची नेमकी व्याख्या काय\nस्कायवॉक : २७७ कोटींचे भंगार\nऑक्टोबरच्या पहिल्या चार दिवसांत पावसाची शंभरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/category/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/page/268/", "date_download": "2019-07-20T15:34:48Z", "digest": "sha1:5P4WQ7K4YL3UT4QJ7LYOAVHNN45DHEOL", "length": 22736, "nlines": 236, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पिंपरी / चिंचवड | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal - Part 268", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome पिंपरी / चिंचवड\nवारक-यांच्या स्वागतासाठी आळंदी देवस्थान सज्ज\nपिंपरी: आषाढ वारीसाठी अवघे तीन दिवस उरले आहेत. आळंदी देवस्थानच्या वतीने आषाढ वारीच्या महिनाभराच्या प्रवासातील लागणा-या मानपान पालखी सोहळ्यातील लवाजमा साहित्याची जमवाजमव पूर्ण करण्यात आली अ... Read more\nपिंपरी पालिकेतील नगरसेवकांना ‘ड्रेसकोड’; अधिका-यांना ब्लेझर\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सर्व नगरसेवकांना आता ‘ड्रेसकोड’ मिळणार आहे. तसेच महिला अधिका-यांनादेखील ‘पोशाख’ दिला जाणार आहे. त्याचबरोबर पालिकेच्या क्लास वन अधि... Read more\nबोपखेलवासीयांसाठी 2 महिन्यात तात्पुरता पूल उभारा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने बोपखेलवासियांसाठी तात्पुरता पुल दोन महिन्यात उभारावा. त्यासाठी जुन्या तात्पुरत्या पुलाशेजारील जागा निवडावी. स्थानिक खासदार, आमदार, नगरसेवक आणि अधिका-यांनी... Read more\nपवना धरण परिसरात पहिल्या पावसात 25 मिली पावसाची नोंद\nपिंपरी- वरुणराजाने पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात बरसायला सुरुवात केली असून काल दुपारी व रात्री पावसाची जोरदार बॅटिंग झाली. असाच काहीसा पाऊस पवना धऱण परिसरातही पडला असून पवना धरणातही पहिल्या प... Read more\nपिंपरी-चिंचवडकरांना आजपासून दररोज पाणीपुरवठा\nपिंपरी- पवना धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणीकपातीसाठी आग्रही असणारे सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी टीकेच्या भडीमारानंतर अखेर थोडे नरमले आहेत. मंगळवार (दि.13) पासून शहरवासियांना दररोज एकवेळ पा... Read more\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nपिंपरी- समाजाचं आपण काही देणं लागतोय ही भावना जोपासणारा हा दातृत्वसंपन्न समाज व व्यवहारचातुर्य लाभलेल्या या समाजातील व्यक्ती दानशूर असून परंपरा जपणाऱ्या आहेत. आशा या माहेश्वरी समाजाचे देशाच... Read more\nमॉन्सूनचे पिंपरी-चिंचवड परिसरात दमदार आगमन…\nपिंपरी – गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मॉन्सूनचे पिंपरी-चिंचवड परिसरात दमदार आगमन झाले. ढगांनी आकाशात गर्दी केली होती. दुपारी एकच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला... Read more\nशेतकरी संपाची उद्योगनगरीला झळ नाही\nपिंपरी : राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या सात दिवसांच्या संपाचा पिंपरी-चिंचवड शहराला फारसा फटका बसला नाही. या संपाच्या काळात भाजीपाला व दुधाची आवक तुलनेत कमी झाली तरीदेखील शेतीमाल उत्पादकां... Read more\nपिंपरीत तुकाराम मुंढे आणि राजकारणी पुन्हा आमनेसामने\nपिंपरी : पुणे महानगरपरिवहन महामंडळ (पीएमपीएमएल)च्या संचालक मंडळाची शुक्रवारी झालेली पहिलीच बैठक वादळी ठरली. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे आणि पिंपरी महापालिका स्थायी समितीच्... Read more\nनिकालाच्या दिवशी पेढ्यांऐवजी घरी पोहचला ‘त्याचा’ मृतदेह\nपिंपरी : परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याच्या आनंदात तो कॉलेजमधून निघाला. घरी परतत असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला. जखमी अवस्थेतच घरी फोन करून किरकोळ दुखापत झाल्याचे त्याने सांग... Read more\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nBigg Boss Marathi 2 : मला बाहेर काढा – अभिजीत केळकर\n‘FaceApp Challenge आम्ही दशकापूर्वीच केलंय’, ‘यशराज’चा व्हिडिओ व्हायरल\nBigg Boss Marathi 2: शिवानी सुर्वेला वाटते ‘या’ गोष्टीची भीती\nयुवराज सिंग व एक्स गर्लफ्रेंड किम शर्माचा फोटो व्हायरल\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आ���ळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\nकाँग्रेसच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचे निधन\nकुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ डी वाय पाटील मेडिकल महाविद्यालयाकडून सन्मान\nखराब रस्ता, कचरा या समस्येसाठी 9922501450 वर फोटो आणि माहिती द्या\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूबाबत चिखली परिसरात जनजागृती\nहुकूमशाही थांबवावी अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही- सचिन साठे\nकाँग्रेसच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचे निधन\nखराब रस्ता, कचरा या समस्येसाठी 9922501450 वर फोटो आणि माहिती द्या\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूबाबत चिखली परिसरात जनजागृती\nहुकूमशाही थांबवावी अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही- सचिन साठे\nपिंपरीत कारचे लाईट लावून मृतदेहावर अंत्यसंस्कार\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nचित्रपट निर्मितीसाठी त्याने बनवली अपहरणाची ‘स्क्रिप्ट’ पण पोलिसांनी केलं पॅकअप\nकुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ डी वाय पाटील मेडिकल महाविद्यालयाकडून सन्मान\nखराब रस्ता, कचरा या समस्येसाठी 9922501450 वर फोटो आणि माहिती द्या\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूबाबत चिखली परिसरात जनजागृती\nहुकूमशाही थांबवावी अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही- सचिन साठे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nयंदाच्या अर्थसंकल्पातून सरकार देणार गिफ्ट\nफिफा विश्वचषक : स्वित्झर्लंडचा सर्बियावर विजय\nकुंटणखान्यात डांबून ठेवलेल्या पाच अल्पवयीन मुलींसह सोळा जणींची सुटका\nफुकट मन्च्युरियन खायल्या न दिल्याने तरूणाच्या गालावर चाकूने वार\nआरक्षणातून भाजपने मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावली\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nकुस्तीपटू उत्कर्ष काळे यांचा डॉ डी वाय पाटील मेडिकल महाविद्यालयाकडून सन्मान\nखराब रस्ता, कचरा या समस्येसाठी 9922501450 वर फोटो आणि माहिती द्या\nमहापालिकेच्या आरोग्य विभागाकडून डेंग्यूबाबत चिखली परिसरात जनजागृती\nहुकूमशाही थांबवावी अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही- सचिन साठे\nपिंपरीत कारचे लाईट लावून मृतदेहावर अंत्यसंस्कार\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nकाँग्रेसच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत यांचे निधन\nदेशसेवेचे स्वप्न अपुरे, व्यायामास जाताना तीन मुलांना वाहनाने चिरडले\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\nपुणे सोलापूर रस्त्यावर कार आणि ट्रकची धडक, ९ जण जागीच ठार\nनियम पाळणाऱ्या १५ हजार वाहनचालकांना ‘आभार कुपन’\n‘अंडे शाकाहारी म्हणणे अयोग्यच, खासदार संजय राऊत यांची मागणी चुकीची’\n‘पिंजऱ्यातील ब्लॅक पँथर मुक्त झाला’, पुण्यात मोबाइल गेमच्या नादात तरुणाची आत्महत्या\nविसापूर किल्ल्यावर अडकलेल्या तरुणाची पाच तासांनी सुटका\n७५० सोसायटय़ांना पालिकेची नोटीस\nआणि चक्क पुण्यात रेल्वे इंजिन आलं रस्त्यावर\nविधानसभेसाठी ‘वंचित’सह सर्व विरोधीपक्षांना एकत्र आणणार : थोरात\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1214", "date_download": "2019-07-20T16:12:49Z", "digest": "sha1:DM53E6VUEFS52TDCQD4MW2OONWFYSFSA", "length": 7314, "nlines": 94, "source_domain": "www.saamtv.com", "title": "marathi news diwakar raote to farmers | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्य��ंची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआम्ही काय पैशाच्या नोटा घेऊन तुमच्या दारात उभं राहायचं - दिवाकर रावतेंचा शेतकऱ्यांनाच दम\nआम्ही काय पैशाच्या नोटा घेऊन तुमच्या दारात उभं राहायचं - दिवाकर रावतेंचा शेतकऱ्यांनाच दम\nआम्ही काय पैशाच्या नोटा घेऊन तुमच्या दारात उभं राहायचं - दिवाकर रावतेंचा शेतकऱ्यांनाच दम\nआम्ही काय पैशाच्या नोटा घेऊन तुमच्या दारात उभं राहायचं - दिवाकर रावतेंचा शेतकऱ्यांनाच दम\nशुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018\nराज्यातला शेतकरी गारपिटीमुळं देशोधडीला लागलाय. अशा अवस्थेत शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे मंत्र्यांनी अपेक्षित होतं. पण वाशिममध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी चक्क शेतकऱ्यांनाच दम भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाशिम जिल्ह्यात दिवाकर रावते गारपिटग्रस्त भागाच्य़ा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणं त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन सरकार तुमच्या पाठिशी आहे असं बोलणं अपेक्षित होतं. पण रावते अगोदरच संतापलेले होते.\nराज्यातला शेतकरी गारपिटीमुळं देशोधडीला लागलाय. अशा अवस्थेत शेतकऱ्यांचे अश्रू पुसणे मंत्र्यांनी अपेक्षित होतं. पण वाशिममध्ये परिवहनमंत्री दिवाकर रावतेंनी चक्क शेतकऱ्यांनाच दम भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. वाशिम जिल्ह्यात दिवाकर रावते गारपिटग्रस्त भागाच्य़ा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणं त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन सरकार तुमच्या पाठिशी आहे असं बोलणं अपेक्षित होतं. पण रावते अगोदरच संतापलेले होते.\nगव्हाच्या शेतात त्यांनी गव्हाची एक लोंबी हातात घेतली. शेतकरी म्हणाले हरभरा पाहायला चला... हे ऐकल्यावर रावते पुन्हा तडकले... त्यांना हरभऱ्याच्या शेतात जायचंच नव्हतं... एवढ्यात एक शेतकरी मदत कधी मिळणार असं म्हणाला... हे ऐकल्यावर रावतेंच्या संतापाचा पाराच चढला.... कोण म्हणालं असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना दमात घ्यायला सुरुवात केली.परवा गारपिट झाल्यानंतर आज आम्ही काय पैशाच्या नोटा घेऊन तुमच्या दारात उभं राहायचं का असा सवालच रावतेंनी विचारला. मंत्री येणार दिलासा देणार या आशेवर आलेल्या शेतकऱ्यांचा रावतेंनी पार भ्र��निरास केला. मंत्रीच जर शेतकऱ्यांच्या अंगावर असे ओरडले तर त्यांनी कुणाकडं पाहायचं असा सवाल उपस्थित केला जातोय.\nदिवाकर रावते सरकार government\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/minimum-balance-charge-changes-for-sbi-customers-from-april-1/", "date_download": "2019-07-20T16:09:17Z", "digest": "sha1:27YBTR2AMLMUR3EW25XTQLUXY43VQQCN", "length": 8354, "nlines": 79, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "एसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; एसबीआय बदलणार हे मोठे नियम", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\nएसबीआयच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ; एसबीआय बदलणार हे मोठे नियम\nटीम महाराष्ट्र देशा : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने 1 एप्रिल म्हणजे आजपासून काही गोष्टी बदललेल्या आहेत. एसबीआयने ग्राहकांसाठी इलेक्टोरल बॉन्ड, चेकबुक आणि मिनिमम बॅलेन्स यामध्ये बदल केले आहेत.\nमिनिमम बॅलेन्स : बॅंक खात्यामध्ये किमान रक्कम(मिनिमम बॅलेन्स) न ठेवल्यास लागणारा 75 टक्के चार्ज कमी केला आहे. त्यामुळे तुम्हाला आधीपेक्षा कमी चार्ज आकारला जाईल. एक एप्रिलपासून हा नियम लागू होणार आहे. सध्या मेट्रो शहरांमधील ग्राहकांना किमान 3 हजार रूपये बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो. त्या खालोखाल 2 हजार रूपये मिनिमम बॅलेन्स आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये 1 हजार मिनिमम बॅलेन्स खात्यामध्ये ठेवावा लागतो.\nचेकबुक : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी आपल्या सहयोगी बॅंकांच्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत आपआपल्या बॅंकेचं चेकबुक बदलून घेण्याची आठवण केली होती. सहयोगी बॅंकांच्या सर्व ग्राहकांनी 31 मार्चपर्यंत नवं चेकबुक मिळवावं असं एसबीआयने सांगितलं होतं. 1 एप्रिलनंतर त्या चेकबुकचा वापर ग्राह्य धरला जाणार नाही. गेल्या वर्षी 5 सहयोगी बॅंकांना एसबीआयमध्ये विलीन करण्यात आलं आहे. एप्रिल 2017 मध्ये स्टेट बॅंक ऑफ बीकानेर अॅंन्ड जयपूर (SBBJ), स्टे बॅंक ऑफ हैद्राबाद( SBH), स्टेट बॅंक ऑफ मैसूर (SBM), स्टेट बॅंक ऑफ पटियाला (SBP), स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर (SBT) आणि भारतीय महिला बॅंकेचं एसबीआयमध्ये विलिनीकरण झालं आहे.\nइलेक्टोरल बॉन्ड: देशात इलेक्टोरल बॉन्डची विक्री दोन एप्रिलपासून सुरू होणार आहे. स्टेट बॅंकेच्या 11 शाखांमध्ये 9 दिवस ही विक्री सुरू असेल. निवडणूक आयोगानुसार दिल्ली, गुवाहाटी, भोपाळ सारख्या 11 शहरांमध्ये हे बॉन्ड 10 एप्रिलपर्यंत मिळतील. केंद्र सरकारने राजकिय पक्षांना मिळाणा-या देणगीमध्ये पारदर्शकता यावी यासाठी इलेक्टोरल बॉन्डची व्यवस्था केली आहे.\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\nएसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीचा प्रश्न सुटणार \nमकरंद अनासपुरे यांचा अखेर राजकारणात प्रवेश \nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://news24live.in/?p=866", "date_download": "2019-07-20T16:43:09Z", "digest": "sha1:YH7T4CVTMR2J7GQ34H5M5EKSLF6WOARV", "length": 9957, "nlines": 96, "source_domain": "news24live.in", "title": "*डिजीकोरच्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनद्वारे अन्य स्थानावरील गोष्टींचा मागोवा घेणे झाले सोपे.* | news24live.in", "raw_content": "\n*देशी गोवंश टिकला पाहिजे – मुक्ता टिळक*\n*प्रशासकीय सेवेत आपल्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा ओ.पी. रावत यांचे विचार; मिटसॉगतर्फे ‘यूपीएससी-२०१८’यशस्वितांचा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार समारंभ*\n*डिजीकोरच्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनद्वारे अन्य स्थानावरील गोष्टींचा मागोवा घेणे झाले सोपे.*\nडिजीकोरच्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनद्वारे अन्य स्थानावरील गोष्टींचा मागोवा घेणे झाले सोपे.\nआभासी कौशल्य विकास केंद्रे तयार करणारे डिजीकोर स्टुडिओ\nnews24live.in : डिजीकोर स्टूडियो प्रा.ली ह्या पुणेस���थित कंपनीने आपल्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनचे अनावरण केले आहे ज्यामध्ये कोणत्याही दुसर्या स्थानावरील वरील वस्तु अथवा व्यक्तीस समोर टेलीपोर्टिंग करता येणे सहज शक्य झाले आहे.\nडिजीकोर स्टुडिओच्या सीईओ अभिषेक मोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की,डिजीकोर तंत्रज्ञानाद्वारे वापरकर्त्यांना विशेष ट्रॅकिंग कॅमेर्याद्वारे मागोवा घेता येतो शक्य झाले आहे, ह्यात एचटीसी किंवा विशेष मशिन दिले जातात जे वेगवेगळ्या ठिकाणी वर्च्युअल टेलिपॉल्टेड व्हायला मदत करतात, या तंत्रज्ञानामुळे रियल इस्टेट डेव्हलपर्सला वर्च्युअल अपार्टमेंटस् तयार करण्यास मदत मिळेल, ह्या नवीन तंत्रज्ञानासाठी आम्ही खरोखरच उत्साही आहोत.\nआतिथीनां आपले कॉर्पोरेट ऑफिस उत्पादने अश्या बर्याच गोष्टी वर्च्युअल टेलीपोर्टेशनच्या माध्यमातुन दाखवणे आता सोपे झाले आहे, ह्या गोष्टी जनुकाही समोरच घडत आहेत इतक्या स्पष्टपणे समोरच्यास दाखविता येतात.\nशाळा, महाविद्यालय, फॅक्टरीज, ऑपरेशन थियेटर्ससाठी, ही सुविधा खुपच फायदेशीरपणे आहे. कोठेही न जाता बर्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव, वातावरणचा प्रत्यक्ष अनुभव एका सेवा केंद्रावरूण विद्यार्थ्यी घेऊ शकतात, आणि अन्य बर्याच गोष्टी देखील ते शिकू शकतात,\nउदाहरणार्थ: पुण्यातील एक आर्किटेक्टचे कार्यालय आणि सिंगापूरमधील कार्यालय ह्या यंत्रणेद्वारे एकत्रितपणे टेलिपोर्टिंगच्या माध्यमातुन काम करू शकतात.\nडिजीकोर ह्या अद्वितीय वैशिष्ट्यांनी समृद्ध तंत्रज्ञानच्या मदतीने एसी दुरुस्ती, कार दुरुस्ती, २ व्हीलर दुरूस्ती, मशीन दुरूस्ती इत्यादिसारख्या कौशल्यांसाठी लोकांना प्रशिक्षित करण्याची कौशल्य विकास केंद्रे उघडणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे भारतातील कौशल्य विकासाला चालना मिळेल.\nडिजीकोर स्टुडिओ भारतात वर्च्युअल रिअॅलिटी गेमिंगमध्ये अग्रस्थानी आहे, आणि पुढच्या 2 वर्षांत संपूर्ण भारतातील 100 वर्च्युअल रिअॅलिटी गेमिंग सेंटर्स उभारण्याची योजना आहे. “व्हर्च्युअल गेमरूम” या ब्रॅण्ड अंतर्गत कार्यरत, पुण्यातील एफसी रोडवर आधीच 1 केंद्र कार्यान्वित आहे आणि भारतातील विविध शहरांमधून संभाव्य फ्रॅंचायझींचे 20 हून अधिक अर्ज आहेत.\nडिजीकोरचा असा विश्वास आहे की त्यांचे हे तंत्रज्ञान कंपन्या, शाळा आणि महाविद्यालय��, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, पर्यटन, संरक्षण इत्यादी क्षेत्रांसाठी प्रचंड लाभदायी ठरेल. डिजीकोर भारतात आपल्या वितरकांचे एक व्यापक नेटवर्क तयार करीत आहे आणि डिसेंबर 2017 पर्यंत भारतभर या तंत्रज्ञानसाठी 50 वितरक योजना राबविल्या जातील.\nकंपन्या आणि शैक्षणिक संस्थांना वर्च्युअल टेलीपोर्टेशन अफाट लाभ कसा होईल हे डिजीकोर द्वारे पाहीले जात आहे.\n← *ई-कार्डस प्राइवेट लिमिटेडचे इको-फ्रेंडली भारतीयकृत ऑनलाईन पोर्टल सुरू*\n*कविता आणि रुबायांनी रंगलेली ‘जिना बिलोरी’ काव्यमैफल* →\n*देशी गोवंश टिकला पाहिजे – मुक्ता टिळक*\n*प्रशासकीय सेवेत आपल्या मेहनतीवर विश्‍वास ठेवा ओ.पी. रावत यांचे विचार; मिटसॉगतर्फे ‘यूपीएससी-२०१८’यशस्वितांचा राष्ट्रीय पातळीवरील सत्कार समारंभ*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86/", "date_download": "2019-07-20T16:06:59Z", "digest": "sha1:L3CSQFM7RU6VC3NBQYAM2CLLOH2DTREL", "length": 10471, "nlines": 99, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "विद्यार्थ्यांच्या यशात आई-वडिलांप्रमाने समाजाचेही योगदान – अमोल जाधव | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news विद्यार्थ्यांच्या यशात आई-वडिलांप्रमाने समाजाचेही योगदान – अमोल जाधव\nविद्यार्थ्यांच्या यशात आई-वडिलांप्रमाने समाजाचेही योगदान – अमोल जाधव\nपुणे येथे सत्कर्म सोशल फाउंडेशन तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ\nपुणे : विद्यार्थ्यांच्या जड़न घड़नीत आणि यशात आई-वडिलांप्रमाने समाजाचेही योगदान अमूल्य असते असे प्रतिपादन भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस तथा मुंबई जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य अमोल जाधव यांनी केले.\nकासारवाड़ी येथील नियोजित भाजी मंडई संकुलात सत्कर्म सोशल फाउंडेशन आणि गणेश जवळकर मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १० वी, १२ विच्या ७० टक्के पेक्षा जास्त गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा जाहिर सत्कार आणि मार्गदर्शन सोहळा आज पार पडला. या सोहळ्यात ते मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी पुढे बोलताना श्री. अमोल जाधव म्हणाले की, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनेक यशोशिखरे गाठता येतात. जिद्द आणि कष्ट याला मार्गदर्शनाची साथ मिळाल्यास प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. सुरुवातीला मा सरस्वती यांच्या प्रतिमेला हारार्पन करून दिप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे उपस्थित मान्यवारांना वृक्ष देवून स्वागत करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून अण्णाभाऊ विकास मंडळचे अध्यक्ष अमित गोरखे, भाजपा दक्षिण आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, चिटनीस अनूप मोरे, सोहळ्याचे आयोजक सत्कर्म सोशल फाउंडेशनचे कार्याध्यक्ष गणेश जवळकर, उपाध्यक्ष गणेश संभेराव आयोजन केले.\nमी पळालो नाही, उपचारासाठी देशाबाहेर – मेहुल चोक्सी\nडॉक्टरांवरील हल्ले; पुण्यात वर्षभरात साडेपाचशे घटना\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/lok-sabha-2019/ground-report/page/4/", "date_download": "2019-07-20T16:14:48Z", "digest": "sha1:FIACNYDTLV4YQFRJ5H7Q5N26HF2J6TZF", "length": 5401, "nlines": 91, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Ground Report of Maharashtra Constituency | MP work report card, Political Accusations, Lok sabha Election 2019 | Aapla Mahanagar | Page 4 | Page 4", "raw_content": "\nघर लोकसभा २०१९ ग्राउंड रिपोर्ट Page 4\nनाव एकाचे मतदान केले भलत्यानेच; जोगेश्वरीतील धक्कादायक प्रकार\nमावळ : पवार कुटुंंब विरुद्ध महायुती\nगृहीत राजकारणाची कोंडी फुटणार \nदत्त पुण्याई पावणार की महा‘जन’मर्जी जिंकवणार \nकोल्हापुरात युती-महाआघाडीचा चुरशीचा सामना\nसांगलीचा पेच काँग्रेसनं अखेर सोडवला, विशाल पाटील लढवणार निवडणूक\nघराणेशाहीच्या वादात सांगली काँग्रेसकडून निसटणार\nकर्नाटकात काँग्रेस, जदला भाजपचे कडवे आव्हान\nशिंदे, आंबेडकर आणि महास्वामी तिरंगी सामना\nउदयनराजेंसाठी यंदाची ‘लढाई’ अटीतटीची\nआंध्र प्रदेशात होणार अटीतटीचा सामना\nबहुजन विकास आघाडीच्या भितीने गावितांना लॉटरी\nवाघाच्या जबड्यात घुसणार का ‘पंजा’\n1...3456चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\n‘यात माझा कार्यकर्ता जिंकला आणि नेता हरला’\nपराभवाच्या उबंरठ्यावर असतानाही वेगळी ‘उर्मी’ला\nमतदान करण्याआधी हा व्हिडिओ नक्की पाहा\nलोकसभा निवडणूक ४था टप्पा – तुमच्या मतदारसंघात किती मतदार\nअंबानी – राज ठाकरे कुटुंबियांचे मतदान\nचार वर्षांनंतर असं झालं सेना-भाजप आमदारांचं स्नेहभोजन\nसामनाचे ‘हे’ अग्रलेख रद्दीत जाणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%85%E0%A4%AA/", "date_download": "2019-07-20T15:44:39Z", "digest": "sha1:6CKAJXDVNSVOPRNIEIK6M33AXXOFGKFQ", "length": 11434, "nlines": 282, "source_domain": "amravati.gov.in", "title": "प्रशासकीय रचना | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nश्री. शैलेश नवाल, आय.ए.एस.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी यांचे संपर्क क्रमांक\nश्री. शैलेश नवाल जिल्हाधिकारी, अमरावती\nश्री. संजय पवार अपर जिल्हाधिकारी\nश्री. डॉ. नितीन व्‍यवहारे निवासी उपजिल्हाधिकारी\nश्री. शरद पाटील उ.जि. निवडणूक अधिकारी\nश्री. अनिल टाकसाळे जिल्हा पुरवठा अधिकारी\nडॉ. स्‍नेहल कनिचे उ.जि. महसूल\nश्री. वर्षा भाकरे जिल्हा नियोजन अधिकारी\nश्री. मनोहर कडू वि.भू.सं.अ.2\nश्री. सुमेध अलोणे जि.प्र.अधि. न.पा.प्र.\nश्री. राम लंके अधीक्षक\nसौ. पुष्पा दाभेराव अन्नधान्य वितरण अधिकारी\nश्री. मनोहर कडू उपजिल्हाधिकारी रोहयो\nश्री. शिशीर नाईक जिल्हा खणीकर्म अधिकारी\nश्री. अजय लहाने जिल्हा पूनर्वसन अधिकारी\nश्री. मनोहर कडू वि.भू.सं.अ. 4\nश्री. अरूण रणवीर जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी\nश्री. मनिष फुलझेले सहा. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी\nश्री. धकीते जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक\nश्री. सुधाकर सोळंके लेखाधिकारी\nश्री. प्रविण येवतीकर प्रकल्प कामगार, रा. बालकामगार प्रकल्प\nश्री. एस.जे.शिंदे नझूल तहसीलदार\nअॅड. नरेंद्र बोहरा विधी अधिकारी\nश्री. गवई पर्यटन विकास महामंडळ\n१ श्री. संतोष काकडे\nअमरावती (०७२१ – ६७४३६०)\n२ श्री. बि. डी. अरखराव\nभातकूली (०७२१ – ६६२१२४)\n४ श्री. अमोल कुंभार\n५ श्री. व्हि.व्हि घुगे\n६ श्री. निर्भय जैन\n७ श्री. उमेश खेाडके\n८ श्री. मनिष गायकवाड\n९ श्री. सचिन खाडे\n१० श्री. गणेश माळी\n१३ श्री. आर. महाले\n१४ श्री. बि. कांबळे\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/mangesh-gavade-on-his-better-half/", "date_download": "2019-07-20T15:53:15Z", "digest": "sha1:VPJ2YD2ZCAVQU3LU57FBAPUS3GZW6E4N", "length": 15426, "nlines": 162, "source_domain": "www.saamana.com", "title": "सहजीवनी या… माझी पत्नी… हाच माझा विश्��ास! | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षी���ार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nसहजीवनी या… माझी पत्नी… हाच माझा विश्वास\nl आपली जोडीदार – मानसी मंगेश गावडे.\nl लग्नाची तारीख – 2 मे 1994\nl आठवणीतला क्षण – मुलगा झाला तो क्षण.\nl तिचा आवडता पदार्थ – मांसाहाराची प्रचंड आवड.\nl एखादा तिच्याच हातचा पदार्थ – शाकाहारी प्रत्येक पदार्थ चवदार बनवते.\nl वैतागते तेव्हा – मी आणि मंदार शांत राहतो.\nl तिच्यातील कला – विणकाम सुंदर करते.\nl तिची गंमत करायची असल्यास – तिला सरप्राइज भेटवस्तू देण्याअगोदर चिडवणे.\nl तिच्यासाठी एखादी गाण्याची ओळ – मेरा प्यार भी तू है… इकरार भी तू है… तू ही नजरों में जान-ए-तम्मन्ना…\nl तुमच्या आयुष्यात तिचे स्थान – सहजीवनाची सोबतीण जन्मोजन्मी हिच मिळावी…\nl भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल – कुटुंबातील हेच प्रेमदायी जीवन कायम जगण्यासाठी प्रेरणा देणारे भूतकाळातील दिवस.\nl तुमच्यातील सारखेपणा – कुटुंबातील कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना आमचे दोघांचे एकमत होते.\nl तुम्हाला जोडणारा भावबंध – आमचा मुलगा मंदार आणि भावाची मुलगी मयुरी.\nl कठीण प्रसंगात तिची साथ – माझ्या कायम पाठीशी उभी राहण्याची साथ असल्यानेच जीवनात मी कठीण प्रसंगांवर मात करीत गेलो.\n – विश्वास म्हणजे माझी पत्नी मानसी.\nl आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट – मी लग्नाआधी खूप वैफल्यग्रस्त होतो. रागीट होतो. माझा संसार कसा होणार, माझे आयुष्य भविष्यात कसे असणार याची चिंता माझ्या आईस आणि कुटुंबास होती. पण तिने मला खूप आधार दिला. वेळेप्रसंगी रुद्रावतार घेऊन मला ताळ्यावर आणले. मी आज माझ्या या जीवनात स्थिरावलोय. सुखात, आनंदात आहे ते फक्त तिच्यामुळे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\n कसोटीतून वगळले, सोशल साटइवर अनफॉलो\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nHappy Mother’s Day- आईला द्या ही खास भेट आणि तिचा दिवस बनवा स्पेशल\nतुम दिल की धडकन हो\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/category/ambedkar/page/2/", "date_download": "2019-07-20T15:43:03Z", "digest": "sha1:IKO22KH2AW3NNPL74G455G64R76STPDD", "length": 3399, "nlines": 59, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "Ambedkar Archives - Page 2 of 2 - BRAmbedkar.in", "raw_content": "\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय आजोबा : मालोजी सकपाळ वडील : सुभेदार रामजीबाबा सकपाळ आई: भिमाई रामजीबाबा सकपाळ भिमाईचे वडील :धर्माजी मुरबाडकर बाबासाहेबांची आत्या :- मिराबाई मालोजी सकपाळ भाऊ : आनंदरावजी…\nडॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान \nआजच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण ही चलन व्यवस्था कशी असावी…\nभारताची राज्यघटना तयार करण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्वाची कामगिरी केली, त्याबद्दल त्यांना सन्माननीय पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्याची योजना अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी ने १९५० साली आखली. युनिव्हर्सिटी ने तसे…\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-20T16:27:39Z", "digest": "sha1:7SWYNIPW3IR3DZMECKTADENRZEFD3PIB", "length": 12064, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#प्रजासत्ताक दिन :राष्ट्रपती ‘रा��नाथ कोविंद’ यांच्या हस्ते ‘ध्वजारोहन’ | Dainik Prabhat", "raw_content": "\n#प्रजासत्ताक दिन :राष्ट्रपती ‘रामनाथ कोविंद’ यांच्या हस्ते ‘ध्वजारोहन’\nप्रजासत्ताक दिन आपण भारतात मोट्या उत्साहात साजरा करतो. आज प्रजासत्ताक दिनी ९० मिनिटे परेड सुरु असून राजपथावर तिन्ही दलाने शक्तिप्रदर्शन करत तिरंग्याला मानवंदना दिली गेली. देशातील अनेक राज्यांच्या संस्कृतीचं दर्शनही राजपथावर घडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री, लष्कराचे तिन्ही दलप्रमुख यांच्या उपस्थितीत झेंडावंदन पार पडले. राष्ट्रपती’रामनाथ कोविंद’यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nदरम्यान, ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाचे राष्ट्रपती ‘रामनाथ कोविंद’ यांनी स्वात्रंत,एकता,आणि बंधुभाव या गोष्टींचा विचार करावा असे, त्यांनी सांगितले. रामनाथ कोविंद यांनी म्हंटले कि,हा प्रजासत्ताक दिन आपल्या सर्वांसाठी अतिशय खास आहे. या वर्षी २ ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची १५० वि जयंती साजरी करणार आहे.तसेच कला,शिक्षण,खेळ आणि बुद्धिमत्ता या व्यतिरिक्त इतर क्षेत्रांमध्ये मध्ये देशातील मुली आपली स्वतंत्र ओळखनिर्माण करू शकतात.तसेच सर्व शैक्षणिक विभागांमध्ये नेहमीच मुलांन पेक्षा मुलींनी जास्ती प्रमाणत पुरस्कार प्राप्त केले आहे. त्यांनी असे देखील सांगितले कि, हे वर्ष देशातील नागरिकांना साठी महत्वाची जबादारी पूर्ण करण्याची संधी प्राप्त होणार आहे. येत्या निवडणुकीमध्ये २१ व्या दशकात जन्मलेले तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.\nअखेर पाकिस्तानने घेतले नमते\nअर्थव्यवस्थेत भारत जपानला मागे टाकणार\n#CWC19 : …तर भारत आणि पाकिस्तान दरम्यान अंतिम सामना\nपंतप्रधान मोदींची रविवारपासून पुन्हा “मन की बात’\nपरदेशी गुंतवणूकदारांची भारतात गुंतवणूक चालूच\nकॉमनवेल्थ स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची भारताने दिली धमकी\nविश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघाचा वेस्ट इंडिज दौरा\n#ICCWorldCup2019 : विश्‍वचषक आणि भारत\n#ICCWorldCup2019 : स्पर्धेचे भारतात सात भाषांमध्ये होणार प्रसारण\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व���यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/vinod-tawade-should-give-details-of-prime-minister-tours-mns/85777/", "date_download": "2019-07-20T16:20:53Z", "digest": "sha1:P2VMGMGVTUAG55WEBIC7EH2EWFAZQH3L", "length": 10338, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Vinod tawade should give details of prime minister tours - MNS", "raw_content": "\nघर महामुंबई तावडेंनी आधी पंतप्रधानांच्या दौऱ्यातील खर्चाचा तपशील द्यावा – मनसे\nतावडेंनी आधी पंतप्रधानांच्या दौऱ्यातील खर्चाचा तपशील द्यावा – मनसे\nविनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा तपशील जनतेला आधी द्यावा, अशी मागणी मनसे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे\nलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे विरूद्ध विनोद तावडे अशी शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. सातत्याने तावडेंकडून राज ठाकरे यांच्या टीका करणारे वक्तव्य समोर येत असतानाच मनसेदेखील त्यांना तोडीसतोड उत्तर देत आहे. आताही असे काही वक्तव्याला प्रतिउत्तर मनसेने दिले आहे. राज ठाकरे यांच्या सभा कुणासाठी आणि खर्च कोणाच्या खात्यात जमा करणार अशी विचारणा निवडणूक आयोगाकडे करणाऱ्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यांवर झालेल्या खर्चाचा तपशील जनतेला आधी द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच लोकसभा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, पश्चिम बंगाल त्रिपुरा, मणिपूर अशा विविध राज्यांचा दौरा केला होता याचे स्पष्टीकरण देवू शकाल का राज साहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्रात गाजत असलेल्या सभांचा धसका भाजपा नेत्यांनी घेतला असून त्यांच्या भाषणाचा प्रभावाने भाजपच्या मतांवर परिणाम होईल. या भीतीपोटी बिथरलेल्या तावडे यांनी तथ्य नसतानाही निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. याचा त्यांना काडीमात्र फायदा होणार नाही. आतातापर्यंत झालेल्या राज साहेबांच्या सभेमध्ये त्यांनी कोणत्याही पक्षाचे चिन्ह, झेंडे न लावता अमुक उमेदवाराला मत द्या, असे भाषण दिले नाही. गेल्या ५ वर्षाच्या काळातील भाजपचे धोरणे आणि फसवेगिरी यांना बळी पडू नये हेच आव्हान त्यांनी जागरूक नागरिकांना केले. राजसाहेब कोणत्या पक्षाचा अथवा उमेदवाराचा प्रचार करत नाहीत. पंतप्रधानाबद्दल जाहीर सभा घेवून मत मांडण्याचा अधिकार त्यांना नाही का, असे असताना देखील विकासात्मक मुद्द्यांवर भाष्य करायचे टाळून राज ठाकरे यांच्या सभेच्या खर्चाचा बोलबाला करणे हा राज साहेबांबद्दल असलेला दराराच म्हणावा लागेल.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nउन्हाळ्यात मायग्रेनच्या त्रासापासून बचाव करण्यास करा हे उपाय\nविजय शंकरला लॉटरी, ऋषभ पंतला डच्चू\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nनालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीम शर्मांनी नेमला ‘चाणक्य’\nपाण्यासाठी नगरसेविका अक्षरशः महासभेत रडल्या\nवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nशताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस\nउल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या\nराज ठाकरे ‘ईव्हीएम’विरोधी मोर्चात घेणार सहभाग\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/pramod-sawant-sworn-in-as-goas-chief-minister/42896", "date_download": "2019-07-20T16:15:41Z", "digest": "sha1:JDE6BT3HNQD4GT25PAL3JT74TN5QEVOV", "length": 9593, "nlines": 92, "source_domain": "hwmarathi.in", "title": "प्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nप्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ\nप्रमोद सावंत यांनी राजभवनात घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ\nपणजी | गोवा विधानसभेचे सभापती आणि भाजप नेते प्रमोद सावंत यांनी सोमवारी (१८ मार्च) रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सोमवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यानंतर अवघ्या काही वेळातच प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती होईल अशी माहिती मिळत होती. आता अखेर प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्याचप्रमाणे मगो पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे दोन्ही आमदारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास भाजप तयार झाला आहे.\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संध्याकाळी ७ वाजेपर्यंत गोव्यातील एका हॉटेलमध्ये सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेनंतर प्रमोद सावंत यांची गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी तर सुदिन ढवळीकर आणि विजय सरदेसाई या दोघांची गोव्याच्या उपमुख्यमंत्री नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nमनोहर पर्रिकर यांनी रविवारी (१७ मार्च) दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्‍वास घेतला. पर्रिकर यांच्या निधनांनंतर गोव्याचे नव्या मुख्यमंत्र्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरु होती. दरम्यान, काँग्रेसने देखील राज्यपालांकडे गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा केला होता. राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांना पत्र सादर केले होते.\nगोवा विधानसभेतील पक्षीय बलाबल खालीलप्रमाणे :\nएकूण संख्याबळ – ३६\nमहाराष्ट्र गोमंतक पार्टी – ३\nगोवा फॉरवर्ड पार्टी – ३\nAmit ShahBjpfeaturedGoa ForwardMago PartyManohar ParitakNitin GadkarPramod SawantSudhin DhavalikarVijay Sardesaiअमित शहागोवा फॉरवर्डनितीन गडकरप्रमोद सावंतभाजपमगो पक्षामनोहर पर्रीतकविजय सरदेसाईसुदिन ढवळीकरShare\nपाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, भारताचा १ जवान शहीद तर ४ जखमी\nनीरव मोदीला लवकरच होणार अटक, लंडन न्यायालयाचे आदेश\nकाँग्रेसकडून ‘भाजपचा शिशुपाल मोदींच्या १०० चुका’ या पुस्तिकेचे प्रकाशन\nBudget2019 : निर्मला सीतारामन आज संसदेत अर्थसंकल्प मांडणार\nनरसिंहा राव यांच्यानंतर मनमोहन सिंह हे देशाला लाभलेले सर्वोत्तम पंतप्रधान \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2019-07-20T16:45:04Z", "digest": "sha1:3BF2EF4BGIL2FEKGQZR43A5HHTMSTAJW", "length": 2120, "nlines": 18, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "न्यूट्रॉन तारा - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nन्यूट्रॉन तारा (इंग्लिश: Neutron star, न्यूट्रॉन स्टार ;) हा मृत तार्‍��ाच्या अवशेषांपासून बनलेला खगोल आहे. तो प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा अतिनवतारा प्रकार २, प्रकार १ब व १क याप्रकारच्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय अवपातामुळे निर्माण होऊ शकतो. सहसा हे तारे न्यूट्रॉन या विद्युतभार नसलेल्या परमाणुकणांचे बनले असतात.\nदुसरा सूर्य: सत्य की मिथ्या - न्यूट्रॉन तारे, अतिनवतारे इत्यादींबद्दल माहिती[मृत दुवा] (मराठी मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/jalgoan-city-water-supply-and-water-pipeline-leakage-issue-continues/articleshow/68821647.cms", "date_download": "2019-07-20T17:14:29Z", "digest": "sha1:VIUFRRU7IHR7T7ZAMKRMPH4RQR3O6474", "length": 18391, "nlines": 178, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon news News: पाणीगळतीने जलसंकट - jalgoan city water supply and water pipeline leakage issue continues | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nमहापालिकेने गेल्या दोन महिन्यांत शटडाऊन घेऊन मेहरूणसह अनेक भागातील गळत्यांच्या दुरुस्ती केल्या. मात्र, त्यानंतरही गळत्या थांबण्याऐवजी शहरातील विविध भागांत गळत्यांची मालिकाच सुरू झाली आहे. एकीकडे कमी दाबाने पुरेसे पाणी मिळत नसल्याने शहरातील नागरिकांचा रोष वाढत असतानाच गळत्यामुळे लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय देखील सुरु झाला आहे. तसेच दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.\nवारंवार पुरवठा वेळापत्रक विस्कळीत झाल्याने जळगावकर संतप्त\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nमहापालिकेने गेल्या दोन महिन्यांत शटडाऊन घेऊन मेहरूणसह अनेक भागातील गळत्यांच्या दुरुस्ती केल्या. मात्र, त्यानंतरही गळत्या थांबण्याऐवजी शहरातील विविध भागांत गळत्यांची मालिकाच सुरू झाली आहे. एकीकडे कमी दाबाने पुरेसे पाणी मिळत नसल्याने शहरातील नागरिकांचा रोष वाढत असतानाच गळत्यामुळे लाखो लिटर पाण्याच्या अपव्यय देखील सुरु झाला आहे. तसेच दुरुस्तीमुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक विस्कळीत झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.\nजळगावकरांना यंदा प्रथमच उन्हाळ्यात पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने वाघूर धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची घट आली आहे. सध्या वाघूर धरणात केवळ २० टक्केच पाणीसाठा आहे. त्यातही महापालिका पाणीपुरवठा विभागातील अभियंते व कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा करताना समान दाब राहत नाही. त्यामुळे अनेक भागात पुरेसा दाब नसल्याने पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत कांचन नगरातील रहिवाशांनी पाण्यासाठी हंडा मोर्चा काढला होता. मंगळवारी (दि. ९) शिवकॉलनीतील नागरिकांनी जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत असल्याने पाणी मिळत नसल्याचा आरोप करीत आयुक्त उदय टेकाळे यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी प्रशासनाला धारेवर धरले.\nगेल्या अनेक वर्षांपासून जळगावकरांना वाघूर धरणात दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता जळगावकरांच्या पाण्यात कापत करण्यात येऊन दि. १ एप्रिलपासून शहरात तीन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे. एकीकडे दोन दिवसांआड मिळणारे पाणी पुरेशा दाबाने मिळत नसताना तीन दिवसांआड पाणीपुरवठा केल्याने जळगावकर दुहेरी संकटात सापडले आहेत.\nआता गळत्यांमुळे पाणीसंकटात वाढ\nगळत्या दुरुस्तीच्या कामांसाठी गेल्या दोन महिन्यांत अनेकवेळा शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतरदेखील गळत्यांच्या घटना कमी होण्याऐवजी वाढल्या आहेत. मेहरूण परिसरात गळती दुरुस्तीचे काम दोनवेळा करूनदेखील बुधवारी (दि. १०) पुन्हा या भागात मुख्य जलवाहिनीला मोठी गळती लागल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून गेले. अशात पुन्हा एक दिवस पाणीपुरवठा पुढे ढकल्याने पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे.\nजादा पाणीपट्टी भरूनही ताण\nमहापालिका नागरिकांकडून दर वर्षाला सुमारे २ हजार रुपये पाणीपट्टी आकरात असते. हा पाणीपट्टीचा दर राज्यातील इतर कुठल्याही महापालिकांच्या तुलनेत अवाजवी आहे. तरीही कुठलीही कूरकूर न करता जळगावकर कर अदा करीत आहेत. असे असूनही महापालिका प्रशासनाने दररोज तर सोडाच पण एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचेही सौजन्य दाखविले नाही. उलट आता तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात आहे. वर्षभराची २ हजार रुपये पाणीपट्टी घेऊन प्रशासन तीन दिवसांआड पाणी देत असल्यानेही नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या आहेत.\nमहापालिका इतर कुठलीही विकासकामे करीत नाही. निदान पाण्याच्या प्र���्नावर तरी गांभीर्य असायला हवे. निद्रिस्तावस्थेत असलेल्या मनपा प्रशासनाला केव्हा जाग येणार, हा प्रश्न जळगावकरांना पडला आहे. एकीकडे वाढता उन्हाळा दुसरीकडे पाण्यासाठी जळगावकरांची वणवण सुरूच आहे. नेमके मूलभूत प्रश्न जर सुटत नसतील, महापालिका पाणीपट्टी घेऊनही जलसेवा देऊ शकत नसेल तर उपयोग काय वाघूर धरणात मुबलक पाणीसाठा असताना गळत्या सुरू होत्या. परिणामी, लाखो लीटर पाणी वाहून गेले. आणि मनपाने गळत्या रोखण्यासाठी ‘वरातीमागून घोडे’ याप्रमाणे दुरुस्ती सुरू केल्यास उपयोग नाही.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nही यात्रा कोणत्याही पदासाठी नाही: आदित्य ठाकरे\nशिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यास ते आदित्य ठाकरेच: संजय राऊत\nमुकेशच्या मारेकऱ्यांना फाशी द्या\nट्रकच्या धडकेत दाम्पत्य ठार\nट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nही यात्रा कोणत्याही पदासाठी नाही: आदित्य ठाकरे\nअडचणी सांगू नका, कामे करा\nगोलाणी मार्केट बंद करण्याचा प्रयत्न\nमाणसाला निर्भय करणारी गुरू-शिष्य परंपरा\nपुणेः डॉ. अजित गोळविलकर यांचे कॅनडात निधन\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या आजारांचं थैमान\nअतिसार रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत लस\nपुणेः ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\njalgaon bjp clash: अमळनेरला भाजप मेळाव्यात तुफान हाणामारी...\nआचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास गुन्हे...\nगोटेंनी उमेदवारीवर कायम राहावे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T15:37:12Z", "digest": "sha1:5YHNHAK7A6JJP5TQEIMCJCT7INEUZEL4", "length": 14456, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "उदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news उदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\nउदयनराजेंना आवरा अन्यथा पक्षातून बाहेर पडू; रामराजेंचा राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला इशारा\n‘कोणी कोणाचे पाणी पळविलेले नाही, रामराजेंनी पाण्याबाबत कधीही राजकारण केलेले नाही. मात्र, आमचे स्वयंघोषित छत्रपती खासदार उदयनराजे भोसले काही चक्रमांना घेऊन भलते सलते आरोप करीत आहेत त्यांना आवरा नाहीतर पक्षातून बाहेर पडू,’ असा इशारा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निबाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाला आज फलटण येथे दिला.\nनीरा देवघर धरणाच्या पाण्यावरून राजकारण जोरदार तापलेले असताना उदयनराजे भोसले यांनी १४ वर्षे बारामती-इंदापूरला ज्यादा पाणी देण्यावरून रामराजे नाईक निबाळकरांवर जोरदार टीका केली होती. त्याला उत्तर देताना रामराजेंनीही कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. कोणीही कोणाचे पाणी पळविलेले नाही जर पाणी पळविले असेल तर त्याला एकटे रामराजेच जबाबदार कसे विजयदादा पण त्यावेळी कालवा समितीत होते. त्यावेळी त्यांनी याला विरोध कसा दर्शवला नाही, असा सवालही निंबाळकर यांनी केला आहे.\nपाण्याच्या विषयावरून इतर रज्यात लोक एकत्र येत असताना आमच्याकडे पाण्यासाठी कुरघोड्या करायचे काम सुरू आहे. जलसंपदा मंत्र्यांनी डाव्या कालव्यातील पाणी बंद करायचा आदेश दिला आहे. त्यामुळे फलटण, माळशीरस संघोला आदी लाभ क्षेत्रातील दोन लाख कुटुंबे पाण्यापासून वंचित होतील तर फलटण शहर व आकलूजला पिण्याच्या पाण्यातही कपात होईल. १७ तारखेनंतर याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून आकडेवारी त्यांच्या समोर मांडणार आहे. २००७ च्या लवादानुसार पाणी वाटप झाल्यानंतर तत्कालीन शासनाने कृष्णा खोर्‍यातील पाणी अडविण्यासंबंधी घेतलेली भूमिका तसेच मी जलसंपदामंत्री होतो तेंव्हा केलेल्या प्रयत्नामुळे विविध धरणात पाणी दिसत असल्याचा निर्वाळा रामराजेंनी दिला.\nरामराजे म्हणाले, निरा देवघर पाटबंधारे प्रकल्पात असलेले पाणी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात देण्यात येणार होते पण कालव्यांची कामे न झाल्याने व निरा उजवा कालव्याची वहन क्षमता लक्षात घेऊन निरा देवघरचे पाणी उजव्या व डाव्या कालव्यात सोडावे असे असताना पाणी उजव्या कालव्यात बसणे अवघड होते म्हणून डाव्या कालव्यात सोडले हे काही असले तरी तालुक्यातील ऊसाचे क्षेत्र ६५ हजार हेक्टर वरुन ४ लाख हेक्टरवर पोहोचले ही बाब शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहेच. तथापी निरा देवघर प्रकल्पात पाणी अडविल्यानंतर आपण तत्कालीन मुख्यमंत्री प्रुथ्वीराज चव्हाण यांच्याकडे प्रकल्पाच्या कालव्यासाठी दिल्लीतून पैसे मिळवा अशी भूमिका मी मांडली होती, पण त्यांना ते शक्य झाले नाही.\nमात्र, तरीही चक्रम दोन खासदार आणि एक आमदार उलट सुलट बोलून कोणतीही माहिती न घेता आरोप करीत आहेत. त्या आरोपांना उत्तर द्यायला आपण खंबीर आहोत. पुनर्वसनातील जमिनी आम्ही खरेदी केल्या असतील तर त्या सिद्ध करा आम्ही तुमचं सगळं काढतो, असा इशाराही त्यांनी थेट उदयनराजेंना दिला. त्यावेळी शरद पवारांनी बैठक बोलवलीच आहे त्यात त्यांना आवरा नाहीतर आम्हाला दरवाजे उघडे आहेत असा इशाराही यावेळी रामराजेंनी दिला.\n‘महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंच्या अविनाश महातेकरांचे नाव निश्चित’\nमहिलांच्या स्वच्छतागृहात ऑफिस बॉय ठेवायचा मोबाईल, विनयभंगाचा गुन्हा दाखल\nदिल्लीच्या माजी ��ुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/news-about-newzealand-cricket-news/", "date_download": "2019-07-20T16:04:13Z", "digest": "sha1:JLQCIIVCPFGD7OHYQRWVYX2DTFYJXZYF", "length": 10985, "nlines": 165, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "#NZvIND : अखेरच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा | Dainik Prabhat", "raw_content": "\n#NZvIND : अखेरच्या दोन सामन्यांसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा\nमाऊंट मेंगानुई – भारताविरुद्धच्या पहिल्या तीन सामन्यांत पराभव स्वीकारत मालिका गमावल्यानंतर अखेरच्या दोन सामान्यात न्यूझीलंड संघाने बदल केले आहेत. डग ब्रेसवेल आणि ईश सदी यांच्याऐवजी अष्टपैलू जिमी निशाम आणि टॉड अस्टले यांचा संघात समावेश केला गेला आहे. दुखापत झाल्याने त्यांना संघातील स्थान गमवावे लागले होते पण सध्या ते तंदुरुस्त झाले असून त्यांनी स्थानिक स्पर्धांत खेळून तंदुरुस्ती सिद���ध केली आहे.\nन्यूझीलंडचे तळाचे फलंदाज भारताच्या फिरकीपटूसमोर नांगी टाकत आहेत तर आघाडीचे फलंदाजही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. गोलंदाजीमध्ये ट्रेंट बोल्ट आणि त्याच्या सहकार्यांना भारताच्या फलंदाजांना लवकर बाद करण्यात अपयश येत आहे. या सर्व कारणांमुळे न्यूझीलंड संघात बदल होणेअपेक्षितच होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nयाबाबत बोलताना न्यूझीलंड निवड समितीचे अध्यक्ष गॅविन गार्सीन म्हणाले, आम्ही संघ निवडीत विविधता आणत आमच्या खेळाडुंच्या क्षमतांचा आढावा घेत आहोत. ईश आणि डग यांनी बलाढ्य भारतीय संघाविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जिमी आणि टॉड या मालिकेत काही फरक निर्माण करू शकतात का येऊ आम्हाला पाहायचे आहे.\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\n#Prokabaddi2019 : कबड्डीच्या श्रेष्ठत्वासाठी आजपासून रणसंग्राम\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nसचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा\nअनिष भानवालाचा नेमबाजीत सोनेरी वेध\nकबड्डी लीगमध्ये पिंपरी चिंचवडची आगेकूच\nइंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू उपांत्य फेरीत\nहॉल ऑफ मध्ये समावेश झाल्यानंतर सचिन म्हणाला…\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवण���साठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/abdul-sattar-once-again-discusses-the-bjps-entry-after-air-travel-with-ravasaheb-devane/44937", "date_download": "2019-07-20T16:39:59Z", "digest": "sha1:DMBP4GJR42VFLNOBR42VZG3RCKHHPMH4", "length": 7304, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "दानवेंसोबत अब्दुल सत्तार यांनी विमान प्रवास केल्याने पुन्हा एकदा भाजप प्रवेशावर चर्चा | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nदानवेंसोबत अब्दुल सत्तार यांनी विमान प्रवास केल्याने पुन्हा एकदा भाजप प्रवेशावर चर्चा\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nदानवेंसोबत अब्दुल सत्तार यांनी विमान प्रवास केल्याने पुन्हा एकदा भाजप प्रवेशावर चर्चा\nऔरंगाबाद | काँग्रेसने औरंगाबादमधून लोकसभेचे तिकीट न दिल्यामुळे नाराज आमदार अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सत्तार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार यांच्यासोबत काल (३ एप्रिल) रात्री औरंगाबाद येथील चिकलठाणा या विमानतळावर व्हीआयपी कक्षात अर्धा तास बैठक पार पडली. या बैठकीनंतर सत्तार आणि दानवे दोघेही एकाच विमानाने मुंबईला रवाना झाले.\nसत्तार हे सिल्लोडचे आमदार यांच्या जागी सुभाष झांबड यांना काँग्रेसने दिलेली उमेदवारी मान्य नसल्याचे सांगत त्यांन बंड पुकारले होते. लोकसभेच्या निवडणुकीत अपक्ष उभे राहणार असल्याचे सत्तार यांनी ���्हटले होते. यानंतर सत्तार यांनी २३ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली होती. या भेटमुळे सत्तार यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार का यावर राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. आता पुन्हा एकदा दानवे आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्यासोबत सत्तार यांची बैठक झाल्याने चर्चेला उधाण आहे आहे.\nAbdul SattarAurangabadBjpCongressfeaturedLok Sabha electionRaosaheb Danweअब्दुल सत्तारऔरंगाबादकाँग्रेसभाजपरावसाहेब दानवेलोकसभा निवडणूकShare\nदिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांचा ‘रेल रोको’, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nराहुल गांधी केरळच्या वायनाडमधून आज उमेदवारी अर्ज भरणार\nरणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार\nएमआयएम राज्यात १०० जागा लढवण्यासाठी इच्छुक\nमला मौलाना आझाद असे म्हणायचे होते, चुकून मोहम्मद अली जीना बोलून गेलो \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mansvi.blogspot.com/2011/04/blog-post.html", "date_download": "2019-07-20T15:48:59Z", "digest": "sha1:Q2O6XRWBEHLDM7UGUPMLFZQ5T3QEX47V", "length": 10087, "nlines": 155, "source_domain": "mansvi.blogspot.com", "title": "मनस्वी...!!: कलंदर", "raw_content": "\nमनाने... मनापासून... मनाजोगतं... मांडलेलं...\nबाकीच्यांचं माहीत नाही...पण माझ्यामते उत्कट जगणं हीसुद्धा एक कला आहे, खुबी आहे. काही माणसं अशी मुळातूनच भरभरून जगतात की त्यांचं जीवनचरित्र वाचणं किंवा त्यांना प्रत्यक्ष जगताना बघणं ही एक आनंदाची पर्वणी असते. प्रत्येक क्षण सघन जगणं यांना कसं काय जमतं बुवा...\nत्यातली काही असतात कलंदर...\nजीवन स्वच्छंदी जगण्यासाठीच आहे असं मानणारे...उन्मुक्त फुलपाखरासारखे...\nकाही असतात, जीवनालाच आव्हान देणारे... वाईट गोष्टींचा विचारही नाही... फक्त आला काळ मनस्वीपणे जगायचं माहित...\nअशी माणसंच संजीवनी देऊन जातात... सहवासात येणार्या\nप्रत्येकाला आशेचा एक किरण दाखवून...\nकितीही संकटं आली तरी यांची प्रसन्नता लोप पावत नाही.\nजबरदस्त इच्छाशक्ती आणि विजिगिषू वृत्तीच यांना तारते.\nआश्चर्याने थक्क होऊन थकायची वेळ येते...\nआनंदाची ���ोटी छोटी बीजंच पेरतात बहुतेक ती...\nआपली छोटी-मोठी दुःखं आत ठेवून चेहर्यावर निर्व्याज हसू कसं काय आणतात हा एक मोठ्ठा प्रश्न आहे मला पडलेला...\nपण ते हसू जादुई असतं खरं...\nत्यांचा जीवनाबद्दल एक निश्चित विचार असतो. मिळालेल्या आयुष्यावर नितांत प्रेम करतच जगत असतात अशी माणसं... अवघ्या सृष्टीतल्या मांगल्याविषयीचा त्यांचा विश्वास दृढ असतो....आणि...\nत्यांनाच आयुष्याचं खरं मोल कळलेलं असतं...\nखरे आहे तुमचे, हिंदीत त्याला \"हरफ़न्मौला\" असा शब्द चपखल बसतो, ही माणसे आनंदाची खाण असतात, अन वैयक्तिक त्रास कधीच कवटाळत नाहीत\n'' वाढ '' दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... अशीच वाढत राहा.'' त्या दिवशी मिळालेल्या या शुभेच्छा. दोनच वाक्यात...\nशाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. ' माझा आवडता छंद '... आणि आपल्यापैकी बरेच जण हमखास वाचन हा छंद म्हणून लि...\nवनवास- प्र.ना.संत काही मुलं निसर्गतःच खूप तरल असतात. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये घडणारे बदल ती अगदी सहज टिपतात. वरवर इतर मुलांसार...\nमन कातर होणं म्हणजे काय हे ते ‘’ कातर ‘’ झाल्यावरच कळतं खरं तर... कुठेतरी काहीतरी चुकतंय , बिनसलंय याची जाणीव व्हायला लागते , आकाशात क...\n' शब्द बापुडे पोकळ वारा ' हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले... पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना , ...\nप्रत्येकाची आपली आपली एक गोष्ट असते... क्षणाक्षणांनी बनलेली... एक क्षण... हसण्याचा... रडण्याचा...थबकण्याचा... कोसळण्याचा आणि सावरण...\nसाधारण १८५५ च्या आसपासची गोष्ट... हा काळ संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरेल अशी सुतराम शक्यता त्या वेळी तरी कोणाला वाटण्याचं कारण नव्हतं. त...\nअसं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काह...\nएखादी व्यक्ती सगळ्यांत सुंदर कधी दिसते माझं आपलं साधं सरळ उत्तर आहे. आपलं कोणतंही काम मनापासून करताना... तुम्ही कुठल्याही मुलाला अगद...\nनुकतंच एका छोट्या बाळाला बघून आले. कसं मस्त शांत पहुडलं होतं त्याच्या आईच्या कुशीत.... सध्या तरी जगाशी फक्त श्वासापुरता संबंध असल...\nडॉ वरदा गोडबोले - राग परज.\nभारत देशा, जय बसवेशा \nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\nहो.. मी देव पाहिलाय \nशब्दबंध २०१० : वृत्तांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/photogallery/sports/ipl-2019-selector-keeping-eye-on-these-players-for-world-cup-2019/photoshow/68775373.cms", "date_download": "2019-07-20T17:16:24Z", "digest": "sha1:CF6OQDE3754G3IH3BAAAKYTK3IJGSQQH", "length": 40727, "nlines": 318, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "विश्वचषक 2019:ipl 2019 selector keeping eye on these players for world cup 2019- Maharashtratimes Photogallery", "raw_content": "\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्व..\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्य..\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताक..\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरी..\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर..\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशा..\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू क..\nबॅगा घेऊन फिरणारं आमचं सरकार नाही..\n'या' खेळाडूंना मिळू शकतं वर्ल्डकपचं तिकीट\n1/9'या' खेळाडूंना मिळू शकतं वर्ल्डकपचं तिकीट\nआयपीएलमधील कामगिरी पाहून आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ निवडणार नाही, असं टीम इंडियानं स्पष्ट केलं असलं तरी, तशी शक्यताही नाकारता येत नाही. अद्याप वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा झालेली नाही. पण, क्रिकेटच्या या कुंभमेळ्यात खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या खेळाडूंसाठी आयपीएल ही एक मोठी संधी आहे. आयपीएलमध्ये 'शानदार-जबरदस्त' कामगिरी करून वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळवू शकतात, अशा खेळाडूंवर एक दृष्टीक्षेप...\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्��िया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n2/9​अंबाती रायुडू (चेन्नई सुपर किंग्ज)\nचेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या अंबाती रायुडूनं आतापर्यंत ५ सामन्यांत १३.७५च्या सरासरीनं अवघ्या ५५ धावा केल्या आहेत. रायुडू अजून तरी चमकू शकला नाही. पंजाबविरुद्ध त्यानं २१ धावा केल्या आहेत. ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. आयपीएलमध्ये अजून खूप सामने खेळायचे आहेत. वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान पक्क करायचं असल्यास त्याला कामगिरीत 'कमाल' सुधारणा करावी लागणार आहे.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर ��ागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n3/9विजय शंकर (सनरायझर्स हैदराबाद)\nसुरुवातीच्या दोन सामन्यांत ३० हून अधिक धावा केल्यानंतर पु���ील तीन सामन्यांत त्यानं अनुक्रमे ९, १६ आणि ५ धावा केल्या आहेत. दोन सामन्यांत त्यानं गोलंदाजीही केली आहे. त्यात त्यानं एकूण २६ धावा दिल्या आहेत आणि एकही फलंदाज बाद करता आलेला नाही.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह ह���ताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n4/9​दिनेश कार्तिक (कोलकाता नाइट रायडर्स)\nदिनेश कार्तिक कोलकाता संघाचं नेतृत्व करतो. आतापर्यंत तरी तो नेतृत्वगुणात वरचढ ठरला आहे. सुरुवातीच्या दोन सामन्यांत फलंदाजीत अपयशी ठरल्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्यानं अर्धशतक ठोकलं. पण पुढील सामन्यातही त्याला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहि���ेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\n5/9​हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स)\nअष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समधून खेळत आहे. कामगिरीत सध्या तरी तो अव्वल आहे. फलंदाजीत त्यानं १७८.९४च्या स्ट्राइक रेटनं आणि ३४ च्या सरासरीनं धावा कुटल्यात. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून देणारा पंड्या सामनावीराचा मानकरी ठरला आहे. त्यानं ८ चेंडूंमध्ये २५ धावा आणि गोलंदाजी करताना २० धावा देत ३ गडी बाद केले.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nरजिस्टर लॉग-इन करायचे नसल्यास सांगा\nप्रतिक्रिया दिल्याबद्दल आपले धन्यवाद\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिं\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट) | | मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण���यात येईल\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nछांटें:सर्वात नवीन|सर्वात जुने|सर्वोत्तम| सहमत|असहमत\nव्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला एक ई-मेल पाठविण्यात आली आहे. कृपया त्या मेलमध्ये देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करा.\nतुम्ही लिहिलेली प्रतिक्रिया थोड्याच वेळात आपोआप वेबसाइटवर लाइव्ह होईल. आम्ही फिल्टर लावले असल्यामुळे आक्षेपार्ह शब्द असलेल्या प्रतिक्रिया दिसणार नाहीत. तरीही एखादी आक्षेपार्ह प्रतिक्रिया आढळून आल्यास आम्ही ती वेबसाइटवरून काढून टाकू. जे वाचक आमचे नियम, अटी, गोपनीयतेचे धोरण अथवा साइटवर लागू होणाऱ्या इतर कोणत्याची धोरणाचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांना ब्लॉक करण्यात येईल.\nमराठीत लिहा (इनस्क्रिप्ट)| मराठीत लिहा (इंग्रजी अक्षरांमध्ये) | Write in English | व्हर्चुअल की-बोर्ड\nतुमची प्रतिक्रिया लाइव्ह होताच ई-मेलद्वारे तुम्हाला सूचना देण्यात येईल\nया प्रतिक्रियेवर तुमचा आक्षेप आहे का\nखाली दिलेल्या कारणांपैकी कोणतेही एक कारण निवडा आणि 'आक्षेपार्ह' बटनलर क्लिक करा. तुमची तक्रार आमच्या मॉडरेटरपर्यंत लगेच पोहचवली जाईल. त्यांना आक्षेप योग्य वाटल्यास ही प्रतिक्रिया काढून टाकण्यात येईल.\nविशिष्ट समाजाविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न\nआपला आक्षेप संपादकांपर्यंत पोहचवण्यात आला आहे\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/agent-smith-the-new-virus-to-hit-25-million-devices-android-mobile-devices-here-how-to-remove-it/", "date_download": "2019-07-20T16:42:53Z", "digest": "sha1:FDC2HMS6L7AWQXVO63JGK257C44QGMGL", "length": 10194, "nlines": 58, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "2.5 करोड लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये घुसला आहे 'एजेंट स्मिथ' व्हायरस - Majha Paper", "raw_content": "\n2.5 करोड लोकांच्या स्मार्ट फोनमध्ये घुसला आहे ‘एजेंट स्मिथ’ व्हायरस\nJuly 11, 2019 , 7:30 pm by आकाश उभे Filed Under: मोबाईल, सर्वात लोकप्रिय Tagged With: एजेंट स्मिथ, व्हायरस, स्मार्ट फोन\nएंड्रॉइड स्मार्ट फोनमध्ये सुरक्षेसंबंधी नेहमीच अडचणी निर्���ाण होत असतात. एंड्रॉइड फोनमध्ये मालवेअर अथवा व्हायरसचा शिरकाव होत असतो. आता सिक्युरिटी फर्म चेकप्वाइंटने आपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, जगातील 2.5 करोड एंड्रॉइड फोनमध्ये एजेंट स्मिथ मालवेअरने शिरकाव केला आहे. रिपोर्टनुसार भारतातील 1.5 करोड फोनमध्ये हा व्हायरस आहे. हा व्हायरस एंड्रॉयड फोनमध्ये युजर्सच्या परवानगी शिवाय गेला असून, खास बाब म्हणजे गुगलशी संबंधीत अ‍ॅपच्या माध्यमातून हा फोनमध्ये गेला आहे. हा व्हायरस फोनधील इतर अ‍ॅपला व्हायरस असणाऱ्या अ‍ॅपमध्ये बदलत आहे. हा व्हायरस भारताबरोबरच पाकिस्तान, बांग्लादेश, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या युजर्सच्या मोबाईलमध्ये देखील गेला आहे.\nकाय करू शकतो हा व्हायरस \nजर हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये असेल, तर परवानगी शिवाय मोबाईलचा संपुर्ण एक्सेस त्याने घेतलेला असेल. जसे की, कॅमेरा, लोकेशन, कॉल, मॅसेज इत्यादींचा एक्सेस त्याच्याकडे असेल. हा व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये अनेक वित्तीय धोका देणाऱ्या जाहिराती दाखवत असेल. या जाहिरातींच्या मदतीने हा व्हायरस तुमची आर्थिक माहिती चोरू शकतो. या अ‍ॅपची खास गोष्ट म्हणजे याचा आयकॉन दिसत नाही. त्यामुळे हा व्हायरस तुमच्या फोनमध्ये आहे की नाही याबद्दल तुम्हाला समजणारच नाही. हे अ‍ॅप तुमच्या फोनमध्ये असलेल्या व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगलसारखे अ‍ॅप बदलू शकतो.\nथर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने फोनमध्ये शिरकाव –\nयाच बरोबर हा अ‍ॅप प्ले स्टोरमधून काढून टाकलेला 9Apps सारखे अ‍ॅप आपोआप डाऊनलोड करतो. या अ‍ॅपला डाऊन केल्यानंतर त्यासंबंधीत फ्री गेम्स, फ्री ऑफर्स सारख्या जाहिराती दिसतात. 9Apps सारखे डाऊनलोड झालेले अ‍ॅपमध्ये आधीच व्हायरस असतात. जर तुमच्या फोनमध्ये whatsapp, lenovo.anyshare.gps, mxtech.videoplayer.ad, jio.jioplay.tv, jio.media.jiobeats, jiochat.jiochatapp, jio.join, good.gamecollection, opera.mini.native, startv.hotstar, meitu.beautyplusme, domobile.applock,touchtype.swiftkey, flipkart.android, cn.xender, eterno आणि truecaller सारखे अ‍ॅप असतील तर, कदाचित एजेंट स्मिथ व्हायरसने तुमच्या फोनमध्ये शिरकाव केलेला आहे.\nफोनमधून कसे हटवाल या व्हायरसला \nअ‍ॅप्स अथवा अप्लिकेशन मॅनेजरवर क्लिक करा.\nखाली स्क्रोल करून बघा.\nआता त्यानंतर असा कोणताही अ‍ॅप असेल जो तुम्हाला माहित नाही अथवा तुम्ही डॉउनलोड केलेला नाही त्याला अनइंस्टॉल करा.\nजर कोणताही दुसरा अ‍ॅप आढळला तर नुकताच इन्स्टॉल केलेला अ‍ॅप डिलीट करून टाका.\nया बहाद्दराला लागलेय कॉर्नफ्लेक्सचे व्यसन\nमहादेवाच्या या मंदिरातील नंदीचा आकार वाढत जाणारा \nया अॅपच्या मदतीने जाणून घ्या कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे सिम कार्ड\nलग्नात आठ फेरे घ्या, सरकारची आर्थिक मदत मिळवा\nआता कपड्यांना इस्त्री करण्यासाठी लॉन्ड्रीमध्ये नव्या प्रकारच्या इस्त्रीचा वापर\nडावखुऱ्या व्यक्तींबद्दल काही रोचक तथ्ये\nरोजगाराच्या संधी देण्यात पुणे सहाव्या क्रमांकावर\nजास्त झोपे जास्त जगे\nआता डासच करणार ‘मलेरिया’चा प्रतिबंध\nधावपटूंसाठी या पदार्थांचे सेवन अत्यावश्यक\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/page/5/", "date_download": "2019-07-20T15:44:29Z", "digest": "sha1:ASQHPWZFFWTC6SXDIBQU5J5JQAPO6E2R", "length": 7303, "nlines": 92, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "BRAmbedkar.in - Page 5 of 7 - Digital website", "raw_content": "\nमंगल परिणय: हळदिचा कार्यक्रम आणि धम्माचा अवमान \n– चंद्रहास तांबे, खारघर, नवी मुंबई (मो. ९८६९८६९७९२, ९९२०८६९७९२) भाग-१ माणसाच्या जिवनात येणा-या अनेक पवित्र घटनांपैकी मंगल परीणय अर्थात लग्न विवाह सोहळा हा एक अतिशय पवित्र असा कार्यक्रम…\nकायागता स्मृति: बुद्ध ने बत्तीस कुरूपताएं शरीर में गिनायी हैं\nबुद्ध ने बत्तीस कुरूपताएं शरीर में गिनायी हैं इन बत्तीस कुरूपताओं का स्मरण रखने का नाम कायगता—स्मृति है इन बत्तीस कुरूपताओं का स्मरण रखने का नाम कायगता—स्मृति है बुद्ध कहते हैं कि अपने शरीर में इन विषयों की स्मृति रखे—…\nधर्मांतराने दलितांना काय दिले – मा. लक्ष्मण माने\nशिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा मंत्र मनोमनी बौद्ध (महार) या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं…\n१९५३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बीबीसीला जी मुलाखत दिली आणि त्यात भारतातील लोकशाहीवर जे भाष्य केले त्यावरून भारतात लोकशाही यशस्वी होणार नाही असं बाबासाहेब म्हणाले होते अश्या प्रकारची चर्चा सध्या…\nविपश्यना – कामवासना से मुक्ति का वैग्यानिक रास्ता\nकामवासना मानवमन की सबसे बड़ी दुर्बलता है जिन तीन तृष्णाओं के कारण वह भवनेत्री में बंधा रहता है उसमें कामतृष्णा प्रथम है , प्रमुख है जिन तीन तृष्णाओं के कारण वह भवनेत्री में बंधा रहता है उसमें कामतृष्णा प्रथम है , प्रमुख है \nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील भाषण\n☸🇮🇳 *भारताचे संविधान* 📓📖✒ 👉महोदय, माझे मित्र डाॅ.जयकर यांना कोणत्याही प्रकारे न दुखविता मी असे म्हणू इच्छितो की डाॅ.जयकरांनी या विषयावर निर्णय स्थगित करावा. या प्रस्तावाचे समर्थन करताना त्यांनी आपली…\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय आजोबा : मालोजी सकपाळ वडील : सुभेदार रामजीबाबा सकपाळ आई: भिमाई रामजीबाबा सकपाळ भिमाईचे वडील :धर्माजी मुरबाडकर बाबासाहेबांची आत्या :- मिराबाई मालोजी सकपाळ भाऊ : आनंदरावजी…\nअ‍ॅट्रॉसिटी कायद्याचे सत्य, तथ्य व भ्रम…\nकोपर्डीतील अमानुष घटनेनंतर मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत. या मोर्च्यांमुळे सत्ताधारीही हादरले आहेत. प्रचंड रोष रस्त्यावर व्यक्त होत आहे. या खदखदत असलेल्या संतापाला काडी कुणी लावली व त्याचा वणवा…\nपुना पॅक्ट क्या है\nबाबासाहबजी ने अछूतों की समस्याओं को ब्रिटिश सरकार के सामने रखा था और उनके लिए कुछ विशेष सुविधाएँ प्रदान किये जाने की मांग की थी बाबासाहब की तर्कसंगत बातें मानकर…\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/savitribai-phule-the-role-she-played-in-upliftment-of-girls-education/", "date_download": "2019-07-20T16:33:25Z", "digest": "sha1:WP6KCBOLANVRWEMEQ2JZB7RZ7KEJ627G", "length": 8129, "nlines": 78, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "क्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी शाळेची धुरा मुलींच्या हाती !", "raw_content": "\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\nभविष्यात अनेक विरोधक शिवसेनेत येतील : एकनाथ शिंदे\nक्रांतीज्योती सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी शाळेची धुरा मुलींच्या हाती \nटीम महाराष्ट्र देशा: आज बूधवार रोजी जिल्हा परिषद प्रा.शा.वडीकाळ्या येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले जयंती निमीत्त स्वयंशासनदिन हा आगळा वेगळा ऊपक्रम ऊत्साहात पार पडला.\nदैनंदिन परिपाठापासून शाळा सूटण्यापर्यंतचे सर्व नियोजन,व्यवस्थान शाळेतील विद्यार्थी शिक्षक-शिक्षिकांनी अतिशय ऊत्कृष्टरित्या पार पाडले.माधूरी गव्हाणे हिने मु.अ ची भूमिका निभावली तर सहशिक्षक / शिक्षीका म्हणून सिता काळे,वैष्णवी मते,लक्ष्मी थोरात,आरती घोलप,कोमल मते,मयूरी जंगले,मयूरी गिरी,अर्चना कळकटे,स्वाती कळकटे,शितल राठोड, अंजना चव्हाण,शिवकन्या थोरात,विलास थोरात,नितीन खरात,किशोर ढेबे,गोरख ढेबे,आदित्य मोताळे, दादासाहेब बन,सूरज मूळे, आणि शिपायाची भूमिका शिवराज मिरकड याने निभावली.\nविद्यार्थी शिक्षकांचे मूल्यापन करून त्यांना पारितोषिकही देण्यात आले. विद्यार्थी शिक्षकांचे परिक्षण करण्याची जबाबदारी केंद्रातील शिक्षक के.प्र.श्री.सुभाष हर्षे सर,गवंडगावे सर यानी पार पाडली.\nकार्यक्रमाचा समारोप क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले जयंती निमीत्त आयोजीत समारोपीय कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमूख श्री आरसूळ सर तर प्रमूख पाहूणे म्हणून मू.अ माने सर ऊपस्थीत होते यांच्या हस्ते बक्षीस वितरणाने कायक्रमाचा समारोप झाला.यावेळी आरसूळ सरांनी मनोगत करतांना विद्यार्थ्यांचे कौतूक केले तसेच आदर्श शिक्षकविद्यार्थ्यांची नावे घोषीत केले,माधूरी गव्हाणे,पृथ्वीराज मते,वैष्णवी मते ई विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.\nस्वयंशासनदिन यशस्वी करण्यासाठी भोसले सर,खेडकर सर,माकोडे सर,लंगोटे सर,मते सर,शेळके सर,मते सर,सातभद्रे मॅडम,फाटक सर,पाष्टे सर आदिंनी परिश्रम घेतले.\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ ��ागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\nपुण्यात जनजीवन सुरळीत; मात्र बंद दरम्यान ५५ पीएमटी बसची तोडफोड\nशिखर धवन फिट तर रवींद्र जाडेजा तापाने ग्रस्त\nनरेंद्र मोदी, केजरीवाल, राहुल गांधींनी वाहिली शिला दीक्षित यांना श्रद्धांजली\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ नागपूर मधूनचं लढणार : सूत्र\nयुतीच्या जागावाटपाबाबत चंद्रकांत पाटलांनी काही बोलू नये : संजय राऊत\n…जेव्हा स्व.शिला दिक्षीत कार ब्लास्टमध्ये थोडक्यात बचावल्या होत्या\nतुम्ही जुळे नाहीत ‘खुळे’ भाऊ ; सत्यजीत तांबेंची भाजप-सेनेवर टीका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/148?page=10", "date_download": "2019-07-20T16:57:43Z", "digest": "sha1:R5VKMI435HFDPCPP6IZKCPC3GFAVDPQE", "length": 8553, "nlines": 168, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चित्रकला : शब्दखूण | Page 11 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /कला /चित्रकला\n ...... अनन्या (वय - बारा वर्ष ११ महिने )\nमराठी म्हटलं की आम्हाला हेच आठवत .....\n ...... अनन्या (वय - बारा वर्ष ११ महिने )\nRead more about सकाळझाडे - जलरंग\nजलरंग + ब्लॅक इंक\nअजून काही पॅलेट नाईफ ने केलेली पेंटिंग्स\nअजून काही पॅलेट नाईफ ने केलेली पेंटिंग्स..रंगीबेरंगी..\nRead more about अजून काही पॅलेट नाईफ ने केलेली पेंटिंग्स\nअक्रेलिक ऑन स्ट्रेच्ड कॅनव्हास. मूळ आकार - २ फूट बाय ४ फूट.\nचित्रकलेच्या साहित्याविषयी माहिती हवी आहे\nमला चित्र काढण्यासाठीच्या canvas विषयी माहिती हवी आहे; मी आतापर्यंत card sheet paper वर चित्रे काढली आहेत पण आता मला एक मोठे चित्र काढायचे आहे . पण मला canvas कसा असतो ; किती आकारांत उपलब्ध असतो; त्याच्या कीमती काय असतात.....तसेच त्यासाठीचे रंग वेगळे असतात का हे काहिच माहित नाही.....ज्यांना याविषयी काहि माहीती असेल त्यांनी कृपया मार्गदर्शन करा.....\nRead more about चित्रकलेच्या साहित्याविषयी माहिती हवी आहे\nवसंत सरवटे : एक अव्वल ‘इलस्ट्रेटर’\nआपला एखादा सुहृद जेव्हा जग सोडून जातो तेव्हा त्याच्यासोबत व्यतीत केलेल्या प्रसंगांच्या आठवणी आपल्या डोळ्यासमोरून झरझर सरकू लागल्याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. जेव्हा वसंत सरवटे यांचे निधन झाल्याचे कळले, तेव्हापासून त्यांनी केलेली असंख्य ‘इलस्ट्रेशन्स’ माझ्या डोळ्यासमोर ‘स��लाईड शो’ सारखी सतत माझ्या डोळ्यासमोरून जात आहेत. ती चित्रे सुटेपणाने एक ‘कलाकृती’ म्हणून श्रेष्ठतम नसतीलही पण त्या सगळ्यांची बेरीज करून साकार होणारे वसंत सरवटे मात्र नक्कीच श्रेष्ठ होते.\nRead more about वसंत सरवटे : एक अव्वल ‘इलस्ट्रेटर’\nमुलीसाठी drawing class लावणे आहे.\nवय = ४.५ वर्षे\nठाण्यात specially नौपाडा जवळ असेल तर उत्तम\nRead more about चित्रकलेचा क्लास\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/24533", "date_download": "2019-07-20T16:37:32Z", "digest": "sha1:2DZ7PK2K3Z5LGSHWEOU6UXITQ77ZSSSN", "length": 3391, "nlines": 70, "source_domain": "www.maayboli.com", "title": "उत्तराखंड ट्रेक भ्रमंती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /उत्तराखंड ट्रेक भ्रमंती\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर\nभाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना\nपिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड\nRead more about पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/health/article/weight-loss-diet-plan-special-high-protein-diet-plan-weight-loss-tips-weight-gain-tips-health/251865", "date_download": "2019-07-20T16:06:03Z", "digest": "sha1:UJ4MHOCEXWFVTNTXDHQ557OSXTQ65AKH", "length": 16067, "nlines": 158, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " हाय प्रोटीन डाएट घ्या, सात दिवसात वजन कमी करा! weight loss diet plan special high protein diet plan weight loss tips weight gain tips health", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nWeight loss tips: हाय प्रोटीन डाएट घ्या, सात दिवसात वजन कमी करा\nWeight loss tips: वजन वाढलं आहे म्हणून आपण त्रस्त असाल तर हा सात दिवसाचा डाएट प्लान फॉलो करा. हा प्लान विकेंडच्या आधी सुरू करा म्हणजे स्वत:ला तयार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ मिळेल.जाणून घ्या सोप्या टीप्स.\nकरा हा सात दिवसांचा प्रोटिन डाएट | फोटो सौजन्य: Getty Images\nवजन कमी करणं हे मोठं जिकरीचं काम आहे. बऱ्याच वेळा खूप प्रयत्न करूनही वजन काही कमी होत नाही. खरं तर हे छोट्या छोट्या कारणामुळं असं घडत असतं. वजन कमी करण्यासाठी व्यायाम जितका आवश्यक आहे. तितकाच योग्य प्रमाणात आहार घेणंही महत्वाचं आहे.\nवजन कमी करण्यासाठी आपण असा आहार घ्यायला हवा, ज्यामुळं आपल्या व्यायामानंतर फॅट कमी करण्यात आपल्याला मदत होईल. तसंच फॅट्स वाढवणारे पदार्थ खाण्यापासून आपण वाचलं पाहिजे. तर जाणून घ्या सात दिवसांचा हा विशेष डाएट प्लान, ज्यामुळं आपलं वजन कमी करण्यासाठी खूप मदत होईल.\nजाणून घ्या कसा आहे हा सात दिवसांचा डाएट प्लान\nनाश्ता सकाळी 8 वाजता : तीन अंड्यांच्या पांढऱ्या भागापासून बनवलेलं ऑमलेट. यात ७५ ग्रॅम पालकबरोबर थोडीशी मिरची अवश्य घाला.\nमिड-मॉर्निंग स्नॅक्स : 11 वाजता १०० ग्राम भाजलेलं चिकन यामध्ये लाल मिरची नक्की वापरा.\nलंच 1 वाजेपर्यंत : एक ग्रील्ड चिकन ब्रेस्ट, मिक्स सलाडची पानं, लाल मिरची, ग्रीन बीन्स यामध्ये 1 मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल टाकावं.\nसंध्याकाळी : 100 ग्रॅम चिकन ब्रेस्टमध्ये एक काकडी टाकून खावी.\nरात्रीचं जेवण : स्टीम्ड ब्रोकोलीबरोबर 100 ग्रॅम ग्रील्ड चिकन ब्रेस्ट\nनाश्ता सकाळी 8 वाजता : एक मूठ केळ्याच्या चिप्सबरोबर बेक्ड चिकन ब्रेस्ट किंवा पनीर\nमिड-मॉर्निंग स्नॅक्स : 100 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीरबरोबर हिरवी मिरची\nलंच 1 वाजेपर्यंत : मिक्स्ड ग्रीन सलाडबरोबर 100 ग्रॅम बेक्ड चिकन किंवा पनीर\nसंध्याकाळी : 75 ग्राम स्टीम्ड ब्रोकोलीबरोबर 100 ग्रॅम स्टिम्ड चिकन किंवा पनीर\nरात्रीचं जेवण : बॉइल्ड बीन्सबरोबर सॉलमन फिश किंवा पनीर\nनाश्ता सकाळी 8 वाजता : 100 ग्रॅम स्मोक्ड सॅल्मन किंवा पनीरबरोबर पालक\nमिड-मॉर्निंग स्नॅक्स : 100 ग्रॅम चिकन किंवा पनीरबरोबर पिवळी ढोबळी मिरची\nलंच 1 वाजेपर्यंत : ऑलिव्ह ऑइल टाकून मिक्स्ड ग्रीन सॅलेड. 100 ग्रॅम ग्रील्ड चिकन किंवा पनीर\nसंध्याकाळी : एवोकॅडोबरोबर 100 ग्रॅम पनीर किंवा चिकन स्लाईस\nरात्रीचं जेवण : एक ग्रील्ड लॅम्ब स्टेक (किंवा दोन कटलेट); त्यात बॉइल्ड ब्रोकोली किंवा पालक वा पनीर घ्या.\nनाश्ता सकाळी 8 वाजता : दोन तळलेल्या अंड्यांमध्ये, टोमॅटो आणि बिन्स घालावे.\nमिड-मॉर्निंग स्नॅक्स : एका काकडीमध्ये 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर\nलंच 1 वाजेपर्यंत : सलाड, टोमॅटो, पालक एकत्रपणे ऑलिव्ह ऑइलमध्ये शिजवावा आणि त्याबरोबर पनीर किंवा चिकन खावं.\nसंध्याकाळी : 100 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीर\nरात्रीचं जेवण : 100 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीर\nनाश्ता सकाळी 8 वाजता : एवोकॅडो आणि काकडीबरोबर 200 ग्रॅम चिकन ब्रेस्ट\nमिड-मॉर्निंग स्नॅक्स : दोन अंड्यांमध्ये लाल मिरची घालावी\nलंच 1 वाजेपर्यंत : 150 ग्रॅम ग्रील्ड सलाड आणि टोमॅटोबरोबर 150 ग्रॅम ग्रील्ड झींगे किंवा पनीर. हे सर्व पदार्थ ऑलिव्ह ऑइलमध्ये बनवावं.\nसंध्याकाळी : पाच बदामबरोबर 100 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीर\nरात्रीचं जेवण : स्टीम्ड ब्रोकोलीबरोबर 100 ग्रॅम ग्रील्ड चिकन ब्रेस्ट किंवा पनीर\nनाश्ता सकाळी 8 वाजता : चार अंड्यांच्या पांढऱ्या बल्कचं ऑम्लेट\nमिड-मॉर्निंग स्नॅक्स : एका टोमॅटोबरोबर 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर\nलंच 1 वाजेपर्यंत : ग्रीन सलाडबरोबर 150 ग्रॅम चिकन किंवा पनीरबरोबर ऑलिव्ह ऑइलमध्ये तळलेली आणि मग उकडलेली ब्रोकोली\nसंध्याकाळी : पाच सुक्या मेव्याबरोबर 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर\nरात्रीचं जेवण : 200 ग्रॅम हिरवे बिन्स किंवा ब्रोकोली\nब्रेकफास्ट: तीन अंड्याच्या पांढऱ्या बल्कचं ऑम्लेट. त्याबरोबर ग्रील्ड टोमॅटो आणि उकडलेला पालक.\nमिड-मॉर्निंग स्नॅक्स: 100 ग्रॅम चिकनबरोबर पाच ब्राझील नट्स\nलंच : उकळलेले शतावरी आणि ग्रीन सलाड बरोबर 150 ग्रॅम चिकन ब्रेस्ट किंवा पनीर\nसंध्याकाळाचा स्नॅक्स: काकडीबरोबर 100 ग्रॅम चिकन किंवा पनीर\nडिनर: उकडलेल्या भाज्या किंवा ब्रोकोलीबरोबर ग्रील्ड चिकन किंवा पनीर\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\n[VIDEO] शूटींगदरम्यान वरुण धवनला दुखापत, क्लायमॅक्स सीनच्या वेळीच झाला अपघात\nवजन कमी करण्याच्या टिप्स\nLIVE: शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवसीय राजकीय दुखवटा\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\n‘जायफळ’चा आयुर्वेदिक औषध म्हणून होतो उपयोग, जाणून घ्या फायदे\nFit Test - कशी वाढवाल शरीराची लवचिकता - पाहा Video\nFit Test - सेल्फ डिफेन्स टेक्निक्स ( स्वसंरक्षणाचे धडे) पाहा Video\nFit Test - सेल्फ डिफेन्स (स्वसंरक्षण) पाहा Video\nFit Test - शारीरिक शक्ती कशी वाढवाल - पाहा व्हिडिओ\nFit Test - स्टॅमिना (तग धरणे) कसा वाढवाल, पाहा Video\nअजून बरेच काही >>\nसोनभद्र हत्याकांड: सीएम योगी पीड़ित परिवारों से मिलेंगे\nफोटोज: मलाइका ने बिकिनी और डीप नेक आउटफिट में बढ़ाई हॉटनेस\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nWeight loss tips: हाय प्रोटीन डाएट घ्या, सात दिवसात वजन कमी करा Description: Weight loss tips: वजन वाढलं आहे म्हणून आपण त्रस्त असाल तर हा सात दिवसाचा डाएट प्लान फॉलो करा. हा प्लान विकेंडच्या आधी सुरू करा म्हणजे स्वत:ला तयार करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ मिळेल.जाणून घ्या सोप्या टीप्स. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/savitribai-phule-death-annivarsary-2/", "date_download": "2019-07-20T16:01:49Z", "digest": "sha1:Q5WRTJ2QJNEG4BBBRAXXP3K3GHNWDQ7F", "length": 3646, "nlines": 75, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "savitribai phule death annivarsary", "raw_content": "\nमुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार : संजय राऊत\nनारायण राणे विधानसभा कुडाळ-मालवणमधून लढणार; नितेश राणेंची माहिती\nआता वंचित आघाडी हाच पर्याय योग्य वाटतोय : शिवेंद्रराजे\nराज्यात जोरदार पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीस श्रीकृष्णासारखे चतुर : मंगल प्रभात लोढा\nपरळीच्या तहान भागवण्यासाठी आता आल्यात ‘वॉटर व्हीलर’\nसावित्रीबाई फुले यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन \nमुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार : संजय राऊत\nनारायण राणे विधानसभा कुडाळ-मालवणमधून लढणार; नितेश राणेंची माहिती\nआता वंचित आघाडी हाच पर्याय योग्य वाटतोय : शिवेंद्रराजे\nमनसेला जबरदस्त धक्का,’एकुलता एक’ आमदार करणार शिवसेनेत प्रवेश\nकिंगमेकर काकडेंंचा भाजपला रामराम,काँग्रेसचा ‘हात’ पकडणार\nमुख्यमंत्री शिवसेनेचाचं होणार : संजय राऊत\nनारायण राणे विधानसभा कुडाळ-मालवणमधून लढणार; नितेश राणेंची माहिती\nआता वंचित आघाडी हाच पर्याय योग्य वाटतोय : शिवेंद्रराजे\nराज्यात जोरदार पाऊस, वीज पडून ५ जणांचा मृत्यू\nदेवेंद्र फडणवीस श्रीकृष्णासारखे चतुर : मंगल प्रभात लोढा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/horoscope-spirituality/rashifal-bhavishyavani/article/what-does-sneck-mark-means-on-palm/251749", "date_download": "2019-07-20T15:33:52Z", "digest": "sha1:7RQUG2CGYFEMZJCQJV24NQPVNLQNC7FJ", "length": 12467, "nlines": 121, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " Palm Reading: तुमच्या हातावर सापाचं चिन्ह आहे? जाणून घ्या याचा अर्थ what does sneck mark means on palm", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nPalm Reading: तुमच्या हातावर सापाचं चिन्ह आहे जाणून घ्या याचा अर्थ\nहस्तरेषा शास्त्रानुसार हातावर सापाचं चित्र असणं खूपच महत्वाचं मानलं जातं. प्रत्येक बोटा खाली वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आणि पर्वत आहेत ज्यावर सापाचं चिन्ह वेगवेगळे परिणाम करतं. जाणून घ्या याच विषयी...\nहातावर सापाच्या आकृतीचा अर्थ काय | फोटो सौजन्य: Representative Image\nमुंबई: साप हा सामान्यतः भगवान शंकराचं प्रतिक मानलं जातं आणि आपण सापाला दूध अर्पण करून त्याची पूजा देखील करतो. वैदिक ज्योतिष शास्त्रामध्ये असा उल्लेख करण्यात आलेला आहे की, साप एखाद्या व्यक्तीसाठी शुभ आणि अशुभ सुद्धा असू शकतो. आपल्या हातांवर वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या बनलेल्या असतात. यापैकी एक सापाची आकृती असते. हस्तरेषा शास्त्रानुसार आपल्या हातावर सापाची आकृती असणं खूप महत्वाचं मानलं जातं. प्रत्येक बोटांखाली वेगवेगळ्या पद्धतीच्या रेषा आणि पर्वत असतात. यावर सापाचं चिन्ह असेल तर प्रत्येक बोटासाठी वेगळा प्रभाव पडतो. पाहुया कोणत्या बोटाखाली अशाप्रकारे सर्पाची आकृती असणं शुभ आहे आणि अशुभ आहे, तसंच त्यांचे प्रभाव काय असतात.\nसापाची आकृती केव्हा शुभ असते\nअंगठ्याखाली शुक्र पर्वत असतो. अंगठ्याखाली असलेल्या या पर्वतावर जर सर्पाकृती असेल तर ते शुभ असतं. याचा अर्थ आहे आपल्याला भोग-विलासाचं साधन प्राप्त होणार आहे. आपलं दाम्पत्य जीवन सुखी असेल आणि आपण शारीरिकरित्या कोणाकडेही आकर्षित होऊ शकता.\nतर्जनी बोटाखाली गुरु पर्वत असतो. या गुरू पर्वतावर सापाचं चिन्ह असेल तर याचा अर्थ आहे ती व्यक्ती गुणी आणि ज्ञानी आहे. तसंच गुरु पर्वतावर सापाचं मुख बोटाकडे असेल तर तो व्यक्ती अध्यात्माकडे झुकलेला आहे असं समजावं.\nशनि पर्वत मध्यमेच्या खाली असतो आणि विशेष म्हणजे आपली भाग्य रेषा इथंच येऊन समाप्त होते. अशावेळी या जागेवर सापाची आकृती आहे याचा अर्थ या व्यक्तीकडे अपार धनदौलत आहे.\nकनिष्ठिकेच्या खाली बुध पर्व��� असतो. यावर जर सर्प आकृती आहे याचा अर्थ ती व्यक्ती दृढ निश्चयी असते.\nहातावर M हे निशाण असले तर तुम्ही आहात भाग्यवान, होईल लव्ह मॅरेज\nपती-पत्नी यांच्यामधील तणाव दूर करण्यासाठी हा करा कापूरचा उपाय\nVastu Tips: तुमच्या या वस्तू कधीही शेअर करू नका\nसापाची आकृती अशुभ केव्हा असते\nतर्जनी बोटाच्या खाली असलेल्या गुरु पर्वतावर हे सापाचं चिन्ह आहे आणि त्याचे मुख खाली आहे, याचा अर्थ आपल्याला आयुष्यामध्ये कोणत्यातरी अपमानजनक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय आपल्या कोणत्याही कार्यामध्ये खूप वेळानंतर यश मिळेल.\nमध्यमेखाली शनी पर्वतावर सर्प आकृती दुहेरी असेल तर याचा अर्थ या व्यक्तीची जमापुंजी संपणार आहे किंवा तो आपल्या वाईट सवयीमुळं आपली संपत्ती नष्ट करेल.\nअनामिकेच्या खाली असलेल्या सूर्य पर्वतावर जर सापाचे चिन्ह आहे याचा अर्थ आपले जीवन कठीण आहे आणि आपल्या जीवनामध्ये यश कधीच मिळणार नाही.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nराजस्थान: अल्वरमध्ये आणखी एक मॉब लिंचिंगची घटना, तरूणाची हत्या\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\nआजचं राशी भविष्य १९ जुलै २०१९\nआजचं राशी भविष्य २० जुलै २०१९\nअजून बरेच काही >>\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nखेल जगत से जुड़ी हस्तियों ने शीला दीक्षित को दी श्रद्धांजलि\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nPalm Reading: तुमच्या हातावर सापाचं चिन्ह आहे जाणून घ्या याचा अर्थ Description: हस्तरेषा शास्त्रानुसार हातावर सापाचं चित्र असणं खूपच महत्वाचं मानलं जातं. प्रत्येक बोटा खाली वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा आणि पर्वत आहेत ज्यावर सापाचं चिन्ह वेगवेगळे परिणाम करतं. जाणून घ्या याच विषयी... Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w29w794057", "date_download": "2019-07-20T15:51:53Z", "digest": "sha1:PU7YJB7XS7YGQVFRASA325KSLHCDVZJ7", "length": 10134, "nlines": 241, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "त्रिकोण वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: Nokia2690\nलम्बोर्घिनी हुरॅकन एलपी 640 ग्रीन\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- 4 के पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- 4 के लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2019 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर त्रिकोण वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्त��� वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/hearing-on-ayodhya-matter-on-tuesday-postponed/", "date_download": "2019-07-20T16:06:57Z", "digest": "sha1:NUL7AGWORMYWH5LB373ECUPRZ5ORHCTX", "length": 12104, "nlines": 163, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मंगळवारीही होणार नाही अयोध्य प्रकरणाची सुनावणी | Dainik Prabhat", "raw_content": "\nमंगळवारीही होणार नाही अयोध्य प्रकरणाची सुनावणी\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील घटनपीठाच्या पाच न्यायाधिशांपैकी एक न्यायाधिश उपलब्ध नसल्याने अयोध्या प्रकरणाची मंगळवारी होणारी सुनावणीही पुढे ढकलली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारनेच ही माहिती दिली आहे. सरन्यायाधिश रंजन गोगोई यांनी अयोध्य प्रकरणाची सुनावणी करण्यासाठीच्या खंडपीठाची पुनर्ररचना करून त्या पीठांत आणखी दोन न्यायाधिशांची नियुक्ती केली होती त्यामुळे हा विषय वेगाने मार्गी लागेल असे सांगितले जात होते पण मंगळवारी होणारी सुनावणीच न्यायाधिश एस. ए. बोबडे यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलली जाणार आहे.\nया विषयाची या आधीची सुनावणी गेल्या 11 जानेवारीला झाली होती पण तीही झटक्‍यातच आवरण्यात आली. नवीन खंडपीठ या प्रकरणाच्या सुनावणीच्या स्वरूपाविषयी निर्णय घेईल असे त्यावेळी सांगण्यात आले होते. त्यानुसार या खंडपीठात न्या अब्दुल नझीर आणि न्या अशोक भुषण यांची निवड करण्यात आली होती. पण या खंडपीठातील न्यायाधिशांपैकी युयु ललित यांनी अयोध्या प्रकरणातील सुनावणीतून आपले अंग काढून घेतले होते.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nया प्रकरणात आपण 1997 साली उत्तरप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे वकिल पत्र घेतले होते त्यामुळे आपण या खंडपीठात काम करणे योग्य होणार नाही असे नमूद करीत त्यांनी यातून अंग काढून घेतले होते. आता मंगळावारी होणाऱ्या सुनावणीच्या वेळी न्या. बोबडे हे रजेवर असल्याने कोणत्याही सुनावणीविना पुढील तारीख पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात हा विषय अनेक दिवस प्रलंबीत असल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली आहे.\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2019-07-20T16:40:15Z", "digest": "sha1:24NIPRRH2BATDK4G43D67ZQIOPUYPZGW", "length": 5345, "nlines": 119, "source_domain": "amravati.gov.in", "title": "जिल्हाधिकारी अमरावती | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nश्री. शैलेश नवाल , भा.प्र.से.\nसद्य पद व पदस्थापना तारीख – १२.०२.२०१९ पासुन जिल्हाधिकारी अमरावती\nशिक्षण – एम. ए. अर्थशास्त्र\nघरचा पत्‍ता आणी राज्‍य – अजमेर, राजस्थान\nनियुक्‍तीचे वर्ष – २०१०\nसंपर्क – (का.) ०७२१-२६६२५२२, (फॅ) ०७२१-२६६२८४३, (नि) ०७२१२६६२११२\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/modi-is-coming-to-maharashtra-every-two-to-three-days-the-political-situation-is-changing/47499", "date_download": "2019-07-20T16:13:37Z", "digest": "sha1:WWYEXCEL5MASMRVUC7OYBCUW3F7N5VIQ", "length": 7705, "nlines": 82, "source_domain": "hwmarathi.in", "title": "मोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे ! | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nमोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे \nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nमोदी दर दोन-तीन दिवसांआड महाराष्ट्रात येत आहेत, राजकीय हवा बदलत आहे \nमुंबई | “मी अनेक निवडणुका पाहिल्या. पूर्वी देशाचा पंतप्रधान केवळ एक-दोन वेळा महाराष्ट्रात प्रचारासाठी येत होते. नरेंद्र मोदी मात्र दर दोन-तीन आहेत महाराष्ट्रात येत आहेत. यावरून लक्षात येत आहे कि राजकीय हवा बदलत आहे”, असे सूचक विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. “मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यामुळे विधानसभेला आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकतो”, असेही शरद पवार यावेळी म��हणाले. शरद पवार हे शनिवारी (१३ एप्रिल) पत्रकार परिषदेत बोलत होते.\nशरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे :\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपले उमेदवार उभे केलेले नाहीत. त्यामुळे विधानसभेला आम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकते, असेही पवार यांनी सांगितले.\nमोदी सरकारने आश्वासने न पाळल्याने जनतेमध्ये असंतोष\nपंतप्रधान मोदींना व्यक्तीगत हल्ले करून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. म्हणूनच त्यांनी काश्मीरमध्ये काँग्रेस फुटीरवाद्यांना पाठिंबा देत असल्याची टीका करायला सुरुवात केली\nवंचित बहुजन आघाडीचा अजेंडा काय आहे, ते मला माहिती नाही. परंतु, काही मंडळींनी हेतुपूर्वक मतविभाजन करण्यासाठी हा प्रयत्न केला असू शकतो\nभाजप सरकारने राफेल कराराच्या ३ वेगवेगळ्या किंमती सांगितल्या. विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी धरली. याबाबत दिवगंत मनोहर पर्रीकरांना माहिती होती. म्हणूनच त्यांनी आपले पद सोडले.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतदारांनो, तुमच्या नसानसांत देशप्रेम आहे कि नाही \nशिवराजसिंह चौहान यांची दुतोंडी भूमिका \nसेना-भाजपने राजकारणासाठी बाबासाहेबांचे नाव वापरले\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/facebook-instagram-down-social-media-sites-not-working-for-many/articleshow/66711953.cms", "date_download": "2019-07-20T17:21:06Z", "digest": "sha1:A4GN65LRERVM56PFII6XAJFR2BSFE3AV", "length": 12854, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "instagram down: मेसेंजरपाठोपाठ फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन - facebook, instagram down: social media sites not working for many | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nमेसेंजरपाठोपाठ फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन\nआज सकाळी फेसबुक मेसेंजर क्रॅश झाल्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामही डाऊन झालं आहे. त्यामुळे जगभरातील यूजर्सना फेसबुक आणि इन्स्टाग्राम ओपन करण्यात अडचणी येत असल्याने त्यांनी ट्विटरवरून तक्रारींचा पाऊस पाडला आहे.\nमेसेंजरपाठोपाठ फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन\nआज सकाळी फेसबुक मेसेंजर क्रॅश झाल्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्रामही डाऊन झालं आहे. त्यामुळे जगभरातील यूजर्सना फेसबुक आणि इन्स्टाग्राम ओपन करण्यात अडचणी येत असल्याने त्यांनी ट्विटरवरून तक्रारींचा पाऊस पाडला आहे.\nफेसबुक उघडल्यावर \"Facebook is down for required maintenance right now, but you should be able to get back on within a few minutes.\" असा मेसेज येत आहे. त्यामुळे फेसबुकवर कोणतीही पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ अपलोड करता येत नाही. फेसबुक क्रॅश होत असल्याचा मेसेज येत असल्याने गेल्या अर्ध्या तासांपासून दुनियाभरातील फेसबुक आणि इन्स्टा यूजर्सना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गेल्या चोवीस तासांतच फेसबुकच्या इंस्टाग्राम, मेसेंजर आणि फेसबुक या तिन्ही सेवा बाधित झाल्या आहेत. दरम्यान, सर्वच यूजर्सला त्याचा फटका बसला नसला तरी जगभरातील यूजर्स डाऊनडिटेक्टरवर सातत्याने रिपोर्ट करत आहेत.\nविशेष म्हणजे रिपोर्ट करणाऱ्या प्रत्येक यूजर्सला वेगवेगळे एरर मेसेज मिळत आहेत. काही यूजर्स फेसबुक ओपन करण्यात यशस्वी होत आहेत. मात्र कोणतीही पोस्ट त्यांना अपलोड करता येत नाही. तर काही यूजर्सना फेसबुक ओपन करण्यातच अडचणी निर्माण होत असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, मेसेंजरपाठोपाठ फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन झालं असलं तरी कंपनीने त्याबाबत कोणतंही अधिकृत भाष्य केलेलं नाही.\nइतर बातम्या:मेसेंजर|फेसबुक|इन्स्टाग्राम डाऊन|Social media site|instagram down|facebook\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\n गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर\nचंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल\nपब्लिक टॉयलेट कुठं आहे\nगुगल पोहोचला तुमच्या बेडरुममध्ये; जाणा या १० बाबी\nट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल\nआता यूट्यूबची व्हि��िओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\n गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर\nचंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल\nपब्लिक टॉयलेट कुठं आहे\nट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल\nFact Check:विद्यार्थ्यांनी नाही दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\nवनप्लसच्या 'या' दोन स्मार्टफोन्सवर येणार स्क्रिन रेकॉर्ड\nटिकटॉक अॅपवर येणार व्हाट्सअॅपचे खास फिचर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nमेसेंजरपाठोपाठ फेसबुक आणि इन्स्टाग्राम डाऊन...\nट्विटरने तरुणांसाठी लॉंच केला #PowerOf18 उपक्रम...\n६९% पाकिस्तानी म्हणतात, इंटरनेट माहीत नाही\nहॅक केलेला फेसबुक डेटा विकला जातोय: रिपोर्ट...\nअॅपलचा सर्वांत स्लीम आयपॅड प्रो लाँच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7/", "date_download": "2019-07-20T15:49:09Z", "digest": "sha1:UUCHOABZ37GQMPW6HYQFI6SABKV4AIII", "length": 24668, "nlines": 155, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "नववर्ष – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on नववर्ष | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nशिवसेना महिला नगरसेवकाच्या जावयाने केली पत्नीची हत्या; अंबरनाथ येथील मलंगगड परिसरातील घटना\nपुणे: कव्हरवाल्या कारमधील त्यांच्या प्रेमळ चाळ्यांचा नव्हता कोणालाच पत्ता मात्र, एका आजीने केला बोभाटा; कोथरुड येथे प्रेमी युगुलाचा भांडाफोड\nMaharashtra Monsoon 2019 Update: औरंगाबाद, जालना आणि अहमदनगर जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात, मुंबईत समाधानकारक तर सोलापूरात कृत्रिम पावसाची चाचणी, जाणून घ्या महाराष्ट्रातील पर्जन्यमान\nMumbai Mega Block: मुंबईच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या विशेष मेगाब्लॉक, जाणून घ्या या मार्गांवरील रविवारचे विशेष वेळापत्रक\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nभारतामधील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पगारात गेल्या 11 वर्षात एकदापण वाढ नाही\n फास्टटॅग नसल्��ास 30 नोव्हेंबर नंतर स्विकारला जाईल दुप्पट टोल\nSheila Dikshit Passes Away: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री, काँग्रेस पक्षाच्या जेष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन\nईरानने पकडले इंग्लंडचे जहाज ; 18 भारतीय अडकले; परराष्ट्र मंत्रालय म्हणते 'आम्ही Iranच्या संपर्कात आहोत'\n Google, Facebook आपल्यावर ठेवतंय बारीक नजर\nतिच्यासाठी राजवाडा सोडला पण, हाती घटस्फोटच आला; मलेशियाचा राजा - रशियन पत्नी यांच्यात काडीमोड, सोशल मीडियावर बायकोने शेअर केली भावनीक पोस्ट\nTransgender तरुणाने दिला बाळाला जन्म, कायदेशीर 'पिता' म्हणून ओळख मिळवण्यासाठी वर्षभर लढतोय कायदेशीर लढाई\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती; आंतरराष्ट्रीय न्यायालयात निकाल भारताच्या बाजूने, पाकिस्तानला दणका\nFaceApp प्रायव्हसी पॉलिसीवर प्रश्नचिन्ह; युजर्सचा डेटा लिक होण्याचा धोका\niPhone XR वर 17 हजार रुपयांची बंपर सूट, असा घ्या फायदा\nAirtel डिजिटल टीव्ही HD सेटअप बॉक्सच्या किंमतीत घट, ग्राहकांना दिलासा\nSamsung Galaxy A80 स्मार्टफोन 48MP रोटेटिंग कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nइन्स्टाग्राममध्ये BUG शोधून काढल्याने तरुणाला फेसबुकने दिले तब्बल 20 लाक्ष रुपयांचे बक्षिस\nपावसाळ्यात बाईक चालवताना करुन नका 'या' चुका, नाहीतर अपघात होईल\nअखेर भारतात झाली पाण्यावर चालणाऱ्या कारची निर्मिती, खर्च येणार 10 ते 20 रुपये प्रति लिटर, जाणून घ्या डीटेल्स\nदेशातील पहिली TVS कंपनीची इथेनॉलवर चालणारी मोटरसायकल लॉन्च\nलवकरच सादर होणार सौरऊर्जेवर चालणारी कार; एकदा चार्जिंग केल्यावर चालणार तब्बल 725 किमी, जाणून घ्या वैशिष्ठ्ये\nHarley Davidson ची सर्वात स्वस्त बाइक; Royal Enfield Bullet ला देणार जबरदस्त टक्कर\nPro Kabaddi League 2019: आजपासून रंगणार सातव्या सीझनधील प्रो-कबड्डीचा थरार, प्रेक्षकांना Hotstar किंवा Star Sports वर लाइव्ह पाहता येणार\nमहेंद्र सिंह धोनी पुढील 2 महिन्यांसाठी क्रिकेटविश्वातून घेणार विश्रांती, पॅराशूट रेजिमेंट चे लेफ्टनंट कर्नल म्हणून सैनिकांसोबत घालवणार वेळ\nIndonesia Open 2019: जपानी खेळाडू नोमोजी ओकूहारा हिच्यावर मात करत भारताची पी.व्ही. सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये\nIND vs WI: वेस्ट इंडिज दौर्याआधी विराट कोहली जिममध्ये करतोय कठोर परिश्रम, पहा (Video)\nWorld Cup 2019 Final मधील ओव्हर थ्रोच्या वादानंतर, MCC या नियमात बदल करण्याच्या तयारीत\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nहॉट सनी लियोन हिची 'जलपरी' च्या रुपातील मादक अदा पाहून चाहते झाले पाणी-पाणी, पाहा फोटोज\nBigg Boss Marathi 2, 19 July, Episode 55 Updates: हीनाच्या 'या' कृत्यामुळे संपूर्ण घर झाले तिचे दुश्मन, सदस्यांमध्ये रंगला अनोखा कबड्डीचा सामना\nमलाइका अरोरा हिच्यापासून विभक्त झाल्यानंतरच्या आयुष्याबद्दल अरबाज खान याने असे दिले उत्तर\nहिंदी मालिका 'ससुराल सिमर का' मधील बाल कलाकार शिवलेख सिंह याचा अपघातात मृत्यू, जखमींवर उपचार सुरु\nसफेद केसांची समस्या दूर करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय\nGatari Special Food Recipes: श्रावण सुरु होण्याआधी शेवटचा रविवार म्हणून गटारी साजरी करण्यासाठी महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यातील मसालेदार चिकन रेसिपीज\nMonsoon Sex: पावसातील रोमँटिक वातावरणात आजमावून पाहा या सेक्स आयडियाज\nSankashti Chaturthi July 2019: 20 जुलै रोजी असणारी संकष्टी चतुर्थी का आहे विशेष, पाहा आजची चंद्रोदयाची वेळ\nराशीभविष्य 20 जुलै 2019: कोणत्या राशीतील व्यक्तींना होणार लाभ,जाणून घ्या कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस\nलग्न मजेशीर बनवण्यासाठी गाढवाला रंग लावून बनवले झेब्रा आणि पुढे झाले असे की...\nApple Smartwatch: घड्याळाने वाचवले पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण\nमराठेशाही आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्धल नेमकं काय म्हणाले काँग्रेस नेते शशी थरुर ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस नेते जयंत पाटील यांनीही फेसबुकवर शेअर केला 'तो' व्हिडिओ\nENG vs NZ, ICC CWC 2019 Final: XXX वेबसाईटचा प्रचार करणारी अभिनेत्री Elena Vulitsky हिची क्रिकेटच्या मैदानात धाव, पोलिसांनी हाकलले (Watch Video)\nFish Pedicure करणं पडलं महाग, महिलेला कापावी लागली पायाची बोटं, वाचा नेमकं काय घडलं\nPooja Sawant: बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकतील असे मराठमोळ्या अभिनेत्री पूजा सावंत हिचे गाऊनमधील हॉट फोटो\nInternational Bikini Day: सई ताम्हणकर, अमृता खानविलकरसह मराठमोळ्या अभिनेत्रींचा बिकीनीमधील हॉट अंदाज, पाहा फोटोज\nमादक अदांसह टिपलेले शर्लिन चोपड़ा चे हॉट आणि सेक्सी फोटोशूट\n'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील रिपोर्टर रिलअल लाईफमध्ये आहे खुपच हॉट (Photo)\nSmile Please Trailer Launch: किंग खान शाहरुखच्या उपस्थितीत रंगला 'Smile Please' चा ट्रेलर लाँच सोहळा\nख्रिसमस, नववर्ष सह जोडून आलेल्या 11 दिवसांच्या सुट्ट्यांच्या काळात शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये जमा झालं 14.54 कोटी रूप��ांचं दान\nदेशा-परदेशातून 11 दिवसांमध्ये सुमारे 14.54 कोटी रूपयांचं दान भाविकांनी दानपेटीमध्ये गोळा केलं आहे.\nसरकारी कर्मचारी पगारवाढ: सातवा वेतन आयोग आजपासून लागू, राज्य सरकारचे संबंधीत विभागांना पत्र\nसातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय झाल्यामुळे राज्य सरकारी सेवेतील कर्मचाऱ्यांना 15 टक्के वेतनवाढ मिळणार आहे. ही टक्केवारी रुपयांमध्ये सांगायची तर कर्मचाऱ्यांना आगोदरच्या वेतनामध्ये निकषानुसार 4 ते 14 हजार रुपयांपर्यंतची वेतनवाढ होऊ शकते.\nNew Year 2019 : बॉलिवूड ते मराठमोळ्या कलाकारांनी परदेशात 'असं' केलं नववर्षाचं स्वागत\nतैमूर अली खानपासून प्रियंका निक, विराट - अनुष्का यांनी जगभरात पहा कुठे केलं नववर्षाचं स्वागत\n2019 या नववर्षाच्या कलरफूल शुभेच्छा देण्यासाठी खास शुभेच्छा WhatsApp Messages, Status, GIF Images, Animated Stickers\nLucky Foods For 2019: यशस्वी वाटचालीसाठी नववर्षात फायदेशीर ठरु शकतो हा आहार\nआज आम्ही आपल्याला 2019 मध्ये महत्त्वाच्या ठरणाऱ्या आहाराबाद्दल सांगणार आहोत. अर्थात हा आहार म्हणजे आमचा दावा नव्हे. पण, काही तज्ज्ञांनी वर्तवलेला अंदाज म्हणून तुम्ही याकडे नक्कीच पाहू शकता. नववर्षात तुम्ही आहारात काही विशिष्ट फळे, पदार्थ यांचे सेवन केल्यास आपल्याला लाभ संभवतो.\nNew Year's Eve 2018 Google doodle : गूगल डूडलवरही 31 डिसेंबर 2018 च्या नाईट्चं खास सेलिब्रेशन\nअवघ्या काही तासात आपण 2018 ला अलविदा म्हणतं नव्या वर्षाचं स्वागत करणार आहोत. मग या नव्या वर्षाच्या सेलिब्रेशनच थीमवर आजचं गूगल डूडल सजलं आहे.\n7th Pay commission: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; राज्य सरकारकडून नववर्षाची भेट\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्यातील कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाच्याच शिफारशी लागू कराव्यात. तसेच, या शिफारशी लागू करण्याची तारीखही केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झालेल्या तारखेपासूनच असावी अशी मागणी राज्यातील कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली होती.\nGrahan 2019: नववर्षात कधी असेल सूर्य, चंद्र ग्रहण; जाणून घ्या\nडिसेंबर महिना सुरु झाला की, वेध लागतात ते नववर्षाचे. अनेकांना सर्वाधिक रुची असते पंचांग आणि ज्येतिषशास्त्रात. आणि ज्येतिषशास्त्रात म्हटले की, सूर्य आणि चंद्र ग्रहणाला वेगळे करताच येत नाही. कारण सूर्य आणि चंद्र ग्रहणाचा मोठा प्रभाव राशींवर पडतो, असे अभ्यास सांगतात\nSeventh Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्य���ंना 18 टक्के पगारवाढ; कोणाला मिळणार लाभ\nही वेतनवाढ 1 जानेवारी 2016पासून पूर्वलक्ष्यी वेतन आयोगानुसार लागू होऊ शकेत. तसेच, सरकारी, निमसरकारी कर्मचारी, महामंडळे तसेच, सेवानिवृत्त कर्मचारी अशा एकूण 25 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे.\nSeventh Pay Commission: नववर्षात 'अच्छे दिन': 1 जानेवारी 2019 पासून राज्यात सातवा वेतन आयोग लागू होणार: राज्य सरकार\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच (Central Staff) राज्यातील कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाच्याच शिफारशी लागू कराव्यात. तसेच, या शिफारशी लागू करण्याची तारीखही केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू झालेल्या तारखेपासूनच असावी अशी मागणी राज्यातील कर्मचाऱ्यांनी सरकारकडे केली होती.\nसातवा वेतन आयोग: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नववर्षाचा सांगावा, जानेवारीपासून वेतनवाढ मिळणार\nसमितीने हा अहवाल सादर केल्यानंतर नववर्षात (जानेवारी २०१९पासून ) राज्य सरकारच्या सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा आकडा अधिक वजनदार होणार आहे.\nशीला दीक्षित यांच्या निधनामुळे दिल्ली मध्ये दोन दिवस राजकीय दुखवटा जाहीर\nविरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेना पक्षाच्या संपर्कात, एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट\nBigg Boss Marathi 2, Episode 56 Preview: कॅप्टन रुपाली हिने शिवला कामाला लावल्यामुळे भडकली वीणा, वादाचा शेवट काय होणार\nबंगळूरु: मुलाला खेळण्यासाठी मोबाईल देणे पडले महागात, वडिलांचे प्रेयसीसोबतचे फुटले बिंग\nमहाराष्ट्र | विज्ञान | टेक्नॉलॉजी | ऑटो | व्हायरल | आंतरराष्ट्रीय | फोटो | ठळक बातम्या | लेखक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T15:39:03Z", "digest": "sha1:B5UL6FBNBAPNZQTZZKXD2J3QJGL73LVU", "length": 12960, "nlines": 171, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुणे – “बीडीपी’तून वगळणार बाणेर गावठान | Dainik Prabhat", "raw_content": "\nपुणे – “बीडीपी’तून वगळणार बाणेर गावठान\nलोकप्रतिनिधींसोबत करण्यात आली पाहाणी : बांधकाम करण्याचा मार्ग खुला होणार\nऔंध – बाणेर गावातील 3 एकर क्षेत्र बीडीपीमधून वगळण्याबाबत शहर सुधारणा समितीच्या अध्यक्ष व स्थानिक नगरसेवकांनी अधिकाऱ्यांसोबत नुकतीच पाहणी केली.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nबाणेरगाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्यानंतर विकास आराखड्यामध्ये बाणेरगावा���ील 3 एकर जमीन, त्यातील एकूण 113 घरे व ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराचा काही भाग येत होता. यावर बीडीपी झोन टाकण्यात आला होता. गावातील भैरवनाथ मंदिराचा भाग व रहिवासी घरे यातून वगळण्यात यावीत, अशी मागणी नगरसेविका ज्योती कळमकर व स्वप्नाली सायकर यांनी केली होती. गावठाणातील एकूण 113 घरावरती बीडीपी झोन टाकल्यामुळे नागरिकांना घराची दुरुस्ती व नवीन बांधकाम करणे शक्‍य होत नव्हते. तसेच महापालिकेचा देखील डेव्हलपमेंट चार्ज व टॅक्‍स मोठ्या प्रमाणात बुडत होता.\nबाणेरचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार यामुळे रखडला होता. ही बाब लक्षात आल्यावर कळमकर व सायकर यांनी पालिकेमध्ये ठराव मांडून हा भाग बीडीपी झोनमधून काढून त्या जागी निवासी झोन करावा, अशी मागणी केली होती.\nनगरसेविका स्वप्नाली सायकर म्हणाल्या की, बाणेर परिसरातील बीडीपी झोन निवासी करण्याचे प्रयत्न आहेत, त्यामुळे नागरिकांना आता घरे दुरुस्ती व बांधकाम करण्याचा मार्ग लवकरच खुला होईल. याप्रसंगी शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष नगरसेवक सुशील मेंगडे, नगरसेवक अमोल बालवडकर, शीतल लांडगे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, अॅड आशिष ताम्हाणे व बांधकाम अधिकारी उपस्थित होते.\nभैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न करताना ही बाब लक्षात आली. मंदिराचा काही भाग बीडीपी झोनमध्ये दाखविण्यात आला आहे. नागरिकांची घरे बीडीपी झोनमध्ये येत असल्यामुळे त्यांना घरे दुरुस्ती व नवीन घरे बांधता येत नव्हते. तसेच पालिकेचा टॅक्‍स व डेव्हलपमेंट चार्ज देखील यामुळे बुडत आहे.\n– ज्योती गणेश कळमकर, नगरसेविका.\nया परिसरातील नागरिकांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच बाणेर गावठाणातील बीडीपी झोन कमी करण्याचा निश्‍चित प्रयत्न केला जाईल.\n– सुशील मेंगडे, अध्यक्ष, शहर सुधारणा समिती.\nसासरे आणि मेहुण्यांवर धारदार शस्त्राने वार, आरोपीला सक्तमजुरीची शिक्षा\nकात्रजजवळ पाईपालाईन फुटली : लाखो लीटर पाणी वाया\nमराठवाड्यात पावसाची हजेरी : पुढील चार दिवस मुसळधार\n2018 साठीचे पत्रकारिता पुरस्कार घोषित\nआता ऑनलाइन “डॉक्‍युमेंट’ पाठविता येणार\n750 सोसायट्यांना महापालिकेची नोटीस\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/06/13/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B2-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-1/", "date_download": "2019-07-20T16:49:53Z", "digest": "sha1:YMV65TGNVNRZVL6SGT24ZFG5Y63DWHSI", "length": 11451, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बायोमेडिकल इंजिनिअरिंग - Majha Paper", "raw_content": "\nकोणतेही शास्त्र किंवा विद्या शाखा ही पूर्णपणे स्वतंत्र असू शकत नाही. कोठे ना कोठे तरी दोन शाखांचा संबंध जुडलेला असतोच. तीच गोष्ट अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि जीवशास्त्राला लागू आहे. खरे म्हणजे वैद्यकीय शास्त्राचा अभियांत्रिकी शास्त्राशी तसा प्रत्यक्ष संबंध काहीच नाही. कारण त्या तशा स्वतंत्र शाखा आहेत.\nपरंतु रुग्णालयाची इमारत उभी करावी लागते आणि त्या इमारतीतील सोयींचा शिल्पशास्त्राच्या दृष्टीने फार बारकाईने विचार करावा लागतो. त��थे अभियांत्रिकी शाखेचा संबंध येतोच. त्याशिवाय डॉक्टरांना लागणार्‍या विविध उपकरणांच्या निर्मितीत मेकॅनिकल इंजिनिअरचा हिस्सा असतोच.\nतेव्हा इंजिनिअरिंग आणि अभियांत्रिकी यांचा संबंध असा कुठे तरी येतच असतो. जसे आपण बायोटेक्नॉलॉजी आणि इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या संबंधातून बायो इन्फर्मेटिक्स हे शास्त्र उदयाला आलेले पाहिलेले आहे. तसेच आता बायोमेडिकल इंजिनिअरिंग हे नवे शास्त्र पुढे आलेले आहे.\nजे शास्त्र बायालॉजी म्हणजे जीवशास्त्र, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय या तीन शास्त्रांचा मेळ घालून या तिघांचा जिथे संबंध येतो तेवढ्याच अभ्यासक्रमाचा समावेश करून तयार केलेले आहे. नवीन वैद्यकीय उपकरणे तयार करणे, त्याच बरोबर ती तयार करणार्‍या उद्योगांचा आणि वैद्यकीय शास्त्राचा समन्वय घडवून आणणे असा या नव्या शास्त्राचा हेतू आहे.\nनेमकेपणाने सांगायचे झाले तर बायोमेडिकल सायन्स आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग यांच्या संबंधातील समस्या सोडवणे हे शास्त्राचे उद्दिष्ट आहे. या शास्त्रामध्ये इंजिनिअरिंग प्रोसेसेस, मेडिकल सायन्सेस्, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, क्लिनिकल सायन्सेस आणि बायोमेडिकल इंजिनिअरिंग या विषयांचे ज्ञान दिले जाते.\nही अभियांत्रिकी पदवी मिळविणारा अभियंता निरनिराळ्या जीवशास्त्रीय आणि वैद्यकीय उपकरणांची निर्मिती करण्यासाठीची आवश्यक ती गणिते करील आणि ती करताना डॉक्टरांच्या सर्व प्रकारच्या गरजा विचारात घेईल. त्याला त्या कळतील. कारण त्यासाठी आवश्यक तेवढे वैद्यकीय शिक्षण त्यांनी घेतलेले असेल.\nया अभ्यासक्रमाच्या पदवीनंतर त्यातही स्पेशलायझेन करण्याची संधी आहे. बायोइन्स्ट्रुमेंटेशन, बायोमटेरियल्स, टिश्यू इंजिनिअरिंग, बायोमेकॅनिक्स, क्लिनिकल इंजिनिअरिंग, आर्थोपेडिक बायोइंजिनिअरिंग अशा विषयातले ते स्पेशलायझेशन असेल. आपल्याला कल्पना येत नाही परंतु या शास्त्राची फार गरज आहे. कारण नेमके रोगनिदान करण्यासाठी विविध यंत्रे आणि उपकरणे शोधली जात आहेत.\nत्यांच्यामुळे वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रामध्ये क्रांती घडत आहे. वैद्यकीय उपचार अधिक नेमके होत आहेत. मात्र ही यंत्रे शोधण्याचे काम डॉक्टर करू शकत नाहीत. ती तंत्रज्ञांनाच शोधावी लागतात. परंतु तंत्रज्ञांना डॉक्टरांची गरज कळत नसते. म्हणूनच डॉक्टर कम् तंत्���ज्ञ असा हा आगळावेगळा तंत्रज्ञ निर्माण करावा लागतो. बायोमेडिकल इंजिनिअरिंग या शास्त्राचे शिक्षण बहुतेक सर्व आय.आय.टी.मध्ये सुरू आहे आणि त्याला प्रवेश घेण्यासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश परीक्षा द्यावी लागते.\nऑक्सिजन थेरपीने जखमांवर उपचार\nआमराईत चला आणि मनसोक्त आंबे फुकट खा\nनवर्‍याला मारहाण करणार्‍या महिलात भारत तीन नंबरवर\nटोमॅटो खाण्याने डिप्रेशन होते कमी\nया आहेत जगातील सर्वात किंमती प्रॉपर्टीज्…\nधुमधडाक्यात झाली कुत्र्यांची लग्ने आणि हनिमून\nरिक्षात सापडले नवजात बाळ; ट्विटरवर मुंबईच्या मुलाने मागितली मदत…\nजे लोक ब्रेक घेऊन काम करतात, त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते\nभारतातील या कायद्यांविषयी तुम्हाला माहिती आहे का\nया सर्वमान्य बोधचिन्हांचा अर्थ तुम्ही जाणता\nया व्यक्तीला चक्क सरकारने दिली आहे मानवी अंगाचे लोणचे विकण्याची परवानगी\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/sports/ind-vs-aus-india-announce-12-member-squad-for-first-test/49293/", "date_download": "2019-07-20T16:47:36Z", "digest": "sha1:FHB2YIMCWHEUGWSP3XT7JDVZMA674KF7", "length": 8242, "nlines": 96, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "IND vs AUS : India announce 12 member squad for first test", "raw_content": "\nघर क्रीडा IND vs AUS : पहिल्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर\nIND vs AUS : पहिल्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुरुवारपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी भारताने १२ सदस्यीस संघ जाहीर केला आहे.\nभारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका गुरुवारपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथे होणार आहे. या कसोटीच्या एक दिवस आधीच भारताने संघ जाहीर केला आहे. या संघात रोहित शर्मा आणि हनुमा विहारी या दोघांचाही समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघात सहाव्या क्रमांकावर कोण खेळणार या प्रश्नाचे अजूनही उत्तर मिळालेले नाही. तसेच भारताने या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघात स्थान दिलेले नाही. त्यामुळे भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा आणि मोहम्मद शमी हे तिघे सांभाळतील. तर रविचंद्रन अश्विन हा एकमेव स्पिनर संघात आहे.\nभारतीय संघात सहाव्या क्रमांकावर रोहित शर्मा किंवा हनुमा विहारी या दोघांपैकी कोण खेळणार हा प्रश्न होता. हनुमा विहारीचा सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन विरुद्धच्या सराव सामन्यातही अर्धशतक केले होते. त्यामुळे पहिल्या सामन्यात त्यालाच संघात स्थान मिळेल अशी चर्चा होती. पण रोहितचा १२ सदस्यीस संघात समावेश असल्याने अजूनही संघात कोण असणार हा प्रश्न कायम आहे. तर या संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाचा समावेश नाही.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nकाय आहे डायन सीरियल\nCBI प्रकरण : दोघंही मांंजराप्रमाणे भांडत होते – सरकार\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nधोनीची विंडिज दौऱ्यातून माघार; पुढचे २ महिने लष्करात\nप्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामाची आजपासून सुरुवात\nआयसीसीने केले झिम्बाब्वे क्रिकेटला निलंबित\nस्लो-ओव्हर रेटमुळे बंदी नाही\nनिवृत्तीचा निर्णय धोनीलाच घेऊ द्या\nइंडोनेशिया ओपन टेनिस स्पर्धा\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nफेसअॅप खरंच डेटा हॅक करतो का\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/cancel-of-candidature-of-bjp-candidate-of-bhiwandi-by-kapil-patil-congress-demand/47358", "date_download": "2019-07-20T16:16:48Z", "digest": "sha1:JCZQSIKMDKDCWTESVJ2UHRRBP6SCDRG5", "length": 6752, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "भिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची मागणी | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nभिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची मागणी\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nभिवंडीचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची उमेदवारी रद्द करा, काँग्रेसची मागणी\nमुंबई | भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार कपिल पाटील यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. कपिल पाटील हे उत्तर भारतीयांना आमिष दाखवून आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ठाणे ग्रामीण जनरल सेक्रेटरी पंकज गायकवाड यांनी केला आहे. ‘तुम्ही मतदान करून गावी जा, तुम्हाला गावचे तिकीट देखील काढून देऊ’, असे आमिष कपिल पाटील हे उत्तर भारतीयांना आमिष दाखवत असल्याचा आरोप पंकज गायकवाड यांनी केला आहे.\n“२९ एप्रिलनंतर गावी जा, मी तुम्हाला सर्वांना तुमच्या गावचे तिकीट काढून देईन”, असे आमिष पंकज गायकवाड यांनी उत्तर भारतीयांना दिले आहे. पंकज गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे कपिल पाटील यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. आचारसंहितेचा उल्लघंन केल्याप्रकरणी कपिल पाटील यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात यावा, अशी मागणी पंकज गायकवाड यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.\nवायएसआर काँग्रेस-टीडीपीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत २ नेत्यांचा मृत्यू\nकमीत कमी बोला अन् बुधवारचे धक्के पचवून उभे रहा, शिवसेनेचा भाजपला सल्ला\nलोकसभा अध्यक्षपदासाठी राजस्थानमधील ‘या’ खासदाराची निवड\nस्वराज यांच्या निर्णयावर बोलले पी चिदंमबरम\nपंतप्रधान नरेंद्र मोदीचे कार्यकर्त्यांना आवाहन- समाजात फुट पडू देऊ नका\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/id-explosion-near-etapally-polling-station-in-gadchiroli/47280", "date_download": "2019-07-20T16:14:28Z", "digest": "sha1:A6DYJOMHXJGI6WE6TJHPTNK4NDTLQRBK", "length": 6138, "nlines": 79, "source_domain": "hwmarathi.in", "title": "गडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ आयडी स्फोट | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nगडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ आयडी स्फोट\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nगडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ आयडी स्फोट\nमुंबई | गडचिरोलीमधील एटापल्ली मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी आज (११ एप्रिल) आयडी स्फोट घडवून आणला आहे. देशभरात आजपासून लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील गडचिरोली-चिमूर मतदारसंघ देखील येतो. एटापल्ली मतदान केंद्रावर मतदानादरम्यान नक्षलवाद्यांकडून हा स्फोट घडवून आणण्यात आला आहे.\nदेशभरात आज लोकसभा निवडणुकांसाठीचा पहिला टप्पा पार पडत आहे. या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम या ७ मतदारसंघांचा समावेश होतो. त्यापैकी गडचिरोली येथे मतदानादरम्यान नक्षलवाद्यांनी आयडी स्फोट घडवून आणला आहे.\nमतदान केंद्रात चक्क ‘नमो फूड’, कोतवाली सेक्टर २०मध्ये गोंधळाचे वातावरण\nLok Sabha Elections 2019 LIVE UPDATE : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क\nमोदींच्या नव्या मंत्रिमंडळाची आज पहिली बैठक\nठाकरे-पवारांच्या विमान प्रवासाची चर्चा\nदिल्लीत पवार-राहुल गांधींची बैठक सुरु, राष्ट्रवादी होणार काँग्रेसमध्ये विलीन \nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/2007/by-subject/14?page=3", "date_download": "2019-07-20T16:50:13Z", "digest": "sha1:MJDZSRYYB5HI6UIGP7SW3OZ5OGT2JBEU", "length": 3679, "nlines": 101, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शब्दखुणा | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /चालू घडामोडी /चालू घडामोडी विषयवार यादी /शब्दखुणा\nअब देंगे हम अपना व्होट (1)\nअमेरिकेचे राजकीय धोरण (1)\nअरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसुरुवात : मे 12 2008\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8", "date_download": "2019-07-20T15:39:29Z", "digest": "sha1:32DF4PKU72UQYSKL7M5T733TFDVTDVLU", "length": 3241, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:अकबराची दरबारातील नवरत्न - विकिपीडिया", "raw_content": "\n\"अकबराची दरबारातील नवरत्न\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2019-07-20T15:42:57Z", "digest": "sha1:24OYHIREQAB57557J3F6OETLJ4HDBOFW", "length": 3165, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सराइकेला खरसावां जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सराइकेला खरसावां जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जुलै २०१६ रोजी २२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/ranjitsinh-mohite-patil-will-be-entering-bjp-tomorrow/43042", "date_download": "2019-07-20T16:41:18Z", "digest": "sha1:ASFRQBBXXZYAUEWE4TNTOAT2ET3XJBZJ", "length": 7165, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "रणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nरणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nरणजितसिंह मोहिते-पाटील उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार\nमुंबई | राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपमध्ये प्रवेश उद्या (२० मार्च) प्रवेश करणार आहेत. रणजितसिंह मोहिते-पाटील हे उद्या दुपारी १२.३० वाजता भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याची माहिती मिळली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असल्याचे म्हटले जाते. माढा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलल्यामुळे रणजितसिंह यांनी राष्ट्रवादीने काँग्रेस राम राम ठोकणार आहे.\nअकलूजमध्ये मोहिते-पाटील पितापुत्रांनी आज (१९ मार्च) कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या मेळाव्यातच मोहिते-पाटील पितापुत्रांच्या भाजप प्रवेशावर असल्याचे निश्चित झाले आहे. या मेळाव्यात तब्बल पाच हजार कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. मेळाव्यात उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांना बिनधास्तपणे भाजपमध्ये प्रवेश करण्याचा सल्ला दिला. “तुम्ही फक्त निर्णय घ्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.\nBjpfeaturedMadhaNCPRanjitsinh Mohite PatilSharad PawarVijay Singh Mohite Patilभाजपमाढारणजितसिंहा मोहिते-पाटीलराष्ट्रवादी काँग्रेसविजयसिंह मोहिते पाटीलशरद पवारShare\nकर्नाटकातील धारवाडमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, अनेक जण अडकले\nशिवसेनेचा मनसेवर कार्टून वॉर | तुम्ही अंथरून सोडण्याआधी कार्यकर्ते पक्ष सोडतायत\nप्लास्टिक बंदी पक्षाचा गल्ला भरण्यासाठी की पर्यावरणाच्या रक्षणासाठी – नवाब मलिक\nराज्यात जनतेवर विषप्रयोग करणारे सरकारः खा. अशोक चव्हाण\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/topics/jalgaon", "date_download": "2019-07-20T16:51:08Z", "digest": "sha1:KSF2A4FDR5P7X6FGPEZYXYO2T52PRW4H", "length": 31539, "nlines": 299, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "jalgaon: Latest jalgaon News & Updates,jalgaon Photos & Images, jalgaon Videos | Maharashtra Times", "raw_content": "\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या आजारांचं थैमान\nअतिसार रोखण्यासाठी २० लाख बालकांना मोफत लस...\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमालाड दुर्घटनेतील रहिवाशांचे माहुलमध्ये ता...\nआम्ही भारती पवारांना हसत नव्हतो: रक्षा खडस...\nमहिलांसाठी सुरक्षित देश; भारत १०८ व्या स्थ...\n'काश्मीर समस्या सोडवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही...\nमोदी, सोनिया गांधींनी घेतलं शीला दीक्षित य...\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित य...\nसोनभद्र: प्रियांका अखेर पीडित कुटुंबीयांना...\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल; आनंदीबेन या...\n कुलभूषणना राजनैतिक मदत देणार\nअॅनिमेशन स्टुडिओवरील हल्ल्यात २४ ठार\nकुलभूषण केस: पराभवानंतरही पाक पंतप्रधानांच...\nई-टोल एक डिसेंबरपासून अनिवार्य\nरिलायन्स इंडस्ट्रीजला १०,१०४ कोटींचा नफा\nमोबाइल सेवा कंपन्यांमध्ये जिओ दुसऱ्या स्था...\nअल्पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे सा...\n१.४६ कोटी विवरणपत्र जमा\nएअर इंडिया विक्रीसाठी नव्याने मंत्रिगट समि...\nधोनीच्या मनात काय आहे ते जाणून घ्या: जगदाळे\nनिवड समितीची बैठक पुढे ढकलली\nवेस्ट इंडिज दौरा: उद्या संघनिवड; धोनीच्या ...\nपराभवामुळं सुट्ट्या रद्द; विराट, रोहित विं...\nधोनीनं भारताला मुद्दाम जिंकू दिलं नाही: यो...\nभारतीय क्रिकेट संघाचं शेड्यूल एकदम टाइट\nबिग बॉसच्या घरात हीना एकटी पडली\nबिपाशाला करायचंय बंगाली चित्रपटात काम\n'साहो' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलल...\nहृतिक रोशनने शेअर केला मजेशीर व्हिडिओ\nरशियातील शिक्षणाविषयी बोलू काही\nकरिअर फास्ट-ट्रॅकवर नेण्यासाठी ICRI चा उत्...\nसरकारी शिष्यवृत्तीमधून मदतीचा हात\nम्हणून सोशल मीडियावर सुरू झाला साडी ट्रेंड...\nम्हणून सोशल मीडियावर सुरू झाला साडी ट्रेंड...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्व..\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्य..\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताक..\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरी..\nइराणकडून जप्त केलेल्या ब्रिटीश बो..\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशा..\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू क..\nबॅगा घेऊन फिरणारं आमचं सरकार नाही..\nही यात्रा कोणत्याही पदासाठी नाही: आदित्य ठाकरे\nलोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी आणि शिवसेनेला मतदान केले नाही, त्या मतदारांची मने जिंकण्यासाठी शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज जळगावमधील पाचोरा येथून 'जन आशीर्वाद यात्रा' सुरू केली.\nअडचणी सांगू नका, कामे करा\nशहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासह स्वच्छतेच्या कामांना गती द्या, कुठल्याही अडचणी न सांगता त्यावर मात करून नागरिकांच्या समस्या सोडवा, अशा कडक शब्दांत महापौर सीमा भोळे यांनी बुधवारी (दि. १७) अधिकाऱ्यांना खडसावले. शहरात स्वच्छतेच्या बाबतीत हयगय करणाऱ्या मक्तेदारांची बिले थांबविण्याच्या सूचनादेखील त्यांनी या वेळी आरोग्य विभागाला दिल्या.\nगोलाणी मार्केट बंद करण्याचा प्रयत्न\nगोरक्षकांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपूर्वी हिंदूत्ववादी संघटनांनी धुळे बंद आंदोलन केले. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १७) गोलाणी व्यापारी संकुलातील हिंदुत्ववादी संघटनांनी गोलाणी मार्केटमध्ये काही दुकाने बंद केली. मात्र, आंदोलनाची परवानगी घेतलेली नसल्यामुळे पोलिसांनी वेळीच दखल घेत हे आंदोलन उधळून लावले. यामुळे गोलाणी संकुलात काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.\nशहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जळगावातील निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याने संतप्त झालेल्या काँग���रेस व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि. १७) महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. या वेळी आमदार सुरेश भोळे यांना लक्ष बनवित फलकाद्वारे त्यांच्यावर टीका केली. ‘मामा, क्या हुआ तेरा वादा’, अशा शेलकी शब्दांत या वेळी प्रश्न उपस्थित करण्यात आला.\nशहरात अमृत योजनेसाठी केलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची वाट लागली आहे. गेल्या दोन दिवसांत यामुळे झालेल्या दोन अपघातात दोन जणांचा बळी गेला आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे जळगावकरांमध्ये वाढता असंतोष बघता महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १५) तडकाफडकी झालेल्या बैठकीत मक्तेदार व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केल्याने त्यांच्यात चांगलेच खटके उडाले. अखेर आमदार सुरेश भोळे यांच्या सूचनेनंतर मुख्य रस्त्यांची दुरुस्ती डब्लूबीएम (खडीच्या थरासह) तर उपनगरातील खड्डे मुरुम व कच टाकून बुजविऱ्याचा निर्णय घेण्यात आला.\nसकारात्मकतेसाठी करा मेंदूशी मैत्री\nआपण सर्वांनी मनातील नकारात्मक विचार टाकायला हवेत. यानंतर सकरात्मकतेसाठी आपल्या मेंदूशी मैत्री करा, असे आवाहन डॉ. श्रुती पानसे यांनी केले. मायादेवी नगरातील रोटरी भवन येथे कै. वैद्य भालचंद्र शंकर जहागिरदार प्रतिष्ठानतर्फे आयोजित जाहीर व्याख्यानात त्या बोलत होत्या.\nघरकुल घोटाळ्याचा १ ऑगस्ट रोजी निकाल\nसंपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या जळगाव घरकुल घोटाळा खटल्याच्या निकालाची सुनावणी सोमवारी (दि. १५) सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणी आता १ ऑगस्ट रोजी ठेवण्यात आली असून, न्यायमूर्ती डॉ. सृष्टी निळकंठ यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज जिल्हा सत्र न्यायालयात सोमवारी करण्यात आले. त्यावेळी खटल्याचा निकाल तयार नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलली.\nमुकेशच्या मारेकऱ्यांना फाशी द्या\nमू. जे. महाविद्यालयात दुचाकी पार्किंग करताना झालेल्या वादातून आसोदा येथील मुकेश मधुकर सपकाळे याचा चाकू भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणात सहा संशयीत आरोपी असून, या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा ठोठवण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी वाल्मीकलव्य सेनेतर्फे सोमवारी (दि. १५) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी पोलिसदलाने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.\nबोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल\n‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’, ‘ऊठ पांडुरंगा आता’, ‘रूप पाहता लोचनी‘, ‘ऊठ पंढरीच्या राजा’ असे एकापेक्षा एक अंभग सादर करीत चिमुकल्या वारकऱ्यांनी आषाढीच्या सायंकाळी जळगावकर श्रोत्यांना भक्तिरसात चिंब केले.\nट्रकच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू\nशहरातील नेरी नाक्याकडून चित्रा चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यात शनिवारी (दि. १४) सायंकाळी ६ वाजता अनिल श्रीधर बोरोले यांची दुचाकी घसरून खाली पडले. याचवेळी बाजूने जात असलेल्या ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nगाळ्यांबाबतच्या ठरावाचा संभ्रम कायम\nमहापालिका मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांवर मनपाने थकीत भाड्यापोटी लावलेला पाचपट दंड रद्दचा महासभेने केलेल्या ठरावावर चार महिन्यांपासून प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. हा ठराव विखंडनाला पाठवला जात नाही किंवा त्याची अंमलबजावणीदेखील केली जात नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.\nपावसाने लावली रस्त्यांची वाट\nशहरात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पंधरा दिवसांच्या पावसाने जळगाव शहरातील अनेक रस्त्यांची वाट लावली आहे. उपनगरामध्ये तर रस्ते कुठे व खड्डे कुठे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने जळगावातील वाहनधारक वैतागले आहेत.\nट्रकच्या धडकेत दाम्पत्य ठार\nअंत्यविधीसाठी जाणाऱ्या दाम्पत्याच्या मोटारसायकलला भरधाव आयशर ट्रकने धडक दिल्याने लोहार दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. पाचोरा-जामनेर रस्त्यावर आंबेवडगाव ते मालखेडादरम्यान शनिवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता ही घटना घडली. मधूकर रामकृष्ण लोहार (वय ४९) व संगीता लोहार (वय ४५) असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.\n‘अमृत’ योजनेच्या कामासाठी केलेले खोदकाम व पावसामुळे जळगाव शहरातील अनेक मुख्य व उपनगरातील रस्ते चिखलमय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी (दि. ८) महापालिकेत बैठक घेऊन दोन दिवसांत सर्व रस्त्यांवर मुरुम व कच टाकून दुरुस्ती करण्याच्या सूचना आयुक्तांसह अधिकाऱ्यांना दिल्या.\nधावत्या रेल्वेतून पडून तृतीय पंथीयाचा मृत्यू\nमुंबईकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेतून पडल्याने तृतीय पंथीयाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ८) सकाळी ८ वाजता उघडकीस आली.\nगाळेधारकांचा प्रश्न त्वरित सोडवा\nमनपा मालकीच्या मुदत संपलेल्या गाळेधारकांचा प्रश्न आठ वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यांनी भाड्याने बिले न भरल्याने मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. गाळ्यांचे फेरमुल्यांकन करून त्यांचा प्रश्न त्वरित मार्गी लावण्याची मागणी एमआयएमचे नगरसेवक रियाज बागवान यांनी आयुक्तांना निवेदन देवून केली आहे. मूठभर गाळेधारकांसाठी अवघ्या जळगावकरांना वेठीस धरू नका, अशी विनंतीही त्यांनी निवेदनात केली आहे.\nशहरात गेल्या चार दिवसांपासून दिवसभरात मधूनमधून येणाऱ्या पावसाच्या आनंदसरींमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातदेखील सर्वत्र पाऊस सुरू आहे. हतनूर धरण परिसरात पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे आठ गेट पूर्ण उघडण्यात आले आहेत. धरणातून सोमवारी (दि. ८) २७३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. जळगावला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर धरणाच्या पातळीत वाढ होऊन १४ टक्के साठा झाला.\nहतनूरचे बारा दरवाजे उघडले\nराज्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच मध्य प्रदेशातील तापी नदीच्या उगमस्थनीही पावसाचा जोर कायम आहे. या पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील महत्त्वाच्या धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. हतनूर धरणाचे बुधवारी (दि. ३) बारा दरवाजे पूर्ण उघडले असून, धरणातून २७ हजार ४७५ क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंत्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. जिल्ह्ययात जामनेर तालुक्यात सर्वात जास्त तर अमळनेर तालुक्यात कमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.\nजळगावः हतनूर धरणाचे सर्व दरवाजे उघडले\nगेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या विस्कळीत झाल्या असून, प्रवाशांचे अतोनात हाल झाल्याचे चित्र मंगळवारी (दि. २) जळगाव, भुसावळ, रावेर आणि पाचोरा रेल्वे स्थानकावर दिसून आले. पाचोऱ्यात हॉलिडे एक्सप्रेस पाच तास खोळंबल्याने तिच्यातील संतप्त रेल्वे प्रवाशांनी रूळावर उतरत रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केले. तर भुसावळला गोदान एक्स्प्रेस रद्द केल्याने संतप्त झालेले प्रवाशांनी घोषणबाजी केली.\n'काश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाही'\nशीला दीक्षित यांचं निधन, दिल्लीत दुखवटा जाहीर\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नीचं निधन\nमुंबई तापाने फणफणली, साथीच्या रोगांचं थैमान\nठाकरे-जावडेकर भेटीत जागा वाटपावर चर्चा\nमोदी, सोनियांची शीला दीक्षितांना श्रद्धांजली\nपुणेः डॉ. अजित गोळविलकर यांचे कॅनडात निधन\nविंडीजच्या दौऱ्यातून महेंद्रसिंह धोनीची माघार\nनाणार समर्थकांचा रत्नागिरीत प्रचंड मोर्चा\nबिग बॉस: आरोहची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री\nभविष्य १९ जुलै २०१९\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/how-australian-professors-reacted-to-iit-entrance-exam/", "date_download": "2019-07-20T16:48:31Z", "digest": "sha1:FHB6LF2NLHH2N6KYGLZKOJYFZLOXNP7D", "length": 12830, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "आयआयटी प्रवेश परीक्षेच्या प्रश्न पत्रिका पाहून ऑस्ट्रेलियन प्रोफेसर्सही स्तिमित ! - Majha Paper", "raw_content": "\nआयआयटी प्रवेश परीक्षेच्या प्रश्न पत्रिका पाहून ऑस्ट्रेलियन प्रोफेसर्सही स्तिमित \nJuly 11, 2019 , 9:48 am by मानसी टोकेकर Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: आयआयटी-जेईई, ऑस्ट्रेलिया, प्रश्नपत्रिका, प्रोफेसर\nयंदाच्या बारावीच्या परीक्षांच्या निकालांच्या पाठोपाठ निरनिराळ्या प्रवेश परीक्षांचे निकालही येऊ लागले आहेत. या प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन विद्यार्थी आता त्यांना हव्या त्या शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेण्याच्या तयारीत आहेत. याच प्रवेश परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सोडवाव्या लागत असणाऱ्या प्रश्नपत्रिका, काही ऑस्ट्रेलियन प्रोफेसर्सनी पाहिल्या. या प्रश्न पत्रिका वाचून पाहिल्यानंतर या प्राध्यापक मंडळींच्या प्रतिक्रिया नेमक्या टिपणारा एक व्हिडियो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, ‘tibees’ नामक यू-ट्यूबरने हा व्हिडियो प्रसिद्ध केला आहे. या व्हिडियोमध्ये ऑस्ट्रेलियन प्राध्यापक मंडळी ‘जेईई’च्या प्रश्नपत्रिका पाहून स्तिमित झालेली पहावयास मिळत आहेत.\nदेशातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी इच्छुक विद्यार्थांना ‘जेईई’, म्हणजेच जॉइंट एन्ट्रन्स एक्झॅममध्ये उत्तम मार्कांनी उत्तीर्ण होणे आवश्यक असते. तसेच या परीक्षेमध्ये सर्वोत्तम रँकिंग असलेले विद्यार्थी इंडियन इंस्टीट्युट ऑफ टेक्नोलॉजी, म्हणजेच आयआयटीमध्ये प्रवेशास पात्र ठरत असतात. या प्रवेश परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना गणित, भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांवर आधारित प्रश्न सोडवावे लागतात. ही परीक्षा उत्तम गुणांसह उत्तीर्ण करणे हे विद्यार्थ्यांच्या पुढले मोठे आव्हान असते. या परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थी खास प्रशिक्षणही घेत असतात. पण तरीही या परीक्षेमध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणे ही कामगिरी फारशी सोपी नाही, याचा प्रत्यय ऑस्ट्रेलियन प्राध्यापक मंडळींना येत असलेला या व्हिडियोमध्ये पहावयास मिळत आहे.\nसोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडियोमध्ये संबंधित यू ट्यूबरने सहा ऑस्ट्रेलियन प्राध्यापकांच्या प्रतिक्रिया चित्रित केल्या असून, यांपैकी बहुतेक प्रतिक्रिया आश्चर्य व्यक्त करणाऱ्याच आहेत. डॉक्टर जेम्स हचिसन यांनी जेईईची प्रश्नपत्रिका चाळत असतानाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘अशी प्रश्नपत्रिका पाहून एखाद्याच्या तोंडचे पाणी पळाले नाही, तर ती व्यक्ती खरोखरच अतिशय बुद्धिमान विद्यार्थी असली पाहिजे’ असे म्हणत बारावीनंतर आपल्याला अशी प्रश्नपत्रिका कोणी सोडविण्यास दिली असती, तर आपल्याला रडूच कोसळले असते’, अशी कबुलीही डॉक्टर हचिसन यांनी दिली आहे. त्याच बरोबर इतक्या उच्च पातळीच्या प्रश्नपत्रिका सोडवून त्यामध्ये उत्तम गुणांनी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे आपल्याला मनापासून कौतुक वाटत असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.\nप्रोफेसर बॅरी ह्युज गणितज्ञ असून, त्यांनी प्रश्नपत्रिकेतील गणितावर आधारित प्रश्न पाहिल्यानंतर एका तासात इतकी गणिते सोडविणे आपल्याला देखील सहजसाध्य नसल्याचे म्हटले. इतर प्राध्यापक मंडळींच्या प्रतिक्रिया देखील अश्याच होत्या. बारावीतील विद्यार्थ्यांना या प्रश्नपत्रिकांमध्ये जसे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी लागणारी तयारी आणि अभ्यास, ऑस्ट्रेलियातील विद्यार्थी विद्यापीठ पातळीवर करीत असल्याचे या प्राध्यापक मंडळींचे म्हणणे आहे. त्यावरूनच जेईईच्या प्रवेश परीक्षेचे स्वरूप आपल्या लक्षात येते. अश्या प्रकारच्या परीक्षांची तयारी बहुधा पाठांतरावरच जास्त प्रमाणात अवलंबून असून, शिक्षणाच्या दृष्टीने केवळ पाठांतराचा वापर फारसा योग्य नसल्याचेही या प्राध्यापकांचे म्हणणे आहे.\nऑनलाईन सुरु केलेल्या ���्यवसायात ४ मित्रांनी केली १ वर्षात २५ कोटीपेक्षा जास्त कमाई\nया बसचालकाने आपल्या बसमध्येच फुलविली लहानशी ‘मिनी लालबाग’ \nतब्बल ३९ हजार रुपयांचा लिंबू\nअंत्यसंस्कार काही सेकंद उशीराने उरकल्याने मृतकाच्या परिवाराला दंड \nतुम्ही पाहिला आहे का २१ कोटींचा तळीराम रेडा \nहार्मोन्सचे संतुलन मानसिक आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक\nजॅक मा नी सांगितले यशाचे गमक\nरशियाने अमेरिकेला केवळ सात मिलियन डॉलर्समध्ये विकले अलास्का…\n‘या’ महिलेने केला १० हजार पुरुषांशी शय्यासोबत केल्याचा दावा\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/maharashtra/nalasopara-arm-case-update-ats-file-chargsheet/49402/", "date_download": "2019-07-20T16:40:09Z", "digest": "sha1:7ZCGOTYTFSYOC7M4G6ZNLQWUVIS5HGLD", "length": 8872, "nlines": 92, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Nalasopara arm case update, ATS file chargsheet", "raw_content": "\nघर महाराष्ट्र नालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरण : ATSचं आरोपपत्र दाखल\nनालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरण : ATSचं आरोपपत्र दाखल\nनालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरणामध्ये आता दहशतवाद विरोधी पथकानं आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकरसह, श्रीकांत पांगरकरसह १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.\nनालासोपारा अवैध शस्त्रसाठा प्रकरणामध्ये आता दहशतवाद विरोधी पथकानं आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये वैभव राऊत, शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकरसह, श्रीकांत पांगरकरसह १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. एनआयए कोर्टात ६ हजार ८४२ पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. विस्फोटके कायदा, महाराष्ट्र पोलिस कायदा तसेच दहशतवादी कारवायांच्या विरोधी असलेल्या बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याखाली हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या आरोपपत्रामध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीसह अन्य संस्थांचा संबंध आहे असं देखील एसआयटीनं म्हटलं आहे.\n८ ऑगस्ट रोजी नालासापाऱ्यातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता. नालासोपाऱ्यातून वैभव राऊतला अटक केल्यानंतर एटीएसच्या हाती काही शस्त्रास्त्र देखील लागली होती. यावेळी पोलिसांनी गावठी बॉम्ब, काडतुसं देखील जप्त केली होती. तसेच वैभव राऊतला अटक केल्यानंतर सुधन्वा गोंधळेकर, शरद कळसकर आणि श्रीकांत पांगारकर देखील बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. दरम्यान, या चौघांसह ATSनं आणखी १२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. चौकशीअंती अनेक धक्कादायक खुलासे यावेळी चौकशी दरम्यान करण्यात आले आहेत.\nवाचा – नालासोपारा स्फोटक प्रकरण; आरोपींना ३ सप्टेंबरपर्यंत एटीएस कोठडी\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत नात्याला काळीमा | सख्ख्या भावाने केला भावाचा खून | पोलिसांची केली दिशाभूल\nपौष्टिक आहार घेण्यासाठी ‘ईट राईट इंडिया’चा नारा\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या पत्नीचे निधन\nजगबुडीच्या पुरामुळे मुंबई-गोवा महामार्ग पुन्हा ठप्प\n‘एलएलबी आणि एलएलएम’चा निकाल जाहीर\nएसटीच्या शिवनेरीला उत्तम प्रतिसाद; १० दिवसात ६ हजार प्रवासी वाढले\nपिंपरी-चिंचवडमध्ये मोटारच्या लाईटवर केला अंत्यविधी\n“अजित पवार, मस्ती तुझीच जिरली” शिवाजीराव आढळरावांच पलटवार\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nफेसअॅप खरंच डेटा हॅक करतो का\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45446", "date_download": "2019-07-20T15:56:22Z", "digest": "sha1:XY24PEU3VWMKVPHIFOX6AWKIY4DABXBP", "length": 23175, "nlines": 237, "source_domain": "www.maayboli.com", "title": "न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर मधे महाराष्ट्राचा महोत्सव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर मधे महाराष्ट्राचा महोत्सव\nन्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर मधे महाराष्ट्राचा महोत्सव\nया रविवारी (दि. २२ सप्टेंबर) न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमधे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून प्रायोजीत, दिपोत्सव साजरा झाला. जगातल्या सगळ्यात गजबजलेल्या या चौकात या दिवशी महाराष्ट्राची संस्कृती झगमगली. लावणीपासून गोविंदापर्यंत आणि मेंदी पासून ताज्या भज्यांच्या खमंग वासापर्यंत मराठी संस्कृतीनं, तिथे जमलेल्या साडेतीन लाख देशी विदेशी पाहुण्यांना आपलंसं केलं. या कार्यक्रमात सहभागी झालेले बृहन्महाराष्ट्रमंडळाचे विश्वस्त श्री आशिष चौघुले यांच्याकडून यांच्याकडून मराठी माणसाला अभिमान वाटावी आणि कायम स्मरणात रहावी अशी ही प्रकाशचित्रे\n१. टाईम्स स्क्वेअरमधे गोविंदा. सर्व छायाचित्रे श्री आशिष चौघुले\n२. टाईम्स स्क्वेअरमधे गोविंदा\n४. श्री छगन भुजबळ आणि श्री आशिष चौघुले\n५. अस्सल मराठमोळ्या वेषात न्यूयॉर्कचे श्री सतीश वारे आणि श्री मुकंद खिस्ती, श्री आशिष चौघुले यांच्या बरोबर.\n आजच्याच पेपरात फोटु हाये......\n पण प्रचिंची संख्या अजून जास्त चालली असती...:)\nधन्यवाद अजय, आजच्या मटामध्येही अगदी मुख्यपृष्ठावर फोटो आहे.. अभिनंदन मप महामंडळाचे आणि शुभेच्छा .\nव्वा... बहुदा आयबीएन लोकमतला बातमी होती का सौ कडुन उडत उडत ऐकलं होतं.\nवा छान, मस्तच. मटामध्ये फोटो\nवा छान, मस्तच. मटामध्ये फोटो बघितला आणि बातमी वाचली, अभिनंदन.\nसाडेतीन लाख >>. अहो मी पण\nसाडेतीन लाख >>. अहो मी पण तिथे होतो. हा आकडा शक्य नाही.\nदिपोत्सव साजरा झाला >>> मला आधी खरेच वाटले की अनेक दिप लावून टाईम्स स्वेअर मध्ये आणखी थोडा उजेड पाडू, पण तो जे झाले तो दिपोत्सव नव्हता.\nकाही गमती जमती -\nछगनरावांना नीट इंग्लिश बोलता आले नाही. त्यांचे इंग्रजी ऐकून हहपुवा झाली. त्यापेक्षा त्यांनी मराठी /हिंदीत भाषन दिले असते आणि दुभाषा घेतला असता तर बरे झाले असते.\nशंकरची काही गाणी / गोंविंदा / काही चांगले नृत्य सोडले तर हा कार्यक्रम बकवास होता. महराष��ट्र टुरिझमला अजून चांगला कार्यक्रम नक्कीच करता आला असता.\nबरचं लिहिता येईल, पण जाऊदे. मधील काही कार्यक्रमांना इतके बोअर झाले की लोकांनी तर (लोकल गायक मंडळी, कल्चरल शॉट, पंजाबी गायक वगैरे) हुर्यो उडवली. पण संचालक मंडळाला दुसरा पर्याय नव्हता. लोकं गणपती बाप्पा मोरया म्हणून तो कार्यक्रम हाणून पाडत होते.\nफक्त एकदाच खूप चांगले वाटले ते म्हणजे शंकरचे शेवटचे सुनो जोरसे दुनियावालो हे गाणे. त्यामुळे माफ. असो.\nगोविंदा भारी दिसतो आहे.\nगोविंदा भारी दिसतो आहे.\nअगदी खरं आहे,केदार. मी पण\nअगदी खरं आहे,केदार. मी पण गेले होते. दिपोत्सव वगैरे अजिबात नव्हता तो. जाहिरातबाजी जेवढी केली त्यामानाने कार्यक्रम काहीचं चांगला नव्हता.\nमाफ करा, मी जे काही जेमतेम\nमाफ करा, मी जे काही जेमतेम तासभर तिथे थांबू शकलो तेंव्हा मला तरी नियोजनशून्य गोंधळ बघायला मिळाला. स्टॉल्स मांडलेल्या टीचभर जागेत तीन साडेतीनहजार माणसंची भयंकर रेटारेटी, धक्काबुक्कीच एवढी भीषण होती, की खरच साडेतीन लाख लोक आले असते तर काय झाले असते याची कल्पनाच करवत नाही.\nभजी व जिलबी घेण्यासाठी जी झुंबड उडाली होती त्या सर्वांना ती भजी व जिलबी तळत असलेल्या मोठ्या कढईत स्वतःच पडण्याची खास सोय आयोजकांनी उपलब्ध करून दिली होती.\nगणपतीनंतर दहा दिवसात दिवाळी साजरी करून त्यात दहीहंडी फोडण्याचा हा कार्यक्रम नक्की कोणी व का केला होता त्यांना महाराष्ट्र टुरिझमने रुपये किती व का दिले त्यांना महाराष्ट्र टुरिझमने रुपये किती व का दिले छगनच्या परदेशवारीचे पैसे कोणी भरले असतील छगनच्या परदेशवारीचे पैसे कोणी भरले असतील असे काही प्रश्न मला पाच डॉलरचा एक सामोसा खाताना पडले.\nजीएस केदार आणि नितीचं वाचून\nकेदार आणि नितीचं वाचून गेलो नाही तेच बरं झालं असं वाटलं.\nसर्वांना ती भजी व जिलबी तळत\nसर्वांना ती भजी व जिलबी तळत असलेल्या मोठ्या कढईत स्वतःच पडण्याची खास सोय>>> धन्य\nजीएस कढईत न पडता परत\nकढईत न पडता परत आल्याबद्दल अभिनंदन.\nभजी व जिलबी तळत असलेल्या\nभजी व जिलबी तळत असलेल्या मोठ्या कढईत स्वतःच पडण्याची खास सोय आयोजकांनी उपलब्ध करून दिली होती.\nआणि ती भजी इतकी बकवास होती की\nआणि ती भजी इतकी बकवास होती की बास. मी फेकून दिली. आणि मिनिमम काही पण $५ ला\nअरे जीस भाऊ मग पार्ल्यात मी येण्याचे आवाहन केले होते तर तू येणार आहेस हे सांगायचे की\nवाचून वाटतंय गेले नाही ते बरं\nवाचून वाटतंय गेले नाही ते बरं झालं तेही २ मुलांना घेऊन.\nफेबुवर एक फेटेवाला स्पायडरमॅन पाहिला या ईव्हेंटमधला.\nअभिनंदनाबद्दल धन्यवाद. ज्याचे तळते त्याला कळते हे मला कळता कळता थोडक्यात वाचलो.\nकेदार, अरे मी नव्हते वाचले तुझे आवाहन. तू पण फसलास हे वाचून माझे दु:ख जरा हलके झाले\nत्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की मी गर्दी आहे म्हणून आधीच खूप कूपन्स विकत घेतली होती, ती मी त्वरेने त्या गर्दीतच कुणाला तरी विकून टाकली.\nकेदार, अरे मी नव्हते वाचले\nकेदार, अरे मी नव्हते वाचले तुझे आवाहन. तू पण फसलास हे वाचून माझे दु:ख जरा हलके झाले फिदीफिदी\nत्यातल्या त्यात समाधानाची बाब अशी की मी गर्दी आहे म्हणून आधीच खूप कूपन्स विकत घेतली होती, ती मी त्वरेने त्या गर्दीतच कुणाला तरी विकून टाकली. >>\n>> ती मी त्वरेने त्या गर्दीतच\n>> ती मी त्वरेने त्या गर्दीतच कुणाला तरी विकून टाकली.\nतरीच केदार म्हणत होता की गर्दीत एकजण 'दस का पाँच' करत फिरत होता. त्याला वाटलं वातावरणनिर्मितीसाठी.\nएकजण मलाही कुपन हवे का\nएकजण मलाही कुपन हवे का असं विचारत होता संध्याकाळी, पण मी दुपारी राजभोग मध्येच भोग लावला असल्याकारणाने (काय करणारं हॉटेलखाली राजभोगचा स्टॉल होता) संध्याकाळी त्या भयंकर चांगल्या अन्नापासून स्वतःला दुर ठेवले.\nबरं झालं मी (विसरले आणि) गेले\nबरं झालं मी (विसरले आणि) गेले नाही.\nगणपतीनंतर दहा दिवसात दिवाळी\nगणपतीनंतर दहा दिवसात दिवाळी साजरी करून त्यात दहीहंडी फोडण्याचा हा कार्यक्रम नक्की कोणी व का केला होता त्यांना महाराष्ट्र टुरिझमने रुपये किती व का दिले त्यांना महाराष्ट्र टुरिझमने रुपये किती व का दिले छगनच्या परदेशवारीचे पैसे कोणी भरले असतील छगनच्या परदेशवारीचे पैसे कोणी भरले असतील असे काही प्रश्न मला पाच डॉलरचा एक सामोसा खाताना पडले.\nछे गेले नाही हे बरं झालं असे\nछे गेले नाही हे बरं झालं असे होऊ शकत नाही. यु मिस्ड द रिअल फन. ते जे फालतू कार्यक्रम चालू होते त्याला बू करायला त्या कार्यक्रमापेक्षा जास्त मजा आली. सगळं पब्लिक त्याची मजा जास्त घेत होते. त्या कल्चरल शॉट वाल्याने इतका शॉट दिला पब्लिकला की, मोरया मोरया ऐकूण गणपती बाप्पाचे कान पण थकले असतील.\nछे गेले नाही हे बरं झालं असे\nछे गेले नाही हे बरं झालं असे होऊ शकत नाही. यु मि��्ड द रिअल फन. ते जे फालतू कार्यक्रम चालू होते त्याला बू करायला त्या कार्यक्रमापेक्षा जास्त मजा आली. सगळं पब्लिक त्याची मजा जास्त घेत होते.\nह्या कार्यक्रमाबद्दल खुप उत्सुकता होती.\n>>ज्याचे तळते त्याला कळते हे\n>>ज्याचे तळते त्याला कळते हे मला कळता कळता थोडक्यात वाचलो.\n>>ह्या कार्यक्रमाबद्दल खुप उत्सुकता होती.\nमाझाही तिथे जायचा विचार होता\nमाझाही तिथे जायचा विचार होता पण कंटाळा-आळस यामुळे गेले नाही......आता वाटते बरे झाले गेले नाही ते.\n>> ज्याचे तळते त्याला कळते हे\n>> ज्याचे तळते त्याला कळते हे मला कळता कळता थोडक्यात वाचलो.\nन तळता परत आल्याबद्दल अभिनंदन. जान बची लाखो पाये. आता 'दार ठोठावून परतलो' च्या धर्तीवर 'तळता तळता बचावलो' हा बाफ उघडा. या मंत्री लोकांना सरकारी खर्चाने अमेरिकेत येऊन फाडफाड इंग्रजीत भाषण करायची फार हौस असते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2019-07-20T15:41:16Z", "digest": "sha1:5UPAF72RYD4DBQZEBSWH4TK2TGWFWW7G", "length": 10994, "nlines": 109, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "परदेशी प्रेक्षकांनाही 'कबीर सिंग'ची भुरळ; ऑस्ट्रेलियात 'उरी'लाही टाकलं मागे | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news परदेशी प्रेक्षकांनाही ‘कबीर सिंग’ची भुरळ; ऑस्ट्रेलियात ‘उरी’लाही टाकलं माग��\nपरदेशी प्रेक्षकांनाही ‘कबीर सिंग’ची भुरळ; ऑस्ट्रेलियात ‘उरी’लाही टाकलं मागे\nशाहिद कपूर स्टारर ‘कबीर सिंग’ हा चित्रपट २१ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेलुगू चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’चा रिमेक असलेला हा चित्रपट देशासह विदेशातही गाजत आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटामध्ये उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे शाहिदचीही लोकप्रियता आता कमालीची वाढली आहे. ‘कबीर सिंग’ने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर २३५. ७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या कमाईमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने ‘भारत’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटांनाही कमाईमध्ये मागे टाकलं आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर आकडेवारी जाहीर करत ही माहिती दिली आहे.\n‘कबीर सिंग’पूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये सलमान खानचा ‘भारत’ आणि विकी कौशलचा ‘उरी’ आणि रणवीर सिंहचा ‘गली बॉय’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. या चित्रपटांनी ऑस्ट्रेलियामध्ये अनुक्रमे ‘गली बॉय’ ९,४४,९७४ डॉलर ( ४५ कोटी रुपये), ‘उरी’ ८,८७,९२१ डॉलर (४२ कोटी रुपये), ‘भारत’ ८,५२,५०६ डॉलर (४० कोटी रुपये), ‘कलंक’ ८,३४,०३७ डॉलर (४० कोटी रुपये)इतकी कमाई केली होती. विशेष म्हणजे या साऱ्या चित्रपटांना मागे टाकत ‘कबीर सिंग’ने ऑस्ट्रेलियामध्ये ९.५९,९९४ डॉलरची (४६ कोटी रुपये) कमाई केली आहे.\nदरम्यान, भारतामध्ये या चित्रपटाने केवळ तीन आठवड्यांमध्ये २३५ कोटींचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाने २०१९ या वर्षातील अनेक सुपरहिट चित्रपटांना कमाईमध्ये मागे टाकलं आहे.\nअमिषा पटेलला अटक होणार \nपुणे पोलिसांनाच हव्यात पुणेरी पाट्या, असतील तर इथे पाठवा\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुला���च्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shabdaparyay.blogspot.com/2011/02/blog-post.html", "date_download": "2019-07-20T16:28:56Z", "digest": "sha1:M4DELS3SK3QUV5HE3XPZJIPEUXAYPFD4", "length": 51247, "nlines": 845, "source_domain": "shabdaparyay.blogspot.com", "title": "शब्दपर्याय: विज्ञानातील आणखी नवे शब्द-०१", "raw_content": "\nप्रचलित इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द प्राप्त करवून देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्हालाही आवडावा हीच अपेक्षा आहे.\nविज्ञानातील आणखी नवे शब्द-०१\nअकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द\nअक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द\n३ अंतिम स्थानक Terminus\n८ अग्र, ध्रुव Pole\n१० अडखळणे, परांचन Wobble\n१३ अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम Deminutive\n१५ अनन्य, एकमेव Unique\n१९ अनुवाद, समाकलन Interpretation\n२० अनेकतेतून एकतेकडे जाणारा Converging\n२१ अन्योन्यक्रिया, परस्पर-संबंधन-अभिक्रिया Interaction\n२२ अपकेंद्री, केंद्रापसारी Centrifugal\n२४ अभिकेंद्री, केंद्राकर्षी Centripetal\n२६ अभिव्यक्ती, प्रकटन Representation\n३० अवघड, कठीण Formidable\n३५ अविद्राव्य मिश्रण Emulsion\n३६ अस्थायी, प्रस्तावरूपे Tentatively\n३७ आंतर-उतरणीचा कोन Angle-of-banking\n४० आंशिकीकरण स्तंभ Fractionation column\n४५ आणि त्यापाठचे सर्व Et seq\n४६ आपाती, येता Incident\n४८ आयतन मापांक Bulk-modulus\n४९ आयाम, मिती Dimension\n५० आराखडा, रचना, संरचना Scheme\n५१ आरेखीय, आलेखीय Graphical\n५४ आवर्ती, लयबद्ध Harmonic\n५५ आविष्कार, घटना, विधी Phenomenon\n५६ आवृत्ती काल Periodic-time\n५९ उद्युक्त करणारा, चेतवणारा Startling\n६० उपचार प्रक्रिया, खातिरदारी, सिद्धता Treatment\n६२ उभयदिक्प्रवाह Alternating current\n६४ उष्णतोत्सर्जित कण Termion\n६५ उष्णतोत्सर्जित कणाविषयी Thermionic\n६६ ऋणदंड, ऋणाग्र Cathode\n७१ एकसुरी, एकरंगी, एककल्ली Monotonous\n७२ कमाल, जास्तीत जास्त Maximum\n७४ कांचफुंक्या, कासार Glass blower\n८२ कालावकाश सातत्य Space-time-continuum\n८३ काळोखात्तील मंद चकाकी, प्रस्फुरण Phosporescence\n८४ किमान, कमीत कमी Minimum\n८६ केंद्रापासून दूर दूर फाटे फुटणारा Diverging\n८७ कैवार घेणे, तरफदारी करणे, वकिली करणे Advocacy\n९२ क्षपण, कमी करणे Reduction\n९४ क्षेपक, उदंचक Pump\n१०० गोलक धारवा Ball-bearing\n१०१ घटना घडल्या त्यानुसार Incidently\n१०२ घनावस्था Solid state\n१०६ चाकू, सुरी, खरडणे Scalpel\n११० चुंबकीय प्रवर्तन Magnetic induction\n११५ जागा, ठिकाण, बिंदू Spot\n११६ जाती, प्रकार, नमुने Species\n११७ जोड स्थानक Junction\n११९ ठळक वैशिष्ट्ये Features\n१२० ठसा उमटवणे Modulation\n१२२ ढळवणे, वळवणे, फिरवणे, कलवणे Deflect\n१२५ तक्ता, ताव Sheet\n१२८ तपास, शहानिशा Scrutiny\n१३३ तर्कदुष्ट, तर्कसंगत, वाजवी Resonable\n१३४ तर्कसंगत पुष्टी करणे, पटवणे, योग्य ठरवणे Justify\n१३६ तारेचे स्थितीस्थापक वळे, वंचक Spring\n१३७ तार्किकदृष्ट्या अचूक, वाजवी Reasonably accurate\n१३९ तीव्र, गडद Intense\n१४१ तुषार, सूक्ष्मकण Droplet\n१४९ दर्शनी, उघड Apparent\n१५० दिप्ती, प्रभा Lunimosity\n१५१ दिशेचे केंद्रिकरण Direction focusing\n१५९ धनदंड, धनाग्र Anode\n१६१ धारणा, संकल्पना, विचार Contention\n१६२ न चुकता Invariable\n१६५ निर्देशक, संचालक, दिग्दर्शक Director\n१६७ निर्मिती घडण Formation\n१६८ निश्चयात्मक, खात्री पटवणारी Convincing\n१६९ निष्क्रिय वायू Inert gases\n१७४ पट्टी, पल्ला, परास, आवाका, पोहोच Range\n१७७ परस्पर आकर्षण, आंतररेण्वीय आकर्षण Cohesion\n१८० परावर्तित केलेला Deflected\n१८१ परावर्तित झालेला Reflected\n१८२ परिणामतः, कालौघात, यथावकाश Eventually\n१८३ परिणामतः, यथावकाश Consequently\n१८७ परिमाण, आकार, मिती Magnitude\n१८८ परिमाणाचा स्तर Order of magnitude\n१९२ पारिभाषिक शब्द Glossary, terminology\n१९८ पूर्णांक संख्या Whole number\n१९९ पृथक्करण नलिका Paring tube\n२०१ पेशीसंच, घट Battery\n२०३ पोकळ दंडगोल, पोकळ वृत्तिकाचिती, नळकांडे Cylinder\n२०६ प्रकाशाने प्राप्त होणारी चकाकी, दिप्तीस्फुरण Luminescence\n२०७ प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण Fluroscence\n२०८ प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण Fluroscence\n२०९ प्रचुरता, विपुलता Abundance\n२१२ प्रत्यास्थ, लवचिक Elastic\n२१३ प्रबळ ठरणे, उठून दिसणे Predominate\n२१४ प्रभा, आभा, उजाळा, प्रकाश, उजेड Glow\n२२२ प्रारणशोध व पट्टीनिश्चिती RADAR (radio Detection And Ranging)\n२२३ प्रारणस्वरूप, किरणात्मक Radio\n२२४ प्रावस्थ In phase\n२३० फलन, प्रकार्य Function\n२३१ बदल, परिवर्तन, प्रवास Transit\n२३२ बारीक कण, तपशिलातील Fine\n२३४ भपका, फटका, स्पंद Pulse\n२३५ भरीव विवृत्त, अंडाकृती Ellipsoid\n२३६ भाकीत करणे, पूर्वानुमान करणे Prognostications\n२३८ भारक गुणकांश Weighing-factor\n२३९ भारावतरण, विद्युतभार विसर्जन Discharge\n२४१ भेदणे, शिरकाव करणे Penetrate\n२४३ महत्त्व पटवणार्‍या Extenuating\n२४८ मिलिकन यांच्या प्रायोगिक उपकरणाचे संरचनात्मक प्रकटन Schematic representation of Millicon’s apperatus\n२४९ मुद्दा, विधान, पक्ष Argument\n२५३ मोहोरबंद करणे Seal\n२५४ यंत्रविद्या, यांत्रिकी, स्थितीगतीशास्त्र Mechanics\n२५५ यदृच्छय, अवचित निवडलेला Arbitrary\n२५७ रचना, मांडणी Arrangement\n२५९ राजस मूलद्रव्य Nobel elements\n२६० राशी, अभिव्यक्ती, प्रकटन Expression\n२६१ राशी, परिमाण Quantity\n२६८ लघुत्तम मोजणी Least count\n२६९ लय, ताल, तालमेळ Harmony\n२७१ लहर, तरंग Wave\n२७२ लहान परिमाण, डाग Speck\n२७७ वर्णरेषा Spectral lines\n२७८ वर्धित, वाढता Extensive\n२८३ वारंवारिता, कंपन, स्पंदनदर Frequency\n२८४ वार्षिक, नामशेष करणे Annual\n२८५ विख्यात, प्रसिद्ध Eminent\n२८८ विद्युत परिपथ Electric-circuit\n२९० विद्युत-द्रव-विश्लेषण, विद्युतरासायनिक विघटन Electrolysis\n२९५ विभव, स्थितिज Potential\n२९६ विभेदन, निश्चय, निर्णय Resolve\n२९७ विभेदनशक्ती, भेदकता Penetration power\n२९८ वियोजन बिंदू Breaking-point\n३०३ विवर्तन गाळणी Diffraction grating\n३०६ वीज-कण, विजक, ऋण-कण, विद्युत-कण Electron\n३०८ वेगाचे केंद्रिकरण Velocity focusing\n३०९ वेटोळे, वळे Coil\n३१० व्यतिकरण, उच्छेद, खटकणे, नडणे Interfere\n३११ व्यवधान, विचलन Disturbance\n३१२ व्युत्पन्न, मौलिक Ingenious\n३१३ शलाका, प्रकाश-शलाका, तुळई Beam\n३१६ शोधून काढणे Derive\n३१७ शोषक्षेपक Suction pump\n३२० संघटन, संयोजन Composition\n३२२ संतुलित अवस्था Equilibrium\n३२४ संदर्भ स्तर, पातळी Datum\n३२५ संपाती, एकाच वेळी Co-incident\n३३८ समभार (मूलद्रव्ये) Isobars\n३४० समसंकालिक, समकालीन Isochronous\n३४१ समसंख्य-विरक्तक (मूलद्रव्ये) Isotones\n३४२ समस्थानिकीय मागवेधक Isotopic tracer\n३४४ समस्वरूपी, एकसमान Uniform\n३४७ सर्वदूर, सर्वत्र Widely\n३४८ सर्वव्यापी, सर्वसमावेशक Comprehensive\n३४९ सहगुणक, गुणांक, गुणकांश Coefficient\n३५० सहप्रेरणा Mutual induction\n३५१ सहभाग, सहयोग Collaboration\n३५३ साचा, आराखडा, तर्जुमा, प्रारूप Pattern\n३५४ सातत्य, सारखेपणा Consistance\n३५५ सापेक्ष पृथकता, लघुत्तम मोजणी/पल्ला, विभेदनक्षमता Resolution\n३५८ साहित्य, उपकरण Aparatus\n३६० सुगंधी पीतस्फटिक Amber\n३६२ सुटसुटित बांधणीचा Compact design\n३६३ सुयोग्य, सोयीस्कर, योग्य, उचित, यथोचित Suitable\n३६४ सुरक्षित, सुनिश्चित, निर्भ्रांत, निर्विघ्न, निर्धास्त Secured\n३७१ सूचन, पर्यवसान, परिणाम Implication\n३७२ सोयाबीनसारख्या शेंगा Edammame\n३७३ स्थानांतरण, स्थलांतरण, अनुवाद, भाषांतर Translation\n३७४ स्थिरांक, अचल Constant\n३७६ स्पंदन, स्पंद Vibration\n३७९ स्पष्टीकरण, उलगडा Elucidation\n३८३ हिंसक, प्रक्षोभक Violent\nअल्फाबेटिकली रचलेले मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द\nअक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द\n३ Abundance प्रचुरता, विपुलता\n७ Advocacy कैवार घेणे, तरफदारी करणे, वकिली करणे\n९ Alternating current उभयदिक्प्रवाह\n१० Amber सुगंधी पीतस्फटिक\n१३ Angle-of-banking आंतर-उतरणीचा कोन\n१६ Annual वार्षिक, नामशेष करणे\n१७ Anode धनदंड, धनाग्र\n१८ Aparatus साहित्य, उपकरण\n१९ Apparent दर्शनी, उघड\n२१ Arbitrary यदृच्छय, अवचित निवडलेला\n२२ Argument मुद्दा, विधान, पक्ष\n२३ Arrangement रचना, मांडणी\n२८ Ball-bearing गोलक धारवा\n२९ Battery पेशीसंच, घट\n३० Beam शलाका, प्रकाश-शलाका, तुळई\n३३ Breaking-point वियोजन बिंदू\n३४ Bulk-modulus आयतन मापांक\n३९ Cathode ऋणदंड, ऋणाग्र\n४२ Centrifugal अपकेंद्री, केंद्रापसारी\n४४ Centripetal अभिकेंद्री, केंद्राकर्षी\n४८ Coefficient सहगुणक, गुणांक, गुणकांश\n४९ Cohesion परस्पर आकर्षण, आंतररेण्वीय आकर्षण\n५० Coil वेटोळे, वळे\n५१ Co-incident संपाती, एकाच वेळी\n५२ Collaboration सहभाग, सहयोग\n५५ Compact design सुटसुटित बांधणीचा\n५७ Composition संघटन, संयोजन\n५८ Comprehensive सर्वव्यापी, सर्वसमावेशक\n६७ Consequently परिणामतः, यथावकाश\n६९ Consistance सातत्य, सारखेपणा\n७० Constant स्थिरांक, अचल\n७१ Contention धारणा, संकल्पना, विचार\n७२ Converging अनेकतेतून एकतेकडे जाणारा\n७५ Convincing निश्चयात्मक, खात्री पटवणारी\n८६ Cylinder पोकळ दंडगोल, पोकळ वृत्तिकाचिती, नळकांडे\n८७ Datum संदर्भ स्तर, पातळी\n८९ Deflect ढळवणे, वळवणे, फिरवणे, कलवणे\n९० Deflected परावर्तित केलेला\n९२ Deminutive अतिसूक्ष्म, सूक्ष्मतम\n९३ Derive शोधून काढणे\n१०१ Dimension आयाम, मिती\n१०५ Direction focusing दिशेचे केंद्रिकरण\n१०६ Director निर्देशक, संचालक, दिग्दर्शक\n१०८ Discharge भारावतरण, विद्युतभार विसर्जन\n११३ Disturbance व्यवधान, विचलन\n११४ Diverging केंद्रापासून दूर दूर फाटे फुटणारा\n११७ Droplet तुषार, सूक्ष्मकण\n१२० Edammame सोयाबीनसारख्या शेंगा\n१२३ Elastic प्रत्यास्थ, लवचिक\n१२५ Electric-circuit विद्युत परिपथ\n१२७ Electrolysis विद्युत-द्रव-विश्लेषण, विद्युतरासायनिक विघटन\n१३१ Electron वीज-कण, विजक, ऋण-कण, विद्युत-कण\n१३२ Ellipsoid भरीव विवृत्त, अंडाकृती\n१३५ Elucidation स्पष्टीकरण, उलगडा\n१३६ Eminent विख्यात, प्रसिद्ध\n१३७ Emulsion अविद्राव्य मिश्रण\n१३९ Equilibrium संतुलित अवस्था\n१४३ Et seq आणि त्यापाठचे सर्व\n१४७ Eventually परिणामतः, कालौघात, यथावकाश\n१४९ Expression राशी, अभिव्यक्ती, प्रकटन\n१५० Extensive वर्धित, वाढता\n१५१ Extenuating महत्त्व पटवणार्‍या\n१५३ Features ठळक वैशिष्ट्ये\n१५५ Fine बारीक कण, तपशिलातील\n१५९ Fluroscence प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण\n१६० Fluroscence प्रकाशाने प्राप्त होणारी रंगीत चकाकी, रंगस्फुरण\n१६२ Formation निर्मिती घडण\n१६३ Formidable अवघड, कठीण\n१६६ Fractional distillation आंशिक उर्ध्वपातन\n१६७ Fractionation column आंशिकीकरण स्तंभ\n१६९ Frequency वारंवारिता, कंपन, स्पंदनदर\n१७० Function फलन, प्रकार्य\n१७७ Glass blower कांचफुंक्या, कासार\n१७८ Glossary, terminology पारिभाषिक शब्द\n१७९ Glow प्रभा, आभा, उजाळा, प्रकाश, उजेड\n१८१ Graphical आरेखीय, आलेखीय\n१८५ Harmonic आवर्ती, लयबद्ध\n१८६ Harmony लय, ताल, तालमेळ\n१९० Implication सूचन, पर्यवसान, परिणाम\n१९२ In phase प्रावस्थ\n१९४ Incident आपाती, येता\n१९६ Incidently घटना घडल्या त्यानुसार\n१९९ Inert gases निष्क्रिय वायू\n२०१ Ingenious व्युत्पन्न, मौलिक\n२०४ Intense तीव्र, गडद\n२०६ Interaction अन्योन्यक्रिया, परस्पर-संबंधन-अभिक्रिया\n२०७ Interfere व्यतिकरण, उच्छेद, खटकणे, नडणे\n२०९ Interpretation अनुवाद, समाकलन\n२११ Invariable न चुकता\n२१४ Isobars समभार (मूलद्रव्ये)\n२१५ Isochronous समसंकालिक, समकालीन\n२१६ Isotones समसंख्य-विरक्तक (मूलद्रव्ये)\n२१८ Isotopic tracer समस्थानिकीय मागवेधक\n२१९ Junction जोड स्थानक\n२२० Justify तर्कसंगत पुष्टी करणे, पटवणे, योग्य ठरवणे\n२२२ Least count लघुत्तम मोजणी\n२२६ Luminescence प्रकाशाने प्राप्त होणारी चकाकी, दिप्तीस्फुरण\n२२७ Lunimosity दिप्ती, प्रभा\n२२९ Magnetic induction चुंबकीय प्रवर्तन\n२३० Magnitude परिमाण, आकार, मिती\n२३२ Maximum कमाल, जास्तीत जास्त\n२३५ Mechanics यंत्रविद्या, यांत्रिकी, स्थितीगतीशास्त्र\n२३८ Minimum किमान, कमीत कमी\n२३९ Modulation ठसा उमटवणे\n२४३ Monotonous एकसुरी, एकरंगी, एककल्ली\n२४६ Mutual induction सहप्रेरणा\n२४७ Nobel elements राजस मूलद्रव्य\n२४९ Order of magnitude परिमाणाचा स्तर\n२५६ Paring tube पृथक्करण नलिका\n२५८ Pattern साचा, आराखडा, तर्जुमा, प्रारूप\n२६० Penetrate भेदणे, शिरकाव करणे\n२६१ Penetration power विभेदनशक्ती, भेदकता\n२६३ Periodic-time आवृत्ती काल\n२६५ Phenomenon आविष्कार, घटना, विधी\n२६६ Phosporescence काळोखात्तील मंद चकाकी, प्रस्फुरण\n२६८ Pole अग्र, ध्रुव\n२७१ Potential विभव, स्थितिज\n२७४ Predominate प्रबळ ठरणे, उठून दिसणे\n२७६ Prognostications भाकीत करणे, पूर्वानुमान करणे\n२७९ Pulse भपका, फटका, स्पंद\n२८० Pump क्षेपक, उदंचक\n२८१ Quantity राशी, परिमाण\n२८२ RADAR (radio Detection And Ranging) प्रारणशोध व पट्टीनिश्चिती\n२८४ Radio प्रारणस्वरूप, किरणात्मक\n२८५ Range पट्टी, पल्ला, परास, आवाका, पोहोच\n२८६ Reasonably accurate तार्किकदृष्ट्या अचूक, वाजवी\n२८८ Reduction क्षपण, कमी करणे\n२८९ Reflected परावर्तित झालेला\n२९१ Representation अभिव्यक्ती, प्रकटन\n२९४ Resolution सापेक्ष पृथकता, लघुत्तम मोजणी/पल्ला, विभेदनक्षमता\n२९५ Resolve विभेदन, निश्चय, निर्णय\n२९६ Resonable तर्कदुष्ट, तर्कसंगत, वाजवी\n३०४ Scalpel चाकू, सुरी, खरडणे\n३०७ Schematic representation of Millicon’s apperatus मिलिकन यांच्या प्रायोगिक उपकरणाचे संरचनात्मक प्रकटन\n३०८ Scheme आराखडा, रचना, संरचना\n३०९ Scrutiny तपास, शहानिशा\n३१० Seal मोहोरबंद करणे\n३११ Secured सुरक्षित, सुनिश्चित, निर्भ्रांत, निर्विघ्न, निर्धास्त\n३१५ Sheet तक्ता, ताव\n३२१ Solid state घनावस्था\n३२२ Space-time-continuum कालावकाश सातत्य\n३२३ Species जाती, प्रकार, नमुने\n३२४ Speck लहान परिमाण, डाग\n३२६ Spectral lines वर्णरेषा\n३३० Spot जागा, ठिकाण, बिंदू\n३३३ Spring तारेचे स्थितीस्थापक वळे, वंचक\n३३५ Startling उद्युक्त करणारा, चेतवणारा\n३४२ Suction pump शोषक्षेपक\n३४३ Suitable सुयोग्य, सोयीस्कर, योग्य, उचित, यथोचित\n३५० Tentatively अस्थायी, प्रस्तावरूपे\n३५१ Terminus अंतिम स्थानक\n३५२ Termion उष्णतोत्सर्जित कण\n३५४ Thermionic उष्णतोत्सर्जित कणाविषयी\n३६१ Transit बदल, परिवर्तन, प्रवास\n३६२ Translation स्थानांतरण, स्थलांतरण, अनुवाद, भाषांतर\n३६६ Treatment उपचार प्रक्रिया, खातिरदारी, सिद्धता\n३६८ Uniform समस्वरूपी, एकसमान\n३६९ Unique अनन्य, एकमेव\n३७३ Velocity focusing वेगाचे केंद्रिकरण\n३७५ Vibration स्पंदन, स्पंद\n३७६ Violent हिंसक, प्रक्षोभक\n३७९ Wave लहर, तरंग\n३८१ Weighing-factor भारक गुणकांश\n३८२ Whole number पूर्णांक संख्या\n३८३ Widely सर्वदूर, सर्वत्र\n३८४ Wobble अडखळणे, परांचन\nLabels: विज्ञानातील आणखी नवे शब्द-०१\nconformity या इंग्रजी शब्दाला आपण दिलेला 'सारुप्यता' हा मराठी पर्यायी शब्द योग्य आहे. मी या शब्दाबाबत \"अमृतमंथन डॉट कॉम\" या अनुदिनीवर विचारले होते. तेव्हा सुचवलेल्या शब्दातून हाच शब्द अधिक योग्य दिसून आला. धन्यवाद.\nमी लिहितो त्या अनुदिन्या\n१. नरेंद्र गोळे, २. ऊर्जस्वल\n३. सृजनशोध, ४. शब्दपर्याय\n५. स्वयंभू, ६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\nबृहत्‌ शब्दपर्याय संग्रह-२०१११०३१ (अकारविल्हे)\nअकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी शब्दपर्याय अक्र मराठी शब्दपर्याय मूळ इंग्रजी शब्द १ अंक-संगणक Laptop २ अंकित, अंकीय Digita...\nअकारविल्हे संपादित पर्यायी शब्द\nअक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द १ (मागे) वळणारी Circumflex (CX) २ (संवेदना) जाणवणे Sensing ३ (हृदयरोग) लक्षणधारी Symptomatic ४ १...\nबृहत शब्दपर्याय संग्रह २०१३०६१३\nबृहत शब्दपर्याय संग्रह २०१३०६१३ अल्फाबेटिकली रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द...\nविज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द\nअकारविल्हे लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी श्ब्द ००१ अंदाज estima...\nबृहत्‌ शब्दपर्याय संग्रह-२०१११०३१ (अल्फाबेटिकली)\nअल्फाबेटिकली रचलेल्या मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी शब्दपर्याय अक्र मूळ इंग्रजी शब्द मराठी शब्दपर्याय १ Abbreviations छोटे नाव, नावाचे लघुरू...\nअल्फाबेटिकली संपादित पर्यायी शब्द\nअक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द १ Aberrant असामान्य, अलौकिक, विरळा २ Abnormal अपसामान्य, विकृत ३ About face उजवीकडून पाठीमागे वळ...\n\"शब्दपर्याय\" ही अनुदिनी तांत्रिक, वैज्ञानिक, पारिभाषिक, प्रशासकीय, आणि सर्वच प्रकारच्या आधुनिक शास्त्रांकरता इतर भाषांत (विशेषतः इ...\nघरगुती औषधांतील इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय (अकारविल्हे रचलेले)\n“ घरगुती औषधे ” , लेखकः वैद्यतीर्थ कृष्णाजी नारायण तथा आप्पाशास्त्री साठे , आयुर्वेद भवन , काकडेवाडी , मुंबई ४००००४ , प्रथमावृत्तीः डिसेंब...\nकण-त्वरक-शास्त्रातील मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द\nकण-त्वरक-शात्रातील मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द १ Accuracy अचूकता २ Alternating-Gr...\nविज्ञानातील आणखी नवे शब्द-०१\nअकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द १ अंगभूत Intrinsic २ अंतर Dista...\nविज्ञानातील आणखी नवे शब्द-०१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.superhitstatus.in/2017/02/marathi-love-status-for-whatsapp.html", "date_download": "2019-07-20T16:49:54Z", "digest": "sha1:PYSVCSGSSMY6XWVCDVZKG7SMGMNSRIWG", "length": 6986, "nlines": 110, "source_domain": "www.superhitstatus.in", "title": "Marathi Love Status For Whatsapp मराठी लव स्टेटस", "raw_content": "\n1 “शिक्षण आपले जग बदलू शकते जे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे.” शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य – सोनेरी दार अनलॉक करण्याची गुरुकिल्ली\n2 एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर.\n3 माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात ,\nजास्त जोर दिला कि तुटणारी.\n4 जेंव्हा सगळंच संपून गेलंय\nतीच खरी वेळ असते\n5 माझे आई मला नेहमी अशिक्षितता अज्ञान पण सामंजस्य असहिष्णु असणे आवश्यक म्हणाले. शाळेत जा अक्षम काही लोक, अधिक सुशिक्षित व महाविद्यालयीन प्राध्यापक पेक्षा अधिक बुद्धिमान होते.\n6 सुरवातीला कधीही न आवडणारे नातं\nआवडू लागते अन् नव्याने ते फुलू लागते, ते नातं इतर\nनात्यांपेक्षा कणभर सरस असते\n7 तुमचा आजचा संघर्ष\n8 आपल्यला अनपेक्षित रित्या कधी सुवर्णसंधी मिळते याची वाट पाहता ..,हाती आलेली साधी संधी दवडू नका….कारण कोणतीही विद्या, ज्ञान , संधी, कधीच वाया जात नाही…\n9 तःचा “राग” इतका महाग करा कि\nकोणालाही तो ‘परवडणार’ नाही,\nआणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त\nकरा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.\n10 मैंने पूछा अपने खुदा से ,क्यो मेरी दुआ उसी वक्त नहीं सुनता . तो खुदा ने मुस्कुरा कर कहा , “में तो तेरे गुनाहो की सज़ा भी उसी वक़्त नहीं देता ”\n11.मला तीच पाहिजे विषय संपला…\n12.आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस\n13.जगातील सर्वात सुंदर गोष्ट….\nजि सहसा मिळत नाही…\n14.प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..\n15.तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.\n16.प्रेम म्हणजे, पावसाची सर..\nप्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…\n17.मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल\nकि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत\nतिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत\n18.एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.\n19.“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी\n“म” म्हणजे मन माझ.\n20.देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण\nजेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …\n21.जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…\n22.येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला\nतुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtradesha.com/shoib-akhtars-statement-on-newzealand-terror-attack/", "date_download": "2019-07-20T16:01:46Z", "digest": "sha1:R7G6F7L6WIT2PLOW7NVW4FCTKYKT5OR6", "length": 7296, "nlines": 80, "source_domain": "maharashtradesha.com", "title": "न्यूझीलंडमध्ये गोळीबार : अब अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही? - अख्तरचा सवाल", "raw_content": "\n‘धोनी तू निवृत्ती घेण्याची घाई करू नकोस’\nकधीकाळी मोदींचा कट्टर विरोधक असणारा ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपमध्ये\nगोव्याचा अर्थसंकल्प जाहीर : पर्यटन, कृषी, शिक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी विशेष तरतुदी\nआदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर शिवसेनेची नवी भूमिका\nमुळशीचा नाद खुळा : भात लावणीचा ‘हा’ नवा मुळशी पॅटर्न\nइव्हीएम मशिनबाबत अनेकांच्या मनात संभ्रम, विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी : अजित पवार\nन्यूझीलंडमध्ये गोळीबार : अब अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही\nवेलिंग्टनः न्यूझीलंड येथील दक्षिणेकडील क्रिस्तचर्च शहरातील दोन मशिदीत मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४० जण ठार झाले असून २० जखमी झाले आहेत. न्यूझीलंड पोलिसांनी ४ जणांना ताब्यात असून, त्यात १ महिला तर ३ पुरुषांचा समावेश आहे.\nदरम्यान,बांग्लादेशची टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. गोळीबारात पूर्ण बांग्लादेशची टीम थोडक्यात बचावली आहे. घटनास्थळी बांग्लादेशच्या क्रिकेट संघाचे खेळाडूही उपस्थित होते.\nहा फारच भीतीदायक अनुभव असल्याचं क्रिकेटर तमीम इक्बालनं सांगितलं आहे. खेळाडू बसमधून उतरून मशिदीत जाणार होते, त्याचदरम्यान हा गोळीबार झाला. न्यूझीलंडमधल्या क्रिस्तचर्च इथल्या दोन मशिदींमध्ये झालेल्या गोळीबाराचा जगभरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून शोएब अख्तर यानेही या हल्ल्याचा निषेध व्यक्त करताना मृतांना श्रंद्धांजली वाहिली. या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांचे सांत्वन करताना अब अल्लाह के घर मे हम सुरक्षित नही\n‘धोनी तू निवृत्ती घेण्याची घाई करू नकोस’\nकधीकाळी मोदींचा कट्टर विरोधक असणारा ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपमध्ये\nगोव्याचा अर्थसंकल्प जाहीर : पर्यटन, कृषी, शिक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी विशेष तरतुदी\n पण माढ्याचा तिढा कायम…\nराष्ट्रवादीची दुसरी यादी : मावळ मधून पार्थ पवार तर शिरुरमध्ये अमोल कोल्हेंना उमेदवारी\n‘धोनी तू निवृत्ती घेण्याची घाई करू नकोस’\nकधीकाळी मोदींचा कट्टर विरोधक असणारा ‘हा’ कॉंग्रेस नेता भाजपमध्ये\nगोव्याचा अर्थसंकल्प जाहीर : पर्यटन, कृषी, शिक्षण आणि रोजगार निर्मितीसाठी विशेष तरतुदी\nआदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं, ‘जन आशीर्वाद’ यात्रेवर शिवसेनेची नवी भूमिका\nमुळशीचा नाद खुळा : भात लावणीचा ‘हा’ नवा मुळशी पॅटर्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/19411", "date_download": "2019-07-20T16:45:35Z", "digest": "sha1:U7VPK4L4WGIKXJGV52CXSZBZKZNBE6Q4", "length": 4506, "nlines": 85, "source_domain": "www.maayboli.com", "title": "प्राग : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /प्राग\nशंभर मिनारांचं शहर - प्राग - चेक रिपब्लिक\nयुरोपमधे आल्यापासूनच प्राग बघायचे आहे हे ठरवलं होतं पण प्लॅन बनत नव्हता. यावर्षी शेवटी प्लॅन जमून आला.\nप्राग (चेकमधे प्राहा Praha) ही चेक रिपब्लिकची राजधानी, वाल्टावा (Vlatava) नदीच्या दोन्ही किनार्‍यावर वसली आहे. प्रागला जगातल्या सर्वात सुंदर शहरांपैकी एक मानले जाते. जवळजवळ ११०० वर्षापूर्वी हे शहर वसवलं गेलं आणि तेव्हापासून हे मध्य युरोपातले सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या महत्वाचे शहर बनले. २ रोमन सम्राटांनी इथूनच राज्य केलं होतं. चेकोस्लोवाकियाची राजधानीसुध्दा प्रागच होती आणि त्याच्या विघटनानंतर चेक रिपब्लिकची राजधानी बनली.\nRead more about शंभर मिनारांचं शहर - प्राग - चेक रिपब्लिक\nमनीष यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/03/24/%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2019-07-20T16:41:39Z", "digest": "sha1:TYR63F7IEPTMFATNSMOFFDYAIYQ42JND", "length": 11142, "nlines": 51, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रहस्य लसलशीत भाज्यांचे - Majha Paper", "raw_content": "\nभाजी बाजारात भाजी खरेदी करायला जातो तेव्हा ताजी, चमकदार आणि आकर्षक रंगांच्या भाज्या आपले लक्ष वेधून घेतात. लालबुंद टमाटो, हिरवीगार पालकाची पेंडी तसेच हिरवे वाटाणे, पांढरी शुभ्र कारली, अशा भाज्या पाहिल्या की मन आकृष्ट होते आणि चार पैसे जास्त गेले तर हरकत नाही पण अशा मन आकर्षुन घेणार्‍या भाज्या खरेदी केल्या पाहिजेत असे वाटते. अर्थात या भाज्यांना असा भाव यावा म्हणूनच त्या काही रसायनांचा वापर करून अशा चमकवलेल्या असतात. आपण त्यांना भावही देतो पण त्यांना चमक आणण्यासाठी काय काय केलेले असते याची आपल्याला नेमकी माहिती नसते. ही रसायने जीवाला अपाय करणारी असतात. प. बंगालमधील जादवपूर विद्यापीठातले रसायन शास्त्राचे प्राध्यापक उत्पल रॉयचौधरी यांनी यावर बरेच संशोधन केले आहे. ही व्यापारी मंडळी भाज्यावर कसल्या कसल्या रसायनांचा संस्कार करतात पण त्यांचा ग्राहकांच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम आहे याची ते पर्वा करीत नाहीत.\nया रसायनांत काही रसायने कर्करोग होण्यास कारणीभूत ठरतातच पण त्यांच्यामुळे ङ्गळे आणि भाज्यांच्या पोषणद्रव्यावरही विपरीत परिणाम होत असतो. साधारणत: कॉपर सल्ङ्गेट, र्‍होडामाईन ऑक्साईड, मॅलाचाईट ग्रीन, कार्बाईड ही रसायने वापरली जात असतात. ही सर्व रसायने मेंदूवर गंभीर परिणाम करणारी असतात. त्यांच्या सेवनाने अल्झायमर्स, निद्रानाश असे मेंदूचे विकार होतात आणि ही सगळी रसायने कर्करोगासही कारणीभूत ठरतात. मॅलाचाईट ग्रीन हे रसायन मिरची, वाटाणा यांना वरून चोळले जाते. त्यामुळे त्यांचा रंग गडद हिरवा दिसायला लागतो. खरे तर हे द्रव्य कपड्यांसाठी वापरत असतात आणि या द्रव्यामुळे कर्करोग होत असतो. भेंडी, कारले आणि अन्य हिरव्या ङ्गळभाज्या छान दिसाव्यात म्हणून त्यांंना कॉपर सल्ङ्गेटमध्ये धुतले जाते.\nकॉपर सल्ङ्गेट हे ब्ल्यू व्हिट्रॉल म्हणून ओळखले जाते आणि ते विषारी असते. कर्करोगास कारण असते. त्यालाच काही ठिकाणी नीळ असेही म्हटले जाते. त्याच्यामुळे मूत्रपिंड आणि यकृत यांनाही अपाय होतो. माणसाची वृद्धत्वाकडे वाटचाल होण्यास कारणीभूत ठरणारी काही द्रव्ये या कॉपर सल्ङ्गेटमुळे शरीरात तयार होत असतात. काही ङ्गळांना लालबुंद रंग यावा यासाठी र्‍होडॅमाईन बी वापरले जाते. ते त्वचेचा दाह करणारे असते. ते शेतात पिकावर ङ्गवारण्याच्या जंतुनाशकांत वापरलेले असते. याच कामासाठी कॅल्शीयम कार्बाईडही वापरले जाते. केळी आणि आंबे पिकवण्यासाठीही त्याचा वापर होतो. ही सारी प्रक्रिया ङ्गळांचे आणि भाज्यांचे ठोक व्यापारी करतात आणि त्या भाज्या ग्राहकांना किरकोळ विक्रेत्यांकडून उपलब्ध करून दिल्या जातात. या विक्रेत्यांना या रसायनांचे दुष्परिणाम माहीत नसतात. आपण काय विकत आहोत हे त्यांना कळत नाही.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nअफुपेक्षा साखरेची नशा वाईट\nया महिलेला एक व्हिडी��� शेअर केल्यावर मिळतात १६ लाख रुपये\nहे करून पहा; कधीच रूसणार नाही तुमची बायको \nभारतात आहे यमदेवाचे विश्वातील एकमेव मंदिर\nया अवाढव्य बटाट्यात एक रात्र राहण्यासाठी लोक मोजत आहेत २४७ डॉलर\nविवाहात अडचण केल्याबद्दल ओबामांनी मागितली माफी\nदिवाळीत लॉन्च होणार टाटाची ‘हेक्सा’\nहलाल होण्यापूर्वी बकऱ्यांना स्पा ट्रीटमेन्ट\nमिठाचा करा असाही वापर\nप्रत्येक घड्याळाच्या जाहिरातीत 10:10 हीच वेळ का दाखवतात \nआपल्या किडनींचे आरोग्य कसे सांभाळाल\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/whats-says-on-dhonis-retirement-lata-mangeshkar/", "date_download": "2019-07-20T16:48:44Z", "digest": "sha1:QHXF4ICM3THCRQRQ5N5JZ2Z3ZAZTVS5A", "length": 7978, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "धोनीच्या निवृत्तीवर काय म्हणतात गानकोकिळा - Majha Paper", "raw_content": "\nधोनीच्या निवृत्तीवर काय म्हणतात गानकोकिळा\nJuly 11, 2019 , 4:17 pm by माझा पेपर Filed Under: क्रिकेट, व्हिडिओ, सर्वात लोकप्रिय Tagged With: टीम इंडिया, महेंद्रसिंह धोनी, लता मंगेशकर\nयंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. गानकोकिळा लता मंगेशकर यांनी यादरम्यान धोनीला तू निवृत्तीचा विचार करु नकोस असा आपुलकीचा सल्ला दिला आहे. लता मंगेशकर यांनी आपल्या भावना ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.\nलता मंगेशकर यांनी आपल्या ट्विटमध्ये नमस्कार एम एस धोनी. माझ्या कानावर तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असे आले आहे. तरी कृपया असा विचार तुम्ही करु नका. तुमच्या खेळाची द���शाला गरज आहे. तुम्ही निवृत्तीचा विचारही मनात आणू नका अशी माझी विनंती असल्याचे म्हटले आहे.\nलता मंगेशकर यांनी यावेळी अजून एक ट्विट करत एक गाणे भारतीय संघाचे मनोबल वाढवण्यासाठी शेअर केले आहे. भलेही आम्ही काल जिंकलो नसलो, तरी हरलेलो नाही असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.\nधोनीच्या निवृत्तीबद्दल भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला विचारले असता त्यानेही महेंद्रसिंह धोनीने आम्हाला त्याच्या पुढील योजनांसंदर्भात काहीच सांगितलेले नाही, असे स्पष्टीकरण देत निवृत्तीच्या अफवा फेटाळून लावल्या.\nपंचवीस कोटी रुपयांपर्यंत लागली ‘शहनशाह’ रेड्यांची बोली\nया देशामध्ये घटस्फोट घेणे अपराधासमान.. \nहिम्बा ट्राइबच्या महिला कधीच अंघोळ करत नाहीत, तरी देखील सगळ्यात सुंदर\nया पठ्ठ्याने शरीरावर गोंदवले चक्क १५० टॅटू आणि शरीरात केले ४० प्रकारचे बदल\nमहिलांसाठी करिअरचे नवे क्षेत्र\n६६ वर्षाच्या प्रेयसीसोबत थाटला ७० वर्षाच्या आजोबांनी संसार\nटपाल खात्यात तब्बल १७८९ जागांसाठी भरती सुरु\nहे आहे देशातील पहिले वहिले सोलर गाव\nरामदेव बाबांचा विश्वविक्रमी सूर्यनमस्कार\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-20T16:48:26Z", "digest": "sha1:WZ4PHL2LPO2GG4K7ENRFS336PVRQHUZ4", "length": 10491, "nlines": 103, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अतिरिक्त पेट्रोल पंप आर्थिकदृष्टय़ा अव्यवहार्य | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निध��, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news अतिरिक्त पेट्रोल पंप आर्थिकदृष्टय़ा अव्यवहार्य\nअतिरिक्त पेट्रोल पंप आर्थिकदृष्टय़ा अव्यवहार्य\n‘क्रिसिल’च्या अहवालात भीती व्यक्त; केवळ निम्म्या पंपांच्याच गरजेचा दावा\nनवी दिल्ली – देशात येऊ घातलेले अतिरिक्त ७८,४९३ पेट्रोल पंप हे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नसून, भविष्यातील गरज पाहता यापैकी निम्म्या संख्येनेच नवीन पंपाची आवश्यकता मांडणारा अहवाल समोर आला आहे.\n‘क्रिसिल रिसर्च’ने देशातील पेट्रोल पंपांची सद्यस्थिती व भविष्यातील गरज याबाबत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात अतिरिक्त पेट्रोल पंप हे सरकारी तेल कंपन्यांचा मिळकतीची मात्राच कमी करतील, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली आहे.\nइंडियन ऑईल, बीपीसीएल व एचपीसीएल या तीन सरकारी तेल व वायू विपणन व विक्री कंपन्यांनी नोव्हेंबर २०१८ मध्ये संयुक्त जाहीरात देऊन देशात येत्या काळात नवीन ७८,४९३ पेट्रोल पंप सुरू करण्याचे नियोजन घोषित केले आहे.\nभारतात सध्या ६४,६२४ पेट्रोल पंप आहेत. तर खासगी कंपन्यांचाही विस्तार प्रगतीपथावर आहे. रिलायन्स-बीपी-नायरा एनर्जी येत्या तीन वर्षांत २,००० तर शेल कंपनी १५० ते २०० नवे पेट्रोल पंप आणण्याच्या तयारीत असल्याकडे अहवालाने लक्ष वेधले आहे.\nआर्थिक वर्ष २०२९-३० पर्यंत अतिरिक्त ७,५०० ते ८,००० पेट्रोल पंप खासगी कंपन्यांचे असतील, असे नमूद करत नव्याने येणाऱ्या ७८,००० हून अधिक पेट्रोल पंपापैकी केवळ ३०,००० पेट्रोल पंप साकारले जाणे आर्थिकदृष्टय़ा हिताचे ठरेल, असे क्रिसिलने म्हटले आहे.\nनव्या पेट्रोल पंपामुळे सरकारी कंपन्यांचा या क्षेत्रातील हिस्सा कमी होऊन त्यांच्या नफ्यावरही विपरित परि���ाम होईल, असेही क्रिसिलच्या अहवालात म्हटले आहे.\nबाजार-साप्ताहिकी : अविरत घसरण..\nही दहा योगासने करा आणि अनेक आजारांपासून मुक्ती मिळवा\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1797", "date_download": "2019-07-20T16:20:12Z", "digest": "sha1:TXKHQEW37NQ5QFQA4EXOCSHD3SFA4BQ2", "length": 8609, "nlines": 97, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news pune ring-road aeroplane landings | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमंगळवार, 15 मे 2018\nपुणे - रिंगरोड विकसित करताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये या रस्त्यावर विमान उतरविता येईल, अशी सुविधा तीन ठिकाणी या रस्त्यावर करण्यात येणार असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सांगण्यात आले. त्याबरोबरच भविष्यातील गरज लक्षात घेऊन रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी इलेक्‍ट्रिक चार्जिंग पॉइंटदेखील उभारण्यात येणार आहे. या सुविधा असलेला राज्यातील हा पहिला रिंगरोड असणार आहे.\nपुणे - रिंगरोड विकसित करताना आपत्कालीन परिस्थितीमध्ये या रस्त्यावर विमान उतरविता येईल, अशी सुविधा तीन ठिकाणी या रस्त्यावर करण्यात येणार असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) सांगण्यात आले. त्याबरोबरच भविष्यातील गरज लक्षात घेऊन रस्त्यावर दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी इलेक्‍ट्रिक चार्जिंग पॉइंटदेखील उभारण्यात येणार आहे. या सुविधा असलेला राज्यातील हा पहिला रिंगरोड असणार आहे.\nपीएमआरडीएच्या वतीने विकसित करण्यात येणारा हा रिंगरोड १२८ किलोमीटर लांबीचा आणि ११० मीटर रुंदीचा असणार आहे. १२८ किलोमीटरपैकी चार किलोमीटर हा एलिव्हेटेड मार्ग असणार आहे. सहा उड्डाण पूल आणि सात बोगदे असणारा हा रिंगरोड आठ पदरी असून, दोन्ही बाजूस दोन सेवारस्ते असणार आहेत. प्रत्येक ३० किलोमीटर अंतरावर चार्जिंग पॉइंट असणार आहे.\nहा रस्ता विकसित करताना अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा या मार्गावर उपलब्ध करून देण्याचा निर्णय पीएमआरडीएने घेतला आहे. केंद्र सरकारने विजेवर चालणाऱ्या वाहनांच्या निर्मितीला चालना देणारे धोरण तयार केले आहे.\nत्यानुसार २०२० मध्ये ही वाहने रस्त्यावर आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे अशा वाहनांसाठी आवश्‍यक असलेल्या चार्जिंग पॉइंटची सुविधादेखील या मार्गावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, तर रस्त्यावरून दुचाकी जाताना तिची बॅटरी चार्जिंग कसे होईल, अशी सुविधादेखील त्यामध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे अशा प्रकाराची सुविधा असलेला राज्यातील हा पहिला महामार्ग असणार आहे.\nआपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास या रस्त्यावर तीन ठिकाणी विमानदेखील उतरविता येईल. दिल्ली ते आग्रादरम्यान विकसित करण्यात आलेल्या महामार्गावर हा प्रयोग करण्यात आला होता. त्याच धर्तीवर रिंगरोडवर ही सुविधा निर्माण करण्यात येणार आहे,\n- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए\nतीन वर्षांत करणार काम पूर्ण\nनिविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षांत रस्ता विकसित करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीएने ठेवले आहे. सात महामार्गांना हा रिंगरोड जोडणार आहे. त्यामुळे या रस्त्यावरून भविष्यात दररोज दोन ते अडीच लाख वाहने ये-जा करतील, असा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे.\nपुणे रिंगरोड नगर विकास पीएमआरडीए महामार्ग किरण गित्ते\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/computer/youtube-back-up-after-global-outage/articleshow/66255366.cms", "date_download": "2019-07-20T17:10:42Z", "digest": "sha1:LH32JHMQZQAY7PPKXLOZ5AWPPOQRK62B", "length": 11893, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "computer News: YouTube: अर्ध्या तासानंतर यू ट्यूबची सेवा पुन्हा सुरू - youtube back up after global outage | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nYouTube: अर्ध्या तासानंतर यू ट्यूबची सेवा पुन्हा सुरू\nकाही तांत्रिक कारणांमुळं आज सकाळपासून ठप्प झालेली 'यू ट्यूब' ही वेबसाइट पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळं नेटकरांनी सुटकेचा श्वास सोडला असून काही क्षणातच लाखो नजरा पुन्हा यू-ट्यूबवर खिळल्या आहेत.\nYouTube: अर्ध्या तासानंतर यू ट्यूबची सेवा पुन्हा सुरू\nकाही तांत्रिक कारणांमुळं आज सकाळपासून ठप्प झालेली 'यू ट्यूब' ही वेबसाइट पुन्हा एकदा सुरू झाली आहे. त्यामुळं नेटकरांनी सुटकेचा श्वास सोडला असून काही क्षणातच लाखो नजरा पुन्हा यू-ट्यूबवर खिळल्या आहेत.\nजगभरातील व्हिडिओंचा खजिना असलेली ही साइट आज सकाळी अचानक बंद झाली. युट्यूब उघडताच युजर्सना 'Error 503 Internal Server Issues' असा मेसेज येत होता. जवळपास अर्धा तास हा खोळंबा सुरू होता. काहीच पाहता येत नसल्यानं नेटकरही बेचैन झाले होते. या अस्वस्थतेतून हजारो लोकांनी यू ट्यूब ठप्प झाल्याचे स्क्रीन शॉर्ट ट्विटरवर शेअर केले.\nयुजर्सनी स्क्रीन शॉर्ट शेअर केल्यानंतर यू ट्यूबनं त्याला तात्काळ उत्तर दिलं. समस्येवर काम सुरू असून लवकरात लवकर यूट्यूब सुरू होईल, असं यू ट्यूबकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, यासाठी नेमका किती वेळ लागेल हे स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. त्यामुळं नेटकर संभ्रमात होते. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला आहे.\nइतर बातम्या:व्हिडिओ साइट|यू ट्यूब|youtube Service|YouTube down|YouTube\nपाह���ः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\n गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर\nचंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल\nपब्लिक टॉयलेट कुठं आहे\nगुगल पोहोचला तुमच्या बेडरुममध्ये; जाणा या १० बाबी\nट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\n गुगल, फेसबुकची तुमच्यावर नजर\nचंद्रावर मानवाचे पाऊल, गुगलचे खास डूडल\nपब्लिक टॉयलेट कुठं आहे\nट्विटरच्या डेक्सटॉप व्हर्जनमध्ये झालेत 'हे' बदल\nFact Check:विद्यार्थ्यांनी नाही दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\nवनप्लसच्या 'या' दोन स्मार्टफोन्सवर येणार स्क्रिन रेकॉर्ड\nटिकटॉक अॅपवर येणार व्हाट्सअॅपचे खास फिचर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nYouTube: अर्ध्या तासानंतर यू ट्यूबची सेवा पुन्हा सुरू...\nyoutube down: जगभरात युट्यूब बंद; कारण अद्याप अस्पष्ट...\nGoogle Plus बंद होणार; डेटाचोरी झाल्याची चर्चा...\nआता यूट्यूबमध्ये नवीन फिचर 'मिनी प्लेयर'...\nफेसबुकवर फसवणुकीचा 'हा' पाहा नवा प्रकार...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/custom_lang.php?number=51&user_lang=mr", "date_download": "2019-07-20T15:54:35Z", "digest": "sha1:EWNN6VLFURNM3MJM4ER4T4WOWMAEA2YT", "length": 4155, "nlines": 43, "source_domain": "www.50languages.com", "title": "Custom", "raw_content": "\nयुरोप मध्ये बर्‍याच वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यापैकी सर्वाधिक इंडो-युरोपीय भाषा आहेत. मोठ्या राष्ट्रीय भाषा व्यतिरिक्त, अनेक लहान भाषा देखील आहेत. ते अल्पसांख्यिक भाषा आहेत. अल्पसांख्यिक भाषा या अधिकृत भाषांपेक्षा वेगळ्या असतात. पण त्या वाक्यरचना नाहीत. त्या स्थलांतरित लोकांच्या द���खील भाषा नाहीत. अल्पसंख्याक भाषा नेहमी वांशिक चलित असतात. याचा अर्थ त्या विशिष्ट वांशिक गटांच्या भाषा आहेत. जवळजवळ युरोपच्या प्रत्येक देशात अल्पसंख्याक भाषा आहेत. युरोपियन युनियन मध्ये सुमारे 40 अशा भाषा आहेत. काही अल्पसंख्याक भाषा फक्त एकाच देशात बोलल्या जातात. त्यापैकी उदाहरण म्हणजे जर्मनी मध्ये सॉर्बियन ही भाषा आहे.\nदुसर्‍या अंगाला अनेक युरोपियन देशांमध्ये रोमानी भाषिक लोक आहेत. अल्पसंख्याक भाषेला एक विशिष्ट दर्जा आहे. कारण तुलनेने त्या फक्त लहान गटात बोलल्या जातात. हे गट त्यांच्या स्वतःच्या शाळा बांधू शकत नाहीत. त्यांना त्यांचे स्वत:चे साहित्य प्रकाशित करणे देखील कठीण जाते. परिणामी, अनेक अल्पसंख्यक भाषांचे अस्तित्व धोक्यात आहेत. युरोपियन युनियनला अल्पसंख्यक भाषांचे संरक्षण करावयाचे आहे. कारण प्रत्येक भाषा ही एका संस्कृतीचा किंवा ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. काही राष्ट्रांना राष्ट्रकुल नाही आणि ते फक्त अल्पसंख्यांक म्हणून अस्तित्वात आहेत. विविध कार्यक्रम आणि प्रकल्प हे त्यांच्या भाषा प्रोत्साहनासाठी असतात. अशी अशा आहे की, लहान वांशिक लोकांची संस्कृती जपली जाईल. तरीसुद्धा काही अल्पसंख्याक भाषा लवकरच अदृश्य होतील. यापैकी लिवोनिअन ही भाषा असून ती लाटविया या प्रांतात बोलली जाते. लिवोनिअन या भाषेचे मूळ भाषिक फक्त 20 लोक आहेत. असे असल्याने युरोपमधील लिवोनिअन ही भाषा सर्वात छोटी ठरते.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2018/09/nokia-5-plus-india-launch.html", "date_download": "2019-07-20T16:11:28Z", "digest": "sha1:DA3SZ7L2SBIP2AUDU5S4R432RWSVKY47", "length": 15371, "nlines": 221, "source_domain": "www.marathitech.in", "title": "नोकिया ५.१ प्लस भारतात उपलब्ध! : नोकीयाचा नवा उत्तम पर्याय! - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनि��� व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nनोकिया ५.१ प्लस भारतात उपलब्ध : नोकीयाचा नवा उत्तम पर्याय\nमागील महिन्यात नोकियातर्फे नोकिया ६.१ प्लस आणि नोकिया ५.१ प्लस असे दोन स्मार्टफोन सादर करण्यात आले होते. नोकिया ६.१ ऑगस्ट पासूनच उपलब्ध झाला होता तर त्यातील नोकिया ५.१ प्लसची किंमत व उपलब्धतेबद्दल आज नोकियाने घोषणा केली आहे. नोकिया ५.१ प्लस १०९९९ रुपयांत फ्लिपकार्ट तसेच nokia.com वर १ ऑक्टोंबर पासून उपलब्ध होईल.\nनोकिया ५.१ प्लसमध्ये 19:9 डिस्प्ले, Artificial Intelligence (AI) एन्हान्समेंट, ड्युअल कॅमेरा, HDR फोटोग्राफी, बोके इफेक्ट, बोथी मोड, स्टॉक अँड्रॉइड, फिंगर प्रिंट सेंसर, यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. उत्तम बिल्ड क्वालिटी, स्��ॉक अँड्रॉइड बरोबरच वेळोवेळी Security आणि OS अपडेट साठी नोकिया स्मार्टफोन प्रसिद्ध आहेत. नोकियाचे स्मार्टफोन हे अँड्रॉइड वन अंतर्गत येतात त्यामुळे गूगल कडून देण्यात येणारा पूर्ण अँड्रॉइड अनुभव तसेच लवकर अँड्रॉइड अपडेट मिळतात.\nऑपरेटिंग सिस्टिम : Android Oreo 8.1\nफ्रंट कॅमेरा : 8 MP\nनोकिया ५.१ प्लस १ ऑक्टोंबर पासून उपलब्ध होईल. तर प्री ऑर्डर नोकिया.कॉम वर आजपासूनच सुरु होतील.\nनोकिया ६.१ प्लसला ग्राहकांतर्फे उत्तम प्रतिसाद लाभला असून सुरवातीस अवघ्या ३ मिनिटांत हा फोन आऊट ऑफ स्टॉक झाला होता. फक्त स्पेसिफिकेशन्स पाहण्याऐवजी ब्रँड व गुणवत्तेकडे अनेक ग्राहकांचा कल वाढत असून नोकियाच्या रुपात ग्राहकांना चांगले पर्याय उपलब्ध होत आहेत.\nइंडिया मोबाइल कॉंग्रेस २०१८ कार्यक्रम : २५ ऑक्टोबरपासून IMC2018\nमोटोरोला वन पॉवर स्मार्टफोन सादर : 5000mAh बॅटरी\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nमोटोरोला वन पॉवर स्मार्टफोन सादर : 5000mAh बॅटरी\nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला ���ाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathitech.in/2018/09/xiaomi-launches-redmi-6a-6-6-pro.html", "date_download": "2019-07-20T16:01:49Z", "digest": "sha1:SYNIK6SYL47A36H4PDBZHRMQZE42O47X", "length": 18659, "nlines": 257, "source_domain": "www.marathitech.in", "title": "शायोमीचे नवे बजेट फोन्स सादर : Redmi 6A, 6 व 6 Pro - MarathiTech - मराठीटेक", "raw_content": "\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nविवोचं १३ मिनिटात फोन पूर्ण चार्ज करणारं सुपरफ्लॅश चार्ज तंत्रज्ञान\nसॅमसंग गॅलक्सी M40 स्मार्टफोन सादर\nआता डिस्प्लेखालीच फ्रंट कॅमेरा : ओप्पो, शायोमीचं नवं तंत्रज्ञान\nएसुस झेनफोन 6 सादर : कॅमेरासाठी आणखी नवं फ्लिप डिझाईन\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nएयरटेल टीव्ही वेबसाइटवर १०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनल्स\nव्होडाफोनचा नवा प्लॅन : दररोज 1.6GB डाटा\nCRPF सैनिक व हुतात्म्यांच्या कुटुंबाला मदतीसाठी ऑनलाइन पर्याय\nडिजीलॉकर डिजिटल स्वरूपातील ओळखपत्रे आता ग्राह्य धरली जाणार \nITR (इन्कम टॅक्स रिटर्न) इ-व्हेरिफिकेशन कसं करायचं \nरेल्वेची वेळ आणि तुमच्या तिकीटाबद्दल माहिती आता व्हॉट्सअॅपवर \nआधार व्हर्च्युअल आयडी कसा तयार करायचा \nपासवर्ड मॅनेजर्स : फक्त एकच पासवर्ड लक्षात ठेवायचा…\nमोबाइल वॉलेट म्हणजे काय आणि ते कसे वापरायचे\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nमोबाइल बँकिंग म्हणजे काय ते कसे वापरायचे\nशायोमीचे नवे बजेट फोन्स सादर : Redmi 6A, 6 व 6 Pro\nशायोमीने रेडमी 4A, 5A च्या यशानंतर आज या मालिकेतील रेडमी 6A, रेडमी 6 आणि रेडमी 6 प्रो असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या स्वस्त स्मार्टफोनमध्ये आणखी चांगले पर्याय देऊन शायोमीकडून ग्राहकांना आकर्षित करण्यात येत आहे.फ्लॅश सेलद्वारे उपलब्ध असणारे फोन्स सेल सुरु झाल्यानंतर अगदी काही वेळातच आऊट ऑफ स्टॉक होत असले तरी खरेदीसाठी ग्राहकांकडून तुफान प्रतिसाद शायोमीला मिळाला आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या फोन्समध्ये जवळपास तीन पैकी एक फोन शायोमीचा आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.\nरेडमी 6A हा १९ सप्टेंबर, आणि रेडमी 6 प्रो ११ सप्टेंबर पासून अॅमॅझॉनवर उपलब्ध होईल तर रेडमी 6 हा १० सप्टेंबर पासून फ्लिपकार्टवर उपलब्ध होईल. याबरोबरच mi.com आणि शायोमीच्या ऑफलाईन स्टोअरमध्ये सुद्धा मिळतील. हे तिन्ही फोन्स मेड इन इंडिया आहेत.\nरेडमी 5A च्या तुलनेत या फोनमध्ये डिझाईन, परफॉर्मन्स, कॅमेरा मध्ये बदल करण्यात आले आहेत. या फोन सोबत 18:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, ड्युअल VoLTE ड्युअल standby, AI फेस अनलॉक, AI पोर्ट्रेट मोड असे फिचर्स आहेत. शिवाय ड्युअल सिम सोबत २५६GB पर्यंत मेमरी वाढविण्यासाठी अधिकचा स्लॉट उपलब्ध असेल. २०१८ च्या दुसऱ्या तिमाहीत ३० लाख Redmi 5A ची विक्री झाल्याचे शायोमीकडून सांगण्यात आले आहे.\nफ्रंट कॅमेरा : 5MP\nलिंक – अॅमॅझॉन / mi.com १९ सप्टेंबर पासून उपलब्ध\nरेडमी 6A च्या तुलनेत आणखी सुविधा यामध्ये देण्यात आल्या असून या फोन सोबत फिंगर प्रिंट सेंसर, 18:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, ड्युअल कॅमेरा, AI फेस अनलॉक, ड्युअल VoLTE ड्युअल standby, AI पोर्ट्रेट मोड यांसारखे फिचर्स आहेत.\nफ्रंट कॅमेरा : 5MP\nलिंक – फ्लिपकार्ट / mi.com १० सप्टेंबर पासून उपलब्ध\nनॉचसोबत हा फोन उपलब्ध आहे शिवाय Snapdragon 625 सारखा चांगला प्रोसेसर ही या फोनची खासियत आहे. याबरोबरच फिंगर प्रिंट सेंसर, 19:9 अस्पेक्ट रेशो डिस्प्ले, अधिक क्षमतेची बॅटरी, ड्युअल कॅमेरा, AI फेस अनलॉक, ड्युअल VoLTE ड्युअल standby, यांसारखे फिचर्स आहेत.\nफ्रंट कॅमेरा : 5MP\nलिंक – अॅमॅझॉन / mi.com ११ सप्टेंबर पासून उपलब्ध\nवरील सर्व फोन्स शायोमीच्या ऑफलाईन स्टोअरमध्ये तसेच ऑफलाईन पार्टनरकडे सुद्दा उपलब्ध असतील. तसेच फोन्सची किंमत भविष्यात रुपया डॉलरच्या तुलनेत घसरल्यास वाढण्याची शक्यता शायोमीकडून वर्तविण्यात आली आहे.\nगूगल क्रोमला दहा वर्षे पूर्ण : आता नवं डिझाईन, नवे पर्याय\nगूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापरायचा \nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nशायोमी Mi Super Bass वायरलेस हेडफोन्स भारतात उपलब्ध\nAmazfit Bip Lite स्मार्टवॉच आता भारतात उपलब्ध\nRedmi 7A सादर : स्वस्त फोन्समध्ये नवा पर्याय\nगूगल असिस्टंट मराठी भाषेत कसा वापरायचा \nएस.टी.च्या वेळापत्रकाची माहिती आता मोबाईलवर\nयूपीआय (UPI) म्हणजे काय, ते कसे वापरायचे\nप्लॅस्टिक मनी म्हणजे काय\nट्रायचे डीटीएच, केबल ऑपरेटर्स व ग्राहकांसाठी नवे नियम\n हे पर्याय वापरा आणि सुरू करा मराठी टायपिंग\nरिलायन्स जिओफोन सादर : शून्य रुपयात फोन फुकट कॉल्स, स्वस्तात इंटरनेट\nदिवाळी बंपर: iPhone आता मिळणार चक्क EMI वर, बिल भरण्याचीही गरज नाही\nगूगल – माहितीचं एक साम्राज्य \nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\nफेसअॅप पुन्हा चर्चेत : AI चा वापर करून वय झाल्यावर कसे दिसाल ते पहा\nसोनी α7R IV जाहीर : 61MP फुलफ्रेम सेन्सर असलेला जगातला पहिला कॅमेरा\nतंत्रज्ञानाविषयी मराठी भाषेतली प्रसिद्ध वेबसाइट नवं तंत्रज्ञान,नवनवे फोन्स, अॅप्स यांच्याबद्दल रंजक माहिती\nमराठीटेकला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा\nसर्वाधिक ग्राहकांच्या स्पर्धेत जिओ दुसऱ्या स्थानी : एयरटेलला टाकले मागे\nRedmi K20 Pro भारतात सादर : भन्नाट फीचर्स आणि किंमतही कमी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/9/cbi-is-today-conducting-searches-at-around-110-places-across-19-states.html", "date_download": "2019-07-20T15:46:16Z", "digest": "sha1:ZUYGI47CLQOL6TMHVV34FGJWG5HH2DLC", "length": 2652, "nlines": 5, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " देशभरात सीबीआयची ११० ठिकाणी छापेमारी - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - देशभरात सीबीआयची ११० ठिकाणी छापेमारी", "raw_content": "देशभरात सीबीआयची ११० ठिकाणी छापेमारी\nकेंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज देशव्यापी मोहीम राबवत १९ राज्यांसह केंद्र शासित प्रदेशातील ११० ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीदरम्यान सीबीआयने भ्रष्टाचार, गुन्हेगारी गैरवर्तन व शस्त्र तस्करी इत्यादींशी संबंधित ३० स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद केली आहे.\nछापेमारी सुरू असल्याने याबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. कदाचित ही छापेमारी दिवसभरही चालू शकते, असे सीबीआयकडून सांगण्यात आले आहे. सीबीआयची आठवडाभरातील ही दुसरी मोठी छापेमारी आहे. बँकांची फसवणुक करणाऱ्यांविरोधातही सीबीआयकडून अशाचप्रकारची छापेमारी मागिल मंगळवारी करण्यात आली होती.\nसीबीआयकडून आज दिल्ली, मुंबई, पुणे, गोवा, चंडीगड, जम्मू , श्रीनगर, जयपूर, कानपूर, रायपूर. हैदराबाद, कोलकाता, रांची, मदुराई, रूरकेला, बोकारो आणि लखनऊ याशिवाय उत्तर प्रदेश, उत्तराखंड, ओदिशा, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक व बिहार आदी राज्यांमधील विविध ठिकाणी देखील छापेमारी सुरू आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2018/09/08/gosht-choti-sakhare-evadhi/", "date_download": "2019-07-20T16:53:39Z", "digest": "sha1:C2IPSGUMDZ3BI4RNB2VFC4TIJPOEO7YM", "length": 19740, "nlines": 179, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "गोष्ट छोटी... साखरेएवढी - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nहो… साखरेएवढीच छोटी गोष्ट… एका साखरेच्या डिस्ट्रिब्युटरची.\nदोन तीन वर्षांपूर्वी एका कामानिमित्त (महाराष्ट्रातीलच) एका ठिकाणी गेलो होतो. बिझनेस कन्सल्टिंग क्षेत्रात असल्यामुळे आपसूकच व्यवसायाविषयी चर्चांना सुरुवात झाली. आणि त्या संबंधित जिल्ह्यातील एका साखरेच्या डिस्ट्रिब्युटरची रंजक कहाणी ऐकायला मिळाली. तीच तुम्हाला सांगत आहे.\nइथे त्या डिस्ट्रिब्युटरचे नाव आणि जिल्हा सांगता येणार नाही कारण संबंधित व्यक्तीची परवानगी घेण्यात आलेली नाही. पण त्याने काहीच फरक पडत नाही. अगदी या कहाणीला काल्पनिक म्हटलं तरी चालेल. (थोडा माझ्या लिखाणाचा तडका आहे इतकंच, पण कहाणी म्���टलं कि एवढी सूट मिळतेच) पण हि एका मोठ्या व्यापाऱ्याची लहानशी व्यावसायिक कहाणी ऐकण्यासारखी, वाचण्यासारखी, अनुभवण्यासारखी आहे.\nबऱ्याच वर्षांपूर्वी…. तो अगदी पंधरा सोळा वर्षाचा असताना गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी काम शोधायला आला. काहीतरी काम करायचं एवढाच उद्देश. एका साखरेच्या व्यापाऱ्याकडे कामाला लागला. लहान मोठी कामे करणे, साखरेचे पोते उचलणे असली कामे करत असे. काही काळाने स्थिरावल्यावर त्याने आपल्या मालकाला “मला व्यवसाय करायचाय, तुम्हीच मार्गदर्शन करा” असे सांगितले. मालकाने हसण्यावारी नेले. पण तो मुलगा काही हट्ट सोडायला तयार नव्हता. मला व्यवसाय करायचाय… हीच रट लावून बसला. शेवटी मालकाने त्याच्याकडे एक साखरेचे भरलेले पोते दिले. आणि सांगितलं, कि हे पोते विकून ये, मग बघू पुढे काय करायचे ते.\nत्याने ते पोते सायकल वर टाकले आणि गावभर फिरायला लागला. तो प्रत्येक हॉटेलमधे, किराणा शॉप मधे, चहाच्या टपरीवर जाऊन साखर पाहिजे का विचारत, आणि सगळे त्याला नकार देत, कारण प्रत्येकाचा साखरेचा सप्लायर आधीपासून होताच. आणि व्यापारी नसल्यामुळे याच्या साखरेचा दर सुद्धा जास्त होता. काही दिवस साखरेचा एक दाणासुद्धा विकला गेला नाही. पण तो आपला हट्ट सोडायला तयार नव्हता. दररोज त्याच त्याच अपेक्षित ग्राहकांकडे चक्कर मारायचा. आणि नकार मिळायचा.\nसाहेब घ्या कि थोडी साखर…\nअरे बाळा, नको म्हटलं ना. आमच्याकडे आधीच सप्लायर आहेत. आणि तुझी साखर महा आहे. नाही परवडणार.\nसाहेब सगळी नका घेऊ. थोडी घ्या. एक दोन किलोने काय फरक पडणार आहे \nजवळजवळ सर्वच ठिकाणी अशीच चर्चा चालायची. शेवटी एका हॉटेल चालकाला त्याची दया आली. दयाच म्हणावी लागेल, कारण अठरा वीस वर्षाचा मुलगा दररोज तुमच्याकडे येतो आणि साखर घ्या म्हणतोय, आणि तुम्ही सतत नकार देताय… दया येणारच. त्या हॉटेल चालकाने त्या मुलाचे समाधान म्हणून एक किलो साखर घेतली. आणि त्या मुलाच्याच रेट मधे. बार्गेनिंग सुद्धा केली नाही. त्या हॉटेल चालकाला काही फरक पडत नव्हता. दिवसाच्या शंभर किलो साखरेमधे एक किलो साखर दोन रुपये जास्त देऊन घेतल्याने त्याच्या उत्पन्नावर परिणाम होणार नव्हता. पण याचा परिणाम त्या मुलावर मात्र झाला. तो प्रत्येक हॉटेल दुकानदार यांच्याकडे जाऊन फक्त एक किलो साखर घ्या. जास्त नका घेऊ, मी आग्रहही करणार नाही, असं म्हणाय���ा. आणि त्याची एवढ्या लहान वयात काम करण्याची ती उर्मी पाहून बऱ्याच जणांचा नकार होकारात बदलायला लागला.\nत्या मुलाचा व्यवसाय सुरु झाला. तो दररोज सायकलवर साखरेचे पोते टाकायचा, आणि गावभर उन्हा-तान्हात भटकायचा. प्रत्येक ग्राहकाकडे फक्त अर्धा-एक किलो साखर द्यायचा. ग्राहकांनाही ते सवयीचं झालं.\nमहिने सारले… व्यवसाय वाढायला लागला. हळूहळू ते ग्राहक एक किलो ऐवजी दीड-दोन किलो साखर घ्यायला लागले. आणि त्याला दिवसाला एक पोत्याऐवजी दोन पोते साखर लागायला लागली. साखरेचा खप वाढल्यामुळे त्यालाही स्वस्तात साखर मिळू लागली. आणि ग्राहकांनीही त्याच्यावर दया म्हणून साखर घेणे बंद करून त्याची साखर चांगली आहे आणि चांगल्या रेट मध्ये मिळत आहे म्हणून घ्यायला सुरुवात केली.\nत्याच्या व्यापारी मालकाने सुद्धा त्याला भरपूर सहकार्य केलं. हळहळू व्यवसाय वाढू लागला. ग्राहक वाढू लागले. आता सायकल अपुरी पडायला लागली. गाडीवर माल डिलिव्हरी सुरु झाली. दिवसाच्या दोन पोत्यामध्ये वाढ व्हायला लागली. ती तीन, चार, दहा, पन्नास वर कधी पोचली कुणालाही कळले नाही.\nतो मुलगा आता वयाने भरपूर मोठा झालाय… आणि आज त्या जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित, साखरेचा आणि इतर FMCG प्रोडक्ट चा, व्यापारी आहे, डिस्ट्रिब्युटर आहे.\nतुम्हाला यातून काही लक्षात आलं कि नाही माहित नाही. पण मी मात्र खूप काही शिकलो.\nत्या मुलाच्या या यशाचं गमक कशात आहे \n ग्राहकांना त्याची दया येण्यात\nव्यवसाय सुरु करताना त्याने, व्यवसाय नाही चालला तर काय ग्राहक कोण देणार महिन्याला किती उत्पन्न मिळेल व्यवसायाची गॅरंटी काय यातला कोणताही प्रश्न विचारला नाही. मला व्यवसाय करायचाय एवढं एकंच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन त्याने वाटचाल सुरु केली. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे त्याला आपोआपच मिळत गेली…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nस्टीव्ह जॉब्स – ज्या कंपनीने कपट करून हाकलले तिलाच सर्वोत्तम बनविले.\nस्टीव्ह जॉब्स यांनी १९७६ मधे अॅप्पल या कंपनीची स्थापना केली होती. कंपनीचा कारभार सुरळीत सुरु…\nअर्थव्यवस्था वेगात… तिमाही GDP ८.२ टक्क्यांवर\nहलक्या कानाचे बनू नका. व्यवसायातले राजकारण समजून घ्या…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-20T16:23:17Z", "digest": "sha1:X22F5C5SYHWFWQ4FRRGIQZQUE2P33NLX", "length": 11744, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "आर्थिक मागासांसाठीच्या दहा टक्‍के आरक्षणावर सुप्रिम कोर्ट करणार विचार | Dainik Prabhat", "raw_content": "\nआर्थिक मागासांसाठीच्या दहा टक्‍के आरक्षणावर सुप्रिम कोर्ट करणार विचार\nमात्र निर्णयाला स्थगिती देण्यास मात्र नकार\nनवी दिल्ली: केंद्र सरकारने आर्थिक मागासांसाठी दहा टक्‍के आरक्षण लागू करण्याचा निर्णय अलिकडेच संमत केला आहे. त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आल्या असून त्यावर विचार करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे. त्यानुसार त्यांनी केंद्र सरकारला नोटीस पाठवून त्यांची बाजू मांडण्याची सुचना केली आहे. मात्र न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती देण्यात नकार दिला आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nसरन्यायाधिश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे या याचिकांची प्राथमिक सुनावणी झाली त्यावेळी यातील मुद्‌द्‌यांवर विचार करण्याचे न्यायालयाने मान्य करीत केंद्र सरकारला चार आठवड्यात त्यांची बाजू मांडण्याची सुचना केली. याचिकाकर्त्यांनी उच्चवर्णीयांना आर्थिक मागास या वर्गवारीतून दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय स्थगित ठेवावा अशी मागणीही केली होती. पण न्यायालयाने त्यांची ही मागणी मात्र अमान्य केली आहे.\nजनहित अभियान, युथ फॉर इक्वॅलिटी अशा संघटनांनी ही आव्हान याचिका दाखल केली आहे. आता सरकारने न्यायालयापुढे त्यांची बाजू मांडल्यानंतर या विषयावर पुढील सुनावणी कोर्टात होईल. मोदी सरकारने संसदेच्या नुकत्याच संपलेल्या अधिवेशनात आर्थिक मागासांसाठी दहा टक्के आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव संमत केला होता.\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nशीला दीक्षित यांचं योगदान दिल्लीकरांच्या कायम स्मरणात- मनमोहन सिंग\nलोकसभेतील व्हायरल व्हिडीओवर ‘रक्षा खडसे’ म्हणाल्या…\nसहा राज्यांमध्ये नवे राज्यपाल: तर दोन राज्यपालांची बदली\n रिकाम्या गोण्यांमधून कोट्यवधींच्या हेरॉईनची तस्करी\nसरकार वाचवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणार नाही-कुमारस्वामी\nस्कारलेट हत्ये प्रकरणी 10 वर्षांचा तुरूंगवास\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मला पुरंदरे यांचे निधन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n#Foodiesकट्टा : अस्सल दमबिर्याणीसाठी ‘आसरा’ गाठाच\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/people-in-india-say-that-i-have-come-from-the-land-of-bombs-says-warina-hussain/articleshow/66490169.cms", "date_download": "2019-07-20T17:04:18Z", "digest": "sha1:B6XG4DDJGBFCMWCKREXLM5ZWPAORC3M3", "length": 11894, "nlines": 168, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "वरिना हुसैन: लोकं म्हणायचे, 'मी दहशतवाद्यांच्या देशातली' - people in india say that i have come from the land of bombs says warina hussain | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nलोकं म्हणायचे, 'मी दहशतवाद्यांच्या देशातली'\nसलमान खानच्या 'लवयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वरिना हुसेन मूळची अफगाणिस्तानची आहे. त्यामुळे पण सुरुवातीला तिला दहशतवाद्यांच्या देशातून आलीस, असं बोललं जात होतं.\nलोकं म्हणायचे, 'मी दहशतवाद्यांच्या देशातली'\nसलमान खानच्या 'लवयात्री' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री वरिना हुसेन मूळची अफगाणिस्तानची आहे. त्यामुळे पण सुरुवातीला तिला दहशतवाद्यांच्या देशातून आलीस, असं बोललं जात होतं. मुंबईमध्ये येण्याआधी वरिना दिल्लीत राहात होती. ती एक मॉडेल आहे.\n'त्या वेळी माझी आजी म्युझिक कॉन्सर्ट पाहायला जाण्यासाठी स्कर्ट घालून आजोबांसोबत बाइकवर फिरत असे. एक वेळ असा होता जेव्हा भारतात मला दहशतवाद्यांच्या देशातून ही आली, असं म्हटलं जात होतं. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. आता अफगाणिस्तानमध्ये मुली कॉलेज आणि विद्यापीठात शिकण्यासाठी जात आहेत. सध्या अफगाणिस्तानची आरोग्य मंत्री देखील एक म��िला आहे. तिथला चित्रपट उद्योग अद्याप विकसित झालेला नाही. परंतु, म्युझिक इंडस्ट्री वेगाने वाढत गेली आहे' असं वरिनाने तिच्या देशाबद्दल सांगितलं.\nमाझी आई काही मोजक्या महिलांपैकी एक होती ज्या अफगाणिस्तानमध्ये कार चालवत होत्या, असं वरिनाने सांगितलं.\nइतर बातम्या:वरिना हुसैन|लवरात्रि|अफगाणिस्तान|warina hussain|salman khan|Loveratri\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\nराधिका आपटेचा बोल्ड सीन सोशल मीडियावर लीक\nबिग बॉस: तेलुगू अभिनेत्रीला आयोजकांचा अश्लिल प्रश्न\nसलमानच्या चित्रपटात झळकणार महेश मांजरेकरांची लेक\nKBC: नागराज मंजुळे घेतात इतकं मानधन\nKBC: नागराज मंजुळे घेतात इतकं मानधन\nअसा होणार 'तुला पाहते रे'चा शेवट\nबिग बॉस : आरोह वेलणकरची होणार वाईल्ड कार्ड एन्ट्री\nबिग बॉस: वैशाली म्हाडेच्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा\nबिग बॉसच्या घरात हीना विरुद्ध सगळे\nसिनेमा रिव्ह्यू- लायन किंग\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nलोकं म्हणायचे, 'मी दहशतवाद्यांच्या देशातली'...\nसोनाली बेंद्रे किमो थेरेपीनंतर घाबरली होती...\nअर्जुन-मलायकाचे दिवाळी पार्टीत झिंगाट...\nपाहा: रजनीकांतच्या २.० चित्रपटाचा ट्रेलर...\nदीपिका-रणवीरच्या लग्नात मी काय करू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B8", "date_download": "2019-07-20T16:41:48Z", "digest": "sha1:AQQ2C5OOTSKURAHGVDCMPSK5TWGIBO76", "length": 1678, "nlines": 25, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मिनास जेराईस - विकिपीडिया", "raw_content": "\nया पानावर बदलांसाठी लक्ष ठेवा.\nमिनास जेराईस हे ब्राझिल देशातील दुसरे सर��वाधिक लोकसंख्येचे राज्य आहे. बेलो होरिझोन्ते ही मिनास जेराईस राज्याची राजधानी आहे.\nब्राझिलच्या नकाशावर मिनास जेराईसचे स्थान\nक्षेत्रफळ ५,८६,५२८ वर्ग किमी (४ वा)\nलोकसंख्या १,९४,७९,३५६ (२ वा)\nघनता ३३.२ प्रति वर्ग किमी (१४ वा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.net/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AE/", "date_download": "2019-07-20T15:43:48Z", "digest": "sha1:MKUMIWZUJZTMNM5JRKML3HIABUMB6MQP", "length": 5985, "nlines": 144, "source_domain": "www.marathimati.net", "title": "प्रेम | मराठीमाती", "raw_content": "\nप्रेम सगळीकडे आहे, असावे तर फक्त मनाचे डोळे\nEngineering च्या मार्क मेमो कडे बघून झालेला बाबांचा संताप असो ,\nआई ने गायलेले अंगाई गीत असो\nयात असते प्रेम ….\nपाढे चुकल्या नंतर ताई ने दिलेला धपाटा असो ,\nमाझा उदास चेहरा बघून दादा ने विचारलेला प्रश्न ” का रे lovestory मध्ये काही प्रोब्लेम \nयातहि आहे प्रेम …\nतिने खाऊ घातलेली पुरण पोळी असो कि कटाची आमटी ,\nआम्ही सोबत खालेले chocolates ,\nयातही आमच्या मैत्री चे प्रेम आहे …\nतिच्या नावातच ‘प्रेम’ आणि माझ्या नावात ‘अनंत’,\nअसे माझे हे ’अनंत प्रेम’ तिच्यावर ….\nयाच प्रेमाने जीवनाला अर्थ दिला ..\nयाच प्रेमाने एक आत्मविश्वास दिला …\nकधीतरी पालवी फुटेल आणि या ‘अनंत प्रेमाचे’ एक फुल उमलेल .\nप्रेम सगळीकडे आहे ,असावे तर फक्त मनाचे डोळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/7/12/youth-died-accidentally-while-hiding-extra-material-affair-in-mumbai-.html", "date_download": "2019-07-20T15:47:04Z", "digest": "sha1:LEZBU277DKPD5SWFCWZ73J52ZK2PLIGL", "length": 4133, "nlines": 8, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " प्रेयसीच्या पतीपासून बचावण्याच्या प्रयत्नात नवव्या मजल्यावरून प्रियकर पडला - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - प्रेयसीच्या पतीपासून बचावण्याच्या प्रयत्नात नवव्या मजल्यावरून प्रियकर पडला", "raw_content": "प्रेयसीच्या पतीपासून बचावण्याच्या प्रयत्नात नवव्या मजल्यावरून प्रियकर पडला\nअनैतिक संबंधातून घातपाताचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात पण मुंबईत अनैतिक संबंध लपविण्याचा प्रयत्नात प्रियकराचा मृत्यू\nझाल्याची घटना समोर आली आहे.\nप्रियकर रात्री प्रेयसीसोबत असताना अचानक तिच्या पतीला जाग आल्याचे लक्षात येताच, प्रियकराने नवव्या मजल्यावरील खिडकीतून आठव्या मजल्यावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात त्याचा तोल जाऊन खाली पडला त्यात��� त्याचा मृत्यू झाला. ही घटना आग्रीपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे.\nनायर रोड परिसरातील इमारतीच्या नवव्या मजल्यावर मृत तरुण कुटुंबियांसोबत राहायचा. तो बेरोजगार होता. त्याच मजल्यावर त्याची विवाहित मैत्रीण राहण्यास आहे. तिचे पती व्यावसायिक आहेत. दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध असल्याची माहिती समजते. ७ तारखेच्या रात्री पती घरात झोपला असताना, रोहन तिच्या खोलीत गेला. कोणीतरी घरात असल्याचे पतीला जाणवताच त्याला जाग आली. पती जागा झाल्याचे लक्षात येताच रोहनने नेहमीप्रमाणे तिच्या खिडकीतून आठव्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. सुरक्षारक्षकाने त्याला जखमी अवस्थेत पाहताच, याबाबत घरच्यांना कळविले. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलीस तेथे दाखल झाले आणि पंचनामा करून अपमृत्यूची नोंद केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/three-farmers-suicide-in-last-24-hours-in-beed/", "date_download": "2019-07-20T16:43:02Z", "digest": "sha1:DKT34OTXGR54M2YPO47P2H4SF5RB2W4A", "length": 16045, "nlines": 149, "source_domain": "www.saamana.com", "title": "अशा कर्जमाफीचा उपयोग काय? २४ तासात ३ शेतकऱ्यांनी मृत्युस कवटाळले | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी…\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिं��ुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nअशा कर्जमाफीचा उपयोग काय २४ तासात ३ शेतकऱ्यांनी मृत्युस कवटाळले\nसरकारने जाहिर केलेल्या कर्जमाफीचा उपायेग शेतकऱ्यांना झाला नाही हेच वारंवार स्पष्ट होत आहे. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आतमहत्येचे सत्र सुरूच आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चोवीस तासात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. आत्महत्येच्या न थांबणाऱ्या या सत्रामुळे शेतकऱ्यांची कुटुंबं उद्ध्वस्त होत आहेत.\nशेतीची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि पाणीसंकट यामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला खरा मात्र या कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र थांबेना. बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शिरूर तालुक्यातील शिंगारवाडी येथील विष्णु गंगाराम शिंगाडे (वय ४५ वर्षे) या शेतकऱ्याने डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत असल्याने कापूस फव��रणीचे औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. त्यांना तातडीने बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र तत्पूर्वी वैद्यकीय तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आले.\nदुसरी घटना बोंडअळीचे अनुदान मिळण्यास उशीर होत असल्याने हतबल झालेल्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील रामा बबन तायडे (वय २७ वर्षे) याने झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तर तिसरी घटना धारूर तालुक्यातील आम्ला लिमला येथे घडली आहे. तरूण शेतकरी मारोती सुजानराव काळे (वय १८) याने आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने बुधवारी सायंकाळी सात वाजता किटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तिर्थ रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतुमच्या फोनवर ‘हा’ मेसेज आला तर सावधान \nपुढीलदिवसातून किती चपात्या खाव्यात \nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपीक विमा भरण्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सर्व शाखा रविवारी सुरू राहणार\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nशिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी निर्मला पुरंदरे यांचे निधन\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अ���्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D/", "date_download": "2019-07-20T15:58:22Z", "digest": "sha1:VCC53YVYRKW2P2M4PCW36JT7TKJP7GR4", "length": 11427, "nlines": 102, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "वेस्ट इंडिज देश नाही, राष्ट्रगीतावेळी वाजवलं जातं 'हे' गाणं | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news वेस्ट इंडिज देश नाही, राष्ट्रगीतावेळी वाजवलं जातं ‘हे’ गाणं\nवेस्ट इंडिज देश नाही, राष्ट्रगीतावेळी वाजवलं जातं ‘हे’ गाणं\nइंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सामना सुरु होण्याआधी प्रत्येक देशाचं राष्ट्रगीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिजची टीम वर्ल्डकपमध्ये खेळत असली तरी तो एका देशाचा संघ नाहीय. कॅरेबियन प्रदेशात विविध बेटे आहेत. त्या बेटांनी मिळून वेस्ट इंडिजचा संघ तयार झाला आहे. वेस्ट इंडिज म्हणजे अनेक देशांचे मिळून कॉन्फिडरेशन संघराज्य आहे.\nवेस्ट इंडिज हा एक देश नसल्यामुळे त्यांच्या सामन्याआधी कुठले राष्ट्रगीत वाजवले जाते असा प्रश्न काही क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो वर्ल्डकपसह आयसीसीच्या स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिजचा सामना सुरु होण्याआधी डेव्हिड रुडर यांचं ‘रॅली राऊंड द वेस्ट इंडिज’ हे गीत वाजवलं जातं. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने या गाण्याचा स्वीकार केला आहे.\nडेव्हिड ��ुडर हे कॅरेबियन प्रदेशातील यशस्वी कलाकार आहेत. त्रिनिदाद येथे रहाणारे डेव्हिड रुडर यांनी १९८८ साली ‘रॅली राऊंड द वेस्ट इंडिज’ हे गाणे लिहून संगीतबद्ध केले आहे. या गाण्यामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सर्व भावना असल्यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने राष्ट्रगीताच्या जागी या गाण्याचा स्वीकार केला. या गाण्यामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाच वर्णन आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू मायकेल होल्डिंग यांचाही गाण्यामध्ये उल्लेख आहे. गाण्यामधून लोकांना एकत्र येऊन वेस्ट इंडिज क्रिकेटच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nसुरुवातीला वेस्ट इंडिजचा कर्णधार ज्या बेटाचा असायचा तिथलं राष्ट्रगीत वाजवलं जायचं. पण नंतर ही पद्धत बंद झाली.\nवेस्ट इंडिज देश नसल्यामुळे राष्ट्रध्वज कोणता असा प्रश्नही तुम्हाला पडू शकतो. यावर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने इनसिग्निआ तयार करुन तोडगा शोधला आहे. इनसिग्निआ म्हणजे बोधचिन्ह.\nहॅटट्रीकनंतर शमीच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘माझी इतकीच इच्छा की…’\n‘हम तो डूबे हैं सनम, तुझे भी ले डूबेंगे’; अफगाणिस्तानच्या कर्णधाराचा बांगलादेशला इशारा\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बा��म्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shabdaparyay.blogspot.com/2018/05/blog-post.html", "date_download": "2019-07-20T15:52:18Z", "digest": "sha1:S7FF22THUZPM4NHWPU7TULX7ZWCFUA7S", "length": 6489, "nlines": 66, "source_domain": "shabdaparyay.blogspot.com", "title": "शब्दपर्याय: भूगोलकोश शब्दसंग्रह", "raw_content": "\nप्रचलित इंग्रजी शब्दांना समर्पक मराठी प्रतिशब्द प्राप्त करवून देण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तुम्हालाही आवडावा हीच अपेक्षा आहे.\nभूगोलकोश ह्या नितांतसुंदर पुस्तकातील शब्दसंग्रह\nमी लिहितो त्या अनुदिन्या\n१. नरेंद्र गोळे, २. ऊर्जस्वल\n३. सृजनशोध, ४. शब्दपर्याय\n५. स्वयंभू, ६. आरोग्य आणि स्वस्थता\nऍट जीमेल डॉट कॉम\nबृहत्‌ शब्दपर्याय संग्रह-२०१११०३१ (अकारविल्हे)\nअकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी शब्दपर्याय अक्र मराठी शब्दपर्याय मूळ इंग्रजी शब्द १ अंक-संगणक Laptop २ अंकित, अंकीय Digita...\nअकारविल्हे संपादित पर्यायी शब्द\nअक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द १ (मागे) वळणारी Circumflex (CX) २ (संवेदना) जाणवणे Sensing ३ (हृदयरोग) लक्षणधारी Symptomatic ४ १...\nबृहत शब्दपर्याय संग्रह २०१३०६१३\nबृहत शब्दपर्याय संग्रह २०१३०६१३ अल्फाबेटिकली रचलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द...\nविज्ञानाच्या इतिहासात घडलेले मूळ इंग्रजी शब्द\nअकारविल्हे लावलेले मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी श्ब्द ००१ अंदाज estima...\nबृहत्‌ शब्दपर्याय संग्रह-२०१११०३१ (अल्फाबेटिकली)\nअल्फाबेटिकली रचलेल्या मूळ इंग्रजी शब्दांचे मराठी शब्दपर्याय अक्र मूळ इंग्रजी शब्द मराठी शब्दपर्याय १ Abbreviations छोटे नाव, नावाचे लघुरू...\nअल्फाबेटिकली संपादित पर्यायी शब्द\nअक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द १ Aberrant असामान्य, अलौकिक, विरळा २ Abnormal अपसामान्य, विकृत ३ About face उजवीकडून पाठीमागे वळ...\n\"शब्दपर्याय\" ही अनुदिनी तांत्रिक, वैज्ञानिक, पारिभाषिक, प्रशासकीय, आणि सर्वच प्रकारच्या आधुनिक शास्त्रांकरता इतर भाषांत (विशेषतः इ...\nघरगुती औषधांतील इंग्रजी शब्दांचे मराठी पर्याय (अकारविल्हे रचलेले)\n“ घरगुती औषधे ” , लेखकः वैद्यतीर्थ कृष्णाजी नारायण तथा आप्पाशास्त्री साठे , आयुर्वेद भवन , काकडेवाडी , मुंबई ४००००४ , प्रथमावृत्तीः डिसेंब...\nकण-त्वरक-शास्त्रातील मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द\nकण-त्वरक-शात्रातील मूळ इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्द अक्र मूळ इंग्रजी शब्द पर्यायी मराठी शब्द १ Accuracy अचूकता २ Alternating-Gr...\nविज्ञानातील आणखी नवे शब्द-०१\nअकारविल्हे रचलेले मूळ इंग्रजी शब्दांकरताचे पर्यायी मराठी शब्द अक्र पर्यायी मराठी शब्द मूळ इंग्रजी शब्द १ अंगभूत Intrinsic २ अंतर Dista...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/sanglis-place-is-self-respecting-ready-to-give-congress-if-needed/44117", "date_download": "2019-07-20T16:11:12Z", "digest": "sha1:GTCNFPWTID3XRDJTQZREXCL4DVVHZRMY", "length": 6472, "nlines": 77, "source_domain": "hwmarathi.in", "title": "सांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी | HW Marathi", "raw_content": "\nचंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाबाबत बोलू नये \nविरोधी पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात \nनिष्ठावान, अनुभवी व सुसंस्कृत नेतृत्व काळाच्या पडद्याआड \nमुख्यमंत्री फडणवीस नागपूरमधून निवडणूक लढविणार \nचंद्रकांत पाटलांना काही ना काही बोलायची सवयच…\nSheila Dikshit | दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nRaksha Khadse BJP | संसदेत हास्य-विनोद होतच…\nसांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी\nराजकारण लोकसभा निवडणुक 2019\nसांगलीची जागा स्वाभिमानीला, गरज पडल्यास काँग्रेसच्या इच्छुकाला देण्याची तयारी\nसांगली | सांगलीची जागा ही अखेर स्वाभिमानी शेतटकरी संघटनेला मिळाली आहे. लवकरच या मतदार संघाच्या उमेदवारीची घोषणा करू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले आहे. परंतु जर गरज पडली तर काँग्रेसच्या इच्छुका ही जागा देऊ असे देखील शेट्टी म्हणाले.\nराष्ट्रवादी-काँग्रेसने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आला. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या��नी आघाडीकडे वर्ध्यासह बुलढाणा आणि हातकणंगले या तीन जागांची मागणी केली होती. त्याचप्रमाणे, स्वाभिमानी शेतकरी संघटना ही सांगलीच्या जागेसाठी देखील आग्रही होती.\nशिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका\nशत्रुघ्न सिन्हा यांनी घेतली राहुल गांधींची भेट, लवकरच करणार काँग्रेस प्रवेश\nशरद पवारजी हे बदललेल्या वाऱ्याची दिशा आधीच ओळखतात \nफडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे | मुंडे\nशिवसेना हा नितिमत्ता संपलेला पक्ष, नारायण राणेंची घणाघाती टीका\nएच.डब्ल्यू.मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी बातम्यांच्या निष्पक्ष विश्लेषणासह आपली निर्भीड आणि प्रामाणिक मते वेळोवेळी मांडत राहील. महाराष्ट्रासह देशातील राजकारण, अर्थव्यवस्था, समाजकारणासह अन्य ताज्या घडामोडीच्या विस्तृत बातम्या ह्या संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2016/05/24/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%8A-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4/", "date_download": "2019-07-20T16:40:49Z", "digest": "sha1:2F3YWGHQF7TRY6SHQBMS5I2KBRK5VCIF", "length": 10854, "nlines": 52, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "ब्रेड खाल्ल्याने होऊ शकतो कॅन्सर! - Majha Paper", "raw_content": "\nब्रेड खाल्ल्याने होऊ शकतो कॅन्सर\nMay 24, 2016 , 11:53 am by माझा पेपर Filed Under: आरोग्य, सर्वात लोकप्रिय Tagged With: कर्करोग, ब्रेड, सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वायरमेंट\nनवी दिल्ली : सेंटर फॉर सायन्स अ‍ॅण्ड एन्वायरमेंट या संस्थेने दररोज ब्रेड खाणा-यांना कॅन्सर हा आजार होऊ शकतो, असा धोक्याचा इशारा दिला असून या संस्थेने ब्रेड आणि पिझ्झामध्ये असलेल्या रासायनिक पदार्थांमुळे कॅन्सर होऊ शकतो, असा दावा केला आहे. दिल्लीतील काही कंपन्यांमध्ये उत्पादित होत असलेल्या ब्रेडचे नमुने सीएसई या संस्थेने तपासले. त्यामध्ये पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट असे धोकादायक रासायनिक घटक असल्याचे तपासणीत समोर आल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, असे संस्थेने म्हटले आहे. पोटॅशियम ब्रोमेटच्या वापरावर जगातील अनेक देशांत बंदी आहे. मात्र, भारतातील अन्न प्रक्रियासंबंधीच्या कुचकामी कायद्यांमुळे भारतात त्याचा वापर सर्रास केला जात आहे. पोटॅशियम आयोडेटमुळे थायरॉईडसंबंधित अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे या दोन्ही रासायनिक घटकांच्या वापरावर बंदी आणली पाहिजे, अशी मागणी ह��ऊ लागली आहे.\nसीएसईच्या पोल्युशन मॉनिटरिंग लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, भारतीय ब्रेड उत्पादक कंपन्या पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेटचा वापर करतात. दरम्यान पीएमएलने दिल्लीतील प्रसिद्ध फास्ट फूड आऊटलेटमधील ३८ प्रकारच्या बे्रडच्या नमुन्यांची तपासणी केली आहे. ब्रेड हा गव्हाचे पीठ किंवा मैदाचा वापर करून बनविले जाते. हा ब्रेड प्रत्येक घरात पोहचतो. मग कसा काय कॅन्सर होऊ शकतो, असे अनेकांचे म्हणणे आहे, मात्र मैदा किंवा पीठाने कॅन्सर होत नाही, तर ब्रेड बनविण्यासाठी वापरण्यात येणा-या केमिकल्समुळे कॅन्सर होण्याचा धोका आहे. या केमिकल्सवर अनेक देशात आधीपासूनच बंदी आहे.\nअनेक देशात ब्रेड केमिकल्सवर बंदी ब्रेड बनविण्यात येणा-या पोटॅशियम ब्रोमेट आणि पोटॅशियम आयोडेट या केमिकल्सवर अनेक देशात बंदी आहे. अमेरिका, इंग्लंड, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, चीन, श्रीलंका, ब्राजील, नायजेरिया, पेरू आणि कोलंबिया सारख्या अनेक देशात बंदी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खाद्यान्नावर देखरेख ठेवणारी भारतातील एफएसएसएआय ही संस्था अजूनही मुग गिळून गप्प आहे.\nदिल्लीत ३८ नमून्यांची चाचणी सीएसईने ब्रेडच्या तपासणीसाठी दिल्लीतील विविध भागातील ३८ ब्रेडचे नमूने तपासले. यामध्ये ब्रिटेनिया, हार्वेस्टर गोल्ड, इंग्लीश ओवन, परफेक्ट प्रीमियम सारख्या लोकप्रिय कंपन्यांचे ब्रेडचा समावेश आहे. त्यांच्या ब्रेडमध्ये धोकादायक केमिकल्स आढळून आले आहे.\nDisclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही\nगर्भश्रीमंत पती मिळविण्याचे ट्यूशन\nरक्षक रिश्ते- खास डिफेन्स पर्सोनल साठी मॅट्रीमोनी साईट\nदेशातील ‘या’ गावाने दिले आहेत सर्वाधिक आयपीएस, आयएएस आणि पीसीएस अधिकारी\n‘एनर्जिका मोटार’ची ‘इवा’ गिअरबॉक्स शिवाय धावणार ताशी २०० किलोमीटर\nलेक्ससची ड्रायव्हरलेस कॉन्सेप्ट कार एलएस प्लस\nधुमधडाक्यात झाली कुत्र्यांची लग्ने आणि हनिमून\n‘वारांगणां’च्या मुलांसाठी तृतीयपंथी गौरी सावंत बांधत आहे स्वप्नांचे घर\nसंध्या मारवा- पहिली महिला रेल्वे कुली\nअनावश्यक कामे करण्यात निघून जातो सरकारी कर्मचाऱ���यांचा वेळ\nलोपबुरी येथे पार पडली माकडांची मेजवानी\nत्या चिमुकल्याच्या निरागसपणाचा शाळेने केला सन्मान\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2019/07/11/uttar-pradesh-aaj-ka-abhimanyu-mrigendra-raj-authored-135-books-holds-4-world-records/", "date_download": "2019-07-20T16:49:10Z", "digest": "sha1:5UIK24DBQTVZX6SYR3T7E5B75A46POCS", "length": 7026, "nlines": 49, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "12 वर्षाच्या मुलाने लिहिली आहेत तब्बल 135 पुस्तके - Majha Paper", "raw_content": "\n12 वर्षाच्या मुलाने लिहिली आहेत तब्बल 135 पुस्तके\nJuly 11, 2019 , 9:30 pm by आकाश उभे Filed Under: जरा हटके, सर्वात लोकप्रिय Tagged With: पुस्तके, मृगेंद्र राज, रामायण, लहान वयाचा लेखक\nउत्तरप्रदेशमधील 12 वर्षीय मुलाने धर्म आणि जीवन अशा विषयांवर आतापर्यंत तब्बल 135 पुस्तके लिहिली आहेत. या पुस्तकांमध्ये उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जीवनचरित्राचा देखील समावेश आहे.\nमृगेंद्र राज नावाच्या या मुलाने वयाच्या 6 व्या वर्षी पासूनच पुस्तके लिहिण्यास सुरूवात केली होती. लेखक म्हणून ‘आज का अभिमन्यु’ हे टोपननाव तो वापरतो. त्याचे नावावर चार विश्व विक्रम देखील आहेत. यामध्ये ‘कमी वयात सर्वाधिक जीवनचरित्र लिहिणारा लेखक’ आणि ‘सर्वात लहान वयात कविता प्रकाशित झालेला लेखक’ यांचा समावेश आहे. वयाच्या सहाव्या वर्षीच त्याच्या कविता प्रकाशित झाल्या होत्या. मृंगेद्र राजने सांगितले की, रामायणांच्या 51 पात्रांचे विश्लेषण केल्यानंतर मी ही पुस्तके लिहिली. माझ्या पुस्तकांची पाने ही 25 ते 100 एवढी असतात. तसेच त्याला लंडनमधील वर्ल्ड युनिवर्सिटी ऑफ रेकॉर्ड्सकडून डॉक्टरेटसाठी देखील ऑफर आली होती.\nफॅशनचा नवा फंडा- ��ोळ्यासाठी सोन्याचे कॉन्टॅक्ट लेन्सेस\nचीनमध्ये कुमारी मातांना जबर दंड\nया नियमांचे किम जोंग उनच्या पत्नीला करावे लागते पालन\nमादाम मेरी क्युरी- नोबेल पारितोषिक विजेत्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ\n‘सिलिका जेल’चे असे ही फायदे\nआईच्या सांगण्यावरून ‘ही’ अभिनेत्री झाली होती सेक्स वर्कर \nसंगीताने मेंदू तरुण राहतो\nदक्षिण भारतातील या गावातील लोक फिरतात चपला बूटे हातात घेऊन\nबाल्मोरल येथे सुट्टीवर गेल्यानंतर अशी असते राणी एलिझाबेथची दिनचर्या\nयोगासाठी कशा प्रकारची ‘मॅट’ वापरणे चांगले\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2018/05/30/how-we-can-become-rich/", "date_download": "2019-07-20T16:51:05Z", "digest": "sha1:ZGRMYRIH6PYFW3X4BWSORGIA2BND4L3P", "length": 26474, "nlines": 186, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "श्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात ? - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nश्रीमंत होण्यात आपण कुठे कमी पडतोय \nआपल्या मध्यमवर्गीय वर्गाला ला श्रीमंत लोकांचे खूप आकर्षण असते, तरुणपणात तर प्रत्येकाला आपल्याकडे पैशांच्या राशी असाव्यात असे वाटते. श्रीमंतीची स्वप्ने रंगवण्यात तर आपला हात कुणीच धरू शकणार नाही. पण वयाच्या पस्तिस चाळीशी नंतर आपल्यापैकी ९०% जणांच्या लक्षात येते कि आपल्याला अपेक्षित असलेली श्रीमंती आपल्या आवाक्यात नव्हती, ते फक्त एक स्वप्न होते आणि पुढ��े आयुष्य आता आपल्याला मध्यमवर्गीय म्हणूनच जगावे लागणार आहे.\nया ट्रॅजेडी चे कारण खूप काही मोठे नसते. फक्त, आपण श्रीमंती म्हणजे काय हे कधी माहीतच करून घेतलेले नसते इतकेच. आपल्या दृष्टीने श्रीमंती म्हणजे पैसा. दररोज हाती येणारा पैसा. मग आपण पैसे कमवायचा मागे लागतो. पण कितीही कमावला तरी तो पुरतंच नाही. तुम्ही पैसा कमवत राहता आणि तो खर्च होत राहतो. दहा वीस वर्षे भरमसाठ काम करूनही ज्यावेळी आपल्यासमोर तेच आयुष्य उभे ठाकलेले असते त्यावेळी आपण काय चुकलं याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.\nश्रीमंत व्हायचे असेल तर आधी श्रीमंती म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. श्रीमंत लोक श्रीमंत का होतात याचा अभ्यास केला पाहिजे. पैसा आणि श्रीमंती यातला फरक ओळखता आला पाहिजे. नुसता पैसा असणे याला आपण सधन म्हणतो श्रीमंत नाही.\nशंभर रुपयांची नोट तशीच संभाळुन ठेवली तर दहा वर्षानीसुद्धा ती शंभर रुपयांचीच असेल, आणि मुल्य ५०% नी घटलेलं असेल…. म्हणजेच आजच्या ५० रुपयांएवढं तीच मुल्य असेल… किंवा त्यापेक्षाही कमी असेल. म्हणजे तुम्ही आत्ता १०० रुपयांएवढे श्रीमंत असाल तर दहा वर्षांनी ५० रुपयांएवढेच श्रीमंत असाल.\nपण याच शंभर रुपयांची संपत्ती विकत घेतली तर दहा वर्षानी ती दीड दोन हजार रुपयांची असेल… सोबत दरवर्षी तुम्हाला काहीतरी उत्पन्न देत राहील… म्हणजे आज तुमची श्रीमंती शंभर रुपयांची असेल तर ती पुढच्या दहा वर्षात दोन हजार रुपयांची झालेली असेल.\nहाती रोख पैसा असणं म्हणजे श्रीमंती नाही… संपत्ती म्हणजे श्रीमंती… संपत्ती निर्माण करणारे श्रीमंत होत असतात…\nजमीन विकुन हाती पैसा आला म्हणजे तुम्ही श्रीमंत झालात असे नाही, उलट जमीन हि तुमची संपत्ती होती, तुम्ही त्या संपत्तीचे फक्त पैशात रुपांतर केले… आता हा पैसा पुन्हा कुठेतरी गुंतवुन वाढवला तर ठीक नाहीतर मोठं घर बांधायचं, गाडी घ्यायची, चौकाचौकात बॅनर बाजी करायची, उगाच मौजमजा करत खर्च करत राहीलात तर काही काळाने तो पैसा संपुनही जाईल… तेच जर तुम्ही त्या जमीनीवर काही व्यवसाय सुरु केला किंवी ती भाड्याने दिली, किंवा ती विकून आलेल्या पैशातून आणखी काही प्रॉपर्टी खरेदी केल्या आणि त्या भाड्याने दिल्या तर ती संपत्ती तुम्हाला कायमस्वरूपी परतावाही देईल, सोबत तीचे मुल्य वाढत असल्यामुळे तुमची दिसणारी पण खरी श्रीमंतीसुद्धा वाढत जाईल…\nयापेक्षाही सोपं उदाहरण पाहू… जगातील सर्वात श्रीमंत जेफ बेझाॅस, बिल गेट्स, मार्क झुकेरबर्ग किंवा भारतातील मुकेश अंबानी… हे लोक श्रीमंत आहेत म्हणजे काय तर यांची गुंतवणूक ज्या कंपन्यांत आहे त्या कंपन्यांचे शेअर्स दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणुन यांची श्रीमंती वाढत आहे… सोबत ही गुंतवणुक त्यांना डिव्हीडंट च्या रुपात वर्षाला करोडो रुपये सुद्धा देते… म्हणजे ही संपत्ती स्वतः वाढतेच सोबत दरवर्षी काहीतरी अतिरीक्त परतावाही देते… श्रीमंत लोक श्रीमंत आहेत म्हणजे त्यांना दररोज करोडो रुपये हातात येतात असे नाही, तर त्यांची जी संपत्ती आहे ती दररोज कणाकणाने वाढत आहे आणि त्यांना दररोज अधिकाधिक श्रीमंत बनवत आहे.\nजगातील १३ क्रमांकाचे श्रीमंत आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानींची श्रीमंती दररोज वाढत आहे, याचा अर्थ असा होत नाही कि ते दररोज कुठूनतरी पैसा गोळा करत आहेत. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच धीरूभाई अंबानी यांनी तीस चाळीस वर्षांपूर्वी ज्या कंपन्यात आपली काही हजार व लाखांची वा कोटींची गुंतवणूक केली होती त गुंतवणूक आज काही लाख कोटींच्या घरात गेली आहे. सोबत हि गुंतवणूक डिव्हीडंड च्या रूपात अंबांनी दरवर्षी काही करोडोंचा परतावा देते ते वेगळेच. आलेल्या परताव्यातून अंबानी आणखी काही कंपन्यांमध्ये आपली गुंतवणूक करतात आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून आपली संपत्ती वाढवत राहतात. जगातील प्रत्येक श्रीमंत व्यक्ती हाच नियम वापरातो. पण प्रत्यकाचेच उदाहरण द्यायचे तर आपल्याला दिवसही कमी पडेल…. म्हणून तूर्तास अंबानी हे आशियातील सर्वश्रीमंत व्यक्तीचे उदाहरण सुद्धा पुरेसे आहे.\nमारवाडी, गुजराती लोक काय करतात जमीनी, घरे, फ्लॅट घेणे हे यांचे आवडते काम… लहानातील लहान व्यवसायीक किमान काही शे कोटींच्या संपत्तीचा मालक असतो… कारण जमीनी, घरे, फ्लॅट घेणे हे यांचे आवडते काम… लहानातील लहान व्यवसायीक किमान काही शे कोटींच्या संपत्तीचा मालक असतो… कारण कारण तो आलेला पैसा लगेत जमीनीमधे गुंतवत जातो, किंवा घर फ्लॅट अशा शहरी भागातील प्राॅपर्टी मधे गुंतवुन ठेवतो…. काही जण शेअर्स मध्ये गुंतवणूक करून ठेवतात. ते त्यांची संपत्ती वाढवतात. श्रीमंत व्हायचं असेल तर या लोकांना गुरुस्थानी ठेउन त्यांचे गुण अवगत करा…\nमाझ्या अकाउंट मध्ये आज एक लाख रुपये असणे आणि माझी एक लाखाची एखादी जमीन असणे यात मी जमीन हाती असताना जास्त श्रीमंत असतो, रोख रक्कम हाती असताना नाही. इतरांच्या (खास करून उद्योजकांच्या, गुंतवणूकदारांच्या) श्रीमंतच्या द्वेष करण्यापेक्षा आपण ते श्रीमंत कसे होतात याचा अभ्यास करायला हवा.\nपैसा हाती आला कि त्यापैकी जास्तीत जास्त लगेच कुठेतरी गुंतवून टाकावा हा श्रीमंतीच्या मार्गावर चालण्याचा पहिला नियम आहे. ज्या ज्या मार्गाने तुम्हाला उत्पन्न मिळू शकते अशा प्रत्येक मार्गावर आपली गुंतवणूक करत जावी. हि गुंतवणूक पैसा निर्माण करणारी असावी खर्च वाढवणारी नाही याची मात्र काळजी घ्या. प्लॉट घेतला तर त्याचे मूल्य या वाढतच जाणार आहे, फ्लॅट घेतला असेल किंवा एखादे शॉप घेतले असेल तर ते लगेच भाड्याने द्यावे जेणेकरून ते तुम्हाला कायमस्वरूपी उत्पन्न देत राहीन, आणि स्वतःच्या किमतीतही वाढ करत राहील. शेअर्स घेतले तर ते किमान दहा वीस वर्ष तसेच ठेवण्याच्या उद्देशाने घ्यावेत. कुणाच्या व्यवसायात गुंतवणूक केली असेल तर तीच्याकडे फक्त कायम उत्पन्न देणारी गुंतवणूक म्हणूनच पाहावे व फक्त उत्पन्न घेत राहावे… अशा विविध मार्गांनी तुम्ही स्वतःची गुंतवणूक वाढवू शकता, त्यातून उत्पन्न घेत राहू शकता आणि त्या संपत्तीचे कायम वाढणाऱ्या मूल्यामुळे तुम्ही सतत सुद्धा श्रीमंतीचे नवनवे टप्पे पार करू शकता.\nयाहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तुम्ही जो पैसा कमावताय त्याचा पुरेपूर उपभोग घेता आला तरच तुम्हाला स्वतःला श्रीमंत म्हणवून घ्यायचा अधिकार असतो. तुम्ही काम करत नसतानाही तुमच्या अकाउंट मध्ये पैसा जमा होत असेल तर तुम्ही नक्कीच श्रीमंत होण्याच्या मार्गावर असतात. तुम्ही उद्यापासून काम करणे बंद केले तर पैसा येणेही बंद होईल अशी परिस्थिती असेल तर तुम्हाला अजून बराच पल्ला गाठायचा आहे हे लक्षात घ्या. फक्त हाती पैसा असणे म्हणजे सधनता… आणि त्या पैशाचा पुरेपूर उपभोग घेता येणे म्हणजे श्रीमंती. हि श्रीमंती गुंतवणुकीतून येते. गुंतवणूक तुम्हाला तुम्ही काहीही करत नसतानाही पैसा देत राहते. याचा आणखी एक फायदा म्हणजे वेळ. कायम उत्पन्न देणारी गुंतवणूक तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करायला आणि नवनवीन प्रकल्पांवर काम करायला पुरेसा वेळ उप[लुब्ध करून देते. अर्थातच तुमची संपत्ती वाढवायला मदत करते.\nश्रीमंत व्हायचे असेल तर संपत्तीला महत्व द्या… पैशाला नाही…\nपैसा निर्माण करणारी संपत्ती निर्माण करा…\nसंपत्ती जमवली, वाढवली की पैसा आपोआप वाढतो…\n(या विषयावर रॉबर्ट कियोसाकी यांचे ‘रिच डॅड, पुअर डॅड’ हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. आपल्या अर्थविषयक संकल्पना मुळापासून धक्का देऊन हादरवून टाकणारे त्यांचे श्रीमंतीचे नियम आपल्याला नवी दिशा नक्कीच देतात. हे पुस्तक खरेदी करण्यासाठी https://amzn.to/2I7bDDQ या लिंक वर क्लिक करू शकता)\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कधी…\nमोबाईल टॉवर उभारण्याच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान\nयशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर जबाबदारींचे वाटप करा\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचा�� करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/beed-district-to-face-major-drought-worse-than-1972/", "date_download": "2019-07-20T15:48:34Z", "digest": "sha1:J3LSXTLEE22Z7QLYLOWRXSCABP475WDR", "length": 17581, "nlines": 157, "source_domain": "www.saamana.com", "title": "बाप रे… बीडचे काय होणार? 1 टक्काही पाणी नाही | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nबाप रे… बीडचे काय होणार 1 टक्काही पाणी नाही\n1972 चा दुष्काळ आठवतोय का त्यापेक्षा कितीतरी पटीने भयंकर आणि विदारक दुष्काळाचा सामना यंदा बीड जिल्हा करतोय. संपूर्ण जिल्ह्यामध्ये गंभीर, बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. 1300 गावांमध्ये पाण्याच्या थेंबाथेंबासाठी झगडावे लागत आहे. टँकर गावात आले की अक्षरशः झुंबड उडते. हंडाभर पाणी मिळवण्यासाठी अख्खे कुटुंब टँकरकडे धाव घेते. बीड जिल्ह्यातील पाणीसंकट अधिक गडद होत आहे.\nजिल्ह्यात केवळ 0.72 टक्का पाणीसाठा शिल्लक आहे. गंभीर बाब म्हणजे 20 हजार हातपंप, 48 हजार विंधन विहिरी, 12000 आड, 7000 विहिरी आटल्या आहेत. 144 मध्यम आणि लघु प्रकल्पांपैकी 93 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.\nगावागावात स्थलांतर होत आहे.\nबीड जिह्यामध्ये दुष्काळाच्या दुष्टचक्राचे संकट अधिक गडद होत आहे. मे महिन्यातला प्रत्येक दिवस रोज नवे आव्हान समोर उभे करत आहे. 1972 पेक्षाही कित्येक पटीने गंभीर दुष्काळाचा सामना सध्या बीड जिल्हा अनुभवत आहे. बीड जिह्यातील तब्बल 1300 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्याची संपूर्ण मदार फक्त आणि फक्त टँकरवर अवलंबून आहे.\nबीड जिह्यातील 144 मध्यम, लघु प्रकल्पांपैकी 93 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. 16 प्रकल्प शेवटच्या घटका मोजत आहेत. केवळ अप्पर कुंडलिका प्रकल्पामध्येच 42 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.\nबीड जिह्यातील 890 बंधाऱ्यात एक थेंबही पाणी शिल्लक राहिलेले नाही. नळ योजना बंद पडल्यानंतर संपूर्ण गावांची जी भिस्त घराघरात असणाऱ्या हातपंप, विंधन विहिरी, आड या सोर्सवर असते, ते सोर्स पहिल्यांदाच नष्ट झाले आहेत.\nबीड जिह्यातील 20 हजार हातपंप, 85 हजार विंधन विहिरी, 12 हजार घराघरांतील आड, सात हजार शेतातील विहिरी कोरडय़ा पडल्या आहेत.\nपाऊस वेळेवर न झाल्यास बीड जिह्याची परिस्थिती यापेक्षाही भयावह होणार आहे. पाण्यासाठी वाडय़ा, वस्ती, गावे ओस पडणार आहेत. शहराचेही स्थलांतर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nबीड जिल्हय़ातील दुष्काळ अत्यंत भयंकर आहे. दूरदूरपर्यंत कुठेही पाण्याचा टिपूस नजरेला पडत नाही. प्रशासनाने दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी कंबर कसली आहे. बीड जिल्हय़ातील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी 890 टँकर दिवसरात्र खेपा करत आहेत. 947 विहिरी, बोअर अधिग्रहण केले आहेत. 13 गावांमध्ये तात्पुरती पूरक नळ योजना सुरू केली आहे. 17 गावांमध्ये विशेष नळ योजना सुरू केली आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआज मतमोजणीचे प्रशिक्षण; राज्यभरातील निवडणूक निर्णय अधिकारी होणार सहभागी\nपुढीलश्रीलंकेत संचारबंदी उठवली; 60 दंगलखोरांना अटक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-20T16:48:23Z", "digest": "sha1:GZ4HTHGRQ6PRWM6KP6TLCTORLYETLU3Y", "length": 6042, "nlines": 55, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "रोडमास्टर इलाईट Archives - Majha Paper", "raw_content": "\n३०० भाग्यवंताना मिळणार इंडियनची रोडमास्टर इलाईट बाईक\nJanuary 26, 2018 , 11:08 am by शामला देशपांडे Filed Under: युवा, सर्वात लोकप्रिय Tagged With: इंडियन, बाईक, रोडमास्टर इलाईट\nलग्झरी बाईक ब्रांड मधील प्रमुख नाव असलेली इंडियन मोटरसायकल्सने त्यांची क्रुझ बाईक बाजारात आणण्याची तयारी पूर्ण केली आहे. ही बाईक आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम जुलै २०१७ मध्ये शोकेस केली गेली होती ती आता लवकरच बाजारात आणली जात आहे. ही लिमिटेड एडिशन बाईक आहे व तिची केवळ ३०० युनिट बनविली जाणार आहेत. भारतात या बाईकची किंमत साधारण […]\nआता होत आहे विश्वविजेत्या संघातील ख...\nएवढ्या संपत्तीची मालकिण आहे बॉलीवूड...\nगंभीरने फोडला धोनीच्या नावाने टाहो...\nसौदी अरेबियाला पळून गेलेल्या बलात्क...\nशिवपूजा करताना या वस्तूंचा वापर नको...\nमाझ्या हक्काचा 1 रुपया मी दिल्लीला...\nआर्यन खानची गोरी मैत्रीण गौरीला पसं...\nहोय, या पालीची किंमत आहे ४० लाख रुप...\nअमरावती उभारणीसाठी वर्ल्ड बँकेने ना...\nगुगल प्ले स्टोअरवर आहेत 150 पेक्षा...\nपावसाळ्याच्या दिवसात बाईक चालवताना...\nसाकीनाका किंवा नालासोपाऱ्यातून निवड...\nपुन्हा डार्विनचा सिद्धांत खासदार सत...\nअभिनंदन मिशीवरून पोलिसात एफआरआय दाख...\nमुकेश अंबानी यांच्यापेक्षा जास्त त्...\nविश्वचषकानंतर आपल्या नियमात आयसीसीन...\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून या घडामोडी आणि अन्य मजकूर २४/७ वेबसाईट्च्या आणि मोबाईल अॅपच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा प्रयत्न आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/2018/11/05/read-before-investing-in-mutual-fund/", "date_download": "2019-07-20T16:57:53Z", "digest": "sha1:H3WWGU5KQGRZCY2QYU3MX2Y2RUTTCOFN", "length": 15927, "nlines": 170, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हि माहिती अवश्य वाचा - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nम्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हि माहिती अवश्य वाचा\nम्युच्युअल फंडाच्या किंवा त्यांच्या विशिष्ट योजनेच्या जाहिराती आपण पाहिल्या असतीलच. यातील प्रत्येक जाहिरातीचा शेवट हा सदर योजना जोखमीच्या अधीन असून आपण त्याची सर्व माहिती गुंतवणूक करण्यापूर्वी करून घ्यावी असा असतो. (Mutual fund investment are subject to market risk, read all scheme relatated documents carefully before make investments) या संबंधीची नेमकी कोणती माहिती असते ते आपल्याला माहीत असणे जरुरीचे आहे. ही माहिती तीन प्रकारात विभागलेली असते.\n३.महत्वाच्या माहितीचे माहितीपत्र (Key information memorandum)\nया सर्वांविषयी थोडक्यात माहिती घेऊया.\n१.योजनेचे माहितीपत्रक (SID) :\nयामध्ये फंड योजनेची विस्तृत माहिती दिलेली असते. यात कोणती माहिती असणे जरुरीचे आहे. यासंबंधी सर्व म्युच्युअल फंडाची स्वयंशिस्त संघटनेच्या (Association of mutual fund in india) मागदर्शक तत्वानुसार दिलेली असते. ही माहिती अनेक छोटे मोठे मुद्दे विचारात घेऊन दिलेली असते, आणि विस्तृतपणे असल्याने अनेकपानी असू शकते.\nयात पहायची असलेली महत्वाची माहिती म्हणजे:-\n*योजनेची उद्दिष्टे, गुंतवणूक ध्येये त्याची तत्वे, त्याप्रमाणे विविध पद्धतीने करायच्या गुंतवणुकीचे प्रमाण.\n*फंड हाऊसचा मागील लेखाजोखा आणि गुंतवणुकीचे विविध पर्याय.\n*फंड व्यवस्थापन करणारी टीम, त्यांचे प्रमुख, त्यांचे शिक्षण या क्षेत्रातील अनुभव.\n*व्यवस्थापन खर्च, पैसे लवकर काढून घेतले तर पडणारे अतिरिक्त शुल्क, गुंतवणूक काढून घेण्याची पद्धत.\n*धोका व्यवस्थापन किंवा त्यासंबंधीचीच्या उपाययोजना.\n*करपात्रता, मुळातून करकपात याची माहिती.\n२.योजनेचे पूरक माहितीपत्र (SAI) :\nफंड योजनेच्या उद्दिष्टांमध्ये काही बदल झाल्यास त्याची सर्वं माहिती या पत्रात असते. ही माहिती गुंतवणुकांदाराच्या दृष्टीने नेहमीच उपयोगी असते असे नाही परंतु अशी माहिती जाहीर करणे कायद्याने आवश्यक आहे. फंडाची रचना, त्यांच्यावर चालू असलेली कायदेशीर कारवाई या विषयी सर्व माहिती यात दिलेली असते. SID मध्ये ही माहिती थोडक्यात विषद केली असेल तर ती अधिक विस्तृतपणे या पत्रात असते.\n३.महत्वाच्या माहितीचे माहितीपत्र (KIM):\nते पत्र म्युच्युअल फंडाच्या अर्जासोबत असणे जरुरीचे असून यामध्ये गुंतवणूकदारांच्या दृष्टीने SID आणि SIA यातील अत्यावश्यक माहिती दिलेली असते.\nथोडक्यात हे पत्र म्हणजे वरील दोन्ही गोष्टींचा सारांश असतो.\nयाशिवाय एखादया गुंतवणूकदाराने मागणी केल्यास म्युच्युअल फंडाच्या पुरस्कर्त्यांना सदर माहिती गुंतवणूकदारांना विनामूल्य उपलब्ध करून देण्याचे बंधन त्यांच्या एसेट मॅनेजमेंट कंपनीवर आहे.\nसजग गुंतवणूकदाराने आपली गुंतवणूक करण्याचे निर्णय आपल्या एजंटशी चर्चा करणे आवश्यक आहे. फार मोजकेच गुंतवणूकदार आणि त्यांचे अभिकर्ते याविषयी एकमेकांशी चर्चा करतात.\nगुंतवणूक मग ती कोणाही मार्फत अथवा ऑनलाईन केली तरी ती करतांना किमान खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे.\n*गुंतवणुकीचा हेतू : आपण ज्या अपेक्षेने गुंतवणूक करणार आहोत ती अपेक्षा पूर्ण करणारी योजना आहे ना हे पहावे.\n*फंड मॅनेजर : या फंडाचे व्यवस्थापन करणारी व्यक्ती , तिची शैक्षणिक पात्रता आणि फंड व्यवस्थापनाचा अनुभव.\n*पूर्वइतिहास: फंड हाऊसच्या अन्य योजना , त्यातून मिळालेला उतारा.\n*जोखीम : गुंतवणुकीतील धोका, त्यावरील उपाययोजना.\n*विविध खर्च : जसे योजनेत भाग घेण्याची फी ( Entry load), योजनेतून बाहेर पडण्याची फी (Exit load), व्यवस्थापन फी (Fund managament charges), कर आकारणी. *गुंतवणूक मर्यादा: कमाल व किमान गुंतवणूक मर्यादा, गुंतवणूक काढून घेण्याची मर्यादा.\nलेखक गुंतवणूक अभ्यासक व मार्गदर्शक आहेत.\nलेखनाचे सर्व हक्क राखीव आहेत. कॉपीराईट हक्कांचा भंग दिवाणी व फौजदारी कारवाईस पात्र राहील\nउद्योजक मित्र फेसबुक पेज लाईक करण्यासाठी इथे क्लिक करा\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. १०…\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nस्वच्छतेचं महत्व सांगणारे लक्ष्मीपूजन\nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ��या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/22730", "date_download": "2019-07-20T15:57:26Z", "digest": "sha1:AENUPQFG77Z4SNO2RYDLF3T5RUFRJEDL", "length": 3627, "nlines": 75, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मौजमस्ती : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /मौजमस्ती\nहा आपला एक हलकाफुलका 'आपला कट्टा'..येथे थोड्याफार गप्पा मारू, हितगुज करू. हलकेसे विनोद टाकू..भरपूर हसू... नविन काही शिकू -शिकवू.. विचार मांडू ,त्यांची देवाणघेवाण करू.\nएकदुसर्यांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ. अनुभव सांगू...\nयेथे येणाऱ्या सर्वांचे मनापासून स्वागत\nहे वाहते पान आहे.\nRead more about आपला कट्टा-गप्पाटप्पा मौजमस्ती\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/7036", "date_download": "2019-07-20T15:55:17Z", "digest": "sha1:CXRYRKEWZXGJB2XWH35IDKOND6UAKVW3", "length": 3467, "nlines": 77, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सरफरोश : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /सरफरोश\nदिनांक २ ऑक्टोबर २���११.\nरविवार असल्यामुळे दुपारचे जेवण करुन घरी मस्तपैकी पहुडलो होतो. दुपारची झोप महत्वाची होती. सवय ... दुसरे काय पण झोप येईपर्यंत काहीतरी टाईमपास म्हणून टिव्हीवर चॅनल फिरवीत होतो. एका चॅनलवर सुप्रसिद्ध 'सरफरोश' चित्रपट लागलेला दिसला.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B8/", "date_download": "2019-07-20T16:28:41Z", "digest": "sha1:VSL6OHQE7JCNR56A5VS2SBX6CTFPCM7V", "length": 10371, "nlines": 101, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आठवड्याभरात डॉक्टरांचा संप मिटण्याची शक्यता | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news आठवड्याभरात डॉक्टरांचा संप मिटण्याची शक्यता\nआठवड्याभरात डॉक्टरांचा संप मिटण्याची शक्यता\nपश्चिम बंगालमध्ये आठवडाभरापासून सुरू असलेला डॉक्टरांचा संप अखेर मिटण्याची शक्यता आहे. सात दिवसात संप मिटेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर तोडगा निघाला आहे. तुर्तास डॉक्टर कामावर रूजू झाले आहेत. डॉक्टर आंदोलानवरील आपला निर्णय लवकरच घेतील.\nकोलकातातील मंत्रालयाजवळ असलेल्या एका सभागृहात डॉक्टर आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये बैठक झाली. विशेष म्हणजे या बैठकीचे लाइव्ह कव्हरेज करण्यासही ममतांनी परवानगी दिली होती.बैठकीला पश्चिम बंगालमधील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी उपस्थित होते. सोमवारी झालेल्या प्रदीर्घ बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी सकारात्मक भूमिका घेतली. बैठकीतूनच ममता यांनी कोलकाताचे पोलीस आयुक्त अनुज शर्मा यांना शहरातील प्रत्येक रुग्णालयात एक पोलीस अधिकारी तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.\nज्युनिअर डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध नोंदवत संप पुकारण्यात आला होता. डॉक्टरांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी कठोर कायदा करा, डॉक्टरांना सुरक्षा पुरवा अशा मागण्या प्रामुख्याने करत हा संप पुकारण्यात आला आहे. कोलकातामधील डॉक्टरांना पाठिंबा दर्शवण्यासाठी देशभरातील डॉक्टरही संपावर गेले होते. त्यामुळे देशातील मोठ्या शहरांमध्ये वैदकीय सेवांवर परिणाम झाला होता.\nलोकसभेत साध्वी प्रज्ञा यांच्या शपथेवरुन वाद, विरोधकांचा जोरदार गोंधळ\nरामदास आठवलेंच्या टोमण्यानंतर राहुल गांधींनी घेतली शपथ\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपु��े न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6/", "date_download": "2019-07-20T16:16:43Z", "digest": "sha1:SMPEYWGPGPHKEVYJLAALLHVMKGHPTMPM", "length": 11854, "nlines": 114, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "भारताच्या पराभवामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू | Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\n‘वेगवेगळी वक्तव्य करून चर्चेत राहण्याची चंद्रकांत पाटलांना सवय’\n..म्हणून कुशल बद्रिके म्हणतो, ताण दूर करण्यात ‘नेटफ्लिक्स’चा वाटा\nधोनीची निवृत्ती इतक्यात नाही पुढचे दोन महिने लष्करात बजावणार सेवा\nसंजीवनीवर दोन वर्षांची बंदी\nइंडोनेशिया खुली बॅडमिंटन स्पर्धा : सिंधूची विजयी घोडदौड\nHome breaking-news भारताच्या पराभवामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nभारताच्या पराभवामुळे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू\nभारत आणि न्यूझीलंड दरम्यान बुधवारी झालेल्या विश्वचषकातील उपांत्य सामान्यात भारताचा पराभव झाला. याबरोबरच कोट्यावधी भारतीयांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. अनेकांनी विविध माध्यमातून आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र, भारताच्या पराभवाचे दुःख पचवणे अशक्य झाल्याने बिहारमधील एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर, ओदिशातील एका युवकाने चक्क विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.\nबिहारमधील किशनगंज येथील एका व्यक्तीचा भारत – न्यूझीलंड दरम्यान खेळला गेलेला उपांत्य सामना पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याच्या कुटूंबीयांनीच रूग्णालयात आणले होते. कुटूंबीयांचे म्हणने आहे की, ते हा सामना पाहात होते या दरम्यान ते उत्साही देखील झाले होते, यातुनच त्यांना धक्का बसला असावा.\n५:०१ म.उ. – ११ जुलै, २०१९\n७६ लोक याविषयी बोलत आहेत\nTwitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता\nतर ओदिशातील धरमगढ येथील एका युवकाने भारताचा पराभव झाल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत मुख्य जिल्हा वैदकीय अधिकारी बनलता देवी यांनी सांगितले की, त्याच्या पोटात विष असल्याचे निदान झाले आहे. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असुन त्याच्या जीवाल कोणताही धोका नाही.\n३:२९ म.उ. – ११ जुलै, २०१९\n३८ लोक याविषयी बोलत आहेत\nTwitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता\nविश्वचषकातील भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या लढाऊ वृत्तीबद्दल पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे. तर दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या माध्यमांवर फिरू लागल्याने लता मंगेशकर यांनी धोनी तुझी देशाला गरज असल्याचे म्हटले आहे.\nअल कायदाची धमकी गांभीर्याने घेण्याची गरज नाही – परराष्ट्र मंत्रालय\n६ नव्या पाणबुडया बांधणीसाठी ६.६ अब्ज डॉलरचा प्रकल्प\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, दोन दिवस राजकीय दुखवटा\nही केवळ जन आशिर्वाद यात्रा नाही, तर माझ्यासाठी तीर्थयात्रा – आदित्य ठाकरे\nहिंगोलीत वीज पडून तिघांचा मृत्यू\nअजित पवारांचा चेहरा पराभवाने काळवंडला-शिवाजीराव आढळराव पाटील\nमोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांच्या शरीरयष्टीवर परिणाम – राज्यमंत्री भेगडे\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमहेश मांजरेकरांकडून मुऱ्हे याचे कौतुक\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा ��मचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://amravati.gov.in/mr/%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F/", "date_download": "2019-07-20T16:28:25Z", "digest": "sha1:KSG2RJRXJYAJYJS7FX27U6LX4OMLV7MX", "length": 15051, "nlines": 158, "source_domain": "amravati.gov.in", "title": "टूरीझम-मेळघाट | अमरावती जिल्‍हा, महाराष्‍ट्र शासन | India", "raw_content": "\nअमरावती जिल्हा Amravati District\nएसटीडी आणि पिन कोड\nनिवास (हॉटेल / रिसॉर्ट / धर्मशाळा)\nराष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना\nराष्ट्रीय कुटुंब लाभ योजना\nराष्ट्रीय मातृत्व लाभ योजना\nइंदिरा गांधी विदर्भ भुमिहीन शेतमजुर अनुदान योजना\nसंजय गांधी स्वावलंबन योजना\nसंजय गांधी निराधार योजना\nशासकिय वर्ग-2 जमीनीची यादी\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पि हे मध्ये भारतातील सातपुडा पर्वतरांगामधील दक्षिणेकडील शाखा वर स्थित आहे, त्या ला गाविलगढ असे संबोधल्याट जातेृ वैराट येथे सर्वोच्च बिंदू ( इ.स. ११७८ मीटर . समुद्रसपाटीपासून वरील) बाजुस पूर्व – पश्चिम कार्यरत उच्च रिज आहे, ती रिझर्व्ह सीमारेषा तयार करते. तो वाघाचा एक अविभाज्य आवास आहे. येथिल वन हे ”टेक्टोजना ग्रॅनडीज”(सागवानील लाकुड) द्वारे राखले गेलेले उष्णदेशीय कोरडा नियमितपणे पाने गळणारा आहेृ रिझर्व्ह पाच प्रमुख नद्यांचा एक पाणलोट क्षेत्र आहे उदा. खंडू, खापरा, सिपना, गडगा आणि डोलार, ह्रया सर्व नद्या तापी नदीच्या उपनद्या आहेत. रिझर्व्ह उत्तर सीमा क्षेत्र हे तापी नदीद्वारे दर्शविल्या जाते. मेळघाट हे राज्याचे मुख्य जैव विविधतेचे भांडार आहे. मेळघाटाचा उतार हा पूर्णा नदीचा पाणलोट भाग तयार करतो. मेळघाट प्रदेश मधुन तीन प्रमुख उपनद्या चंद्रभागा, अदनानी आणि वान हया पूर्णा नदितून वाहतात. चिखलदरा हे समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंची वर स्थित एक पठार आहे. मेळघाटाला निसर्गाने काही नोंद गुणांसह एक खडबडीत भौगोलिक परिस्थितीच्यात स्वरूपात संरक्षण देऊ केली आहे. माखला, (Makhala) , चिखलदरा ,चिलदरी (Chiladari) ,पाटुला (Patulda) आणि गूगामल (Gugamal) खडकाळ प्रदेशात मधे मोठ्या प्रमाणात आहेत. सातपुडा पर्वतरांगांमधील जंगल सान्निध्य क्षेत्र हे दीर्घकालीन संवर्धन क्षमतेची हमी देते. सं���र्धन इतिहास: मेळघाट परिसर हा १९७४ मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हrणून घोषित करण्यात आले होते. सद्यास्थितीत एकूण क्षेत्र सुमारे १६७७ चौ.किमी आहे. रिझर्व्ह क्षेत्रापैकी ३६१.२८ चौ किमी जागा ही गूगमल (Gugamal) राष्ट्रीय उद्यान कोर क्षेत्र करिता तसेच ७८८.२८ चौ.किमी क्षेत्र रिझर्व्ह ,मेळघाट वाघ अभयारण्य क्षेत्र बफर असे एकत्र मेळघाट अभयारण्य म्हणून १९९४ मध्ये राज्य सरकारने पुन्हा सूचित करण्यात आले होते, ( कि ज्यापैकी २१.३९ चौ.किमी. जागा हि वनमध्ये येत नाही). उर्वरित क्षेत्र एक ‘ अनेक वापर क्षेत्र’ म्हणून व्यवस्था करण्यात आली आहे. पूर्वी, मेळघाट वाघ अभयारण्य १५९७.२३चौ.किमी एक क्षेत्र १९८५ मध्ये स्थापन करण्यात आली. त्यारनंतर गुगामल(Gugamal) राष्ट्रीय उद्यान १९८७ मध्ये या अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आला. पुरातत्व घाबरत: चिखलदरा पठारावर गाविलगढ किल्ला आणि नरनाळा किल्ला हे क्षेत्र सौंदर्याचा मूल्य जोडून मेळघाट व्याघ्र दक्षिण भाग गरज नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, या पुरातत्व वास्तूचा अभ्यागतानी पार्श्वभूमीवर प्रसन्न वन आनंद घेतात.\nमालविय आणि सुर्यास्ताचे पॉईंट\nसेमाडोह हे सिपना नदिजवळील वन जंगल छावणी, दाट मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकतील, धारणी तहसील, जिल्हा अमरावती मध्ये वसलेले एक तालुका आहे. त्या मध्येव चार वसतिगृह ( 60 बेड ) आणि दहा कॉटेज ( 20 बेड )आहे. कॉटेज अलीकडेच नूतनीकरण करून आणि चांगल्या स्थितीत आहेत . उपहारगृहाच्याच पुढे संग्रहालय आहे . सर्वात महत्त्वाचे म्हकणजे वाघ , अस्व ल , चित्यांच्या आणि इतर जंगल प्राणी जसे भागात वन्य जीवन उपस्थिती आहे. या संकेतस्थळाची भेटण्या ची व्य वस्था् वन विभाग अमरावती यांचेकडेकरता येते.\nमेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे कसे पोहचाल\nमेळघाटला रस्‍ता, रेल्‍वे आणी विमाणमार्ग्‍ व्‍दारे भेट देता येते. सेमाडोह पर्यटक केंद्राचा मध्‍यबिंदु आहे. डिजीटल गाव हरीसाल हे सेमाडोह पासून २५ कि.मी. अंतरावर आहे.\nचिखलदरा हे मेळघाटाची दुसरी बाजु तसेच विदर्भामधील एक महत्‍वाचे पर्यटन स्‍थळ आहे. चिखलदरा मध्‍ये अनेक खाजगी होटेल्‍स तसेच वैराट हे जंगल सफारीची गेट आहे.\nया ठिकाणावर कसे पोहचाल\nचिखलदरा/सेमाडोह/कोलकास/हरीसाल- अमरावती पासून १० किमी. अंतरावर बडनेरा जंक्‍शन वर उतरा.\nसर्वात जवळचे विमाणतळ नागपुर आहे जे दररोज मुंबई, दिल्‍ली, कोलकाता, बे���गळुरु, रायपुर ,इंदोर यांचेशी जोडलेले आहे.\nमेळघाट ला पोहचण्‍याकरीता वेगवेगळे रस्‍ता मार्ग खालील प्रमाणे उपलब्‍ध आहेत.\nजंगल सफारी करीता कुठे भेट दयाल.\nनागपुर ते अमरावती (१६० कि.मी.), अमरावती ते परतवाडा (५० कि.मी.), परतवाडा ते सेमाडोह (४५ कि.मी.)\nकोलकास हे प्रसीध्‍द पर्यटन स्‍थळ सेमाडोह वरुन १३ किं.मी अंतरावर महामार्ग्‍ क्र ६ वर आहे.\nवैराट हे चिखलदरा मधील जंगल सफारीचे गेट असुन परतवाडा पासुन ३२ कि.मी. अंतरावर आहे.\nहरीसाल हे पर्यटन स्‍थळ सेमाडो पासुन २५ कि.मी. अंतरावर महामार्ग्‍ क्र ६ वर आहे.\nजिल्‍हा प्रशासनाच्‍या मालकीची माहिती.\n© कॉपीराइट जिल्हा अमरावती , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 17, 2019", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mansvi.blogspot.com/2011/01/blog-post_01.html", "date_download": "2019-07-20T16:22:25Z", "digest": "sha1:CDNKGDZBTQ7ZJGKSK6OSEZVFNONC5IGD", "length": 10000, "nlines": 138, "source_domain": "mansvi.blogspot.com", "title": "मनस्वी...!!: '' आनंदाचं झाड ''", "raw_content": "\nमनाने... मनापासून... मनाजोगतं... मांडलेलं...\n'' आनंदाचं झाड ''\nतसं म्हटलं तर , प्रत्येकजण आनंदाच्या शोधात असतो.पु लं नी तर 'मी आनंदयात्री ' असं म्हणूनच ठेवलंय. मुक्त आनंदाची उधळण म्हणजे काय याची प्रचीती त्यांच्यावरून येते. आयुष्यातला कणन कण आनंद वेचीत कसा जगावं हे शिकायचं तर पु लं कडूनच... खरं तर आपल्याही आयुष्यात असे निखळ आनंदाचे क्षण बरेचदा येतात. पण त्या ओळखण्याची दृष्टी हवी. आपल्या रोजच्या कित्येक गोष्टीत निखळ आनंदाचा झरा दडलेला असतो. तो वाहता करणं मात्र आपल्या हातात आहे...\n२०११ च्या नवीन दिवसाची सुरुवात करतानाही अशीच काहीशी भावना आहे. आजपासून छोट्या छोट्या आनंदाच्या रोपट्यांना हळूच गोंजारून त्यांना वाढतं करायचंय. कधी विचार करून बघितलाय या आनंदाच्या रोपट्या न्मधूनच 'आनंदाचं झाड ' जन्माला येतं आणि त्याची बीजंही आपल्यातच लपलेली असतात. कुठेतरी वाचलेलं आठवतंय, 'वेदनेतही आनंद असतो.' ऐकताना जरा विचित्र वाटेल कदाचित. पण बाळंतपनाच्या वेणानंतर जन्माला येणारं इवलं इवलं अर्भक पाहिलं की या वाक्याची सत्यता पटते.\nथोडक्यात काय तर, एक आनंदाचा रेशमी धागा पकडून नवीन वर्षाच्या या पाउलवाटेवरून चालत राहायचं. मग वाटेत कितीही अडथळे येवोत , आपल्या हातातला आनंदाचा गर्भरेशमी वीणेचा धागा आणि मनातला आनंदाचं झाड जोपर्यंत बहरलेलं आहे तोपर्यंत ' कशाला उद्याची बात\nहे मनातला ' आनंदाचं झाड' मनःपूर्वक जपायचं....हाच नव्या वर्षाचा संकल्प...\n'' वाढ '' दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... अशीच वाढत राहा.'' त्या दिवशी मिळालेल्या या शुभेच्छा. दोनच वाक्यात...\nशाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. ' माझा आवडता छंद '... आणि आपल्यापैकी बरेच जण हमखास वाचन हा छंद म्हणून लि...\nवनवास- प्र.ना.संत काही मुलं निसर्गतःच खूप तरल असतात. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये घडणारे बदल ती अगदी सहज टिपतात. वरवर इतर मुलांसार...\nमन कातर होणं म्हणजे काय हे ते ‘’ कातर ‘’ झाल्यावरच कळतं खरं तर... कुठेतरी काहीतरी चुकतंय , बिनसलंय याची जाणीव व्हायला लागते , आकाशात क...\n' शब्द बापुडे पोकळ वारा ' हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले... पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना , ...\nप्रत्येकाची आपली आपली एक गोष्ट असते... क्षणाक्षणांनी बनलेली... एक क्षण... हसण्याचा... रडण्याचा...थबकण्याचा... कोसळण्याचा आणि सावरण...\nसाधारण १८५५ च्या आसपासची गोष्ट... हा काळ संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरेल अशी सुतराम शक्यता त्या वेळी तरी कोणाला वाटण्याचं कारण नव्हतं. त...\nअसं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काह...\nएखादी व्यक्ती सगळ्यांत सुंदर कधी दिसते माझं आपलं साधं सरळ उत्तर आहे. आपलं कोणतंही काम मनापासून करताना... तुम्ही कुठल्याही मुलाला अगद...\nनुकतंच एका छोट्या बाळाला बघून आले. कसं मस्त शांत पहुडलं होतं त्याच्या आईच्या कुशीत.... सध्या तरी जगाशी फक्त श्वासापुरता संबंध असल...\n'' आनंदाचं झाड ''\nडॉ वरदा गोडबोले - राग परज.\nभारत देशा, जय बसवेशा \nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\nहो.. मी देव पाहिलाय \nशब्दबंध २०१० : वृत्तांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?view=article&catid=406%3A2012-01-20-09-49-29&id=228592%3A2012-05-24-16-48-46&tmpl=component&print=1&layout=default&page=&option=com_content&Itemid=410", "date_download": "2019-07-20T16:26:43Z", "digest": "sha1:CLUWQR6PZ72CH4SYZGJCBUAU7LXZBNCE", "length": 19006, "nlines": 13, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "पसाय-धन : .. नीति जियाली दिसे", "raw_content": "पसाय-धन : .. नीति जियाली दिसे\nअभय टिळक, शुक्रवार, २५ मे २०१२\n‘विकास अधिक होणे आणि क्षमता अधिक येणे’, हाच भागवत धर्माचा हेतू होय’ असे स्पष्ट करणारे न्या. रानडे यांनी संतप्रवृत्तीची सांगड नीतीशी आहे, हे ओळखले होते.. भक्तीऐवजी संतांचा नीतीवर भर का, याचे उत्तर भागवतधर्माच्या गाभ्यातच आहे..\nसंतविचार आपल्याला शिकवण देतो ती भक्तीची की नीतीची सर्वसामान्यपणे या प्रश्नाचे उत्तर, ‘संतांनी आम्हाला भक्ती शिकविली’, असेच येईल.\nअर्थात ते स्वाभाविकही आहे. कारण, मुळात भागवत धर्मच भक्तिप्रधान आहे आता, संतांनी आम्हाला जर का भक्तीचे पाठ शिकवलेले असतील तर आज ‘भक्ती’ अथवा ‘परमार्थ’ म्हणून जे काही आपल्यासमोर नित्य साकारते त्यात ओंगळ अनाचाराचा बडिवार माजलेला का दिसतो आता, संतांनी आम्हाला जर का भक्तीचे पाठ शिकवलेले असतील तर आज ‘भक्ती’ अथवा ‘परमार्थ’ म्हणून जे काही आपल्यासमोर नित्य साकारते त्यात ओंगळ अनाचाराचा बडिवार माजलेला का दिसतो निवडणुका जवळ आल्या की काशी-हरिद्वारच्या यात्रांचे दणक्यात आयोजन करणे, हा इच्छुक उमेदवारांच्या आचारसंहितेचा जणू आवश्यक भागच बनलेला आहे. जत्थ्याने तीर्थाटन करून आलेले भक्त भाविक ( निवडणुका जवळ आल्या की काशी-हरिद्वारच्या यात्रांचे दणक्यात आयोजन करणे, हा इच्छुक उमेदवारांच्या आचारसंहितेचा जणू आवश्यक भागच बनलेला आहे. जत्थ्याने तीर्थाटन करून आलेले भक्त भाविक () ‘या माणसाने एवढय़ा लोकांना एका वेळी तीर्थयात्रा घडवण्याइतका पैसा आणला कोठून) ‘या माणसाने एवढय़ा लोकांना एका वेळी तीर्थयात्रा घडवण्याइतका पैसा आणला कोठून’ या प्रश्नाने अस्वस्थ झालेले दिसत नाहीत. बेहिशेबी पैशाने करवून आणलेल्या अशा तीर्थयात्रेला ‘भक्ती’ म्हणायचे का’ या प्रश्नाने अस्वस्थ झालेले दिसत नाहीत. बेहिशेबी पैशाने करवून आणलेल्या अशा तीर्थयात्रेला ‘भक्ती’ म्हणायचे का हे एवढय़ावरच थांबत नाही. मतदार संघातील लहानमोठय़ा मंदिरांची डागडुजी वा नूतनीकरण घडवून आणण्यापासून ते भजनमंडळींना भजनाचे साहित्य वाटण्यापर्यंत या भक्तिगंगेला पूर येतो हे एवढय़ावरच थांबत नाही. मतदार संघातील लहानमोठय़ा मंदिरांची डागडुजी वा नूतनीकरण घडवून आणण्यापासून ते भजनमंडळींना भजनाचे साहित्य वाटण्यापर्यंत या भक्तिगंगेला पूर येतो हा सगळा असा धुमधडाका बघितला की, ‘संतांना अभिप्रेत असलेल्या भक्ती संकल्पनेची नीतीपासून एवढी घाऊक फारकत झालेली आहे ��ा हा सगळा असा धुमधडाका बघितला की, ‘संतांना अभिप्रेत असलेल्या भक्ती संकल्पनेची नीतीपासून एवढी घाऊक फारकत झालेली आहे का’ अशी शंका मनात उद्भवल्यावाचून राहात नाही. या शंकेचे निराकरण करायचे तर आपल्याला भागवत धर्माच्या गाभ्याकडे जायला हवे.\nश्रीमद्भगवद्गीता आणि श्रीमद्भागवत हे भागवत धर्माचे दोन अधिष्ठान ग्रंथ. या दोहोंत एक आंतरिक सुसंगती आहे. योगेश्वर श्रीकृष्ण हा उभय ग्रंथांचा कर्ता; किंबहुना, ‘गीता’ आणि ‘भागवत’ हे दोन ग्रंथ म्हणजे सम्यक् श्रीकृष्ण दर्शनच जणू. गीतेमध्ये श्रीकृष्ण नामक विभूतीचे तत्त्वदर्शन घडते, तर भागवतामध्ये लीलादर्शन. आता, प्रत्यक्ष भगवंताने प्रवर्तित केलेला धर्म म्हणजे ‘भागवत धर्म’ अशी भागवत धर्माची व्याख्याच असल्याने, श्रीकृष्णाप्रमाणेच भागवत धर्माचेही अंतरंग यथार्थाने उमटते ते ‘गीता’ आणि ‘भागवत’ याच दोन ग्रंथात. या दोन ग्रंथांमधील आंतरिक नाते आणि त्यात भागवत धर्माच्या मूलतत्त्वांचे डोकावणारे प्रतिबिंब अधोरेखित केलेले आहे लोकमान्य टिळकांनी. भागवत धर्माच्या कर्मपर प्रवृत्ती तत्त्वाचे विवेचन श्रीमद्भगवद्गीतेमध्ये आपल्याला सापडते; तर त्याच भागवत धर्मातील भक्तीचे रहस्य श्रीमद्भागवतामध्ये विशद केलेले आहे, अशी लोकमान्यांची उपपत्ती. भक्तीखेरीज निष्काम कर्म फुकट आहे, म्हणून कर्माला जोड हवी भक्तीची, या भागवत धर्माच्या शिकवणुकीचे सूचन ‘गीता-भागवत’ या जोड संज्ञेद्वारे घडते. ‘गीता-भागवत करिती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे’ हा भागवत धर्मीयांचा आचारधर्म तुकोबा स्पष्ट करतात, त्या मागील विचारसूत्र हेच.\nप्रवृत्तिपर कर्माला भक्तीची जोड हवी, या भागवत धर्माच्या प्रतिपादनात कर्म आणि नीती यांचे साहचर्य अनुस्युत आहे. लौकिक अभ्युदयासाठी प्रयत्नांची जी पराकाष्ठा करायची तिच्याद्वारे व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवन संपन्न बनायचे असेल, तर अशा प्रवृत्तीपर कर्माला नीतीचे अस्तर हवे, हे उघड आहे. कारण, नैतिकतेचे अस्तर नसलेली कर्मप्रवृत्ती तामसी आणि म्हणूनच समाजविघातक ठरण्याची शक्यता बळकट असते. त्यामुळे, कर्मपर प्रवृत्तितत्त्वाला भक्तीची जोड पुरवत असतानाच त्या भक्तीला नीतीचे अस्तर जोडण्याचे अलौकिक भान संतांनी प्रगट केले. त्यासाठी ‘भक्ती’ या संकल्पनेची अभिनव आणि लौकिक व्यवहाराचा पोत उन्नत बनविणार�� व्याख्या भागवतधर्मी संतांनी सिद्ध केली.\nही व्याख्या ज्ञानदेवांनी मांडलेली आहे ती ज्ञानदेवीच्या नवव्या अध्यायात. गीतेच्या नवव्या अध्यायातील १३ व्या श्लोकावरील भाष्यात दैवी प्रकृतीच्या साधुचरित भक्तांचे लक्षण सांगताना ज्ञानदेवांनी मोठय़ा मार्मिकपणे भक्तितत्त्वाचा गौरव केलेला आहे. भक्तितत्त्वाची प्राप्ती ज्याला झाली असा भक्त प्रत्यक्ष मोक्षालाही गणत नाही, असे ओवीच्या पूर्वार्धात स्पष्ट करून अशा भक्ताची अंतरंग खूण त्याच ओवीच्या उत्तरार्धात मांडताना ज्ञानदेव म्हणतात- ‘‘जयांचिये लीलेमाजी नीति जियाली दिसे’’ इथे, ‘लीला’ या शब्दाचा अर्थ आहे - सहज कर्माचरण. ज्याला भक्तितत्त्व हस्तगत झालेले आहे तो भक्त मोक्षाची पत्रास बाळगत नाही, एवढेच केवळ नव्हे, तर अशा त्या भक्ताच्या सहज कर्माचरणाद्वारेही मूर्तिमंत, जिवंत नीतीचे दर्शन आपल्याला घडते, असे ज्ञानदेव स्पष्ट करतात. ‘भक्ती’ या संतप्रणीत संकल्पनेचा सांधा नीतीशी अभिन्नपणे जुळलेला आहे, तो असा जो भक्त आहे तो नीतीच्या आचरणाचा पुतळा असतो, अथवा असलाच पाहिजे, ही भागवत धर्माची अनिवार्य अट ठरते. जो भक्तिवान असतो तो नीतिवान असलाच पाहिजे; किंबहुना, जो नीतिवान असेल, तोच भक्तिवान म्हणता येतो, हा भागवत धर्माने प्रवर्तित केलेल्या भक्तितत्त्वाचा गाभा आहे.\nज्ञानदेवांनी केलेली भक्तीची ही अशी नीतिप्रधान व्याख्या संतविचाराचे अधिष्ठान असणाऱ्या अद्वय तत्त्वज्ञानाशी सुसंगत अशीच आहे. शैवागमानुसार संपूर्ण जग म्हणजे शिवचैतन्याचे विलसन होय. त्यामुळे, या विश्वातील एकही जीवमात्र मुळात त्या शिवतत्त्वापासून विभक्त नाहीच. त्यामुळे यच्चयावत जीव स्वरूपत: (वि-भक्त नसलेले) ‘भक्त’च आहेत म्हणजेच, शैवागमाच्या प्रतिपादनानुसार भक्ती हे साध्य नाही आणि साधनही नाही. भक्ती म्हणजे ऐक्याची अवस्था म्हणजेच, शैवागमाच्या प्रतिपादनानुसार भक्ती हे साध्य नाही आणि साधनही नाही. भक्ती म्हणजे ऐक्याची अवस्था त्यामुळे भक्ती ही स्वयंसिद्ध , जन्मजात आहे. त्यामुळे, जीवनात साध्य म्हणून जर काही असेल तर ती नीती; भक्ती नव्हे. या मराठी भूमीतील संतप्रणीत भक्तिविचार नीतिप्रधान आहे तो असा व या अर्थाने.\nहा नीतिविचारच ज्ञानदेवांच्या पसायदानाचा मेरूदंड होय. ‘जे खळांची व्यंकटी सांडो’, हेच ज्ञानदेवांचे विश्वात्मक देवाकड��� असलेले आद्य मागणे. ‘व्यंकटी’ म्हणजे वाकडी बुद्धी. या पृथ्वीतलावर जीवन व्यतीत करणाऱ्या प्रत्येक जीवाला त्रलोक्यातील सर्व सुखांच्या प्राप्तीमुळे होणाऱ्या आनंदाची प्राप्ती घडायची असेल तर, मनुष्यमात्रांच्या ठायी निर्माण होणाऱ्या ‘व्यंकटी’चा, म्हणजे अनीतीच्या वाकडय़ा मार्गाकडे चालणाऱ्या बुद्धीचा निरास होवो, हाच ‘पसाय’ (म्हणजे ‘प्रसाद’) ज्ञानदेव विश्वात्मक देवाकडे दान म्हणून मागतात. पसायदानाच्या याचनेमागील प्रेरणा ही अशी विशुद्ध ऐहिक आहे. ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ इतके सवंग मागणे मागण्याइतके ज्ञानदेव खुळे का होते मनुष्याने प्रथम ‘व्यंकटी’ चा त्याग करावा, ही पूर्व अट ज्ञानदेवांनी घालून ठेवलेली आहे. प्रत्येक जीव नीतिमान बनावा, ही अपेक्षा म्हणजे पसायदानाचा गाभा होय. आमच्या संपूर्ण संत परंपरेत विचाराचा हा धागा अक्षुण्ण आहे. ‘दुर्बुद्धी ते मना मनुष्याने प्रथम ‘व्यंकटी’ चा त्याग करावा, ही पूर्व अट ज्ञानदेवांनी घालून ठेवलेली आहे. प्रत्येक जीव नीतिमान बनावा, ही अपेक्षा म्हणजे पसायदानाचा गाभा होय. आमच्या संपूर्ण संत परंपरेत विचाराचा हा धागा अक्षुण्ण आहे. ‘दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा’, अशी प्रार्थना करणाऱ्या तुकोबांच्या वाणीमधून उमटते ती प्रेरणा पसायदानाचीच.\nकर्मपर प्रवृत्तीला भक्तीची जोड, त्या भक्तीला नीतीचे अस्तर आणि जीवन नीतिमय बनावे ही प्रेरणा, हे भागवत धर्माचे त्रिपदरी रहस्य होय. सुखप्रधान नव्हे तर नीतिपरायण जीवन प्रणाली हे भागवत धर्माचे ईप्सित आणि त्या ईप्सितातच या धर्माचे आगळेपण सामावलेले आहे, हे अचूक ओळखले ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी. ‘सुख हे भागवत धर्माचे साध्य नव्हे’, असे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी एका व्याख्यानात मांडून, ‘विकास अधिक होणे आणि क्षमता अधिक येणे’, हाच भागवत धर्माचा हेतू होय असे नि:संदिग्धपणे सांगितले. मनुष्यमात्राला सुसंस्कारित आणि ‘नागर’ बनवणे हाच भागवत धर्माचा आद्यहेतू आणि विकास साधत प्रतिक्षणी उन्नत बनण्यासाठी सतत प्रगमनशील संघर्ष म्हणजेच धर्माचरण, अशी उपपत्ती मांडत न्यायमूर्ती रानडय़ांनी या बाबतीत समोर आदर्श ठेवला तो तुकोबांचा.\nसंतप्रणीत भक्तीची नीतीशी अशी जैविक सांगड आहे. भक्ती आणि नीती यांची सोयीस्कर फारकत केलेली आहे ती आपण. त्यामुळेच, अशी सवंग भक्ती आपल्याला सोपी वाटते अशा कथित भक्तीला आज सर्वत्र उधाण आलेले दिसते ते त्यापायीच. आपल्याला इतकी ‘सोपी’ वाटणारी भक्ती तुकोबांना मात्र ‘कठीण’ आणि जणू ‘सुळावरील पोळी’ वाटते, या विरोधाभासाचे समाधान कसे करायचे अशा कथित भक्तीला आज सर्वत्र उधाण आलेले दिसते ते त्यापायीच. आपल्याला इतकी ‘सोपी’ वाटणारी भक्ती तुकोबांना मात्र ‘कठीण’ आणि जणू ‘सुळावरील पोळी’ वाटते, या विरोधाभासाचे समाधान कसे करायचे तुकोबांना भक्ती म्हणजे सुळावरची पोळी वाटते कारण तिथे अपेक्षित आहे मनावर सदैव रोखलेला नीतीचा अंकुश. नीतीचा हा अंकुश प्रतिक्षणी मनावर उगारलेला असेल तरच भक्तीची परिणती ‘जागृतीचा दिस’ नित्य नव्याने उजाडण्यात होते. इथे आपण नीतीच्या अंकुशालाच फाटा दिलेला आहे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mansvi.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2019-07-20T16:19:38Z", "digest": "sha1:VXHMBEFO4LUXLO556Q2QIX3TOO3Z2BAB", "length": 13314, "nlines": 138, "source_domain": "mansvi.blogspot.com", "title": "मनस्वी...!!: सगळ्यात सुंदर माणसं...!!", "raw_content": "\nमनाने... मनापासून... मनाजोगतं... मांडलेलं...\nएखादी व्यक्ती सगळ्यांत सुंदर कधी दिसते माझं आपलं साधं सरळ उत्तर आहे. आपलं कोणतंही काम मनापासून करताना...\nतुम्ही कुठल्याही मुलाला अगदी रंगून जाऊन ( स्वतःचे हात-पाय, कपडे यांच्यासकट :P ) चित्रं काढताना बघितलंय... किंवा एखाद्याला मजेत एकटंच शीळ घालत चालताना...(हल्ली हे दृश्य दुर्मिळ असतं तरीही), किंवा एखादा गायक सतारीवर मैफिलीच्या आरंभीचे सूर लावताना... नसेल बघितलं तर नक्की बघा. कारण ही आणि अशी माणसंच जगातली सगळ्यांत सुंदर माणसं असतात. कारण समोरचं काम मनापासून आणि प्रामाणिकपणे केल्यामुळे येणारी एक आगळीच झळाळी असते ती...\nआपल्याकडे अगदी फार पूर्वीपासून सौंदर्याचे निकष हे गोरेपणावर, आखीव-रेखीव चेहेरेपट्टींवर अवलंबून होते आणि अजूनही आहेत. त्यामुळे आपल्याकडे असणार्या सौंदर्याबद्दलच्या त्याच त्या चाकोरीबद्ध निकषांबद्दल फार हसू येतं. कारण ‘आंतरिक सौंदर्य’ असाही काही प्रकार असतो याचा विचारच करत नाही आपण. हल्ली असंख्य सौंदर्यप्रसाधनांच्या जाळ्यात नको तेवढं गुरफटवून घेऊन फक्त त्यांतच आपलं सौंदर्य शोधणार्या माणसांचं फार आश्चर्य वाटतं कधीकधी. (आजच्या युगात प्रेझेंटेबल राहण्यासाठी नीटनेटकं राहणं गरजेचं आहेच.) पण त्याहीपेक्षा आपल्या चेहेर्यावरचा आत्म��िश्वास, मनापासून येणारं हसू खूप काही सांगून जातं. छाप पाडतं.\nअसं एकदम मनापासून आतून फुलून येणारं जे जे असतं ते ते सगळं सुंदर असतं... कारण त्यांत कोणताही अभिनिवेश नसतो, आव नसतो. ते फक्त प्रामाणिक व्यक्त करणं असतं. आणि म्हणूनच कोणी अगदी आतून खळखळून हसलं की, स्वतःला विसरून काही करत असलं की, एखाद्या कठीण प्रसंगात ताठ मानेने कणा सांभाळत लढत असलं की.... अशी माणसं खरंच एका वेगळ्याच तजेल्याने नटलेली असतात. अशावेळी त्यांच्या डोळ्यांत उजळणार्या आनंदाच्या लक्ष लक्ष ज्योती आपल्याला खर्या सौंदर्याची प्रचीती देतात. जे बावनकशी सोन्यासारखं कसं झळझळीत असतं.... कारण... कारण ते अगदी मनाच्या कोपर्यातून अलवारपणे पण तितक्याच उत्कटपणे आलेलं असतं.\nअशा लावण्याला वय नसतं. उलट हे असं सौंदर्य तर वयाबरोबर आणखीनच वाढत जातं. कारण त्यांत परिपक्वताही असते.\nअसं नैसर्गिक लावण्य कुठे आढळत नाही... एखाद्या छोट्या बच्चूला हवं असणारं चॉकोलेट मिळाल्यावर त्याच्या निरागस हसण्यात... लिहिताना तंद्री लागलेल्या माणसाच्या चेहेर्यावर..., एखादा अवघड गड जिद्दीने पार केल्यावर आनंदाने दिलेल्या आरोळीत... बाकी कशाचीही फिकीर न करता पावसात चिंब भिजण्याचा अनुभव घेणार्यात.... अशा कित्ती कित्ती गोष्टीत हे सौंदर्य लपलेलं असतं... मात्र ते बघण्याची दृष्टी हवी. तर जीवन आणखीन सुंदर बनेल. बघा बरं तुम्हालाही सापडतंय का ते... एखाद्या छोट्या बच्चूला हवं असणारं चॉकोलेट मिळाल्यावर त्याच्या निरागस हसण्यात... लिहिताना तंद्री लागलेल्या माणसाच्या चेहेर्यावर..., एखादा अवघड गड जिद्दीने पार केल्यावर आनंदाने दिलेल्या आरोळीत... बाकी कशाचीही फिकीर न करता पावसात चिंब भिजण्याचा अनुभव घेणार्यात.... अशा कित्ती कित्ती गोष्टीत हे सौंदर्य लपलेलं असतं... मात्र ते बघण्याची दृष्टी हवी. तर जीवन आणखीन सुंदर बनेल. बघा बरं तुम्हालाही सापडतंय का ते...\nLabels: सुंदर माणसं, सौंदर्य\nआपल्याला आवडत असलेल्या गोष्टीत तल्लीन होऊन जाण्यातला आनंद काही आगळाच असतो. पूर्ण जग विसरून आपण केवळ त्या कामातच मग्न असतो. मग ते एखादं पुस्तक वाचणं असो की अजून काही. पण, आयुष्याची शोकांतिका ही आहे की अशा गोष्टी करण्याची सवड माणसाला मिळणं कमी झालं आहे.\n'' वाढ '' दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... अशीच वाढत राहा.'' त्या दिवशी मिळालेल्या या शुभेच्छा. दोनच वाक्यात...\nशाळेत असताना आपण सगळे एक ठरलेला निबंध नेहमी लिहायचो. ' माझा आवडता छंद '... आणि आपल्यापैकी बरेच जण हमखास वाचन हा छंद म्हणून लि...\nवनवास- प्र.ना.संत काही मुलं निसर्गतःच खूप तरल असतात. आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टींमध्ये घडणारे बदल ती अगदी सहज टिपतात. वरवर इतर मुलांसार...\nमन कातर होणं म्हणजे काय हे ते ‘’ कातर ‘’ झाल्यावरच कळतं खरं तर... कुठेतरी काहीतरी चुकतंय , बिनसलंय याची जाणीव व्हायला लागते , आकाशात क...\n' शब्द बापुडे पोकळ वारा ' हे शब्द आत्तापर्यंत फक्त ऐकलेले... पण बाकीचे सगळे शब्द जेव्हा न ऐकण्याचा अगदी हट्टच धरून बसतात ना , ...\nप्रत्येकाची आपली आपली एक गोष्ट असते... क्षणाक्षणांनी बनलेली... एक क्षण... हसण्याचा... रडण्याचा...थबकण्याचा... कोसळण्याचा आणि सावरण...\nसाधारण १८५५ च्या आसपासची गोष्ट... हा काळ संपूर्ण जगासाठी निर्णायक ठरेल अशी सुतराम शक्यता त्या वेळी तरी कोणाला वाटण्याचं कारण नव्हतं. त...\nअसं म्हणतात की मनात काहीतरी अस्वस्थ असं घडायला लागल्यावर कलानिर्मिती होते. त्या क्षणी त्या कलावंताला जाणीवही नसेल कदाचित की आपल्या हातून काह...\nएखादी व्यक्ती सगळ्यांत सुंदर कधी दिसते माझं आपलं साधं सरळ उत्तर आहे. आपलं कोणतंही काम मनापासून करताना... तुम्ही कुठल्याही मुलाला अगद...\nनुकतंच एका छोट्या बाळाला बघून आले. कसं मस्त शांत पहुडलं होतं त्याच्या आईच्या कुशीत.... सध्या तरी जगाशी फक्त श्वासापुरता संबंध असल...\nडॉ वरदा गोडबोले - राग परज.\nभारत देशा, जय बसवेशा \nतरुण भारत बेळगांव वृत्तपत्रात आलेली मुलाखत...चेहऱ्याआडचे चेहरे\nहो.. मी देव पाहिलाय \nशब्दबंध २०१० : वृत्तांत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://reliableacademy.com/en/mpsc/current-affairs/05-May-19/marathi", "date_download": "2019-07-20T16:01:20Z", "digest": "sha1:K26BFLGBFMUHU2M7AITMMOQTBOVL3JAA", "length": 20581, "nlines": 869, "source_domain": "reliableacademy.com", "title": "Reliable Academy", "raw_content": "\nचालू घडामोडी - मराठी\nपश्चिम बंगालमध्ये फॅनी चक्रीवादळ धडकले\nजीएसपी योजना रद्द केल्यास अमेरिकी कंपन्यांनाही फटका बसेल\n‘इस्रो’च्या माजी प्रमुखांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला\nभारत चांद्रयान-2 चं प्रक्षेपण करणार आहे\nदिनविशेष ५ मे २०१९\nपश्चिम बंगालमध्ये फॅनी चक्रीवादळ धडकले\n1. ओदिशानंतर फॅनी चक्रीवादळ पश्चिम बंगालमध्ये धडकले.\n2. पश्चिम बंगालमध्ये वादळाची तीव्रता ओदिशापेक्षा कमी झाली असली तरी पश्चिम बंगालमध्ये ताशी 90 किलोमीटरच्या वेगाने वादळ धडकले आहे. तसेच फॅनी चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि अन्य भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.\n3. तर ताशी 175 किलोमीटर वेगाच्या चक्रीवादळाने ओदिशात जोरदार तडाखा दिला. नंतर त्याची तीव्रता कमी झाली आहे.\nजीएसपी योजना रद्द केल्यास अमेरिकी कंपन्यांनाही फटका बसेल\n1. भारताबरोबर निर्यात वाढवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना फटका बसण्याची भीती असल्याने अमेरिकेने सार्वत्रिक अग्रक्रम योजना रद्द (जीएसपी) करू नये, असे आवाहन 25 काँग्रेस सदस्यांनी अमेरिकी व्यापार प्रतिनिधींना केले आहे. तर\nभारताबरोबरची ही योजना रद्द करण्यासाठी दिलेल्या नोटिशीची 60 दिवसांची मुदत संपली आहे.\n2. तसेच सार्वत्रिक अग्रक्रम योजना हा अमेरिकेचा जुना कार्यक्रम असून त्यामुळे संबंधित देशांच्या हजारो वस्तू कुठलाही कर लागू न करता अमेरिकेत येत असतात. त्याचा लाभ भारतालाही होत आहे.\n3. 4 मार्च रोजी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी असे जाहीर केले,की भारताबरोबरची ही योजना आम्ही बंद करणार असून यापुढे भारताला त्याचा लाभ मिळू देणार नाही.\n4. तसेच त्यासाठी दिलेल्या नोटिशीची 60 दिवसांची मुदत संपली असून त्या पाश्र्वभूमीवर 25 अमेरिकी काँग्रेस सदस्यांनी ही योजना रद्द न करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाचे मन वळवण्याचे प्रयत्न केले आहेत.\n‘इस्रो’च्या माजी प्रमुखांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला\n1.भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात झाला आहे.\n2. फ्रान्समधील ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान करण्यात आला.\n3. भारत आणि फ्रान्समधील अवकाशसंशोधनाच्या कार्यामध्ये प्रमुख भूमिका पार पाडल्याबद्दल किरण कुमार यांचा सन्मान करण्यात आल्याचे फ्रान्समार्फत सांगण्यात आले आहे.\n4. तसेच फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या वतीने भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेकझॅण्डर जीगलर यांनी दिल्लीमधील फ्रान्सच्या दुतावासात हा पुरस्कार किरण कुमार यांना प्रदान केला.\n5. तर ‘शेवेलियर डी लॉर्ड नॅशनल डी ला लिगियन दी ऑनर’ हा पुरस्कार देण्याची सुरुवात 1802 मध्ये नेपो���ियन बोनापार्टने केली होती.\n6. हा फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून फ्रान्सच्या प्रगतीमध्ये हातभार लावणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.\nभारत चांद्रयान-2 चं प्रक्षेपण करणार आहे\n1. भारताची महत्वाकांक्षी मोहिम असणाऱ्या चांद्रयान-2 चं लवकरच प्रक्षेपण केलं जाणार आहे.\n2. तसेच 9 जुलै ते 16 जुलै दरम्यान हे प्रक्षेपण केलं जाणार आहे. इस्त्रोने 1 मे रोजी यासंबंधी घोषणा केली आहे.\n3. जीएसएलव्ही मार्क-3 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने चांद्रयान-2 चं प्रक्षेपण केलं जाणार आहे.\n4. श्रीहरीकोटा येथून हे प्रक्षेपण केलं जाणार असून 6 सप्टेंबरपर्यंत चांद्रयान-2 चंद्रावर पाऊल ठेवेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.\n5. चांद्रयान-2 मध्ये ऑर्बिटर, लॅण्डर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) हे तीन प्रमुख भाग असणार आहेत.\n6. तसेच चांद्रयान-2 चं वजन 3290 किलो असणार आहे. चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ऑर्बिटर लॅण्डरपासून वेगळं होईल. यानंतर लॅण्डर चंद्राच्या पृष्ठभागावरु उतरेल आणि यानंतर पुन्हा रोव्हर त्याच्यापासून वेगळा होईल.\n7. ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणं, कॅमेरा आण सेन्सर्स असणार आहेत. अशाच पद्धतीने रोव्हरमध्येदेखील अत्याधुनिक उपकरणं असतील. हे दोघे मिळून चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या मिनरल्स आणि इतर गोष्टींची माहिती पाठवतील. जी माहिती पाठवली जाईल त्याचा इस्त्रो अभ्यास करणार आहे.\nदिनविशेष ५ मे २०१९\n1. 5 मे : युरोप दिन\n2. कुबलाई खान हा 5 मे 1260 मध्ये मंगोलियाचा सम्राट बनला.\n3. 5 मे 1901 मध्ये पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.\n4. पश्चिम जर्मनीला 5 मे 1955 मध्ये सार्वभौमत्व प्राप्त झाले.\n5. 5 मे 1964 मध्ये युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिन घोषित केला.\nMPSC APP मराठीतून अत्यंत उपयुक्त चालू घडामोडी आणि सर्व विषयांचे विश्लेषण. रिलायबल अकॅडेमीचे संस्थापक मनोहर पाटील सरांच्या मार्गदर्शनातून साकारलेले व कमी वेळेत जास्तीस जास्त DOWNLOAD झालेले APP.\nकोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मदत व मार्गदर्शन करणे या उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. आम्ही UPSC, राज्यसेवा (MPSC), पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धापरीक्षांच्या दृष्टीने महत्वाच्या Notes, Current affairs, Practice Question Set, अभ्य���सक्रम (Syllabus), मागील वर्षात झालेल्या प्रश्नपत्रिका याबद्दल मदत व मार्गदर्शन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=55&Itemid=13&limitstart=39", "date_download": "2019-07-20T16:25:35Z", "digest": "sha1:UMVN3R6MLX6SFKA2NFL7TGUEGZLCL4G2", "length": 21953, "nlines": 157, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "रविवार विशेष", "raw_content": "\nमुखपृष्ठ >> रविवार विशेष\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nप्रतिभा खानोलकर-जोशी - रविवार, १६ सप्टेंबर २०१२\nभारतात पाणीपुरवठा पद्धती, धरणं, नद्यांवरील पूल बांधणीत मोलाचे कार्य करणारे कल्पक अभियंता एम. विश्व्ोश्वरय्या यांचा जन्मदिवस (१५ सप्टेंबर) हा अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने मुंबई पालिकेत जलप्रकल्प अभियंता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे व अलीकडेच निधन पावलेले जलप्रकल्प अभियंता यशवंत कामत यांच्याविषयी..\nनिसर्गाने ऋतुचक्रानुसार केलेला जलवर्षांव जलाशयात एकत्रितपणे साठविण्याची कल्पकता व दूरदृष्टी मानवाने दाखविली नाही तर अचानक निर्माण झालेल्या निसर्गकोपाचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतील.\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nसंकलन : स्वानंद विष्णु ओक, रविवार, ९ सप्टेंबर २०१२\n‘लोकसत्ता- आयडिया एक्स्चेंज’मध्ये सरसंघचालक मोहन भागवतांनी संघाविषयीच्या मूलभूत माहितीसंबंधी एक निवेदन केले. त्याचा हा गोषवारा..\nसंघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या जीवनात देशाचे उत्थान हेच एकमेव लक्ष्य होते. देशाच्या भल्यासाठी होणाऱ्या प्रत्येक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग असे.\nजल्लोष हवाय, स्पीकरही हवाय..\nरविवार, २ सप्टेंबर २०१२\nशब्दांकन- अभिजित घोरपडे, विनायक करमरकर, पावलस मुगुटमल, रसिका मुळ्ये, संपदा सोवनी\nसार्वजनिक मंडळांना गणेशोत्सवात जल्लोष हवाय, स्पीकर हवाय, मिरवणुकीच्या दिवशी रात्रभर पारंपरिक वाद्येसुद्धा हवीत. पुण्यातील प्रमुख मंडळांच्या प्रतिनिधींनी ‘लोकसत्ता’च्या ‘लाऊड स्पीकर’ या व्यासपीठावर ही मागणी आक्रमकपणे मांडली. उपस्थित असलेले पोलीस सहआयुक्त संजीवकुमार सिंघल, माजी पोलीस आयुक्त जयंत उमराणीकर व पुणे महापालिकेचे आयुक्त महेश पाठक यांनीही त्यांच्या थेट सवालांना उत्तर दिले. पण, सुरक्षेच्या मुद्दय़ावर सर्वानीच एकमेकांना सहकार्य करण्याचे मान्य केले.\nदेवेंद्र गावंडे, रविवार, २ सप्टेंबर २०१२\nछत्तीसगड, ओडिशा व महाराष्ट्रातील गडचिरोलीचा भाग नक्षलवाद्यांसाठी नंदनवन म्हणून ओळखला जातो. या नंदनवनातच आता बंडाची फुले उगवू लागल्याने चळवळीचे नेतृत्व चिंताक्रान्त झाले आहे. तीस वर्षांपूर्वी आखलेली चाकोरी मोडायची नाही, समाज बदलत चालला तरी चळवळीची ध्येय, धोरणे मागासलेली कशी राहील यातच मग्न राहायचे ही वृत्तीच या चळवळीला फुटीरतेच्या उंबरठय़ावर उभी करून गेली आहे..\nडॉ. अनंत पंढरे, रविवार, २ सप्टेंबर २०१२\nवैद्यक क्षेत्रात डॉ. अजित फडके यांचे नाव आदराने घेतले जाते. मूत्रपिंडरोपण, डायलिसिस, मूतखडा या क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार त्यांना मिळाले. वैद्यकीय क्षेत्रात चांगले संशोधन व्हावे यासाठी त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना तयार केले. अशा याॠषितुल्य शल्यविशारदाचे नुकतेच मुंबईत निधन झाले. औरंगाबाद येथील त्यांच्याच एका विद्यार्थ्यांने केलेले त्यांचे स्मरण..\nचंद्रावतरणाचे वार्ताकन अन् न्यूजरूममधील उत्कंठा..\nएकनाथ बागूल, रविवार, २ सप्टेंबर २०१२\n२० जुलै १९६९ रोजी नील आर्मस्ट्रॉंग यांनी अपोलो ११ मोहिमेचे कमांडर म्हणून चंद्रावर पहिले पाऊल ठेवून इतिहास घडवला. नुकतेच त्यांचे निधन झाले. या मोहिमेची माहिती दूरचित्रवाणी, नभोवाणी व वृत्तपत्रांतूनच लोकांना कळली. त्या दिवशी रात्रपाळीचा उपसंपादक असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराची ही आठवण..\nएजाज हुसेन मुजावर, महेंद्र कुलकर्णी, - रविवार, २६ ऑगस्ट २०१२\nदयानंद लिपा���े, विजय पाटील\nएरवी महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत सुजलाम् सुफलाम् असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात यंदा पावसाने दगा दिला. भरवशाच्या गावांमध्येही पाऊस पुरेसा झाला नाही, परिणामी खरिपाचे उत्पादन घटणार हे आता स्पष्ट आहे. काही ठिकाणी चारा छावण्या बंद केल्याने त्या पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे. तालुका पातळीवर पैसेवारी ठरवण्यापेक्षा गावपातळीवर ती ठरवली असती तर दुष्काळग्रस्तांना समान न्याय मिळाला असता अशी भावना बहुतेक जिल्हय़ांमधील शेतकऱ्यांमध्ये आहे.\nरामचंद्र गुहा - रविवार, २६ ऑगस्ट २०१२\nगुजरात येथे २००२मध्ये झालेल्या दंगलींनंतर, राज्यसभेचे तत्कालीन खासदार नानाजी देशमुख यांनी एक आवाहन केले होते. समाजकार्याकडून राजकारणाकडे वळलेल्या नानाजींनी, दंगलग्रस्तांच्या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी सत्ताधारी तसेच विरोधी पक्षाने एकत्र यावे, अशी विनंती केली होती. या सांप्रदायिक दंगलींची व्याप्ती लक्षात येताच, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांनी संयुक्तपणे अहमदाबाद येथे जावे आणि धार्मिक सलोख्यास बाधा आणणारे कोणतेही कृत्य सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष खपवून घेणार नाही असे आवाहन करावे, अशी अपेक्षा नानाजींनी व्यक्त केली होती.\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nसंकलन : अभिजीत घोरपडे - रविवार, २६ ऑगस्ट २०१२\nपश्चिम घाट परिसर अभ्यासाच्या समितीने सारे वास्तव अहवालात मांडून सूचना केल्या. केंद्रीय पर्यावरणमंत्री जयराम रमेश यांचा त्यात सहभाग होता. पण ते बदलून जाताच मंत्रालयाने अचानक ठरविले, आमचा अहवाल दडपून ठेवायचा. नव्या मंत्री जयंती नटराजन यांना विनंती केली, की मी तुम्हाला भेटू इच्छितो, म्हणजे या अहवालात काय आहे ते सांगता येईल, नंतर तुम्ही काय तो निर्णय घ्या. मात्र, त्यांनी भेट नाकारली.\nधोरणाच्या दुष्काळात मराठवाडय़ाची परवड\nसुहास सरदेशमुख - रविवार, २६ ऑगस्ट २०१२\nऑगस्ट महिना संपत आला तरी राज्याच्या अनेक भागांत पाऊस न झाल्याने राज्य शासनाने अलीकडेच १२२ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले. केंद्राची मदत हवी असल्यास अगोदर दुष्काळ जाहीर करावा लागतो. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतला. पण दुष्काळी तालुके जाहीर करतानाही बडे नेते, मंत्री व अपक्ष आमदारांच्या मतदारसंघांवर मेहेरनजर दाखविण्यात आल्याची ओरड आता सुरू झा���ी आहे.\nविदर्भाचा काही भाग संकटात\nविक्रम हरकारे - रविवार, २६ ऑगस्ट २०१२\nविदर्भातील बहुतांश भागात पीक स्थिती चांगली असली तरी पावसाअभावी काही भाग संकटात सापडला आहे. राज्य मंत्रिमंडळाने दुष्काळग्रस्त जाहीर केलेल्या १२२ तालुक्यांमध्ये विदर्भातील १९ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी १६ तालुके एकटय़ा अमरावती विभागातले असल्याने विदर्भातील अन्य दहा जिल्ह्य़ांमधील तालुक्यांचा विचार करण्यास सरकारला वेळ का मिळाला नाही, असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे.\nअनिकेत साठे - रविवार, २६ ऑगस्ट २०१२\nपावसाळ्याच्या मध्यावरही कोरडय़ाठाक पडलेल्या नद्या, नाले व साठवण बंधारे.. पिण्याच्या पाण्यासाठी कित्येक किलोमीटर करावी लागणारी पायपीट.. पावसाअभावी करपू लागलेल्या पिकांमुळे धोक्यात आलेली पेरणी.. कापूस व इतर पिकांवर किडींचा प्रादुर्भाव.. पिकांना जीवदान देण्यासाठी हजारो रुपये मोजून टँकरने पाणी देण्याची धडपड.. थंडावलेली शेतीची कामे.. परिणामी, रोजगाराचाही निर्माण झालेला प्रश्न.. आणि दुष्काळाच्या मुद्दय़ावरून सुरू झालेले राजकारण.. यंदाच्या हंगामात ‘धूमकेतू’ प्रमाणे आलेला आणि पुन्हा तसाच अंतर्धान पावलेल्या पावसाने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावर दुष्काळाच्या अशा गडद छायेबरोबर प्रश्नांची अव्याहत मालिका निर्माण केली आहे.\nउल्हास पवार - रविवार, १९ ऑगस्ट २०१२\nशब्दांकन : विद्याधर कुलकर्णी\nकमालीचा संयम हेच विलासरावांच्या जीवनाचे सूत्र होते. त्यांच्यामध्ये कटुता किंवा द्वेष याचा लवलेशही नव्हता. ज्यांच्यावर विलासरावांनी उपकार केले अशांपैकी काही जणांनी त्यांच्याशी कृतघ्नपणा केला. पण खासगीतसुद्धा त्यांनी कुणाविषयी कधी प्रतिक्रिया दिल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही. त्यांनी आपला स्वाभिमान कधी गहाण ठेवला नाही. पण त्यांना गर्व आणि दुरभिमान याचा स्पर्शही झाला नाही. सामान्य कार्यकर्त्यांचा फोन कधीही आला तरी तो उचलणारा हा नेता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://udyojakmitra.com/category/sankirn/", "date_download": "2019-07-20T16:51:38Z", "digest": "sha1:M4AOA72UXQNHQJNXOFNGJRCMLXNQV6YP", "length": 11035, "nlines": 162, "source_domain": "udyojakmitra.com", "title": "संकीर्ण Archives - उद्योजक मित्र", "raw_content": "\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व\nहिशोब पैशात नाही टक्क्यांत करायचा असतो\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मवि���्वासाने निर्णय घ्या.\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. कधी…\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. दररोज…\nउद्योजका सारखा विचार करा\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. “उद्योजक”…\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. आज…\nयशस्वी व्हायचे असेल तर तुमच्या पत्नीचे ऐका\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. धक्का…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. प्रत्येक…\nतुमचे निर्धार वाक्य (Decision Statement) काय आहे\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. तुम्ही…\nस्टार्टअप कट्टा – क्रेडिट कार्ड चा नवा अवतार BonPe\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. भारतामध्ये…\nरॉबर्ट कियोसाकी यांचा श्रीमंतीचा मंत्र\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. रॉबर्ट…\nतुम्हाला नवीन संकल्पना सुचली आहे का तिच्यावर लगेच काम सुरु करा…\n‘उद्योजक मित्र’ सोशल मीडिया नेटवर्क फॉलो करा :: फेसबुक • ट्विटर • इंस्टाग्राम …………………………….. व्यवसायासंबंधी…\nMay 2, 2019 in श्रीकांत आव्हाड 0\nअतिविचार करणे बंद करा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या. July 15, 2019\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या July 8, 2019\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट July 5, 2019\nउद्योजका सारखा विचार करा July 3, 2019\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nव्यवसायातील घोडचूका (भाग १) – मोठेपण दाखवण्याचा हव्यास…\nजमिनी विकल्या… भरमसाठ पैसे आले… पुढे काय या पैशाचं नियोजन कसं करायचं\nशेअर मार्केट गुंतवणुकीचं आणि भरमसाठ परताव्याचं 10 Years Challenge\nश्रीमंत लोक श्रीमंत कशामुळे होतात \nअतिविचार करणे बंद क���ा आणि आत्मविश्वासाने निर्णय घ्या.\nसेल्फ मोटिवेशन व अधिक सेल्स साठी दहा सोप्या युक्त्या\nव्यवसायात तज्ज्ञ मनुष्यबळाचे महत्व (भाग ३) : अकाउंटंट\nउद्योजका सारखा विचार करा\nतुम्ही whtsapp वर काय फॉरवर्ड करता याचा तुमच्या यशाशी किती संबंध आहे \nशिवाजी गाडेकर खुप मस्त लेख आहे सर\nफेसबुक पेज लाईक करा\nव. पु. काळे यांची २५ प्रेरणादायी वाक्ये\nव्यवसाय सुरु करताना लक्षात घ्यावयाच्या आवश्यक बाबी\nसातवीत शिकणारा ‘प्रणव’ बनलाय उद्योजक. सुरु केलाय परफ्युम चा व्यवसाय.\nभारतीय उद्योगजगतातील ध्रुवतारा :: टाटा उद्योगसमूह\n मग उधारीचं ज्ञान नाही, स्वतःची बुद्धिमत्ता वापरा…\nआमचे फेसबुक पेज लाईक करा\nव्यवसाय मार्गदर्शन केंद्र यादी\nवसंत टेकडी , सावेडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/video/manohar-parrikar-a-man-behind-of-uri-the-surgical-strike/77490/", "date_download": "2019-07-20T15:42:05Z", "digest": "sha1:DGHCJFFTAATXFFZN4KIXY2CUXIXSADCV", "length": 5990, "nlines": 89, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Manohar Parrikar a man behind of URI the surgical strike", "raw_content": "\nघर व्हिडिओ सर्जिकल स्ट्राईक करून शत्रूला धडकी भरवणारे मनोहर पर्रिकर\nसर्जिकल स्ट्राईक करून शत्रूला धडकी भरवणारे मनोहर पर्रिकर\nविक्की कौशलच्या ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात पर्रिकरांवर आधारलेली भुमिका अभिनेता योगेश सोमण यांनी साकारली आहे. सर्जिकल स्ट्राईकचे नियोजन आणि अमलबजावणी करेपर्यंत पर्रिकरांनी पाळलेली गुप्तता, त्यांची धीरगंभीरता या चित्रपटात दाखवण्यात आली आहे.\nताज्या घडामोडी आणि लेटेस्ट व्हिडिओंसाठी 'माय महानगर'चे अॅंड्रॉईड अॅप डाऊनलोड करा\nगुजरातमध्ये ‘पबजी’ खेळणाऱ्या ३ जणांना अटक\nसंबंधित लेखलेखक पेक्षा अधिक\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nशिवाजीराव पाटीलांची अजित पवारांवर एकेरी टीका\nदैनिक राशी भविष्य | कसा आहे तुमचा आजचा दिवस\nचित्रपट बघितल्यानंतर तुम्ही नक्की म्हणाल, ‘स्माईल प्लीज’\nप्रतिक्रिया द्या Cancel Reply\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू ��ठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\nइन्स्टाग्राममधील चूक शोधली आणि झाला लखपती\nICC कडून टी-२० वर्ल्डकपचे वेळापत्रक जाहीर\n तुमचा डेटा गेलाच समजा\n‘#sareetwitter’ ट्रेंडचा प्रचंड धुमाकूळ; नेमकं प्रकरण काय\nVideo : बसमध्ये तरुणीने केला हॉट डान्स; कंडक्टर आणि ड्रायव्हर निलंबित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamtv.com/node/1373", "date_download": "2019-07-20T16:22:34Z", "digest": "sha1:Z2XBYTMXLZXPD3ZAZXZBQY34MCBJK7HM", "length": 8813, "nlines": 98, "source_domain": "www.saamtv.com", "title": "Marathi news kisan long march farmers to speak with CM | Saam TV", "raw_content": "\nSaam TV च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSaam TV च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांची आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा - गिरीश महाजन\nशेतकऱ्यांची आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा - गिरीश महाजन\nशेतकऱ्यांची आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा - गिरीश महाजन\nशेतकऱ्यांची आज मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा - गिरीश महाजन\nसोमवार, 12 मार्च 2018\nमुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी नाशिकमधून काढलेला लॉंग मार्च आज विक्रोळीत धडकला. त्या वेळी शेतकरी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 12) चर्चा करून मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतील, अशी ग्वाही दिली.\nमुंबई - किसान सभेच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हजारो शेतकऱ्यांनी नाशिकमधून काढलेला लॉंग मार्च आज विक्रोळीत धडकला. त्या वेळी शेतकरी आंदोलकांच्या शिष्टमंडळाची जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेतली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता. 12) चर्चा करून मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतील, अशी ग्वाही दिली.\nहा मोर्चा अत्यंत शिस्तीत, शांततेत आणि वाहतुकीला अडथळा न करता निघाला याबद्दलही त्यांनी शेतकऱ्यांचे आभार मानले. कनिष्ठ अधिकारी स्तरावर निर्णयांच्या अंमलबजावणीला गती मिळाली नाही, हे खरे आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री शिष्टमंडळाशी सकारात्मक चर्चा करून निर्णय घेतील, असेही ते म्हणाले.\nशेतकरी व सरकार यांच्यात यापूर्वी झालेल���या चर्चेतील निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.\nलढा सुरूच राहील - नवले\nलॉंग मार्चमधील शेतकरी आणि सरकार यांच्यात उद्या (ता. 12) चर्चा होणार असली, तरी लढा सुरूच राहील, असे शेतकरी नेते अजित नवले यांनी मोर्चादरम्यान सांगितले. मुख्यमंत्र्यांबरोबर शेतकरी शिष्टमंडळाने चर्चा करावी, असे आमंत्रण घेऊन आलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याविषयी विचारले असता \"देर आए दुरुस्त आए' अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आंदोलन व चर्चा या बाबी एकत्रच झाल्या पाहिजेत. आंदोलन सुरू झाले तेव्हाच चर्चा झाली असती तर सर्वांचा त्रास वाचला असता. एकीकडे चर्चा होत असताना लढाही सुरूच राहील, असे सूचक विधान त्यांनी केले. बैठकीत सकारात्मक निर्णय होऊन ठाम आश्‍वासन मिळाले की चर्चा आणि लढा थांबेल, असेही ते म्हणाले.\nशेतकऱ्यांना कर्जमाफी, पिकांना हमीभाव, स्वामिनाथन अहवालातील शिफारशींची अंमलबजावणी, वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी, पेन्शन योजना आदी मुख्य मागण्या आहेत. याबाबत लेखी आश्‍वासन मिळावे तसेच विश्‍वासघात होऊ नये, असा इशाराही त्यांनी दिला. दहावीची परीक्षा देणाऱ्या मुंबईतील मुलांची काळजी आम्हाला आहे. मुंबईकरांना त्रास होणार नाही याची काळजीही आम्ही घेऊ, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.\nगिरीश महाजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnavis सरकार government अजित नवले विषय topics आंदोलन agitation हमीभाव minimum support price वन forest\nरक्त, ऑक्‍सिजनशिवाय तो जगला 44 मिनिटे\nमला राहुल गांधींविरोधात लढूच दिलं नाही..\nगोलंदाजी भक्कम; द. आफ्रिकेत फलंदाजांवर जबाबदारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=246&Itemid=438", "date_download": "2019-07-20T15:40:13Z", "digest": "sha1:7CAKTJNQP2Y6QZXC5GBFCSE7MTBT7FBD", "length": 7334, "nlines": 37, "source_domain": "saneguruji.net", "title": "कुमारांकडून अपेक्षा", "raw_content": "शनिवार, जुलै 20, 2019\nकुमार-साहित्य-संमेलनाच्या ह्या चौथ्या अधिवेशनाला अध्यक्ष म्हणून तुम्ही मला बोलावलेत ह्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. खरोखरच मला जागेचा भार वाटतो आहे. जवळजवळ एक वर्षापासून या चळवळीचे संचालक श्री. वीरेन्द्र अढिया यांनी मला तगादा लावला होता. मी नेहमी नाही म्हणत असे आणि ते त्या नकारात होकार समजत. त्यांच्या श्रध्देचा शेवटी विजय झाला आहे. मी सर्व ठिकाणी गेली दोन वर्षे नकार देत आलो आहे आणि आज येथेही अगतिक होऊन, एकप्रकारे कैदी होऊन आलो आहे. बनावच असा रचला गेला की, मी त्यात अडकलो. एक हजार रुपयांच्या रुपेरी पाशाने नव्हे. त्यात मी कधी पकडला जात नसतो. दुस-याच गोष्टीमुळे. नागपूरला जायचे वावडे होते आणि येथे यायची आवड होती असे नाही. मी सर्वांनाच प्रांजलपणे सांगे की, तुम्हाला देण्यासारखे माझ्याजवळ काही आहे असे वाटत नाही. ज्या ज्या ठिकाणी मी नकार दिला त्यांनी रागावू नये.\nमराठी भाषेवर माझे अपार प्रेम आहे. बाळपणापासून मी तिचा भक्त आहे. मराठी वाङमयावर मी पोसलेला आहे. मराठीवर प्रेम करण्यात मी कोणाला हार जाणार नाही. येथे अध्यक्ष व्हायला दुसरी कोणतीच माझी पात्रता नाही. प्रेमाच्या बळावर मी येथे बसलो आहे. ज्याप्रमाणे मराठी भाषेवर माझे अपार प्रेम आहे, त्याप्रमाणेच मुलांवर, तरुणांवर, विद्यार्थ्यांवर माझा जीव आहे. मी त्यांना काही विशेष दिले आहे किंवा देऊ शकेन असे नाही. परंतु त्यांच्यात रहावे, मिसळावे असे मला वाटत असे. त्यांच्यात राहून मीच नेहमी नवतरुण रहात असतो.\nमराठीवरील प्रेमामुळे आणि तुमच्यांवरील लोभामुळे तुमच्या-समोर मी उभा आहे. दुसरे भांडवल माझ्याजवळ नाही. मित्रांनो, आतापर्यंत तुमची तीन अधिवेशने झाली. अधिकारी व्यक्तींनी तुम्हाला मार्गदर्शन केले. आनंद मासिकाचे नवीन दृष्टीचे नि सहृदय राष्ट्रीय वृत्तीचे संपादक श्री. गोपीनाथ तळवलकर हे तर तुमचे अखंड वाटाडये. प्रतिथयश टीकाकार प्राध्यापक क्षीरसागर यांचेही मार्गदर्शन तुम्हाला होत असते. नुकतेच लोकमान्याचे प्रख्यात संपादक आणि वादविवेचनमालेचे प्राण श्री. पां.वा.गाडगीळ - जे नवविचारांचा पावा नेहमी वाजवितात-त्यांनी नागपूरहून तुम्हा सर्वांना मार्गदर्शन केले आहे. इतरही लेखकांचे, विचारवंतांचे, थोरामोठयांचे तुम्हाला सहाय्य होत असेल, झाले असेल. आणि तुम्हीही हस्तलिखिते, अभ्यासमंडळे चालवून बळ वाढवीत आहात. परंतु आज मी तुम्हाला काय देऊ, काय सांगू कोणता संदेश, कोणता उपदेश कोणता संदेश, कोणता उपदेश कोणता सल्ला, कोणता मार्ग कोणता सल्ला, कोणता मार्ग कोणता अनुभव, कोणते विवेचन\nमी गोंधळून गेलो आहे. मी थोडेफार लिहिले असले तरी मी हाडाचा साहित्यिक नाही. साहित्य कसे असावे याची फारशी चिकित्सा मी माझ्या मनात कधीही केली नाही. अमूक एकच लिहायचे असाही ठरविलेला बाणा नाही. साहित्यतंत्राचा मी कधी��ी अभ्यास केला नाही. मी तुमच्यासारखा विद्यार्थी होतो, तेव्हा माझ्या मनात साहित्यसेवेचे अनेक विचार येत. परंतु मला पुष्कळसे तुरुंगातच लिहायला मिळाले.\nया राष्ट्राचे कसे व्हायचे\nसाने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathistars.com/news/viju-manes-chuk-bhul-dyavi-ghyavi-first-marathi-road-movie/", "date_download": "2019-07-20T16:57:30Z", "digest": "sha1:EORNI5LPNR4ZLDODZURWGEQY5RMYMHKC", "length": 7831, "nlines": 125, "source_domain": "marathistars.com", "title": "Viju Mane's Chuk Bhul Dyavi Ghyavi is first Marathi Road Movie - MarathiStars", "raw_content": "\nमराठी चित्रपटांमध्ये गेल्या काही काळात सकारात्मक बदल होत असले तरी अनेक लोकप्रिय ज्यॅानरांपासून मराठी चित्रपट अद्यापही लांब आहे. बजेटचा अभाव म्हणा, चाकोरीबाहेर जाण्याची भीती म्हणा किंवा कल्पनाशक्तीचं दारिद्र्य म्हणा, पण अनेक चित्रप्रकारांना मराठी चित्रकर्त्यांनी अद्याप स्पर्शही केलेला नाही. असाच एक प्रकार आहे ‘रोड मूव्ही’. दिग्दर्शक विजू माने यांचा आगामी ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हा चित्रपट मराठीतला पहिला ‘रोड मूव्ही’ ठरणार आहे.\nकथेच्या केंद्रस्थानी असलेली प्रमुख व्यक्तिरेखा काही कारणास्तव रस्तामार्गे प्रवासाला निघते. मात्र, या प्रवासात अनेक अडचणी येतात, विविध व्यक्तिरेखा भेटतात, अनेक अनुभव येतात आणि त्या अनुभवांतून त्या प्रमुख व्यक्तिरेखेचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आमुलाग्र बदलतो. जीतेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे, हेमांगी कवी आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नातेसंबंधांकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतो. विजू माने प्रॅाडक्शनचा हा पहिलाच चित्रपट आहे.\nमहाराष्ट्रातली अनेक अपरिचित, पण देखणी ठिकाणे टिपून रुपेरी पडद्यावर त्यांना चारचांद लावण्याची जबाबदारी पार पाडत आहेत छायालेखक शब्बीर नाईक. विजू माने, प्रकाश होळकर, अभिजीत पानसे आणि जीतेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या गाण्यांना स्वरसाज चढवला आहे चिनार-महेश आणि सोहम पाठक या तरुण संगीतकारांनी.\nया संदर्भात विजू माने म्हणाले की, “अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीचा हा चित्रपट हसवता हसवता अंतर्मुख करणारा आहे. ‘रोड मूव्ही’सारखा चित्रप्रकार जगभरात लोकप्रिय आहे. मराठीत मात्र तो कधीच हाताळला गेलेला नाही. ‘शर्यत’ आणि ‘खेळ मांडला’ या दोन परस्परभिन्न प्रकृतीच्या चित्रपटांनंतर माझ्यासाठीही हा अतिशय वेगळा ज्यॅानर आहे. पण केवळ ज्यॅानर म्हणून मी या चित्रपटाकडे खेचलो गेलो असं नसून अतिशय भक्कम कथा आणि तितकीच रंजक आणि वेगळी पटकथा असेल याचीही काळजी घेण्यात आली आहे. कथेनेच चित्रपटाचा ज्यॅानर ठरवला, असं मी म्हणेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/888", "date_download": "2019-07-20T16:52:26Z", "digest": "sha1:AVCFCEJTJVXSE2Z4DV6CZWU2ONV3BFI6", "length": 15413, "nlines": 294, "source_domain": "www.maayboli.com", "title": "फोटोग्राफी : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /फोटोग्राफी\nRead more about एक दिवस फोटोग्राफीचा\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\nकॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन. फोटो आवडले तर नक्की लाईक करा.\nसॅन फ्रांसिस्को / सॅन होजे\nसंयुक्त अरब अमिराती (UAE)\nRead more about कॉर्पोरेट फोटोग्राफी कॉन्टेस्ट २०१७ - माझे नामांकन\n(आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर आणि नैरोबी शहर\n(आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर\nमसाईमारा : उरले सुरले इतुके सुंदर\nत्या आधीचे भाग :\nमसाईमारा - भाग ०१ : मसाई मारा- भाग 01 : जंगल लॉज आणि लॉग हट : एक आनंदनिधान\nमसाईमारा - भाग ०२ : मसाई मारा- भाग 02 : बिग फाइव आणि मसाई गांव\nRead more about (आफ्रिकन सफारी) मसाईमारा - भाग ०४ : उरले सुरले इतुके सुंदर आणि नैरोबी शहर\n'फ फोटोचा' २०१४ आणि 'द फोटो सागा' २०१४\nफोटो सर्कल सोसायटी, ठाणे गेले दोन वर्ष फोटोग्राफीला वाहीलेला मराठी दिवाळी अंक 'फ फोटोचा' प्रकाशित करत आहे. २०१४ हे या दिवाळी अंकाचे तिसरे वर्ष. दरवर्षी या अंकाचे प्रकाशन ठाणे महापौर चषक स्पर्धेच्या बक्षिस समारंभाच्या दिवशी ठाणे महापौरांच्या हस्ते होते. ( यावर्षी निवडणुकांच्या कारणास्तव बक्षिस समारंभ उशिरा झाला आणि त्यामुळे या अंकाचे प्रकाशनही आम्ही दिवाळीत करु शकलो नाही, त्याबद्दल दिलगीर आहोत)\nRead more about 'फ फोटोचा' २०१४ आणि 'द फोटो सागा' २०१४\nदर आठवड्याला एक वेगळा विषय देऊन त्यावर फोटोग्राफी स्पर्धा घेता येईल का इथे \nत्यामुळे फोटोग्राफर्सना प्रोत्साहनही मिळेल आणि आपल्यालाही वेगवेगळ्या फोटो पाहता येतील.\nज्येष्ठ सभासदांनी कृपया यावर विचार करावा.\nRead more about फोटोग्राफी स्पर्धा\nRead more about मोहीम: कोथळीगड-पेठ\nफोटोग्राफी : आयएसओ आणि मेगापिक्सेल वॉर\nकाही वर्षापू��्वीच म्हणजे जेव्हा डिजीटल कॅमेर्‍याचे युग चालू झाले नव्हते तेव्हा नेहेमीच्या फोटो प्रिंटिंग दुकानातले बरेचजण सहज फुकटात सल्ला द्यायचे. ४०० आयएसओ वाली फिल्म घ्या छान फोटो येतात. मग काहीच माहीत नसलेले काहीजण ती फिल्म घ्यायचेच. आता दुकानदारानेच सांगितली म्हणजे चांगली असणारच हो कधी त्याने काढलेले फोटो छानच यायचे आणि कधी कधी मात्र पांढरे पडायचे. असं का व्हायचं बरं \nत्यासाठी फिल्मस्पीड म्हणजे नेमकं काय ते बघावं लागेल.\nRead more about फोटोग्राफी : आयएसओ आणि मेगापिक्सेल वॉर\nबऱ्याच दिवसांचा ब्रेक झालाय नाही तुम्हाला या दरम्यान वेगवेगळे प्रयत्न करून बघायचा कदाचित मोका मिळाला असेल.मागे आपलं शटरस्पीड बद्दल वाचून झालंय ना तुम्हाला या दरम्यान वेगवेगळे प्रयत्न करून बघायचा कदाचित मोका मिळाला असेल.मागे आपलं शटरस्पीड बद्दल वाचून झालंय ना यावेळी आपण फोटोग्राफीचा अजून एक महत्वाचा भाग पाहुयात. तो म्हणजे अ‍ॅपर्चर.\nतुमचा कॅमेरा मध्ये मी अ‍ॅपर्चर काय असतं त्याची अगदी थोडक्यात माहिती दिली होती.\nRead more about फोटोग्राफी : अ‍ॅपेर्चर\nपिटसबर्गहून फिनिक्सला आले... हिरव्या गर्द जंगलातून रखरखीत वाळवंटात... या वाळवंटाची सवय व्हायला जरा वेळ लागला खरा..पण जितकी जास्त भटकले तसे तसे ह्या वाळवंटाचे 'राझ' हळूहळू उमगत गेले.\nरेगिस्तानकी एक सच्चाई है.. यहा बहुत कुछ छुपा हुवा है \nजो होता है वो दिखता नही \nजो दिखता है वो होता नही \nअ‍ॅरिझोनाच्या वाळवंटातनं फिरताना अनेक जागांनी मला ह्या ओळींची आठवण करून दिलीये.... त्यातलीच एक जागा म्हणजे अ‍ॅन्टलोप कॅनियन. युटा-अ‍ॅरिझोना सीमारेषेवरची \nइथे फोटो काढणं जरा tricky आहे.. कारण सगळा सूर्यकिरणांचा खेळ... आणि वाळवंटातला सूर्य तुमच्या कॅमे-यावर कोणत्याही क्षणी प्रचंड नाराज होऊ शकतो \nrar यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tarunbharat.net/Encyc/2019/6/17/amit-shah-tweet.html", "date_download": "2019-07-20T15:53:00Z", "digest": "sha1:UFUNW5JVLJIA7RJTFUU6VA22F2T642ZD", "length": 2064, "nlines": 6, "source_domain": "www.tarunbharat.net", "title": " ... हा तर आणखी स्ट्राईक : अमित शाह - Tarun Bharat Nagpur Tarun Bharat Nagpur - ... हा तर आणखी स्ट्राईक : अमित शाह", "raw_content": "... हा तर आणखी स्ट���राईक : अमित शाह\n- पाकवरील विजयावर गृहमंत्री अमित शाह यांची प्रतिक्रिया\nआयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी भारतीय संघाने पाकिस्तानवर मिळविलेल्या दणदणीत विजयाची तुलना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सर्जिकल स्ट्राइकशी केली आहे. भारताने पाकिस्तानवर आणखी एक स्ट्राइक केला, अशी प्रतिक्रिया शाह यांनी व्यक्त केली आहे.\nअमित शाह यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीचीसुद्धा प्रशंसा केली आहे. संपूर्ण टीम इंडियाचे अभिनंदन. तुमची कामगिरी उत्तम होती. भारताच्या प्रत्येक नागरिकाला या विजयाबद्दल अभिमान वाटेल, असे अमित शाह यांनी म्हटले आहे. शाह यांच्यासोबतच अन्य नेत्यांनीही भारतीय संघाला विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.timesnowmarathi.com/entertainment/bollywood-news/article/salman-khan-sudeep-dabangg-3-shirt-less-fight-sonakshi-sinha-soni-sood-vinod-khanna-katrina-kaif-bharat-film/251871", "date_download": "2019-07-20T15:43:48Z", "digest": "sha1:X6HJC5XCWSCLHJL4GKLYXEQAR2DZUNQH", "length": 13433, "nlines": 132, "source_domain": "www.timesnowmarathi.com", "title": " सल्लूच्या ‘दबंग 3’चा क्लायमॅक्स लीक, या अभिनेत्यासोबत होणार शर्ट लेस फाईटsalman khan sudeep dabangg 3 shirt less fight sonakshi sinha soni sood vinod khanna katrina kaif bharat film", "raw_content": "\nलोकल ते ग्लोबल लोकसभा निवडणूक २०१९ गावगाडा\nव्हायरल झालं जी काम-धंदा टेक इट EASY तब्येत पाणी लाइफफंडा धर्म-कर्म-भविष्य\nक्लिकक्लिकाट बघा की राव टाइम्सच्या हेडलाइन्स Live Tv ताजंतवानं ट्रेंडिंग झालं जी\nसलमानच्या ‘दबंग 3’चा क्लायमॅक्स लीक, या अभिनेत्यासोबत होणार शर्ट लेस फाईट\nSalman Khan: सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘दबंग 3’चं शूटिंग सध्या जोरदार सुरू आहे. यामध्ये पून्हा सलमान चुलबुल पांडेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा सोबतच चित्रपटाचा खलनायक मात्र नवीन आहे.\nसलमानच्या 'दबंग ३'चा क्लायमॅक्स लीक\nमुंबई: ‘दबंग ३’ मध्ये चुलबुल पांडे अर्थात सलमान खान पुन्हा एकदा दमदार भूमिकेत दिसणार आहे. हिट फिल्म दबंगची ही तिसरी सीरिज बघण्यासाठी फॅन्स चांगलेच एक्साईटेड आहेत. या फिल्ममध्ये काही विशेष बदल करण्यात आले आहेत. या फिल्ममध्ये यावेळी खलनायकाच्या भूमिकेत साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता सुदीप दिसणार आहे. सुदीप टॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. या आधीच्या दबंग आणि दबंग २ मध्ये सोनू सूद आणि प्रकाश राज यांनी खलनायकाच्या भूमिका केल��या होत्या. आता दबंग सीरिजच्या तिसऱ्या फिल्ममध्ये अभिनेता सुदीप असल्यानं उत्कंटता शिगेला पोहोचली आहे. अभिनेता सुदीपनं नुकताच या फिल्मच्या क्लायमॅक्सबद्दल एक खुलासा केला आहे.\nसुदीपनं ट्विट करत लिहिलं की 'दबंग 3 चा क्लायमॅक्स शूट खूपच हेक्टिक होतं. सेटवरील टीम खूपच शानदार आहे. सलमानबरोबर पहिल्यांदाच शर्ट काढून फाईट केली. खरंतर मी कधी कल्पनाच केली नव्हती, की मी असं काही करेन. या फिल्ममध्ये काम करून मी स्वतःसोबत खूप आत्मविश्वास घेऊन परत जातोय.'\nअभिनेता सुदीपच्या या पोस्टनंतर हे स्पष्ट झालंय की सलमान खानच्या फॅन्सना त्याला पुन्हा एकदा शर्टलेस होताना बघता येणार आहे.\n‘दबंग 3’मध्ये प्रेक्षकांना सलमान आणि सुदीपमध्ये चांगलीच फाईट बघायला मिळणार आहे. ‘दबंग 3’च्या क्लायमॅक्स सीनसाठी एक मोठा सेट तयार करण्यात आला आहे.\nअभिनेता सुदीपनं आपल्या ट्विटद्वारे दिलेल्या माहितीनंतर प्रेक्षकांमध्ये फिल्मबाबतची उत्सुकता चांगलीच वाढलेली आहे. सुदीपच्या ट्विटमधून हे देखील स्पष्ट होतंय की, फिल्ममध्ये सलमान आणि सुदीप हे चांगलीच धमाल उडवून देणार आहेत.\nअभिनेता सलमान खान ‘दबंग ३’ सोबतच लवकरच ‘भारत’ चित्रपटातही झळकणार आहे. या फिल्ममध्ये वडील आणि मुलाचं नातं उलगडलेलं आहे. भारतचं शूटींगही सध्या सुरू आहे. या फिल्ममध्ये त्याच्याबरोबर कतरिना कैफ झळकणार आहे. आतापर्यंत या दोघांची जोडी प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतलेली आहे.\nतर ‘दबंग ३’ या फिल्ममध्ये सलमान खान, सोनाक्षी सिन्हा यांच्या शिवाय सुदीप, अरबाज खान आणि माही गिल हे सुद्धा मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत. ही फिल्म यावर्षीच डिसेंबर दरम्यान रिलीज होणार आहे.\nताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.\nराजस्थान: अल्वरमध्ये आणखी एक मॉब लिंचिंगची घटना, तरूणाची हत्या\nशीला दीक्षितांचे निधन; देशभरातील नेते शोकसागरात\nअफगाणी क्रिकेटपटूंना भारतीय स्पर्धांमध्ये ‘रेड सिग्नल’\nझिम्बाब्वेच्या क्रिकेट टीमला अश्विनने असा दिला पाठिंबा\nया सहा राज्यांमध्ये नव्या राज्यपालांची नियुक्ती\nविंडीज दौऱ्यातून धोनीची माघार, दोन महिने करणार हे काम\n रस्ते अपघातात ‘या’ प्रसिद्ध बाल कलाकाराचा मृत्यू\n[VIDEO] यामुळे मांजरेकरांच्या मुलीची झाली दबंग ३ एन्ट्री\nअभिजीत बिचुकलेला जामीन नामं���ूर, तुरुगांतील मुक्काम वाढला\nअरबाजने उघड केले प्रिया प्रकाशच्या 'श्रीदेवी बंगला' चे गुपीत\nमलायका अरोराबाबत अरबाज खानने मौन सोडले\nबी टाऊनच्या कलाकारांनी केले उत्साहात मतदान, इतरांना केले आवाहन\nअजून बरेच काही >>\nदिल्ली और कांग्रेस को बार- बार याद आएंगी शीला दीक्षित\nसुरक्षा में चूक, हवाई जहाज में पी रहा था एक शख्स सिगरेट\nफाइनल में उपजे विवाद के बाद इन नियमों की समीक्षा करेगी MCC\nअगले 14 दिन तक जेल में रहेंगे एजाज खान, वाइफ ने कही ये बात\nखेल जगत से जुड़ी हस्तियों ने शीला दीक्षित को दी श्रद्धांजलि\nअजून बरेच काही >>\nअजून बरेच काही >>\nसलमानच्या ‘दबंग 3’चा क्लायमॅक्स लीक, या अभिनेत्यासोबत होणार शर्ट लेस फाईट Description: Salman Khan: सलमान खानचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘दबंग 3’चं शूटिंग सध्या जोरदार सुरू आहे. यामध्ये पून्हा सलमान चुलबुल पांडेच्या भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. सोनाक्षी सिन्हा सोबतच चित्रपटाचा खलनायक मात्र नवीन आहे. Times Now Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=category&layout=blog&id=52&limitstart=10", "date_download": "2019-07-20T16:24:48Z", "digest": "sha1:STGYCTS5AKYPEA5XNVVAVYB7PNNCVL2F", "length": 9211, "nlines": 137, "source_domain": "archive.loksatta.com", "title": "उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त", "raw_content": "\nसंघाने काँग्रेसलासुद्धा मदत केली आहे\nपर्यावरण हा अडथळा नव्हे, तर निकोप विकासाचा पाया\nगाण्यातील ‘साऊण्ड’चा आनंद अनुभवता आला पाहिजे\nमाणसं बदलण्यापेक्षा धोरणं बदला\nसर्व काही अण्णांनीच करावे, असे लोकांना वाटणे हीच उणीव..\nकांद्याचा भाव शंभर रूपये किलो का नको\nपीडीएतील दिवस आणि अभिनयाचा श्रीगणेशा\nदुर्बलांना पोसणे म्हणजे सबलीकरण नव्हे\nनक्कल करायलाही अक्कल लागते\nमेधा पाटकर यांचे ऐकले असते, तर एकही पूल\n‘नक्कल’ न करणे हाच बाळासाहेबांचा खरा\nपाच वर्षे प्रभावी सरकार\nदेऊ शकेल अशी पर्यायी\nएक गोष्ट आमच्याकडे शक्यतो होत नाही, ती म्हणजे ‘इ'लॉजिकल्’\nबिल्डरांना नाही, तर सरकारला मिळायला\nदि.०९-११-२०१२ रोजी बाजार बंद झाला त्यावेळचा भाव\n१७ ऑगस्ट २००९ पुर्वीचे अंक\nमहापालिका हद्दवाढीतून औद्योगिक वसाहतीला वगळण्याची मागणी\nमहाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ ही स्वतंत्र संस्था असून महापालिका हद्दवाढीत औद्योगिक वसाहतीचा समावेश रद्द करण्याची मागणी नगरसेवक अनिल मुंदडा यांनी केली आहे. महासभेत शहराची ���द्दवाढ करण्याचा निर्णय झाला आहे.\nभरत सवतीरकर समाज गौरव पुरस्काराने सन्मानित\nमहाराष्ट्र राज्य परीट समाजाच्या औरंगाबाद येथे नुकत्याच झालेल्या राज्यव्यापी मेळाव्यात भरत सवतीरकर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.\nआ. शरद पाटील यांचे ‘संकेतस्थळ’\nकार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी उपक्रम\nआपण निवडून दिलेला आमदार नक्की काय करतो, प्रचाराप्रसंगी त्याने दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण केली किंवा त्यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे, माहिती अधिकाराचा वापर कसा करावा, याविषयीची माहिती जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आ. प्रा. शरद पाटील यांनी संकेतस्थळ सुरू केले आहे.\nमालेगावमध्ये गावठी कट्टे जप्त; दिवसाढवळ्या घरफोडय़ा\nयेथील आझादनगर पोलिसांनी राबविलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये दोन घरफोडय़ांच्या घरात दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी संशयितांना अटक केली.\nमालेगाव / वार्ताहर - बुधवार, ७ नोव्हेंबर २०१२\nशहरातील महेशनगरात अत्यंत गजबजलेल्या शिवाजी पुतळा भागात वास्तव्यास असलेल्या भानुमतीबेन शामजीभाई आमिन या ७२ वर्षांच्या महिलेची हत्या झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रोख रक्कम व दागिने गायब असल्याने चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याचे दिसत असले तरी दिशाभूल करण्यासाठी मारेकऱ्यांनी चोरीचा बनाव केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.\nमनमाड नगराध्यक्षपदासाठी निवडणूक अटळ\nक्रीडास्पर्धामध्ये हातेडबुद्रुक आश्रमशाळेचे यश\nमालेगावनामा : ‘नॉट रिचेबल’ उपमाहिती कार्यालय\nपाणी प्रश्नी महापौर गावित यांची काँग्रेसकडून कोंडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dainikprabhat.com/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2019-07-20T15:48:47Z", "digest": "sha1:PWVSHGQGJOGXQ4JPXN2B2Q6SKKKD6EDF", "length": 12945, "nlines": 164, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "‘रेडीमिक्स’ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून! | Dainik Prabhat", "raw_content": "\n‘रेडीमिक्स’ची गुलाबी हवा ८ फेब्रुवारी पासून\nप्रेमाचं जाळ विणण्यासाठी ‘हिवाळा’ म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ’ आणि त्यात सोनेपे सुहागा म्हणजे फेब्रुवारी मधला व्हेलेंटाईन डे प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प���रेमवीरांच्या यशकिर्तीचे नवनवे सोपान गाठण्याचा सुवर्णदिन. हे औचित्य साधून या वर्षी खास युथसाठी प्रस्तुतकर्ते अमेय विनोद खोपकर, निर्माते प्रशांत घैसास, सुनिल वसंत भोसले, ख्यातनाम लेखक शेखर ढवळीकर आणि दिग्दर्शक जालिंदर कुंभार ‘रेडीमिक्स’चं वेड लावणार आहेत. आणि हे सरप्राईज म्हणजे लव्हरबॉय वैभव तत्ववादी, गुलाबी क्वीन प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांचा ट्रिपल ‘रेडीमिक्स’ धमाका. तरुणाईला झिंग लावणारी प्रार्थना आणि वैभव तत्ववादीच्या जोडीला नेहा जोशीची बिनधास्त अदाकारी व्हेलेंटाईन डेच्या एक आठवडा आधीपासूनच म्हणजे ८ फेब्रुवारी पासून सर्वांना एन्जॉय करता येणार आहे.\nदैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा \nकाही जण खूप विचार करून कृती करतात, पण विचार कुठे थांबवायचा आणि कृती कधी करायची हेच त्यांना कळत नाही. हे तर काहीच नाही, काही जण इतका विचार करतात कि विचारच करत राहतात. आणि काहीजण विचारही करतात आणि कृती सुद्धा करतात. पण कृती आधी करतात आणि विचार नंतर करतात अश्या भिन्न प्रवृत्तीच्या तीन व्यक्तिरेखा एकत्र आल्यानंतर जी धम्माल उडायला हवी तीच एन्जॉयमेंट हा चित्रपट देणार आहे. प्रेक्षकांची मस्त धम्माल करण्यासाठी या चित्रपटाचा फॉर्म खुसखुशीत रोमँटिक विनोदाचा असून वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहेरे, नेहा जोशी यांच्या जोडीला विनोदवीर सुनिल तावडे, आनंद इंगळे, नेहा शितोळे, गिरीश परदेसी, आशा पाटील, रमा नाडगौडा, अश्विनी कुलकर्णी, उदय नेने, राजू बावडेकर, आशिष गोखले अश्या हरहुन्नरी कलाकारांची साथ पोषक ठरली आहे.\n‘रेडीमिक्स’ मधील चार गीतांपैकी दोन गाणी सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यात ‘ठरवून कधी मन वेडे होते का’ हे आशिष शर्माच्या आवाजातील आणि ‘का मन हे तरंग होऊनी पाण्यावर राहते.’ हे आर्या आंबेकरच्या आवाजातील गाणं सोशल मिडीयावर प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच चित्रपटाच्या ट्रेलरला एका दिवसात साडेतीन लाखांहून अधिक लोकांची पसंती मिळाली आहे.\nबिहार-राजस्थान नंतर आता ‘या’ राज्यातदेखील ‘सुपर30’ करमुक्त\nशिवानी बोरकर ‘या’ मालिकेतून येणार प्रेक्षकांच्या भेटीला\nमोबाईल चोरट्याला धाकड गर्ल नेहाने शिकवली अद्दल\nमिंग्लिशचा तडका “ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’\nकतरिनाच्या वाढदिवसाला यंदा पार्टी नाही\nअँजेलिना आणि ब्रॅड पीट पुन्हा भेटले\nउमेश कामत आणि प्रिया बापट एकत्र\nसारा हेलॅन्ड आणि वेल्स ऍडम्स यांचे लगिन ठरलं\nजमिन खरेदी व्यवहारात तीन युवकांची ५० लाखांची फसवणूक\nसिंहगड कॅनॉलमध्ये मुलगा बुडाला, शोधकार्य सुरू\nझिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर बंदी\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\nधावपटू संजीवनी जाधववर दोन वर्षांकरिता बंदी\nपंतप्रधान मोदींनी वाहिली ‘शीला दीक्षित’ यांना श्रद्धांजली\nसोनिया गांधींकडून शीला दीक्षित यांना श्रद्धांजली\nपुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा : स्पर्धकांचे खळदमध्ये जोरदार स्वागत\nशीला दीक्षित यांचं व्यक्तिमत्त्व सुस्वभावी होतं – पंतप्रधान नरेंद्र मोदी\nशीला दीक्षित यांनी दिल्लीचा चेहरामोहरा बदलला – राष्ट्रपती रामनाथ कोविंद\nमहेंद्रसिंह धोनीने घेतला मोठा निर्णय…\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे निधन\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\nमराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे, तर मोहितेंवर गुन्हा कसा\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nमोहिते पाटलांसाठी अजित पवार मैदानात; मुख्यमंत्र्यांची घेतली भेट\nचहासाठी राष्ट्रवादी अन्‌ जेवणासाठी रासप\nपारनेरला राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस सुरू\nपुणे-सोलापूर रस्त्यावर भीषण अपघात : नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू\n‘सुपर ३०’ चित्रपट महाराष्ट्रात कर मुक्त करण्यात यावा\nशिरूर येथे कंपनी व्यवस्थापनाविरूध्द दीड हजार कामगारांचे धरणे आंदोलन\n#Foodiesकट्टा : बिर्याणीचा आस्वाद फक्‍त ‘तुळजाई’\nपवारांची मशागत अन् पाटलांची राखण\n पुणेकरांचे आयुष्य सरासरी साडेतीन वर्षांनी घटतेय\nभोर : राष्ट्रवादीला जोर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-makar-sankrut-festival/", "date_download": "2019-07-20T15:47:23Z", "digest": "sha1:7BHPUWRDEZGX7M3ODN6ILPEAGXQNOVQW", "length": 5472, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बाजारपेठेत भोगी ची लगबग | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बाजारपेठेत भोगी ची लगबग\nबाजारपेठेत भोगी ची लगबग\nस्नेह, आपुलकीचा मकर संक्रांत सण सोमवारी साजरा होत आहे. संक्रांतीपूर्वी भोगी साजरी केली जाते. यासाठी बाजारपेठेत लगबग सुरू आहे. बाजारात रंगबिरंगी तिळगुळासह वाणाचे साहित्य विक्रीस उपलब्ध झाले आहे. नवीन वर्षातील पहिला सण म्हणून मकर संक्रांतीचेे महत्त्व आहे. हिंदूधर्मीयांत पहिल्या दिवशी भोगी, दुसर्‍या दिवशी संक्रांत तर तिसर्‍या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. प्रत्येक सणाप्रमाणेच मकार संक्रांतीमध्ये महिलांच्या कामाची लगबग वाढलेली असते. भोगीसाठी घरोघरी बाजरीची भाकरी तयार केली जाते. विविध प्रकारच्या चटण्या, लोणी, वेगवेगळ्या भाज्यांचा वापर केला जातो. संक्रांतीत हिवाळ्याला अनुसरून भोजनाचा खास बेत असतो.\nवाटाणे, मटार, गाजर, कांदापात, लालभाजी, काकडी, घेवडा, पावटा, हरभरा, सोले अशा भाज्यांची बाजारात आवक वाढली आहे. बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. गणपत गल्ली, मारुती गल्ली, समादेवी गल्ली, नरगुंदकर भावे चौक आदीसह उपनगरातील शहापूर, खासबाग, अनगोळ भागात भाजी खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. संक्रांतीला काळे वस्त्र परिधान केले जाते. यामुळे कापड दुकानांत काळी वस्त्रे खरेदी केली जात आहेत.संक्रांतीला नववधूना हलव्याचे दागिने दिले जातात. बाजारात विविध प्रकारचे दागिने दाखल झाले आहेत. हलव्याचे मंगळसूत्र, बाजुबंद, पैंजण, अंगठी असे दागिने खरेदी करण्यात येत आहेत. छोट्यांसाठी तिळगुळदेखील मोठ्या प्रमाणात करण्यात येत असल्याचे आढळून आले. मेंदीचे साहित्य, बांगड्या खरेदी करण्यात येत आहे. सणानिमित्त हळदी-कुंकू कार्यक्रमांना उधाण येते. महिला संघटना हळदी-कुंकू कार्यक्रमांच्या नियोजनाची तयारी करत आहेत.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/450-CCTV-on-Old-Goa-to-Dona-Pavla-Kunkalaykar/", "date_download": "2019-07-20T15:47:45Z", "digest": "sha1:TCM2TUVQPQAZSQGKE4WKSMJ6AJBQRQ5L", "length": 7099, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘जुने गोवे ते दोना पावला’मार्गावर ४५० सीसीटीव्ही : कुंकळ्येकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘जुने गोवे ते दोना पावला’मार्गावर ४५० सीसीटीव्ही : कुंकळ्येकर\n‘जुने गोवे ते दोना पावला’मार्गावर ४५० सीसीटीव्ही : कुंकळ्येकर\nपणजीला स्मार्ट सिटी बनवण्याच्या उद्देशाने ‘गोव��� इंटेलिजंट सिटी मॅनेजमेंट सिस्टिम’ अंतर्गत जुने गोवे ते दोना पावला या मार्गावर 450 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबरोबरच सेन्सर पार्किंग, नागरिकांसाठी विशेष सुविधा कक्ष तसेच पणजीसाठी विशेष अ‍ॅपची सुविधा उपलब्ध करू, अशी माहिती इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.चे संचालक सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी पणजीत पत्रकार परिषदेत दिली.\nगोवा इंटेलिजंट सिटी मॅनेजमेंट सिस्टिमसाठीची कामाची निविदा जूनच्या मध्यापर्यंत जारी केली जाईल. त्यानुसार वरील सर्व कामे येत्या 7-8 महिन्यांत पूर्ण होतील, असेही त्यांनी सांगितले.\nकुंकळ्येकर म्हणाले, स्मार्ट सिटी म्हणजे शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्याबरोबर सुरक्षाही पुरवणे होय. त्यानुसार गोवा इंटेलिजंट सिटी मॅनेजमेंट सिस्टिम योजनेंतर्गत जुने गोवे ते दोनापावला मार्गावर 450 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जागा निश्‍चित करण्यात आल्या आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर चार ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.\nया कॅमेर्‍यांमध्ये अशी विशेष तरतूद असेल ज्यामुळे संबंधित मार्गावरून जाणार्‍या प्रत्येक वाहनांचा क्रमांक टिपला जाईल. ज्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनचालकांवर कारवाई करणे शक्य होईल. याशिवाय एखादी संशयास्पद व्यक्ती फिरत असल्यास त्याची माहितीही मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले. या योजनेंतर्गत शहरात मोफत वाय फाय, घनकचरा व्यवस्थापनाची दर्जा वृध्दी, शहरातील सुमारे 4 हजार पार्कींग ठिकाणांना सेन्सर बसवणे, नागरिकांच्या तक्रारी नोंदवून त्यांचे निवारण करण्यासाठी मदत कक्ष स्थापन करणे, पणजीसाठी अ‍ॅप तयार करणे ज्याद्वारे नागरिकांना आपली बिले ऑनलाईन पद्धतीने भरणे शक्य होईल, अशा सुविधांचा समावेश असेल. या सर्व सुविधा पुरवण्याचे काम एकाच कंपनीला निविदेव्दारे दिले जाणार आहे. यासाठी आतापर्यंत 4 कंपन्यांनी बोली लावली असून ते कशाप्रकारे सेवा पुरवतात, हे पाहण्यासाठी त्यांच्याकडून प्रायोगिक तत्वावर काम करून घेतले जात आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.\nइमॅजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.चे कार्यकारी व्यवस्थापक स्वयंदीप्त पाल चौधरी यावेळी उपस्थित होते.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन म���र्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/two-murdered-in-Morewadi-Tamgao-area/", "date_download": "2019-07-20T15:46:27Z", "digest": "sha1:6QRNQU5IXYEUNMOLFGWFM3NR6UENDBA3", "length": 10468, "nlines": 61, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोरेवाडी, तामगाव घटनांमागे सायलंट किलर? | पुढारी\tTop", "raw_content": "\nलोकसभा सभापती ओमप्रकाश बिर्ला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन\nदिवंगत शीला दीक्षित दिल्लीच्या सलग 15 वर्षे मुख्यमंत्री होत्या\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कालवश\nहोमपेज › Kolhapur › मोरेवाडी, तामगाव घटनांमागे सायलंट किलर\nमोरेवाडी, तामगाव घटनांमागे सायलंट किलर\nकोल्हापूर : दिलीप भिसे\nचाळीस-पंचेचाळीस वर्षीय व्यक्‍तींचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सिमेंटच्या पोलला बांधून ओसाड माळरान विहिरीसह निर्जन ठिकाणी खणीत फेकून देण्याच्या दोन घटना उघड झाल्याने जिल्ह्यात चिंतेसह भितीचेही सावट निर्माण झाले आहे. मोरेवाडी (ता. करवीर) येथे अत्यंत थंड डोक्याने झालेल्या दोन थरारक घटनांमागे ‘सायलंट किलर’ चा हात असावा, असा तपास यंत्रणाचा संशय आहे. आर्थिक, अनैतिक, पूर्ववैमनस्य अथवा अन्य कारणांतून ‘सुपार्‍या’ घेऊन परस्पर काटा काढणार्‍या टोळ्या शहरासह जिल्ह्यात कार्यरत झाल्या असाव्यात का, अशी शंका निर्माण झाली आहे. तामगावातील घटनेने ही शक्यता गडद झाली आहे.\nमारेकरीच काय... मृतदेहाची ओळख पटू शकली नाही \nफेब्रुवारीच्या सप्ताहात मोरेवाडीतील शिवाजी मोरे यांच्या विहिरीत अनोळखी मृतदेह आढळून आला. खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सिमेंटच्या पोलला तार व नायलॉन दोरीने बांधून फेकून देण्यात आला होता. घटनेला पन्‍नास दिवस होऊनही अजूनही मृतदेहच नव्हे, तर मारेकर्‍यांचाही छडा लागला नाही.\nअनैतिक कृत्यातूनच संतापाचा कडेलोट\nमोरेवाडीतील खुनाची घटना अमानुष, क्रूररीत्या झाल्याने अनैतिक वादातून हा प्रकार घडला असावा, अशी चर्चा होती. कर्नाटक अथव�� अन्य राज्यात अनोळखीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह ग्रामीण भागात, मोरेवाडीतील निर्जन माळरानावर फेकून दिल्याचा वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा सूर होता. पोलिसांनी जंग जंग पछाडले; पण आजतागायत छडा लागलेला नाही.\nदोनही घटनांतील साधर्म्यामुळे अधिकार्‍यांची तारांबळ\nमोरेवाडी येथील घटनेवर उलटसुलट चर्चा चालू असतानाच दोन दिवसांपूर्वी तामवाडी येथील खणीत अनोळखी व्यक्‍तीचा मृतदेह आढळून आला. चाळीस वर्षीय व्यक्‍तीचा खून करून मृतदेह सिमेंटच्या पोलला बांधून खणीत फेकून दिल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीला आला. मोरेवाडीतील घटनेशी साधर्म्य असलेल्या प्रकारामुळे पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. वरिष्ठाधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेऊन चौकशीची सूत्रे अधिक गतिमान केली.\nदोनही खुनाच्या घटनांमध्ये एकाच टोळीचा हात असावा, असा वरिष्ठाधिकार्‍यांचा संशय आहे.अर्थात, तो स्वाभाविक आहे. दोनही मृतदेह सिमेंटच्या पोलला बांधताना मारेकर्‍याची नायलॉनची दोरी, लोखंडी तारेचा कौशल्याने वापर केला आहे. मृतदेह पाण्यातून बाहेर येऊ नये, अथवा सडलेल्या अवस्थेत शरीराचे अवयव पाण्यावर तरंगू नयेत, हा त्यामागचा मारेकर्‍यांचा हेतू असावा.\nसीमाभागातील ‘सुपारी’बाज टोळ्या जिल्ह्यात सक्रिय\nमोरेवाडी येथील घटनेपाठोपाठ तामगाव खणीत सिमेंट पोलला बांधलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने सर्वसामान्यांत घबराट दिसून येते. भरचौकात होणारे हल्ले, गर्दी मारामार्‍या या सार्‍या घटना सामान्यांना नव्या नाहीत; पण सिमेंट पोलला\nमृतदेह बांधून निर्जन ठिकाणी फेकून देण्याचा मारेकर्‍यांचा नवा फंडा काही औरच दिसून येतो. मराठवाडा, विदर्भासह सीमाभागात अशा घटनांमध्ये पुरावाच नष्ट करण्यासाठी ‘सुपारी’बाज टोळ्यांचा फंडा यापूर्वीच्या अनेक घटनांमधून उघड झालेला आहे. त्यामुळे या घटनांमध्येही अशा टोळ्यांची अधिक शक्यता दिसून येते.\nकृषिमूल्य आयोग शिफारशीप्रमाणे साखरेचा दर ठरवा : साखर संघ\nशिवाजी पुलावर भिंत बांधून वाहतूक बंद करू\nकोल्हापुरात विजेअभावी उद्या पाणीपुरवठा बंद\n‘मृत्यू’नंतरही अमरने दिले चौघांना ‘जीवदान’\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nस��ंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Public-talk-on-Shivaji-Park-Development-Minister-Nitin-Gadkari-Challenge-issue/", "date_download": "2019-07-20T15:46:49Z", "digest": "sha1:B6RPQXPKS2THWIFFV42AXRTNU2BACL7K", "length": 9851, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ...तर शिवाजी पार्कवर जाहीर चर्चेला या : गडकरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nलोकसभा सभापती ओमप्रकाश बिर्ला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतले दीक्षित यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन\nदिवंगत शीला दीक्षित दिल्लीच्या सलग 15 वर्षे मुख्यमंत्री होत्या\nदिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित कालवश\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ...तर शिवाजी पार्कवर जाहीर चर्चेला या : गडकरी\n...तर शिवाजी पार्कवर जाहीर चर्चेला या : गडकरी\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nरस्ते, सिंचन आणि बंदर विकासासाठी राज्याला पाच लाख कोटी रुपये दिले आहेत. यामुळे थोड्याच दिवसात राज्यातील रस्ते मजबूत होणार असून, सिंचन क्षमता वाढीसदेखील मदत होणार आहे. आपले आकडे जर खोटे असतील, तर आरोप करणार्‍यांनी माझ्यासोबत शिवाजी पार्कवर चर्चेला यावे, असे आव्हान केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज ठाकरे यांना दिले. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर घेतलेल्या मेळाव्यात बोलताना नितीन गडकरी हे हवेत फुगे सोडावे तसे आकडे सांगत असल्याची टीका केली होती. या टीकेला प्रत्युत्तर देताना नितीन गडकरी यांनी, आपण कोणतेही चुकीचे आकडे सांगत नाही. रस्ते विकासासाठी आपण राज्याला चार लाख कोटी रुपये दिले आहेत.\nराज्यभर रस्त्यांची कामे सुरू असून, ती पूर्ण झाल्यानंतर राज्याला चांगले रस्ते मिळतील. राज्यातील बंद पडलेल्या 108 सिंचन प्रकल्पांसाठी 20 हजार कोटी रुपये दिल्याने हे प्रकल्प सुरू झाले आहेत. सिंचनासाठीदेखील आपल्या खात्यामार्फत एक लाख कोटी रुपये देण्यात येणार आहेत. राज्याची 18 टक्क्यांवर असलेली सिंचन क्षमता 40 टक्क्यांवर नेण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही गडकरी म्हणाले. भाजप हा पिता-पुत्र किंवा आई आणि मुलाचा पक्ष नाही. तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे.\nसर्वसामान्य कार्यकर्ताही येथे पक्षाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, अशी टीका विरोधकांवर करताना ज्यांनी इंजिनिअरिंग, मेडिकल कॉलेज असो की डीएड, बीएड कॉलेजचा धंदा केला ते आज समतेची भाषा करीत आहेत, असा टोलाही गडकरी यांनी लगावला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही उंदराच्या गोळ्यांवरून झालेल्या घोटाळ्याच्या आरोपावरून विरोधकांवर टीका करताना उंदीर मंत्रालयात नाहीत, तर यांच्या डोक्यात आहेत. सरकार चांगले काम करीत असताना उंदीर बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, कौरव कितीही एकत्र आले तरी पुन्हा भाजपच जिंकेल, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.\nमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. हा हल्ला चढविताना त्यांनी मित्रपक्ष शिवसेनेची बाजूही घेतली. शिवसेनेला गांडूळ म्हणणारेच राज्याला लागलेली वाळवी आहेत. शिवसेना भाजपसोबत सत्तेत आहे. त्यांना डिवचून आमच्यात तेढ निर्माण करण्याचे तुमचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे पाटील म्हणाले. हल्लाबोल यात्रा काढणार्‍यांनी आधी स्वतःचा गल्ला भरला.\nराज्याला अक्षरश: लुटले. राज्यात सिंचन घोटाळा केला, असे सांगतानाच अजित पवार यांनी भुजबळांच्या बाजूला आणखी दोन-तीन कोठड्या रिकाम्या आहेत हे लक्षात ठेवावे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पश्‍चिम महाराष्ट्र हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा गड असताना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्याला हादरा दिला. कोल्हापूरमध्ये एक आमदार होता. तेथे दोन आमदार निवडून आले. सांगली आणि सोलापूरमध्येही आम्ही विजय मिळविला. येत्या निवडणुकीत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूरमधून किमान 16 जागा मिळवू, असा ठाम निर्धारही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला.\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्षित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Dheeraj-has-a-job-in-Malaysia/", "date_download": "2019-07-20T15:47:37Z", "digest": "sha1:HYE67OZVMWDYRD6F4W46BVKFPBHA2GBA", "length": 6155, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक\nनोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक\nमलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य एजंट धीरज पाटील याला दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान धीरजने स्वतः मलेशियात वेटर म्हणून नोकरी केली होती. त्यामुळे त्याचे स्थानिकांशी संबंध प्रस्थापित झाले होते. त्यातूनच त्याने युवकांना मलेशियात पाठविले होते अशी माहिती पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके यांनी दिली.\nयाप्रकरणी पोलिसांनी यापूर्वीच पोलिसपुत्र कौस्तुभ पवारला गेल्या आठवड्यात अटक केली आहे. तो सध्या पोलिस कोठडीत आहे. या प्रकरणात फरारी असलेल्या धीरज पाटीलला रविवारी पोलिसांनी पुण्यात अटक केली. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर अनेक बाबी पुढे आल्याचे सांगण्यात आले. धीरज याने एक वर्षापूर्वी मलेशियात वेटर म्हणून काम केले होते. त्यावेळी त्याची स्थानिकांशी ओळख झाली होती. त्यातून येथील तरूणांना नोकरीसाठी मलेशियात पाठविण्याची शक्‍कल त्याला सुचली.\nयासाठी तरूणांना जाळ्यात ओढण्यासाठी त्याने कौस्तुभ पवारचा वापर केला. त्या तरूणांकडून प्रत्येकी दीड लाख रूपये घेऊन त्यांना मलेशियात पाठविण्यात येत असे. येथून तिरूविरापल्ली (ओरिसा) येथे रेल्वेने आणि तेथून विमानाने तरुणांना मलेशियात पाठविले जात असल्याची कबुली धीरजने दिल्याचे पोलिस उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान या दोघांनी एकूण पंधरा जणांना मलेशियात पाठविले होते. त्यापैकी चौघांना तेथील न्यायालयात शिक्षा झाली आहे. तर अन्य तरूण भारतीय दूतावासात शरण आले आहेत. शरण आलेल्या तरूणांना भारतात परत पाठविण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजते.\nसचिन सावंतसह टोळीला मोक्‍का\nवृद्धाशी लग्न करून तरुणी पसार\nसांगलीत तलवार, कोयता जप्त\nडेंग्यूचे थैमान; आरोग्य विभाग बोगस\nनोकरीचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक\nएलबीटी वसुली; कार्यवाही थांबवा\n‘सुटकेस’ हे भ्रष्टाचाराचे प्रतिक : सितारमन\nअसा निकाल लागणे योग्य नाही : इऑन मॉर्गन\nशीला दीक्���ित यांच्या निधनानंतर लता यांनी व्यक्त केले दु:ख\nसिंधूने गाठली इंडोनेशिया ओपनची अंतिम फेरी\nमोबाईल हातात देताच मुलाने शोधून काढली पप्पांची 'गर्लफ्रेंड'\nसिलेंडर लिक झाल्याने बदलापुरात इमारतीला आग\nपावसासाठी कानुबाई मातेला लावला कौल; अन् कळशी फिरली(Video)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/startup/articlelist/50450412.cms", "date_download": "2019-07-20T17:04:47Z", "digest": "sha1:3445JU62RTEARQWT6QA6SONDMXPVFMZF", "length": 8824, "nlines": 157, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Startup News in Marathi: Startup Funding News in Marathi| Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nमहाराष्ट्रात डिझेलही ४ रुपयांनी स्वस्त\nमहाराष्ट्रात पेट्रोलपाठोपाठ डिझेलचे दरही लिटरमागे ४ रुपये ६ पैशांनी स्वस्त करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली.\nकसा होतो ‘स्टार्टअप’ स्टार्ट\nगतिमान ऑलिम्पिक... गतिमान स्टार्टअप्सUpdated: Aug 20, 2016, 03.00AM IST\nडिग्री ते डेस्टिनी व्हाया मार्क्स...Updated: Jul 23, 2016, 03.00AM IST\nपाण्याचा भार हलका करणारे ‘व्हील’\nशिकवणी हा सगळ्यांचा पहिला स्टर्टअप\nनवोद्योगांसाठी जागतिक मोहिमUpdated: Mar 16, 2016, 01.54AM IST\nप्राक्टो - यशाची नेमकी 'नस'\nजगातील ५ सर्वांत श्रीमंत व्यक्ती आणि त्यांची संपत्ती\nक्रेडिट कार्डवर रोख रक्कम काढू नका\nसोन्यात गुंतवणूक करणे फायद्याचे\nइनकम टॅक्स रिटर्न भरताना 'या' गोष्टी तपासा\nबोनस वापरण्याचे स्मार्ट प्रकार\nवाहनविमा काढताना ही काळजी घ्या\nजगबुडीने धोक्याची पातळी गाठली, मुंबई-गोवा महामार्ग बंद\nमुंबई: डोंगरीत इमारत कोसळली, १० जणांचा मृत्यू\nअन् तिनं राहुल महाजनच्या कानशिलात लगावली\nपार्किंग दंड मुंबई महापालिकेच्या अंगलट\nसारं काही स्वप्नवत...: इयान मॉर्गन\nमोबाइल सेवा कंपन्यांमध्ये जिओ दुसऱ्या स्थानी\nई-टोल एक डिसेंबरपासून अनिवार्य\nरिलायन्स इंडस्ट्रीजला १०,१०४ कोटींचा नफा\nअल्पबचत योजनापूर्तीनंतरही मिळणार एजंटचे साह्य\n१.४६ कोटी विवरणपत्र जमा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/45873", "date_download": "2019-07-20T16:38:47Z", "digest": "sha1:FZWZGRZ3LEVQGKSUGBFZXHVNGY577PUY", "length": 9601, "nlines": 127, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शिवाजी महाराज कोल्हापुरच्या अंबाबाईला आले होते का? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nमराठी भाषा दिवस २०१९\nYou are here: मुख्यपृष्ठ /शिवाजी महाराज कोल्हापुरच्या अंबाबाईला आले होते का\nशिवाजी महाराज कोल्हापुरच्या अंबाबाईला आले होते का\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माझे जे काही थोडे फार वाचन झाले आहे त्या वरून असे लक्षात येते की महाराज हे देवभक्त होते. ते ज्या मोहिमेवर जात तेथे जाताना मार्गातील देवी देवतांचे दर्शन घेत. पण महाराज पन्हाळ्याला जात येत असता ते कधी अंबाबाईच्या दर्शनाला आल्याचे वाचनात आले नाही.\nम्हणून हे प्रश्न माझ्या मनात आले ..\n१. शिवाजी महाराज कोल्हापुरच्या अंबाबाईला आले होते का\n२. पन्हाळ्याला जाण्याची वाट वेगळीकडून होती का (कराड - वारणा वगैरे )\nमाझ्या या शंकांचे कोणी निरसन करेल का.........\nशिवाजी महाराज कदाचित आले ही\nशिवाजी महाराज कदाचित आले ही असावेत पण पन्हाळ्याला जायला कोल्हापूरवरूनच जावे असे नाही. पन्हाळा -विशाळगड - रायगड / राजगड असाही रस्ता आहे. शिवाय विश्रांतीसाठी ग्राउंडलेवलला राहण्याऐवजी किल्यावरच राहने जास्त असायचे. (सिक्युरिटी) त्यामुळे भेट दिली असली तरी ती फक्त देवीला वगैरे असावी.\nकोल्हापूरचे महत्व वाढले व एक पाती तिकडे गेली.\nहो केदार पण महाराज देवीला\nपण महाराज देवीला येऊन गेलेत याचा इतिहासात कुठे उल्लेख आहे का हे मला विचारायचे होते.\n>>>> पण महाराज देवीला येऊन\n>>>> पण महाराज देवीला येऊन गेलेत याचा इतिहासात कुठे उल्लेख आहे का हे मला विचारायचे होते. <<<<<\nतत्कालिन बखरकारान्ना/सचिवान्ना कदाचित कल्पना आली नसेल तेव्हा की तिनशेसाडेतिनशे वर्षानंतर कुणी खोचकराव, अंबाबाईच्या दर्शनाला शिवाजी महाराज आले की नाही याची वास्तपुस्त घेईल, त्यान्ना तशी भविष्याचि कल्पना आली असति तर त्यान्नी शिलालेखच लिहून ठेवला अस्ता, नै का\nबायदिवे, मागल्याच महिन्यात \"थोरले साहेब\" कुठेकुठे गेले, कुणाकुणाला भेटले, याची काही खबरबात आहे का तुमच्याकडे असेल तर द्या बोवा, बिनविरोधाचे रहस्य तरी उलगडेल म्हण्तो मी\nकृपया डॉ. रा. चिं. ढेरे यांचं\nकृपया डॉ. रा. चिं. ढेरे यांचं 'करवीरवासिनी श्रीमहालक्ष्मी' हे पुस्तक वाचा.\nमायबोलीच्या ख���ेदीविभागात उपलब्ध आहे.\nभारतात तीनशे रुपयांहून अधिक खरेदीवर शिपिंग मोफत.\nअंबामाता म्हाराजांच्या हृदयात होती आणि ते तिच्या हृदयात होते.\nमग आता ते भेटले की नाही, याची चिंता बाकीच्या पामरांनी का करावी\nलिंबूटिंबू, मला माहिती हितेक\nमला माहिती हितेक की आशा काही प्रतिक्रिया येणार....\nपण मला खरोखर जिज्ञासा आहे म्हणून का खटाटोप....\nबाकी तुमचे चालुद्या .....\nदेवस्थानांनी विजीटर बुक सुविधा ठेवली असती तर नक्कीच कळले असते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१९ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.brambedkar.in/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2019-07-20T16:13:33Z", "digest": "sha1:CKDVAYFJE2QFAGJDU6DZFHBLMRNU6B27", "length": 9912, "nlines": 60, "source_domain": "www.brambedkar.in", "title": "बाबासाहेबांनी महिलांन करिता काय केल विचारणाऱ्यानो एवढ नक्की वाचा - BRAmbedkar.in", "raw_content": "\nबाबासाहेबांनी महिलांन करिता काय केल विचारणाऱ्यानो एवढ नक्की वाचा\nपूर्वी खेड्यात बाई ठेवणे हा प्रकार चालायचा. म्हणजे तिला सोप्या भाषेत “रखेल” म्हंटले जाई. यात जास्त करून नाचगाणे करणाऱ्या नायकिणी असत. त्याकाळी नाचगाणे करणाऱ्याना साधे पोटही भरता येत न्हवते. आणि त्यातच या बायकांचा जन्म अठरा विश्व दारिद्र्यातला असे. आई बाप जन्म देऊन कुठेतरी कायमचे परागंदा झालेले असत. मग त्यांना भुरळ पाडून फसविले जाई. आणि त्याही पोट भरण्याच्या आशेने अशा लोकांकडे जन्मभर रखेल म्हणून रहात.\nमग रंगेल असणारी लोकं आपल्या चिरेबंद वाड्यातल्या भक्कम भिंतीच्या आत या बायकांना आयुष्यभर भोगायला ठेवायचे. अशा भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यात दर्शनी कडेपाट असलेला सोपा असे. खुंटीवर तलवारी, बंदुका टांगलेल्या असत. खाली भली मोठी जाजमं, गादी, गालिचे आणे तक्के असत. काही श्रीमंत लोक वाड्यात अत्तराचे दिवे जाळून अशा नायकिणी रातभर नाचवायचे. जणू “अत्तराचा फाया मला आणा राया” असेच स्वर भल्या मोठ्या तीस चाळीस खणी वाड्यातून घुमत राहायचे. डोक्यावर दिवस रात्र पदर घेवून राहणाऱ्या त्यांच्या हक्काच्या बायका पुरुषांना सहसा विरोध करत नसत.\nकेला तरी तो कोणाच्या पचनी पडत ��से. कारण घरात पुरुषाचा धाक असे. बऱ्याच ठिकाणी या ठेवलेल्या बाईला मुलं होवू दिली जात नसत. कारण ती इस्टेटीत वाटा मागतील ही भीती त्यामागे असे. आणि चुकून बाई कधी गरोदर राहिलीच. तर त्यांना ठराविक वनस्पतीचा काढा पाजण्यात येई. व प्रचंड वेदना झेलून या बाईला रिकामी केली जात असे. असले अघोरी उपचार करूनसुद्धा एखांदी बाई गरोदर राहिलीच. तर तिच्या मुलाच्या जन्मांतर काही वेळातच वाड्यात अथवा वाड्याच्या मागच्या बाजूला परूसभर खोल खड्डा खोदून ती मुलं जिवंतपणी गाडली जात.\nपण वाड्याबाहेरच्य माणसाला याची काहीच खबरबात मिळत नसे. कारण ठेवलेली बाई कधी कोणाच्या नजरेसही पडत नसे. काहीजण तर तिला माडीवरच घमेल्यात आंघोळ करायला लावून भरलेलं पाण्याचं घमेलं वाड्याच्या बाहेर आणून स्वत: ओतायचे. म्हणजे काही रंगेल माणसं तर तरुणपणी जे बाईला वाड्यात कोंबायचे. ते तिचं मेल्यानंतर मढेच बाहेर काढायचे. वाड्यातला वारा आणि अंधार पिवून सारा जन्म चिरेबंद भिंतीच्या आत घालविलेली बाई धान्य साठवायच्या कणगीसारखी फुगलेली असायची. तिला उचलायला तितकीच धिप्पाड देहाची माणसं लागायची. इतके करूनही तिच्या पोटी आलेलं एखांदे मुल जगलच तर त्याला मोठे झाल्यावर “कडू बियाणे” म्हणून संबोधले जाई. मग अशा मुलाला एखादा जमिनीचा तुकडा कसायला दिला जाई.\nमाझ्या ऒळखीतली आज्जी एका रखेल बाईच्या पोटाला जन्मलेल्या माणसाचे नाव घेवून सांगायची की, “तो जन्मला तेव्हा त्याला वाड्यात खोदलेल्या खड्ड्यात पुरताना ते चिमुकलं बापाकडे बघून ओठातून हसलं. मग बापानं क्षणभर विचार केला अन दया येऊन खड्यात टाकलेल्या त्या जीवाला वर काढून वाढविला.” पुढे मोठे झाल्यावर त्याला “कडू बियाणे” म्हणून साऱ्या पंचक्रोषित ओळख मिळाली.\nत्यामुळे अशा ठेवलेल्या बाईचा वापर फक्त जन्मभर भोगण्यासाठीच केला जाई. सालभरात एखाद्या जत्रेत बाईच्या अंगावर नवं लुगडं, चोळी चढायची. त्यावरच ती समाधान मानायची. आणि आपला जन्म भोगण्यासाठीच झाला आहे अशी मनाची तयारी करून ती बाई आलेला दिवस ढकलत राहायची.\nया ब्राम्हणवादाखालची, जमीनदारीखालची स्री मुक्त करन्याचे काम बी. आर.आंबेडकरांनी केले. आणि दुर्दैव असं आहे की आजही कित्तेक स्रियांना आंबेडकर कोण आहेत हे माहितही नाही.\nबाकी, ‘बाई वाड्यावर या’ म्हणून नाचणाऱ्या आताच्या पिढीला बाईचं हे अवघड जागेचं दु��णं कधीही समजणार नाही..\n*डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात, 👉 ‘मी बुद्धाकडे कसा वळलो* → ← हेमंत करकरेंना कोणी व का मारले एक विचारमंथन चिंता राष्ट्राच्या सुरक्षतेची\nएका ‘पन्थर’ चे मनोगत, अरे रडता कशाला\nएकदा का बुद्धाला शरण गेल्यावर कशाला हव्यात आहेत २२ प्रतिज्ञा \nदलित पँथर चा इतिहास…\n११ जुलै १९९७: रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mymahanagar.com/mumbai/page/777/", "date_download": "2019-07-20T16:41:05Z", "digest": "sha1:HCBZ2UM3QC33CM5OKQVTAEDETNYAJLSO", "length": 5632, "nlines": 81, "source_domain": "www.mymahanagar.com", "title": "Mumbai Latest News and Today Live Updates in Marathi,मुंबई News | Aapla Mahanagar | Page 777 | Page 777", "raw_content": "\nघर महामुंबई Page 777\nनालासोपारा काबीज करण्यासाठी प्रदीम शर्मांनी नेमला ‘चाणक्य’\nपाण्यासाठी नगरसेविका अक्षरशः महासभेत रडल्या\nवालधुनी पुलावर भीषण अपघात; दोन जणांचा मृत्यू\nशताब्दी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; मनसेने आणला उघडकीस\nउल्हासनगरमधील नगरसेविकेच्या मुलीची हत्या\nअर्नाळा किल्ल्यात दारुड्या पर्यटकांना बंदी\nमुंबईकराचा पुन्हा काँग्रेसला हात\nअन्यथा ३० ऑक्टोबर रोजी मंत्रालयासमोर आत्मदहन करणार\nसचिनचा मृतदेह १०० दिवसांनंतरही जेजेत\n उद्योगपती हर्षद ठक्कर बेपत्ता\nपोलिसांकडूनच गर्दुल्ल्यांना अभय मिळत असल्याचा स्थानिक रहिवाशांचा आरोप\nसरकारी बाबूंना हवाय पाच दिवसांचा आठवडा\nवसतिगृहातील जेवणाचे कंत्राट टेंडरिंग शिवायच\nस्कूल व्हॅनला राजकीय वरदहस्त\nप्रखर विरोधानंतर पुन्हा एकदा कत्तलखान्याचा मार्ग मोकळा\n1...776777778...1,047चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nफेसअॅप खरंच डेटा हॅक करतो का\nअक्षय कुमारने सांगितले ‘मिशन मंगल’ चित्रपटाचे बजेट\nफोर्ब्सच्या यादीत नाव आल्यानंतर अक्षय कुमारची प्रतिक्रिया\nआसाम पूर: चमको सेलिब्रिटींना अक्षय कुमारने सुनावले\nअ‍ॅक्सिस बँकेच्या ATM ला आग\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद\nरक्षाबंधनसाठी भायखळा येथील होलसेल मार्केटमध्ये गर्दी\nरेल्वेचे खाजगीकरण करू नये\nलोढा डेव्हलपर्सच्या सुविधा भूखंडावर तरण तलाव\nराष्ट्रवादीचे नगरसेवक शानू पठाण यांची क्षयरुग्णांना घेऊनच महासभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/gadget-news/mobile-phones/samsungs-galaxy-s10-launch-date-confirmed-feb-20-at-san-francisco/articleshow/67481765.cms", "date_download": "2019-07-20T17:11:30Z", "digest": "sha1:PT5DJK3KIXI6SSPMJY526GLFLUUALHSY", "length": 12918, "nlines": 163, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "galaxy s10: Galaxy S10 : सॅमसंग 'गॅलेक्सी एस१०' २० फेब्रुवारीला लाँच होणार - samsung's galaxy s10 launch date confirmed. feb. 20 at san francisco | Maharashtra Times", "raw_content": "\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्ये\nलखनऊः रिक्षाचालकाला मारहाण; पोलिसाची रवानगी जेलमध्येWATCH LIVE TV\nGalaxy S10 : सॅमसंग 'गॅलेक्सी एस१०' २० फेब्रुवारीला लाँच होणार\nनवीन वर्षात हुवेई आणि शाओमीने स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता सॅमसंगनेही आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन 'गॅलेक्सी एस १०' ची लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी सॅमसंग कंपनी आपला चर्चित 'गॅलेक्सी एस १०' हा फोन लाँच करणार आहे.\nGalaxy S10 : सॅमसंग 'गॅलेक्सी एस१०' २० फेब्रुवारीला लाँच होणार\nनवीन वर्षात हुवेई आणि शाओमीने स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता सॅमसंगनेही आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन 'गॅलेक्सी एस १०' ची लाँच करण्याची तारीख निश्चित केली आहे. येत्या २० फेब्रुवारी रोजी सॅमसंग कंपनी आपला चर्चित 'गॅलेक्सी एस १०' हा फोन लाँच करणार आहे.\nसॅन फ्रांसिस्कोच्या बिल ग्राहम सिविक ऑडिटोरियममध्ये २० फेब्रुवारी २०१९ च्या एका कार्यक्रमात हा फोन लाँच करणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे. काही आठवड्यापूर्वी सॅमसंग कंपनी २० फेब्रुवारी २०१९ ला गॅलेक्सी एस १० फोन लाँच करणार असल्याची अफवा पसरली होती. यावर कंपनीनं काहीही बोलण्यास त्यावेळी नकार दिला होता. परंतु, आता कंपनीनं अधिकृतपणे ही तारीख जाहीर केली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस १० या स्मार्टफोनसोबतच Galaxy S10 E, Galaxy S10 5G आणि Galaxy S10+ हे स्मार्टफोनही कंपनी या कार्यक्रमात लाँच करण्याची शक्यता आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी एस १० मध्ये ६.१ इंचाची स्क्रीन आहे तर गॅलेक्सी एस १० ई यात ५.८ इंचाचा स्क्रीन देण्यात आला आहे. एस १० प्लसमध्ये ६.४ इंचाचा स्क्रीन दिला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये पंचहोल सेटअप असण्याची शक्यता आहे. गॅलेक्सी एस १० प्लसमध्ये चार रिअर कॅमेरा सेटअपसोबत ड्युअल फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तर गॅलेक्सी एस १० मध्ये फ्रंट कॅमेऱ्यासह ट्रिपल रिअर कॅमेऱ्याचा सेटअप दिला जावू शकतो.\nपाहाः कृत्रिमरित्या अंडी उबवून नागांना जन्म\nवजन कमी करताय, हे करा\nसायन-पनवेल महामार्गावर पाणीच पाणी\nपिंपरी-चिंचवडमध्ये देशी दारूच्या दुकानात लुटम...\nशीला दीक्षितः दिल्लीला आधुनिक स्वरूप देणाऱ्या नेत्या\nगेल्या ११ वर्षांत मुकेश अंबानीच्या पगारात वाढ नाही\nकाश्मीर प्रश्न सोडवू, कोणतीही ताकद आता रोखू शकत नाहीः राजनाथ...\nदिल्लीत मुसळधार पाऊस; रस्त्यांवरील पाण्यामुळे वाहतूक विस्कळी\nइराणने ताब्यात घेतला ब्रिटीश टँकर, २३ खलाशांमध्ये भारतीयांचा...\nदिल्ली पोलिसांकडून औपचारिक गणवेशाचा अवलंब\nजिओच्या १९८ ₹ रिचार्जवर रोज २ जीबी डेटा\nमोटोरोलाच्या या फोनवर ५ हजारांचा डिस्काउंट\nशाओमीच्या Mi A2 वर ७५०० ₹ डिस्काउंट\nAmazon Prime Day Sale: 'या' फोनवर मिळणार १४ हजारांचा डिस्काउ...\nवनप्लसच्या 'या' दोन स्मार्टफोन्सवर येणार स्क्रिन रेकॉर्ड\nटिकटॉक अॅपवर येणार व्हाट्सअॅपचे खास फिचर\nइन्स्टाग्राममध्ये बग शोधला; २० लाख मिळाले\nसॅमसंगचा फोल्डेबल फोन पुढील महिन्यात\nव्हॉट्सअॅप, टेलिग्रामही सुरक्षित नाही, हॅकर्सकडून धोका\nFact Check:विद्यार्थ्यांनी नाही दिल्या 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा\nआता यूट्यूबची व्हिडिओ गाणी ऑडिओ मोडवर ऐका\nवनप्लसच्या 'या' दोन स्मार्टफोन्सवर येणार स्क्रिन रेकॉर्ड\nटिकटॉक अॅपवर येणार व्हाट्सअॅपचे खास फिचर\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\nGalaxy S10 : सॅमसंग 'गॅलेक्सी एस१०' २० फेब्रुवारीला लाँच होणार...\nरेडमी नोट७ लाँच झाला,जाणून घ्या वैशिष्ट्ये...\nHonor 10 Lite : १५ जानेवारीला भारतात लाँच होणार...\nHuawei Y9 (2019) : हुवेईचा Y9 आज भारतात लाँच होणार...\nJio Phone 2: जिओ फोन २ चा आज फ्लॅश सेल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/amit-shah-is-responsible-for-violence-in-west-bengal-says-mamata-banerjee/", "date_download": "2019-07-20T15:58:21Z", "digest": "sha1:ALGJMB556URQ4MWQW56IQWRY26KNYMFN", "length": 15456, "nlines": 150, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंसाचार चिघळण्यास शहाच जबाबदार | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद अब्बासी यांना अटक\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nहिंसाचार चिघळण्यास शहाच जबाबदार\nभाजपच्या रोड शोदरम्यान घडलेल्या प्रकारास अमित शहाच जबाबदार आहेत. रोड शोमध्ये दगडफेक झाल्यानंतर कॉलेज स्ट्रीटवर हिंसाचार चिघळवण्याचाही प्रयत्न त्यांच्याच आदेशावरूनच करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत दरवाजासमोरील सर्व वाहने पेटवून दिल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.\nअमित शहा हे एक असभ्य व्यक्ती असून त्यांचे कार्यकर्तेही तेवढेच असंस्कारी आहेत. ईश्वरचंद विद्यासागर कॉलेजमध्ये तोडफोड आणि 19 व्या शतकातील समाजसुधारक विद्यासागर यांचा पुतळाही त्यांनी तोडला. तोडफोड करणारे सर्वजण हे बाहेरचे असून भाजपने जाणीवपूर्वक त्यांना बोलावले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शहा यांना कोलकाता विश्वविद्यालयाबद्दल माहिती आहे का कोण कोणत्या महान हस्तींनी येथे शिक्षण घेतले आहे ते त्यांना माहीत आहे का कोण कोणत्या महान हस्तींनी येथे शिक्षण घेतले आहे ते त्यांना माहीत आहे का अशा प्रकारचे हल्ले घडवायला त्यांना लाज काटत नाही का अशा प्रकारचे हल्ले घडवायला त्यांना लाज काटत नाही का असा सवाल ममता बॅनर्जी यांनी केला आहे.\nतृणमूलचे शिष्टमंडळ निकडणूक आयोगाला भेटणार\nकोलकातामध्ये शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठमोठे पोस्टर लावण्यात आले होते. भाजप येथे खूप पैसे खर्च करत आहे. निकडणूक आयोग त्यांच्याकिरुद्ध काहीच कारकाई का करत नाही याबाबत तृणमूल काँग्रेसचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार असल्याचे त्या म्हणाल्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलतृणमूल काँग्रेस राजकारणासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते\nपुढीलमोदींची कारकीर्द ही भाजपसह देशाला लागलेला कलंक मायावतींची टीका\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.saamana.com/types-of-baby-sleeping/", "date_download": "2019-07-20T16:05:11Z", "digest": "sha1:IWIIER254MAJMGEJTWQ6MX32WUCEQ2UC", "length": 15196, "nlines": 158, "source_domain": "www.saamana.com", "title": "आपल्या बाळाची झोप | Saamana (सामना)", "raw_content": "\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nरत्नागिरी तालुक्यातील 900 शिक्षकांचे पगार रखडले\nयुवासेनेच्या दणक्यानंतर कुडाळ आगारामध्ये विद्यार्थ्यांना कागदी एसटी पास देण्यास सुरुवात\nउद्धव ठाकरे यांच्या इशार्‍यामुळे दररोज पीक कर्ज वाटप मेळावे घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे…\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित…\nकेरळमध्ये जोरदार पाऊस; दोघांचा मृत्यू, सात मच्छीमार बेपत्ता\nअल्पवयीन बलात्कार पीडित मुलीला कोर्टाकडून गर्भपाताची परवानगी\nशीला दिक्षित यांच्या निधनावर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\n‘जाड्या मुली स्वर्गात जात नाही’ म्हटले, धर्मगुरुला महिलेने स्टेजवरून ढकलून दिले\nअंटार्टिकातील हिमनगांना वितळण्यापासून वाचवणार कृत्रिम हिमवृष्टी\nहाफीज पाकिस्तानमध्ये 10 वर्षे मोकाट होता\nभर मैदानात टीम इंडियाच्या फलंदाजाला केले महिलेने किस, व्हिडीओ व्हायरल\nधोनीची वेस्ट इंडिज दौऱ्यातून माघार; दोन महिने करणार ‘हे’ काम\nबोर्डाच्या बेफिकिरीची शिक्षा आम्हाला का झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूंचा आयसीसीला सवाल\nइंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक\nधोनीचा विचार आता पुरे; युवा खेळाडूंना संधी द्या\nलेख : सागरी सुरक्षा आणि हिंदुस्थानी तटरक्षक दल\nवेब न्यूज : अदृश्यतेचे तंत्रज्ञान\nठसा : कुलवंतसिंग कोहली\nआजचा अग्रलेख : ताकतोडा गाव विकणे आहे… शेतकऱ्यांनी जगायचे कसे\nदीपिका पदूकोणवर चाहते भडकले, वाचा काय आहे कारण\n’ मुळे आमच्याही आठवणींना उजाळा – प्रिया बापट\nस्पृहा जोशी आणि अभिजीत खांडकेकर पहिल्यांदाच ‘बाबा’मध्ये एकत्र\nख्यातनाम गायिका आशा भोसले यांना ‘स्वामीरत्न’ राष्ट्रीय पुरस्कार प्रदान\nस्पेशल रेसिपी: राजगिरा, ओट्स आणि पालकाचे पॅनकेक्स\n मग हे पदार्थखाणे टाळा\nपावसाळ्यात गाडी चालवताना अशी घ्या काळजी…\nपावसाळ्यात फॅशनेबल राहण्यासाठी वापरा या चपला…\nसमुद्र आमच्या प्रेमाचा साक्षीदार : सारा श्रवण- गणेश सोनावणे\nशक्य असेल तेवढे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.\nझोप पूर्ण झाली नाही तर लहान मुलांची चिडचिड होते, डोके दुखते. बऱ्याचदा मुले रात्री लवकर झोपत नाहीत. त्यामुळे त्यांना उठायला उशीर होतो. यामुळे मुलांचेच नुकसान होऊ शकते. हे टाळण्यासाठी काही योगासने मुलांकडून करून घेणे फायदेशीर ठरते.\nजमिनीवर पायाचे तळवे चिकटवून मुलाला पुढे हाताचे तळवे जमिनीवर टेकून खाली वाकायला सांगा. त्यानंतर नितंब वर करायला सांगा. ही स्थिती शिपडॉगप्रमाणे व्हायला हवी.\nतळव्याच्या आधारावर बसून शरीर पुढच्या दिशेला झुकवायला सांगा. यावेळी त्यांचे समोरच्या दिशेला पसरलेले राहू देत. या स्थिती दीर्घ श्वास घ्यायला सांगा.\nमुलांना पाठीचा कणा ताठ ठेवून बसायला सांगा. दोन्ही तळवे एकमेकांना जुळतील, अशा स्थितीत बसवा. फुलपाखराप्रमाणे त्याची हालचाल करायला लावा.\nयोगासन करताना मुलांना त्यांच्या श्वासोच्छ्वासाकडे लक्ष द्यायला सांगा. तसेच त्यांना स्वतःच्या हालचालींकडे लक्ष द्यायला सांगून आपण करत असलेल्या योगासनातून आनंद घ्यायला शिकवा.\nएका रेषेत सरळ उभे राहून डावा पाय उजव्या पायावर ठेवून गुंडाळायला सांगा. त्यानंतर हात वर करून ते एकमेकांत अडकवून पायाच्या विरुद्ध दिशेला करा. दोन्ही बाजूला अशा पद्धतीने कृती करून घ्या.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nप्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा\nप्रतिक्रिया देण्यासाठी लॉग इन करा\nइराणकडून ब्रिटनचा तेलाचा जहाज जप्त, 18 हिंदुस्थानी नागरिकांना अटक\nकोल्हापुरात बेकायदेशीर हातभट्टी कारखाना उद्ध्वस्त, सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल नष्ट\nदुष्काळात देणगीचा सुकाळ, विठुरायाच्या चरणी 4 कोटी 40 लाखाचे दान जमा\nराहुरी तालुक्यातील बहुतांशी भागात पावसाची हजेरी\nबदनापूर तालुक्यात रानगाई व हरीणीचा कोवळ्या पिकांवर डल्ला; शेतकरी झाला हताश\nचंद्रपूर शहरात आरक्षण नको या मागणीसाठी ‘सेव मेरीट-सेव नेशन’ मोर्चा\nधुवाँधार पावसाने जगबुडी नदीच्या पातळीत वाढ, मुंबई गोवा महामार्ग ठप्प\n‘एक गाव एक दिवस’ या संकल्पनेतून विजेच्या समस्या दूर होतील –...\nगणपतीपुळ्यात बुडणार्‍या तिघांना वाचवले\nसरासरीच्या केवळ 130 मिलिमीटर पाऊस; पेरलेल्या खरीप पीकांना जीवदान\nसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले, कश्मीरप्रश्न संवादाने सुटला तर ठीक अन्यथा…\nPhoto: पंतप्रधान नरेंद्र मोदी व सोनिया गांधी यांनी घेतले शीला दीक्षित...\nपिक विम्यासाठी ताकतोड्याची शाळा दुसऱ्या दिवशीही बंद\nडिटेक्शन आणि प्रिव्हेन्शन: बीडचे पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांचा मास्टर प्लॅन\nपारनेर तालुक्याचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राजकिय ताकद पणाला लावू : विजय औटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2019-30/segments/1563195526536.46/wet/CC-MAIN-20190720153215-20190720175215-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}