diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0090.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0090.json.gz.jsonl"
new file mode 100644--- /dev/null
+++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0090.json.gz.jsonl"
@@ -0,0 +1,481 @@
+{"url": "http://misalpav.com/node/48052", "date_download": "2021-07-25T03:17:36Z", "digest": "sha1:Z2VPKGFLRJLSXWUBBEG567PFE5RCZRPK", "length": 11159, "nlines": 162, "source_domain": "misalpav.com", "title": "फिश टिक्का मसाला (व्हिडिओ सोबत) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nफिश टिक्का मसाला (व्हिडिओ सोबत)\nफिश मॅरीनेट आणि फ्राय करण्यासाठी:\nफिश फिलेट ५०० ग्रॅम\nलाल तिखट २ टिस्पून\nगरम मसाला १ टिस्पून\nआले लसूण पेस्ट २ टिस्पून\nलिंबाचा रस १ टेबलस्पून\nमोहरी तेल २ टेबलस्पून\nकांदा १ मोठा किंवा २ लहान\nकाजू १० ते १२ नग\nदालचिनी २ लहान तुकडे\nआले लसूण पेस्ट १ टिस्पून\nकाश्मिरी लाल तिखट १ टेबलस्पून\nगरम मसाला १ टिस्पून\nकसुरी मेथी १ टिस्पून\nमासा स्वच्छ धुवून त्याची स्किन काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्याला वरील प्रमाणे साहित्य छान चोळून घ्यावे.\nसाधारण १५ ते २० मिनिट हे तुकडे मॅरीनेट होऊ द्या.\nकांदा आणि टोमॅटोच्या उभ्या फोडी करून घ्याव्यात. एका भांड्यात तेल तापवून त्यावर धणे आणि जिरे परतावेत. त्यावर चिरलेला कांदा घालावा तो थोडा गोल्डन ब्राउन झाल्यावर काजू आणि टोमॅटो परतून घ्यावेत.\nहे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.\nत्यानंतर एखादे ग्रील पॅन अथवा कोणत्याही पसरट भांड्यात मोहरीचे तेल घ्यावे. हे तेल मात्र जरा जास्त गरम म्हणजेच चांगला धूर येई पर्यंत गरम करून मग गॅस मंद करून त्यात माश्याचे तुकडे घालावेत पण त्यानंतर मध्यम मोठ्या आचेवर ते परतून घ्यावेत.\nएका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल आणि बटर घेऊन त्यात तमालपत्र, दालचिनी आणि लवंग घालावेत. त्यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर घालावी आणि लगेचच वाटलेले मिश्रण घालून घ्यावे. १० ते १५ मिनिट हे मिश्रण चांगले परतून घ्यावे\nत्यात चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून हे मिश्रण पुन्हा ५ ते १० मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवावे.\nत्यात भाजलेले माश्याचे तुकडे आणि कसूर मेथी टाकून एक ५ मिनिटं वाफ येऊ द्यावी.\nवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम फुलके, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करावी.\nआम्ही इथे स्नेकहेड फिश घेतला ��हे. त्याऐवजी इतर माश्याचे फिलेट देखील वापरू शकतो. याआधी आम्ही सुरमई आणि सॅल्मन वापरूनही हि पाकृ केलीय.\nछान रेसिपी. पण अश्या सफाईदार\nछान रेसिपी. पण अश्या सफाईदार पद्धतीने मासे कापून भेटत नाहीत शक्यतो.\nमिपाच्या पाककृती खजिन्यात अजून एक भर पडली\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T03:44:22Z", "digest": "sha1:TO7B2VFJGXJH3TRR5SB5O7JXZXKRHPEI", "length": 27507, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्र मुख्यमंत्री – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on महाराष्ट्र मुख्यमंत्री | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nरविवार, जुलै 25, 2021\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC\nCovid-19 Update in Maharashtra: राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान; पहा आजची आकडेवारी\nMaharashtra Rainfall: येत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता; महाराष्ट्राला मिळणार दिलासा- IMD\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार- एकनाथ शिंदे\nयेत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता\nDisha App मदतीने मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपी अवघ्या 6 मिनिटांत अटक\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC\nCovid-19 Update in Maharashtra: राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान; पहा आजची आकडेवारी\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nAndhra Pradesh: Disha App मदतीने मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अवघ्या 6 मिनिटांत अटक\nMaharashtra Floods: पावसामुळे रायगड येथे घडलेल्या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले दु: ख\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु; सिनेमा हॉल्स, थिएटर 50 टक्के क्षमतेसह उघडतील\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सग���ेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nSnapchat: कोरोनामध्ये स्नॅपचॅटची वाढली लोकप्रियता, जगभरात तब्बल 293 दशलक्ष वापरकर्ते\nOrange Moon: आजची पोर्णिमा आहे खास, आज दिसणार केशरी रंगात चंद्र\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nPoco F3 GT: पोको इंडियाचा पोको एफ 3 जीटी स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nHigh-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nTokyo Olympics 2020 Updates: महिला हॉकीच्या सुरुवातीच्या खेळात नेदरलँडने भारताला केले 5-1 ने पराभूत\nTokyo Olympics 2020 Updates: तीन वेळा ऑलिम्पियन बॉक्सर Vikas Krishan पहिल्या फेरीत गारद, जापानी खेळाडूचा भारताला मोठा धक्का\nIND vs ENG 2021: इंग्लंड कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, ‘या’ भारतीय संघात झाला सामावेश; COVID-19 नियमांमुळे होते क्वारंटाईन\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\n'Erotica Videos म्हणजे Porn नाही, माझा पती निर्दोष आहे'; Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty चा युक्तिवाद\nActress Monalisa: प्रसिद्ध अ��िनेत्री मोनालिसाने मोहक अंदाजात फोटो केले शेअर, फोटो पाहून चाहते झाले घायाळ\nOTT वर सलमान खान नव्हे तर 'हा' सेलिब्रिटी करणार Bigg Boss-15 सीझनचे सुत्रसंचालन\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nGuru Purnima 2021 Greetings: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत द्या आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा\nराशीभविष्य 24 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रत्येक जिल्ह्यांत तात्काळ ऑक्सिजन प्रोजेक्ट सेट अप करण्याचे, अत्यावश्यक औषधांचा साठा नियमित ठेवण्याचे आदेश; तिसर्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सजग ठेवण्याचे प्रयत्न\nसुप्रिया सुळे यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिल्या महिला मुख्यमंत्री मिळणार का या प्रश्नावर पहा शरद पवार यांनी केला खुलासा\nसाईबाबा यांच्या जन्मस्थानाचे पुरावे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादर करण्यात आले\nप्रशासनाला सरकार बदलल्याची कल्पनाच नाही, विधिमंडळ दिनदर्शिकेवर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र\nसाईबाबा यांचं जन्मस्थळ 'पाथरी', ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर; ग्रामस्थ घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट\nMaharashtra Government Formation: उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास\nउद्धव ठाकरे होणार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, महाविकासआघाडीकडून अधिकृत घोषणा; 'या' दिवशी शिवतीर्थावर पार पडणार ग्रँड शपथविधी सोहळा\nMaharashtra New Chief Minister: मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांची संमती; शिवसेना नेते संजय राऊत यांची माहिती\nDevendra Fadnavis यांनी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे यासाठी भाजप कडून होम हवन (Watch Video)\nMaharashtra Assembly Election 2019: 'तांत्रिक बिघाडामुळे चंद्रयान-2 चंद्रावर उतरु शकले नाही, परंतु अदित्य ठाकरे मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयात नक्की पोहचणार'- संजय राऊत\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खोट्या Affidavit प्रकरणी 23 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी\nआगामी विधानसभा निवडणूकीसाठी शिवसेना-भाजप युती कायम, पण मुख्यमंत्री भाजप पक्षाचा असणार: अमित शहा\nलेडिज बार, हुक्का पबसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शासकीय प्रमुखांची नावे\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाशिम दौरा रद्द\nMumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गावर उद्या मेगाब्लॉक\n7th Pay Commission: ‘या’ पेन्शनधारकांना मिळणार DR वाढीचा फायदा; येथे पहा संपूर्ण यादी\nMedical devices: ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरसह अन्य 3 उपकरणांच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने केली कपात\nसप्टेंबर महिन्यात लहान मुलांना दिली जाणार कोरोनावरील लस वाचा AIIMS च्या प्रमुखांनी काय म्हटले\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह ���ंपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-07-25T03:19:31Z", "digest": "sha1:VTK5NNXLU2UH2B7XMFYVJZAP2UMNSCLB", "length": 12119, "nlines": 400, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९९० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९९० मधील जन्म\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १९९० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू (३७ प)\n\"इ.स. १९९० मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण १७० पैकी खालील १७० पाने या वर्गात आहेत.\n२००९ आय.सी.सी चँपियन्स ट्रॉफी संघ गट अ\n२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ\n२००९ २०-२० चँपियन्स लीग संघ - गट ड\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/vaishnavi-bhamre-died-before-success-of-ssc-result-jpd93", "date_download": "2021-07-25T03:08:54Z", "digest": "sha1:UJIGNUIRKA7MSMFZ4QS2KPZNO4GK5XPA", "length": 10393, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उत्तम गुण मिळवूनही यशाला 'ती' पारखीच; दहावी निकालाच्या दिवशी शिक्षक, पालक भावूक", "raw_content": "\nयशाचा आनंद घेण्यापूर्वी 'ती' जगातून केव्हाच निघून गेली...\nइंदिरानगर (नाशिक) : दहावीचा निकाल लागला..येथील सर्वच शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. अनेक विद्यार्थी त्यांच्या यशाचा आनंद उपभोगत आहे. एकीकडे चांगले गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांच कौतुक होत आहे. तर दुसरीकडे मात्र उत्तम गुण मिळवून यशाचा आनंद घेण्यापूर्वीच विद्यार्थीनी वैष्णवी या जगातच हयात नव्हती... (Vaishnavi-bhamre-died-before-success-of-ssc-result-jpd93)\nमृत्यू झालेली वैष्णवी विद्यालयात दुसरी\n२८ जूनला मृत्यू झालेल्या डे केअर सेंटर शाळेची राज्य पातळीवरील खेळाडू वैष्णवी भामरे हिने ९६.२० टक्के मिळवत विद्यालयात दुसरी आली. तिच्या यशाचा आनंद घेण्यासाठी ती स्वतःच नसल्याने तिचे पालक, ती राहत असलेल्या कलानगर येथील अथर्व दर्शन सोसायटीचे रहिवासी, शिक्षक भावुक झाले होते. वैष्णवीने थ्रो बॉल, सॉफ्टबॉल आणि बेसबॉल खेळात राज्यपातळीवर प्रतिनिधित्व केले होते. प्राथमिक शिक्षक भगवंत भामरे यांची ती कन्या होती. दरम्यान, शाळेचा सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमाचा निकाल शंभर टक्के लागला. ज्ञानेश्वरी धोंगडे आणि शांभवी पारखी (९७.८०) प्रथम, वेदिका सागर (९४.२०) तृतीय आला. संस्थेचे अध्यक्ष ॲड. ल. जी. उगावकर, सचिव गोपाळ पाटील, ॲड. अंजली पाटील, मुख्याध्यापक शरद गिते आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुरुगोविंद सिंग विद्यालयात सानिका कासार (९६), स्नेहा पाटील (९४.८०), आयर्न चौधरी, दिव्या जाधव यांनी ९४.६० टक्के गुण मिळवत अव्वल येण्याचा मान मिळवला.\nसंस्थेचे अध्यक्ष बलबीरसिंग छाब्रा, उपाध्यक्ष हरजितसिंग आनंद, सचिव कुलजितसिंग बिर्दी, मुख्य अधिकारी परमिंदरसिंग, प्राचार्या ज्योती सामंता, मुख्याध्यापिका सुनीता प्रसाद यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पाथर्डी फाटा येथील धनलक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. साक्षी यंदे (९६.६०) प्रथम, कृत्तिका जाधव (९५) द्वितीय, तर समिधा कातोरे (९३.२०) तृतीय आली. संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे आणि सचिव ज्योती कोल्हे यांनी अभिनंदन केले. सुखदेव विद्यालयाचा निकालही १०० टक्के लागला. काजल सोनवणे (९१.४०), पूनम ठेंगे (८७.२०), सचिन गातवे (८१.८०) अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय आले. संस्थेच्या अध्यक्षा रत्नाबाई काळे, सचिव संजय काळे, मुख्याध्यापक बाबासाहेब खरोटे आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जाजू विद्यालयाचाही निकाल शंभर टक्के लागला. पूजा देवरे (९७.८०), मयूर कवडे (९६.६०) आणि राजेश्वरी आहिरे (९५) अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय आले. संस्थेचे अध्यक्ष रमेश जाजू, सहचिटणीस चंद्रावती नरगुंदे आणि मुख्याध्यापक अजय पवार आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.\nहेही वाचा: सावकी येथे नियतीचा आघात; भिंत कोसळून चिमुकल्याचा मृत्यू\nएमएसबीचा २६ व्या वेळी १०० टक्के निकाल\nद्वारका येथील एमएसबी विद्यालयाने तब्बल २६ व्या वेळी दहावीचा शंभर टक्के निकाल लावून दाखवत परंपरा कायम ठेवली. अलिअसगर बोहरी (९०.८०), जमीला बोहरा (९०.६०), तर खदिजा परदावाला (८८. ८०) विद्यालयात अव्वल आले. अलिअसगरने गणितात शंभरपैकी शंभर गुण मिळवले. विद्यालयाचे सचिव जोएबभाई मोगरावाला, मसूल जुजर हैदरी, मुख्याध्यापिका मुनिरा इंदोरवाला यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. राजेंद्र बच्छाव, कुरेश आरिफ, सीमा पाटील, अमोल जाधव, वनिता उबाळे, मिलिंद भांडारकर, राहुल गंगवाणी आदींनी मार्गदर्शन केले.\nहेही वाचा: मनविसेची जबाबदारी दिल्यास स्विकारणार - अमित ठाकरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/uncategorized/%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T03:02:34Z", "digest": "sha1:TUYY73UKXH567ALQMAFNCXAV3SNEL4OZ", "length": 4324, "nlines": 71, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "पत्रादेवी इथं बेकायदा दारूसह 7.21 लाखांचा मुद्देमाल अबकारी खात्यानं केला जप्त | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nपत्रादेवी इथं बेकायदा दारूसह 7.21 लाखांचा मुद्देमाल अबकारी खात्यानं केला जप्त\nसचिन खुटवळकर | प्रतिनिधी\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/08/Almiko-sahitya-shikshan-sabhapati-kantabai-kokate.html", "date_download": "2021-07-25T02:10:54Z", "digest": "sha1:IODTX2QVUVOHQCCCTJN3AUR7XZIBKTVW", "length": 5415, "nlines": 57, "source_domain": "www.mynagar.in", "title": "अल्मिको साहित्यामुळे विदयार्थ्यांना शिक्षण सुलभ : सभापती कोकाटे", "raw_content": "\nअल्मिको साहित्यामुळे विदयार्थ्यांना शिक्षण सुलभ : सभापती कोकाटे\nनगर पंचायत समितीत दिव्यांगांना साहित्य वाटप\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - अल्मिको साहित्यामुळे विविध गरजाधारक विदयार्थ्यांना शिक्षण सुलभ होईल व त्यांच्या शिक्षणातील उत्साह वाढेल असा विश्वास पंचायत समिती सभापती कांताबाई कोकाटे यांनी व्यक्त केला.\nनगर पंचायत समितीच्या आयइडी कक्षातर्फे तालुक्यातील विशेष गरजा धारक विद्यार्थ्यांना सोशल डिस्टंगसीनचे पालन करत\nसाहित्य वाटप करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. यामध्ये 18 वर्ष वयोगटातील 17 विदयार्थ्यांना व्हीलचेअर, सी. पी. चेअर, एम. आर. किट, कुबड्या, तीन चाकी सायकल, श्रवणयंत्र आदींचे वाटप करण्यात आले. यावेळी हितेन कांबळे, किशोर फुलमाळी, करण गायकवाड, अभिजित भिंगारदिवे, अक्षरा दुधारे, आदी विदयार्थ्यांच्या पालकांशी सभापती कांताबाई कोकाटे, उपसभापती रवींद्र भापकर, माजी सभापती रामदास भोर, प्रवीण कोकाटे यांनी संवाद साधला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे, यांनी तालुक्यातील आयइडी कक्षाच्या कामकाजाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले. उपशिक्षणाधिकारी अरुण धामणे, गटशिक्षणाधिकारी रवींद्र कापरे यांनी सूत्रसंचालन केले तर प्रवीण कोकाटे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. यावेळी सोशल डिस्टंगसीनचे पालन करत साहित्य वाटप करण्यात आले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/39-t05-5S.html", "date_download": "2021-07-25T01:50:36Z", "digest": "sha1:WAMV3I34PUD6INPEX4TCEKVVTFNA5UO2", "length": 3293, "nlines": 31, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "39 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\n39 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल\n39 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल\nसातारा : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 6, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 33 असे एकूण 39 नागरिकांना आज विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/nNLpu2.html", "date_download": "2021-07-25T03:05:14Z", "digest": "sha1:7PYLP3NZIHFPWUTFAME7T5IIXWDK55BD", "length": 8096, "nlines": 34, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "कोरोना:सत्यजितसिंह पाटणकर यांनी घेतली पाटण शहरातील उपाय योजनांची माहिती.", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nकोरोना:सत्यजितसिंह पाटणकर यांनी घेतली पाटण शहरातील उपाय योजनांची माहिती.\nकोरोना:सत्यजितसिंह पाटणकर यांनी घेतली पाटण शहरातील उपाय योजनांची माहिती.\nपाटण : ‘कोरोना’संदर्भात पाटण शहरात शासनाने दिलेल्या सूचनांचे कशा पद्धतीने पालन होत आहे याची पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी माहिती घेतली. यावेळी पाटणकर यांनी स्वत: पाटण शहरात फिरून प्रशासनाने केलेल्या उपाययोजना अंमलबजावणी कशाप्रकारे होते याची पहाणी केली. त्याचप्रमाणे कोणत्याही मदतीची आवश्यकता भ��सली तर थेट संपर्क करा असे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना त्यांनी यावेळी सांगितले.\nसत्यजितसिंह पाटणकर यांनी पाटण नगरपंचायतीचे नगराध्यक्ष संजय चव्हाण, उपनगराध्यक्ष सचीन कुंभार व सर्व नगरसेवक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून कोराना विषाणूच्या प्रसाराला रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली. पाटण शहरामध्ये ‘कोरोना’संदर्भात शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन योग्यप्रकारे होत आहे की नाही तसेच वाढीव कोणत्या मदतीची आवश्यकता आहे का याची चौकशी त्यांनी केली. यानंतर पाटणकर यांनी तातडीने पाटण शहरामध्ये विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन नेमकी स्थिती जाणून घेतली. महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीची स्थितीही त्यांनी जाणून घेतली. पाटणकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण पाटण शहरामध्ये खबरदारी म्हणून जंतुनाशक औषधांची तिसऱ्यांदा फवारणी करण्यात आली. सोबतच शहरातील कायदा व सुव्यवस्था, अन्न पुरवठा, वाहतूक इत्यादींबाबत देखील सत्यजितसिंह पाटणकर यांनी चौकशी केली. सर्व पाटण शहरातील स्थिती नियंत्रणात असल्याचे संबंधितांनी सांगितले.\nमदत लागल्यास थेट संपर्क करा-\nविविध प्रभागांमध्ये काही अडचणी आहेत का, हे पाटणकर यांनी संबंधित नगरसेवकाच्यांकडून जाणून घेतले. शासनाकडून कुठल्याही प्रकारच्या मदतीची आवश्यकता असेल तर तसे थेट सांगा. मदत लागली तर माझ्याशी तत्काळ संपर्क करा, असे पाटणकर यांनी यावेळी स्पष्ट बजावून सांगितले. पाटण शहरातील प्रशासकीय अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत अत्यंत चांगल्या प्रकारे परिस्थिती हाताळली आहे त्याबद्दल त्यांनी त्यांचे कौतुक केले. शिवाय नागरिकांनीही पोलीस कर्मचाऱ्यांना व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. महाराष्ट्र सरकार या कठीण परिस्थितीत जनतेची सेवा करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे देखील पाटणकर यांनी सांगितले.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य ���ासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0tea-specialchaha-baj-wordingrohit-hariproshan-moreprajakta-dhekale-marathi-article", "date_download": "2021-07-25T03:15:22Z", "digest": "sha1:W6NESUXIWOFYAQTOL7I7LEVJGXNDQWUQ", "length": 28114, "nlines": 157, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Tea Special_Chaha Baj Wording_Rohit Harip_Roshan More_Prajakta Dhekale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशब्दांकन : रोहित हरीप, रोशन मोरे, प्राजक्ता ढेकळे\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nआठवणींच्या गावचा सोबती ‘चहा’\nचहा... या शब्दातच मुळात एक ऊब साठली आहे असं मला वाटतं. लहानपणी जेव्हा चहा प्यायला दिला जायचा, तेव्हा उगाच आपण मोठे झाल्यासारखं वाटत असे. नंतर चहाची ही चैन, गरज कधी बनली ते समजलेच नाही. सकाळी ताजेतवाने वाटण्यासाठी चहा, कंटाळा आला म्हणून चहा, खूप झोप येते म्हणून चहा, खूप प्रसन्न वाटतंय म्हणून चहा, खूप थंडी वाटतेय म्हणून चहा, एवढंच काय पण खूप उकाडा आहे आणि कोणत्याही पाण्याचं सरबत पिण्यापेक्षा चहा चांगला मात्र चहाची खरी लज्जत येते ती बाहेर पाऊस बरसत असताना आपण खिडकीत उभे राहून वाफाळणारा कप हातात घेऊन प्यायलेला एक एक घोट. तो चहा नुसते एक पेय न राहता आठवणींच्या गावाला जाताना असणारा सोबती बनतो. एक कप चहासोबत जोडलेल्या असंख्य आठवणी...कॉलेजच्या कॅंटीनमध्ये मित्रांसोबत दंगा करत घेतलेला चहा, रात्री अभ्यास करताना आईनं करून दिलेला चहा, नाटकांच्या तालमी करताना प्यायलेला असंख्य कप चहा, तावातावाने एखाद्या विषयावर चर्चा करताना विषय न संपता संपलेला चहा, पावसाळी सहलीत पायपीट करून पोटात कावळे कोकलताना, झोपडीवजा टपरीवर घेतलेला तो घोट\nचहा म्हणजे फक्त चहा असावा. त्यात उगाच मसाले, वेलची, आलं वगैरे भेसळ करणं म्हणजे चहाचा अपमान आहे हे माझं वैयक्तिक मत आहे. जितक्या मोठ्या हॉटेलात तुम्ही चहा प्याल तितका तो बकवास असण्याची खात्री टपरीवरचा चहा किंवा घरचा चहा म्हणजे खरा चहा.\nपुण्यातल्या लोकांनी खूप छान नाव दिलंय - अमृततुल्य\nअमृतातेही पैजा जिंके अशी आमची भाषा आणि आमचा चहा\n- राहुल दिकोंडा, आकुर्डी\nमी लहान असताना आमच्या घरात लहान मुलांना ‘चहाबंदी’ होती. त्यामुळे चहाची तहान दुधावर भागवावी लागायची. चहाचे आकर्षण तेव्हापासून होते. घरातली मोठी माणसं चहा प्यायची, त्यामुळे चहा प्यायला लागल्यानंतर उगाचच मोठं झाल्यासारखं वाटायचं. पुढे शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर इंजिनिअरगिंच्या दिवसात चहाची खरी गट्टी जमली. सबमिशन्स करताना, परीक्षांच्या काळात रात्री अपरात्री चहाच्या शोधात कित्येकदा आख्खं पुणे पालथे घातल्याचे आठवतंय. तेव्हा पुण्यात रात्रभर चहा मिळण्याच्या मोजक्याच जागा होत्या. सेनापती बापट रस्त्यावर रत्ना मेमोWरिअल हॉस्पिटलच्या गेटजवळ बसणाऱ्या मावशी असो किंवा पहाटे तीन वाजता उघडणारे नळस्टॉपचे अमृततुल्य... अगदी मध्यरात्रीसुद्धा या जागा चहासाठी येणाऱ्या लोकांनी भरलेल्या असायच्या. याच चहा-बिस्कीटच्या जोरावर कित्येक ट्रेक केल्याचं आठवतंय. पुण्याबद्दल आवडणारी गोष्ट म्हणजे या शहराला स्वतःची अशी चहाची संस्कृती आहे. अमृततुल्यपासून इराणी चहापर्यंत अनेक ‘चहासंस्कृती’ इथे गुण्यागोविंदाने नांदतात. ‘पुण्यातला चहा’ एक हे वेगळंच प्रकरण आहे.\n- प्रतीक देशपांडे, सोलापूर\nमला चहाची सवय पुण्यात आल्यावरच लागली. मित्रमैत्रिणी भेटले, की चहाच्या कपाबरोबर गप्पा रंगायच्या. गप्पांसाठी चहा चांगला ऑप्शन झाला. त्याच गप्पांमध्ये कुठला चहा चांगला, हाही विषय यायचा आणि जो तो आपल्या एरियातील प्रसिद्ध असलेला-नसलेला; पण आवडलेला चहा सुचवायचा. अन् मित्रमैत्रिणींबरोबर तो सुचवलेला चहा आम्ही ट्राय करायचो. आता चहा पिण्याची सवय माझा एक छंदच झालाय.\n- धनश्री बाबासो वीरकर\nलहानपणापासून माझ्या दिवसाची सुरुवात दुधापासून व्हायची. चहासाठी मी किती तरी वेळा रुसून बसलेलो असायचो. जेव्हा घरातून शिक्षणासाठी बाहेर पडलो तेव्हा ‘चहा’ आणि ‘स्वातंत्र्य’ या दोन्ही गोष्टी बरोबरच उपभोगल्या. अभ्यास व कामाच्या निमित्ताने दिवसातून किमान ४-५ वेळा चहा होतो. ‘ब्रेक’मध्ये अभ्यासावर, अडलेल्या मुद्द्यांवर, झालेल्या चुकांवर, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या विविध विषयांवर मित्रमैत्रिणींबरोबर ‘चाय पे चर्चा’ हा माझा आवडता कार्यक्रम असतो.\n- प्रवीण कविता गुलाबराव काळे, दहिवडी, सातारा\nचहावर अगदी अलीकडे कॉलेजला गेल्यावर प्रेम जडले. पण ते आत्ता खूप घट्ट झाले आहे. चहा घ्यायचा म्हणून घ्यायचा, या पठडीत बसणारी ��ी नाही. प्रत्येक चहाचे खास असे स्थान माझ्या आयुष्यात आहे. ते वेगवेगळ्या रूपात साथ देते. जसे, साखरझोपेतून उठताच आईने दिलेला वाफाळलेला चहा, कधी आईला शेजारी बसवून गप्पा मारत घेतलेला चहा, कधी काहीतरी नवीन आयुर्वेदिक टच देऊन केलेला चहा, कधी गुलाबी थंडीत कुडकुडताना घेतलेला - नाहीतर पाऊस कोसळताना घेतलेला चहा, कधी झोप घालवण्यासाठी; तर कधी भूक मारण्यासाठी, तर कधी निवांत संध्याकाळी एकटीने गजल ऐकत घेतलेला चहा विशेष आवडीचा वाटतो. अशा अनेक रूप-रंगांनी चहाप्रेम बहरले आहे. हे प्रेम तब्येतीची काळजी घेऊन तेवढ्याच प्रमाणात जोपासले जातेय. त्यामुळे सुखी-समाधानी आहे. ते चहा-प्रेम असेच उत्तरोत्तर फुलत जावो असे नेहमी वाटते.\n- अनुराधा पाटील, कराड\nदिवसातून कमीत कमी चार वेळा तरी मी चहा पितो. पूर्वीपेक्षा हे प्रमाण फारच कमी झाले आहे. चहा पिण्याचा मुख्य उद्देश म्हणजे कंटाळा घालवणे हाच असतो. पण काही चहाची चव ही जिभेवर रेंगाळत असते. आणि हा चहा पिल्याशिवाय चहा पिल्याचे फिलच येत नाही. त्यामुळे दिवसभरातून चहा पिण्याची मी वेगवेगळी कारणं शोधत असतो. सदाशिवपेठेत मिळणारा कडक आणि गोड असं हटके मिश्रण असणारा चहा मला प्रिय आहे. त्यामुळे बाहेर कुठे गेलो तर या चहाची चव मी मिस करत असतो. त्यामुळे असा चहा कोठे मिळेल याच्या शोधात नव नवीन चहाच्या टपरीवरील चहाची चव चाखत असतो.\n- पंकज कांबळे, बारामती\n‘चहा’ म्हटलं, की मला माझं दहावीच वर्ष सगळ्यात आधी आठवतं... दहावीच्या वर्षात पहाटे उठून अभ्यास वगैरे करण्याची सवय मला होती. पहाटे उठली, की आई हळूच गरमागरम चहाचा कप माझ्यासमोर सरकवायची. पहाटेच्या वाफाळत्या चहाची चव अजून माझ्या जिभेवर रेंगाळते. पुढे कॉलेजला गेल्यानंतर मात्र चहाचे संदर्भ आपसूक बदलत गेले. चहा ही एक जीवनावश्यक गरज बनली. चहा आयुष्याचा अविभाज्य भागच बनला. कोणालाही भेटायला, गप्पा मारायला आम्हाला चहाचे निमित्त पुरायचे. तेव्हा दिवसाला दहा-बारा कप चहा सहज प्यायचो. आता लग्नानंतर बायकोच्या धाकामुळे चहाचे प्रमाण कमी झालंय, पण चहाचे वेड मात्र कायम आहे.\n- अनुप हंडे, शिरूर\nपुणे विद्येचे माहेरघर, तसेच चहाचेही माहेरघर म्हणता येईल. सर्व प्रकारचा चहा पुण्यात उपलब्ध आहे. मी पुण्यात येण्याअगोदरपासूनच चहाची तलफ मला सारखी लागायची; परंतु त्याचे व्यसनात रूपांतर पुण्यात आल्यावर झाल��. पुण्यातल्या चहाच्या टपऱ्यांनी मला खूप मित्र दिले. चहाला खरे तर ‘राष्ट्रीय पेय’ म्हणायला हवे. मी आणि माझा मित्र प्रवीण दोघे चहाचे शौकीन आहोत. आमच्याकडून पुण्यातला कोणता चहा ट्राय करायचा राहिलाय असे वाटत नाही. २०१४ पासून देशात ‘चाय पे चर्चा’ व्हायला लागल्या, पण आमच्या चर्चा अगोदरपासूनच सुरू आहेत. चहाबरोबर आठवणी जोडल्या गेल्या आहेत. दुःखात सुखातही... (ती आणि टी) यांचेही नाते असेच काहीतरी... म्हणून मला वाटते चहाला वेळ नसते; पण वेळेला चहा लागतोच.\n- सुशांत डोईफोडे, वडूज, सातारा\n’चहा’ म्हणजे उत्साह. त्यामुळे उत्साही राहण्यासाठी पाच कपांपेक्षा जास्त चहा मी दिवसभरात पितो. कमी पैशात आणि कोठे ही उपलब्ध होणारे पेय म्हणून मला चहा जरा जास्तच प्रिय आहे. नवीन ओळखी आणि झालेली मैत्री टिकवण्याचे काम चहा करतो. चहाला कधीच नाही म्हणायचे नाही. याच सवयीमुळे मला चहा पितानाच अनेक नवे मित्र भेटले.\n- नीतेश पाटील, मुंबई\nमूड फ्रेश होण्याचे औषध म्हणजे चहा. मला पूर्वी चहा बिलकूल आवडतं नव्हता. मात्र बारामती सोडून मी पुण्यात नोकरीसाठी आलो आणि चहासोबत माझी गट्टी जमली. नाईट शिफ्टला असल्यानंतर झोप येऊ नये म्हणून मी चहाचे अनेक कप रिचवायचो. तरी देखील सकाळी नाईट शिफ्टवरुन घरी जाताना नळ स्टॉपवर थांबून मी आवर्जून चहा पीत होतो. मला प्रत्येक चहाची चव वेगळी वाटायची. एकाच चवीचा चहा मला कधीच आवडला नाही. त्यामुळेच पुण्यात कुठे चांगला चहा मिळतो याचा शोध मी घेत असायचो. मग मला चहाच्या नव नवीन अड्यांची माहिती मिळाली ही तेथे एक तरी भेट नक्की देयाचो. पहाटे मिळणारे नळ स्टॉपचा चहा, मध्यरात्री बारानंतरही पुणे विद्यापीठाच्या जवळ मिळणारा चहा किंवा नवले ब्रिजच्या पुढे गेल्यानंतर डाव्याबाजूला टी स्टॉलवर मिळणारा चहा. प्रत्येक ठिकाणी मी जाऊन आलो आहे. प्रत्येक चहाचे वैशिष्ट आणि चव वेगळी. अनेकांना चहा पिण्यासाठी मित्र सोबत हवे असतात. मला मात्र तसे कधी वाटले नाही.\n- अमोल अंबुरे, बारामती\nचहाला खरेच वेळ नसते, पण वेळेला चहा नाही मिळाला तर काही खरे नाही... आता कुठली वेळ चहाची हे ज्याचे त्याचे गणित असते; ज्याचे त्याने सोडवायचे. आनंदात चहा, दुःख झाले तर चहा, मित्र भेटले तर चहा, एकटाच आहे म्हणून चहा, खूप काम आहे म्हणून चहा, वेळ जात नाही म्हणून चहा, वेळ खूप छान जातोय म्हणूनही चहाच, अभ्यासाचा ताण आलाय ���्हणून चहा, छान थंडी पडलीये म्हणून चहा, जोराचा पाऊस झालाय - चिंब झालोय म्हणून चहा, उकाडा वाढलाय फ्रेश वाटावे म्हणूनही चहाच हा चहा कारणाशिवाय किंवा कारणासाठी हवाच असतो. प्रत्येकच गोष्ट साजरी करायला चहा हवाच असतो...\n- अक्षय जाधव, अकलूज\nदुधाचा वाफळलेला चहा मला विशेष प्रिय आहे. मागील पाच वर्षापासून मी पुण्यात आहे. पुण्यात येण्याआधी चहा पिण्याचे प्रमाण कमी होते. मात्र स्पर्धा परीक्षा करण्याच्या निमित्ताने पुण्यात आलो आणि चहा माझा सोबती कधी बनला हे कळले देखील नाही. त्यामुळे एक वेळा जेवण नसले तरी चालेल पण चहा हवाच असे मला वाटते. चहा पिल्यानंतर येणारी तरतरी अभ्यास करण्यासाठी नवा उत्साह देवून जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा करण्याऱ्या माझ्या सारख्या विद्यार्थ्यांना चहा हा अमृतापेक्षा जास्त प्रिय आहे.\n- अमित शिंदे, पारवडी\nशहरातला चहा आणि गावाकडचा ‘चहा’ याच्यात खूपच फरक आहे. आमच्या घरी शहरात होणारा चहा हा फक्त सकाळ-संध्याकाळी होतो आणि कोणी पाहूणे आले तरच. पण गावाला होणारा चहा म्हणजे सकाळी जे चहाचं पातेलं गॅसवर असते ते संध्याकाळपर्यंत, कारण तिकडे काेण ना कोण तरी येतचं असतं आणि घोटभर चहा होतच असतो. गावकडच्या चहाची आणि शहरातल्या चाहाची चव यात बराच फरक आहे. तिकडचे दूध आणि पाणी यामूळे चहा हा कडक आणि घट्ट असतो. त्यामुळे इथल्यापेक्षा गावाकडचा चहाच आवडतो आणि खपू वेळा घेतला जातो.\n- मेघना काकडे, वाई\nएनर्जी ड्रिंक - चहा\nआम्हा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चहा म्हणजे ’एनर्जी ड्रिंक’. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास रोज १० ते १२ तासा पेक्षा जास्त करावा लागतो. त्यामुळे या अभ्यास करताना कंटाळा आणि थकवा जाणवतो. त्यामुळे चहा ब्रेक प्रत्येक तीन चार तासातून एकदा होतोच असतो. त्यामुळे न कळत दिवसभरातून चार ते पाच वेळा चहा होतच असतो. पुर्वी गावी चहा पिणे म्हणजे केवळ औपचारिकता होती. पण पुण्यात आल्यानंतर चहा ऊर्जास्रोत बनला आहे.\n- गणेश लोंढे, बारामती\nसकाळ झोप थंडी पाऊस शिक्षण\n- प्रतीक देशपांडे, सोलापूर\n- प्रवीण कविता गुलाबराव काळे, दहिवडी, सातारा\n- धनश्री बाबासो वीरकर\n- अनुराधा पाटील, कराड\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्��ा स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-foodpoint-dipali-chandrayan-marathi-article-marathi-article-2576", "date_download": "2021-07-25T02:27:54Z", "digest": "sha1:3GCV6AISJFWYC46VM3T64EZJHPPUBEAW", "length": 13650, "nlines": 129, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Dipali Chandrayan Marathi Article Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 फेब्रुवारी 2019\nकारलं हे सहसा न आवडणाऱ्या भाज्यांमध्ये मोडतं. कारलं कडू असलं, तरी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक. पित्त, मधुमेह, त्वचारोग या व इतर आजारांसाठी औषध म्हणून कारल्याचा वापर केला जातो. अशा या औषधी कारल्याच्या काही चवदार रेसिपीज...\nसाहित्य : एक पाव लहान आकाराची बिया काढून मध्यभागी काप देऊन चिरलेली कारली, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, भाजलेल्या खोबऱ्याचा कीस, जाडसर ठेचलेली लसूण-मिरची, तिखट, हळद, गोडा मसाला, धने, जिरे, आमचूर पावडर, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य, ३-४ मोठे चमचे तेल, कोथिंबीर.\nकृती : प्रथम एका भांड्यात मसाला तयार करून घेण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, दाण्याचा कूट, खोबऱ्याचा कीस, तिखट, हळद, मीठ, साखर, गोडा मसाला, धने, जिरे, आमचूर पावडर, लसूण-मिरची भरड हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. हा मसाला कारल्यांमध्ये दाबून भरावा. आता एका कढईत तेल गरम करून हिंग, मोहरी, जिरे घालून फोडणी करावी. त्यात मसाला भरलेली कारली अलगद सोडावीत. उरलेला मसालाही वरून घालावा. झाकण ठेवून मंद आचेवर कारली शिजवावीत. नंतर सर्व्हिस बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर घालावी.\nसाहित्य : एक पाव कारल्याच्या पातळ गोल गोल चकत्या, १ वाटी कांद्याचे पातळ काप, तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला, आवश्यकतेनुसार तेल.\nकृती : गॅसवर कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यात कारल्याच्या चकत्या घालून परतत राहावे. नंतर कांदा घालून पुन्हा परतावे. थोडेसे कोरडे होत आले, की तिखट, हळद, मीठ, गोडा मसाला घालून पूर्ण कोरडे होईपर्यंत परतत राहावे. कुरकुरीत कारली चवीला खूप छान लागतात. (वरील कृतीत कांदा न घालता एका लिंबाचा रस आणि चवीनुसार साखर घातल्यास\nआंबट-गोड चवीची कुरकुरीत कारली रुचकर होतात.)\nसाहित्य : एक पाव कारल्याच्या पातळ गोल चकत्या, तिखट, मीठ, आमचूर पावडर, तळण्यासाठी तेल.\nकृती : गॅसवर कढईत तेल गरम करून घ्यावे. कारल्याच्या चकत्या मंद आचेवर डीप फ्राय कराव्यात. नंतर त्यावर तिखट, मीठ, आमचूर पावडर भुरभुरावी आणि सर्व्ह करावे.\nसाहित्य : एक पाव कारल्याच्या बिया काढून पातळ गोल चकत्या, एक वाटी बेसन, तिखट, हळद, मीठ, ५-६ चमचे तीळ, तळण्यासाठी तेल, कोथिंबीर.\nकृती : एका भांड्यात बेसन, तिखट, हळद, मीठ, तीळ, कोथिंबीर, दोन-तीन चमचे तेलाचे मोहन घालून सरबरीत भिजवून घ्यावे. कारल्याचे काप त्यात बुडवून गरम तेलात भजी तळून घ्यावीत आणि सर्व्हिस प्लेटमध्ये सर्व्ह करावीत. खमंग गरमागरम तिळाची चव असलेली भजी कारल्याची असूनही अजिबात कडू होत नाहीत.\nसाहित्य : एक पाव कारल्याच्या बिया काढून उभ्या चिरलेल्या फोडी, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी खोबऱ्याचा कीस, दाण्याचा कूट, तिखट, हळद, मीठ, गोडा मसाला, धने, जिरेपूड, आले, लसूण, मिरची पेस्ट, चिंचेचा कोळ, अर्धी वाटी गूळ, कोंथिबीर, तेल आणि फोडणीचे साहित्य.\nकृती : गॅसवर कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. आले-लसूण पेस्ट व कांदा घालून परतून घ्यावे. नंतर हळद, तिखट, मीठ, गोडा मसाला, धने, जिरेपूड, दाण्याचा कूट, खोबऱ्याचा कीस घालून परतून घ्यावे. कारल्याच्या फोडी घालून पुन्हा एकदा परतावे. गूळ व चिंचेचा कोळ घालून थोडे पाणी घालावे व झाकण ठेवून मंद आचेवर छान शिजवून घ्यावे. नंतर सर्व्हिस बाऊलमध्ये काढून सर्व्ह करावे\nसाहित्य : एक पाव कारल्याच्या बिया काढून फोडी, अर्धी वाटी लोणच्याचा तयार (कैरी लोणचे) मसाला, चवीनुसार मीठ, पाव वाटी साखर, थोडासा गूळ, २ लिंबांचा रस, तेल.\nकृती : एका भांड्यात कारल्याच्या फोडी घ्याव्यात. त्यात लोणच्याचा तयार मसाला, मीठ, साखर, गूळ, लिंबाचा रस घालून मिश्रण हलवून घ्यावे आणि एका बरणीत भरावे. नंतर तेल गरम करावे व थंड झाल्यावर बरणीतील लोणचे बुडेपर्यंत घालावे. फ्रीजमध्ये पंधरा दिवस चांगले राहाते आणि अतिशय रुचकर लागते.\nसाहित्य : एक पाव कारल्याच्या बिया काढून एक-दीड इंचाचे उभे पातळ काप, अर्धी वाटी तीळ, खोबऱ्याचा कीस, चवीनुसार तिखट, मीठ, जिरे, आमचूर पावडर, साखर, तेल.\nकृती : प्रथम गॅसवर कढईत तेल गरम करून घ्यावे. नंतर कारल्याचे काप घालून परतत राहावे. तेव्हाच साखर आणि मीठ घालावे, म्हणजे त्यात मिसळते. थोडे कोरडे होत आले, की तीळ, खोबऱ्याचा कीस घालून परतावे. तिखट, जिरे, आमचूर पावडर घालून पुन्हा कोरडे होईपर्यंत परतत राहावे. सर्व्हिस बाऊलमध्ये काढून घ्यावे. खमंग कुरकुरीत चटणी अजिबात कडू होत नाही.\nआरोग्य मधुमेह रेसिपी literature हळद साखर\n��िफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pamperedpeopleny.com/raghavendra-swamy-aradhana", "date_download": "2021-07-25T01:52:38Z", "digest": "sha1:2UXNYLDJS3I4NTH25ONJTS2WQTPIVXW3", "length": 14385, "nlines": 125, "source_domain": "mr.pamperedpeopleny.com", "title": " राघवेंद्र स्वामी आराधना 2018 - PAMPEREDPEOPLENY.COM - योग-अध्यात्म", "raw_content": "\nखेळ सकारात्मक कोरोनाव्हायरस चाचणीनंतर मेदवेदेवने मॉन्टे कार्लो मास्टर्समधून बाहेर काढले\nबातमी विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा 22 एप्रिल रोजी गाठतील: तपशील येथे पहा\nवाहन कबीरा मोबिलिटी हर्मीस 75 हाय-स्पीड कमर्शियल डिलिव्हरी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच झाला\nचित्रपट उगाडी २०२१: महेश बाबू, राम चरण, जूनियर एनटीआर, दर्शन आणि इतर दक्षिण तारे त्यांच्या चाहत्यांना शुभेच्छा पाठवतात\nवित्त एनबीएफसीसाठी सोन्याच्या किंमतीत जास्त चिंता नाही, बँकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे\nतंत्रज्ञान एजीआर देयता आणि नवीनतम स्पेक्ट्रम लिलाव दूरसंचार क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो\nशिक्षण सीएसबीसी बिहार पोलिस कॉन्स्टेबलचा अंतिम निकाल 2021 जाहीर\nप्रवास एप्रिलमध्ये महाराष्ट्रात भेट देण्यासाठी १० सर्वोत्तम ठिकाणे\nमुख्यपृष्ठ योग अध्यात्म विश्वास गूढवाद विश्वास गूढवाद ओआय-रेणू द्वारा रेणू 29 ऑगस्ट 2018 रोजी\nस्वामी राघवेंद्र हे हिंदू धार्मिक नेते, धर्मशास्त्रज्ञ आणि संत होते, मुख्यत: कर्नाटक, भारतातील लोकप्रिय. ते प्रल्हादचे अवतार मानले जातात जो भगवान विष्णूचा एक महान भक्त होता.\nदर वर्षी स्वामी राघवेंद्र जेव्हा समाधीस्थानी बसले होते त्यावेळी वृंदाकवण / ब्रिंडवन यांची स्थापना केली जाते त्या दिवसाला राघवेंद्र आराधना म्हणून पाळले जाते. दक्षिण भारतीय दिनदर्शिकेनुसार श्रावण महिन्यात शुक्ल पक्षाच्या दरम्यान हा दुसर्या दिवशी साजरा केला जातो.\nहे तीन दिवसांचे निरीक्षण असून यावर्षी ती २ August ऑगस्टपासून सुरू होईल आणि २ 28 आणि २ August ऑगस्ट रोजीही साजरी केली जाईल. आंध्र प्रदेशातील मंत्रालय गावात राघवेंद्र आराधनाचा उत्सव होईल.\nआपण दररोज चेहरा पीठ वापरू शकतो\nश्री राघवेंद्र हे १th व्या शतकातील संत आणि धर्मशास्त्रज्ञ होते. माधवाचार्य यांनी दिलेले द्वैत तत्वज्ञानाचे ते दृढ विश्वासू होते. आराधना दिन साजरा करणे ही तीन दिवसांची प्रक्रिया आहे, पहिल्या दिवसाला पूर्वा आराधना म्हणून ओळखले जाते, दुसर्या दिवसाला मध्य आराधना आणि तिसर्या दिवशी उत्तर आराधना म्हणून ओळखले जाते.\nवीणा प्रस्थापित खेळाडू, राघवेंद्र यांनी बरीच गाणी केली होती. ही सर्व गाणी त्यांनी वेणू गोपाळ या नावाने संकलित केली. राघवेंद्र हे विजयनगर साम्राज्याच्या कृष्णा देव रायाच्या कारकिर्दीत कृष्णा भट्टर यांचे नातू होते. त्याचे वडील टिम्मानाचार्य एक निपुण विद्वान आणि संगीतकार होते.\nत्याला गुरुराज आणि व्यंकटंबा हे दोन भावंडेही होते. त्यांचे वडील लवकर लवकर मरण पावले आणि त्यांचे शिक्षण नंतर भावाकडून झाले. एक तरुण म्हणून, त्याला संन्यास घेण्याच्या खर्या अर्थाचा अंतर्ज्ञान नव्हता. तथापि, हे त्याच्या चर्चेच्या कौशल्यामुळेच त्या काळातल्या अनेक महान व्यक्तींचे लक्ष वेधून घेतले.\nयापैकी एक प्रसिद्ध संतही होते. सुधींद्र तीर्थ म्हणून ओळखले जाणारे हे संत कुंभकोणम मुठाचे पूर्वीचे पोन्टीफ होते. सन 1621 मध्ये सुधींद्रच्या मागणीवर ते भिक्षू झाले.\nराघवेंद्र मुथचा पॉन्टिफ म्हणून यशस्वी झाला\nराघवेंद्र स्वामी यांचे मूळ नाव व्यंकटानाथ होते. इ.स. १23२ Ven मध्ये निधन झाल्यावर वेंकटानाथ यांनी आपला गुरु सुधींद्र तीर्थ पुढे केला. पोन्टीफ झाल्यावरच त्यांनी राघवेंद्र तीर्थ हे नाव धारण केले.\nअदोनीच्या राज्यपालांकडून त्याला उपस्थित असलेले मंत्रालय गाव मिळाले. अगदी त्याला म्हैसूरचा तत्कालीन राजा दोडा केम्पदेवराजाकडून अनुदान मिळाले.\nप्रत्येक संत मानल्याप्रमाणे स्वामी राघवेंद्र यांनाही जेव्हा त्याचा मृत्यू होणार होता तेव्हा याची जाणीव झाली होती. हिंदू धर्म म्हणतो की आपण संतांसाठी '' मृत्यू '' किंवा '' निधन झाले '' या शब्दाचा वापर करू नये, उलट, संत / diesषी मरण पावल्यावर '' शरीर सोडले '' हा शब्द वापरला जातो.\nम्हणूनच असे म्हटले जाते की, जेव्हा ते एकदा 1613 मध्ये समाधी स्थानावर बसले होते तेव्हा त्यांनी आजूबाजूला एक थडगे उभारण्याची मागणी केली होती. ही थडगी आज ब्रिंदना म्हणून ओळखली जाते. त्यांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचे अनुयायी योगेंद्र तीर्थ यांनी केले.\nम्हणून त्यांनी समाधी घेतल्याचा दिवस राघवेंद्र आराधना म्हणून साजरा केला जातो. हा दिव�� देशभरातील जवळपास सर्वच मुथ आणि आश्रमात पाळला जातो. असे मानले जाते की गुरु राघवेंद्र स्वामी यांनी आपल्या हयातीत अनेक चमत्कार केले आहेत. अशा प्रकारे, आजही भक्तांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.\nसैराटचंद्र चट्टोपाध्याय यांची जयंती: प्रसिद्ध बंगाली कादंबरीकारांविषयी तथ्य\nआपल्या चेहर्याच्या प्रकारासाठी ब्लश लागू करण्याचा योग्य मार्ग\nदैनिक जन्मकुंडली: 05 जानेवारी, 2018\nबर्थडे स्पेशल: बेबी डॉलपासून लैला मेन लैलापर्यंत, सनी लिओन स्टिजमध्ये सिझलिंग आउटफिट्स गाण्यांमध्ये\nहरवलेल्या कालावधीनंतर गरोदरपणाची पहिली चिन्हे\nहिंदू धर्मातील केस धुण्याविषयी श्रद्धा\nहनीमून दरम्यान आपल्या सेक्स ड्राइव्हला मारू शकणार्या आश्चर्यकारक गोष्टी\nटोमॅटोचा रस पिण्याचे आरोग्यासाठी फायदे\nथेट-इन संबंध: एक चांगली किंवा वाईट कल्पना\nफ्रीजशिवाय आपले खाद्य कसे संग्रहित करावे\nआपल्या शरीरात यूरिक idसिड कमी करण्यासाठी आश्चर्यकारक पदार्थ आणि किडनी स्टोन, गाउट प्रतिबंधित करा\nआपल्या समोर दात मध्ये आत\nआपण जीवनशैली, सौंदर्य, फॅशन आणि आरोग्य सल्ला बातम्या अद्ययावत ठेवा की ही जीवनशैली साइट.\nदीपिका पादुकोण सारखे पोशाख कसे करावे\nबाळाच्या प्रसूतीनंतर वजन कमी कसे करावे\nकपिल धर्म शो सोनाक्षी पाप\nतेलकट त्वचेसाठी शहनाज हुसेन ब्युटी टिप्स\nमायक्रोवेव्हमध्ये इडली कशी तयार करावी\nघरी फळांची क्रीम कशी बनवायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/03/blog-post_18.html", "date_download": "2021-07-25T01:56:20Z", "digest": "sha1:H4NWNZBUWY672SQFOTSXPU3N6O7PSX7X", "length": 3068, "nlines": 30, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "पुण्यातील रोहन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बहुल्यात महिलांना साड्यांचे वाटप", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nपुण्यातील रोहन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बहुल्यात महिलांना साड्यांचे वाटप\nमार्च ०३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nपुणे|कृष्णाकाठ वृत्तसेवा: पुणे येथील रोहन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बहुले (ता. पाटण) येथ गरीब व गरजू विद्याथ्यांना शालेय गणवेश व गरीब, निराधार महिलांना साड्यांचे वाटप गावच्या सरपंच सुजाता रामचंद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते मोहनराव पानस्कर, ग्रामपंचायत सदस्य व मित्र समुहाची उपस्��िती होती.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://gathacognition.com/site/bookstore_details/10", "date_download": "2021-07-25T02:40:02Z", "digest": "sha1:SGMXIOAKNMDYHPZVSE55F5HP7X53CQIP", "length": 6498, "nlines": 97, "source_domain": "gathacognition.com", "title": "असा होता टिपू सुलतान - Gatha Cognition", "raw_content": "\nअसा होता टिपू सुलतान\nअसा होता टिपू सुलतान\nसरफराज अहमद यांचे सल्तनत ए खुदादाद हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याला राज्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. त्यापेक्षाही या पुस्तकाने टिपू सुलतान विषयी महाराष्ट्रात नवे सामाजिक मुल्यभान निर्माण करण्यामध्ये महत्वाची भूमिका अदा केली, याचा अधिक आनंद आहे. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर काही प्रमाणात का होईना टिपू सुलतान यांच्या इतिहासाकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन विकसित झाला. वसाहतिक इतिहासकारांनी आणि शत्रू पक्षातील साधनांनी घातलेल्या मर्यादांच्या पलिकडे जाउन लोक विचार करायला लागले.\nकर्नाटकात टिपू सुलतान जयंतीचा वाद उफाळून आल्यानंतर जमातवादी इतिहासकारांनी पुन्हा जुनेच वाद नव्याने मांडायला सुरुवात केली. त्यावेळी टिपू सुलतानच्या आकलनासाठी 'सल्तनत ए खुदादाद' ची मागणी वाढली होती. सल्तनत ए खुदादाद हे पुस्तक विस्तारीत आहे. त्यामुळे वर्तमान सामाजिक मानसिकतेचा विचार करुन फक्त टिपू सुलतान यांचा इतिहास समजावून सांगण्याचा विचार समोर आला. कार्यकर्त्यांना सामाजिक जीवनात उपयोगी पडेल अशा छोट्या पुस्तकाच्या स्वरुपात हा विषय मांडण्यासाठी काही मित्रांनी आग्रह केला. त्यातही मागच्या तीन-चार वर्षात टिपू सुलतान यांच्याविषयी मी बरीच नवी माहिती जमवली. त्यांच्या चारशेहून अधिक पत्रांचे भाषांतर करताना काही तथ्ये नव्या रुपात समोर आली. मंदिरांना दिलेल्या देणग्या, आधुनिकीकरण��चे प्रयत्न, वसाहतवादाच्या विरोधामागची भूमिका, आंतरराष्ट्रीय राजकारण अशा वेगवेगळ्या विषयावर काही नवी माहिती संकलित केली होती. त्यामुळे मुळ पुस्तकातील काही मजकूर घेउन नव्या माहितीची भर टाकावी आणि हे पुस्तक प्रसिध्द करावे असे वाटले. पण नव्या माहितीच्या अधिकतेमुळे या पुस्तकाला वेगळे स्वरुप आले. विशेषतः पत्रव्यवहारावर आधारीत लेख, धार्मिक धोरणाच्या प्रकरणात दिलेल्या मंदिरांची यादी ही माहीती प्रादेशिक भाषेत प्रथमच येत आहे. त्यामुळे हे पुस्तक सामाजिक चळवळींसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.\nआता आमच्या धडावर आमचेच डोके असेल \nआगरातल्या वाटा (आगरी बोली)\nकॉम्रेड अण्णा भाऊ साठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/entertainment/marathi-tik-tok-videos-and-marathi-tiktok-stars/", "date_download": "2021-07-25T02:19:01Z", "digest": "sha1:FVUM7CXLWOEK5XFF5A4DJBEPPZ4GKKH5", "length": 12565, "nlines": 71, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "टिकटॉकचे वाढते प्रेम, Marathi TikTok Stars आणि मराठी टिकटॉक Video! - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nटिकटॉकचे वाढते प्रेम, Marathi TikTok Stars आणि मराठी टिकटॉक Video\nTikTok हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. मेट्रो,शाळा,कॉलेजेस इत्यादी ठिकाणी तुम्हाला कोणी ना कोणी नक्कीच भेटला किंवा भेटली असेल जो टिकटॉक फॅन आहे. TikTok सर्वप्रथम Musical.ly या नावाने ओळखले जात होते यात सर्वप्रथम Lipsync चा Platform उपलब्ध करून दिला होता.\nजगातील सर्वात जलद प्रसिद्ध पावलेले हे एक App आहे. टिकटॉक हा एक Video sharing platform आहे .यात लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्ती आपले Videos share करू शकतात.\nहे App जरी User friendly असले तरी या अँप संदर्भात जगभरात चिंतेचे वातावरण आहे. इतकेच नाही तर भारतात हे App officially बंद करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.\nArticle च्या शेवटी आम्ही तुम्हाला काही मराठी TikTok stars च्या Links देणार आहोत कि ज्यामुळे तुम्हाला कळेल कि नक्की Videos चा ट्रेंड कोणता चालू आहे.\nया Article मध्ये तुम्हाला पुढील गोष्टी कळणार आहेत –\nमराठी TikTok मधील stars आणि त्यांचे videos\nइतर Social networking app पेक्षा हे वेगळे कसे\nटिकटॉक वरून पैसे कसे कमावले जाऊ शकतात \n१. मराठी TikTok मधील Stars आणि त्यांचे Videos\nटिकटॉक वर अनेक मराठी stars त्यांच्या skills मुले प्रसिद्ध झाले आहेत . Instagram वर तुम्ही @TiKTokmarathistars नावाने चॅनेल सुद्धा आहे. खाली तुम्हाला काही TikTok स्टार्स ची नावे आणि Instagram लिंक्स देत आहे. काही YouTube वरील Videos . यांना पाहून तुम्ही हा अंदाज तर नक्की लावू शकता कि प्रसिद्ध होण्यासाठी नक्की काय लागते ते . कोणास ठाऊक तुमचा एक विडिओ तुम्हाला प्रकाश झोतात आणू शकतो ते.\nयुट्युब वरील फेमस मराठी टिकटॉक विडिओ\n२. इतर Social networking app पेक्षा हे वेगळे कसे\nTikTok app ची Parent company हि ByteDance’s Website हि आहे हि या Company ने सर्वप्रथम Machine learning technology चा वापर Mobile product मध्ये केला आहे. तसेच Artificial intelligence चा वापर हि सर्व प्रथम केला आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही फोटो आणि विडिओ मध्ये जे Special effects, Facial recognition filter वापरता ते एक प्रकारे Artificial intelligence चा भाग आहे. तसेच तुम्ही ज्या Domain मध्ये Search करत असाल त्याच Domain मधील माहिती ते तुमच्या पर्यंत पोचवणार. आणि जे तुम्ही शेअरच करणार नाही ते तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही .\nइतर Social networking site मध्ये तुम्ही Blogging, Photos ,Videos, Pages या प्रकारे अनेक Options मध्ये काम करू शकता तसे इथे फक्त Videos आणि त्या संबंधी Options मध्ये तुम्ही काम करू शकता.\nमागीलवर्षी चीन मध्ये जेव्हा अमेरिकन Social networking sites वर जेव्हा बंदी आली तेव्हा TikTok हा एकमेव Social networking platform असल्याने Users झपाट्याने वाढले आणि पाहता पाहता पूर्ण जगभरात याचे वापरकर्ते झाले आहेत.\nTikTok आणि अन्य Social networking sites वर star बनण्यासाठी तुम्हाला तुमच्या Experties मधील Videos सारखे टाकायला हवेत. जेव्हा Users तुमचे Followers बनतात तेव्हा तुम्ही प्रसिद्ध होता.\nतुमचा Domain select करा आणि videos टाकणे चालू करा . अगदी कोणतेही Videos .\n४. टिकटॉक वरून पैसे कसे कमावले जाऊ शकतात\nटिकटॉक आणि अन्य Social networking sites मधील फरक हा आहे कि तुम्ही हे App monetize करू शकत नाही. Monetization बद्दल तुम्हाला पुढील आर्टिकल मधून मी सांगेन इथे एवढंच लक्षात घ्या कि फेसबुक, इंस्टाग्राम, YouTube यावरून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला तुमचे Account monetization करावे लागते.\nTikTok वर पैसे कमावण्या साठी तुम्हाला Live video shoot करावे लागते . इथे तुमचे Followers तुम्हाला Stickers पाठवू शकतात. या प्रत्येक Stikar ला काही ठराविक Coins दिलेले आहेत. तुमच्या विडिओ वर तुमच्या Followers कडून जेवढे Coins जमा होतील त्यांना तुम्ही टिकटॉक कडून पैश्यात रूपांतर करू शकता आणि तुमच्या Bank account मध्ये घेऊ शकता.\nम्हणजे YouTube प्रमाणे याचा वापर Passiv Income म्हणून होऊ शकत नाही. इथे पैसे कमावण्या साठी तुम्हाला तुमचे Followers वाढवणे गरजेचे आहे . आणि त्याच सोबत Online Video टाकणे . या एकाच प्रकारे सध्यातरी तुम्ही पैसे कमावू शकता. TikTok Users साठी एक आनंदाची बातमी म्हणजे TikTok video monetisation बद्दल विचार करत आहे.\nTikTok ज्याप्रमाणे प्रकाश झोतात आले आहे त्याच प्रमाणे या बद्दल Security concerns सुद्धा वाढले आहेत. हे App ���ंद करण्याबाबत ३ एप्रील २०१९ रोजी तामिळनाडू कोर्ट ने Indian Government ला कळवले होते. तामिळनाडू कोर्ट नुसार TikTok मुळे Child pornography वाढण्याची शक्यता आहे, तसेच Vulgar content, भाषा यांवर अंकुश नसल्याने लहान मुलांवर वाईट संस्कार होत आहेत.१७ एप्रिल २०१९ रोजी Indian Government ने Android Play Store आणि Apple Appstore ला हे App भारतात बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र नंतर ते परत चालू करण्यात आले. तसेच हे चिनी App असल्यामुळे भारतीय गव्हर्नमेंट Security आणि Spying रोखण्याच्या दृष्टीकोनातून हे App बंद करण्याच्या वाटेवर आहे. सध्यातरी हे अँप चालू आहे आणि तुम हि Download करू शकता.\nतुमच्या लाडक्या टिकटॉक स्टार्स चे नाव या आर्टिकल मध्ये टाकायचे असेल तर त्याचे नाव किंवा विडिओ नक्की कमेंट करा\nअशाप्रकारे टिकटॉक आणि त्याबद्दल ची सर्व माहिती तुम्हाला मळालीच असेल. जर तुमच्या काहीं शंका, संदेश, प्रश्न असतील तर आम्हाला विचारू शकता . यासाठी खाली असलेल्या कंमेंट बॉक्स चा वापर करा. अश्याच नव-नवीन गोष्टींची माहिती मराठीतून करून घेण्यासाठी आमच्या ब्लॉग ला असेच Visit करा.\nDebit Card वापरून EMI Pay करणे नक्की काय आहे आणि ते कसे काम करते\nLavasa City सोबत नक्की झालं तरी काय आणि पुढे काय होणार\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1166206", "date_download": "2021-07-25T03:09:21Z", "digest": "sha1:OR7KWKQWQBBXFU73ETSXM5Y22DJPCVAE", "length": 3759, "nlines": 86, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सिटी ऑफ वेस्टमिन्स्टर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nसिटी ऑफ वेस्टमिन्स्टर (संपादन)\n०८:३८, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n१,४९७ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\n१३:११, ७ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\n०८:३८, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"}
+{"url": "https://online.mycareer.org.in/kal-kary-part-1/", "date_download": "2021-07-25T02:16:07Z", "digest": "sha1:2G6TBU7ACUOLDEWVBWPLOAZKWZXH4GEM", "length": 20530, "nlines": 538, "source_domain": "online.mycareer.org.in", "title": "Police Bharti 2021 - Shipai Bharti 2021 | My Career", "raw_content": "\nअंकगणित : सराव प्रश्नसंच : काळ व कार्य भाग – १\nमित्रांनो, सराव प्रश्न सोडविल्यानंतर ‘Finish Quiz’ बटणवर क्लिक करावे. चूक /अचूक उत्तरे बघण्यासाठी ‘View Question’ या बटणवर क्लिक करा.\nतुमची बरोबर असलेली उत्तरे - 0 , एकूण प्रश्न होते - 20\nतुम्हाला मिळालेले गुण - 0 ; एकूण गुण - 0, (0)\nएका रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 10 कामगारांना 6 दिवस लागतात, तर 12 कामगार हे काम किती दिवसांत पूर्ण करतील\nस्पष्टीकरण : मजूर χ दिवस = मजूर χ दिवस\nस्पष्टीकरण : मजूर χ दिवस = मजूर χ दिवस\n10 मजूर एक काम 20 दिवसांत पूर्ण करतात तर तेच काम 8 मजूर किती दिवसांत पूर्ण करतील\nएका मजुराचे एका दिवसातील काम= 1 = 1\nतर 8 मजूर तेच काम करत असल्यास त्यांचे एका दिवसातील काम = 8 = 1\nतर त्यांना लागणारे दिवस = 25\nएका मजुराचे एका दिवसातील काम= 1 = 1\nतर 8 मजूर तेच काम करत असल्यास त्यांचे एका दिवसातील काम = 8 = 1\nतर त्यांना लागणारे दिवस = 25\nएका भोजनालयातील 20 विद्यार्थ्यांना 10 दिवसांचा खर्च 5,000 रु. होतो, तर त्याच भोजनालयातील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती होईल\nस्पष्टीकरण : 20 विद्यार्थी 10 दिवसांचा खर्च = 5000 रु.\nतर 20 विद्यार्थ्यांचा एका दिवसाचा खर्च = 5000 ÷ 10 = 500 रु.\nएका विद्यार्थ्यांचा एका दिवसाचा खर्च = 500÷20 = 25 रु.\n32 विद्यार्थ्यांचा एका दिवसाचा खर्च = 32 x 25 = 800 रु.\n32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च = 800 x 7 = 5600 रु.\nस्पष्टीकरण : 20 विद्यार्थी 10 दिवसांचा खर्च = 5000 रु.\nतर 20 विद्यार्थ्यांचा एका दिवसाचा खर्च = 5000 ÷ 10 = 500 रु.\nएका विद्यार्थ्यांचा एका दिवसाचा खर्च = 500÷20 = 25 रु.\n32 विद्यार्थ्यांचा एका दिवसाचा खर्च = 32 x 25 = 800 रु.\n32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च = 800 x 7 = 5600 रु.\nकाही माणसे एक काम 8 दिवसांत पूर्ण करतात. तर त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसांत पूर्ण करतील\nस्पष्टीकरण : एक काम 8 दिवसांत म्हणजे दुप्पट काम 16 दिवसांत. आता माणसे निमपट केल्यास कामाचे दिवस दुप्पट होतील.\nम्हणजेच 32 दिवस लागतील.\nस्पष्टीकरण : एक काम 8 दिवसांत म्हणजे दुप्पट काम 16 दिवसांत. आता माणसे निमपट केल्यास कामाचे दिवस दुप्पट होतील.\nम्हणजेच 32 दिवस लागतील.\n10 माणसे रोज 6 तास काम करून एक काम 8 दिवसांत पूर्ण करतात. तर 12 माणसे रोज 4 तास काम करून तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील\nवृक्षारोपणासाठी 1800 खड्डे खोदायचे आहेत. एक कामगार एका दिवसात 5 खड्डे खोदतो, तर 36 कामगार हे खड्डे किती दिवसांत खोदतील\nएक व्य���्ती एका दिवसात 5 खड्डे खोदतो. त्याला 1800 खोदण्यास = 1800\n= 360 दिवस लागतील.\nम्हणून कामगार × दिवस = कामगार × दिवस\nएक व्यक्ती एका दिवसात 5 खड्डे खोदतो. त्याला 1800 खोदण्यास = 1800\n= 360 दिवस लागतील.\nम्हणून कामगार × दिवस = कामगार × दिवस\nसुबोधला 28 दिवसांची मजुरी 1820 रुपये मिळते, तर 975 रुपये मिळण्याकरिता किती दिवस काम करावे लागेल\nम्हणून 975 रुपये मिळण्याकरिता 15 दिवस काम करावे लागेल.\nम्हणून 975 रुपये मिळण्याकरिता 15 दिवस काम करावे लागेल.\nएक भिंत बांधायला 15 मजुरांना 8 तास लागतात, तर 12 मजुरांना तेच काम करायला किती तास लागतील\nस्पष्टीकरण : 15 मजुरांना लागणारा वेळ = 8 तास\nतर 12 मजुरांना लागणारा वेळ = χ मानू\nस्पष्टीकरण : 15 मजुरांना लागणारा वेळ = 8 तास\nतर 12 मजुरांना लागणारा वेळ = χ मानू\n28 मजूर रोज 8 तास काम करून काम 25 दिवसांत संपवतात. तेच काम 40 मजुरांना 20 दिवसांत संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल\nजर मीना एका तासाला 20 पाने लिहिते तर तिला 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागेल\n2 तास 15 मि.\n1 तास 30 मि.\n2 तास 20 मि.\n1 तास 45 मि.\nस्पष्टीकरण : एका तासाला 20 पाने.\nम्हणून 1 पानाला = 1 तास = 60 मिनिटे\n1 पानाला 3 मिनिटे लागतील तर 45 पानाला किती\n135 मिनिटे = 2 तास 15 मिनिटे\nस्पष्टीकरण : एका तासाला 20 पाने.\nम्हणून 1 पानाला = 1 तास = 60 मिनिटे\n1 पानाला 3 मिनिटे लागतील तर 45 पानाला किती\n135 मिनिटे = 2 तास 15 मिनिटे\nएक काम करण्यासाठी 9 मजुरांना 8 दिवस लागतात, तर तेवढेच काम करण्यासाठी 12 मजुरांना किती दिवस लागतील\nस्पष्टीकरण : 9 मजूर 8 दिवस = 12 मजूर \nस्पष्टीकरण : 9 मजूर 8 दिवस = 12 मजूर \nएक भिंत बांधण्यास 6 गवंड्यांना 14 दिवस लागतात. तीच भिंत 4 गवंडी किती दिवसांत बांधून पूर्ण करतील\nअ हा एक काम 10 दिवसांमध्ये करतो. ब तेच काम 15 दिवसांत पूर्ण करतो. जर दोघांनी मिळून काम केले तर ते काम किती दिवसांत पूर्ण करू शकतील\nअ चे एका दिवसातील काम = 1\nब चे एका दिवसातील काम = 1\nदोघांचे एका दिवसातील काम = 1 + 1 = 5 = 1\nम्हणून एकूण दिवस = 6\nअ चे एका दिवसातील काम = 1\nब चे एका दिवसातील काम = 1\nदोघांचे एका दिवसातील काम = 1 + 1 = 5 = 1\nम्हणून एकूण दिवस = 6\n2 माणसे एक काम 6 दिवसांत करतात. तेच काम 4 माणसे किती दिवसांत करतील\nपहिली माणसे X दिवस = 2 X 6 = 3 दिवस\nदुसरी माणसे द दिवस 4 X \nपहिली माणसे X दिवस = 2 X 6 = 3 दिवस\nदुसरी माणसे द दिवस 4 X \n6 मजूर एक काम 18 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 2 मजूर किती दिवसांत पूर्ण करतील\n (इथे काम एकच आहे)\n (इथे काम एकच आहे)\nअ, ब, क हे तिघे मिळून 1 काम 8 दिवसांत पूर्ण करतात. एकटा ब तेच काम 20 दिवसांत पूर्ण करतो. तर क ला तेच काम करण्यास 30 दिवस लागतात, तर अ तेच काम स्वतंत्रपणे किती दिवसांत पूर्ण करेल\nतिघांचे एका दिवसातील काम = 1\nक चे एका दिवसातील काम = 1\nक चे एका दिवसातील काम = 1\nअ चे एका दिवसातील काम = तिघांचे एका दिवसातील काम – ब व क चे एका दिवसातील काम\nअ चे दिवस = 24\nतिघांचे एका दिवसातील काम = 1\nक चे एका दिवसातील काम = 1\nक चे एका दिवसातील काम = 1\nअ चे एका दिवसातील काम = तिघांचे एका दिवसातील काम – ब व क चे एका दिवसातील काम\nअ चे दिवस = 24\n36 माणसे 1 काम काही दिवसांत पूर्ण करतात. जर दिवसांची संख्या 2/3 केली तर आणखी किती माणसे कामावर घ्यावी लागतील\nएक भिंत बांधण्याचे काम 12 मजूर 8 दिवसांत करतात. जर 4 मजूर वाढले तर ते काम किती दिवसांत पूर्ण होईल\nएका सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसांनंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल\nस्पष्टीकरण : 2 दिवसानंतर 100 सैनिकांना आणखी 8 दिवस रेशन पुरेल. मात्र 60 सैनिक नवीन आल्यावर सैनिक 160 होतील.\nस्पष्टीकरण : 2 दिवसानंतर 100 सैनिकांना आणखी 8 दिवस रेशन पुरेल. मात्र 60 सैनिक नवीन आल्यावर सैनिक 160 होतील.\nजर 4 मजूर रोज 6 तास काम करून एक विहीर 10 दिवसांत खोदतात. तर 2 मजूर रोज 8 तास काम करून तीच विहीर किती दिवसांत खोदतील\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2020-21\nऑनलाईन टेस्ट सिरीज+Pdf स्पष्टीकरण\nमहाराष्ट्र पोलीस भरती 2020-21 संपूर्ण कोर्स\nटेस्ट सिरीज Join करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/tag/marathi-agri-news", "date_download": "2021-07-25T03:59:29Z", "digest": "sha1:MADF3QRGZI3U4SKNK5Y6CPEM3FQCF3J3", "length": 12022, "nlines": 210, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "Marathi Agri News - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे ः साखर उद्योगाचा गाळप हंगाम यंदा आव्हानात्मक स्थितीतून जात होता. मात्र, समस्या असूनही देशात रास्त व किफायतशीर किमतीनुसार ...\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nby Team आम्ही कास्तकार\nसातारा : गेले तीन दिवस सातारा जिल्ह्याच्या विविध भागांत मुसळधार पाऊस सुरू असून, धरणक्षेत्रातील पावसाच्या नोंदी रेकॉर्डब्रेक ठरल्या आहेत. ...\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव : खानदेशात कांदा रोपवाटिकांमध्ये रोपे लागवडी योग्य होत आली आहेत. पुढील महिन्याच्या सुरवातीला अनेक शेतकरी लागवड करतील. यंदा ...\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे ः राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पुराने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आतापर्यंत एक लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील पिकांचे ...\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nby Team आम्ही कास्तकार\nबुलडाणा : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना गेल्या खरीप हंगामात झालेल्या नुकसानीपोटी पीकविमा दिला जावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.२६) ...\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nby Team आम्ही कास्तकार\nरत्नागिरी : अतिवृष्टीचा तडाखा चिपळूण, खेड, संगमेश्वर, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्याला बसला. चिपळूणवासियांनी ४८ तास जलप्रलंयात काढले आहेत. शुक्रवारी ...\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार हेक्टरला फटका\nby Team आम्ही कास्तकार\nअकोला : जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे ३३ हजार हेक्टरहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरामुळे १५०पेक्षा अधिक जनावरे ...\nनांदेड जिल्ह्यात खरीप पिके पाण्याखाली\nby Team आम्ही कास्तकार\nनांदेड : जिल्ह्यात बुधवारनंतर गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच भागात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यात पाच ...\nअतिवृष्टीचा हिंगोलीतील ७१ गावांत दणका\nby Team आम्ही कास्तकार\nहिंगोली ः जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात जुलै महिन्यात सोमवार (ता. १२) ते बुधवार (ता.१४) या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे औंढा ...\nकोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. आज (ता.२४) आणि उद्या (ता.२५) कोकण, पुणे, ...\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील प���च धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nशेतकरी व पशुधन मालकांकडून गोपाळरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी लवकरच अर्ज करा, संपूर्ण प्रक्रिया येथे आहे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+07143+de.php", "date_download": "2021-07-25T02:51:19Z", "digest": "sha1:TNRJMYNS2QO3BBZ5EIJV76HDAHHSP3PI", "length": 3566, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 07143 / +497143 / 00497143 / 011497143, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 07143 हा क्रमांक Besigheim क्षेत्र कोड आहे व Besigheim जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Besigheimमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Besigheimमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 7143 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBesigheimमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 7143 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 7143 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-sabhu-education-cultural-program-was-organized-on-the-occasion-of-the-organizati-4989415.html", "date_download": "2021-07-25T03:22:19Z", "digest": "sha1:JRFQGF2ZUNK2F5T4LLLODV5YAPAFT7H6", "length": 5341, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Sabhu Education, cultural program was organized on the occasion of the organization's centenary festival | लोककलेतून घडले ग्रामीण संस्कृतीचे वैभवशाली दर्शन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nलोककलेतून घडले ग्रामीण संस्कृतीचे वैभवशाली दर्शन\nऔरंगाबाद- स.भु. शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त भारूडरत्न निरंजन भाकरे यांचा \"सोंगी भारूड दर्शन’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. लोककलेचे लेणे, ग्रामीण संस्कृतीचे वैभवशाली दर्शन प्रत्ययकारी प्रदर्शन कलाप्रेमींना अनुभवता आले.\nवासुदेव, नंदीबैल, कुडमुड्या जोशी, बुरगुंडा अशा लोप पावत चाललेल्या लोककलांना संजीवनी देत त्यांनी लोकप्रबोधनाचा जागर आपल्या भारुडातून केला. \"विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोवला’ या विठ्ठल नामस्मरणाने सुरू झालेला सोंगी भारुडाचा ठाव ‘चलो मच्छिंद्र गोरख आया’ या गोरखनाथांच्या भारुडापासून ‘तुज नमो नमो ओंकारस्वरूपा’, ‘शंभो महादेव’, ‘वासुदेव आला रं वासुदेव आला’, ‘तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा’ आणि ‘महादेवाचा नंदी आला हो सदाशिवाचा नंदी आला’ असा चौफेरपणे रसिकांची उत्स्फूर्त दाद घेत जनजागराच्या वाळवंटात स्थिरावला.\nशिवसिंग राजपूत, गणेश फुसे, दादाराव तांगडे, विश्वनाथ शिरसाट, दत्तात्रय वराडे, शेखर भाकरे, विष्णू गोडबोले, चंद्रहार सुरडकर या कलावंतांनी साथसंगत केली. अनुराधा पिंगळीकर यांनी उत्कृष्ट निरूपण करीत भारुडातील आशय रसिक मनासमोर ताकदीने उभा केला.\nयाप्रसंगी संपतकाका गोर्डे, रामकृष्ण जोशी, संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनकर बोरीकर, सहचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, प्राचार्य डॉ. जे. एस. खैरनार, प्रा. दिनकर कोरान्ने यांची उपस्थिती होती. प्रा. चित्रा निलंगेकर, मेधा लक्षपती, विश्वनाथ दाशरथे, मंगेश कुलकर्णी, गजानन केचे, संगीता भाले, संध्या कानडे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी परिचय करून दिल��. डॉ. वीरा राठोड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. जगदीश माहोरकर यांनी आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.brambedkar.in/important-buddhist-day-events/", "date_download": "2021-07-25T03:07:51Z", "digest": "sha1:HJHJY22G4YKPGA7S6AU2UEVEY67YMQ5T", "length": 15213, "nlines": 316, "source_domain": "marathi.brambedkar.in", "title": "बौद्धांचे महत्वाचे दिनविशेष! - BRAmbedkar.in मराठी", "raw_content": "\n#बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक #गेण्बा_महार\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य\nबाबासाहेब आंबेडकर इतिहास PDF\nबाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nबाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान..\nबुध्द आणि कार्ल मार्क्स\nबौद्ध धर्मातील मुलांची नावे\nबौद्ध मुला मुलींची नावे\nभगवान बुध्द आणि त्यांचा धम्म\nमंगल परिणय पत्रिका मायना\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nशुद्र पुर्वी कोण होते\nभीमा कोरेगाव शौर्य दिन (1818)\nसुभेदार रामजी आंबेडकर जयंती\nसावित्रीबाई फुले जयंती (1831)\nबौध्द धम्म ध्वज दिन (1880)\nराष्ट्रमाता जिजाऊ जयंती (1598)\nस्वामी विवेकानंद जयंती (1863)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिन (1994)\nनेताजी सुभाषचंद्र बोस जयंती (1897)\nमोहनदास गांधी स्मृती दिन (1948)\nसुभेदार रामजी आंबेडकर स्मृतिदिन (1913)\nमाता रमाबाई आंबेडकर जयंती (1898)\nलहुजी साळवे स्मृतिदिन (1881)\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती (1630)\nसंत गुर�� रविदास जयंती (1450)\nसंत गाडगेबाबा जयंती (1876)\nकाळाराम मंदिर सत्याग्रह दिन\nसंत तुकाराम महाराज स्मृती दिन\nसावित्रीबाई फुले स्मृतिदिन (1897)\nसंभाजी महाराज पुण्यतिथी (1689)\nच. सयाजीराव गायकवाड जयंती (1863)\nमहाड चवदार तळे क्रांतिदिन\nभागातीसिंग स्मृतिदिन – शाहिद दिन (1931)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा विवाह (1906)\nराष्ट्रपिता महात्मा फुले जयंती (1827)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (1891)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न बहाल (1990)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा डॉ. शारदा कबीर यांच्याशी विवाह (1948)\nसंत तुकडोजी महाराज जयंती\nद बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापना दिन\nशाहू महाराज स्मृती दिन (1922)\nमहास्थविर चंद्रमणी निर्वाण (1962)\nप्रकाश आंबेडकर यांचा जन्मदिन\nसंभाजी महाराज जयंती (1657)\nवामनदादा कर्डक स्मृतिदिन (2004)\nमाता रमाई स्मृतिदिन (1935)\nअहिल्याबाई होळकर जयंती (1725)\nबीरसा मुंडा स्मृतिदिन (1900)\nराजमाता जिजाऊ पुण्यतिथी (1674)\nमिलिंद महाविद्यालयाची स्थापना (1950)\nसिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना (1946)\nभदंत आनंद कौसाल्यायन स्मृतिदिन (1988)\nराजर्षी शाहू महाराज जयंती (1874)\nपिपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना (1945)\nरमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर हत्याकांड स्मृतिदिन (1997)\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मृतिदिन (1989)\nसाहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती (1920)\nअहिल्याबाई होळकर स्मृतिदिन (1795)\nवामनदादा कर्डक जयंती (1922)\nपेरियार स्वामी जयंती (1879)\nभैयासाहेब आंबेडकर स्मृतिदिन (1977)\nमराठवाडा मुक्ती संग्राम दिन (1948)\nसत्यशोधक समाज स्थापना दिन\nसम्राट अशोक धम्म दीक्षादिन\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृतिदिन (1968)\nधम्म चक्र प्रवत्तन दिन (1956)\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड जयंती (1902)\nविद्यार्थी दिवस सातारा येथे इंग्रजी पहिल्या वर्गात प्रवेश (1900)\nवस्ताद लहुजी साळवे जयंती (1794)\nबिरसा मुंडा जयंती (1875)\nमहात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन (1890)\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरनिर्वाण दिन\nभैया साहेब आंबेडकर जयंती (1912)\nभारतीय स्त्री मुक्ती दिन\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड स्मृतीदिन (1971)\nकोलंबिया विद्यापीठातून नाशिकचा सुपुत्र संवदेन अपरांती यांना बॅरिस्टर पदवी बहाल\nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\nओबीसींचे राजकीय आरक्षण- वस्तूस्थिती आणि विपर्यास\nआंधळा ओबीसी आणि कलम 340 (थ्रेड)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%86%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6", "date_download": "2021-07-25T04:02:40Z", "digest": "sha1:GYKLULI2SFH4HSUS2OU6JGPGXCGLO2N6", "length": 5760, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेआल बायादोलिदला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nरेआल बायादोलिदला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख रेआल बायादोलिद या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nरेआल माद्रिद (← दुवे | संपादन)\nला लीगा (← दुवे | संपादन)\nॲतलेटिको माद्रिद (← दुवे | संपादन)\nएफ.सी. बार्सेलोना (← दुवे | संपादन)\nसाचा:ला लीगा (← दुवे | संपादन)\nयू.डी. आल्मेरिया (← दुवे | संपादन)\nअॅथलेटिक बिल्बाओ (← दुवे | संपादन)\nरेआल बेटीस (← दुवे | संपादन)\nडीपोर्टिव्हा डी ला कोर्ना (← दुवे | संपादन)\nआर.सी.डी. एस्पान्यॉल (← दुवे | संपादन)\nगेटाफे सी.एफ. (← दुवे | संपादन)\nआर.सी.डी. मायोर्का (← दुवे | संपादन)\nरेआल मुर्सिया (← दुवे | संपादन)\nसी.ए. ओसासूना (← दुवे | संपादन)\nरेसिंग दे सांतांदेर (← दुवे | संपादन)\nरिक्रेटीओ डी हुल्वा (← दुवे | संपादन)\nसेव्हिया एफ.सी. (← दुवे | संपादन)\nव्हियारेआल सी.एफ. (← दुवे | संपादन)\nरेआल झारागोझा (← दुवे | संपादन)\nलेव्हांते यू.डी. (← दुवे | संपादन)\nअँतोनियो रूकाविना (← दुवे | संपादन)\nरेआल सोसियेदाद (← दुवे | संपादन)\nरेआल वॅलाडोलीड (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nसाचा:फुटबॉल संघ वॅलाडोलीड (← दुवे | संपादन)\nसाचा:ESPfbclub (← दुवे | संपादन)\n२०१० फिफा विश्वचषक संघ - गट फ (← दुवे | संपादन)\nगॅब्रियल हाइन्झ (← दुवे | संपादन)\nग्रानादा सी.एफ. (← दुवे | संपादन)\nसेल्ता दे व्हिगो (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-25T01:56:15Z", "digest": "sha1:JEDKOEN356DHCDGTCI766FQDN5325UPS", "length": 6836, "nlines": 54, "source_domain": "uranajjkal.com", "title": "मराठा आरक्षण संदर्भात विनायक मेटे यांची खासदार उदयनराजे अन् आमदार शिवेंद्रराजे भोसलेंसोबत खलबतं – उरण आज कल", "raw_content": "\nमराठा आरक्षण संदर्भात विनायक मेटे यांची खासदार उदयनराजे अन् आमदार शिवेंद्रराजे भोसलेंसोबत खलबतं\nसातारा : मराठा आरक्षण संदर्भात शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. ऑक्टोबर महिन्यात पुण्यात होणाऱ्या विचार मंथन बैठकीचे निमंत्रण देण्यासाठी विनायक मेटे आज साताऱ्यात आले होते. या वेळी मराठा समाजाच्या प्रश्नांवर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्या बरोबर विनायक मेटे यांनी सविस्तर चर्चा केली. मराठा आरक्षणाच्या लढाईचं नेतृत्व कोणी करावं संभाजीराजे की उदयनराजे या दृष्टीनेही आजची भेट महत्वाची मानली जात आहे.\nया भेटीनंतर बोलत असताना विनायक मेटे म्हणाले मराठा आरक्षणाबाबत समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी आज मी शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. त्या दोघांनाही मराठा विचारमंथन बैठकीचे निमंत्रण दिले. दोघेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा समाजाला या बैठकीत दिशा देण्याचे काम त्यांनी करावे असे आवाहन केल्यानंतर दोघांनीही या बाबत संमती दर्शवल्याचे यावेळी विनायक मेटे यांनी सांगितले.\nमराठा समाजातील आमदार सोशल मीडियावर होतायेत ट्रोल\nया भेटीबाबत बोलत असताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, की मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणून संघटित लढा देण्याचे काम येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यामधील बैठकीत होणार आहे. या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहणार असून जो निर्णय समाज घेईल त्या निर्णयाबरोबर मी असेन.\nनेतृत्व कुणी करावे हे महत्वाचे नाही तर.. : खासदार उदयनराजे\nतर उदयनराजे म्हणाले, मराठा समाजाने कधीही कुणाचे आरक्षण मागितले नसून स्वतः च्या हक्काच्या आरक्षणाची मागणी केली आहे. 3 तारखेला होणाऱ्या बैठकीसाठी मी स्वतः उपस्थित राहणार आहे. न��तृत्व कुणी करावे हे महत्वाचे नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महत्वाचे आहे. या प्रश्नांची दखल कुणी घेतली नाही तर उद्रेक होईल. याला जबाबदार कोण असा सवाल उदयनराजे यांनी उपस्थित केला आहे.\nMaratha Andolan | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील घरासमोर मराठा आंदोलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/07/961-26.html", "date_download": "2021-07-25T04:11:45Z", "digest": "sha1:3T6EK6Q5WICYRQAIO75QXXB6DP6V3G3B", "length": 4157, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "961 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n961 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 26 बाधितांचा मृत्यू\nजुलै ०६, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 961 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 26 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे.\nतसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 0 (181), कराड 12 (893), खंडाळा 1 (153), खटाव 2 (465), कोरेगांव 2 (378), माण 0 (279), महाबळेश्वर 0 (84), पाटण 1 (299), फलटण 4 (461), सातारा 3 (1230), वाई 0 (302) व इतर 1 (69), असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 4794 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/07/blog-post_92.html", "date_download": "2021-07-25T03:41:48Z", "digest": "sha1:V4COMYOXHHIKHDOYSUEHNGYOVIYNHHFK", "length": 8375, "nlines": 47, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "अक्षर अभंग उपक्रमातून डाॅ.संदीप डाकवे यांचा वारी अनुभवण्याचा प्रयत्न", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nअक्षर अभंग उपक्रमातून डाॅ.संदीप डाकवे यांचा वारी अनुभवण्याचा प्रयत्न\nजुलै १८, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nतळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nसंतवचनाप्रमाणे सुखाचा सोहळा म्हणजे वारी. वारी म्हणजे अनेक गोष्टींचा मिलाफ. वारीत अनेक कलावंत आपली कला सादर करीत वारकऱ्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतात. परंतू यंदाही कोरोनाच्या महामारीमुळे पंढरपूरची आषाढी वारी रदद् करण्यात आली. वाखरी येथील तिसऱ्या उभ्या रिंगणावेळी आपली कला गेली 5 वर्षापासून सादर करणाऱ्या डाॅ.संदीप डाकवे या कलावंताला देखील दुःख झाले आहे. यावेळी घरीच जड अंतःकरणाने अक्षर अभंग वारी उपक्रम राबवत विठूरायाच्या चरणी आपली कला सादर करत आहेत.\n‘‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने \nशब्दांचीच शस्त्रे यत्ने करु \nशब्दचि आमुच्या जीवाचे जीवन \nशब्द वाटू धन जन लोका \nतुका म्हणजे पाहा शब्दचि हा देव \nशब्देंचि गौरव पुजा करु 3\nजगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘आमचे घरी शब्दरुपी धन असून आमचे रत्ने आहेत. जसे रत्न चमकदार असते ते आपल्या तेजाने परिसर उजळून टाकते तसे आमचे शब्द रुप रत्ने ज्ञानरुप तेज निर्माण करते. या शब्द रुप रत्नांचीच आम्ही प्रयत्न पूर्वक शस्त्रे करु. शब्द हे आमच्या जीवाचे जीवन आहे. शब्द हे धन असून तेच आम्ही जन लोकात वाटणार आहे. शब्द हाच देव आहे अशा शब्द रुपी देवाची पूजा शब्दांनीच गौरव करुन वाटूया’’\nया अभंगाच्या धर्तीवर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील कॅलिग्राफर डाॅ.संदीप डाकवे यांनी सुलेखनातून संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाल्यापासून सोशल मिडीयावर अभंग आळवले आहेत. आषाढी एकादशीपर्यंत त्याचा हा उपक्रम सुरु राहणार आहे. अभंग लिहीत असलेल्या पेपरवर डाव्या बाजूला वार व दिनांक तर उजव्या बाजूला तिथी लिहली आहे. त्याखाली सुंदर अक्षरात अभंग लिहले आहेत. रोज एक अभंग घेवून सुलेखन करुन ते सोशल मिडीयावर पोस्ट केले जातात. वारीत प्रत्यक्ष सहभागी होता येत नाही म्हणून ‘अक्षर अभंग वारी’ हा अनोखा उपक्रम त्यांनी राबवला आहे.\nसदर उपक्रम राबवताना डाॅ.संदीप डाकवे यांना शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अँड. जनार्दन बोत्रे, प्रा.ए.बी.कणसे, बाळासाहेब कचर���, वडील राजाराम डाकवे, आई सौ.गयाबाई डाकवे, पत्नी सौ.रेश्मा डाकवे, चि.स्पंदन डाकवे यांनी विशेष सहकार्य मिळाले आहे.\nगत 5 वर्षापासून पंढरपूर वाखरी येथील उभ्या रिंगणाचा अमृतमय क्षण बघितल्यामुळे अशा पध्दतीचे वारीवर काहीतरी करावे, अशी प्रेरणा मिळाल्याचे डाॅ.संदीप डाकवे यांनी सांगितले. दररोज लिहलेल्या या अभंगामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.\nडाॅ.संदीप डाकवेंनी यापूर्वी वारीच्या अनुषंगाने राबवलेले उपक्रम :\nटी शर्टवर विठूरायाचे चित्र\nमोरपिसावर संत तुकारामांचे चित्र\nशब्दात विठ्ठलाच्या चित्रांचे रेखाटन\n16 फुट बाय 2 फुट आकाराच्या पोस्टरातून वारकऱ्यांना शुभेच्छा\nघराच्या भिंतीवर 14 फूट बाय 6 फूट आकारात वारीचे भव्यदिव्य चित्र\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/thousands-of-asha-volunteers-and-group-promoters-in-the-state-should-get-justice-dr-raghunath-kuchik-nrpd-143314/", "date_download": "2021-07-25T02:32:13Z", "digest": "sha1:ET4JB2DTL2OUB4HNLFOCXYQ66RRP5IGB", "length": 15085, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Thousands of Asha volunteers and group promoters in the state should get justice - Dr. Raghunath Kuchik nrpd | राज्यातील हजारो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून द्यावा – डॉ. रघुनाथ कुचिक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या न���गरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेराज्यातील हजारो आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना न्याय मिळवून द्यावा – डॉ. रघुनाथ कुचिक\nमहाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली. यामध्ये आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी जबाबदारीने आपले काम पार पाडले, परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वेळीच त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज -डॉ. कुचिक\nपुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य सरकारने जी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमध्ये आशा स्वयंसेविकांचा व गटप्रवर्तकांचा सक्तीने समावेश करून घेण्यात आलेला आहे. परंतु कोरोना महामारी मध्ये काम करणारे आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांना अधिक प्रोत्साहन भत्ता दरमहा दिला जात असून अल्प मानधनावर कार्यरत आशा व गटप्रवर्तकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला वेळेत मिळत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबांची आर्थिक कोंडी होत आहे. त्यामुळे कोरोना काळात अल्प मानधनामध्ये काम करत असणाऱ्या अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध योजना मिळण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी त्वरित लक्ष घालण्याची मागणी राज्याचे किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ कुचिक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली.\nराज्यातील आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समिती यांचे निवेदनाचे अनुषंगाने लिहिलेले राज्यभरातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन सरकारला दिले आहे. आरोग्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य आयुक्त इत्यादी सर्वांशी वेळोवेळी बैठका होऊनही अल्प मानधनामध्ये काम करत असणाऱ्या आशा स्वयंसेविकांना व गटप्रवर्तकांना आजपर्यंत योग्य मानधन, आरोग्य सुविधा, विमा योजना यासारख्या विविध योजना मिळालेल्या नसल्यामुळे त्यांचे शोषणच केले जात असल्याचे निदर्शनास येत असल्याचे डॉ. कुचिक म्हणाले.\nमहाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्यावतीने राज्यभरातील ६४ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गटप्रवर्तक संपावर जात असल्याच्या संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. महाराष्ट्र राज्यात कोरोना प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली. यामध्ये आशा गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी जबाबदारीने आपले काम पार पाडले, परंतु त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने वेळीच त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे डॉ. कुचिक म्हणाले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/mns-district-president-became-the-basis-of-accident-victims-nrab-151825/", "date_download": "2021-07-25T01:59:37Z", "digest": "sha1:VD4QHTH65IMOHDNU3URKSH2WREPQPRA6", "length": 12798, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "MNS district president became the basis of accident victims nrab | मनसेचे जिल्हाध्यक्ष बनले अपघातग्रस्ताचा आधार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसातारामनसेचे जिल्हाध्यक्ष बनले अपघातग्रस्ताचा आधार\nखटाव तालुक्यातील खातगुण गावात राहणारा विक्रम लावंड हा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. घरची परिस्थिति हालाखीची असल्यामुळे तो मोलमजूरी करुन घर चालवत होता. परंतु एसटी बसच्या अपघातात त्याला एक पाय गमवावा लागला. त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. ही गोष्ट मनसेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना समजताच पाटील यांनी त्याला कृत्रिम पाय बसवण्यासाठी आर्थिक मदत केली.\nवडूज : सद्य परिस्थितीत गरिबांना संकटकाळी आधार देणारे बोटांवर मोजण्यासारखेच आहेत. पण सतत काही ना काही उपक्रमात सक्रिय असणारे मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील मात्र नेहमीच चर्चेत असतात. मग कोरोना पार्श्वभूमीवर गरीब कुटुंबातील लोकांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप असो, वा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या व्यक्तीना आर्थिक मदत असो. असंच अजून एक सामाजिक कार्य पाटील यांनी केलं आहे.\nखटाव तालुक्यातील खातगुण गावात राहणारा विक्रम लावंड हा गरीब कुटुंबातील मुलगा आहे. घरची परिस्थिति हालाखीची असल्य���मुळे तो मोलमजूरी करुन घर चालवत होता. परंतु एसटी बसच्या अपघातात त्याला एक पाय गमवावा लागला. त्याच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता. ही गोष्ट मनसेचे सातारा जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांना समजताच पाटील यांनी त्याला कृत्रिम पाय बसवण्यासाठी आर्थिक मदत केली. या मदतीमुळे विक्रम अगदी भारावून गेला. धैर्यशिल पाटील यांनी इतर सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांना विक्रमला मदत करण्याचे आवाहन केले. यावेळी सागर कट्टे, नानासो कट्टे, प्रथमेश नवले, कुलदीप माने, बालाजी माने, युवराज पाटील, चंद्रकांत सावंत, राहुल भोसले व मनसैनिक उपस्थित होते.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/farmtrac/farmtrac-60-34274/40433/", "date_download": "2021-07-25T03:46:21Z", "digest": "sha1:ZL5EN5ANGXP3YU5NHG4F7BEQEH25HTIV", "length": 23192, "nlines": 250, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले फार्मट्रॅक 60 ट्रॅक्टर, 2009 मॉडेल (टीजेएन40433) विक्रीसाठी येथे बठिण्डा, पंजाब- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा फार्मट्रॅक 60 @ रु. 3,35,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 2009, बठिण्डा पंजाब.\nसोनालिका DI 750 III आरएक्स सिकन्दर\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nसेम देउत्झ-फहर अॅग्रोमॅक्स 50 E\nजॉन डियर 5060 E - 2WD ए.सी. केबिन\nमहिंद्रा 585 डीआय सरपंच\nन्यू हॉलंड 3600 टीएक्स हेरिटेज एडिटशन\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान ��ाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/tdb_templates/date-template-default-pro/", "date_download": "2021-07-25T02:05:50Z", "digest": "sha1:2G24ZPJWBAFDFIHMNP2NITPYAAQNMPA2", "length": 5341, "nlines": 143, "source_domain": "beedreporter.com", "title": "Date Template - Default PRO - Beed Reporter", "raw_content": "\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n’खिचडी करून खाता यावी म्हणून पूरग्रस्तांना तांदूळ, डाळ व रॉकेल देणार’\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्ह��धिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T01:58:06Z", "digest": "sha1:LBZ5GWYMLX5E42WNMBNTSRON3ZUX6IHA", "length": 15046, "nlines": 87, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "सोनालिकाने कोविड - १९ च्या दरम्यान डीलर्स आणि त्यांच्या कर्मचार्यांनादोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली -", "raw_content": "\n‘सावळे सुंदर रूप मनोहर’ गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम सॉंग मध्ये\n‘मुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nमुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे महापुजेसाठी पंढरपुरात दाखल\nमानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nजगामध्ये अस्तित्वात आहेत जीवजंतूंच्या अशाही प्रजाती\nसोनालिकाने कोविड – १९ च्या दरम्यान डीलर्स आणि त्यांच्या कर्मचार्यांनादोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली\nMay 21, 2021 May 21, 2021 cmnewsindia\t0 Comments\tसोनालिकाने कोविड - १९ च्या दरम्यान डीलर्स आणि त्यांच्या कर्मचार्यांनादोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली\nसोनालिकाने कोविड – १९ च्या दरम्यान डीलर्स आणि त्यांच्या कर्मचार्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली\nपुणे, २१ मे २०२१:कोव्हिड -१९ महामारीने भारतातील बहुतांश राज्यांमध्ये हाहाःकार केला असून आता या महामारीची दुसरी, जिच्या परिणामांचा अंदाजच लावता येत नाही , अशी लाट आली आहे. या वातावरणात सोनालिकाच्या कुटुंबातील सर्वाना (कर्मचारी, व्यावसायिक भागीदार, डीलर कडील कर्मचारी) कोरोना चा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फटका बसण्याची भीती आहे. यामुळे, भारतातील सर्वात वेगवान वाढ नोंदविणारी आणि सर्वात जास्त ट्रॅक्टर निर्यात करणारी कंपनी या नात्याने कंपनीच्या कर्मचारी वर्गातील प्रत्येकजण अनपेक्षित शारीरिक अथवा आर्थिक हानीपासून सुरक्षित असवा याची खबरदारी घेणे ही सोनालिकाला स्वतःची जबाबदारी वाटते.\nव्यावसायिक भागीदार आणि कर्मचारी यांच्या आरोग्य आणि खुशालीला सोनालिका उद्योगसमूह सर्वोच्च प्राधान्य देतो आणि या सर्वाना आपल्या कुटुंबाचे सदस्य मानतो. सोनालिका ने आपल्या डीलर कडील कर्मच-यांना या संकट काळात आशावादी ठेवण्यासाठी त्यांच्या कोव्हिड -१९ साठीच्या वैद्यकीय उपचारांचा खर्च भागवण्याचे ठरवले आहे. याशिवाय एखाद्या कर्मचा-याचा या आजाराने मृत्यू झाल्यास आर्थिक मदतही देऊ केली आहे. यासाठी सोनालिका ने पुढील तरतुदी जाहीर केल्या आहेत\nवैद्यकीय खर्चासाठी अर्थसाह्य : डीलरशिप मधील कर्मचा-याला कोव्हिड =१९ ची बाधा झाल्यास रु. २५००० पर्यंतचा वैद्यकीय उपचार खर्च कंपनी देईल. ही मदत अशा कर्मचा-यांसाठी आधी जाहीर केलेल्या वार्षिक रु. ५०००० च्या विविध साह्य योजनांच्या व्यतिरिक्त आहे.\nडीलर चा किंवा त्याच्या एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाल्यास अर्थसाह्य : अशा व्यक्तीच्या कुटुंबीयांना रु. २ लाख पर्यंतची मदत सोनालिका तर्फे दिली जाईल. यामुळे संबंधित कुटुंबाला त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या कायमच्या वियोगाने होणा-या दुःखापासून थोडा दिलासा मिळेल.\nसोनालिका उद्योगसमूहाचे कार्यकारी संचालक श्री रमण मित्तल याविषयी म्हणाले, कोव्हिड महामारीची दुसरी, जिच्या परिणामांचा अंदाजच लावता येत नाही , अशी लाट आली आहे आणि दुर्दैवाने तिचा आमच्या अनेक व्यावसायिक भागीदार आणि कर्मचारी यांना फटका बसला आहे. यामुळे होणारे नुकसान आर्थिक साह्यातुन भरून निघणे शक्य नाही, परंतु वैद्यकीय खर्चसाठी २५००० रुपये आणि मृत्यू झाल्यास २ लाख रुपये अशा आर्थिक साह्यामुळे कर्मच-याच्या कुटुंबीयांना दिलासा मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.\nते पुढे म्हणाले , कोव्हिड -१९ पासून सुरक्षित राहण्याशी संबंधित काळजी घेण्याचे आम्ही प्रत्येकालाच आवाहन करतो, परंतु सोनालिका कुटुंबियातील सर्वांचे मानसिक स्वास्थ्य स्थिर असावे आणि त्यातूनच या महामारीच्या संकटातून आपल्याला बाहेर पडता येईल अशी अशाही करतो.\nसोनालिका ने एप्रिल २०२१ पासूनच आपल्या भारतभरातील कर्मचारी वर्गासाठी लसीकरण मोहीम स्वखर्चाने सुरु केली आहे. या व्यतिरिक्त आता जाहीर केलेल्या अर्थ साह्यामुळे सोनालिका ��रिवारातील सर्वांना आणखी दिलासा आणि मनःशांती मिळेल.\n← पुणेकरांचे लसीकरण जलदगतीने करण्यासाठी 353 नाही तर 302 घ्यायचीही तयारी – आबा बागुल\nराजीव गांधी पुण्यतिथी निमित्त रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅस वाटप →\nरविंद्र गोलर ठरले सर्वोत्कृष्ट रिजन चेअरपर्सन\nफूड पॅकेट हायटेक पद्धतीने घरपोच देणार – गुरुजी रघुनाथ येमुल\n‘भक्ती-शक्ती’ संकल्पनेवरील २ -या कीर्तन महोत्सवाला प्रारंभ- राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.चारुदत्त आफळे यांची कीर्तने ; न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूट तर्फे आॅनलाईन पद्धतीने विनामूल्य आयोजन\n‘सावळे सुंदर रूप मनोहर’ गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम सॉंग मध्ये\n‘सावळे सुंदर रूप मनोहर’ गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम सॉंग मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने सॉंग सिटी\n‘मुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\n‘सावळे सुंदर रूप मनोहर’ गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम सॉंग मध्ये\n‘सावळे सुंदर रूप मनोहर’ गाण्याच्या निमित्ताने ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड पहिल्यांदाच दिसणार अल्बम सॉंग मध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने सॉंग सिटी\n‘मुड्स’ Unpredictable’ या मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला\nमानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने\nखा. अमोल कोल्हे यांचा शिवसेनेवर निशाणा\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T04:11:08Z", "digest": "sha1:M5XATO62F6GL3XIXX3RBTUBPPPYXCEKX", "length": 2457, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:फ्रांसचे पंतप्रधान - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"फ्रांसचे पंतप्रधान\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१५ रोजी १७:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.umcod.org/topic/creating-pages-with-wordpress-how-to-make-a-wordpress-blog-step-by-step-2020/", "date_download": "2021-07-25T03:50:39Z", "digest": "sha1:LYCH6GF6RQ4XBQXM6U4BZKHA363QTCO2", "length": 14805, "nlines": 36, "source_domain": "mr.umcod.org", "title": "वर्डप्रेससह पृष्ठे तयार करणे | 2020 वर्डप्रेस ब्लॉग कसा बनवायचा ०९ एप्रिल २०२०", "raw_content": "\nवर्डप्रेससह पृष्ठे तयार करणे | 2020 वर्डप्रेस ब्लॉग कसा बनवायचा\nवर पोस्ट केले ०९-०४-२०२०\nवर्डप्रेससह पृष्ठे तयार करणे | 2020 वर्डप्रेस ब्लॉग कसा बनवायचा\nवर्डप्रेस वेबसाइट वर्कशॉप मॉड्यूल 5\nवर्डप्रेससह स्थिर पृष्ठे कशी तयार करावी\nवर्डप्रेस वर्डप्रेसच्या मास्टरिंग अनिवार्यतेमध्ये आपले स्वागत आहे जिथे आपण आपल्या नवीन सेल्फ-होस्ट केलेल्या वर्डप्रेस साइटच्या विविध वैशिष्ट्यांद्वारे आणि कार्ये पार पाडत आहोत जेणेकरून आपण आपल्यास आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीवर आणि आपल्याकडे असलेल्या आपल्याकडे असलेल्या प्रत्येक साधनाची गती पूर्ण करण्यास तयार आहात. आपल्या वर्डप्रेस साइटसह द्रुतगतीने प्रारंभ करण्याद्वारे जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी.\nहा व्हिडिओ आम्ही पृष्ठ विभागात उडी मारणार आहोत. चला पुढे जाऊ आणि अगदी आत जा. आपण जसे पाहू शकता की साइडबारमध्ये आम्ही डॅशबोर्ड कव्हर केले आहेत, आम्ही पोस्ट कव्हर केल्या आहेत.\nहा व्हिडिओ, आम्ही पृष्ठे कव्हर करणार आहोत. एखादी दीर्घ कथा लहा��� पृष्ठे पोस्टसाठी अगदी, अगदी तशाच प्रकारे कार्य करण्यासाठी. आमच्या येथे असलेल्या भिन्न पृष्ठांसाठी आपण आमच्या अनुक्रमणिका पृष्ठावर येथे पहाल, लेआउट अगदी समान आहे.\nअशा दोन गोष्टी आहेत ज्या थोड्या वेगळ्या आहेत. आपल्या वेबसाइटवर आपली सर्व पृष्ठे सूचीबद्ध आणि प्रदर्शित केली जातील. आपल्याकडे फिल्टरिंग आणि बल्क अॅक्शनपर्यंत समान वैशिष्ट्ये आहेत ज्या आपण या प्रकारच्या गोष्टी लागू करू शकता.\nआपण पोस्ट विभागात ज्याप्रकारे आहात त्याप्रमाणे येथे देखील आपल्याकडे शोधण्याची क्षमता आहे. आम्ही या व्हिडिओमध्ये एक नवीन पृष्ठ तयार करण्यात पुढे जाऊ आणि त्यामध्ये तिकडे जाऊ. आम्ही येथे जाऊ आणि Newड न्यू वर क्लिक करा.\nही अशी सामग्री आहे जी आपल्याला खरोखर परिचित वाटेल. येथे आपल्याकडे शीर्षक फील्ड आहे. पुन्हा आमच्याकडे आपले टेक्स्ट फील्ड आहे, जिथे आपण आपली सर्व सामग्री तयार करतो, जिथे आपण आपले सर्व मजकूर ठेवणार आहोत.\nआम्ही आमची सर्व सामग्री त्याच्या विविध विभागांमध्ये विभागून, दुवे ठेवणे, ठळक मजकूर पाठवणे, मजकूर तिरकस करणे, अशा प्रकारच्या सर्व गोष्टी येथे या भागात येथे हाताळल्या आहेत, बाजूला, हे विभाग आहेत. खूप सारखेच होणार आहे. आपण या प्रकाशनाच्या ब्लॉकमध्ये पाहिलेली सर्व वैशिष्ट्ये पोस्ट विभागात होती त्याप्रमाणेच आहेत.\nवर्डप्रेसमध्ये पृष्ठांसह सामग्री सिलो तयार करत आहे\nआपल्याकडे जे काही होते ते येथे वेळापत्रक असण्याची क्षमता, मसुदा म्हणून सेट करण्याची क्षमता इत्यादि प्रमाणे पुढे जाईल. इथली मुख्य गोष्ट जी थोडी वेगळी असणार होती ते हे पृष्ठ विशेषता आहे. आपल्याकडे पृष्ठास सामग्री सिलोमध्ये स्टॅक करण्याची क्षमता आहे, आपण इच्छित असल्यास या विशिष्ट विभागात.\nउदाहरणार्थ, आपण आपले एक पृष्ठ इतर अनेक पृष्ठांचे मूळ पृष्ठ म्हणून सेट करू शकता. उदाहरणार्थ, आपल्याला सेवा पृष्ठ आवडत असल्यास, आपल्या व्यवसायाने ऑफर केलेल्या विविध प्रकारच्या सेवांसाठी हे एक मूळ पृष्ठ आहे. कदाचित आपल्याकडे पाच किंवा सहा भिन्न सेवा असतील तर मुख्य सेवा पृष्ठ त्या भिन्न सेवांसाठी मूळ पृष्ठ असेल.\nखरोखर येथे हे कार्य येथे सुलभ करेल. तर आपण त्या त्या पृष्ठांच्या अनुक्रमात जिथे दिसते तिथे क्रमवारी लावा. जेव्हा आपण वर्डप्रेससह प्रारंभ करीत असतो तेव्हा बरेच पृष्ठ श्रे���ीकरण करण्याची आवश्यकता नसते.\nया व्हिडिओच्या उद्देशाने, आम्ही याबद्दल खरोखर जास्त काळजी करणार नाही. आम्ही फक्त वैशिष्ट्ये आणि कार्ये पार करत आहोत. पुन्हा, आपल्याकडे सामग्री असणे आवश्यक आहे जेणेकरून आपल्यास आपली स्वयंचलित-वर्डप्रेस साइट मिळेल आणि चालू असेल आणि आपल्या सामग्रीस क्रॅंक करणे प्रारंभ करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी असतील.\nयेथे मी फक्त काही प्लेसहोल्डर मजकूर मध्ये कॉपी केले आहे जेणेकरुन आम्ही पोस्ट विभागातील पूर्वी पहात असलेल्या या संकल्पना, त्याच संकल्पना कशा प्रतिक्रिया व्यक्त करतात ते आम्ही पाहू शकतो. आपण येथे हे करणार आहोत की आपण हे पहिले वाक्य येथे घेणार आहोत आणि येथे एक मोठे शीर्षक तयार करणार आहोत.\nवर्डप्रेस पोस्ट म्हणून मुख्यतः समान वैशिष्ट्ये\nपुन्हा, येथे सर्व वैशिष्ट्ये आणि कार्ये अगदी समान आहेत. यावेळी, मला एक मोठे पृष्ठ शीर्षक घालायचे होते जेणेकरून आपण पर्मालिंकचे काय होते ते पाहू शकाल. आपण येथे लक्षात घ्याल, मी शीर्षक इनपुट केले आहे आणि हे येथे लांबलचक बनवले आहे\nमी येथे काय करू शकते ते हे ट्रिम करते आणि ते फक्त लहान आणि गोड करते. आम्हाला त्यास काहीतरी वेगळे म्हणायचे आहे. आम्ही वर्डप्रेस पोस्ट व्हिडिओमध्ये आपल्यासाठी डॅश स्वयंचलितपणे कसे समाविष्ट करणार आहोत याबद्दल आम्ही बोलत आहोत जेणेकरुन आम्ही ते येथे करणार आहोत.\nमी जे काही केले ते फक्त या संपादन बटणावर क्लिक करा आणि मग ठीक दाबा. वर्डप्रेस हायफेनेटिंगची काळजी घेतो की माझ्यासाठी, बाकी सर्व काही चांगले आहे, आपल्याकडे अतिरिक्त पृष्ठ पर्यायांच्या बाबतीत येथे आहे.\nआमच्याकडे तेथे ऑफर करण्यासारख्या बर्याच गोष्टी नसल्या तरी आम्ही पोस्ट विभागात ज्या प्रकारच्या गोष्टी करतो त्या प्रकारच्या किंवा अशाच प्रकारच्या गोष्टी आम्ही करू शकतो. हा पोस्ट सामग्री प्रकार आहे तो वापरण्यास खरोखर खूपच सुलभ आहे.\nया गोष्टी आपण आपल्या मेनूमध्ये वापरणार आहोत आणि आम्ही मेनूबद्दल काय बोलू आणि एकदा मेनू पोस्ट प्रकारात गेल्यावर आम्ही काय करणार नाही.\nहा एक छोटा आणि गोड व्हिडिओ आहे. पृष्ठे कशी तयार करावी आणि ती कशी कार्य करतात याबद्दल अगदी द्रुतपणे आपल्याला खरोखर दाखवायचे होते, अगदी तसेच पोस्ट देखील कार्य करतात याबद्दल.\nगूगल प्लसवर कसे अनलॉक करावेकसे लिहायचे कॅन्टोन्स मध्ये धन्यवादईकॉमर्स मोबाइल अॅप (Android आणि iOS) तयार करण्यासाठी किती किंमत आहे यशस्वी वेबसाइटसह मी पैसे कसे कमवू यशस्वी वेबसाइटसह मी पैसे कसे कमवू वेबसाइट डिझाइन आणि विकासासाठी डिझाइन फर्म किती शुल्क आकारते वेबसाइट डिझाइन आणि विकासासाठी डिझाइन फर्म किती शुल्क आकारते सीएसएस सह मी \"सरासरी\" ते \"महान\" कसे जाऊ सीएसएस सह मी \"सरासरी\" ते \"महान\" कसे जाऊ प्रोग्रामर होण्यासाठी मी कसा तयार होऊ प्रोग्रामर होण्यासाठी मी कसा तयार होऊ क्रोमबुक क्रॅश कसे करावे\n2020 मध्ये स्क्रॅचपासून 6 फिगर ऑनलाईन व्यवसाय कसा सुरू करावा (माझा ऑनलाईन स्टार्टअप सह)प्रभावी बदल व्यवस्थापन आराखडा कसा तयार करावायशस्वीरित्या कंपनी कशी वाढवायचीलोक सहजपणे घेऊ शकतात अशी सामग्री कशी तयार करावीलोक सहजपणे घेऊ शकतात अशी सामग्री कशी तयार करावीसर्वोत्कृष्ट रकमेवर आपले घर द्रुतगतीने कसे विक्री करावे याबद्दल मदत करणारी रणनीतीव्यवसाय प्रक्रियेचे डिजिटलायझेशन कसे करावेघाबरून जागे कसे व्हायचेकोनाडा प्रेक्षकांसाठी सोशल मीडिया मोहीम कशी तयार करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscexams.com/science-practice-paper-76/", "date_download": "2021-07-25T02:07:35Z", "digest": "sha1:TNPS77TSCHLCER2KHBOQX2LZBAJHYPUZ", "length": 23173, "nlines": 592, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "विज्ञान सराव पेपर 76 - MPSCExams", "raw_content": "\nविज्ञान सराव पेपर 76\nव्यक्तिविशेषसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 76\nविज्ञान सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का\nप्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nLeaderboard: विज्ञान सराव पेपर 76\nविज्ञान सराव पेपर 76\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nविषमज्वर (टायफॉईड) कोणत्या औषधामुळे बरा होतो \nचिकणगुणिया कोणता डास चावल्यामुळे होतो \nमानवी आहारात महत्वपूर्ण असणाऱ्या पोषकतत्वामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम त्यांचे इलेक्ट्रोलाइट्स मीठ व पोटॅशियम असतात.\nतंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो \nसिकलनेस, अॅनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे \nमाणसाच्या शरिरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते \nभरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता \nएखादया व्यक्तीचा रक्तगट.. …….यावरून ठरतो.\nमानवी आहारात महत्वपूर्ण असणाऱ्या पोषकतत्वामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम त्यांचे इलेक्ट्रोलाइट्स मीठ व पोटॅशियम असतात.\nतंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो \nसिकलनेस, अॅनिमिया हा रोग कशाशी संबंधित आहे \nमाणसाच्या शरिरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते \nभरपूर प्रमाणात अ जीवनसत्व देणारा पदार्थ कोणता \nरक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे\nएखादया व्यक्तीचा रक्तगट.. …….यावरून ठरतो.\nमानवी आहारात महत्वपूर्ण असणाऱ्या पोषकतत्वामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम त्यांचे इलेक्ट्रोलाइट्स मीठ व पोटॅशियम असतात.\nतंबाखूमध्ये कोणता पदार्थ असतो \n…………… जीवनसत्व, याला सायनोकोबालामिन पण म्हणतात.\nजर 3200 किलोमीटर उंचीवर गेले असता गुरुत्वरणाची किंमत काय असेल (जर पृथ्वीवर 8 ची किंमत 10 असेल.)\nपृथ्वीचा आकार आणि यांमुळे पृथ्वीवर असणाऱ्या वस्तूवरील गुरूत्वाकर्षण बलाची किंमत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी असते.\nसूर्यमालेतील एका ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून मूक्त होण्यासाठी (Escape Velocity) 2 कि.मी/सेंकद एवढी गती वस्तूला दयावी लागते. तेव्हा त्या ग्रहाच्या भोवती फिरणाऱ्या वस्तूचा कक्षावेग (Orbital Velouity) किती असेल \nजर एखादी वस्तु पृथ्वीच्या खोलात मधोमध नेली असता गुरुत्वरणावर काय परिणाम होईल.\nपृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हे सध्याच्या अंतराच्या एक चतुर्थांश असले असते तर आपला वर्षभराचा कालावधी हा सध्याच्या एका वर्षाच्या कालावधीच्या पट असेल.\nगारव्यासाठी रेफ्रीजरंट म्हणून काय वापरतात \nखालीलपैकी जीवाश्म इंधन (fossile fuel) कोणते \nजैव वायू (Biogas) मध्ये 60 टक्के प्रमाण ……वायूचे असते.\nकार्बन डाय-ऑक्साईड (carbon dioxide)\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nवाचा महाभरती सराव प्रश्नसंच 264\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nLeaderboard: विज्ञान सराव पेपर 76\nविज्ञान सराव पेपर 76\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्���्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nवाचा तलाठी भरती पेपर 224\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 106\nविज्ञान सराव पेपर 105\nविज्ञान सराव पेपर 104\nविज्ञान सराव पेपर 103\nविज्ञान सराव पेपर 102\nअंकगणित सराव पेपर 144\nअंकगणित सराव पेपर 143\nअंकगणित सराव पेपर 142\nअंकगणित सराव पेपर 141\nअंकगणित सराव पेपर 140\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 324\nपोलीस भरती सराव पेपर 323\nपोलीस भरती सराव पेपर 322\nपोलीस भरती सराव पेपर 321\nपोलीस भरती सराव पेपर 320\nमहाभरती सराव प्रश्नसंच 320\nमहाभरती सराव प्रश्नसंच 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 318\nमहाभरती सराव प्रश्नसंच 317\nतलाठी भरती पेपर 257\nआमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 7841930710 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन सराव प्रश्नासंच पाठवू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-foodpoint-sandhya-prabhune-marathi-article-marathi-article-1541", "date_download": "2021-07-25T03:16:05Z", "digest": "sha1:HPKXLLEWPZUY43ILVS2HJYLAC2K757H6", "length": 23473, "nlines": 140, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Sandhya Prabhune Marathi Article Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकढी गोळे, वडे, पराठे\nकढी गोळे, वडे, पराठे\nशुक्रवार, 11 मे 2018\n‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.\nसाहित्य : अडीचशे ग्रॅम कोथिंबीर, २ मोठे कांदे, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, जिरे, तिखट, मीठ हळद, काळा मसाला, साखर, लिंबू, सॅंडविच ब्रेड\nकृती : प्रथम कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवावी. पाणी निघून गेल्यावर पेपरवर पसरवून ठेवावी. कांदे बारीक चिरावे. हिरव्या मिरच्या, लसूण, आले, जिरे हे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावे खोबरे किसून लालसर परतावे. खसखस पाव वाटी चांगली भाजून घ्यावी. या ���ड्यांना चारोळी लागतेच. एक पेला बेसन, अर्धा पेला मैदा घेऊन त्यात हळद, मीठ, तीळ घालावे. तेलाचे कडकडीत मोहन घालावे व भज्याच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून ठेवावे. नंतर कोथिंबीर बारीक चिरावी. कढईत थोडे तेल घालावे. त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात हिंग व हळद घालून हिरवी मिरची, लसणाचे बारीक केलेला गोळा घालावा. तो परतल्यावर त्यात कांदा घालून परतावे. त्यात भाजलेला खोबऱ्याचा किस, खसखस, चारोळी घालावी. नंतर कढई खाली उतरून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. त्यात मीठ साखर घालून लिंबू पिळावे व सारण पसरट भांड्यात काढून गार होऊ द्यावे. बेडचे त्रिकोणी तुकडे करावे. प्रथम एका तुकड्याला गरम मसाला थोडा पाण्यात भिजवून लावावा. त्या तुकड्यावर कोथिंबिरीचे सारण चमच्याने पसरवून दुसरा त्रिकोणी तुकडा त्यावर दाबून बसवावा. तुकडा ठेवण्याआधी मैद्याच्या पेस्टनी तो पक्का बसवावा. नंतर सारण भरलेला ब्रेडचा तुकडा बेसनाच्या पिठात बुडवून मंद आचेवर गरम तेलात तळावे आणि चाळणीत उबे काढून ठेवावे. अशा वड्या तयार कराव्यात. गार झाल्यावर सॉस किंवा डाळ्यांच्या चटणीबरोबर खाण्यास द्याव्या.\nचटणी : फुटाण्याच्या डाळ्या, दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ, साखर घालावे. नंतर थोडे पाणी घालून मिक्सरने बारीक वाटावे. त्यात दही घालून चटणी एकजीव करावी. वरून तेल, हिंग, मोहरी, उडदाची डाळ हळद घालून फोडणी करून चटणीवर घालावी. वरून कोथिंबीर घालावी. खूपच चविष्ट चटणी होते.\nसाहित्य : थालीपिठाची भाजणी, तिखट, हळद, मीठ, तीळ, तेल, ओवा\nकृती : प्रथम भाजणीचे बारीक पीठ घ्यावे. साधारण दोन पेले पीठ घ्यावे. त्यात तिखट मीठ, हळद, तीळ, ओवा घालावे. नंतर त्यात तेलाचे कडकडीत मोहन घालावे व पीठ एक तास आधी घट्ट भिजवून ठेवावे. नंतर एका प्लॅस्टिक कागदावर वडे थापावे. पुरी करतो तसा गोल घ्यावा. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. एक-एक वडा मंद आचेवर तळून काढावा. वडे चाळणीत ठेवत जावे. म्हणजे त्यातील तेल निथळून जाईल. हे वडे आपण कुणाला फराळाला बोलवल्यास आधी करून ठेवू शकतो. दह्यात मीठ, साखर, तिखट व जिरेपूड घालावी. दही चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे व ते वड्यांसोबत खाण्यास द्यावे.\nभाजणी तयार करण्याची पद्धत : अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो ज्वारी, १ पाव मुगाची डाळ, १ पाव सालाची उडदाची डाळ, १ पाव चना डाळ, १ पाव चना डाळ, १ पेला तांदूळ, थ���डे गहू, थोडे जाड पोहे, धने, जिरे हे सर्व भाजून घ्यावे व चक्कीतून दळून आणावे. हिवाळ्यात हे सर्व पौष्टिक धान्याचे मिश्रण असते. खमंग असल्यामुळे मुलांना सर्वांना खूप आवडते. पोटभर खाणे असते.\nसाहित्य : दोन वाट्या वासाचे तांदूळ (चिनोर) मेतकूट, मीठ, साजूक तूप\nकृती : प्रथम तांदूळ धुवून ठेवावे. नंतर हा भात गंजात शिजवावा. पाणी गंजात टाकून त्यात मीठ टाकावे. नंतर शेवटी त्यात साजूक तूप व दोन चमचे मेतकूट टाकावे. चांगले भातवाढणीने हलवून त्यावर झाकण ठेवावे. खूपच सुंदर वास येतो. थंडीच्या दिवसात सर्वांना हा गरम भात आवडतो. रात्रीच्या वेळी हा भात मुलांना गरम गरम वाढावा. त्यावर पुन्हा साजूक तूप वाढावे. त्यामुळे भाताची लज्जत आणखी वाढते.\nसाहित्य : अडीचशे ग्रॅम छोटी वांगी (मसाल्याची) तिखट, हळद, मीठ, गूळ, काळा मसाला, मेथी पावडर, तेल, हिंग, कांदे, भाकरीचे पीठ\nकृती : प्रथम वांग्यांची मागील देठे थोडी थोडी काढून घ्यावीत. नंतर वांग्यांना चार चिऱ्या कराव्यात व वांगी पाण्यात टाकावी. नंतर ताटलीत काळा मसाला, तिखट, हळद मीठ, मेथी पावडर (मेथ्या) थोड्या तेलावर परतून घ्याव्यात. नंतर त्याची बारीक पूड करून घ्यावी. ती पूड व थोडा गूळ हे एकत्र करावे. त्या मसाल्यात थोडे तेल टाकावे. तो मसाला वांग्यात भरावा. नंतर जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यात हिंग टाकावा व मसाला भरलेली वांगी त्यात टाकावी. नंतर चमच्याने वांगी खाली-वर करावीत. त्यावर पाण्याचे झाकण ठेवावे. अगदी मंद आचेवर वांगी शिजू द्यावी. पाण्याच्या झाकणाने वाफेवर वांगी छान मऊ शिजतात त्यात नंतर कांदा जरा जाडसर चिरून त्यात टाकावे. कांदादेखील मंद आचेवर शिजतो. नंतर वांग्याचे लोणचे तयार होईल. त्यात कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. खूपच खमंग वांगी होतात. हे लोणचे दोन दिवस चांगले टिकते.\nकळण्याच्या भाकरीबरोबर छान लागते.\nकळणा तयार करण्यासाठी : ज्वारी १ किलो, सालाची उडदाची डाळ, थोडी सालाची मुगाची डाळ व भाजलेला मेथी दाणा त्यात टाकून ते दळून आणायचे व भाकरी करायची. थंडीच्या दिवसात खूपच छान असते.\nसाहित्य : आठ ते दहा भज्यांच्या लांब मिरच्या, नारळाचे ओले खोबरे, दाण्याचा कूट, लिंबू, साखर, जिरे, लसूण, मीठ, हळद, कोथिंबीर\nकृती : प्रथम मिरच्या धुवून घ्याव्यात. त्यांचे थोडे थोडे देठ काढून मिरचीला मधोमध चिरा द्याव्��ात. नंतर ओल्या खोबऱ्याचा चव, दाण्याचा कूट, लसूण, मीठ, हळद, थोडी साखर, थोडे पाणी घालून मिक्सरवर फिरवून घ्यावे. त्याचा गोळा तयार होईल. तो गोल एका ताटलीत काढून घ्यावा. नंतर प्रत्येक मिरचीत थोडा थोडा दाबून गोळा भरावा. जाड बुडाच्या कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग टाकून मोहरी तडतडल्यावर एक-एक मिरची त्यात हळूहळू ठेवावी. मंद आचेवर मिरच्या व्यवस्थित होऊ द्याव्यात. कढईवर झाकणे ठेवावे. त्यावर थोडे पाणी ठेवावे. म्हणजे वाफेवर मिरच्या खमंग होतील. तोंडी लावणेकरिता हा प्रकार खूप छान आहे.\nसाहित्य : ताजे ताक, चना डाळ, हिरव्या मिरच्या, जिरे, कोथिंबीर, मेथी दाणा, कढीपत्ता, साखर, मीठ\nकृती : प्रथम ताजे ताक घ्यावे. त्यात थोडे बेसन घालावे. रवीने घुसळावे. त्यात थोडी साखर, मीठ, कढीपत्ता व मिरची चिरून टाकावी. दोन वाट्या चना डाळ ५-६ तास भिजत घालावी. नंतर डाळ भिजल्यावर ती चाळणीत उपसून घ्यावी. त्यात जिरे, हिरव्या मिरच्या टाकून मिक्सरवर ती डाळ बारीक वाटून घ्यावी. नंतर वाटलेली डाळ एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. त्यात थोडे तिखट, हळद, कोथिंबीर, मीठ व साखर घालून सर्व एकजीव करावे. कढीला एका कढईत तूप टाकून जिरे, मेथीदाणा, मिरची व थोडी हळद टाकून फोडणी टाकावी. कढी जरा पातळ असावी. ती छान उकळ द्यावी. कढी उकळल्यानंतर त्यात वाटलेल्या डाळीचे थोडे लांब आकाराचे गोळे करावे. ते उकळलेल्या कढीत टाकावे. कढी उकळली की त्यात गोळे टाकल्यास ते कढईत फुटत नाहीत. गोळे मंद आचेवर कढीत शिजू द्यावे. नंतर कढईत व कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. जेवायला बसल्यावर गोळे ताटात वाढून घ्यावे. ते फोडावे म्हणजे बारीक करावे. त्यावर छान लसणाची फोडणी चमच्याने घ्यावी. हे गोळे भाकरीबरोबर व भातावरदेखील चांगले लागतात. गरम गरम कढी वाटीने प्यावी. थंडीच्या दिवसात छान लागते. ज्वारीची भाकरी करावी.\nसाहित्य व कृती : प्रथम कढईत साजूक तूप टाकून त्यात कणीक चांगली खमंग बाजून घ्यावी. २ वाट्या कणीक, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, वेलची, जायफळाची पूड. हे सर्व साहित्य खमंग भाजलेल्या कणकेत टाकावे. कणीक गरम असतानाच त्यात बारीक केलेला गूळ, वेलची पावडर, जायफळ पूड टाकावी व नीट एकत्र करून गरम गरम तूप लावलेल्या ताटात थापावी. त्यावर काजू, बेदाणा दाबून बसवावा व गरम असतानाच. त्याच्या वड्या पाडाव्या. या वड्या पौष्टिक असतात. मुलांना डब्यात देण्यास चां���ल्या असतात.\nसाहित्य : अर्धा किलो बटाटे, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ, साखर, कणीक, तेल, लिंबू, आले\nकृती : प्रथम बटाटे चांगले उकडून घ्यावे. नंतर ते उकडल्यावर बाहेर काढावे. बटाटे सोलून ते चांगले किसून घ्यावे. हिरव्या मिरच्या, जिरे, मिक्सरवर वाटून त्यात आले बारीक करावे. तो गोळा किसलेल्या बटाट्यात घालावा. त्यात तिखट, हळद, मीठ, साखर, कोथिंबीर घालावी. चांगले सर्व मिक्स करावे. तो गोळा बाजूला ठेवावा. नंतर कणकेत तेल व मीठ टाकून कणीक छान भिजवून ठेवावी. कणीक मुरल्यावर गॅसवर तवा तापत ठेवावा. कणकेच्या गोळा घेऊन त्यात बटाट्याचे सारणाचा गोळा ठेवावा. पूर्ण कणकेच्या गोळ्याचे तोंड बंद करून अगदी नाजूक हाताने गोळा लाटून पराठा करावा. नंतर तव्यावर टाकून प्रथम शेकून घ्यावा. दोन्ही बाजूला तेल सोडून गरम खरपूस पराठा तयार करावा. दह्यात मीठ, साखर, तिखट, जिरेपूड टाकून हलवून घ्यावे. त्याबरोबर पराठा घ्यावा. पोटभर खाणे होते. नंतर गरम आटवलेले दूध प्यावे. थंडीत चांगले वाटते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://blog.marathikattagermany.com/lockdown-soltitude-mkg-competition-2020/", "date_download": "2021-07-25T03:49:38Z", "digest": "sha1:BTK2BQXFOTDDXAXRVDSBG7PCV6RMOJDV", "length": 12942, "nlines": 23, "source_domain": "blog.marathikattagermany.com", "title": "कोरोना, एकांतवास, आणि ध्यान - शौनक कुळकर्णी - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)", "raw_content": "\nमराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०\nकोरोना, एकांतवास, आणि ध्यान - शौनक कुळकर्णी - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)\nनुकत्याच परीक्षा संपून, वसंत ऋतूला सुरु होत होता. नाताळादरम्यान भारतात जाऊन आल्याने मार्च जर्मनीतच घालवायचा होता. भारतात मराठी कवींकडून फक्त लेखी वर्णन ऐकलेल्या वसंताचं युरोपातलं लोभस रूप प्रेमात पडणारं आहे, हे हळू हळू दिसत चाललं होतं. आखेन बेल्जियम आणि हॉलंडच्या सीमेवर असल्याने बृग्स- अमस्टरडॅमच्या सहलीचं तसं नियोजनही झालं होतं, पण पाहता पाहता कोरोनाचा विळखा आखेनला पडला आणि सगळं काही ठप्प पडलं. शेजारचा हायडेलबर्ग जिल्हा जर्मनीतले वूहान म्हणून ओळखला जाऊ लागला. नियमित चालू असलेला जर्मन भाषेचा वर्गसुद्धा पुढील सूचनेपर्यंत र���्द करण्यात आला. बृग्सची सहल रद्द करावी लागली. आता घरातल्या घरात काय करावं, असा मोठा प्रश्न पडला होता. पहिल्या आठवड्यात रोज नवनवे पदार्थ करून झाले, जुन्या मित्रांना/ नातेवाईकांना फोन करून झाले. इतकेच काय तर एक दिवशी अगदी दिवाळी असल्यासारखं घर स्वच्छ करून टाकलं. पण हळू हळू आता पुढे काय हा प्रश्न सतावू लागला. दिवस पुढे जाईना. घरात स्वयंपाकाचे सर्व साहित्य होते, लॅपटॉप मध्ये भरमसाठ मोव्हीज, नेटफ्लिक्स, वाचायला उत्कृष साहित्य, अशी सगळी श्रीमंती होती. पण मनाने साथ सोडली आणि कशातच मन लागेनासे झाले. रात्रीची झोप कमी झाली. अवेळी झोपेने चिडचिड होऊ लागली. युटूबवर असेच भटकत असताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरांच्या ध्यानाबद्दल कळाले, आणि एकदा प्रयत्न करून पाहूया म्हणून ध्यानाला बसलो. पहिल्या ध्यानाशेवटी आलेला आराम खूप वेगळा होता, कदाचित इतके स्वादिष्ट पदार्थ खाऊन, किंवा नेटफ्लिक्सवर पाहिलेल्या सिरीज, किंवा कॉम्पुटर गेम्सपेक्षा खूप वेगळा. एक साधे सरळ ध्यान इतका आराम कसे देऊ शकते याविषयी कुतूहल वाटले. दिवसातून दोनदा श्री श्री स्वतः ध्यानाचे थेट नेतृत्व करत असल्याचे कळल्यावर मी आखेनमधील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शाखेला संपर्क साधला. जर्मनीत येण्याधी सुदर्शन क्रिया शिकून आल्याने मी लगेच रोजच्या क्रियेच्या ओन्लाईन मिटींग्स मध्ये सामील झालो. सुदर्शन क्रियेने कमालीचे ताजेतवाने वाटू लागले. हळू हळू गोडी लागत गेली. सकाळी साडे सात वाजता आणि दुपारी तीन वाजता असे दोनदा ध्यान, आणि संध्याकाळी क्रिया अशी दिनचर्या तयार झाली. ध्यान करणे म्हणजे नेमके काय करणे हा प्रश्न सतावू लागला. दिवस पुढे जाईना. घरात स्वयंपाकाचे सर्व साहित्य होते, लॅपटॉप मध्ये भरमसाठ मोव्हीज, नेटफ्लिक्स, वाचायला उत्कृष साहित्य, अशी सगळी श्रीमंती होती. पण मनाने साथ सोडली आणि कशातच मन लागेनासे झाले. रात्रीची झोप कमी झाली. अवेळी झोपेने चिडचिड होऊ लागली. युटूबवर असेच भटकत असताना आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरांच्या ध्यानाबद्दल कळाले, आणि एकदा प्रयत्न करून पाहूया म्हणून ध्यानाला बसलो. पहिल्या ध्यानाशेवटी आलेला आराम खूप वेगळा होता, कदाचित इतके स्वादिष्ट पदार्थ खाऊन, किंवा नेटफ्लिक्सवर पाहिलेल्या सिरीज, किंवा कॉम्पुटर गेम्सपेक्षा खूप वेगळा. एक ��ाधे सरळ ध्यान इतका आराम कसे देऊ शकते याविषयी कुतूहल वाटले. दिवसातून दोनदा श्री श्री स्वतः ध्यानाचे थेट नेतृत्व करत असल्याचे कळल्यावर मी आखेनमधील आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शाखेला संपर्क साधला. जर्मनीत येण्याधी सुदर्शन क्रिया शिकून आल्याने मी लगेच रोजच्या क्रियेच्या ओन्लाईन मिटींग्स मध्ये सामील झालो. सुदर्शन क्रियेने कमालीचे ताजेतवाने वाटू लागले. हळू हळू गोडी लागत गेली. सकाळी साडे सात वाजता आणि दुपारी तीन वाजता असे दोनदा ध्यान, आणि संध्याकाळी क्रिया अशी दिनचर्या तयार झाली. ध्यान करणे म्हणजे नेमके काय करणे त्यातून काय लाभ होतो त्यातून काय लाभ होतो याचा हळू हळू उलगडा होऊ लागला. ध्यान हा बहुदा अतिशय कंटाळवाणा किंवा क्लिष्ट असा विषय वाटतो. ध्यान हे साधारणतः मन एकाग्र करणे असा गैरसमज पसरलेला आहे. खरेतर ध्यान हे मुळात शरीराला तसेच मनाला विश्रांती देणे आहे. विश्रांती देणे हे जितके सोप्पे वाटते तितकेच कठीणही आहे. अध्यानस्थ शरीराची सर्वात विश्रांत अवस्था म्हणजे आपल्या झोपेत देखील, अनाहूतपणे आपले खूप स्नायू ताणलेले असतात. त्या स्नायूंना ताणून ठेवण्यात मनाची खूप उर्जा खर्चीली जात असते. अर्थात बऱ्याच वेळी आपण याविषयी सजगसुद्धा नसतो. ध्यान म्हणजे शरीरातील ताण मोकळा करून तो काही विशिष्ट बिंदूंवर अतिशय हलकेसे लक्ष ठेऊन विश्रांती घेणे आहे. हळू हळू ध्यानाचा सराव करत राहिल्यावर या ताणलेल्या स्नायूंविषयी आपण सजग होतो, आणि त्यांना मोकळे करणे सोप्पे होते. आता यावर अनेक प्रश्न विचारले जातात, शरीरातील ताण कसा मोकळा करायचा याचा हळू हळू उलगडा होऊ लागला. ध्यान हा बहुदा अतिशय कंटाळवाणा किंवा क्लिष्ट असा विषय वाटतो. ध्यान हे साधारणतः मन एकाग्र करणे असा गैरसमज पसरलेला आहे. खरेतर ध्यान हे मुळात शरीराला तसेच मनाला विश्रांती देणे आहे. विश्रांती देणे हे जितके सोप्पे वाटते तितकेच कठीणही आहे. अध्यानस्थ शरीराची सर्वात विश्रांत अवस्था म्हणजे आपल्या झोपेत देखील, अनाहूतपणे आपले खूप स्नायू ताणलेले असतात. त्या स्नायूंना ताणून ठेवण्यात मनाची खूप उर्जा खर्चीली जात असते. अर्थात बऱ्याच वेळी आपण याविषयी सजगसुद्धा नसतो. ध्यान म्हणजे शरीरातील ताण मोकळा करून तो काही विशिष्ट बिंदूंवर अतिशय हलकेसे लक्ष ठेऊन विश्रांती घेणे आहे. हळू हळू ध्यानाचा सराव करत राहिल्यावर या ताणलेल्या स्नायूंविषयी आपण सजग होतो, आणि त्यांना मोकळे करणे सोप्पे होते. आता यावर अनेक प्रश्न विचारले जातात, शरीरातील ताण कसा मोकळा करायचा स्वतःहून ध्यान करावे कि कोणाच्या मार्गदर्शनाखाली करावे स्वतःहून ध्यान करावे कि कोणाच्या मार्गदर्शनाखाली करावे यावर उत्तर- जसे लहान मुल खेळून थकून आल्यावर त्याला जशी झोप लागते, तसेच एक विशिष्ट स्वासनक्रिया केल्यावर शरीरातील ताण सुटणे खूप सोप्पे होते. त्या क्रियेचे नाव- सुदर्शन क्रिया. एकदाका ताण सोडता आला, ध्यानाच्या नेतृत्वाच्या सूचनांचा अवलंब करणे सोपे होते. विश्रांती आपोआप घडते, आणि ध्यानाची स्थिती आपोआप येते. पुढची दिशा ध्यानाचे मार्गदर्शक ठरवतात. मुख्य ध्यानस्थस्थिती हि खूप वयक्तिक बाब आहे, आणि तिचे वर्णन करणे अवघड आहे. हि स्थिती वाचून नव्हे तर प्रत्यक्ष करूनच अनुभवायला हवी. ध्यानाने काय घडते यावर उत्तर- जसे लहान मुल खेळून थकून आल्यावर त्याला जशी झोप लागते, तसेच एक विशिष्ट स्वासनक्रिया केल्यावर शरीरातील ताण सुटणे खूप सोप्पे होते. त्या क्रियेचे नाव- सुदर्शन क्रिया. एकदाका ताण सोडता आला, ध्यानाच्या नेतृत्वाच्या सूचनांचा अवलंब करणे सोपे होते. विश्रांती आपोआप घडते, आणि ध्यानाची स्थिती आपोआप येते. पुढची दिशा ध्यानाचे मार्गदर्शक ठरवतात. मुख्य ध्यानस्थस्थिती हि खूप वयक्तिक बाब आहे, आणि तिचे वर्णन करणे अवघड आहे. हि स्थिती वाचून नव्हे तर प्रत्यक्ष करूनच अनुभवायला हवी. ध्यानाने काय घडते एकाग्रता ध्यानाचा परिणाम आहे, ध्यानाची उत्पत्ती नाही.ध्यान करत राहिल्याने हळू हळू स्वभावात चांगला बदल घडत गेला.कोरोनाच्या साथीमुळे नकोसा वाटलेला एकांतवास ध्यानामुळे अतिशय आनंदमयी झाला. पाहता पाहता एकाग्रतादेखील वाढली, अभ्यास चांगला होऊ लागला. चिडचिड नाहीशी झाली. पुढील सेमेस्टरसुद्धा ऑनलाईन झाले, याचे दुःख न होता आनंद झाला. ध्यानामुळे आलेली दैनंदिन शिस्त आयुष्याला नवे वळण देणारी ठरली. ध्यानाची गोडी लागली कि जगात अशी कोणतीच गोष्ट उरत नाही, जी आनंद देत नाही. मन आणि वृत्ती संकुचित न राहता व्यापक होते. प्रतिकूलता आपलीशी करायचे धाडस येते. शेवटी जगातील कोणतीही परिस्थिती, अनुकूल असो किंवा प्रतिकूल हि क्षणभंगुर असते. तिचा अंत निश्चित असतो. हे तत्व सगळ्यांना माहिती आहे, तरीपण हे तत्व आपण आत्मसात का करत नाही एकाग्रता ध्यानाचा परिणाम आहे, ध्यानाची उत्पत्ती नाही.ध्यान करत राहिल्याने हळू हळू स्वभावात चांगला बदल घडत गेला.कोरोनाच्या साथीमुळे नकोसा वाटलेला एकांतवास ध्यानामुळे अतिशय आनंदमयी झाला. पाहता पाहता एकाग्रतादेखील वाढली, अभ्यास चांगला होऊ लागला. चिडचिड नाहीशी झाली. पुढील सेमेस्टरसुद्धा ऑनलाईन झाले, याचे दुःख न होता आनंद झाला. ध्यानामुळे आलेली दैनंदिन शिस्त आयुष्याला नवे वळण देणारी ठरली. ध्यानाची गोडी लागली कि जगात अशी कोणतीच गोष्ट उरत नाही, जी आनंद देत नाही. मन आणि वृत्ती संकुचित न राहता व्यापक होते. प्रतिकूलता आपलीशी करायचे धाडस येते. शेवटी जगातील कोणतीही परिस्थिती, अनुकूल असो किंवा प्रतिकूल हि क्षणभंगुर असते. तिचा अंत निश्चित असतो. हे तत्व सगळ्यांना माहिती आहे, तरीपण हे तत्व आपण आत्मसात का करत नाही भविष्यात काय घडेल या भीतीपाई वर्तमानात असलेल्या सुखावर विरजण पडतो. सध्याची प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अनादी काळापर्यंत त्रास देत राहणार आहे, असे समजून तिला बळी का पडतो भविष्यात काय घडेल या भीतीपाई वर्तमानात असलेल्या सुखावर विरजण पडतो. सध्याची प्रतिकूल परिस्थिती आपल्याला अनादी काळापर्यंत त्रास देत राहणार आहे, असे समजून तिला बळी का पडतो आज ना उद्या कोरोना संपेल. हा अमूल्य एकांतवास परत मिळेल का नाही माहित नाही. शरीर बळकट करायला लोक व्यायाम करतात, मग मन बळकट करायला ध्यानसुद्धा करायला नको आज ना उद्या कोरोना संपेल. हा अमूल्य एकांतवास परत मिळेल का नाही माहित नाही. शरीर बळकट करायला लोक व्यायाम करतात, मग मन बळकट करायला ध्यानसुद्धा करायला नको कोरोनामुळे अध्यात्माचे नवे जग माझ्यासमोर उघडे झाले.\nजर्मनीतले लॉकडाऊनचे अनुभव - अंजली लिमये - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)\nजर्मनीतील लॉकडाऊन खरंतर माझ्या…\nहे ही दिवस जातील.... - अपूर्वा कुलकर्णी-पत्की - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)\nआज १८ जून २०२०मागच्या वर्षी या दिवशी मी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/such-a-unique-business-idea-for-agriculture-will-earn-good-money/", "date_download": "2021-07-25T03:46:24Z", "digest": "sha1:5GRFM3GVLZCVOJBLFQ65UZX4X6USCMFH", "length": 10929, "nlines": 96, "source_domain": "mhlive24.com", "title": "शेतीपूरक अशा युनिक बिझनेस आयडिया; होईल चांगली कमाई - Mhlive24.com", "raw_content": "\nशेतीपूरक अशा युनिक बिझनेस आयडिया; होईल चांगली कमाई\nशेत���पूरक अशा युनिक बिझनेस आयडिया; होईल चांगली कमाई\nMHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- हा कृषिप्रधान देश आहे, ७० टक्के जनता शेतीवर अवलंबुन आहे. वास्तविक पाहता सद्यस्थितीत ५३% लोकसंख्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शेती व्यवसायावर अवलंबुन आहे.\nवाढते औद्योगीकरण,शहरीकरण, माहीती तंत्रज्ञानातील क्रांती, सेवा विभागातील विकास या गोष्टी कृषी क्षेत्राचे स्थलांतर करण्यास कारणीभुत असतीलच पण हवानातील अनियमीतपणा, शेती बाजाराला योग्य भाव न मिळणे, अल्पभुधारकता अशा एक नाही अनेक प्रश्नांमुळे शेतीकडे पाठ फिरवली जाऊन लोक शहरीकरणाकडे वळत आहेत.\nयासाठी शेतीला आता एक फायदेशीर व भरवश्याचा जोडधंदा असणे गरजेचे आहे व यालाच शेतमाल प्रक्रिया उद्योग हा सर्वोत्तम पर्याय असु शकतो. यासाठी फळांपासून जॅम बनवता येऊ शकतात.\nजॅम बनवण्याची प्रक्रिया :- ज्या फळांपासून चांगला गर निघतो त्यापासून जॅम बनविता येतो. त्यामुळे जॅम बनविण्यासाठी असा गर निघणाऱ्या फळांची निवड करणे गरजेचे आहे. या भागात आपण विविध फळांपासून मिक्स फ्रुट जॅम तयार करण्याची पध्दत पाहू.\nसफरचंदाप्रमाणेच पीअर्स, पीचेस, आलू बोखारा, अननस, पिकलेला आंबा, पपई अशा फळांमध्ये जॅम बनविण्यासाठी आवश्यक असणारे पेक्टीनही असते. सफरचंदाप्रमाणेच साल व बिया काढून तसेच लहान तुकडे करुन मिक्सरमधून या फळांचा गर काढता येतो.\nसंत्रा, मोसंबी, द्राक्षे, स्ट्रॉबेरी यांच्यापासून निघणार रस पातळ असल्याने अशा एका फळापासून जॅम न बनविता या फळांचा मिक्स फ्रुट जॅममध्ये समावेश करता येतो.\nफळांमधील पेक्टिन काढणे :- फळांच्या फोडी जाड बुडाच्या स्टीलच्या केटल अथवा भांड्यात घेऊन त्यात फळांच्या प्रकारानुसार मोजून पाणी घालावे. पाण्याचे प्रमाण हे त्या त्या फळांमध्ये असलेल्या आम्लता, पेक्टिन आणि फळांचा कमी अधिक टणकपणा यावर अवलंबून असते. फळांच्या फोडी, पाणी आणि आम्लता (सायट्रिक ॲसिड) १/३ प्रमाणात टाकून उकळण्यास ठेवावे.\nहे मिश्रण साधारण २० ते २५ मिनिटे उकळावे. वेळेपेक्षा जास्त उकळल्यास फळांचा रंग, सुवास यावर परिणाम होतो. उकळलेले मिश्रण स्वच्छ कपड्यातून गाळून घ्यावे. गाळताना दाबत गाळू नये. नाहीतर फळांचा गर त्यात उतरतो व जेली पारदर्शक होत नाही. अर्कातील पेक्टिनच्या प्रमाणावर साखरेचे प्रमाण ठरविले जाते.\nजेली तयार करणे :- अर्क, अर्काच्या प्रमाणात मोजून घेतलेली साखर आणि राहिलेले सायट्रिक आम्ल टाकून मिश्रण उकळण्यासाठी ठेवावे. मिश्रण उकळण्यासाठी इलेक्ट्रिक स्टरर अथवा स्टील केटलचा वापर करावा. मिश्रण उकळण्यासाठी उष्णतेवर, वाफेवर किंवा वीजेवर चालणाऱ्या शेगडीचा वापर\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://srushtifoundation.com/", "date_download": "2021-07-25T02:01:24Z", "digest": "sha1:65NEMGJPTOD3B57LDH6H3BMFORSQDC24", "length": 6069, "nlines": 32, "source_domain": "srushtifoundation.com", "title": "Srushti Foundation – Non-Governmental Organization", "raw_content": "\nशहीद दिन – २३ मार्च – रक्तदान शिबीर March 16, 2021\nतालुका रक्तदाता सूची – सडक अर्जुनी March 11, 2021\nशहीद दिन - २३ मार्च - रक्तदान शिबीर\nस्वातंत्र्य सैनिक भगत सिंह, राजगुरू व सुखदेव ��ांना २३ मार्च १९३१ रोजी या सर्वाना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणारे ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो असतो. या मध्ये ब्रिटीश सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी १७ डिसेंबर १९२८ रोजी ब्रिटिश अधिकारी साँडर्सला गोळ्या घालून ठार केले होते. या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. २३ मार्च १९३१ रोजी संध्याकाळी ०७ वाजून ३३ मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली.\nत्या निमित्याने आपली सृष्टी पर्यावरण, शिक्षण आणि सर्वांगीण विकास बहुउद्देशीय संस्था सडक अर्जुनी पो. ता. सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया नोंदणी क्रमांक – महाराष्ट्र १४१/१६ [गों] तसेच नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन शाखा गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने शहिद दिवस निमीत्त शहिदांना भावपुर्ण श्रदांजली स्वरुप “रक्तदान शिबीर” घेण्याचे ठरविले आहे. स्थळ : भारतीय स्टेट बँक जवळ, डॉ. परमानंद कठाणे यांच्या बाजुला, मेन रोड सडक अर्जुनी जि. गोंदिया, दिनांक : २३ मार्च २०२१ रोज मंगळवार, वेळ : सकाळी ११.०० ते सायं.५.०० वाजे पर्यंत. अधिक माहितीसाठी संपर्क करा. +९१ ८२०८४४९९२०\nतसेच आपल्या संस्थेने तालुका रक्तदाता सूची – सडक अर्जुनी तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. या सुचीमध्ये नाव समाविष्ट करणाऱ्या रक्तदात्यांना तालुक्यात कुठेही रक्तदानाचेेेे कार्यक्रम घेण्या आपल्यालाा व्हाट्सअ मेसेज तसेच फोन द्वारे कळविण्यात येईल. तरी इच्छुक रक्तदात्यांनी खाली दिलेल्यााााा लिंक वर आप आपल्या नावाची नोंदणीी करावी\nल्यावरकततमम कुठेही रक्तदानाचेेेे कार्यक्रम घेण्या ततम तालुक्यात कोठेही रक्तदानाचे कार्यक्रम घेण्यात आले असता आपल्याला फोन, मॅसेज किंव्हा व्हॉट्सॲप करून कळविण्यात येईल. तरी इच्छुकांनी खाली दिलेल्या लिंक वर आपले नाव नोंदवावे आणि रक्तदान करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2019/12/cxbzJL.html", "date_download": "2021-07-25T02:16:52Z", "digest": "sha1:QNSQQRRF7Y4EU2TAWRAP75T2AUFNMG2P", "length": 4878, "nlines": 31, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "सहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nसहकारमहर्षी जयवंतराव भोसले पतसंस्थेचे नव्या वास्तूत स्थलांतर\nकराड (राजसत्य) - मलकापूर (ता. कराड) येथील सहकारमहर्षी जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयाचे स्थलांतर मलकापूर भाजी मंडई लगतच्या नव्या वास्तूत उत्साहात करण्यात आले. आप्पासाहेबांच्या 95 व्या जयंतीचे औचित्य साधून य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, पतसंस्थेचे संस्थापक डॉ. अतुलबाबा भोसले, विनायक भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत या नव्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.\nपैलवान धनाजी पाटील, डॉ. सारिका गावडे, आबा गावडे, संजय पवार, रवी जाधव, कृष्णा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत कापसे, स्व. जयवंतराव भोसल नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन दत्तात्रय पाटील, व्हाईस चेअरमन धनाजी जाधव, संचालक हणमंत जाधव, भास्कर साळुंखे, जयवंत माने, हरिश्चंद्र पाटील, वासुुदेव फाळके, वसीम मुल्ला, श्रीमती सुनीता पाटील, श्रीमती लता चव्हाण, धनाजी भोसले, राजेंद्र थोरात, मुख्य व्यस्थापक अरूण यादव, समाधान चव्हाण उपस्थित होते\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/02/pPjo2G.html", "date_download": "2021-07-25T03:28:07Z", "digest": "sha1:EM5I3XGZ57K5ZCRGUXCDRGT3A22S4K54", "length": 8021, "nlines": 39, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "पुणे विभागीय माहिती कार्यालयाचे नूतनीकरण", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nपुणे विभागीय माहिती कार्यालयाचे नूतनीकरण\nपुणे विभागीय माहिती कार्यालयाचे नूतनीकरण\nपुणे विभागीय माहिती कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डाॕ.दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते झाले.यावेळी त्यांनी मुक्तकंठाने कौतुक केले.आमचा उत्साह वाढविला.आपल्या कारकिर्दीत एक चांगले काम आपल्या हातून झाले, याचे समाधान वाटले.\nनागपूरला जिल्हा माहिती अधिकारी असताना 'डीपीसी'मधून कार्यालयाचे नूतनीकरण झाले.सुसज्ज कार्यालयाबरोबरच उत्तम स्टुडिओ उभारता आले.नूतनीकरण झालेले हे आमचे महाराष्ट्रातील पहिले जिल्हा कार्यालय होते.त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी प्रविण दराडे आणि संचालक कौसल साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.\n२०११-१२ मध्ये जिल्हा माहिती अधिकारी म्हणून पुण्याला बदलून आलो.आल्या आल्या तेथेही कार्यालय नूतनीकरणाचे काम हाती घेतले.अर्थात 'डीपीसी'तून निधी मंजूर होताच...नंतर एका वर्षातच उपसंचालक पदावर पदोन्नतीने दिल्लीला बदलून गेलो.तेथेही कार्यालयाच्या पहिल्या माळ्यावरच्या नूतनीकरणाचे काम माझ्या कारकिर्दीत झाले.\nतात्पर्य असे की,माणसाने काही तरी नवनवीन करत राहिले पाहिजे.आपल्या सहका-यांना विश्वासात घेऊन कुठलेही काम हाती घेतले तर निश्चित सिध्दीस जाऊ शकते.\nनागपूरला असताना अनेक नवनवीन प्रयोग करता आले.'न्यूज बुलेटिन' हे आगळेवेगळे बातमीपत्र सुरू केले.माहिती पट, जिंगल्स लघुपटाची निर्मिती केली.अर्थात हे सारे आपल्या सहकार्यामुळे मी फक्त निमित्त होतो.आपण फक्त दिशा देण्याचे काम करतो.प्रत्यक्षात काम त्यांनाच करावे लागते.यासाठी जिल्हा माहिती अधिकारी, माहिती अधिकारी, सहाय्यक संचालक, माहिती सहाय्यक, कॕमेरामन, छायाचित्रकार व अन्य कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असतो.\nआपण जेव्हा एखादी मोहीम हाती घेतो,त्यावेळी सर्व सहकारी एकदिलाने काम करतात,त्यामुळेच ते यशस्वी होते.'आषाढी वारी'च्यावेळी जेव्हा 'संवाद वारी'उपक्रम राबविला, तेव्हा सर्वांनीच जीव ओतून काम केले.\nपुण्याचे नूतनीकरण झालेले हे पहिले विभागीय माहिती क��र्यालय आहे.२०११-१२ मध्ये पुणे जिल्हा माहिती कार्यालयाचे काम सुरू असताना तत्कालीन उपसंचालक वर्षा शेडगे मॕडम यांच्याकडे नूतनीकरणासाठी मुख्यालयाकडे निधी मागण्यासाठी आग्रह धरला होता .नंतर सहाय्यक संचालक युवराज पाटील आणि मी ..सां.बां.विभागातकडून इस्टिमेट करून घेतला होता. नंतर विभागाने निधी उपलब्ध करून दिला.शेवटी आपल्या कारकिर्दीत हे काम झाले,याचे समाधान वाटणे स्वाभाविक आहे.\nविभागीय माहिती कार्यालय, पुणे\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-marathi-khadyasanskruti-vidharbha-vishesh-marathi-article-2340", "date_download": "2021-07-25T03:22:58Z", "digest": "sha1:CFTKEL322YT6FJ4NF3O7B5KY4NMJT6EI", "length": 23339, "nlines": 142, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Marathi Khadyasanskruti Vidharbha Vishesh Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 21 डिसेंबर 2018\nविदर्भाचा एकूणच सगळा परिसर अंतराने थोडा लांब असला, तरी त्या भागाबद्दल प्रत्येकालाच खूप उत्सुकता असते. तिथली बोली, मुख्य म्हणजे तेथील खाद्यपदार्थ.. या भागातील काही निवडक आणि चवदार पदार्थांच्या पाककृती...\nसंपूर्ण भारतात ‘सावजी’ म्हणजे नागपूर, अशीच ओळख निर्माण झाली आहे. झणझणीत ‘सावजी’चा जन्म या नागपुरातच झाला. सत्तर वर्षांपूर्वी कोष्टी समाजबांधवांनी ‘सावजी’ प्रकाराला नागपुरात जन्म दिला. कोष्टी बांधवांची सावजी बनवण्याची वेगळी पद्धत होती. आधी सर्व मसाले काळपट होईपर्यंत भाजायचे, नंतर ते उकळत्या पाण्यात घालायचे. दहा ते पंधरा मिनिटे हे मसाले उकळले की मग ते कुटायचे. त्याची घट्ट व काळसर पेस्ट तयार होते. नंतर ही पेस्ट व पाणी एकत्र करून गाळून घ्यायचे. जवसाच्या तेलात मग ती पेस्ट फोडणीसाठी वापरायची. भाजलेली चणाडाळ, तांदळाचे पीठही घालायचे, त्यामुळे रस्सा घट्ट होतो. व��शेष म्हणजे, मसाला पाटा-वरवंट्याच्या साहाय्याने वाटला जातो.\nसाहित्य : एक किलो ताजे मटण, ४ वाट्या सावजी ग्रेव्ही, १ वाटी आले - लसूण - कोथिंबीर - हिरव्या मिरचीचे वाटण, २ वाट्या आंबट दही, अर्धा चमचा खडा मसाला, २ चमचे कसुरी मेथी, कोथिंबीर.\nकृती : स्वच्छ धुतलेल्या मटणात सर्व मसाले, हिरव्या मिरचीचे वाटण व दही मिसळून दीड ते दोन तास ठेवावे. नंतर त्याच पाण्यात हे मटण शिजवावे. शिजवलेल्या मटणात सावजी ग्रेव्ही व थोडीशी कसुरी मेथी घालून ५ ते ७ मिनिटे शिजवावे. कोथिंबीर घालून गरम गरम वाढावे.\nसीमा मुकेश गोतमारे, बोरगाव, नागपूर.\nलांब पोळी, लांब रोटी अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ पाहुण्यांच्या मेजवानीसाठी म्हणून हमखास तयार केला जातो. चंद्रपूर शहर आणि ग्रामीण भागातही या पदार्थाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.\nसाहित्य : गव्हाचे पीठ, माठ, तेल आणि मीठ. गव्हाचे पीठ भिजवून ठेवले जाते. काही तासानंतर त्यात वारंवार पाणी घालून मळले जाते. पोळी करण्यायोग्य कणीक होईपर्यंत ही प्रक्रिया सुरूच राहते. यानंतर हाताच्या साहाय्याने लांब पोळी तयार करून माठावर भाजण्यासाठी टाकली जाते.\nकृती : परातीमध्ये गव्हाचे पीठ घ्यावे. पिठात चवीपुरते मीठ घालावे. पाणी घालून पीठ भिजवावे. भिजवलेले पीठ सुमारे दोन तास ठेवावे. त्यानंतर या पिठाच्या गोळ्यामध्ये पुन्हा पाणी घालून मळावे. ही प्रक्रिया किमान अर्धा तास करावी. लांबपोळी येण्याइतपत पीठ तयार करावे. यादरम्यान चूल पेटवून त्यावर उपडा माठ ठेवावा. तो चांगला गरम होऊ द्यावा. त्याला पोळी चिटकू नये म्हणून तेल लावावे. त्यानंतर पिठाचा पातळसर गोळा हातावर घेऊन चुलीवर ठेवलेल्या उपड्या माठावर पसरावा. काही वेळात लांबपोळी तयार होईल.\nआलूपोहा हे पदार्थ गोंदियाकरांचे आवडीचे असले; तरी त्याहून अधिक पसंती मटार कचोरीलादेखील आहे. ग्राहकांची मागणी लक्षात घेता, फुटपाथवर सामोसे विक्रेतेदेखील गेल्या कित्येक वर्षांपासून कचोरी विक्रीकरिता ठेवत आहेत.\nसाहित्य : एक कप गव्हाची कणीक, हिरवा वाटाणा, १ ते २ चमचे कोथिंबीर, २ चमचे तेल, थोडी आमचूर पावडर, आल्याचा एक तुकडा, दोन हिरव्या मिरच्या (बारीक कापलेल्या), लहान चमचाभर जिरे व गरम मसाला, थोडे हिंग, कचोरी तळण्यासाठी कढईत तेल.\nकृती : गव्हाच्या कणकमध्ये अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे तेल घालून मिसळावे. त्यानंत�� अर्धा कप पाणी घालून मळावे व १५ ते २० मिनिटे तसेच ठेवावे. या दरम्यान, कचोरीत भरण्यासाठीचे मिश्रण तयार ठेवावे. कढईत १ चमचा तेल टाकून गरम करावे. गरम तेलात हिंग आणि जिरे घालावेत. त्यानंतर थोड्यावेळाने धणे पावडर, हिरवी मिरची, आले वगैरे टाकून मिसळावे. सोबतच मीठ, आमचूर पावडर, गरम मसाला, तिखट आणि धणे टाकावेत. कचोरीकरिता केलेल्या कणकेच्या गोळ्यात हे मिश्रण भरावे. कढईत तळल्यानंतर कचोरी खाण्याकरिता द्यावी.\nमहाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत मानाचे स्थान मिळवणारी पाटोडी खास वैदर्भीय आणि त्यातही नागपूरची पाटोडी कढी म्हणजे खवय्यांची मेजवानी. हिवाळ्यात कोथिंबिरीच्या विपुलतेमुळे नागपूरच्या गृहिणींनी हा पदार्थ निर्माण केला.\nसाहित्य : एक किलो कोथिंबीर, ६ ते ७ कांदे, २ वाट्या किसलेले खोबरे, ४ ते ५ चमचे खसखस, २ ते ३ चमचे तीळ, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, १ मोठा तुकडा आले, ८ ते १० पाकळ्या लसूण, अर्धा चमचा हळद, २ चमचे तिखट, मीठ, साखर चवीनुसार, २ लिंबांचा रस, १ चमचा चारोळी, अर्धा चमचा मोहरी, मोहन - सारण आणि तळणासाठी तेल, ४ मोठ्या वाट्या बेसन, १ वाटी मैदा, पाव वाटी तांदूळपिठी, २ चमचे गरम मसाला, अर्धा चमचा ओवा, १ चमचा चिंचेचा कोळ.\nकृती : एका कढईत तीन ते चार चमचे तेल गरम करून त्यात लिंबाचा रस घालावा. तेलातला पाण्याचा अंश उडाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घालावा. आले, लसूण, हिरवी मिरची भरड करून घालावी. कांदा गुलाबी रंगावर परतून झाल्यावर त्यात हळद, तिखट घालून गॅस बंद करावा. दुसऱ्या कढईत खोबरे भाजून घ्यावे. खसखस, तीळ भाजावे. नंतर हे सर्व कांद्यांच्या मिश्रणात मिक्स करावे. सारण थंड झाल्यावर त्यात चिरलेली कोथिंबीर, मीठ, साखर, चारोळी, आवडत असल्यास काजू-किसमिस घालावे. दुसरीकडे एका परातीत बेसन, मैदा आणि तांदूळपिठी घ्यावी. त्यात मीठ, हळद, तिखट, लसूण पेस्ट आणि तेलाचे भरपूर मोहन घालून पात्याने घट्ट गोळा भिजवून घ्यावा. एका वाटीत घरचा गरम मसाला, चिंचेचा कोळ आणि आल्याचा रस एकत्र करून ठेवावा. नंतर भिजवलेल्या पिठाची पोळी लाटून त्यावर गरम मसाल्याचे पाणी लावावे. त्यावर मधोमध उभ्या आकारात सारण भरावे. नंतर डावीकडील भाग सारणावर ठेवून उजवीकडील भाग पुन्हा त्यावर ठेवून घडी घालावी. त्यानंतर समोरचा आणि मागचा भागही दुमडून घ्यावा आणि हाताने मधे त्रिकोणी आकार येईल, अशी वडी बंद करावी आणि तेलात तळून घ्यावी.\nअंबानगरीची एक स्वतंत्र खाद्यसंस्कृती आहे. गिलावडाची नवी खाद्यसंस्कृती गेल्या काही वर्षांत विकसित झालेली आहे. आरोग्यवर्धक, पौष्टिक, फारशा तेलकट नसलेल्या गिलावड्याला ग्राहकांची पसंती असते. सुमारे ४० ते ५० वर्षांपूर्वी अमरावतीत या वड्यांचा शोध लागला. इतिहासात त्याचे संदर्भ नसले, तरी खवय्यांसाठी हा अतिशय आवडीचा पदार्थ आहे.\nकृती : उडदाची डाळ भिजत टाकावी. काही तासांनी भिजलेली डाळ फुगल्यानंतर त्यातून पाणी काढून ती वेगळी करावी. भिजविलेली डाळ दळून आणावी, त्यानंतर त्यामध्ये खाण्याचा सोडा मिसळून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. संपूर्ण डाळ एकजीव झाल्यानंतर ती डाळ मिठाच्या पाण्यात सोडावी. काही वेळ राहू दिल्यानंतर त्याच्या लहान पापड्या करून त्या तेलातून काढाव्यात. त्यानंतर ते वडे पाण्यातून काढून घ्यावेत, म्हणजे त्यातील तेल निघून जाते. तयार गिलेवड्यांवर हलके दही, चिंचेची व लाल मिरचीची चटणी, जिऱ्याची पूड, पातीचा कांदा टाकून सर्व्ह करावे.\nपूर्व विदर्भातील धान उत्पादक भागात नवीन तांदुळाचे पीठ वापरून मोहफुलांचे मुठ्ठे, आयते, लसणाच्या पानांचे आयते, गुंजे असे पदार्थ करतात. हे पदार्थ या भागात लोकप्रिय आहेत.\nसाहित्य : भाजलेले तीळ, गूळ, नवीन तांदुळाचे पीठ.\nकृती : भाजलेले तीळ बारीक वाटून त्यात गरजेनुसार गूळ मिळवून मिश्रण तयार करून ठेवावे. पाणी उकळून त्यात थोडेथोडे तांदुळाचे पीठ टाकावे. हे मिश्रण सतत ढवळत राहावे लागते. पीठ घट्ट झाल्यावर ते मऊ चुरून घ्यावे. त्यानंतर हाताने छोटे गोळे करावेत. तेलाच्या बोटाने दाबून दाबून पुरीचा गोल आकार द्यावा. त्यात तिळगुळाचे मिश्रण भरून करंजीचा आकार द्यावा. याप्रकारे गुंजे तयार केले जातात. यानंतर वाफेवर १० मिनिटे वाफवून तुपाबरोबर खायला द्यावे. घरी सामग्री असल्यास हा पदार्थ कधीही झटपट तयार करता येतो.\nटट्टूच्या शेंगांचे लोणचे अतिशय चविष्ट व गुणकारी आहे. खरेतर या वृक्षाला गडचिरोली व तिकडच्या काही जिल्ह्यात टट्टू म्हणत असले, तरी प्रमाण मराठीत त्याला ‘टेटू’ म्हणतात. या वृक्षाला लांबसडक शेंगा लागतात. च्यवनप्राशसारख्या आयुर्वेदिक रसायनात याचा वापर होतो. तसेच टॉन्सिल्स व इतर अनेक आजारांवर या वृक्षाची मुळे, साल, शेंगा व बियांचा उपयोग होतो. याचे लोणचे थोडे झणझणीत असल्याने तोंडाला रुची निर्माण करण��यासाठी उपयोगी आहे. ताप आल्यावर या लोणच्याचा वापर केल्यास तोंडाला चव तर येतेच; पण आजारही बरा होतो.\nसाहित्य : एक किलो टट्टूच्या शेंगा, अर्धा किलो लाल तिखट, दहा चमचे मीठ, अर्धा पाव मोहरीची डाळ, दहा लिंबू, एक किलो गोडे तेल, तीन चमचे हळद.\nकृती : टट्टूच्या शेंगा धुऊन त्याचे काप करावेत. त्यानंतर त्या रात्रभर पाण्यात भिजत घालाव्या. सकाळी कापलेल्या शेंगा बाहेर काढून एखाद्या टोपलीत दहा मिनिटे निथळत ठेवाव्यात. त्यानंतर त्या एका भांड्यात घेऊन वरील सर्व साहित्य मिसळावे. झाले टट्टूचे लोणचे तयार हे लोणचे ताजेसुद्धा वापरता येते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.brambedkar.in/2021/05/15/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-25T03:32:50Z", "digest": "sha1:VPDH556JDZOXRGWLRIU6Q6U2CQEZX66Y", "length": 17757, "nlines": 183, "source_domain": "marathi.brambedkar.in", "title": "बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं…- सोमनाथ कन्नर. - BRAmbedkar.in मराठी", "raw_content": "\n#बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक #गेण्बा_महार\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य\nबाबासाहेब आंबेडकर इतिहास PDF\nबाबास��हेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nबाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान..\nबुध्द आणि कार्ल मार्क्स\nबौद्ध धर्मातील मुलांची नावे\nबौद्ध मुला मुलींची नावे\nभगवान बुध्द आणि त्यांचा धम्म\nमंगल परिणय पत्रिका मायना\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nशुद्र पुर्वी कोण होते\nबाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं…- सोमनाथ कन्नर.\nबाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं…\nगावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा मांडताना ते आम्हा पाटलांच्या घरांमध्ये देवळीत ठेवलेला फुटक्या बाळीचा कप, आणि सालगडी माणसांची वेगळी ताटं आणि ग्लास कधीच मांडत नाहीत. आमच्या गढ्या आणि वाड्यांच्या मोठमोठाल्या मातीच्या भिंती उभारायला अख्खा महारावाडा जनावरांसारखा राबला. रेड्याच्या पाठीवर लादलेल्या पखालीतून पाणी वाहून कैक माणसांचे पाय वाकडे झाले. आमच्या माड्यांचे अवजड नक्षीदार खांब बनवण्यासाठी लागणारे लाकडं डोंगरातून खांद्यावर वाहून आणल्याने कित्येक खांद्यांना मरणांतिक कळ लागली असेल. आम्ही त्याच्या बदल्यात माणशी शेरभर ज्वारी दिली आणि मोकळे झालो. आजपर्यंत शाबूत असलेल्या आमच्या डौलदार माड्या आणि तिच्यावरून दिसणारे कुडाचे, छपराचे महारावाडे पाहत आलो. आता आता महारावाड्यांचे बौद्धवाडे झाले. कुडाची घरं जाऊन पक्की घरं आली. वेगळा असलेला बौद्धवाडा गावात मिसळून गेलेला दिसतो, ते पाहिलं की मनातला गिल्ट काहीअंशी कमी होतो आणि म्हणून बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.\nमोठमोठे झाडं आणि दगड उकरून याच महारवाड्यातल्या माणसांनी आमचे शेकडो एकरांचे मळे तळहातासारखे सपाट आणि सुपीक तयार करून दिले. त्याबदल्यात आम्ही त्यांना डाळींचा चुरा, अन कळणा कोंडा खायला दिला. हे कुणीच मांडलं नाही. पन्नासेक जनावरांच्या, म्हशींच्या शेणाच्या पाट्या वाहून त्यांच्या टाळूचे केस गेले. वासरांनी पायावर पाय देऊन अनेक��ा रक्ताचे बुरबुडे आले, नखं उचकटली. त्याबदल्यात तपीलं भरून ताक देऊन आम्ही पाटीलकी दाखवत त्यांची बोळवण केली. ते सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं की मरून मेल्यासारखं वाटतं. आज ते सगळं आठवून बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.\nबाबासाहेबांनी दलितांना माणसात आणलं हे फार चुकीचं वाक्य आहे. बाबासाहेबांनी दलितांना नाही, त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या सवर्णांना माणसात आणलं. दलित माणसंच होते. आम्ही माणसासारखं वागत नव्हतो. त्यामुळे बाबासाहेबांचं ऋण आमच्या कातडीचा जोडा शिवूनही फिटणार नाही. कारण दलितांना आमच्यापासून वेगळं केलं नसतं तर आम्ही अजूनही त्यांचं रक्त शोषतच राहिलो असतो. म्हणून वाटतं सगळा भम्पक माज बाजूला ठेऊन बाबासाहेबांना घट्ट मिठी मारावी.\nलै जुना काळ नाही, गावातल्या शाळेत बौद्धवाड्यातल्या पोरांची रांग वेगळी बसत होती. म्हणजे तसं कॅम्पलशन नव्हतं पण सामाजिक कंपूबाजपणा आणि हजारो वर्षांची डीएनएच्या जीनमध्ये रुजलेली/ठासून भरलेली शिकवण नकळत आपली विकृती दाखवायची. चौथीच्या मराठीच्या पुस्तकातल्या बाबासाहेबांच्य चित्राला पेनाने चित्र विचित्र मिशा काढून विद्रुप करायचो. आज ते हटकून आठवतं. अपराधी वाटतं. आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.\nजवळच्या निमशहरात शिकायला होतो. एक कार येऊन गल्लीत उभी राहिली. त्यातले माणसं उतरून कुणाच्या तरी घरात जातात. कारच्या मागच्या काचेवर “भीमा तुझ्या जन्मामुळे” लिहलेलं. आमच्यातला एक थोडा प्रौढ मुलगा गेला आणि खाली त्या धूळ बसलेल्या काचेवर लिहून आला “आम्ही माजलो”…. आज ते सगळं आठवलं की वाटतं बाबासाहेबांनी आपल्यापर्यंत पोहोचायला किती उशीर केला. नंतर कळतं आपणच त्यांच्याजवळ जायला उशीर केला. शेवटी अपराधी फील झाल्यावर पुन्हा बाबासाहेबांच्या पायाला घट्ट मिठी मारावी वाटते.\nवर्णव्यवस्थेचं खापर ब्राम्हणांवर फोडून मोकळे होणारे आम्ही खरे लबाड होतो. व्यवस्था ब्रम्हणांनी तयार केली असली तरी ती आम्ही उपभोगली, राबवली. कधी कोणता ब्राह्मण गावात अस्पृश्यता किंवा जातिव्यवस्था राबवण्याचं ट्रेनिंग द्यायला आल्याचं आठवत नाही. पण आज त्यांच्यावर सगळे आरोप ढकलून आम्ही सेफ झोनमध्ये राहण्याचा प्रयत्न करतो. सगळं सगळं साफ समोर दिसतं. पूर्णपणे गंडलोय आम्ही. दिश�� दाखवणारे, आम्हाला माणसात आणणारे बाबासाहेब समजून घ्यायला आम्ही उशीर केला. आता समजून घेतोय. बाबासाहेबांचं बोट धरून एक एक पाऊल टाकतोय. माणसात येण्याची प्रक्रिया किचकट असते, हळूहळू प्रयत्न सुरू आहे. भारी फील असतो हा…म्हणून बाबासाहेबांना घट्ट मिठी मारावी वाटते….\n…कारण आम्ही खातो त्या भाकरीवरबी बाबासाहेबांची सही आहे रं…\nकोलंबिया विद्यापीठातून नाशिकचा सुपुत्र संवदेन अपरांती यांना बॅरिस्टर पदवी बहाल\nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\nओबीसींचे राजकीय आरक्षण- वस्तूस्थिती आणि विपर्यास\nआंधळा ओबीसी आणि कलम 340 (थ्रेड)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanmk.com/recruitment/kvk-recruitment.html", "date_download": "2021-07-25T03:31:09Z", "digest": "sha1:CVLBR3S5YQGUZFKD3BNLUAD3QG3TJPMD", "length": 25873, "nlines": 268, "source_domain": "mahanmk.com", "title": "KVK Recruitment 2021 | KVK Bharti 2021 | Maha NMK 2021", "raw_content": "\n[KVK] कृषि विज्ञान केंद्रात भरती २०२१\n[KVK] कृषि विज्ञान केंद्रात भरती २०२१\nकृषि विज्ञान केंद्र [Krishi Vigyan Kendra, Nanded] नांदेड येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nपद क्रमांक पदांचे नाव जागा\n१ सबजेक्ट मॅटर स्पेशालिस्ट / Subject Matter Specialist ०१\n२ स्टेनोग्राफर ग्रेड III/ Stenographer Gr. III ०१\nपद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट\n१ मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कृषी अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी/ प्राणी विज्ञान/ गृहविज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता ३५ वर्षापर्यंत\n२ मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठमधून बारावी पास किंवा समकक्ष २७ वर्षापर्यंत\nसूचना - वयाची अट : १५ जुलै २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ३९,१००/- रुपये.\nनोकरी ठिकाण : नांदेड (महाराष्ट्र)\nजाहिरात (Notification) : येथे क्लिक करा\n०८ जागा - अंतिम दिनांक १२ जुलै २०२१\nकृषि विज्ञान केंद्र [Krishi Vigyan Kendra, Jalgaon] जळगाव येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक १२ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nपद क्रमांक पदांचे नाव जागा\n१ सबजेक्ट मॅटर स्पेशालिस्ट / Subject Matter Specialist ०३\n२ कार्यक्रम सहाय्यक/ Programme Assistant ०१\n३ स्टेनोग्राफर ग्रेड III/ Stenographer Gr. III ��१\n४ चालक/ Driver ०२\n५ सहाय्यक कर्मचारी/ Supporting Staff ०१\nपद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट\n१ मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कृषी अभियांत्रिकी विषयात पदव्युत्तर पदवी/ प्राणी विज्ञान/ गृहविज्ञानात पदव्युत्तर पदवी किंवा समकक्ष पात्रता ३५ वर्षे\n२ मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी मध्ये पदवी किंवा समकक्ष पात्रता ३० वर्षे\n३ मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठमधून बारावी पास किंवा समकक्ष १८ ते २७ वर्षे\n४ ०१) मान्यताप्राप्त मंडळपासून मॅट्रिक पास पात्रता ०२) वाहन चालविण्याचा परवाना १८ ते २७ वर्षे\n५ मॅट्रिक किंवा समकक्ष पास किंवा आयटीआय १८ ते २५ वर्षे\nसूचना - वयाची अट : १२ जुलै २०२१ रोजी [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ५६,१००/- रुपये.\nनोकरी ठिकाण : जळगाव (महाराष्ट्र)\nजाहिरात (Notification) : येथे क्लिक करा\n०२ जागा - अंतिम दिनांक ३० मे २०२१\nजाहिरात दिनांक : ०४/०५/२१\nकृषि विज्ञान केंद्र [Krishi Vigyan Kendra, Palghar] पालघर येथे विविध पदांच्या ०२ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nएकूण : ०२ जागा\nपद क्रमांक पदांचे नाव जागा\n१ वरिष्ठ वैज्ञानिक आणि प्रमुख/ Senior Scientist & Head ०१\n२ स्टेनोग्राफर ग्रेड III/ Stenographer Gr. III ०१\nपद क्रमांक शैक्षणिक पात्रता\n१ ०१) कृषी अभियांत्रिकी विषयात डॉक्टरेट पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ०२) ०६ वर्षे अनुभव\n२ मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून १२ वी परीक्षा उत्तीर्ण\nवयाची अट : ३० मे २०२१ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : ५,२००/- रुपये ते ६७,०००/- रुपये.\nनोकरी ठिकाण : पालघर (महाराष्ट्र)\nजाहिरात (Notification) : येथे क्लिक करा\n०१ जागा - अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२१\nजाहिरात दिनांक : ०८/०३/२१\nकृषि विज्ञान केंद्र [Krishi Vigyan Kendra, Pune] पुणे येथे वरिष्ठ वैज्ञानिक कम प्रमुख पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ एप्रिल २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nएकूण : ०१ जागा\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nपदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा\nवरिष्ठ वैज्ञानिक कम प्रमुख/ Senior Scientist cum Head ०१) कृषी विषयात डॉक्टरेट डिग्री (पीएच.डी.) किंवा संबंधित विषयात पीएच.डी.०२) ०८ वर्षे अनुभव ०१\nवयाची अट : ०४ एप्रिल २०२१ रोजी ४७ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट, PWD - १० वर्षे सूट]\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : ३७,४००/- रुपये ते ६७,०००/- रुपये + ग्रेड पे - ९०००/- रुपये\nनोकरी ठिकाण : बारामती, पुणे (महाराष्ट्र)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदनगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन - ४१३११५.\nसांगली ०६ जागा - अंतिम दिनांक ०३ मार्च २०२१\nजाहिरात दिनांक : २२/०२/२१\nकृषि विज्ञान केंद्र [Krishi Vigyan Kendra Sangli] सांगली येथे विविध पदांच्या ०६ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०३ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nएकूण : ०६ जागा\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nपदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा\nसहाय्यक/ Assistant मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी ०१\nलघुलेखक श्रेणी III/ Stenographer ०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता १२ वी उत्तीर्ण ०२) उमेदवाराला इंग्रजी अथवा मराठी लघुलेखनाची ८० शब्द प्रति | मिनिट या दराने १० मिनिटांची परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. तसेच उमेदवाराने इंग्रजीमधुन ५० मिनिटांमध्ये तर मराठी मध्ये ६५ मिनिटांमध्ये संगणकावर लिप्यंतर करणे अनिवार्य राहिल. ०१\nवाहनचालक/ Driver ०१) मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता १० वी उत्तीर्ण २. जड आणि हलके वाहन चालविण्याचा प्राधिकृत अधिकाऱ्याचा वैध परवाना प्राधान्य : ०१) मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे संबंधित विषयाचे एक वर्ष कालावधीचे प्रमाणपत्र (Trade Certificate) यांना प्राध्यान्य दिले जाईल. ०२) मान्यता प्राप्त संस्थेमध्ये वाहन चालविण्याचा अनुभव ०३) वाहन यांत्रिकी कामाचा अनुभव ०४) जड तसेच हलके दोन्हीही वाहन चालविण्याचा वैध परवाना असणाऱ्या उमेदवारास प्राध्यान्य दिले जाईल. ०२\nकुशल सहाय्यक/ Skilled Assistant मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाची इयत्ता १० वी अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण किंवा मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची पदविका प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण ०२\nवयाची अट : ४५ वर्षापर्यंत\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : ७०००/- रुपये ते १३,५००/- रुपये.\nनोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)\nअर्ज पाठविण्याचा पत्ता : सहयोगी अधिष्ठाता, क्रांतिसिंह नाना पाटील प���ुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा.\nनागपूर ०८ जागा - अंतिम दिनांक ०८ मार्च २०२१\nजाहिरात दिनांक : २२/०२/२१\nकृषि विज्ञान केंद्र [Krishi Vigyan Kendra Akola] अकोला येथे विविध पदांच्या ०८ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०८ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nएकूण : ०८ जागा\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nपदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा\nविषय विषय विशेषज्ञ/ Subject Matter Specialist मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून अॅग्रोनॉमी किंवा शेती / पशुवैद्यकीय विस्तार/ गृह विज्ञान / अन्न विज्ञान आणि पोषण/ विज्ञान / सामाजिक कोणत्याही इतर शाखा शेतीशी संबंधित विज्ञान मध्ये मास्टर डिग्री किंवा समकक्ष पात्रता. ०६\nकार्यक्रम सहाय्यक/ Program Assistant मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा इतर कोणत्याही पदवी पदवी विज्ञान / सामाजिक विज्ञानाची इतर शाखा शेतीशी संबंधित किंवा समकक्ष पात्रता. ०१\nशेती व्यवस्थापक/ Farm Manager मान्यताप्राप्त विद्यापीठातून कृषी किंवा इतर कोणत्याही पदवी पदवी विज्ञान / सामाजिक विज्ञानाची इतर शाखा शेतीशी संबंधित किंवा समकक्ष पात्रता. ०१\nवयाची अट : ४५ वर्षापर्यंत\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : १३,५००/- रुपये ते २१,०००/- रुपये.\nनोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)\nअकोला ०५ जागा - अंतिम दिनांक १९ जानेवारी २०२१\nजाहिरात क्रमांक : १३/०१/२१\nकृषि विज्ञान केंद्र [Krishi Vigyan Kendra Akola] अकोला येथे विविध पदांच्या ०५ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून मुलाखत दिनांक १९ जानेवारी २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nएकूण : ०५ जागा\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nपदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा\nसंशोधन सहकारी/ Research Associate एम.टेक / पीएच.डी (अन्न तंत्रज्ञान) ०१\nतांत्रिक सहकारी/ Technical Associate बी.एस्सी. (बायोकेमिस्ट्री) कृषी / कृषी पदविका ०४\nवयाची अट : १९ जानेवारी २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST - ०५ वर्षे सूट, OBC - ०३ वर्षे सूट]\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : १५,०००/- रुपये ते ४७,०००/- रुपये.\nनोकरी ठिकाण : अकोला (महाराष्ट्र)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात ���लद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\n[Brihan Mumbai Police] बृहन्मुंबई पोलीस भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\nग्रामीण रुग्णालय जळगाव भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०४ ऑगस्ट २०२१\n[District Hospital] जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२१\nअंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२१\n[MahaBeej] महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित भरती २०२१\nअंतिम दिनांक : १७ ऑगस्ट २०२१\n[DIR Fish Goa] मत्स्यव्यवसाय संचालनालय गोवा भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[ICMR-NIMR] मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[IIBF] भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\nश्री चित्र तिरुनेल इंस्टीट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी भरती २०२१\nअंतिम दिनांक : ३० जुलै २०२१\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/12144/", "date_download": "2021-07-25T04:07:29Z", "digest": "sha1:XDVKCPSWYGBAGABTGMEZIHONI5FJAOKN", "length": 12073, "nlines": 216, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Kada : पोलिसांचा सायरन वाजताच, टग्यांनी मैदानातून धूम ठोकली – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome Maharashtra Beed Kada : पोलिसांचा सायरन वाजताच, टग्यांनी मैदानातून धूम ठोकली\nKada : पोलिसांचा सायरन वाजताच, टग्यांनी मैदानातून धूम ठोकली\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी, जमावबंदी आदेश असतानाही एका महाविद्यालयाच्या परिसरात तोंडाला मुखपट्टी न लावता क्रिकेटच्या नावाखाली अस्लील भाषेत आरडाओरड करणा-या टग्यांनी पोलिसांच्या वाहनाचा सायरन वाजताच, मैदानातून अक्षरश: चड्ड्या फिटेपर्यंत पलायण करुन धूम ठोकली.\nकोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्यातच परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे प्रत्येक नागरीकाने जागृत राहून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र सामाजिक भान नसलेले काहीजण परिस्थितीकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. त्यामुळे कडा परिसरात प्रशासनाकडून मिळालेल्या संचारबंदी शिथिलतेचा गैरफायदा घेऊन जमावबंदीचे सर्रास उल्लंघन होत आहे. कोरोना संसर्ग होऊ नये, म्हणून तोंडाला मुखपट्टी न लावताच अनेकजण भटकतात. तंबाखुजन्य पदार्थावर बंदी असूनही आंबट शौकिन गुटखा चगळीत रस्त्यावर थुंकत आहेत.\nदुचाकीवर फिरणा-यांची संख्या वाढली आहे. मागील चारपाच दिवसापासून कड्यातील एका महाविद्यालयाच्या प्रांगणात दररोज वीस- पंचवीस जणांच्या टोळके क्रिकेटच्या नावाखाली बेजबाबदारपणे एकत्र येत आहेत. सकाळ- संध्याकाळ अस्लील भाषेत आरडाओरड करीत टग्यांनी दहशत निर्माण केली होती. याबाबत त्रस्त नागरीकांनी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांकडून या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात आली. गुरुवारी सायंकाळी अचानकपणे पोलिसांचे वाहन महाविद्यालयाच्या प्रांगणात सायरन वाजवत आले.\nहातात काठ्या घेऊन जवान मैदानात उतरताच, टगेगिरी करणा-यांची चांगलीच पाचावर बसली. अन् काही क्षणातच पार्श्वभागाला पाय लावून मोकाट टग्यांनी अक्षरश: घटनास्थळावरुन पोबारा केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यापुढे विनाकारण जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करुन संचारबंदी शिथिलतेचा गैरफायदा घेणा-यांवर कारवाई करणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले आहे.\nगुप्तधनाची गुप��त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nकोरोना लसीकरणासाठी केंद्र सरकार 35 हजार कोटी देणार, अर्थमंत्र्यांची घोषणा\nब्राह्मणीत विद्युत मोटारी चोरीचे सत्र कायम\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/3004/", "date_download": "2021-07-25T02:56:32Z", "digest": "sha1:4QZA2RBRV5DUIVMJVPYWZ4PGQ33LMNRT", "length": 11710, "nlines": 143, "source_domain": "beedreporter.com", "title": "पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा भाजपा महिला आघाडी आक्रमक", "raw_content": "\nHomeक्राईमपुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा भाजपा महिला आघाडी आक्रमक\nपुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची चौकशी करा भाजपा महिला आघाडी आक्रमक\nमाजी मंत्र्यासोबतच्या फोटोनंतर आता भाजपच्या नेत्यांसोबतचे फोटोही व्हायरल\nबीड/पुणे (रिपोर्टर)- परळी येथील पुजा चव्हाण नावाच्या तरुणीने पुणे येथे आत्महत्या केल्याची घटना घडल्यानंतर या आत्महत्ये प्रकरणी आघाडी सरकारमधील विदर्भातल्या राज्यमंत्र्याचे नाव फोटोमुळे चर्चेत आल्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीने या प्रकरणात सखोल चौकशी करण्याबाबतची मागणी केली असून भाजपाच्या राज्यपातळीवरील नेत्यासोबतचे फोटोही आता व्हायरल होत असल्याने या आत्महत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोपाच्या फायरी झडण्याची शक्यता आहे.\nमुळची परळी येथील २२ वर्षीय पुजा चव्हाण शिकण्यासाठी पुणे येथील हाडपसर भागामध्ये राहत होती. रविवारी मध्यरात्री एकच्या आसपास तिने सोसायटीया तिसर्या मजल्यावरून उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचा जीव गेला. सदरची घटना ही महम्मदवाडी परिसरातल्या हेमंत पार्कमध्ये घडली. आत्महत्येच्या दुसर्याच दिवशी तिचा मित्रासह विदर्भातील एका मंत्र्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. उलटसुलट चर्चेला उधान आले. त्यानंतर आज पुणे येथील भाजपा महिला आघाडीच्या अर्चना पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याबाबतची मागणी पुणे पोलिसांकडे केली आहे तर दुसरीकडे पुजा चव्हाण हिचा राज्यपातळीवरील भाजपाच्या नेत्यांसोबतचे फोटोही व्हायरल होत असल्याने चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणावर आरोप-प्रत्यारोपाच्या फायरी आता झडल्या जाण्याची शक्यता आहे.\nभातखळकर यांनी घेतले मंत्र्याचे नाव\nनागपूर : पुण्यातील पुजा चव्हाण या तरुणीने दोन दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्यात विदर्भातील एका मंत्र्याचे नाव चर्चेत होते. त्यावरून आता भाजप चांगलेच आक्रमक झाले आहे. भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सवाल केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या एका मंत्र्यांच्या प्रकरणातील दबंगगिरी सहन केली. त्यावर ते शांत बसले. आता ते आपल्याच पक्षातील मंत्र्याच्या प्रकरणातील ’राठोडगिरी’ सहन करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ’राठोडगिरी’ हा शब्दाचा उल्लेख करून त्यांनी सेनेच्या एका मंत्र्यावर थेट निशाणा साधला.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleनेकनूर स्त्री रुग्णालयाचे केलेे स्टिंग ऑपरेशन वैद्यकीय अधिक्षकांसह सहा डॉक्टर होते गैरहजर\nNext articleविशेष पथकाचा वाळू माफियांना दणका गोदावरी नदी पात्रात चार ट्रॅक्टर पकडले\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n’खिचडी करून खाता यावी म्हणून पूरग्रस्तांना तांदूळ, डाळ व रॉकेल देणार’\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फ���ंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A4%B5", "date_download": "2021-07-25T01:48:20Z", "digest": "sha1:7KDIXJ73CN5L5MSQJ6GEW64VMXCWS7GZ", "length": 2736, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वेरोनिका अवलव - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवेरोनिका अलुव (नोव्हेंबर २३, इ.स. १९७२:रोलेट, टेक्सास, अमेरिका - )ही एक रतिअभिनेत्री आहे.\n५ फूट 3 इंच (1.60मीटर)\nLast edited on ३ जानेवारी २०२०, at १५:२७\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ जानेवारी २०२० रोजी १५:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/goa/vilas-mether-murder-case-7th-arrest-of-shailesh-khawte", "date_download": "2021-07-25T02:01:22Z", "digest": "sha1:ARQRQ4JPB7ZYAKFLRI3BQ3E6U422A2JC", "length": 9851, "nlines": 83, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "मोठी अटक! विलास मेथर हत्याप्रकरणी शैलेश शेट्टीला बेड्या | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\n विलास मेथर हत्याप्रकरणी शैलेश शेट्टीला बेड्या\nशैलेश शेट्टीला पकडून सात जणांना आतापर्यंत अटक\nउमेश झर्मेकर | प्रतिनिधी\nपणजी : पर्वरीत जिवंत जाळण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्या हत्येप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी शैलेश शेट्टी याला अटक केली आहे. ही या हत्याप्रकरणातली सातवी अटक आहे. याआधी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.\nशैलेश शेट्टींच्या अटकेला महत्त्व कशामुळे\nशैलेश शेट्टी यांच्या अटकेमुळे विलास मेथर प्रकरणाला आता आणखी वेगळं वळण लागलंय. कारण शैलेश शेट्टी हे आमदार रोहन खवंटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. जिवंत जाळण्यात आलेल्या विलास मेथर यांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांचं नाव आल्यानं अनेकांना धक्का बसला आहे. शेट्टी यांच्याविरोधात पुरावे मिळाल्यानंतर पर्वरी पोलिसांनी अटकेची कारवाई केली. ज्या हॉटेलमध्ये विलास मेथर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, तिथे शैलेशही उपस्थित होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.\nकाय आहे विलास मेथर हत्यप्रकरण\nबुधवार 15 तारखेला सामाजिक कार्यकर्ते विलास मेथर यांच्यावर पेट्रोल मिश्रित द्रव्य टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यात ते गंभीररीत्या जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गोव्याच्या इतिहासात आतापर्यंतची दिवसाढवळ्या अशाप्रकारे हल्ला करुन जिवंत माणसाला जाळण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलाय.\nविलास मेथर बिल्डर अल्ताफ हेरगिट्टी यांच्याविरोधात लढा देत असल्याची माहिती मिळतेय. फ्लॅटच्या कागदपत्रांवरुन त्यांचा बिल्डरशी वाद झाला होता. विलास मेथर यांची गाडी वाटेत अडवून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या धक्कादायक घटनेनंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत याप्रकरणी एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून पोलिस या हत्याप्रकरणाचा कसून तपास करत आहेत.\nविलास मेथर यांच्या हत्येवरुन आपनेही सरकारवर तिखट शब्दांत टीका केली आहे. गोव्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला असल्याची टीका आपने केली आहे. काँग्रेसनेही याप्रकरणावरुन मोर्चा काढत सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध केला होता. दुसरीकडे राज्यसरकारवर टीका करतानाच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याचीही मागणी आपने केली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या हत्याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत.\n पत्नी आणि मुलीच्या हत्येनंतर त्यांचे 22 तुकडे केले\n 9 वर्षांच्या चिमुकलीवर बापानं केला बलात्कार\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लि��वर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/hollywood/shocking-singer-ran-court-against-her-father-a603/", "date_download": "2021-07-25T03:31:35Z", "digest": "sha1:PWLJMQU7236VYADSWP5YSNPEPCK65CIH", "length": 17203, "nlines": 120, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shocking ! या गायिकेनं चक्क वडिलांच्या विरोधात घेतली न्यायालयात धाव - Marathi News | Shocking! The singer ran in court against her father | Latest hollywood News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार २५ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n या गायिकेनं चक्क वडिलांच्या विरोधात घेतली न्यायालयात धाव\nगायिका आणि तिच्या वडिलांमध्ये पालकत्वावरून वाद सुरू आहेत. त्यामुळे तिने या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.\n या गायिकेनं चक्क वडिलांच्या विरोधात घेतली न्यायालयात धाव\nअमेरिकन पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. तिने आपल्या वडिलांविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ब्रिटनी स्पीयर्स आणि तिचे वडील जेमी स्पीयर्स यांच्यामध्ये पालकत्वावरून मतभेद सुरु आहेत. बुधवारी ब्रिटनीने न्यायालयात या संदर्भात आपली याचिका दाखल केली आहे. ब्रिटनीला तिचे स्वातंत्र्य परत हवे आहे असे तिने या याचिकेत म्हटले आहे.\nलॉस अँजेलिस कोर्टात बुधवारी ब्रिटनी स्पीयर्स व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थित होती. जवळपास २० मिनिटे तिने तिची व्यथा सांगितली आणि तिने तिचे स्वातंत्र्य परत मागितले आहे. ब्रिटनी स्पीयर्सने सांगितले की, मला स्वातंत्र्य परत पाहिजे, मला माझे आयुष्य परत पाहिजे. आता या गोष्टीला १३ वर्षे झाली आहेत आणि आता अनेक गोष्टी झाल्या आहेत. ब्रिटनीच्या वडिलांचा २००८ पासून तिच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि पैशावरही कायदेशीर अधिकार आहे. ब्रिटनी या सगळ्या गोष्टी सांगत असताना तिचे चाहते न्यायालयाच्या बाहेर तिच्या समर्थनार्थ आले होते. तर सोशल मीडियावर ट्वीट करत अनेकांनी तिला पाठिंबा दर्शविला आहे. तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘FreeBritney’ नावाने मोहिम सुरु केली आहे.\nब्रिटनी स्पीयर्सबद्दल सांगायचे तर ती ३९ वर्षांची आहे. तिचे वडील जेमी स्पीयर्स तिच्या पर्सनल लाइफ संबंधित सगळे निर्णय घेतात. या आधी ब्रिटनी मारहाण केल्यामुळे, मानसिक आरोग्य ठीक नसल्यामुळे आणि मादक पदार्थांचे सेवन केल्याने चर्चेत आली होती. अशा परिस्थितीत तिचे वडील जॅमी यांना २००८मध्ये ब्रिटनीला सांभाळणारे म्हणून नियुक्त केले होते.\nन्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनीने २०१४ मध्ये तिच्या वडिलांचा तिच्या आयुष्यात असणाऱ्या हस्तक्षेपावर आक्षेप घेतला होता. तिच्या वडिलांवर असलेल्या इतर आरोपांसोबतच त्यांना दारुचे व्यसन असल्याचा आरोपही तिने केला आहे. गेल्या वर्षी ब्रिटनीच्या वकीलांनी कोर्टात सांगितले की ब्रिटनीला तिच्या वडिलांची भीती वाटत होती. ब्रिटनी सुमारे ४४५ कोटी रुपयांची मालक आहे आणि तिचे वडील या पैशाचे आणि तिचे गार्डियन आहेत. कोर्टात बोलताना ब्रिटनी म्हणाली, मी आनंदी नाही. मी झोपू शकत नाही. मी खूप रागात आहे. हे अमानुष आहे. मी दररोज रडते. मला बदल हवा आहे.\nया आधी ब्रिटनीने गेल्या वर्षी तिच्या वडिलांचे पालकत्व हक्क काढून टाकण्यासाठी आणि एका संस्थेला तिचा मालमत्ता हक्क देण्यासाठी याचिका दाखल केली होती. तिच्या वकिलाने कोर्टाला सांगितले की ब्रिटनी तिच्या वडिलांना “घाबरत” होती. ब्रिटनीचे वडील जेमी २०१६ पासून तिचा मानसिक छळ करत आहेत. हे पालकत्व अत्याचारी आहे आणि ब्रिटनीला आता हे सहन होत नाही. तिच्या वडिलांच्या सांगण्याने ब्रिटनीने तीन नवीन अल्बम केले. अनेक टीव्ही शोमध्येही ती दिसली. त्यांनी लास वेगासमध्ये नवीन घरही विकत घेतले. परंतु जानेवारी २०१९ मध्ये, ब्रिटनीने अचानक घोषणा केली की पुढील सूचना येईपर्यंत तिचे सगळे परफॉमन्स रद्द झाले आहेत.\n२०१९ साली ब्रिटनीने आरोप केला होता की तिचे वडील आणि त्यांचे सहकारी तिला सतत धमकावत आहेत. ते सांगतील तसेच केले पाहिजे, जर मी ते केलं नाही तर ते मला त्याबद्दल शिक्षा देतात. माझे डॉक्टर मला जबरदस्तीने औषधे देतात आहेत. त्यामुळे मला एखाद्या व्यसनी माणसासारखे वाटते. मला स्वतःला एकट्यात कपडेदेखील बदलण्याची परवानगी नाही.\nवाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nहॉलीवुड :...तरीही मी 'ब्रा' घालणार नाही; हेमांगीच्या 'बोल्ड' पोस्ट पाठोपाठ हॉलिवूड अभिनेत्रीनं थेट जाहीरच केलं\nमी ब्रा घालणार नाही,’असं तिनं निक्षून सांगितलं. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. ...\nहॉलीवुड :‘आयर्नमॅन’ तुला झालं तरी काय कॅप्टन अमेरिका, स्पायडर मॅन सगळ्यांना केलं अनफॉलो, चाहते हैराण\n‘आयर्नमॅन’ रॉबर्ट डाऊनी ज्युनिअरने अलीकडे आपल्या सर्व चाहत्यांना ‘जोर का झटका’ दिला. होय, ‘आयर्नमॅन’ने असं काही केलं की, अख्ख्या जगभरातील त्याचे चाहते टेन्शनमध्ये आलेत. ...\n या गायिकेनं चक्क वडिलांच्या विरोधात घेतली न्यायालयात धाव\nगायिका आणि तिच्या वडिलांमध्ये पालकत्वावरून वाद सुरू आहेत. त्यामुळे तिने या संदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. ...\n जगातली सगळ्यात महागडी सीरिज येतेय; एका सीझनचं बजेट तब्बल ३४ अब्ज रुपये\nद हॉलिवूड रिपोर्टरनुसार, या सिरीजचे एकूण 5 भाग असणार आहेत. याबाबत न्यूझिलंडमधील आऊटलेटने सर्वात प्रथम माहिती दिली. ...\nहॉलीवुड :Tarzan Joe Lara: बालपणीचा 'टारझन' कालवश; जो लारा यांच्यासह सात जणांचा विमान अपघातात मृत्यू\n'Tarzan' actor Joe Lara died: जो लारा यांनी 1989 मध्ये टेलिव्हिजन फिल्म टारझन इन मॅनहॅटन यात टारझनची भूमिका साकारली होती. यानंतर त्यांनी टारझन: द इपिक अॅडव्हेंचर्स या टीव्ही सिरिअलमध्ये काम केले होते. ही सिरीज 1996-97 चालली होती. ...\nहॉलीवुड :सर्जरी करून ही प्रसिद्ध अभिनेत्री बनली पुरूष, आता सिक्स पॅक अॅब्जमधला फोटो केला शेअर\nया अभिनेत्रीने लिंग बदल केल्यानंतर आता सिक्स पॅक अॅब्जमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञा���महाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMaharashtra Flood : पूरदुर्घटनेत 112 जणांचा मृत्यू, 1 लाख 35 हजार नागरिकांचं स्थलांतर\nमंत्रालयातील लिफ्टमनला अजित पवारांनी विचारलं, किती पगार मिळतो तुला उत्तर ऐकून झाले अस्वस्थ\nChiplun Flood : पाण्यात बुडालेल्या चिपळूणला आज मुख्यमंत्र्यांची भेट, मदत व बचाव कार्याची पाहणी\nRaigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो\nTokyo Olympics 2021: ऐनवेळी पिस्तूलने दगा दिला, अन् मनू भाकरचा पदकावरील निशाणा चुकला\n गुजरातमध्ये एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, तीन गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/11/Maharashtra-breking-nagar-.html", "date_download": "2021-07-25T04:01:09Z", "digest": "sha1:HYYITLQMWGWIMPOQ2CFGQJ3UB2LDU3LS", "length": 5812, "nlines": 57, "source_domain": "www.mynagar.in", "title": "राज्याच्या सीमांवर नाकेबंदी", "raw_content": "\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई- वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावले उचलण्यात सुरुवात केली आहे.\nदेशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच देशातील अनेक राज्यात कोरोना संक्रमित रुग्णसंख्येत सातत्याने वाड होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने महत्वाची पावले उचलण्यात सुरुवात केली आहे. आजपासून राज्याच्या सीमांवर नाकेबंदी असणार आहे. तसेच कोरोना अहवाल निगेटिव्ह असणाऱ्यांनाच राज्यात प्रवेश दिला जाणार आहे.\nमिशन बिगीन अगेन अंतर्गत नवे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. राज्यात आजपासून दिल्ली, राजस्थान, गुजरात, गोव्यातून येणाऱ्या फ्लाईट्स आणि रेल्वे प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR टेस्ट रिपोर्ट अनिवार्य असणार आहे. ही टेस्ट जवळपास दिवस आधीच करण्यात आलेली असावी असेही यामध्ये नमूद केले आहे. या नियमांची आजपासून अमंलबजावणी केली जाणार आहे.\nयासोबतच सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रत राज्यात आता परराज्यातून येणाऱ्यांवर अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येणाऱ्यांनाच राज्यात प्रवेश मिळणार आहे. यासाठीच आता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात सीमेवरील दापचरी चेकपोस्टवर तयारी सुरू झाली आहे. यासोबतच ��ेशांतर्गत विमान, रेल्वे आणि रस्ते प्रवास करुन महाराष्ट्रात प्रवेशासाठी एसओपी जारी करण्यात आली आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1226179", "date_download": "2021-07-25T04:18:41Z", "digest": "sha1:BC5GGFINO64Q4G5ED7BALS3GQNS6IRSI", "length": 2799, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"तंजावूर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"तंजावूर जिल्हा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०५:०९, १८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , ७ वर्षांपूर्वी\nकेन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र\n२२:१९, ९ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन)\n०५:०९, १८ फेब्रुवारी २०१४ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (केन्द्र, replaced: केन्द्र → केंद्र)\n'''तंजावूर जिल्हा'''''हा लेख तंजावर जिल्ह्याविषयी आहे. [[तंजावर]] शहराच्या माहितीसाठी [[तंजावर|येथे]] टिचकी द्या.''\n'''तंजावर''' हा [[भारत|भारताच्या]] [[तमिळनाडू]] राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केन्द्रकेंद्र [[तंजावर]] येथे आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96", "date_download": "2021-07-25T04:17:30Z", "digest": "sha1:CII2EKILAMEKKWJJMCOYGYZCH5TNEWRN", "length": 5088, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वैशाख - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख हिंदू सण याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वेसक.\nवैशाख हा एक हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनांकानुसार दुसरा महिना आहे.\n१८७१-७२ ची हिंदू दिनदर्शिका\nसूर्य जेव्हा वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा भारतीय सौर वैशाख महिन्याची सुरुवात होते.\nवैशाख महिन्यातील सणसंपादन करा\nवैशाख शुद्ध तृतीया-अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती.\nवैशाख शुद्ध पंचमी-आद्य शंकराचार्य जयंती, रामानुजाचार्य जयंती, सूरदास जयंती..\nवैशाख शुद्ध अष्टमी -बगलामुखी जयंती\nवैशाख श���द्ध चतुर्दशी (नृसिंह चतुर्दशी)-नृसिंह जयंती; छिन्नमस्ता जयंती.\nवैशाख पौर्णिमा-बुद्ध पौर्णिमा; भृगु जयंती,\nवैशाख कृष्ण प्रतिपदा-नारद जयंती.\nपश्चिम बंगाल-बांगलादेश या भागांत ग्रीष्म ऋतूतील वैशाख महिन्यात पडणाऱ्या वादळी पावसाला कालबैसाखी म्हणतात.\nवैशाख हे त्र्यं.वि. देशमुख नावाच्या मराठी कवीचे टोपणनाव आहे.\nहिंदू पंचांगानुसार बारा महिने\n← वैशाख महिना →\nशुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा\nकृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२१ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81.html", "date_download": "2021-07-25T02:15:26Z", "digest": "sha1:VYM37FYQWBYHMBUKHTEJTIDMVKAIVHFH", "length": 20094, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सांगलीमधील प्रत्येक तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसांगलीमधील प्रत्येक तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे\nby Team आम्ही कास्तकार\nसांगली ः जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगावसह अन्य तालुक्यांत देखील सोयाबीन पीक घेतले जाते. नाफेडने सांगली बाजार समितीत हमीभाव केंद्र सुरू केले आहे. वाळवा तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यां���ा सोयाबीन विक्री करायची असेल तर सांगलीला यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी करू लागले आहे.\nजिल्ह्यात सोयाबीनचा पेरा ४१ हजार ६७५ हेक्टरवर झाला आहे. सर्वाधिक पेरणी वाळवा तालुक्यात आहे. शासन शेतीमालास हमीभाव जाहीर केल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याचे शेतकरी सांगतात. शासनाने यंदा सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये प्रतिक्विंटल खरेदीचा दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सांगली येथील बाजार समितीत हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याची नोंदणी देखील सुरू झाली आहे. वाळवा, खानापूर, तासगाव, शिराळा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी केली जाते. त्यातच ऊस पिकात आंतरपिक म्हणून सोयाबीनचे उत्पादन घेण्याचा कल वाढला आहे.\nवास्तविक पाहता, जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र एकच आहे. मुळात पाचत चे सहा तालुक्यात देखील सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक तालुक्याचा विचार करता, याठिकाणी हमीभाव केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. दरवर्षी सांगली येथेच हमीभाव केंद्र सुरू केले जाते. सांगली येथील केंद्रात नोंदणीसाठी जावे लागते. त्यानंतर विक्रीसाठी असे हेलपाटे मारावे लागणार आहेत. त्यातच वेळ आणि गाडी भाडे शेतकऱ्यांच्या माथी पडले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nसोयाबीन नोंदणीला प्रतिसादच नाही\nसांगली बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे. सोयाबीन हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. सोयाबीन विकायचे आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती घेऊन शेतकरी जात आहे. आठ दिवसांत एकाही शेतकऱ्यांने नोंद केली नसल्याचे चित्र आहे.\nसांगलीमधील प्रत्येक तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे\nसांगली ः जिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगावसह अन्य तालुक्यांत देखील सोयाबीन पीक घेतले जाते. नाफेडने सांगली बाजार समितीत हमीभाव केंद्र सुरू केले आहे. वाळवा तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करायची असेल तर सांगलीला यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी कर�� लागले आहे.\nजिल्ह्यात सोयाबीनचा पेरा ४१ हजार ६७५ हेक्टरवर झाला आहे. सर्वाधिक पेरणी वाळवा तालुक्यात आहे. शासन शेतीमालास हमीभाव जाहीर केल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा होत असल्याचे शेतकरी सांगतात. शासनाने यंदा सोयाबीनला ३ हजार ८८० रुपये प्रतिक्विंटल खरेदीचा दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सांगली येथील बाजार समितीत हमीभाव केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याची नोंदणी देखील सुरू झाली आहे. वाळवा, खानापूर, तासगाव, शिराळा, पलूस आणि कडेगाव तालुक्यात प्रामुख्याने सोयाबीनची पेरणी केली जाते. त्यातच ऊस पिकात आंतरपिक म्हणून सोयाबीनचे उत्पादन घेण्याचा कल वाढला आहे.\nवास्तविक पाहता, जिल्ह्यात सोयाबीन हमीभाव केंद्र एकच आहे. मुळात पाचत चे सहा तालुक्यात देखील सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. प्रत्येक तालुक्याचा विचार करता, याठिकाणी हमीभाव केंद्र सुरू होणे अपेक्षित होते. दरवर्षी सांगली येथेच हमीभाव केंद्र सुरू केले जाते. सांगली येथील केंद्रात नोंदणीसाठी जावे लागते. त्यानंतर विक्रीसाठी असे हेलपाटे मारावे लागणार आहेत. त्यातच वेळ आणि गाडी भाडे शेतकऱ्यांच्या माथी पडले जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nसोयाबीन नोंदणीला प्रतिसादच नाही\nसांगली बाजार समितीत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केले आहे. सोयाबीन हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. सोयाबीन विकायचे आहे, त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची माहिती घेऊन शेतकरी जात आहे. आठ दिवसांत एकाही शेतकऱ्यांने नोंद केली नसल्याचे चित्र आहे.\nजिल्ह्यातील वाळवा, पलूस, कडेगावसह अन्य तालुक्यांत देखील सोयाबीन पीक घेतले जाते. नाफेडने सांगली बाजार समितीत हमीभाव केंद्र सुरू केले आहे. वाळवा तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन विक्री करायची असेल तर सांगलीला यावे लागणार आहे.\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकव���मा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nपरभणी जिल्ह्यात फळपिकविमा योजना लागू\nकृषी विधेयके राज्यात लागू करा, नाशिक भाजपची मागणी\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nशेतकरी व पशुधन मालकांकडून गोपाळरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी लवकरच अर्ज करा, संपूर्ण प्रक्रिया येथे आहे\nजम्मू-काश्मीर विभागात 14 लाख रोपट्यांची लागवड केली जाईल, सरकारने हे मोठे पाऊल उचलले\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार हेक्टरला फटका\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+09749+de.php", "date_download": "2021-07-25T02:17:08Z", "digest": "sha1:L5TLTMDHE2RVMRCU4CEAMVUMUQS57QCE", "length": 3608, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 09749 / +499749 / 00499749 / 011499749, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 09749 हा क्रमांक Oberbach Unterfr क्षेत्र कोड आहे व Oberbach Unterfr जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Oberbach Unterfrमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Oberbach Unterfrमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्य��्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 9749 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनOberbach Unterfrमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 9749 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 9749 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://gathacognition.com/site/bookstore_details/17", "date_download": "2021-07-25T03:26:27Z", "digest": "sha1:E3HWEAX6C7YQI2ZBA275RJAZU4JB6F2F", "length": 5270, "nlines": 98, "source_domain": "gathacognition.com", "title": "चिमण्या चिवचिवल्या - Gatha Cognition", "raw_content": "\nमूलतः कृषिजीवनाशी आणि लोकसंस्कृतीशी 'नाळ' जोडून असलेल्या श्री. लामखडे यांनी लोकरीती, लोकाचार, लोकभावना आणि लोकसंकेतांना हाताशी धरून रानपाखरांशी मनस्वी संवाद केला आहे. लोकगीतांचा आधार घेत आपल्या नात्यागोत्यांचा आणि रानशिवाराचा उत्कट, काव्यात्मक आणि प्रवाही भाषेतून स्व-रूपधर्म साकारलेला आहे. साळुकी, सुगरण, टिटवी, होला, भारद्वाज, मोर, कोकिळा, पावशा, चिमण्या, कावले - अशा पाखरांवर खरं तर काय लिहावं असा प्रश्न पडण्याऐवजी पाखरांवर आणि त्यांच्याविषयी काय काय आणि किती किती लिहू ही भावना त्यांच्या 'चिमण्या चिवचिवल्या' मधील एकूणच लेखांतून दिसून येते.\nखेड्यात - विशेषतः शेतकरी जीवनात पशुपक्ष्यांना विशिष्ट असे स्थान असते. कितीतरी प्रकारची नातीगोती या पाखरांनी निर्माण केलेली दिसतात. या पक्षीसृष्टीचं योगदान मानवसृष्टीशी एकजीव झालेलं आहे. माणसानं या साऱ्या पक्षीजीवांना न्याहाळीत, निरखीत काही वर्तन संकेतांना निश्चित केलेलं दिसतं. लोकसंकेत, चालीरीती, रुढीपरंपरांनाही यात सामावून घेतलेलं आहे. आमचं सारं लोकसाहित्य, संतसाहित्य, महानुभावसाहित्य आणि आधुनिक साहित्यही अशा पक्षीसंकेतांना अधोरेखित करीत समृद्ध झालेलं आहे.\nश्री. लामखडे यांनी ग्रामलक्षी जाणीव भाषेतून आणि नेमक्या ललिताक्षरांपासून पक्षिसंस्कृती म्हणजेच लोकसंस्कृती अधिक अर्थपूर्णपणे नोंदविलेली आहे.\nसमाजभाषाविज्ञान : प्रमुख संकल्पना\nडॉ. बाबसाहेब आंबेडकर आणि हिंदू कोड बिल\nसाहित्य आणि समाज एक आकलन\nकशमकश (अनुवादक: डॉ. संजय बोरुडे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1675244", "date_download": "2021-07-25T02:30:03Z", "digest": "sha1:7JODQIHUUXSV3KKPCT2NVPRC54W4TNIA", "length": 4851, "nlines": 49, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (संपादन)\n१६:५५, १५ मार्च २०१९ ची आवृत्ती\n५७७ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n१६:४२, १५ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन)\nखूणपताका: दृश्य संपादन अभिनंदन १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला \n१६:५५, १५ मार्च २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: दृश्य संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\nया विद्यापीठाची स्थापना १९९० साली झाली. [[जळगाव]], [[धुळे]] आणि [[नंदुरबार]] हे तीन जिल्हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.[{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.nmu.ac.in/|शीर्षक=विद्यापिठ संकेतस्थळ|last=|पहिले नाव=|दिनांक=|संकेतस्थळ=विद्यापीठ अधिकृत संकेतस्थळ|archive-url=|archive-date=|dead-url=|अॅक्सेसदिनांक=१५ मार्च २०१९}}]\n* उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्र स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.\n* विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज, निसर्गकन्या बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व हुतात्मा शिरीषकुमार यांच्या नावानेही अध्यासन केंद्र सुरू करण्याबाबत सुचविण्यात आले आहे. मात्र यासाठी काही महाविद्यालयांनी पुढाकार घेतल्यास त्या महाविद्यालयांमध्ये ही अध्यासने स्थापन करण्याविषयी विचार व्हावा असे अधिसभेच्या बैठकीत ठरले आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscexams.com/whatsapp-group-links/", "date_download": "2021-07-25T01:47:14Z", "digest": "sha1:N7TGJDXHPUMXHNYIRXTSVPSBFUTKSWGP", "length": 9081, "nlines": 197, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "Join Now on WhatsApp Group - MPSCExams", "raw_content": "\nWhatsApp द्वारे नोकरीच्या जाहिराती आता आपल्या मोबाईल वर ते पण रोजच्या रोज अपडेटे�� स्वरुपात\nनोकरीच्या जाहिराती WhatsApp द्वारे आता आपल्या मोबाईल वर ते पण रोजच्या रोज अपडेटेड स्वरुपात\nWhatsApp वर Join करण्यासाठी पद्धत खाली दिलेली आहे…..\nMPSCExams.com चे WhatsApp जॉब अपडेट्स जॉईन करण्याची प्रक्रिया आम्ही एकदम साधी-सोपी ठेवली आहे. खालील प्रक्रियेने आपण MPSCExams.com जॉब अपडेट्सला काही सेकंदात जॉईन करू शकता.\nहा नंबर +91-7756971964 आपल्या मोबाईलवर MPSCExams नावाने सेव करा.\nखालील दिलेल्या Group No समोर दिलेल्या जॉईन लिंक वर क्लीक करून जॉईन करा.\nखालील पैकी एकाच ग्रुप मध्ये जॉइन व्हावे सर्व ग्रुप वर सारखेच अपडेट्स मिळतात.\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 15\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 14\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 13\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 12\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 11\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 10\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 9\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 8\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 7\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 6\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 5\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 4\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 3\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 2\nरोजगार नोकरी संदर्भ ग्रुप 1\nअभिनंदन तुम्हाला रोजच्या रोज अपडेटेड स्वरुपात जाहिराती पहावयास मिळतील.\n(अशी पद्धत असेल तरच नंबर जॉईन करण्यात येईल)\nकृपया JOIN च्या रेक्वेस्ट करू नयेत.\n– विशेष टिप –\nआपले Whats App मोबाईल क्रमांक हे ‘गोपनीय’ ‘(confidential)’ राहतील याची आम्ही आपल्याला खात्री देतोत.\nसर्वप्रथम आपणास +91-7756971964 हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये MPSCExams च्या नावाने सेव्ह करायचा.\nवरील नंबर वर JOIN असा मेसेज पाठवायचा.\nलगेच आपल्याला एक मेसेज येईल ज्यात एक लिंक दिलेली असेल.\nत्या लिंक वर क्लिक करा आणि आमच्या ग्रुपला जॉईन व्हा\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 106\nविज्ञान सराव पेपर 105\nविज्ञान सराव पेपर 104\nविज्ञान सराव पेपर 103\nविज्ञान सराव पेपर 102\nअंकगणित सराव पेपर 144\nअंकगणित सराव पेपर 143\nअंकगणित सराव पेपर 142\nअंकगणित सराव पेपर 141\nअंकगणित सराव पेपर 140\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 323\nपोलीस भरती सराव पेपर 322\nपोलीस भरती सराव पेपर 321\nपोलीस भरती सराव पेपर 320\nपोलीस भरती सराव पेपर 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 318\nमहाभरती सराव प्रश्नसंच 317\nतलाठी भरती पेपर 257\nमहाभरती सराव प्रश्नसंच 316\nआमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 7841930710 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन सराव प्रश्नासंच पाठवू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/07/38-26-rSgINu.html", "date_download": "2021-07-25T03:34:31Z", "digest": "sha1:MXV7HD2AN3MR6FQWC5LF56WLJ37OA4QI", "length": 8164, "nlines": 48, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "जिल्ह्यातील 38 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु.... कराड मधील 26 वर्षीय एक बाधित", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nजिल्ह्यातील 38 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु.... कराड मधील 26 वर्षीय एक बाधित\nजिल्ह्यातील 38 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित तर सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु.... कराड मधील 26 वर्षीय एक बाधित\nकराड : काल रात्री उशीरा प्राप्त अहवा लानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटर मध्ये येथे उपचार घेत असलेल्यामध्ये निकट सहवासित 28, प्रवास करुन आलेले 6, सारी 1, आय.एल.आय (श्वसनाचा सौम्य जंतू संसर्ग ) 2, आरोग्य सेवक 1 असे एकूण 38 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आले असून यामध्ये 25 पुरुष व 13 महिलांचा समावेश आहे तसेच सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nयामध्ये *खंडाळा* तालुक्यातील शिरवळ येथील चव्हाण आळी येथील 20 वर्षीय युवक व 50 वर्षीय महिला, शिरवळ मधील शिंदेवाडी येथील 36, 21 व 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 28 वर्षीय पुरुष,\n*कराड* तालुक्यातील तारुख येथील 70 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर मलकापूर येथील 24 व 32 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, कराड येथील 26 वर्षीय पुरुष\n*वाई* तालुक्यातील सोनगीरीवाडी धोम कॉलनी येथील 58 वर्षीय पुरुष व 11 वर्षीय युवक, 27 व 55 वर्षीय महिला, ब्राम्हणशाही येथील 72 वर्षीय पुरुष व 4 वर्षीय बालक, 27 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालिका, सोनजाई विहार बावधन नाका येथील 16,20,40 वर्षीय महिला, खानापूर येथील 27 वर्षीय पुरुष व 49 वर्षीय महिला, शिरगाव येथील 31 वर्षीय पुरुष\n*सातारा* तालुक्यातील शाहूनगर येथील 20 वर्षीय युवक, जैतापूर येथील 30 वर्षीय पुरुष, जरंडेश्वर नाका येथील 48 वषीय् महिला, संगमनगर येथील 14 वर्षीय मुलगी,खावली येथील 46 वर्षीय पुरुष, करंजे येथील40 वर्षीय पुरुष, अपशिंगे येथील 18 वर्षीय युवक\n*कोरेगाव* तालुक्यातील तडवळे येथील 34 वर्षीय महिला व 6 वर्षीय बालिका,\n*पाटण* तालुक्यातील कोयनानगर येथील 55 वर्षीय पुरुष, काजरेवाडी, खाले येथील 35 वर्षीय पुरुष\nफलटण तालुक्यातील घाडगेवाडी येथील 58 वर्षीय पुरुष\n*खटाव* तालुक्यातील कातरखटाव येथील 22 वर्षीय पुरुष यांचा समावश आहे.\n*सातारा येथील दोन बाधितांचा मृत्यु*\nकाल रात्री सातारा येथील गुरुवार पेठ येथील 54 वर्षीय महिला व रविवार पेठ येथील 49 वर्षीय पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.\n54 वर्षीय महिलेस तीव्र मूत्रपिंडाचा आजार व अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता तसेच व 49 वर्षीय पुरुष कोल्हापूर येथून प्रवास करुन आलेले असून त्याला अतिउच्च रक्तदाबाचा त्रास होता.\nघरी सोडण्यात आलेले 743\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/18411/", "date_download": "2021-07-25T01:53:22Z", "digest": "sha1:IPNJRKKROLUGFX6APPETTVGKHHS7LI7K", "length": 13114, "nlines": 220, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Ahmadnagar Corona Updates : आज ६२२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome Nagar Ahmednagar Ahmadnagar Corona Updates : आज ६२२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज\nAhmadnagar Corona Updates : आज ६२२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज\nजिल्ह्यात २१ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन बरतले घरी\nरुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८४.१८ टक्के\nआज ८९९ बाधितांची रुग्णसंख्येत भर\n*अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६०६ इतकी झाली आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये २३४, अँटीजेन चाचणीत ३८० आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २८५ रुग्ण बाधीत आढळले.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ५३, संगमनेर ९६, पाथर्डी ०४, श्रीगोंदा २०, अकोले ०३, राहुरी २२, शेवगाव ०१, कोपरगाव १०, जामखेड ०४, मिलिटरी हॉस्पिटल २० आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज ३८० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ६१ संगमनेर १४, राहाता ४२ , पाथर्डी ३३, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ०७, नेवासा ३९, श्रीगोंदा २६, पारनेर १७, अकोले २४, राहुरी १८, शेवगाव ११, कोपरगाव ३३, जामखेड १८ आणि कर्जत १५ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २८५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १३९, संगमनेर ११, राहाता १८, पाथर्डी ०६, नगर ग्रामीण ३७, श्रीरामपूर १०, कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा ०९, श्रीगोंदा ०३, पारनेर ०९, अकोले ०७, राहुरी १४, शेव��ाव ०५, कोपरगांव ०५, जामखेड ०३ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज ६२२ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १७८ संगमनेर ७७ राहाता ३६, पाथर्डी ३१, नगर ग्रा.३१, श्रीरामपूर ३७, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा १९, श्रीगोंदा ३७, पारनेर १९, अकोले २९, राहुरी २१, शेवगाव ०३, कोपरगाव ५०, जामखेड ३२ कर्जत १४, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.\n*बरे झालेली रुग्ण संख्या: २११३२*\n*उपचार सुरू असलेले रूग्ण:३६०६*\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nकेंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्यालाच दिवाळी\nस्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाला बळकटी ऊस तोडणी, वाहतूक दरात १४...\nअंबानी कुटुंबाची झेड प्लस सुरक्षा वादात\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/3034/", "date_download": "2021-07-25T03:58:23Z", "digest": "sha1:UCDH5QVIMVBT46QCFBILGGV2PYGMDQ5J", "length": 11064, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "कलेक्टर कचेरीवर शेकापचा बैलगाडी मोर्चा", "raw_content": "\nHomeशेतीकलेक्टर कचेरीवर शेकापचा बैलगाडी मोर्चा\nकलेक्टर कचेरीवर शेकापचा बैलगाडी मोर्चा\nकृषी कायदे रद्द करा, स्वामीनाथन आयोग लागू करा, पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करा, बी.टी. कापसाचे बोगस बियाणे देणार्या कंपनीविरोधात कारवाई करा\nबीड (रिपोर्टर)- केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांची दखल अद्यापही केंद्र सरकारने घेतली नसून केंद्र सरकारच्या निषेधार्थ व दिल्लीच्या आंदोलकांना समर्थन देण्यासाठी आज शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेड���र यांच्या पुतळ्यापासून निघाला होता. दरम्यान आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी केल्याने नगर रोड परिसर दणाणून गेला होता. हा मोर्चा भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.\nकेंद्र सरकारने स्वामीनाथन आयोग लागू करण्यापेक्षा शेतकर्यांच्या विरोधात तीन कृषी कायदे आणले. या कायद्यांमुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. सदरील कायदे रद्द करण्यासाठी गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनकर्त्यांची केंद्र सरकारने अद्यापही दखल घेतली नसल्याने देशभरातील शेतकर्यात संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीच्या शेतकर्यांना समर्थन देण्यासाठी आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आज शेतकरी कामगार पक्ष रस्त्यावर उतरला. जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून निघाला होता. सदरील मोर्चा भाई मोहन गुंड यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता. या वेळी भाई गोले, भीमराव कुटे, मोहन जाधव, संगमेश्वर आंधळकर, भाई दत्त प्रभाळे, ऍड. तुपे यांच्यासह अन्य कायर्कर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान कृषी कायदे रद्द करून स्वामीनाथन आयोग लागू करावा, पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी करण्यात यावी, बीटी कापसाचे बोगस बियाणे देणार्या कंपन्यांविरोधात कठोर कारवाई करावी, बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला सरसकट ३ हजार रुपये भाव द्यावा यासह अन्य मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.\nPrevious articleशिवजयंतीस १०० लोकांचीच मर्यादा राज्याच्या गृह विभागाची नियमावली जाहीर\nNext articleविशेष पथक,एलसीबीच्या धाडीने ठाणेप्रमुखांची हाप्तेखोरी उघड\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-25T04:13:40Z", "digest": "sha1:LV73YHCCN7VKVWVXKVZWZAWZDDXTQJF7", "length": 15312, "nlines": 186, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री – Buldana Live", "raw_content": "\nHome/महाराष्ट्र/दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री\nदिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री\nमुंबई : हायकोर्टाच्या निकालानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तशी सूचना त्यांनी राज्यपाल भगतिंसह कोश्यारी यांना दिली आहे. दरम्यान ठाकरे यांनी देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला असून तो त्यांनी मंजूर केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. वळसे पाटील सध्या ठाकरे सरकारमध्ये कामगारमंत्री होते.त्याचा कारभार हसन मुश्रीफ यांच्याकडे तसेच वळसे पाटील यांच्याकडील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांनी या बदलास मंजुरी दिली असून या बदलाची कल्पना राज्यपाल कोश्यारी यांना दिली आहे.दिलीप वळसे पाटील हे श���द पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षे त्यांनी शरद पवारांचे स्वीय सचिव म्हणूनही काम केले आहे.\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\n“तिथं’ बोट घालणं हाही बलात्कारच\nदेशमुख आणि राज्य सरकारला “या’ न्यायालयाचा दणका\n१२ आमदारांच्या निलंबनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nमराठा आरक्षणावर शिवसेना आक्रमक\nसुप्रियाताईंची अजितदादांना वाढदिवसासाठी “ही’ भेट\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\n“तिथं’ बोट घालणं हाही बलात्कारच\nदेशमुख आणि राज्य सरकारला “या’ न्यायालयाचा दणका\n१२ आमदारांच्या निलंबनाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान\nमराठा आरक्षणावर शिवसेना आक्रमक\nसुप्रियाताईंची अजितदादांना वाढदिवसासाठी “ही’ भेट\nमहाविकास आघाडीतील वादावर पडदा\nआंबेडकर म्हणतात, अजित पवार हे तर खोटारडे मंत्री\nडॉक्टरांचा अजब दावा… म्हणे कोरोनाचा रुग्ण योग्य मात्रेत दारू पिल्याने होतो रिकव्हर; म्हणे असे 50 रुग्ण केले बरे\nआसाम वगळता चार राज्यांत होईल भाजपचा पराभव-शरद पवार\nमुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद… आणखी 15 दिवस निर्बंध कायम राहणार, काही जिल्ह्यांत कडक, काही ठिकाणी शिथिलता आणणार\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधा���े पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आ��ळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/55-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-25T02:00:43Z", "digest": "sha1:WNQCEEZQN4Y3J2WN4DOV6ZTMY2UMERZH", "length": 19222, "nlines": 189, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "55 कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला! 72 तास डोक्यावर राहणार धोक्याची टांगती तलवार!! संध्याकाळपर्यंत चालणार नमुने संकलन – Buldana Live", "raw_content": "\nHome/कोरोना अपडेट्स/55 कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला 72 तास डोक्यावर राहणार धोक्याची टांगती तलवार 72 तास डोक्यावर राहणार धोक्याची टांगती तलवार संध्याकाळपर्यंत चालणार नमुने संकलन\nकोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या\n55 कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला 72 तास डोक्यावर राहणार धोक्याची टांगती तलवार 72 तास डोक्यावर राहणार धोक्याची टांगती तलवार संध्याकाळपर्यंत चालणार नमुने संकलन\nबुलडाणा (संजय मोहिते ःबुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोना विरुद्धची दुसरी लढाई सुद्धा जिद्दीने लढणाऱ्या बुलडाणा तहसीलमधील कर्मचारी आज, 4 मार्चला पॉझिटिव्ह आढळल्याने कार्यालयाने 5 रिस्टरचा भूकंप अनुभवला यामुळे सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने तात्काळ कार्यलय परिसरातच संकलित करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार या कर्मचाऱ्यांचे अहवाल 3 दिवसांनी येणार असल्याने तोपर्यंत या कर्मचाऱ्यावरील धोक्याची तलवार टांगती राहणार आहे.\nबुलडाणा तहसीलमधील 3 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले तर दोघांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. या परिणामी तहसीलमधील कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी व कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांचे तहसीलमधेच स्वॅब नमुने घेण्यात आले. सकाळी 10 वाजताच्या आसपास सुरू झालेली ही प्रक्रिया संध्याकाळी उशीरापर्यंत सुरू राहणार असल्याचे तहसील सूत्रांनी सांगितले. आरोग्य विभागाच्या 4 कर्मचाऱ्यांनी काटेकोर दक्षतेसह स्वॅब घेतले. कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे अहवाल 3 दिवसांनंतर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामुळे कमीअधिक 72 तास या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला आणि त्यांच्या हृदयाचे ठोके वाढलेले राहणार आहेत.\nआरोग्य यंत्रणांच्या पथकाने सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत तब्बल 55 कर्मचाऱ्यांचे स्वॅब नमुने घेतले. या पाठोपाठ मुख्याधिकाऱ्यांनी उ���मुख्याधिकारी स्वप्नील लघाणे, आरोग्य निरीक्षक सुनील बेंडवाल, रियाझ समद यांच्यासह सफाई कामगारांचे पथक रवाना केले. पथकाने सोडियम हायड्रो क्लोराईडची सर्व विभाग, कक्ष व परिसरात फवरणी केली.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपं.स. सभापतींसह 4 सरपंचांचा फैसला 3 मार्चला इच्छुकांना जोश, राजकीय हालचालींना वेग\nकर्जमाफीच्या यादीत नाव असलेल्या शेतकर्यांसाठी बातमी…आधार प्रमाणिकरण करा\nपश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपची जिल्ह्यात निदर्शने; तृणमूल काँग्रेसचा केला निषेध\nअडीच हजारांची लाच घेताना वनरक्षक “एसीबी’च्या जाळ्यात; जळगाव जामोद येथे कारवाई\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेवरील नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : मंत्री उदय सामंत यांना विश्वास; आदित्य ठाकरेंनी पाठवलेल्या व्हेंटिलेटर्सचे केले लोकार्पण\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, त��ा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+038851+de.php", "date_download": "2021-07-25T03:29:15Z", "digest": "sha1:DPSU5LKU4ZHTVHVQB47KB6QZX44AIA2I", "length": 3624, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 038851 / +4938851 / 004938851 / 0114938851, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 038851 हा क्रमांक Zarrentin Meckl क्षेत्र कोड आहे व Zarrentin Meckl जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Zarrentin Mecklमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Zarrentin Mecklमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 38851 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्���ाला भारततूनZarrentin Mecklमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 38851 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 38851 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/goa/vilas-methar-case-shailesh-shetty", "date_download": "2021-07-25T03:39:54Z", "digest": "sha1:OQN2MBOT4W5HWK3WUQR4P3BPQ7VHCU3I", "length": 6788, "nlines": 80, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "विलास मेथर हत्याप्रकरणी शेट्टीला दिलासा नाही | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nविलास मेथर हत्याप्रकरणी शेट्टीला दिलासा नाही\nम्हापसा न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी, इतरांच्या कोठडीत 5 दिवस वाढ\nप्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी\nपणजी: पर्वरी येथील सोशल वर्कर विलास मेथर जाळून हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या शैलेश शेट्टी व खय्याद शेख यांना न्यायलयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत.\nयाशिवय इतर 5 संशयितांना आणखी 5 दिवस कोठडीत ठेवण्याचे आदेश म्हापसा प्रथम श्रेणी न्यायालयानं दिलेत. यात बिल्डर अल्ताफ शब्बीर यारगट्टी, पवन श्रीकांत बडिगर, प्रशांत लक्ष्मण दाभोळकर, इक्बाल नानपूरी आणि संतोष गोपालकृष्ण पिल्लाई यांचा समावेश आहे.\nपाटो – तोर्डा येथे विलास मेथर यांच्यावर पेट्रोल फेकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी बांबोळीतील गोमेकॉत उपचार सुरु असताना मेथर यांचा मृत्यू झाला होता. मेथर यांच्यावर हल्ला करण्याचं षडयंत्र पणजीतील हॉटेलात रचण्यात आल्याचा संशय असून, शेट्टी तिथे उपस्थित असल्याचा पोलिसांचा दावा आहे. पोलिस निरीक्षक निनाद देऊलकर तपास करीत आहेत.\nविलास मेथर हत्याप्रकरण – शैलेश शेट्टीला 5 दिवसांची पोलिस कोठडी\n विलास मेथर हत्याप्रकरणी शैलेश शेट्टीला बेड्या\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्��ा कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/04/civil.html", "date_download": "2021-07-25T02:21:30Z", "digest": "sha1:JA74PXEOUPL653G5FQLU76LRRS7OPVCE", "length": 5835, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "लाॅकडाउन काळात मुलांसाठी आउट डोअर खेळ घरातच, रेठरे बु गावच्या civil इंजिनियर आरीफ मुजावर यांचे संशोधनाचे सर्वत्र कौतुक", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nलाॅकडाउन काळात मुलांसाठी आउट डोअर खेळ घरातच, रेठरे बु गावच्या civil इंजिनियर आरीफ मुजावर यांचे संशोधनाचे सर्वत्र कौतुक\nएप्रिल २५, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nसध्या चालू असलेल्या लॉक डाऊन च्या काळात सर्व लहान मुले ही गेली दीड वर्षे घरातच राहून आहेत. त्यांना आउट डोअर गेम्स खेळता येत नाहीत त्यामुळे त्यांच्यात बरेचशे शारिरीक, मानसिक , सामाजिक अधोगती होत आहे. सदर तरतुद जिना असलेल्या घरात करता येवू शकते . मुलांना घसरगुंडी म्हणजे सर्वात आवडीचा खेळ ,ती बागेशिवाय मिळत नाही,सध्या सर्व बाग बागीचे बंद आहेत. मुलांना हिच सुविधा घरच्या घरी झाली तर त्यांच्यातील खेळाडु वृत्ती कायम राहील . मुलांना खेळते वेळी लक्ष देने गरजेचे असतेच.\nया घसरगुंडीचा वापर अवजड सामान जसे गॅस सिलींडर , धान्याची पोती वाहतूक करनेस होवू शकतो .जेव्हा वापर नसेल तेव्हा ही घसरन उभी करुन ठेवता येवू शकते त्यावेळी त्याचा साइड ग्रील म्हणून वापर होतो. ही तरतुद करने साठी काही हार्डवेअर मटेरियल व वेल्डींग कारागिराची गरज आहे. ३-४इंच बाय १इंच लोखंडी पाइप एक मेकांना उल्टया बाजुस वेल्ड करने जिन्याच्या लांबीप्रमाणे कट करणे बिजागरी, चुंबक याचा वापर करुन इंस्टोलेशन करने.\nआरीफ मुजावर हे रेठरे बुद्रुक गावातील सिव्हील इंजिनीअर आहेत त्यांनी पदवी अभ्यास जयवंत कॉलेज आॉफ इंजिनीअरींग किल्ले मच्छिंद्रगड येथे करुन पदवीउत्तर अभ्यासक्रम अशोकराव माने काॅलेज वाठार येथे केला आहे.\nअफॉरडेबल हाउसीं��� सिशटीम (परवडनारी घरे) , पुर संरक्षन , कंफरटेबल स्टेअर्स असे विवीध प्रोजेक्ट त्यांनी केले आहेत. सध्या सिव्हील कामात ते सक्रीय आहेत. सदर रिसर्च ची 'irjet' या अंतर राष्ट्रीय जर्नल ने प्रकाशन केले आहे.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/coronavirus-delta-variant-weakening-penetrating-vaccines-protective-shield-danger-remains-a653/", "date_download": "2021-07-25T03:12:58Z", "digest": "sha1:TQ4V7IIWBMML6LWWXILU2ZXFA3WHAPAG", "length": 19865, "nlines": 140, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण... - Marathi News | CoronaVirus Delta variant is weakening by penetrating the vaccines protective shield but the danger remains | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार २५ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nCoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण...\nकेरळ आणि महाराष्ट्रासारखी राज्ये देशासाठी चिंतेचा विषय बनली आहेत. येथे अद्यापही कोरोना नियंत्रणात नाही. राजस्थान आणि इशांन्येकडील राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्च पातळीवर आहे.\nCoronaVirus: लसीचे संरक्षण कवच भेदून कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट, पण...\nनवी दिल्ली - देशभरातून एकत्रित केलेल्या नमुन्यांच्या जिनोम सिक्वेंसिंगमधून स्पष्ट होते, की कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट (B1617.2) कोरोना व्हायरस महामारीचे सर्वात मोठे कारण बनला आहे. सार्स-कोव्ह-2 जिनोमिक्स कंसोर्शिअमने (INSACOG) म्हटले आहे, की लस कोरोना व्हायरसविरोधात अत्यंत चांगल्या प्रतिची सुरक्षितता प्रदान करते, असे जिनोम सिक्वेंसिंगच्या परिणामांवरून समोर आले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे, डेल्टा व्हेरिएंट व्हायरस��्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत अनेक पट संक्रमक आणि धोकादायक आहे. (CoronaVirus Delta variant is weakening by penetrating the vaccines protective shield but the danger remains)\nदेशात 87% संक्रण डेल्टा व्हेरिएंटमुळे -\nदेशात मे-जून महिन्यात करण्यात आलेल्या जिनोम सिक्वेंसिंगच्या परिणामांनुसार, 87% संक्रमण डेल्टा व्हेरिएंटमुळेच होत आहे. तसेच, अमेरिकेत 83% संक्रमणाचे कारण हाच व्हेरिएंट आहे. लस घेतल्यानंतर संक्रमित होणाऱ्या अधिकांश लोकांत डेल्टा व्हेरिएंटचाच परिणाम दिसून येतो मात्र, लस घेतल्यानंतर डेल्टा व्हेरिएंटचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो. आणि संक्रमित झालेल्या फार कमी लोकांवर रुग्णालयात भरती होण्याची वेळ येते. लस घेतल्यानंतर संक्रमणामुळे मृत्यू होण्याचा आकडा तर आणखी कमी आहे.\nलसीमुळे कमजोर पडतोय डेल्टा व्हेरिएंट -\nआतापर्यंतच्या आकडेवारीनुसार, लस घेतल्यानंतर संक्रमित होणाऱ्या केवळ 9.8% लोकांनाच रुग्णालयात भरती होण्याची गरज पडत आहे. तर त्यांच्या मृत्यूचे प्रमाण 0.4% एवढे आहे. देशात जवळपास एक तृतियांश (33%) लोकसंख्येला अजूनही कोरोनाचा धोका आहेच, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (ICMR) नुकत्याच केलेल्या सीरो सर्व्हेतून समोर आले आहे.\n; निम्म्या जनतेचे लसीकरण तरीही विदेशात रुग्णसंख्या वाढतीच\nकोविड प्रॉटोकॉल आणि लसीकरण अत्यंत आवश्यक -\nइन्साकॉगने सध्यस्थिती लक्षात घेत लसीकरण आणि कोविड प्रॉटोकॉल्सचे पालन करण्यावर अधिक जोर दिला आहे. त्यांनी म्हटले आहे, 'देशभरात डेल्टाचा हाहाकार सुरूच आहे. जनतेच्या एका वर्गाला अजूनही याचा धोका आहेच. संक्रमणावर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरण आणि लोकांचे योग्य वर्तन अधिक आवश्यक आहे.'\nकाही राज्ये आणि जिल्हांची स्थिती चिंताजनक -\nकेरळ आणि महाराष्ट्रासारखी राज्ये देशासाठी चिंतेचा विषय बनली आहेत. येथे अद्यापही कोरोना नियंत्रणात नाही. राजस्थान आणि इशांन्येकडील राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट उच्च पातळीवर आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी, अधिकांश कोरोना रुग्ण समोर येणाऱ्या आणि ज्यांच्यामुळे देशात महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता वाटते, अशी काही राज्ये आणि जिल्हे मार्क केली आहेत. देशात मंगळवारी 42,015 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्��� :Corona vaccinecorona virusCoronavirus in Maharashtraकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस\nराजकारण :Coronavirus: महाराष्ट्रामध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे किती मृत्यू झाले आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली नेमकी माहिती\nCoronavirus in Maharashtra: कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या तुडवड्यामुळे महाराष्ट्रात किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली ...\nमुंबई :लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी निर्बंध शिथिल करणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\nराजेश टोपे म्हणाले की, राज्यात आपण टप्प्याटप्प्याने निर्बंधामध्ये सुट देत आहोत. ...\nराजकारण :Coronavirus: \"जोपर्यंत कोरोना संपुष्टात येत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करणार नाही\", या राज्यातील मंत्र्यांची भीष्म प्रतिज्ञा\nCoronavirus: कोरोनाला रोखण्यासाठी उत्तर प्रदेशमधील नगरविकास राज्यमंत्री महेश गुप्ता यांनी भीष्म प्रतिज्ञा केल्याचा दावा केला आहे. ...\nराष्ट्रीय :Full Lockdown : कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केरळमध्ये पुन्हा संपूर्ण लॉकडाऊन, पाहा अन्य राज्यांची काय स्थिती\nKerala Full Lockdown : केरळमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच दिसत आहे. पुन्हा होणार संपूर्ण लॉकडाऊन. ...\nसंपादकीय :प्रादुर्भाव कमी, पण भीती कायम...\nCoronavirus : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरे; पण म्हणून अनिर्बंधपणे वावरणे योग्य ठरणार नाही. शासनाने अजूनही कायम ठेवलेल्या निर्बंधांना धुडकावून लावत नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसतात हे धोक्याला निमंत्रण देणारेच आहे. ...\nसंपादकीय :लस खरी की खोटी\nकोरोनाचा विषाणू पहिल्यांदा चीनमध्ये निर्माण झाला आणि तिथेच पहिल्यांदा लसही आली. ...\nराष्ट्रीय :वैद्यकीय उपकरणे होणार आणखी स्वस्त; ६८४ ब्रॅडच्या उपकरणांची किंमत घटणार\nस्वस्त हाेणाऱ्या उपकरणांमध्ये ऑक्सिमीटर, ग्लुकाेमीटर, रक्तदाब माेजणी यंत्र, नेब्युलायझर व डिजिटल थर्मामीटर यांचा समावेश आहे. ...\nराष्ट्रीय :दुसरी लाट लांबली, रुग्णसंख्या कमी होईना; भारत बायाेटेकचा ब्राझीलसाेबतचा करार रद्द\nदिवसभरात सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ ३,४६४ इतकी राहिली. शुक्रवारी १६,३१,२६६ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या. ...\nराष्ट्रीय :शस्त्रांचे बोगस परवाने दिल्याप्रकरणी सीबीआयचे छापे; IAS अधिकाऱ्यांच्या घरांचाही समावेश\nकाश्मीर, दिल्लीत कारवाई ...\nराष्ट्रीय :देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती\nशिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. ...\nराष्ट्रीय :'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ\ndearness allowance : दरमहा सरकारच्या तिजोरीवर 210 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. ...\nराष्ट्रीय :Mukesh Ambani: 'अमेरिका-चीन, तो दिवस दूर नाही...'; मुकेश अंबानींची मोठी भविष्यवाणी\nwe will stand with america and china in 2047.: Mukesh Ambani 991 मध्ये आपल्या अर्थव्य़वस्थेमध्ये अनेक त्रुटी होत्या. आज मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली आहे. आता भारताला 2051 पर्यंत सर्वांसाठी समान समृद्धी देणारी अर्थ्यव्यवस्थेत ते रुपांतरीत करायचे आहे, ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nमंत्रालयातील लिफ्टमनला अजित पवारांनी विचारलं, किती पगार मिळतो तुला उत्तर ऐकून झाले अस्वस्थ\nRaigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो\n गुजरातमध्ये एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, तीन गंभीर\n१३० काेटींच्या देशात केवळ २ टक्के भरतात प्राप्तीकर; ४ टक्के श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावला तर...\nTokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा\nदेशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/national/sikh-brothers-helps-cab-protester/", "date_download": "2021-07-25T03:16:35Z", "digest": "sha1:OSNIJE7PFA2DNN5FPK3JXI63CNQKZZ4Y", "length": 6014, "nlines": 33, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "माणुसकी - आंदोलन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करून शिख भावांनी सर्वांची मने जिंकली.! - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nमाणुसकी – आंदोलन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करून शिख भावांनी सर्वांची मने जिंकली.\nसंपूर्ण देशातील अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये ‘नागरिकता दुरुस्ती कायदा’ म्हणजेच CAA विरोधात निदर्शने काढली जात आहेत. त्यापैकी चार मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये आंदोलनाने उग्र रूप घेतले आहे. दिल्लीती�� जामिया मिलिया इस्लामीया युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी सुद्धा CAA कायद्याला आपला विरोध दर्शवण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये परिस्थिती हिंसक बनली होती. पोलिसांवर दगडफेक करण्यात येत होती, बसे आगीत जळून खाक झाल्या होत्या. त्यामुळे पोलिसांनी ही प्रत्युत्तर देत विद्यार्थ्यांवर टीअर गॅसचा वर्षाव केला, लाठीचार्ज केला. रस्ते, गल्ल्या प्रत्येक ठिकाणी आरडाओरडा ऐकू येऊ लागला होता. विद्यार्थ्यांचं सुद्धा या निदर्शनात रक्त वाहू गेलं आहे.\nया दरम्यान अनेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आले, अनेक लेख लिहिले गेले. सोमवारी सुद्धा इंडिया गेटवर निदर्शने काढण्यात आली होती. पोलिसांची दादागिरी आणि CAA ला विरोध करण्यासाठी लोक इंडिया गेटवर जमा झाले होते. येथेच काही शीख बांधवांनी मानवतेचा इशारा देत, कडाक्याच्या थंडीत सर्वांसाठी गरम गरम चहाची सोय केली.\nट्विटर वर हे चहा पाजत असतानाचे हे व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहेत. खऱ्या अर्थाने सिंग इज किंग असल्याचं त्यांनी दाखवून दिलं. आंदोलन कर्त्यांसाठी चहा लंगर या शीख भावांनी सुरू केलं आणि संपूर्ण भारत वासीयांची मने जिंकली.\nत्याचबरोबर असेही ट्विट्स केले जात आहेत की, ज्या विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामुळे खाण्याचे हाल होत आहेत, आशा सर्वांसाठी गुरुद्वारांचे दरवाजे उघडले जावे, असे अनेक शीख बांधव स्वतः म्हणत आहेत.\nनटसम्राट श्रीराम लागू यांचे दुःखद निधन – जाणून घ्या त्यांचा प्रवास\nबूट नाहीत म्हणून काय झालं पायाला बँडेज लावून तीन जिंकले गोल्ड मेडल.\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanmk.com/recruitment/bob-financial-solutions-limited-recruitment.html", "date_download": "2021-07-25T03:51:08Z", "digest": "sha1:T7JCWGSKNXGGKFSNXU7RNLDYGI25YXQZ", "length": 13913, "nlines": 194, "source_domain": "mahanmk.com", "title": "BOB Financial Solutions Limited Recruitment 2021", "raw_content": "\nबँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड भरती २०२१\nबँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड भरती २०२१\nबँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड [BOB Financial Solutions Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाई��� ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक १७ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nपद क्रमांक पदांचे नाव\n१ मुख्य कार्यकारी अधिकारी/ Chief Operating Officer\nपद क्रमांक शैक्षणिक पात्रता वयाची अट\n१ ०१) पदव्युत्तर पदवी / व्यावसायिक पात्रता ०२) १६+ वर्षे अनुभव ५५ वर्षे\n२ ०१) पदवीधर / पदव्युत्तर पदवी / व्यावसायिक पात्रता ०२) १६+ वर्षे अनुभव ५५ वर्षे\n३ ०१) एचआर मध्ये एमबीए किंवा संबंधित पदव्युत्तर पदवी आणि औद्योगिक क्षेत्राचा अनुभव मानसशास्त्र, मानव संसाधन क्षेत्र. ०२) १२+ वर्षे अनुभव ५५ वर्षे\n४ ०१) कोणत्याही विषयात पदवीधर. प्राधान्य - पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ०२) ०३+ वर्षे अनुभव ४५ वर्षे\nवयाची अट : १७ जून २०२१ रोजी ५५ वर्षापर्यंत.\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\nजाहिरात (Notification) : येथे क्लिक करा\nअंतिम दिनांक ०३ मे २०२१\nजाहिरात दिनांक : २२/०४/२१\nबँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड [BOB Financial Solutions Limited] मध्ये विविध पदांच्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०३ मे २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nपद क्रमांक पदांचे नाव शैक्षणिक पात्रता\n१ सहाय्यक व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी- फसवणूक जोखीम व्यवस्थापन (फाल्कन)/ Assistant Manager/Senior Officer ०१) कोणत्याही विषयात पदवीधर. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एक अतिरिक्त फायदा होईल ०२) ०३+ वर्षे अनुभव.\n२ सहाय्यक व्यवस्थापक / वरिष्ठ अधिकारी- फसवणूक धोका आणि अधिकृतता/ Assistant Manager/Senior Officer ०१) कोणत्याही विषयात पदवीधर. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एक अतिरिक्त फायदा होईल ०२) ०३+ वर्षे अनुभव.\n३ अधिकारी - ग्राहक सेवा/ Officer - Customer Service ०१) कोणत्याही विषयात पदवीधर. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री एक अतिरिक्त फायदा होईल ०२) ०१+ वर्षे अनुभव.\nवयाची अट : ०३ मे २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.\nनोकरी ठिकाण : मुंबई (संपूर्ण भारत)\nजाहिरात (Notification) : येथे क्लिक करा\n०१ जागा - अंतिम दिनांक १९ मार्च २०२१\nजाहिरात दिनांक : ०१/०३/२१\nबँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्यूशन्स लिमिटेड [BOB Financial Solutions Limited] मध्ये सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापक पदांची ०१ जागेसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम द���नांक १९ मार्च २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nएकूण : ०१ जागा\nअधिक माहिती खालीलप्रमाणे :\nपदांचे नाव शैक्षणिक पात्रता जागा\nAdministrator ०१) पदवीधर / पदव्युत्तर पदवी / व्यावसायिक पात्रता. ०२) एमसीएसई सारखे प्रमाणपत्र, ओरॅकल प्रमाणित. ०३) ०३ वर्षे अनुभव. ०१\nवयाची अट : १९ मार्च २०२१ रोजी ४५ वर्षापर्यंत.\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.\nनोकरी ठिकाण : मुंबई (संपूर्ण भारत)\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\n[Brihan Mumbai Police] बृहन्मुंबई पोलीस भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\nग्रामीण रुग्णालय जळगाव भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०४ ऑगस्ट २०२१\n[District Hospital] जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२१\nअंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२१\n[MahaBeej] महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित भरती २०२१\nअंतिम दिनांक : १७ ऑगस्ट २०२१\n[DIR Fish Goa] मत्स्यव्यवसाय संचालनालय गोवा भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[ICMR-NIMR] मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[IIBF] भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\nश्री चित्र तिरुनेल इंस्टीट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी भरती २०२१\nअंतिम दिनांक : ३० जुलै २०२१\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/important-news-big-mess-in-paytm-even-before-ipo-there-was-a-big-upheaval/", "date_download": "2021-07-25T02:47:39Z", "digest": "sha1:PGBUL7FHY3Q4F53V7IOFGD2ZO6RZQKBA", "length": 10380, "nlines": 90, "source_domain": "mhlive24.com", "title": "महत्वाची बातमी: आयपीओ येण्याआधीच पेटीएममध्ये मोठा गोंधळ; झाली मोठी उलथापालथ - Mhlive24.com", "raw_content": "\nमहत्वाची बातमी: आयपीओ येण्याआधीच पेटीएममध्ये मोठा गोंधळ; झाली मोठी उलथापालथ\nमहत्वा���ी बातमी: आयपीओ येण्याआधीच पेटीएममध्ये मोठा गोंधळ; झाली मोठी उलथापालथ\nMHLive24 टीम, 10 जुलै 2021 :- देशातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएममध्ये 2.3 अब्ज डॉलर्सच्या आयपीओ येण्याआधीच मोठा गदारोळ सुरू झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या नोएडास्थित कंपनीचे अध्यक्ष अमित नय्यर यांच्यासह अनेक उच्च अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. यात कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर रोहित ठाकुर यांचाही समावेश आहे. कंपनीचा बहुप्रतिक्षित आयपीओ दिवाळीच्या आसपास येण्याची शक्यता आहे.\nGoldman Sachs येथे काम केलेले नय्यर 2019 मध्ये पेटीएम बोर्डामध्ये दाखल झाले. या स्टार्टअप कंपनीची आर्थिक सेवा देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. कंपनीच्या विमा आणि कर्जे उभा करण्यासाठी नय्यर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सूत्रांनी सांगितले की नय्यर पेटीएम आयपीओ येण्याआधीच पद सोडणार आहेत. आता फक्त मधुर देवड़ा यांजवळच कंपनीचे अध्यक्ष पद आहे.\n :- रोहित ठाकूर डिसेंबर 2019 मध्ये पेटीएममध्ये सामील झाले. जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याने कंपनी सोडली. काही वरिष्ठ अधिका-यांनी पद सोडल्यानंतर नय्यर आणि ठाकूर यांना कंपनीत आणले होते. ईटीला दिलेल्या ईमेलमध्ये कंपनीने म्हटले आहे की, “आम्ही वैयक्तिक बदलांवर भाष्य करीत नाही. आम्ही एक मजबूत मैनेजमेंट टीम बनवली आहे जे पेटीएमला नवीन उंचीवर नेण्यासाठी वचनबद्ध आहेत.\nठाकूर पूर्वी Accenture मध्ये एचआर हेड होते. मायक्रोसॉफ्ट आणि जीई येथेही त्यांनी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. दुसर्या सूत्रने सांगितले की आत्तापर्यंत पेटीएममध्ये कोणालाही बदलण्यात आले नाही. “रोहित कंपनीत नवीन होते.\nपेटीएमसारख्या मोठ्या कंपनीचे एचआर व्यवस्थापित करणे, विशेषत: आयपीओच्या आधी, हे एक आव्हानात्मक असू शकते. सूत्रानुसार पेटीएमच्या तीन उपाध्यक्षांनीही कंपनी सोडली आहे. तथापि, ईटीला स्वतंत्रपणे या अधिकाऱ्यांच्या नावांची पुष्टी करता आली नाही.\nबरेच उच्च अधिकारी निघून गेले :- वर्षभरात अनेक वरिष्ठ अधिकारी कंपनी सोडून गेले. यात पेटीएम फर्स्टचे प्रमुख, पेटीएम मनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पेटीएम मॉलचे मुख्य वित्तीय अधिकारी यांचा समावेश होता. यानंतर मार्केटींग हेड जसकरण सिंग कपानी हे फेब्रुवारीमध्ये कंपनीतून बाहेर पडले होते. संचालक मंडळाच्या मागील बैठकीत कंपनीने अनेक बदल केले होते.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/%E0%A4%97%E0%A4%97%E0%A4%A8%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%A4.html", "date_download": "2021-07-25T03:51:25Z", "digest": "sha1:7ZMMTPN55G6C7UPZRIZ2AQPVFKV4NUSS", "length": 9782, "nlines": 197, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "गगनबावडा : सर्पदंशाने कंत्राटी वायरमनचा मृत्यू - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nगगनबावडा : सर्पदंशाने कंत्राटी वायरमनचा मृत्यू\nby Team आम्ही कास्तक���र\nगगनबावडा| महावितरण परिसरात काम करत असताना झालेल्या सर्पदंशाने कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. कातळी ता. गगनबावडा येथील अकबर काशिम थोडगे (वय२७) असे त्याचे नांव आहे.\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\nमहावितरण परिसरात काम करत असताना सोमवार दि. २० रोजी त्यास सर्पदंश झाल होता. येथील ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल केले होते. पण कोणतेती उपचार न करता त्यास कोल्हापूरला पाठविले. खाजगी रुग्णालयात आठवडाभर उपचार सुरु होते पण सोमवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे पत्नी, एक महिन्याचा मुलगा, आई, वडिल, भाऊ, बहिण असा परिवार आहे. घरचा कर्ता मुलगा गमावल्याने कातळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी, मक्याचे चुकारे बाकी\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडले\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून महिलेचा मृत्यू\nदहावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली, उद्या दुपारी १ वाजता ‘या’ संकेतस्थळांवर पहा निकाल\nगगनबावडा : महसूल विभागातील कोरोना नियत्रंण टीममधील ‘त्या’ अधिकाऱ्यालाच कोरोनाची लागण\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%AF.html", "date_download": "2021-07-25T02:47:04Z", "digest": "sha1:UH3QXVTSVEJI7YQGA7C6IHWFXEYLRIBY", "length": 14229, "nlines": 203, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नाशपातीचे बंपर उत्पादन या राज्यात होईल, गार्डनर्स चे चेहरे फुलले - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनाशपातीचे बंपर उत्पादन या राज्यात होईल, गार्डनर्स चे चेहरे फुलले\nby Team आम्ही कास्तकार\nअर्थात, कोलमडलेली अर्थव्यवस्था आता हळू हळू रुळावर आली आहे. कालपर्यंत निराशेचे चेहरे बहरले आहेत. कालपर्यंत, भविष्यातील त्रासात सामील असलेले लोक आता आरामात श्वास घेत आहेत, परंतु थांबा, आता आपण आपला संपूर्ण विजय म्हणून याचा विचार करण्यास सक्षम राहणार नाही, कारण या आराम काळात, काही लोक अद्याप याबद्दल बोलत आहेत.\nया गर्विष्ठपणाच्या काळातही शेतक Farmers्यांनी स्वतःहून अभूतपूर्व कामगिरी केली आहे. या साथीच्या आजारात शेतक्यांनीही चांगले काम केले आहे. या भागात हिमाचल प्रदेशच्या कुल्लू जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्यापर्यंत appleपलच्या भरघोस उत्पादनासाठी ओळखल्या जाणार्या या जिल्ह्यात यावर्षी नाशपाती उत्पादन होणार आहे. गार्डनर्सनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.\nइतकेच नाही तर कालपर्यंत आपला जिल्हा सफरचंदांच्या भरघोस उत्पादनासाठी प्रसिद्ध असायचा, यावर्षी लागवड करणार्यांना फारच उत्साही वाटते, पण यावर्षी नाशपातीचे बंपर उत्पादनही होणार आहे. यातून जिल्ह्यातील शेतक्यांना सफरचंद तसेच नाशपात्रातूनही महत्त्वपूर्ण नफा मिळविण्याची संधी मिळणार आहे. त्याच बरोबर, तज्ञांचे म्हणणे आहे की जर हवामान प्रतिकूल असेल तर नाशपातींच्या भरघोस उत्पन्नाचा फायदा बागायतदारांना होईल आणि त्यांना चांगला नफा मिळवण्याची संधीही मिळेल.\nत्याच वेळी, मागील वर्षी जिल्ह्यात नाशपाती उत्पादनाच्या संदर्भात आपण चर्चा केली तर मागील वर्षात नाशपातींचे विशेष उत्पादन झाले नाही. फळांची 70% सेटिंग्ज बागांमध्ये केली जातात. दुसरीकडे, नाशपातीच्या भरमसाठ उत्पन्नासंदर्भात गार्डनर्स म्ह��तात की या वेळी नाशपाती खूप मोठी होणार आहेत याचा आम्हाला आनंद झाला आहे.\nया दिशेने बागांमध्ये फळांची सेटिंग केली जात आहे. त्याचवेळी सदर फळ व भाजीपाला उत्पादक संघटनेचे अध्यक्ष लालचंद ठाकूर यांचे म्हणणे आहे की यावेळी आमच्या बागायती बांधवांसाठी आनंदाची बाब आहे की यावेळी मोठ्या प्रमाणात नाशपाती तयार होणार आहेत.\nबरं, ही आता शेतकर्यांची बाब बनली आहे, पण आता शेतक of्यांच्या शेतकरी बांधवांच्या भरघोस उत्पन्नाचा फायदा येत्या वर्षात मिळतो, अन्यथा येणारा काळच ठरवेल.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nमहिंद्रा आणि महिंद्रा कंपनीच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे\nम्हातारपणात पैशांची अडचण नसते म्हणून आपण आयुष्यभराच्या योजनेत गुंतवणूक करू शकता\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Ninh+Binh+vn.php", "date_download": "2021-07-25T01:49:23Z", "digest": "sha1:WHCWDL72BZ6JHADA5GSPGO2TPNWNYXVM", "length": 3456, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Ninh Bình", "raw_content": "\nक्षेत्र कोड Ninh Bình\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Ninh Bình\nशहर/नगर वा प्रदेश: Ninh Bình\nक्षेत्र कोड Ninh Bình\nआधी जोडलेला 030 हा क्रमांक Ninh Bình क्षेत्र कोड आहे व Ninh Bình व्हियेतनाममध्ये स्थित आहे. जर आपण व्हियेतनामबाहेर असाल व आपल्याला Ninh Bìnhमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. व्हियेतनाम देश कोड +84 (0084) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ninh Bìnhमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +84 30 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNinh Bìnhमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +84 30 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0084 30 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/amlex-equipment-will-save-oxygen-pjp78", "date_download": "2021-07-25T03:59:16Z", "digest": "sha1:IN37G5LYZ4H53FVCI72GIEBSLLRHOEME", "length": 7504, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘ॲम्लेक्स’ उपकरण वाचविणार ऑक्सिजन", "raw_content": "\n‘ॲम्लेक्स’ उपकरण वाचविणार ऑक्सिजन\nचंडीगड - देशभरात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा (Oxygen) प्रचंड तुटवडा (Shortage) जाणवला. अनेक ठिकाणी ऑक्सिजन वाया जाण्याचे���ी प्रकार घडले. पंजाबमधील आयआयआयटी, रोपरने रुग्णाच्या श्वाच्छोश्वासादरम्यान सिलिंडरमधून पुरविला जाणारा ऑक्सिजन नियंत्रित करणारे उपकरण विकसित केले आहे. हे अशा प्रकारचे पहिलेच उपकरण आहे. (Amlex Equipment will Save Oxygen)\nहे उपकरण रुग्णाला श्वास घेताना आवश्यक ऑक्सिजन पुरविते तर श्वास सोडताना ऑक्सिजन पुरवठा तात्पुरता थांबविला जातो. त्यामुळे, श्वास सोडताच्या क्षणी ऑक्सिजन वाचविला जातो, असे आयआयटीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. ॲम्लेक्स नावाचे हे उपकरण विशेषतः ऑक्सिजन सिलिंडरसाठी विकसित करण्यात आले आहे.\nहेही वाचा: कोरोनानं झालेल्या मृत्यूच्या आकड्यांशी केंद्राचा संबंध नाही - आरोग्य मंत्रालय\nआयआयटीमधील जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ.आशिष सहानी म्हणाले, की रुग्णाच्या श्वास घेण्याच्या व सोडण्याच्या प्रक्रियेनुसार सिलिंडरमधून होणारा ऑक्सिजन पुरवठा नियंत्रित केला जातो. त्यामुळे, सिलिंडरमधील ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणावर बचत होते.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय ऑक्सिजनची मागणी अनेक पटींनी वाढली होती. या उपकरणामुळे विनाकारण वाया जाणारा ऑक्सिजन वाचेल. हे उपकरण वीजेवर तसेच बॅटरीवरही वापरता येऊ शकते.\nउपकरण कसे काम करते\n‘ॲम्लेक्स’ हे उपकरण ऑक्सिजन पुरवठा होणारा सिलिंडिर किंवा पाइप व रुग्णाच्या मास्कला सहजरित्या जोडता येते. या उपकरणात सेन्सरचा वापर केला असून सेन्सर रुग्णाच्या श्वासोच्छश्वासाचे निदान करतो. श्वास घेताना ऑक्सिजन पुरविला जातो तर सोडताना तात्पुरता थांबविला जातो. सध्याच्या प्रक्रियेमुळे रुग्णाने श्वास बाहेर सोडल्यावर बाहेर पडणाऱ्या कार्बन डायऑक्साईडबरोबर सिलिंडरमधून पुरविला जाणारा ऑक्सिजन पुन्हा सिलिंडरमध्ये ढकलला जातो. दीर्घकाळ वापर केल्याने मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन वाया जातो. त्याचप्रमाणे, श्वास घेणे व सोडण्यामधील वेळेतही रुग्णाच्या मास्कमधून ऑक्सिजन वाया जातो. ॲम्लेक्स या उपकरणामुळे ऑक्सिजनची बचत होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/on-the-occasion-of-bakri-eid-devnar-slaughter-house-will-be-open-for-3-days-nrsr-158767/", "date_download": "2021-07-25T01:55:43Z", "digest": "sha1:KO6QAFB5OHH2Z5TCBPJTEETPUYSLLH3S", "length": 13044, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "on the occasion of bakri eid devnar slaughter house will be open for 3 days nrsr | बकरी ईदनिमित्त देवनारचा कत्तलखाना �� दिवस राहणार सुरु,दिवसाला फक्त 'इतक्या' कत्तलीला मुंबई पालिकेची परवानगी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nकुर्बानी कुर्बानी कुर्बानी...बकरी ईदनिमित्त देवनारचा कत्तलखाना ३ दिवस राहणार सुरु,दिवसाला फक्त ‘इतक्या’ कत्तलीला मुंबई पालिकेची परवानगी\nबकरी ईदच्या(Bakri Eid) पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने(BMC Permission For Devnar Slaughter House) देवनार कत्तलखान्याला दिवसाला ३०० मोठ्या जनावरांची कत्तल करण्याची परवानगी दिली आहे.\nमुंबई : कोरोनाच्या(Corona) संकटामुळे सणांवर बंधने आली आहेत. बकरी ईदच्या(Bakri Eid) पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने(BMC Permission For Devnar Slaughter House) देवनार कत्तलखान्याला दिवसाला ३०० मोठ्या जनावरांची कत्तल करण्याची परवानगी दिली आहे. कत्तलखाना बकरी ईद निमित्त कत्तलीच्या अनुषंगाने तीन दिवस सुरू ठेवण्यात यावा, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.\nठाणे महापालिकेची मोठी कारवाई, तब्बल पंधरा लेडीज बार ‘या’ कारणामुळे केले सील\nपालिकेकडून बकरी ईदसाठी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार देवनार येथील कत्तलखाना बकरी ईदच्या कत्तलीच्या अनुषंगाने तीन दिवस सुरू ठेवण्यात यावा अशी पालिकेने परवानगी दिली आहे. सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या वेळेत लहानमोठ्या जनावरांची कत्तल या कत्तलखान्य���त करता येऊ शकेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. शहरातील मुस्लिमांची संख्या लक्षात घेता दिवसाला एक हजार जनावरांची कत्तल करण्याची परवानगी द्यावी ,अशी मागणी मुस्लीम नागरिकांनी पालिकेकडे केली होती. मात्र पालिकेने दिवसाला ३०० जनावरांचीच कत्तल करण्यास परवानगी दिली आहे.\nउच्च न्यायालयानेही कोरोना काळात महापालिकेने देवनारमध्ये कुर्बानीसाठी बनवलेली नियमावली ही योग्यच असल्याचे सांगत मर्यादित संख्येपेक्षा जास्त जनावरांच्या कत्तलीस परवानगी नाकारली आहे. लोकांच्या जीवापेक्षा धार्मिक सण महत्त्वाचे नाहीत, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/pankaja-munde-is-not-a-bjp-supporter-statement-of-former-bjp-state-president-sudhir-mungantiwar-nrvk-158296/", "date_download": "2021-07-25T02:37:38Z", "digest": "sha1:5ICRGY5YBNGBR4LDP5H5CNQSZ3K2WEN5", "length": 19222, "nlines": 207, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Pankaja Munde is not a BJP supporter Statement of former BJP state president Sudhir Mungantiwar nrvk | पंकजाताई शेवटच्या श्वासापर्यंत... भाजप माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nत्या नाराज आहेत पण...पंकजाताई शेवटच्या श्वासापर्यंत… भाजप माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य\nभाजपच्या ओबीसी कार्यकर्त्याचा मेळावा आज मुंबईत होता त्यावेळी माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यानी मुंडे याच्या बद्दल विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, कार्यकर्ते हे पक्षावर प्रेम करतातच, पण कधी-कधी पक्षापेक्षा विशिष्ट नेत्यांवर थोडे जास्त प्रेम करतात. पंकजाताईंबद्दल आत्मीयता असलेल्या अशा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर पंकजाताईंनी त्यांना समजावताना काही शब्दांचा वापर केला असेलही, पण याचा अर्थ त्या नाराज आहेत असे मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत,' असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.\nमुंबई : पंकजाताईंनी त्यांना समजावताना काही शब्दांचा वापर केला असेलही, पण याचा अर्थ त्या नाराज आहेत असे मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत,’ असा विश्वास भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार यांना स्थान न मिळाल्याने नाराज असल्याची चर्चा होती. मुंबईत समर्थकांच्या मेळाव्यात त्यांनी ही चर्चा फेटाळली व समर्थकांची समजूत घातली. मात्र, त्यानंतरही त्या नाराज असल्याची चर्चा कमी होताना दिसत नाही. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते व माजी मंत्री मुनगंटीवार यांनी माध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले आहे.\nमुंडे याच्या बद्दल विश्वास\nभाजपच्या ओबीसी कार्यकर्त्याचा मेळावा आज मुंबईत होता त्यावेळी माध्यमांशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यानी मुंडे याच्या बद्दल विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, कार्यकर्ते हे पक्षावर प्रेम करतातच, पण कधी-कधी पक्षापेक्षा विशिष्ट नेत्यांवर थोडे जास्त प्रेम करतात. पंकजाताईंबद्दल आत्मीयता असलेल्या अशा कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, लोकप्रतिनिधींनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला. त्यानंतर पंकजाताईंनी त्यांना समजावताना काही शब्दांचा वापर केला असेलही, पण याचा अर्थ त्या नाराज आहेत असे मला वाटत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत त्या पक्षाच्या बाहेर जाण्याचा विचार सुद्धा करणार नाहीत,’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.\nइथे राम नाही असे वाटेल तेव्हा निर्णय घेऊ\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम यांची वर्णी लागली नाही. मुंडे भगिनींना राजकीय शह देण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा होती. त्यातून मुंडे समर्थकांमध्ये नाराजी पसरली. त्यातील ७० ते ८० लोकांनी पक्षातील आपल्या विविध पदांचे राजीनामे देण्याची घोषणा केली, त्यांचे राजीनामे फेटाळत पंकजा यांनी त्यांची समजूत काढली. ‘नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच माझे नेते आहेत. असे त्या म्हणाल्या होत्या. ‘हे आपले घर आहे. ज्यादिवशी छत अंगावर पडेल आणि इथे राहण्यात राम नाही असे वाटेल तेव्हा पुढचा निर्णय घेऊ,’ असे त्या म्हणाल्या होत्या.\nखेळ कुणाला दैवाचा कळला...एकाच चितेवर तीन बहीण-भावांवर अंत्यसंस्कार\nहे अंड आहे तरी कुणाचं एका अंड्यात होईल पूर्ण कुटुंबाचा नाश्ता\nकोरोना लशीबाबात धक्कादायक निष्कर्ष\n ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये...तिसरी लाट येणारचं…\nबीसीजी लसीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण; कोरोनावर प्रभावशाली ठरू शकते लस\nलग्नाआधी सेक्स केल्याचे भयानक परिणाम; गर्लफ्रेंडचा मृत्यू तर बॉयफ्रेंडची अतिशय चिंताजनक\n149 वर्षे जुनी प्रथा संपुष्टात; दरवर्षी 200 कोटींची होणार बचत\nबायकोला धडा शिकवण्यास��ठी नवऱ्याने जे केले ते पाहून हैराण तर व्हालच सोबतच कपाळावर हात मारून घ्याल\nसकाळी उठल्यावर कशाचे दर्शन घ्यावे तुमचा दिवस शुभ जाईल\nजन्माला आली उलट्या पायाची मुलगी; बाळ बघताच आई-वडिल भयंकर घाबरले आणि...\nजीवघेण्या व्हायरसने झोप उडवली\nप्लास्टिकच्या कचऱ्यापासून तयार होणार वॅनीला आइस्क्रीम\nतब्बल 123 दिवस हात बांधून होते कपल, आता केले ब्रेकअप\nनाईट शिफ्ट करणे ठरू शकते घातक; हृदयविकार, मेंदूविकार आणि कॅन्सरसारख्या रोगांचा धोका\nएकाने डावा हात तर दुसऱ्याने उजवा हात पकडला; प्रदीप शर्मा यांच्या सांगण्यावरून हिरेन यांची हत्या\n'माझा नवरा प्रदीप शर्माचा कलेक्शन एजंट'; एनआयएसमोर महिला हजर\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/17045/", "date_download": "2021-07-25T03:52:20Z", "digest": "sha1:O75N4IJOOUIB65ZIP4JMBRJF2OUCIOI5", "length": 12355, "nlines": 208, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Ahmadnagar : Corona Updates : जिल्ह्यात २४ तासात ६४६ रुग्णांची नोंद, 533 जणांना डिस्चार्ज – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल��याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nAhmadnagar : Corona Updates : जिल्ह्यात २४ तासात ६४६ रुग्णांची नोंद, 533 जणांना डिस्चार्ज\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nअहमदनगर : जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६४६ ने वाढ झाली. यात, जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅब ३९, अँटीजेन चाचणीमध्ये ३११ आणि खाजगी प्रयोगशाळा तपासणीत २९६ रूग्ण बाधीत आढळून आले. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२७४ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ५३३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ५८६६ इतकी झाली. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ६३.४८ टक्के इतकी आहे.\nजिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये दुपारपर्यंत १५ रुग्ण बाधित आढळून आले. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर ०१, मनपा ०९, कॅन्टोन्मेंट ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे. त्यानंतर, आणखी २४ रूग्ण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ०६, नगर ग्रामीण ०२- जेऊर ०१, घोसपुरी ०१, कोपरगाव ०१, जामखेड ०१, कँटोन्मेंट ०१, श्रीरामपुर ०६ , नेवासा ०१, पारनेर ०६ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nअँटीजेन चाचणीत आज ३११ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ५५, संगमनेर १५, राहाता १२, पाथर्डी ५५, नगर ग्रामीण ०७, श्रीरामपुर २३, कॅन्टोन्मेंट १५, नेवासा ०४, श्रीगोंदा १९, पारनेर १२, अकोले १९, राहुरी १६, शेवगाव ०६, कोपरगाव १८, जामखेड ०५ आणि कर्जत ३० अशा रुग्णांचा समावेश आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २९६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा २२६, संगमनेर ०३, राहाता ०३, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १५, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०८, नेवासा ०४, श्रीगोंदा ०३, पारनेर १२, अकोले ०१, राहुरी ०४, शेवगाव ०१, कर्जत ०८आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.\nदरम्यान, आज एकूण ५३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा १७७, संगमनेर ३५, राहाता १०, पाथर्डी ३२, नगर ग्रा.२२, श्रीरामपूर १३, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २०, श्रीगोंदा ६०, पारनेर ३२, अकोले ११, राहुरी ७, शेवगाव ४४, कोपरगाव १३, जामखेड २६, कर्जत ४, मिलिटरी हॉस्पीटल १३, इतर जिल्हा ०१.\n*बरे झालेले एकूण रुग्ण:५८६६*\n*उपचार सुरू असलेले रूग्ण:३२७४*\n*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nAgriculture : बोगस कंपनीच्या बियाण्यांमुळे बोरीबेल येथील तब्बल 70 टरबुज उत्पादक...\nMumbai : वनहक्क कायदा दुरुस्ती संदर्भात राज्यपालांची अधिसूचना जारी\nPublic issue : आळंदी – तुळापूर रस्त्यावर इंद्रायणी नदीपुलावरील खड्डे बुजवा...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-25T03:08:33Z", "digest": "sha1:KU2P53QEIVBC5HILURVJXQY2DVUZBZYL", "length": 16054, "nlines": 225, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "वाढीव वीजबिलासंदर्भात नागरिकांना दिलासा द्या ः नाना पटोले - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजन���\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nवाढीव वीजबिलासंदर्भात नागरिकांना दिलासा द्या ः नाना पटोले\nby Team आम्ही कास्तकार\nमुंबई : जूनमध्ये वीज वितरण कंपन्यांकडून वाढीव देयके देण्यात आल्याने लॉकडाऊनमुळे प्रभावित कुटुंबांच्या अडचणींत वाढ झाली. शासनाने यासंदर्भात हस्तक्षेप करून सर्वांना दिलासा द्यावा व देयकांची रक्कम कमी करावी अशी लोकभावना आहे. या लोकभावनेची दखल घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.\nकोरोना काळात राज्यात आलेल्या वाढीव वीजबिलांसंदर्भात विधानभवन येथे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, उपसचिव प्र.पु. बंडगेरी उपस्थित होते.राज्य शासनाच्या सूचनेनुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आला नाही. तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित देण्यात आल्याने ही दरवाढ समजण्यात येत आहे.\nवीज कंपन्यांनी प्रत्यक्षात जादा आकारणी केलेली नाही. ग्राहकांना वीजबिल हप्त्यांवर भरण्यासाठी व एकरकमी वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना सवलतही देण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातही वीज खंडित करण्यात आली नाही. तसेच, जास्तीत जास्त ग्राहकांनी थकीत वीजबिल द्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे वीज कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.\nवाढीव वीजबिलासंदर्भात नागरिकांना दिलासा द्या ः नाना पटोले\nमुंबई : जूनमध्ये वीज वितरण कंपन्यांकडून वाढीव देयके देण्यात आल्याने लॉकडाऊनमुळे प्रभावित कुटुंबांच्या अडचणींत वाढ झाली. शासनाने यासंदर्भात हस्तक्षेप करून सर्वांना दिलासा द्यावा व देयकांची रक्कम कमी करावी अशी लोकभावना आहे. या लोकभावनेची दखल घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.\nकोरोना काळात राज्यात आलेल्या वाढीव वीजबिलांसंदर्भात विधानभवन येथे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त) मनोज सौनिक, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता, उपसचिव प्र.पु. बं���गेरी उपस्थित होते.राज्य शासनाच्या सूचनेनुसार वीज पुरवठा खंडित करण्यात आला नाही. तीन महिन्यांचे वीज बिल एकत्रित देण्यात आल्याने ही दरवाढ समजण्यात येत आहे.\nवीज कंपन्यांनी प्रत्यक्षात जादा आकारणी केलेली नाही. ग्राहकांना वीजबिल हप्त्यांवर भरण्यासाठी व एकरकमी वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना सवलतही देण्यात आली आहे. उद्योग क्षेत्रातही वीज खंडित करण्यात आली नाही. तसेच, जास्तीत जास्त ग्राहकांनी थकीत वीजबिल द्यावे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे वीज कंपन्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.\nजूनमध्ये वीज वितरण कंपन्यांकडून वाढीव देयके देण्यात आल्याने लॉकडाऊनमुळे प्रभावित कुटुंबांच्या अडचणींत वाढ झाली. शासनाने यासंदर्भात हस्तक्षेप करून सर्वांना दिलासा द्यावा व देयकांची रक्कम कमी करावी अशी लोकभावना आहे. या लोकभावनेची दखल घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nसोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ\nपरभणी, हिंगोलीत पावसामुळे रब्बी पेरणी लांबली\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्य���", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscexams.com/today-published-test/", "date_download": "2021-07-25T03:39:23Z", "digest": "sha1:7YB5YH4IFFV2BATCSQ2YU3IA2JFY7WPO", "length": 27200, "nlines": 354, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "व्यक्तिविशेष – MPSCExams", "raw_content": "\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 106\nइतिहास सराव पेपर 95\nMPSC राज्यसेवा सराव पेपर्स\nराज्यशास्त्र सराव पेपर 106\nMPSCExams येणाऱ्या स्पर्धा परीक्षांना अनुसरून खास आपल्या सरावा साठी MPSCExams.com टेस्ट सिरीस सुरु करत आहे. यासाठी आपण सर्व पेपर्स सोडवून येत्या भरतीच्या ऑनलाईन परीक्षेची तयारी करू शकता पूर्ण मोफत. तसेच आम्ही या सदरात नविन पेपर सरावासाठी नेहमी उपलब्ध करून देऊ. तेव्हा रोज भेट देत रहा MPSCExams.com ला… मिंत्रानो सर्व पेपर्स आपण मोफत ऑनलाईन सोडवू शकता, तसेच या साठी कुठलेही रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.. धन्यवाद\nअंकगणित सराव पेपर 144\nअंकगणित सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nIndian Army Practice paper देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nरेल्वे भरती Group D सराव पेपर 273\nरेल्वे भरती Group D सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 303\nमराठी व्याकरण सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nतलाठी भरती पेपर 260\nतलाठी भरती पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nमहाभरती सराव प्रश्नसंच 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nपोलीस भरती सराव पेपर 323\nपोलीस भरती सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nMPSCExams | चालू घडामोडी सराव पेपर देताय मग सोडवून बघा 10 पैकी 10 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nPSI ची तयारी करताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का Law Question सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 105\nविज्ञान सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nइतिहास सराव पेपर 94\nइतिहास सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nराज्यशास्त्र सराव पेपर 105\nराज्यशास्त्र सराव पेपर देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nअंकगणित सराव पेपर 143\nअंकगणित सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nIndian Army Practice paper देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nरेल्वे भरती Group D सराव पेपर 272\nरेल्वे भरती Group D सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nतलाठी भरती पेपर 259\nतलाठी भरती पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nमहाभरती सराव प्रश्नसंच 318\nमहाभरती सराव प्रश्नसंच देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 302\nमराठी व्याकरण सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nपोलीस भरती सराव पेपर 322\nपोलीस भरती सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nMPSCExams | चालू घडामोडी सराव पेपर देताय मग सोडवून बघा 10 पैकी 10 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nPSI ची तयारी करताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का Law Question सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 104\nविज्ञान सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nइतिहास सराव पेपर 93\nप्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. इतिहास सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का\nराज्यशास्त्र सराव पेपर 104\nराज्यशास्त्र सराव पेप�� देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nअंकगणित सराव पेपर 142\nअंकगणित सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nIndian Army Practice paper देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nरेल्वे भरती Group D सराव पेपर 271\nरेल्वे भरती Group D सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 301\nमराठी व्याकरण सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nतलाठी भरती पेपर 258\nतलाठी भरती पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nमहाभरती सराव प्रश्नसंच 317\nमहाभरती सराव प्रश्नसंच देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nपोलीस भरती सराव पेपर 321\nपोलीस भरती सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nMPSCExams | चालू घडामोडी सराव पेपर देताय मग सोडवून बघा 10 पैकी 10 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nPSI ची तयारी करताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का Law Question सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 103\nविज्ञान सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nइतिहास सराव पेपर 92\nइतिहास सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nराज्यशास्त्र सराव पेपर 103\nराज्यशास्त्र सराव पेपर देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nअंकगणित सराव पेपर 141\nअंकगणित सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nIndian Army Practice paper देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्���ासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nरेल्वे भरती Group D सराव पेपर 270\nरेल्वे भरती Group D सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nमराठी व्याकरण प्रॅक्टिस पेपर्स\nमराठी व्याकरण सराव पेपर 300\nमराठी व्याकरण सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nतलाठी भरती पेपर 257\nतलाठी भरती पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nमहाभरती सराव प्रश्नसंच 316\nमहाभरती सराव प्रश्नसंच देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nपोलीस भरती सराव पेपर 320\nपोलीस भरती सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nMPSCExams | चालू घडामोडी सराव पेपर देताय मग सोडवून बघा 10 पैकी 10 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nPSI ची तयारी करताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का Law Question सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 102\nविज्ञान सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nइतिहास सराव पेपर 91\nइतिहास सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nराज्यशास्त्र सराव पेपर 102\nराज्यशास्त्र सराव पेपर देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nअंकगणित सराव पेपर 140\nअंकगणित सराव पेपर देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nIndian Army Practice paper देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का प्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 106\nविज्ञान सराव पेपर 105\nविज्ञान सराव पेपर 104\nविज्ञान सराव पेपर 103\nविज्ञान सराव पेपर 102\nअंकगणित सराव पेपर 144\nअंकगणित सराव पेपर 143\nअंकगणित सराव पेपर 142\nअंकगणित सराव पेपर 141\nअंकगणित सराव पेपर 140\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 323\nपोलीस भरती सराव पेपर 322\nपोलीस भरती सराव पेपर 321\nपोलीस भरती सराव पेपर 320\nपोलीस भरती सराव पेपर 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 318\nमहाभरती सराव प्रश्नसंच 317\nतलाठी भरती पेपर 257\nमहाभरती सराव प्रश्नसंच 316\nआमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 7841930710 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन सराव प्रश्नासंच पाठवू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/01/4Wswep.html", "date_download": "2021-07-25T01:51:39Z", "digest": "sha1:MGIL6S4MZUKFOFQ35QBKIVEUBUSAQBMZ", "length": 12784, "nlines": 35, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर काम करावे अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढली......"सह्याद्री" निवडणूक २१ जागेसाठी १६७ अर्ज......... सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची उमेदवार करतायत मनधरणी", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nसहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर काम करावे अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा वाढली......\"सह्याद्री\" निवडणूक २१ जागेसाठी १६७ अर्ज......... सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची उमेदवार करतायत मनधरणी\nकराड - सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेरीस १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. दरम्यान बहुतांश सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांना मानणाऱ्या समर्थकांनी सर्वाधिक अर्ज भरले आहेत.आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात पोचवला आहे. त्याचबरोबर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, आदरणीय स्वर्गीय पी. डी. पाटीलसाहेब यांच्या वैचारिक पायवाटेने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील कार्यरत आहेत.प्रतीथयश व सहकार क्षेत्रात सकारात्मक काम करणाऱ्या \"सह्याद्री\" सहकारी साखर कारखान्यामध्ये आपणाला संचालक म्हणून काम करण्यास संधी मिळावी, अशी अनेक उमेदवारांची अपेक्षा आहे. दरम्यान एकूण 21 उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाणार आहे.\nसह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून आपणास संधी मिळावी, यासाठी प्रत्येक गटातून सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समर्थकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून आपणास उमेदवारी मिळावी, यासाठी बाळासाहेब पाटील यांची मनधरणी केली जात आहे. कराड - गट क्रमांक १ मधून १५, तळबीड - गट क्रमांक २ मधून २५, उंब्रज - गट क्रमांक 3 मधून २४, कोपर्डे हवेली गट क्रमांक ४ मधून२६, मसूर - गट क्रमांक ५ मधून २५, वाठार किरोली - गट क्रमांक ६ मधून २८, महिला राखीव १०, अनुसूचित जाती जमाती ६, भटक्या विमुक्त जाती भटक्या जमाती ३, इतर मागास प्रवर्ग ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. वास्तविक सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे नेहमी बेरजेचे राजकारण करीत असतात. यामुळे अधिकाधिक लोकांना संधी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सभासदांच्या हिताला प्रथम प्राधान्य व संचालक मंडळाने विश्वस्त म्हणून काम करावे, या एकाच हेतूने नामदार बाळासाहेब पाटील सह्याद्री सहकारी कारखान्याचा कार्यभार करीत असतात.\nसह्याद्री कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ९ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून १० जानेवारीपर्यंत १६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कराड, तळबीड, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, वाठार किरोली या गटांसह महिला राखीव, अनुसूचित जाती - जमाती, भटक्या विमुक्त जाती -जमाती, इतर मागास प्रवर्ग यातून हे संचालक निवडले जाणार आहेत. कराड, तळबीड, मसूर आणि वाठार किरोली या गटातून प्रत्येकी तीन संचालक निवडले जाणार आहेत. तर उंब्रज, कोपर्डे हवेली या गटातून प्रत्येकी दोन संचालक निवडले जाणार आहेत. तसेच महिला राखीव गटातून दोन महिला संचालकांनाही काम करण्याची संधी मिळणार आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना राज्यस्तरावर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे अनेकांच्या अपेक्षा नामदार बाळासाहेब पाटील यांच्याबरोबर काम करता यावे अशी अपेक्षा वाढलेली आहे. यासाठी कार्यकर्ते सातत्याने नामदार बाळासाहेब पाटील यांना भेटून आम्हाला आपल्याबरोबर काम करण्यास संधी द्यावी असे साकडे घालत आहेत.\nउमेदवारी अर्जांची १३ जानेवारी रोजी छाननी होणार असून १४ ते २८ जानेवारी अखेर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये एकूण २१ संचालकांची निवड होणार आहे दरम्यान १६७ अर्ज दाखल झाले असले तरी १४६ उमेदवारांचे अर्ज मागे आल्यानंतर सह्याद्री साखर कारखान्य��ची निवडणूक बिनविरोध होईल. प्रत्येक गटामध्ये इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलमध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी अनेक उमेदवार प्रयत्न करीत आहेत. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सभासद नेहमी आदरणीय स्वर्गीय पी. डी .पाटीलसाहेब यांच्यानंतर नामदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना काम करण्याची व सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची सत्तास्थाने त्यांच्याकडे सोपवीत असतात.नामदार बाळासाहेब पाटील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या अनुषंगाने जो निर्णय घेतील, त्या निर्णयाच्या पाठीशी सह्याद्री कारखान्याचे सभासद ठामपणे उभे राहिलेला असतो.सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा कारभार हा राजकारण विरहित असतो. हे सभासदांना ठाऊक आहे. कारण सहकार क्षेत्रामध्ये काम करताना नामदार बाळासाहेब पाटील हे कोणत्याही प्रकारचे राजकारण सभासदांच्या हिताआड येऊ देत नाहीत.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/18441/", "date_download": "2021-07-25T02:54:00Z", "digest": "sha1:3NS43E6V6XV6RL5OXN2737IWHZTSWORN", "length": 10252, "nlines": 202, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Shrigonda : शेडगाव येथील विनापरवाना खते व किटकनाशक साठा जप्त; संबंधित विक्रेत्यावर गुन्हा – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्���क वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome crime Shrigonda : शेडगाव येथील विनापरवाना खते व किटकनाशक साठा जप्त; संबंधित विक्रेत्यावर...\nShrigonda : शेडगाव येथील विनापरवाना खते व किटकनाशक साठा जप्त; संबंधित विक्रेत्यावर गुन्हा\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nतालुक्यातील शेडगाव येथे विनापरवाना खते साठवणूक करणे व विक्री करणे या विरोधात सिद्धीविनायक कृषी सेवा केंद्राचे चालक विजय रघुनाथ पवार, रा. जलालपूर ता. कर्जत यांच्या विरोधात कृषी विभागाद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nखत नियंत्रण कायदा, किटकनाशक कायदा व अत्यावश्यक वस्तू कायदा अतंर्गत तरतुदीचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबधित कृषी सेवा केंद्र हे कोणत्याही परवान्या शिवाय कार्यरत होते. सदरील कृषी सेवा केंद्राची तपासणी, पंचनामा सील करण्याची कारवाई पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी व डॉ. राम जगताप यांच्यासह, अमजद ताम्बोळी, किसन सांगळे व संदीप बोदगे यांच्या भरारी पथकाने केली. कारवाई दरम्यान रु. ३.२९ लक्ष रक्कमेची खते तर रु. १.२६ लक्ष रक्कमेची किटकनाशके जप्त करण्यात आली आहेत.\nयाबाबतीत श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे संबधीत विक्रेत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या पुढील प्रवास सहा. पोलीस निरीक्षक सतीश गावित हे करत आहेत.\nखत, बियाणे व किटकनाशके विक्रेत्यांनी या कायद्याचे सक्तीने पालन करावे, कायद्याचे उल्लंघन केल्यास कृषी विभागाकडून फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी यांनी दिला आहे.\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्ह���वाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\n28 जुलैला केंद्रीय कृषिमंत्रि नरेंद्र सिंह तोमर पासून शरद पवारांपर्यंत सगळ्यांचे...\nSSC Result : दहावीचा निकाल जाहीर, राज्याचा निकाल 95.30 टक्के, असा...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/3064/", "date_download": "2021-07-25T02:48:51Z", "digest": "sha1:IMBHXAKYZM22FL6H7RKU4NJDOTGEXJU4", "length": 10656, "nlines": 138, "source_domain": "beedreporter.com", "title": "पेट्रोल-डिझेल सलग पाचव्या दिवशी महागले बीडमध्ये पेट्रोल ९६ रुपयांपर्यंत गेले", "raw_content": "\nHomeदेश विदेशपेट्रोल-डिझेल सलग पाचव्या दिवशी महागले बीडमध्ये पेट्रोल ९६ रुपयांपर्यंत गेले\nपेट्रोल-डिझेल सलग पाचव्या दिवशी महागले बीडमध्ये पेट्रोल ९६ रुपयांपर्यंत गेले\nबीड (रिपोर्टर)- कोरोना महामारीतून आरोग्यासह घरातली आर्थिक कोंडी दूर करताना नाकीनऊ येत असताना कोरोनावर मात करण्यात सर्वसामान्यांना यश येत आहे परंतु केंद्र सरकारच्या अवाढव्य कर प्रणालीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमध्ये रोज वाढ होत अअसून गेल्या पाच दिवसांपासून सतत पेट्रोल-डिझेलची दरवाढ होत असल्याने बीडमध्ये पेट्रोलचे भाव प्रतिलिटर ९५.८५ पैशांवर जावून पोहचले आहे तर डिझेलचे भाव ८५.२९ पैशांवर जावून पोहचले आहेत. पेट्रोल शंभरीकडे गतीने वाटचाल करत असल्याने महागाईचा भस्मासूर आ वासत आहे.\n२०२० चं वर्ष हे कोरोनामुळे घरबंद गेलं. हाताला काम नाही, घरात पैसा नाही यामुळे आर्थिक कोंडीतला सर्वसामान्य कसाबसा आपले आरोग्य सांभाळत दिवस काढत राहिला. कोरोनावर मात करण्यात सर्वसाामन्यांना आता कुठं यश येत आहे. मात्र दुसरीकडे केंद्र सरकार्या अवाढव्य कर प्रणालीमुळे पेट्रोल आणि डिझेलची रोजच दरवाढ होत असल्याने महागाई प्रचंड वाढत आहे. आधीच आर्थिक कोंडीत असलेल्या सर्वसामान्य माणसाला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने अधिक कोंडी करून टाकली आहे. गेल्या पाच दिवसांपासून सलग पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होत आहे. आजही पेट्रोल आणि डिझेल २५ ते ३० पैशाने वाढले. इंडियन ऑईलच्या वेबसाईटनुसार आज शनिवारी दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर ८८.४४ तर मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ९४.९३ वर जावून पोहचलं आहे. कोलकात्यामध्ये पेट्रोलचे दर प्रतिलिटर ८९. ७३ तर चेन्नईत ९०.७०, दिल्लीत डिझेलचे दर ७८.७४ तर मुंबईत डिझेलचे दर ८५.७० जावून पोहचले असून मराठवाड्यात पेट्रोलचे दर पेट्रोल दर ९६ रुपयांच्याही वर गेले आहेत. डिझेल ८६ रुपयांपर्यंत जात असून बीड जिल्ह्यात पेट्रोलचे दर ९५.८५ तर डिझेलचे दर ८५.२९ पैसे एवढे आहेत. अवघ्या काही दिवसात पेट्रोल शंभर रुपयांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या घरात पुन्हा महागाईमुळे आर्थिक कोंडी होणार आहे.\nPrevious articleकंटेनरने नऊ वर्षीय मुलीला चिरडले\nNext articleताजी बातमी -वीज पुरवठा सुरुळीत करा म्हणत आ.लक्ष्मण पवारांनी महावितरण कार्यालयासमोरच सुरू केले आमरण उपोषण\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/opportunity-to-become-rich-infosys-offers-strong-earnings-read-on-and-take-advantage/", "date_download": "2021-07-25T02:15:53Z", "digest": "sha1:VTDKOOJC3BHQ7DFHZEAVTC444GLRSB3P", "length": 9847, "nlines": 92, "source_domain": "mhlive24.com", "title": "मालामाल होण्याची संधी ! इन्फोसिस कंपनी देतेय कमाईची जोरदार ऑफर, वाचा अन फायदा घ्या - Mhlive24.com", "raw_content": "\n इन्फोसिस कंपनी देतेय कमाईची जोरदार ऑफर, वाचा अन फायदा घ्या\n इन्फोसिस कंपनी देतेय कमाईची जोरदार ऑफर, वाचा अन फायदा घ्या\nMHLive24 टीम, 24 जून 2021 :- देशातील तीन मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेली इन्फोसिस आपल्या गुंतवणूकदारांना कमाईची जोरदार संधी देत आहे. वास्तविक कंपनी उद्या म्हणजेच 25 जून 2021 पासून आपले शेअर्स बायबॅक करणार आहे. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना 15 टक्के कमविण्याची संधी आहे.\nइन्फोसिसने म्हटले आहे की या बायबॅकवर ते 9,200 कोटी रुपये खर्च करेल. ही ऑफर काय आहे ते समजून घ्या. इन्फोसिसच्या या बायबॅक ऑफर अंतर्गत गुंतवणूकदार कंपनीला आपले शेअर्स कंपनीला विकू शकतात. त्याचबरोबर कंपनीने या बायबॅकसाठी कोटक महिंद्रा कॅपिटलची व्यवस्थापक म्हणून नियुक्ती केली आहे.\nइन्फोसिसची बायबॅक ऑफर किती काळ खुली असेल ते जाणून घ्या :- इन्फोसिसने जाहीर केले आहे की त्याचा शेअर बायबॅक 25 जून 2021 रोजी उघडेल. ज्या गुंतवणूकदारांना या बायबॅकमध्ये समभाग घ्यावयाचे आहेत ते आपले शेअर्स 6 डिसेंबर 2021 पर्यंत इन्फोसिसला परत विकू शकतात.\nतथापि, कंपनीने असेही सांगितले आहे की जर शेवटच्या तारखेपूर्वी संपूर्ण शेअर्स मिळाले तर ही बायबॅक ऑफर आधीच बंद केली जाऊ शकते. या बायबॅक ऑफरअंतर्गत किमान 4600 कोटी रुपयांचे शेअर्स निश्चितपणे खरेदी केल्या जातील असे कंपनीने वचन दिले आहे.\nइन्फोसिस कोणत्या दरात बायबॅक करीत आहे ते जाणून घ्या :- इन्फोसिसने जाहीर केले आहे की ते शेयर धारकांना प्रति शेअर जास्तीत जास्त 1,750 रुपये किंमतीपर्यंत खरेदी करेल. त्याच वेळी 24 जून 2021 रोजी दुपारी 12 वाजता कंपनीचा शेअर दर एनएसई वर 1535.20 रुपयांवर चालत आहे.\nसध्या इन्फोसिसचा शेअर 32.25 रुपयांनी वाढला आहे. त्याचबरोबर, बीएसई मधील इन्फोसिसचा शेअरचा रेट दुपारी 12 वाजता 1535.50 रुपयांच्या पातळीवर आहे. त्यात 31.95 रुपयांची वाढ झाली आहे.\nइन्फोसिस बायबॅकचा किती फायदा होईल :- बायबॅक अंतर्गत इन्फोसिस त्याच��� शेअर्स प्रति शेअर 1750 रुपये दराने खरेदी करेल. अशा प्रकारे, आजच्या बाजारभावापेक्षा सुमारे 15 टक्के नफा आहे. परंतु जर एखाद्याकडे कमी दराचे जुने खरेदी केलेले शेअर्स असतील तर त्याचा नफा यापेक्षा जास्त असू शकतो.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Ramesh_Kharte", "date_download": "2021-07-25T02:41:17Z", "digest": "sha1:U53RLVZWEIPCXQ5LVVWGUS36B57HWUWK", "length": 8045, "nlines": 57, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Ramesh Kharte - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्वागत Ramesh Kharte, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Ramesh Kharte, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपी��ियावर सध्या ७७,५५० लेख आहे व २११ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nआपणास विकिपीडियावर तांत्रिक गोष्टी कठीण जातात नव्याने उपलब्ध यथादृश्य संपादक (जसेदृश्य संपादक) ही सुलभ संपादन पद्धती सुविधा येथे टिचकी मारून कार्यान्वीत करून पहावी तसेच अडचणींची नोंद विकिपीडिया:यथादृश्यसंपादक/प्रतिसाद येथे करत जावी अशी विनंती आहे. दृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n-- साहाय्य चमू (चर्चा) १९:०८, १४ फेब्रुवारी २०१९ (IST)\nLast edited on १४ फेब्रुवारी २०१९, at १९:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ फेब्रुवारी २०१९ रोजी १९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T01:58:30Z", "digest": "sha1:GX7HQB3PSGBX6YDPG7CWMDLVROKCOTPK", "length": 17370, "nlines": 187, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "जेलमधून पळालेल्या आरोपीला खामगावात घेतले ताब्यात; बुलडाणा शहर पोलिसांची कामगिरी – Buldana Live", "raw_content": "\nHome/क्राईम डायरी/जेलमधून पळालेल्या आरोपीला खामगावात घेतले ताब्यात; बुलडाणा शहर पोलिसांची कामगिरी\nजेलमधून पळालेल्या आरोपीला खामगावात घेतले ताब्यात; बुलडाणा शहर पोलिसांची कामगिरी\nखामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी बुलडाण्याच्या ग्रामसेवक प्रशिक्षण प्रबोधिनीतील तात्पुरत्या कारागृहातून काल, 29 एप्रिलच्या पहाटे पावणेसहाच्या पळून गेला होता. त्याला काल रात्रीच खामगाव शहरातील शिवाजीनगर भागात बुलडाणा शहर पोलिसांनी अटक केली.\nविनोद श्यामराव वानखेडे (रा. मांडोली, ता. बाळापूर, जि. अकोला) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. तो न्यायालयीन कोठडीत असताना कोरोनामुळे त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. शौचालयाचे लोखंडी गज तोडून तो फरारी झाला होता. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्यानंतर ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी तपासचक्र फिरवत खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रात्रीच त्याला अटक केली.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\nअरे देवा… चोरट्यांनी विद्येचे मंदिरही नाही सोडले; खामगाव तालुक्यात चार शाळा फोडल्या\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\nअरे देवा… चोरट्यांनी विद्येचे मंदिरही नाही सोडले; खामगाव तालुक्यात चार शाळा फोडल्या\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nरात्री दाखल झाला डिझेलचा टँकर; बुलडाणा आगारातून एसटी बससेवा सुरळीत\nसंजय राठोड, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nतहसीलमधील पटवारी निघाला दोन कोटींचा मालक\nजिल्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ… कुठे घर, कुठे दुकान फोडले…तर कुठे मोटारसायकलीच केल्या लंपास; जनावरेही सोडली नाहीत…\nयाला म्हणतात प्रामाणिकपणा… जिलेबी खाताना हरवलेले 1 लाख शेतकर्याला असे मिळाले परत\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्���कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krushikranti.com/location/nashik/", "date_download": "2021-07-25T02:49:39Z", "digest": "sha1:ICRD5LIICXAZUVNCD5EONWVXQHNPQWPW", "length": 4753, "nlines": 121, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "नाशिक - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nतुमच्या तालुक्यातील जाहिराती खालील दिलेल्या तालुक्याच्या नावावर क्लिक करून पहा\nतुळजाभवानी सप्लायर्स अँड ट्रान्सपोर्ट\nग्रीन (Energy) ५ किलोग्रॅम बकेट\nबोकड विकणे आहे (नाशिक)\nशेत जमीन विकत घेणे आहे\nगावरान कांदा विकणे आहे\nसोनाली गावरान कोंबडी व गावरान पिल्ले मिळतील\nशेत जमीन विकणे आहे\nकिफायतशीर सेंद्रीय तंत्रज्ञान – अनंतवर्षा फाऊंडेशन\nआरोग्यवर्धक काळा गहु विकणे आहे\nकैल्शियम दूध वाढीसाठी उपयुक्त\nपेरणी यंत्र विकत पाहिजे\n(Dragen fruit) पासून किती उत्पन मिळते\nशेती विषयी माहिती सोबतच आपण महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/18055/", "date_download": "2021-07-25T03:14:42Z", "digest": "sha1:BBQBX6FMPXPMAR2JK43Q4CH2ITSK6F3S", "length": 13827, "nlines": 218, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Shrirampur : लोकप्रतिनिधींच्या हस्ते कोविड सेंटर परिसरात गटाई कामगारांना स्टॉलचे वाटप – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत���रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome Nagar Shrirampur Shrirampur : लोकप्रतिनिधींच्या हस्ते कोविड सेंटर परिसरात गटाई कामगारांना स्टॉलचे वाटप\nShrirampur : लोकप्रतिनिधींच्या हस्ते कोविड सेंटर परिसरात गटाई कामगारांना स्टॉलचे वाटप\nश्रीरामपूर : सरकार एकीकडे कोरोनाबाबतचे नियम कडक करत असताना येथील कोविड सेंटरमध्ये लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत समाज कल्याण विभागाच्या गटई कामगारांच्या टपऱ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन केले गेले नाही.\nसमाज कल्याण विभागाच्या वतीने सामाजिक न्याय विभाग संत रोहिदास चर्मोद्योग विकास महामंडळाकडून गटई कामगारांना लोखंडी टपऱ्या दिल्या जातात. या कार्यक्रमासाठी आमदार लहू कानडे उपनगराध्यक्ष करण ससाने, माजी सभापती सचिन गुजर, मुळा प्रवराचे उपाध्यक्ष जीके पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील, इंद्रभान थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, सतीश बोर्डे यांच्यासह समाज कल्याण विभागाचे बाबासाहेब देव्हारे जिल्हा समाज कल्याण अधिकारी एसएम तडवी यांच्यासह 53 लाभार्थी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nगावामध्ये विना मास्क फिरणा-यावर व सोशल डिस्टंसिंगचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर अनेकदा गुन्हे दाखल केले जातात. मात्र, लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत कार्यक्रम घेऊन सोशल डिस्टंसिंगचे कसल्याही प्रकारचे नियम न पाळणे तसेच कोविड सेंटर परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेला असतानाही सेंटरच्या लगत हा कार्यक्रम घेतला आहे. या कार्यक्रमासाठी तालुक्यातून 53 लाभार्थी आपल्या वाहनांसह उपस्थित होते. विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी वाटप करण्यात येणाऱ्या टपऱ्यांचे सुटे भाग हे कवीड सेंटरमधील आवारामध्ये ठेवण्यात आले होते. तेथूनच त्यातील एक टपरी कार्यक्रम स्थळी आणण्यात आली. त्यामुळे शासकीय अधिकारी पदाधिकारी जर नियमांचे उल्लंघन करून कार्यक्रम घेणार असतील तर सर्वसामान्यांचे काय याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.\nकार्यक्रमासाठी कोविड सेंटरमधील खुर्च्या टेबल यांचा वापर\nसमाजकल्याण विभागाने घेतलेल्या कार्यक्रमासाठी कोविड सेंटरमधील खुर्च्या व टेबल वापरण्यात आले. तसेच कोरोनाची तपास��ी करण्यासाठी आलेले अनेक नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. वाटपासाठी असणाऱ्या टपर्या कोविडं सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या होत्या. त्यातील एक टपरी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना वाटण्यासाठी ठेवण्यात आली होती.\nकोविडं सेंटरमध्ये बाधित रुग्ण असल्याने तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र असतेच त्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रात कार्यक्रम घेता येत नाहीत.\n– तहसिलदार -प्रशांत पाटील\nआधी कोरोना त्यात कडक उन्हाळ्यामुळे पुणतांबेकर त्रस्त\nमुंबई बेस्टसेवेसाठी गेलेल्या परिवहन कर्मचा-यांना कार्यमुक्त करा\nजिल्हा बँकेच्या चार जागांसाठी मतदान…. आज होणार निकाल जाहीर\nऍसिड हल्ला करून ‘तिला’ रस्त्यातच जिवंत जाळले\nराज्यस्तरीय सुकाणू समितीच्या बैठकीत कोरोना लसीकरणाच्या तयारीचा मुख्य सचिवांकडून आढावा\nPune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने; मानाचे गणपती आणि प्रमुख गणपती मंडळांचा निर्धार\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nमुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले\nPathardi Crime : तालुक्यातील माणिकदौडी येथे आढळला महिला व पुरुषाचा मृतदेह\nRahuri : कृषी विद्यापीठाचे ‘शेतकरी निवास’ बनले गुन्हेगारांचे उपचार केंद्र\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/18352/", "date_download": "2021-07-25T03:09:36Z", "digest": "sha1:FTPQTFBR2WNGJE66LIS552U6KV7DCS5E", "length": 10550, "nlines": 203, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Aurangabad : कारच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; चिमुकल्यांचा जीव बचावला – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरो��….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome crime Aurangabad : कारच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; चिमुकल्यांचा जीव बचावला\nAurangabad : कारच्या धडकेत पती-पत्नी जागीच ठार; चिमुकल्यांचा जीव बचावला\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nनगरनाका येथे भीषण अपघात\nनगरनाका रोडवर पाठीमागून भरधाव आलेल्या कारने दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात वकील पती सह-पत्नी जागीच ठार झाली. तर चिमुकला गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात गुरूवारी रात्री पावणेअकरा वाजेच्या सुमारास घडला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चिमूकल्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती छावणी पोलिसांनी दिली.\nऔरंगाबाद खंडपीठात वकिल असलेले अमोल रामधन हेरोळे (वय ३५), त्यांच्या पत्नी प्रियंका (वय २६, दोघेही रा.वडगाव कोल्हाटी) आणि मुलगा उत्कर्ष (वय २), असे तिघेही गुरुवारी सायंकाळी नातेवाईकांना भेटण्यासाठी शहरात आले होते. रात्री पावणे अकराच्या सुमारास तिघेही दुचाकीने (एमएच-२०-एडब्ल्यू-९८१३) वडगाव कोल्हाटी कडे जात होते.\nनगरनाक्यावरील केंद्रीय विद्यालयाजवळ पाठीमागून भरधाव आलेल्या कार (एमएच-२०-एएस-५४४४) चालकाने त्यांना धडक दिली. दुचाकी धडक बसताच कारची समोरची दोन्ही चाके निखळली. तसेच दुचाकीवरुन फेकल्या गेल्यानंतर अमोल आणि प्रियंका यांना दुरवर फरफटत नेले. तर उत्कर्ष रस्त्याच्या बाजूला पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली.\nहा अपघात घडताच कार चालकाने धूम ठोकली. अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचा मृतदेह घाटीत उत्तरीय तपासणीसाठी नेला. याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सचिन वायाळ करत आहेत.\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\n12 बालकांना पोलिओ लसीकरणादरम्यान पाजलं सॅनिटायझर\nShevgaon : शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढीसाठी एकात्मिक पद्धतीचा वापर करावा – कुलगुरू...\nराजकारण राजकारणाच्या वेळी करू\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-potpooja-nandini-atmasiddhi-marathi-article-2714", "date_download": "2021-07-25T03:02:31Z", "digest": "sha1:O7CITWCPX2U6LCQ4R3I2C6YQQFJJM7VR", "length": 24569, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Potpooja Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 1 एप्रिल 2019\nस्वयंपाक ही तशी व्यक्तिगत गोष्ट. घराघरांत तो परंपरेने केला जातो अन् प्रत्येक घरी वेगवेगळ्या पद्धतीने पदार्थ शिजतात. अगदी विशिष्ट अन्नघटक आणि करण्याची रीत वापरली, तरी चारजणींनी केलेला एखादा पदार्थ चवीला निरनिराळा लागू शकतो. म्हणूनच स्वयंपाकात करणारीच्या (किंवा करणाऱ्याच्याही) हाताची चव उतरते, असं आपण म्हणतो. फार काही खास मसाले किंवा इतर घटक न घालताही एखादीनं केलेला स्वयंपाक रुचकर होतो. एखादा पदार्थ किती प्रेमानं व आस्थेनं केला, त्यावरही त्याची चव अवलंबून असते, असंही मानलं जातं. आपल्या देशात शहरांमधून तरी रांधण्यासाठी आजकाल गॅस जास्त प्रमाणात वापरला जातो. खेड्यापाड्यांतही गॅस पोचला आहेच. शिवाय केंद्र सरकारच्या ‘उज्ज्वला योजने’मुळं गोरगरीब ग्रामीण स्त्रीलाही गॅस मिळाला आहे. तरीही रॉकेल, शेणाच्या गोवऱ्या आणि लाकूड-कोळसा यांचा वापर पूर्णपणे बंद झालेला नाही. बऱ्याच ठिकाणी म्हणूनच आजही स्वयंपाक हे स्त्रीच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी उभं करणारं काम ठरतं. लमाणांचा तर सगळा संसारच त्यांच्याबरोबर हिंडता; त्यामुळं त्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी मोकळ्या जागेवरच चुली पेटवून रांधण्याची लमाण बायांना सवयच झालेली असते. दुष्काळामुळं गावं सोडून हिंडणाऱ्यांच्या चुली अशाच कशाही कुठंही पेटतात.\nरॉकेलवर चालणारा स्टोव्ह, विजेवर चालणारी शेगडी, इंडक्शन स्टोव्ह, ओव्हन अशी स्वयंपाक करण्याची इतरही अनेक साधनं आहेतच... तर जंगलातून आणि डोंगरदऱ्यांमधून हिंडणाऱ्या ट्रेकर्स लोकांना अशी लाकडं वा काटक्या गोळा करून जंगलातच स्वयंपाक करण्याचा आनंद लुटण्याची हौस असते, ती वेगळीच. कुठल्या का स्वरूपात असेना, पण स्वयंपाक करण्यासाठी चूल ही पेटवावीच लागते. अपवाद फक्त सौर चुलीचा. पण आपल्या देशात सूर्य इतका लख्ख तळपत असतानाही, सौर चुलीचा वापर अजून तसा सार्वत्रिक झालेला नाही. या चुलींसाठी प्रारंभिक खर्च जास्त असतो, हे यामागचं मुख्य कारण.\nतन्दूर म्हणजे मातीची चूल किंवा एक तऱ्हेची भट्टीच खरं तर तन्दूर भट्ट्या वेगवेगळ्या आकाराच्या नि प्रकाराच्या असतात. भारतात खासकरून उत्तरेकडं तन्दूरचा वापर केला जातो. त्यातही पंजाबातले तन्दुरी पदार्थ प्रसिद्धच आहेत. कोळसा वा लाकडाच्या सरपणावर तन्दूर चालतो. काही पदार्थ तर थेट विस्तवावर भाजले जातात. उदाहरणार्थ रोटी, मिस्सी रोटी, नान, कुलचा, चिकन वा मांस, कबाब, टिक्का इत्यादी. थेट विस्तवावर खरपूस भाजल्यामुळं तेल व पदार्थांचे अंगभूत रस आणि धूर यांचं मिश्रण पदार्थांना वेगळाच स्वाद आणतं. समोसाही तन्दूरमध्ये भाजण्याची (बेक करणं) पद्धत आहे. समोसाही इराणमधून आला. ‘सम्बूसा’ हे त्याचं मूळ नाव. तर फ़ारसी भाषेतल्या ‘तनूर’ या शब्दात ‘तन्दूर’चा उगम आहे. चुलीचे असे बरेच प्रकार असले, तरी जुन्या पद्धतीच्या चुली आता कमी होत चालल्या आहेत. आज चूलच फारशी माहीत नसल्यानं, वैल, फुंकणी हे शब्दही समजणार नाहीत. असं असलं, तरी ‘घरोघर मातीच्याच चुली’, ‘राजकारण गेलं चुलीत’ असं आजही म्हटलं जातं... भाषेत रुळलेल्या म्हणी व वाक्प्रचार सहजासहजी हद्दपार होत नाहीत, ते असे.\nएकूणच पोळी किंवा रोटी करणं, हे काम तसं किचकट आणि कष्टाचंही. शिवाय रोटी हे मुख्य अन्न असलं, तर एकत्र कुटुंबात घरच्या बाईला किती रोट्या रोज कराव्या लागत असतील, याची नुसती कल्पनाच केलेली बरी पूर्वी कुटुंबंही मोठी असायची आणि शेती करणाऱ्या कष्टकरी घरांमधून रोट्या करण्याचं काम घाम काढणारंच... यासाठीच विशेषतः गावांमधून ‘साँझा चूल्हा’ असायचा. शीख धर्माचे ��ंस्थापक गुरू नानक यांनी गुरुद्वारातून लंगर किंवा कम्युनिटी किचनची पद्धत सुरू केली. यातूनच ‘साँझा चूल्हा’चा उगम झाला. आजही पंजाबातल्या खेड्यांमधून तो असतो. ‘साँझा चूल्हा’ हा शब्द आपल्याही कानावरून गेलेला असतो, कारण याच नावाची टीव्ही मालिका दूरदर्शनवरून बऱ्याच वर्षांपूर्वी प्रसारित होत असे. पूर्वीच्या काळी शेती हाच व्यवसाय. लहान गावांमधून पुरुष शेतावर जात आणि स्त्रिया घरी राहून कामं करत. अर्थात स्त्रिया शेतातही राबतच. संध्याकाळी गावातल्या बाया रात्रीच्या स्वयंपाकाला लागत आणि एखादी भाजी आणि डाळीचा प्रकार पकवत. पण रोटीसाठी लागणारी मातीची ‘तन्दूर’ चूल साऱ्यांनाच परवडणारी नसे. यासाठी गावागावात सार्वजनिक चूल असे. स्त्रिया घरून कणीक घेऊन येत. ‘साँझा चूल्हा’कडं जात आणि आपापल्या रोट्या शेकत. रोट्या करता करता, एकमेकींशी गप्पा होत. गावातल्या घटना, कुचाळक्या, स्वतःची सुखदुःखं या साऱ्याला तिथं उजाळा मिळे. सगळ्या रोट्या झाल्या, की मग आपापल्या वाट्याच्या रोट्या घेऊन बाया घरी परतत. गावात एकोपा राहण्याच्या दृष्टीनंही याचा उपयोग होत असे. याच परंपरेचा आधार घेऊन, मध्य प्रदेशात ‘साँझा चूल्हा’ योजना राबवून अंगणवाडीतल्या मुलांसाठी मध्यान्ह भोजनाचा पोषण आहार केला जातो. सामाजिक जाणिवेचं परिमाणही या ‘साँझा चूल्ह्या’ला नक्कीच लाभलं आहे.\nहा मूळचा इराणी पदार्थ आहे. फ़ेलफ़ेल म्हणजे ढोबळी मिरची आणि दोल्मे म्हणजे भरून (स्टफ) केलेली भाजी.\nसाहित्य : जितक्या करायच्या आहेत, तितक्या ढोबळी मिरच्या. तीन-चार टोमॅटो, आत भरण्यासाठी मूगडाळ, गाजर, कोबी, कांदा, फरसबी, कोथिंबीर, नारळाचा चव इत्यादी. पाणी, तेल, चवीनुसार मीठ, तिखट.\nकृती : ढोबळी मिरच्यांच्या देठाकडे गोलाकार कापून चकती अलगद काढून घ्यावी किंवा थोडा भाग मिरचीलाच चिकटलेला राहू द्यावा. बियांचा भाग चमच्याने वा सुरीने नीटपणे काढून घ्यावा. मिरच्या जरा मोठ्या व शक्यतो सपाट तळ असलेल्या घ्याव्यात. लागतील तेवढे टोमॅटो किसून घ्यावेत. त्याऐवजी टोमॅटोची प्युरी वापरली तरी चालेल. मूगडाळ तासभर तरी भिजवावी. नंतर निथळून ठेवावी. गाजर, कोबी बारीक चिरून वा किसून घ्यावी. कोथिंबीर, फरसबी व कांदे बारीक चिरावेत. जराशा तेलावर मूगडाळ थोडी परतून घ्यावी. शिवाय तेलावर कांदा लालसर परतावा आणि त्यात नारळाचा चव, तसंच ग���जर, कोबी फरसबी हेही घालून जरा परतून घ्यावं. सर्व एकत्र करून त्यात थोडी चिरलेली कोथिंबीरही घालावी. चवीनुसार मीठ-तिखट घालावं. मिश्रण कालवावं व ते जरा गार होऊ द्यावं.\nआता एकेक मिरची घेऊन, त्यात हे सारण काठोकाठ जरा ठासूनच भरावं. वर मिरचीची चकती ठेवून तोंड बंद करावं. गॅस मंद आचेवर ठेवावा आणि त्यावर पसरट बुडाच्या भांड्यात वा कढईत तेल घालून, त्यात या मिरच्या देठाची बाजू वर ठेवून गोलाकारात लावाव्यात आणि वर तीन ते पाच मिनिटं झाकण ठेवावं. झाकण काढल्यानंतर त्यात किसलेला टोमॅटो घालावा. थोडं मीठही यात घालावं. वर पेलाभर पाणी घालावं. मिरच्या किती आहेत, यावर पाण्याचं कमी-जास्त प्रमाण अवलंबून आहे. मंद आचेवर आठ-दहा मिनिटं शिजू द्यावं. शेवटी पुन्हा वर कोथिंबीर पेरावी. खाताना वाडग्यात काढावं आणि पोळी-भाकरी वा भाताबरोबर खायला घ्यावं.\nपर्यायी सूचना : आपण वेगवेगळ्या वांगं, कारलं अशा भरल्या भाज्या करतच असतो, पण हा जरा वेगळा प्रकार आहे. इराणी लोक मूळ पदार्थात शिजलेला थोडा मोकळा भातही घालतात. शिवाय आपल्यासारखे मसाले न घालता, ते पुदिना वा इतर काही वनस्पती वाळवून त्यांचा वापर यात करतात. मुख्य म्हणजे, दोल्मे हे केवळ ढोबळी मिरचीचेच असतात असं नाही. याच प्रकारे टोमॅटोची चकती कापून व आतील गर-बिया बाजूला काढून त्याचेही दोल्मे केले जातात. निरनिराळ्या रंगांच्या मिरच्या वापरून बहुरंगी दोल्मेही केले जातात. भरताचं वांगं सुरीनं कोरून आतली भाजी बारीक चिरून त्यात आवडीनुसार मसाले घालून ते सारण पुन्हा वांग्यात भरलं जातं आणि याच पद्धतीनं दोल्मे करतात. कोबीची मोठी पानं घेऊन, त्यात भाजीचं सारण भरलं जातं आणि ते व्यवस्थित गुंडाळून टोमॅटोच्या रसात दोल्मे शिजवले जातात. एकाच भांड्यात वेगवेगळ्या भाज्यांचे दोल्मेही केले जातात. यात जर भात, भिजवलेली वा मोड आलेली कडधान्यं व इतर वेगवेगळ्या घटकांचा जरा जास्त वापर केला, तर दोल्मे ‘वन डिश मील’ होऊ शकतात.\nखरं तर यात बदलांना खूपच वाव आहे. अळूच्या पानात सारण भरून त्याचे दोल्मे करता येतील. उपवासासाठी चालणारे बटाटा, रताळं इत्यादी घटक वापरून, काकडीत सारण भरूनही असे दोल्मे करता येतील. अर्थातच दोल्मे चिकन, कोळंबी इत्यादी घालूनही केले जातात.\nसारणात आवडीनुसार काहीही भर घालू शकता. मसाल्यात वाटलेला लसूण, गरम मसाला, धणेपूड, नारळाबरोबर वा ���्याऐवजी दाण्याचा कूटही घालता येईल. वेगळेपण म्हणून मेथी, शेपू, पालकाची पानंही बारीक चिरून घालता येतील. फ्लॉवर, बटाटा, लाल भोपळा अशा भाज्याही यात वापरता येतील.\nदुधातलं वा दह्यातलं शिकरण, फ्रूट सॅलड किंवा केळेपाक वगैरे पदार्थ केल्यावर केळीची बरीच सालं काढून फेकली जातात. त्याऐवजी या सालांची भाजी केली, तर एक वेगळा व पौष्टिक पदार्थ होऊ शकतो.\nसाहित्य : केळीची सालं, तेल वा तूप, फोडणीसाठी मोहरी, जिरं, हिंग, हळद इत्यादी. चवीनुसार मीठ, तिखट, कोथिंबीर, थोडं डाळीचं पीठ, दाण्याचा कूट, नारळाचा चव.\nकृती : केळीची सालं चिरून त्यांचे चौकोनी तुकडे करावेत. पातेल्यात वा कढईत तेल वा तूप तापवून त्यात हिंग, मोहरी, जिरं घालून फोडणी करावी. त्यात चिरलेली सालं घालावी आणि परतावं. दोन मिनिटं झाकण ठेवावं आणि नंतर चवीनुसार तिखट व मीठ घालावं. परतून पुन्हा जरा झाकण ठेवावं. शिजल्यासारखं वाटलं की थोडं डाळीचं पीठ त्यावर भरभरून घालावं. चांगलं हलवावं आणि एक वाफ आणावी. आवडीनुसार नारळाचा चव व दाण्याचा कूट इत्यादी घालून वर कोथिंबीर पेरावी. केळीच्या सालांची भाजी तयार आहे.\nपर्यायी सूचना : उपवासासाठीही ही भाजी करता येईल. तेलाऐवजी तूप, डाळीचं पीठ न घालता फक्त दाण्याचा कूट, नारळ घालून छान भाजी होते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/3272/", "date_download": "2021-07-25T02:57:57Z", "digest": "sha1:32675EV3GWHPC5ZGQ534JT2XXC6B5S5F", "length": 10073, "nlines": 142, "source_domain": "beedreporter.com", "title": "बीड जिल्हा वासीयांनो सावधान! रुग्णसंख्या वाढतेय कोरोनाविषयक नियमांचे पालन करा-धनंजय मुंडेंचे आवाहन", "raw_content": "\nHomeबीडबीड जिल्हा वासीयांनो सावधान रुग्णसंख्या वाढतेय कोरोनाविषयक नियमांचे पालन करा-धनंजय मुंडेंचे आवाहन\nबीड जिल्हा वासीयांनो सावधान रुग्णसंख्या वाढतेय कोरोनाविषयक नियमांचे पालन करा-धनंजय मुंडेंचे आवाहन\nबीड (रिपोर्टर)- बीड जिल्हा वासीयांनो सावधान कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय. रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसून येत असून आपण या गोष्टीकडे गांभीर्याने बघण्याची गरज आहे. मास्कचा सतत वापर करा, शासकीय नियमांचे पालन करा. गर्दी ���रणे टाळा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.\nबीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पुन्हा एकदा काही प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. दररोज १५-२० च्या आसपास असलेली रुग्णसंख्या एकदम ५० च्या पार गेलेली आकडेवारी गेल्या आठवड्यात समोर आल्याने या आकडेवारीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.\nरविवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधत वाढत्या रुग्णासंख्येकडे लक्ष वेधले होते. बीड जिल्ह्यात देखील वाढती रुग्णासंख्या लक्षात घेत मास्क वापरण्याच्या सक्तीसह काही नियम नव्याने लागू करण्यात आले आहेत.\nजिल्हा प्रशासनाकडून गर्दी जमण्याची ठिकाणे तपासणीसाठी अधिकार्यांची पथके नेमण्यात आली असून, मास्क न वापरणार्या नागरिकांकडून दंड वसुलीही करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी देखील जबाबदारीने कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे आवश्यक असून, मास्क-सॅनिटायझर वापरणे, गर्दी टाळणे आदी बाबींचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असल्याचे ना. मुंडे यांनी म्हटले आहे.\nPrevious articleउसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटारसायकलची धडक, दोन तरुण ठार; एक गंभीर\nNext articleकामखेड्यात कापसाची चोरी\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फ��ंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/now-came-the-motorcycle-flying-in-the-air-pre-order-starting-soon/", "date_download": "2021-07-25T03:12:52Z", "digest": "sha1:EYZ24CBM6TIGUO2A7Z4UJTWHTXSFOWTV", "length": 10072, "nlines": 90, "source_domain": "mhlive24.com", "title": "आता आली हवेत उडणारी मोटारसायकल; लवकरच सुरु होतेय प्री-ऑर्डर - Mhlive24.com", "raw_content": "\nआता आली हवेत उडणारी मोटारसायकल; लवकरच सुरु होतेय प्री-ऑर्डर\nआता आली हवेत उडणारी मोटारसायकल; लवकरच सुरु होतेय प्री-ऑर्डर\nMHLive24 टीम, 22 जुलै 2021 :- सध्या फ्लाइंग कार्सची फ्लाइंग टेस्ट सध्या सुरु आहेत. हि स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असताना आता मोटारसायकल देखील या उडणाऱ्या वाहनांच्या स्पर्धेत समाविष्ट झाले आहे. जेटपॅक एव्हिएशनने अलीकडेच त्याच्या पहिल्या प्रोटोटाइपची पहिली फ्लाइंग टेस्ट पूर्ण केली आहे आणि प्री-लाँच ऑर्डर इनवाइट करण्याची तयारी करीत आहे.\nउडणारी मोटरसायकल, ज्याला पी 1 म्हटले जाते आणि कंपनीने स्पीडर म्हणून रिफाइन केले जाते. हा एक प्रोटोटाइप आहे आणि जेट टर्बाइनद्वारे संचालित आहे. हे वर्टिकल टेक ऑफ आणि लँडिंग करण्यास सक्षम आहे आणि मोटारसायकलने दक्षिणी कॅलिफोर्नियामध्ये त्याच्या चाचणी दरम्यान हवेत फिरण्याची क्षमता दर्शविली आहे. कंपनी पुढे असा दावा करते की उड्डाण करणारे मोटारसायकल 15,000 फूट उंचीपर्यंत जाऊ शकते .\nफ्लाइंग मोटरसायकल दोन वेरिएंटमध्ये लॉन्च केली जाईल :- जेटपॅक एव्हिएशनच्या मते, स्पीडरकडे दोन ‘वेरिएंट’ असतील – एक एंटरटेनमेंट उद्देशाने आणि दुसरे सैन्य आणि बचाव कार्यासाठी. कंपनीने आपल्या संकेतस्थळावर माहिती दिली की पूर्णपणे स्थिर असण्याचा अर्थ असा आहे की ऑपरेट करण्यासाठी कमीतकमी पायलट प्रशिक्षण आवश्यक असेल. ए���टरटेनमेंट स्पीडर वाढवणे मोटारसायकल चालविण्यासारखे असेल परंतु आकाशात.\nजेटपॅक एव्हिएशन या बाईक्सपैकी कोण बाइक चालवू शकते हे देखील सांगते. मोटरसायकलचा अल्ट्रालाईट व्हेरिएंट (यूव्हीएस) चालविण्यासाठी पायलटचा परवाना आवश्यकता नाही – सर्व प्रशिक्षण जेपीए किंवा जेटपॅकच्या अधिकृत प्रशिक्षण केंद्रांद्वारे प्रदान केले जाईल.\nमोटरसायकल 30 मिनिटे हवेत राहू शकते :- 150 मैल वेगाने (सुमारे 241 किमी प्रतितास) वेगाने उड्डाण करू शकतो आणि सुमारे 30 मिनिटे हवेत राहू शकतो, असा दावाही कंपनीबद्दल करण्यात आला आहे. अल्ट्रालाईट व्हेरिएंट 5 गॅलन इंधन आणि 60 मैल प्रति तास उडण्याची गती मर्यादित राहील.\nस्पीडर विमानासाठी विमानाचालक आणि प्रवासी देखील ठेवण्यास सक्षम असेल, सुमारे 105 किलोग्राम वजन याचे आहे. कंपनीची वेबसाइट प्री-लाँच ऑर्डर स्वीकारत आहे आणि स्पीडरची किंमत $380,000 (अंदाजे 28 लाख रुपये) आहे.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता हो��ार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Yukrena.php?from=in", "date_download": "2021-07-25T03:39:20Z", "digest": "sha1:6SBTNZRUVR5OQ777NGZILZ5DXLTEEHVD", "length": 9787, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड युक्रेन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपो���ंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामोआसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 0400 1440400 देश कोडसह +380 400 1440400 बनतो.\nयुक्रेन चा क्षेत्र कोड...\nयुक्रेन येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Yukrena): +380\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी युक्रेन या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 00380.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय द���रध्वनी क्रमांक युक्रेन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+5143+mn.php", "date_download": "2021-07-25T03:11:57Z", "digest": "sha1:66GUVKMPJGZ5RO3TQVLL7PJLUGL47EK7", "length": 3615, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 5143 / +9765143 / 009765143 / 0119765143, मंगोलिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 5143 हा क्रमांक Dariganga क्षेत्र कोड आहे व Dariganga मंगोलियामध्ये स्थित आहे. जर आपण मंगोलियाबाहेर असाल व आपल्याला Darigangaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. मंगोलिया देश कोड +976 (00976) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Darigangaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +976 5143 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनDarigangaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +976 5143 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00976 5143 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/pune/employment-guarantee-scheme-mi-samruddh-tar-gav-samruddh-pjp78", "date_download": "2021-07-25T02:22:05Z", "digest": "sha1:3B2Y4PB46UD74UCHYMQCPQXJQPYCZYHT", "length": 7842, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ‘रोहयो’चे नवे ब्रीद वाक्य ‘मी समृद्ध तर, गाव समृद्ध’", "raw_content": "\n‘रोहयो’चे नवे ब्रीद वाक्य ‘मी समृद्ध तर, गाव समृद्ध’\nपुणे - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (Employment Guarantee Scheme) कामांसाठी दरवर्षी करण्यात येत असलेल्या ‘लेबर बजेट’चे (Labour Budget) आता नामकरण केले जाणार आहे. यामुळे यापुढे ‘लेबर बजेट’ हे ‘समृद्धी बजेट’ (Samruddhi Budget) म्हणून ओळखले जाणार आहे. ‘मी समृद्ध तर, गाव समृद्ध’ असे या नव्या बजेटचे ब्रीद वाक्य असेल. त्यानुसार रोजगार हमी योजनेचा वार्षिक नियोजन आराखडा केला जाणार आहे. पुढच्या आर्थिक वर्षापासून (२०२२-२३) याची अंमलबजावणी होणार आहे. (Employment Guarantee Scheme Mi Samruddh tar Gav Samruddh)\nरोजगार हमीचे समृद्धी बजेट कसे असेल, हे अधिकाऱ्यांना कळावे, यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांतील जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. या नव्या संकल्पनेबाबतचा आदेश रोजगार हमी योजना विभागाचे आयुक्त शंतनु गोयल यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला आहे. या आदेशाची प्रत मंगळवारी पुणे जिल्हा परिषदेला मिळाल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.\nहेही वाचा: काही तासांपूर्वी जन्मलेल्या बाळानं गिळली सोन्याची अंगठी\nदरवर्षी ५ आॅगस्टला रोजगार हमी योजनेचे जिल्हा आणि तालुकानिहाय वार्षिक लेबर बजेट तयार केले जाते. त्यानुसार आगामी आर्थिक वर्षाचे लेबर बजेट हे पारंपरिक पद्धतीऐवजी ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध, गाव समृद्ध तर मी समृद्ध, पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध’ या नवीन धोरणांतर्गत लखपती कुटुंब, या संकल्पनेनुसार करावे, असा आदेश गोयल यांनी सर्व जिल्हा परिषदांना दिला आहे. यामुळे रोजगार हमी योजनेचे बजेट हे खऱ्याअर्थाने समृद्धी बजेट बनू शकेल, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली आहे.\nनव्या संकल्पनेचा मुख्य उद्देश\nसमृद्धी बजेटमध्ये प्रत्येक मातीच्या कणातून अधिक पैसा व प्रत्येक पाण्याच्या थेंबातून अधिक पैसा, मागेल त्याला काम, वरून पाहिजे ते काम, गाव समृद्धीवरून कुटुंब समृद्धी असे आमूलाग्र बदल होऊ शकणार आहेत. रोजगार हमी विभागाने यासाठी एक स्वतंत्र प्रारूप (मॉडेल) तयार केले आहे. यामुळे शेतमजूर आणि पर्यायाने गावे समृद्ध होण्यास मदत होईल, हा या नव्या संकल्पनेमागचा मुख्य उद्देश असल्याचे जिल्हा परिषदांना पाठविलेल्या आदेशात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/3183/", "date_download": "2021-07-25T03:25:43Z", "digest": "sha1:VHLVDTC65CZBZ6H6RTNXCD3FMRMBK5QR", "length": 10846, "nlines": 143, "source_domain": "beedreporter.com", "title": "पीक कर्जासह विविध मागण्यांसाठी माजी आमदार धोंडेंसह शेतकर्यांचे बँकेसमोर उपोषण", "raw_content": "\nHomeबीडपीक कर्जासह विविध मागण्यांसाठी माजी आमदार धोंडेंसह शेतकर्यांचे बँकेसमोर उपोषण\nपीक कर्जासह विविध मागण्यांसाठी माजी आमदार धोंडेंसह शेतकर्यांचे बँकेसमोर उपोषण\nआष्टी ( रिपोर्टर ) :-तालुक्यातील अनेक शेतक-यांचे पिक कर्ज प्रकरणे प्रलंबित असून खरीप हंगाम संपला असून रब्बी हंगाम ही संपला आहे.तरी अद्याप पर्यंत पिक कर्ज प्रकरणे मंजूर न करण्यात आल्याने व बँक कर्मचारी शेतक-यांना अरेरावीची भाषा वापरत आहेत. व्यवस्थित वागणूक देत नाहीत.शेतक-यांचे कर्ज प्रकरणे तात्काळ मंजूर करा यासह शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मा.आ.भीमराव धोंडे यांनी बँकसमोर कार्यकर्ते व शेतक-यांसह लाक्षणिक उपोषण दि.18 रोजी केले.\nतालुक्यातील शेतकर्यांचे पिक कर्ज प्रकरणे आठ दिवसांत तात्काळ मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मा.आ.भीमराव धोंडे यांनी बँक व्यवस्थापकांना दि.12 रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. शेतकरी बांधवांनी पीक कर्ज प्रकरणे आपल्या शाखेत एक वर्षापासुन सादर केले असून अद्यापपर्यंत मंजूर नाही याबाबत शेतक-यांनी विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा वापरली जाते तरी शेतकरी व इतर ग्राहकांची प्रलंबित प्रकरणे मंजूर न झाल्याने मा.आ.भीमराव धोंडे यांनी बँके समोर\nलाक्षणिक उपोषण केले यावेळी जिल्हा सचिव भाजपा शंकर देशमुख, भाजपा तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,बाबासाहेब गर्जे, संभाजी झांबरे,बाबु कदम,सरपंच सावता ससाणे ,सरपंच संजय नालकोल,सदाशिव गर्जे, संजय काळे, बाबा गर्जे, अशोक मिसाळ, रामनाथ मिसाळ, नामदेव गर्जे, सोन्याबा गावडे, छगन तरटे, अण्णासाहेब लांबडे, सुरेश दराडे, बाबा खलाटे, रावसाहेब कुत्तरवाडे सुदाम झिंजूर्के,सोपान चौधार यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious article“महाराष्ट्रात अक्षय कुमार आणि अमिताभ यांचे सिनेमे बंद पाडू”; नाना पटोलेंचा इशारा\nNext articleपेट्रोल-डिझेल दरवाढीचा आज ‘दहावा’ बीडमध्ये स्पीड पेट्रोलने केली शंभरी पार\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Bandjoun+cm.php", "date_download": "2021-07-25T02:07:44Z", "digest": "sha1:VLJ5AHQ57Y5ZPO424JJFDIR6SLQOMF7G", "length": 3429, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bandjoun", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Bandjoun\nआधी जोडलेला 233277 हा क्रमांक Bandjoun क्षेत्र कोड आहे व Bandjoun कामेरूनमध्ये स्थित आहे. जर आपण कामेरूनबाहेर असाल व आपल्याला Bandjounमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. कामेरून देश कोड +237 (00237) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bandjounमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्���ीच्या फोन क्रमांकाआधी +237 233277 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBandjounमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +237 233277 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00237 233277 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/nation-and-culture/pilgrim-places/dattapeeth", "date_download": "2021-07-25T03:45:01Z", "digest": "sha1:YCMJUZLO74VSCEP77JR6X2J6RZ5E3PYU", "length": 13684, "nlines": 239, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "दत्तपीठे Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > भारतीय तीर्थक्षेत्रे > दत्तपीठे\nकारंजा – श्री नृसिंह सरस्वतींचे जन्मस्थान \nकारंजा हे पौराणिक व ऐतिहासिक नांव श्री करंज ऋषीने बसविले. कारंजा गांव श्री. भगवान दत्ताचा व्दितीय अवतार असलेल्या श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्म ठिकाण म्हणून ओळखले जाते Read more »\nपुण्याहून हुबळीकडे जाणार्या दक्षिण लोहमार्गावर किर्लोस्कर वाडीच्या पलीकडे भिलवडी स्टेशनपासून चार मैलांवर कृष्णेच्या काठी हे ठिकाण आहे. कृष्णा नदीच्या ऐलतीरावर भिलवडी आहे आणि पैलतीरावर औदुंबर आहे. Read more »\nदत्तोपासनेचे प्राचीन स्थान- गिरनार\nसौराष्ट्रातील जुनागढजवळचे हे स्थान दत्तोपासनेचें एक प्राचीन केंद्र आहे. हे दत्तमंदिर जुनागढजवळ गिरनार पर्वताच्या एका शिखरावर आहे. Read more »\nमाहूर – दत्तात्रेयांचे शयनस्थान\nहे स्थान मराठवाड्यात ( ता. किनवट, जि. नांदेड) आहे. पुराणात हे दत्ताचें शयनस्थान असल्याचे सांगण्यात आले आहे. Read more »\nसोलापूर जिल्ह्यात हे लहानसे गाव आहे. स्वामी समर्थ महाराजांचे हे समाधी देवस्थान सोलापूरपासून फक्त ४५ कि. मी. अंतरावर असून असंख्य श्रद्धावानांचे पवित्र ठिकाण आहे. Read more »\nबुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळचे हे ठिकाण संत गजानन महाराज यांच्यामुळेच प्रसिद्ध झाले\nहे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे. Read more »\nमिरज-कोल्हापूर लोहमार्गावरील जयसिंगपूर या पहिल्याच स्टेशनवर उतरून आठ मैलावर कृष्णा-पंचगंगा-संगमावर हे ठिकाण लागते. Read more »\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/06/blog-post_84.html", "date_download": "2021-07-25T01:50:27Z", "digest": "sha1:43LUCX32H6MPB2BNXTISATOY5NESR4DJ", "length": 5519, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "मुंबईतील खासगी रुग्णालयांमधील लसींचे ऑडिट करण्याची मागणी", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमुंबईतील खासगी रुग्णालयांमधील लसींचे ऑडिट करण्याची मागणी\nजून २९, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nनगरसेविका सोनम जामसुतकर यांचे आयुक्तांना निवेदन.\nमुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कांदिवली परिसरात अलीकडेच बनावट लसीकरणाचा प्रकार उघडकीस आला होता.या बनावट लसी काही खासगी रुग्णालयातून दिल्या गेल्या होत्या.या पार्श्वभूमीवर मुंबईतील रुग्णालयांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या लसींचे ऑडिट करण्याची मागणी काँग्रेसच्या नगरसेविका सोनम मनोज जामसुतकर यांनी मुंबई पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.\nनगरसेविका सोनम जामसुतकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही खासगी रुग्णालयांमधून लसींचा गैरवापर होऊ नये, म्हणून रुग्णालयांच्यावतीने खरेदी करण्यात येणाऱ्या लसींचे ऑडिट होणे आवश्यकआहे. सध्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम महापालिकेच्यावतीने राबवली जात आहे. यामध्ये ४५ ते ६० वर्षे आणि त्यापुढील वयोगटातील व्यक्तींना, तसेच आरोग्य विभाग व फ्रंटलाईन वर्कर यांना महापालिका व शासकीय केंद्रांमध्ये मोफत लसीकरण केले जाते. परंतु १८ ते ४४ या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण हे शुल्क आकारुन काही खासगी रुग्णालयातूनही केले जाते. तसेच सध्या एनजीओच्या माध्यमातून रुग्णालयांशी करारनामा करत गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये लसीकरण केले जाते. यासाठी शुल्क आकारले जात असले, तरी कांदिवलीत बनावट लसीकरणाचा प्रकार उघडकीस आल्याने अनेक गृहनिर्माण संस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.त्यामुळेच खासगी रुग्णालयाकडे असणाऱ्या लसींचे ऑडिट करावे अशी मागणी जामसुतकर यांनी केली आहे.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/04/serious-situation-in-maharashtra-the-state-recorded-150-patients-in-a-single-day-totaling-1018-patients.html", "date_download": "2021-07-25T04:09:39Z", "digest": "sha1:SXANWPCCNNYZ6W6QJP3G5Y4YLTSQLE6M", "length": 4539, "nlines": 56, "source_domain": "www.mynagar.in", "title": "महाराष्ट्रात कोरोना / महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 80 वर", "raw_content": "\nमहाराष्ट्रात कोरोना / महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 हजार 80 वर\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई - महाराष्ट्रातसंक्रमण थांबायचे नावच घेत नाहीये. बुधवारी सकाळी राज्यात संक्रमणा 62प्रकरणे आढळले आहेत.बारामतीत भाजीविक्रेत्याच्या मुलगा व सूनेपाठोपाठ दोन नातींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच आता राज्यात आतापर्यंत 1 हजार 80रुग्णांची नोंद झाली आहे. तिकडे पुण्यात, आज एक महिलेसरतीन तीन जणांचा मृत्य�� झाला. यापैकी दोघांनाडायबिटीज आणि हायब्लड प्रेशरचा त्रास होता. मुंबईमध्ये आता मास्क न घालता फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे.\nयासोबतच पुण्यातील मृतांचा आकडा 11 झाला आहे. तर, राज्यात आतापर्यंत 67 जणांचा मृत्यू झाला आहे.मंगळवारी राज्यात 12 जणांचा मृत्यू झाला. यात मुंबईमध्ये 7 आणि पुण्याततीन जणांचा बळी गेला.नागपूर आणि साताऱ्याही प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.\nस्वतः कार चालवत बैठकीला गेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/08/Manpa-rotari-covind-sentar-100-discharj.html", "date_download": "2021-07-25T03:32:59Z", "digest": "sha1:AZRMDMY4GGENT5WUDPFNTOJCB2W3YL6E", "length": 10346, "nlines": 63, "source_domain": "www.mynagar.in", "title": "अहमदनगर महापालिका संचालित रोटरी कोव्हिड केअर सेंटर मधून १०० रुग्ण बरे", "raw_content": "\nअहमदनगर महापालिका संचालित रोटरी कोव्हिड केअर सेंटर मधून १०० रुग्ण बरे\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर: अहमदनगर महापालिका संचालित नगर शहरातील रोटरी क्लबच्या सौजन्याने सुरू केलेल्या रोटरी कोव्हिड केअर सेंटर येथून आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी पर्यंत १०० रुग्णांवर उपचार पूर्ण झाल्याने, महापालिका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.\nमहापालिका संचालित या रोटरी कोव्हिड केअर सेंटर मध्ये 120 कोरोना बाधित रुग्णांची व्यवस्था करण्यात आली असून, महापालिका मार्फ़त वैद्यकीय आणि रोटरी क्लबच्या वतीने ईतर अनेक सोय सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती यावेळी रोटरी क्लब सेंट्रल चे अध्यक्ष प्रसन्ना खाजगीवले यांनी दिली. या सेंटरमध्ये वाचनालय सुरू करण्यात आले असून रोटरी क्लब अहमदनगर मेन चे अध्यक्ष ॲड. अमित बोरकर यांच्या वतीने 100 पुस्तके आणि दररोज दैनिक वृत्तपत्रे देण्यात येत आहेत.\nयाशिवाय या सेंटर मध्ये हास्य क्लब, सकाळच्या वेळी व्यायाम, योगासने, गाणी ऐकण्यासाठी साऊंड सिस्टीम ची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रीटीचे अध्यक्ष रफिक मूनशी यांनी दिली.\nश्री. धर्मेंद्र सोनग्रा हे या ठिकाणी रोज सकाळी ७ व ८ या वेळेत योगासन वर्ग घेणार आहेत. डॉ. प्रसाद उबाळे आणि डॉ. श्रेया खाजगीवाले यांच्या वतीने रुग्णांना आयुष्य काढा तसेच इतर आयुर्वेदिक औषधे विनामूल्य उपलब्ध करून दिले जात आहेत. डॉ. सुधा कांकरिया यांच्या टीम मार्फत मानसिक स्वास्थ (मेंटल हीलींग) साठी रुग्णांना समुपदेशन केले जात आहे.\nसर्व रुग्णांना विवामपल्य जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून, दिवसातून दोन वेळा चहा, सकाळी नाश्ता, आणि दोन वेळचे जेवण दिले जात आहे. हा संपूर्ण आहार पौष्टिक, सकस आणि रोगप्रतिकार शक्ती वर्धक असावा याकडे पूर्ण लक्ष देण्यात येत आहे अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनी च्या अध्यक्षा सौ. गीता गिल्डा यांनी दिली.\nसदर रोटरी कोव्हिड केअर सेंटर हे एक आदर्श सेंटर बनवण्याच्या दृष्टीने महापालिका आणि रोटरी प्रयत्न करत असून, हे सेंटर मानवतेच्या भावनेतुन पंप र्णपणे विनामूल्य असल्याने शहरातील अनेक गरजू रुग्णांची या ठिकाणी सोय झाली आहे व त्याबद्दल या ठिकाणी दाखल रुग्ण हे रोटरीच्या ह्या विनामुल्य कार्यास मनापासुन शुभेच्छा देत आहेत. डॉ. सतीश राजूरकर यांच्या वैद्यकीय मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या या सेंटर मधून आज पर्यंत १०० रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला, तसेच सर्व रोटरी क्लब ने एकत्र येऊन सुरू केलेल्या आरोग्य सेवेचं हे पहिलं यश अशी प्रतिक्रिया यावेळी रोटरीचे सर्व सेक्रेटरी पुरषोत्तम जाधव, दिगंबर रोकडे, ईश्वर बोरा, सुयोग झंवर, देविका रेले व सर्व\nया उपक्रमास नगर शहरातील जास्तीत जास्त संस्था, नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन रोटरी मिडटाऊन चे अध्यक्ष क्षितिज झावरे यांनी केले आहे.\nरोटरी कोव्हिड केअर सेंटर या विनामूल्य आरोग्य सेवा पुरवणाऱ्या उपक्रमासाठी अहमदनगर रोटरी क्लबचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांचे सहकार्य मिळत आहे.\nकोवीड विरुद्धचा हा लढा आपल्याला सगळ्या नागरिकांना एकत्र येऊन लढून जिंकावा लागणार असून त्यासाठी संघटित होऊन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, आणि रोटरी हेच कार्य अहमदनगर येथील आय लव नगर, जैन ओसवाल युवक संघ, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठान, इनर व्हील ऑफ अहमदनगर विनस, विजेता क्रिकेट क्लब, इंटेरियर डेकोरेटर असोसिएशन, आय आय डी या संस्थांना सोबत घेव���न करत असल्याची भावना यावेळी महापालिका आयुक्त श्री. श्रीकांत मयकलवार यांनी व्यक्त केली.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/3094/", "date_download": "2021-07-25T03:51:45Z", "digest": "sha1:OUBG2SDA7NE63A5EVLFJXJTQJQEN4U4F", "length": 7100, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "हायवेवर झोपा काढो आंदोलन", "raw_content": "\nHomeबीडहायवेवर झोपा काढो आंदोलन\nहायवेवर झोपा काढो आंदोलन\nबीड (रिपोर्टर):- महामार्गवर जागोजागी खड्डे असल्याने या खड्यामुळे अपघात होवू लागले. दोन दिवसापूर्वी एका मुलीचा अपघातामुळे मृत्यू झाला. महामार्ग विभागाच्या निषेधार्थ आज सकाळी जालना रोडवर स्वाभीमानी संघटनेच्या वतीने सचिन उबाळे यांच्या नेतृत्वाखाली झोपा काढो आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेकांची उपस्थिती होती.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleकळसंबर वडगाव येथे भरदिवसा चोरी\nNext articleभाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांच्या विरोधात परळी पोलीसात तक्रार\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-most-horrible-deaths-ever-9th-will-shock-you-5723043-NOR.html", "date_download": "2021-07-25T03:07:54Z", "digest": "sha1:RVY6YQBBQJNEUR5GVU4QW65TVPIV3POU", "length": 3276, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Most Horrible Deaths Ever, 9th Will Shock You! | अतिशय विदारक आवस्थेत झाला या 5 जणांचा मृत्यू, मन हेलावून जाईल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअतिशय विदारक आवस्थेत झाला या 5 जणांचा मृत्यू, मन हेलावून जाईल\nसॉना बाथमध्ये झाला मृत्यू.\nमृत्यू हा अटळ आहे. एक ना एक दिवस प्रत्येकाचा अंत निश्चित आहे. मात्र कोणी स्वतःचा मृत्यू कधी-केव्हा आणि कसा होणार हे आधी सांगू शकत नाही, पाहू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशा 5 जणांच्या मृत्यूची कथा, ज्यांचा मृत्यू हा अतिशय वेगळ्या वातावरणात-परिस्थितीत आणि विदारक स्थितीत झाला.\nसॉनामध्ये 6 मिनिट घालवल्यानंतर याचा मृत्यू\n- 2010 मध्ये ब्लादिमीर लेडीज्हेंस्काई याचा मृत्यू वर्ल्ड सॉना चॅम्पियनशिपमध्ये झाला होता.\n- याने 6 मिनिट 110 डिग्री सेल्सियस तापमानात काढल्यानंतर याची बॉडी अतिशय वाईटपद्धतीने जळाली होती. त्याला बाहेर काढल्यानंतर त्याच्या शरीरावरुन त्वचा वेगळी झाली होती. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.\nपुढील स्लाइडमध्ये वाचा, अशाच मन हेलावून टाकणाऱ्या मृत्यूकथा....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-government-just-showed-panic-5666459-PHO.html", "date_download": "2021-07-25T03:14:46Z", "digest": "sha1:5665BU5BNNQM4AGV3QMDQ7HEZ3L3GKDO", "length": 8442, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Government just showed panic | सरकारने घाबरल्याचे दाखवले, मुख्य मागण्या दुर्लक्षित; आरक्षणाचे अभ्यासक सराटेंचे मत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्य�� आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसरकारने घाबरल्याचे दाखवले, मुख्य मागण्या दुर्लक्षित; आरक्षणाचे अभ्यासक सराटेंचे मत\nऔरंगाबाद- मुंबईत निघालेल्या मराठा क्रांती मोर्चा व त्यानंतर मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सरकारने जाहीर केलेले निर्णय याबाबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला हा संवाद त्यांच्याच शब्दात...\nमुंबईतील मोर्चा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता, पण यातून काय साध्य झाले, याचा विचार केला असता सरकारने फक्त घाबरल्याचे दाखवले; पण मुख्य मागण्यांवर काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंदोलनाचा पुढचा टप्पा काय असावा यावर लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे.\nमुख्यमंत्र्यांनी मागण्यांबाबत चर्चा केली, पण यातून मराठा समाजाला फार काही हाती लागलेले नाही. सरकारने घाबरल्यासारखे दाखवले; पण समाजाच्या मुख्य मागण्यांवर काहीच निर्णय घेतला नाही. मुख्य मागणी होती आरक्षणाची. तसेही सरकार त्यावर आता काही सांगणार नव्हते. पण सरकार आता समितीकडून अहवाल मागवणार आहे. वास्तविक पाहता कालबद्ध प्रकारे तातडीने सरकारने हा अहवाल मागवण्याचे सांगायला हवे होते. तेही सांगितले नाही. त्यामुळे आरक्षणाबाबत समाजाच्या हाती काहीच लागले नाही. आरक्षणासंदर्भात उपसमिती नेमण्याची व त्यांना अधिकार देण्याची घोषणा केली. पण याचा अर्थ निर्णय घ्यायला आपण सक्षम नाही हेच मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले. यामुळे आता कानावर हात ठेवायला मुख्यमंत्री मोकळे झाले आहेत. मुख्यमंत्री पळवाट शोधत आहेत.\nकोपर्डी प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा देण्याची प्रमुख मागणी होती. त्यावरही सरकारने या प्रकरणात आपण काय केले याचा पाढाच वाचला व गोलमोल उत्तर दिले. अॅट्राॅसिटीची मागणीही महत्त्वाची होती. त्यावरही सरकारच्या वतीने काहीच ठोस सांगण्यात आले नाही. जिल्हास्तरावर समित्या बनवण्याचे मुख्यमंत्र्यांनी तोंडी सांगितले. हे आधीही सांगितले होते. सरकारने वर्षभर त्यावर काहीच का केले नाही कर्जमाफीच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी शक्य होती तेवढी कर्जमाफी दिल्याचे सांगत विषय संपवला. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीवरही निर्णय झाला नाही. झालेले निर्णय किरकोळच आहेत. ईबीसीसाठी असलेली ६० टक्क्यांची अट ५० टक्के केली हा निर्णय ध्ूळफेक करणारा आहे.\n���गळ्या अभ्यासक्रमांना ईबीसी सवलत देण्याचा निर्णय चांगला असला तरी त्याची तत्काळ अंमलबजावणी करायला हवी. कारण आता शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. बाकी मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी होस्टेल सुरू करण्याची घोषणा, सारथीचे काम मार्गी लावण्याची घोषणा हे मुख्यमंत्र्यांनी केले. पण प्रत्यक्षात मोर्चा निघाल्यावरच सरकार हालचाली करते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.\nएकुणात या मोर्चाने मराठा समाजाच्या मुख्य मागण्यांवर जे निर्णय अपेक्षित होते ते झालेच नाहीत. त्यामुळे यापुढचा टप्पा हा लोकशाही मार्गाने संघर्षाचा असेल. तेव्हाचे आंदोलन असे असेल की मुख्यमंत्र्यांना हलता येणार नाही. कारण ही एक लाेकचळवळ असून ती सुरूच राहणार आहे. साधारणपणे महिनाभरात एक बैठक घेऊन त्यात मोर्चाने काय साध्य झाले व पुढे काय, यावर चर्चा होईल. त्यात पुढील दिशा ठरेल, असे सराटे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-sari-day-and-tai-day-celebration-at-nashik-colleges-4880326-PHO.html", "date_download": "2021-07-25T03:44:47Z", "digest": "sha1:KBIYZPGIQXROR53MF7FXPYUKNCWHOCCX", "length": 3355, "nlines": 43, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sari day and tai day celebration at nashik colleges | नाशिकमध्ये रंगला मोस्ट अवेटेड सारी, टाय डे.. पाहा, PHOTOS - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनाशिकमध्ये रंगला मोस्ट अवेटेड सारी, टाय डे.. पाहा, PHOTOS\nनाशिक - ट्रेडिशनल डे झाला.. बॉलीवूड डे झाला.. ग्रुप डे झाला अगदी चॉकलेट डेसुद्धा झाला. पण या सगळ्यांपेक्षा जास्त वाट पाहिली जाते ती सारी डे, टाय डे ची.. मोस्ट अवेटेड डे म्हणून ओळख असणाऱ्या या दिवसाचे बीवायके महाविद्यालयात ग्रँड सेलिब्रेशन करण्यात आले. मुलांनी चकचकीत पार्टी वेअर्स आणि फंकी टाय घातले होते. तर मुलींनी विविध पॅटर्नच्या विविध संस्कृती दर्शविणाऱ्या साड्या नेसल्या होत्या. फॅशन हॉट्स्पॉट असणाऱ्या बीवायकेमध्ये आज काठपदरी, डिझायनर, ब्रासो, नेट असे नानाविध साड्यांचे ट्रेंड्स पहायला मिळाले. त्यातही संक्रांतीमुळे विद्यार्थिनींचा काळ्या रंगाच्या साड्यांवर भर होता. तर मुलांनी पार्टी वेअर्सबरोबरच टी शर्टवर वा कुरत्यावरही टाय लावून अनेकांचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. एकीकडे हा जल्लोष साजरा होत असतानाच दुसरीकडे गीतगायन स्पर्धाही रंगत होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/uddhav-thackeray-did-not-want-to-be-chief-minister-says-shankarrao-gadakh", "date_download": "2021-07-25T03:36:08Z", "digest": "sha1:NYMC2XCDHCI3VTETDCJU2JLDXY6M2BXE", "length": 7249, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती - शंकरराव गडाख", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती - शंकरराव गडाख\nश्रीरामपूर (जि. नगर) : ‘‘शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती. मात्र, मागील पाच वर्षांत भारतीय जनता पक्षाचा शिवसेनेला कटू अनुभव आल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटामुळे त्यांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागले. कोरोनाच्या संकटात केंद्रातील सरकारसारख्या थाळ्या राज्य सरकारने वाजविल्या नाहीत, तर प्रामाणिकपणे काम करून कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले,’’ असा दावा मृदा व जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख यांनी केला आहे. (uddhav thackeray did not want to be Chief Minister says shankarrao gadakh)\nशिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात नुकताच शिवसंपर्क अभियानाला प्रारंभ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आज (मंगळवारी) दुपारी मृदा व जलसंधारण राज्यमंत्री शंकरराव गडाख, शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीरामपूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात झाली.\nराज्यमंत्री गडाख म्हणाले, ‘‘इतर राजकीय पक्ष निवडणुका समोर आल्यानंतर शेतकऱ्यांची खोटी कर्जमाफी करतात. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सत्तेत आल्यानंतर प्राधान्याने शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न सोडविला. त्यांनी वेळोवेळी जनतेसमोर येऊन कुटुंबातील एका व्यक्तीप्रमाणे मार्गदर्शन करीत जनतेला सावरले. त्यामुळे राज्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात आला,’’ असे राज्यमंत्री गडाख यांनी सांगितले. शिवसेनेचे शहरप्रमुख सचिन बडदे यांनी प्रास्ताविक केले. उपतालुकाप्रमुख प्रदीप वाघ यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांनी आभार मानले.\nहेही वाचा: श्रीगोंद्यात भाजप-काँग्रेस कामाला, राष्ट्रवादीत शांतता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscexams.com/indian-army-practice-paper-145/", "date_download": "2021-07-25T03:18:01Z", "digest": "sha1:EMWSDX7MY2T3YZ53WMIQWYWY6CBSBH4W", "length": 29068, "nlines": 918, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "Indian Army Practice paper 145 - MPSCExams", "raw_content": "\nIndian Army Practice paper देताय मग सोडवून बघा 50 पैकी 50 मार्क्स मिळतात का\nप्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nमहाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे \nमहाराष्ट्र विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे असते \nखालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता \nखालीलपैकी कोणत्या राज्यात विधान परिषद नाही \nगोदावरी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो \nयशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) कोणत्या ठिकाणी आहे \nतिन्ही सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण आहेत \nभारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते \nचले जाव’ चळवळ केव्हा सुरु झाली \nसर्व योग्य दाता रक्तगट कोणता आहे \nगटात न बसणारा शब्द ओळखा \n26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो\nब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली \nमहाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे \nरातांधळेपणा’ हा रोग कोणत्या जीवनसत्वा अभावी होतो \nमानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी ही आहे.\nशाखीय आकाराच्या पेशी ओळखा.\n—- या घटकाची पेशीमध्ये देवाण-घेवाण होण्यासाठी ऊर्जेची गरज असते.\nआदिकेंद्रकी पेशींमध्ये ……… या पटलबंध अंग��ाचा अभाव असतो.\n—– यांना पेशींचे पॉवर हाऊस म्हणतात.\nपुढीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचे द्विक पूर्ण आहे \nअणूचा हा घटक प्रभारहीत असतो.\nमूलद्रव्यांच्या रासायनिक संज्ञा सध्या कोण ठरवतात \n36 ग्रॅम पाणी म्हणजे किती मोल \n72 ग्रॅम पाण्यामध्ये पाण्याचे किती रेणू असतील \nकार्बन 14 वयमापनाची पद्धत 1949 साली कोणी शोधून 14 काढली\nसूर्याचा अधिकतर भाग कशाचा बनलेला आहे \nहायड्रोजन (72%) आणि हेलियम (26%)\nहायड्रोजन (72%) आणि बोरॉन (26%)\nहायड्रोजन (26%) आणि हेलियम (72%)\nहेलियम (72%) आणि बोरॉन (26%)\nचेनॉबिलची दुर्घटना केव्हा घडली\nकेंद्रकीय अभिक्रिया किंवा न्युक्लिअर ट्रान्सम्युटेशनचा शोध 1919 मध्ये कोणी लावला \nकेंद्रकीय अभिक्रियेत सर्वोत्तम प्रक्षेपक म्हणून ………. हे निदर्शनात आले आहे.\n5000 रु. की मूल राशि पर 6% ब्याज की वार्षिक दर पर 2 वर्ष का साधारण ब्याज ज्ञात कीजिए\nकितने समय में 450 रुपए 5% साधारण ब्याज वार्षिक दर से 540 रुपए हो जायेगे\n1500 रुपए पर 7% दर पर 3 वर्ष में साधारण ब्याज :\nएक व्यक्ति ने चक्रवृद्धि ब्याज पर 79375 रुपए 16% वार्षिक दर से उधार लिए 2 वर्ष बाद वह कितना मिश्रधन चुकाएगा \n1600 रु. का 25% वार्षिक चक्रवृद्धि ब्याज की दर से 3 वर्ष का मिश्रधन ज्ञात करें :\nकिस दर से कोई राशि साधारण ब्याज द्वारा 20 वर्ष में दुगुनी हो जायेगी\n10000 रुपए के लिए 4 प्रतिशत वार्षिक दर से चक्रवृद्धि ब्याज ज्ञात कीजिए जबकि समय दो वर्ष है\nजब मूलधन रुपए 5000 हो, तो 4 वर्ष का में 4(1/2)% वार्षिक दर से साधारण ब्याज ज्ञात करो\nयदि 450 रुपए की राशि 3 वर्ष में 504 रुपए हो जाती है, तो ब्याज की दर होगी :\n1000 रुपए के लिए 4% वार्षिक दर से चक्रवृद्धि ब्याज ज्ञात कीजिए जबकि समय दो वर्ष है:\n100 रुपए का एक वर्ष में एक प्रतिशत वार्षिक दर से साधारण ब्याज क्या होगा \nइनमें से कोई नहीं\nकितने समय में 450 रुपए 5% साधारण ब्याज की वार्षिक दर से 540 रुपए हो जायेगे \n5000 पर 8% दर से 2 साल का साधारण ब्याज क्या होगा \nएक गांव में पुरुष एवं महिलाओं का अनुपात 5:3 है यदि गांव में 800 पुरुष हो तो महिलाओं की संख्या ज्ञात करो\nस्कूल की परेड में, लड़के एवं लड़कियों की संख्या. का क्रमशः अनुपात 9 : 7 है तथा लड़के एवं लड़कियों की कुल संख्या 256 है लड़कियों की संख्या ज्ञात कीजिए \nकिसी कूट भाषा में PAPER के लिए सांकेतिक भाषा OZODQ हे तो, PENCIL के लिए हैं-\nकिसी कूट भाषा में MARRIAGE’ के लिए सांकेतिक भाषा KYPPGYEC है तो, ‘SELECTION ” के लिए है\nयदि BOMBAY के लिए सा��केतिक भाषा ANLAZX, है तो, MYSORE के लिए हैं\nयदि COULD’ के लिए सांकेतिक भाषा BNTKC और MARGIN के लिए सांकेतिक भाषा LZQFHM’ है तो, ‘MOULDING’ के लिए है\nयदि TAP’ के लिए सांकेतिक भाषा SZO हो तो, ‘FREEZE के लिए है\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nवाचा MPSC सामान्य विज्ञान सराव पेपर 07\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nवाचा पोस्ट भरती सराव पेपर 84\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 106\nविज्ञान सराव पेपर 105\nविज्ञान सराव पेपर 104\nविज्ञान सराव पेपर 103\nविज्ञान सराव पेपर 102\nअंकगणित सराव पेपर 144\nअंकगणित सराव पेपर 143\nअंकगणित सराव पेपर 142\nअंकगणित सराव पेपर 141\nअंकगणित सराव पेपर 140\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 323\nपोलीस भरती सराव पेपर 322\nपोलीस भरती सराव पेपर 321\nपोलीस भरती सराव पेपर 320\nपोलीस भरती सराव पेपर 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 318\nमहाभरती सराव प्रश्नसंच 317\nतलाठी भरती पेपर 257\nमहाभरती सराव प्रश्नसंच 316\nआमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 7841930710 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन सराव प्रश्नासंच पाठवू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/08/Rajasthan-CM-Ashok-Gehlot-Sachin-Pilot-at-meeting-at-Gehlot-s-residence.html", "date_download": "2021-07-25T02:16:49Z", "digest": "sha1:3INJVEJF7UZHGMCYEGIEEUAHR4Q3RSZD", "length": 5850, "nlines": 56, "source_domain": "www.mynagar.in", "title": "सचिन पायलट यांनी पुन्हा धरला गेहलोत यांचा हात!", "raw_content": "\nसचिन पायलट यांनी पुन्हा धरला गेहलोत यांचा हात\nमाय अहमदनगर वेब टीम\nजयपूर - काँग्रेसचे नेते सचिन पायलट यांनी बंदोखोरी करून राजस्थानमधील राजाकारण ढवळून काढले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याशी झालेल्या राजकीय वाद चांगलाच रंगला होता. मात्र काही दिवसातच पायलट यांचे बंड शमले व ते पुन्हा आपल्या स्वगृही परतले. या राजकीय घडामोडीनंतर पायलट यांनी आज (दि. १३) मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची भेट घेतली आहे. ही भेट मुख्यमंत्री निवासस्थानी झाली. २० जून रोजी दोघांची शेवटची भेट झाली होती.\nउद्या (शुक्रवार)पासून राजस्थान विधानसभेचे अधिवेशन सुरू होत आहे. दरम्यान, अधिवेशनापूर्वी आज आपली भेट घ्यावी असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी सच��न पायलट यांना निरोप पाठवला होता. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीच्या अर्धा तास आधीच पायलट यांनी गहलोत यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सचिन पायलट यांचे सर्व समर्थक आमदारही यावेळी उपस्थित होते.\nराजस्थान सरकारमध्ये भूकंप घडवत काँग्रेसला धक्का देऊन बंडाचा झेंडा उभा करणारे सचिन पायलट यांनी पुन्हा काँग्रेसचा हात धरला आहे. ते आता काँग्रेसमध्येच राहणार असून काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्ष आणि सरकारला साथ देणार, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस पक्षातर्फे सचिन पायलट यांचे बंड शमल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सचिन पायलट यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/4517/", "date_download": "2021-07-25T02:49:39Z", "digest": "sha1:WDNYAAYCATESPGUV2HVT54TGGPIVOFWE", "length": 12001, "nlines": 141, "source_domain": "beedreporter.com", "title": "धक्कादायक ! अंबाजोगाईत एकाच दिवशी १२ बाधितांचा मृत्यू अधिष्ठातांच्या समयसुचकतेमुळे ४० रुग्णांचे जीव वाचले", "raw_content": "\n अंबाजोगाईत एकाच दिवशी १२ बाधितांचा मृत्यू अधिष्ठातांच्या समयसुचकतेमुळे ४० रुग्णांचे...\n अंबाजोगाईत एकाच दिवशी १२ बाधितांचा मृत्यू अधिष्ठातांच्या समयसुचकतेमुळे ४० रुग्णांचे जीव वाचले\nअंबाजोगाई (रिपोर्टर):- कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या अंबाजोगाईत बाधित रुग्णांची अत्यंत वाईट स्थिती असून काल काल पासून आज सकाळपर्यंत अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार घेणार्या बारा कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.यात बीड रुग्णालयातील 3 मृत्यूचा समावेश आहे यातील आठ जणांचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला असून चार जणांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. येथील अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव सुखरे यांच्या सतर्कतेमुळे अंबाजोगाई रुग्णालयात उपचार घेणारे ४० रुग्णांचा जीव वाचला गेला आहे.\nरिपोर्टरची प्रत्येक बातमी आपल्याला अपडेट मिळण्यासाठी जॉईन करा आमचे टेलिग्राम चॅनल https://t.me/beedreporter\nथरकाप उडवणार्या या घटनेने बीड जिल्ह्यात कोरोनाचं गांभीर्य अधिक वाढवून ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बीड आणि अंबाजोगाईमध्ये कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढताना दिसून येत आहे तर अंबाजोगाई रुग्णालयात उपचार घेणार्या कोरोना बाधितांच्या मृत्युची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. काल दुपारी दोन वाजल्यापासून आज सकाळपर्यंत अंबाजोगाई रुग्णालयात उपचार घेणार्या बारा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला असून अन्य चौघांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. एकीकडे गंभीर रुग्ण मृत्युच्या दारात असताना काल दुपारनंतर अचानक अंबाजोगाई रुग्णालयातला ऑक्सिजन संपायच्या मार्गावर होतं आणि लातूर येथून पुरवठा होणारा ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता. हे लक्षात आल्यानंतर दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव सुकरे यांनी वेळ न दवडता स्वत:हून लातूर गाठले आणि त्या ठिकाणी विनंती अथवा सर्व प्रयत्नांच्या परिकाष्ठा करत मसुखरे यांनी तात्काळ अंबाजोगाईसाठी ऑक्सिजनची व्यवस्था केली. त्यामुळे ऑक्सिजनवर असलेल्या चाळीस गंभीर रुग्णांचे जीव सुखरे यांच्या समयसुचकतेमुळे वाचले. अंबाजोगाई रुग्णालयात उपचार घेणार्या रुग्णांमध्ये वृद्धांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आज जे १२ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत त्यातील बहुतेकांचे वय ६० पेक्षा जास्त आहे तर दोन-तीन लोकांचं वय हे पन्नाशीच्या आतलं आहे.\nबीडमधील कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणार्या तिघांचा गेल्या १२ तासात मृत्यू झाला असून त्यापैकी एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असून दोघांचा निगेटीव्ह आहे. गेल्या २४ तासात मृत्यूची संख्या वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.\nNext articleशिदोड शिवारात जुगार अड्ड्यावर धाड बारा जुगार्यांना घेतले ताब्यात बीड ग्रामीण पोलीसांची कारवाई\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआ���्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/great-opportunity-in-these-shares-you-can-get-54-percent-return/", "date_download": "2021-07-25T02:27:00Z", "digest": "sha1:7XR7ON7NVXDZ2443FIIRNJDRGNRXKK64", "length": 11913, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "'ह्या' शेअर्समध्ये उत्तम संधी, आपणास 54 टक्के मिळू शकेल रिटर्न - Mhlive24.com", "raw_content": "\n‘ह्या’ शेअर्समध्ये उत्तम संधी, आपणास 54 टक्के मिळू शकेल रिटर्न\n‘ह्या’ शेअर्समध्ये उत्तम संधी, आपणास 54 टक्के मिळू शकेल रिटर्न\nMHLive24 टीम, 03 जुलै 2021 :- शेअर्समधून पैसे कमविणे खूप सोपे आहे. पण प्रत्येकजण शेअर बाजाराचा फायदा घेऊ शकत नाही. शेअर बाजारात गुंतवणूकीसाठी विशेष माहिती असावी लागते. आपल्याला माहित असावे लागते की कोणत्या कंपनीचा शेअर वाढू शकतो.\nयासाठी कंपन्यांची प्रत्येक छोटी मोठी माहिती ठेवणे आवश्यक आहे, जर तुम्हाला एवढी माहिती ठेवता येत नसेल आणि तरीही शेत्सर मध्ये पैसे गुंतवायचे असतील तर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार शेअर निवडा. आपण या पद्धतीचा फायदा देखील घेऊ शकता. सद्यस्थितीत असे काही शेअर आहेत ज्यात 54 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. येथे आम्ही त्या शेअर्स विषयी माहिती देऊ.\nटाटा स्टील :- शुक्रवारी टाटा स्टीलचा शेअर 1136 रुपयांवर बंद झाला. परंतु यासाठी 1750 रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजेच हा शेअर तुम्हाला सुमारे 54 टक्के रिटर्न देऊ शकेल. टाटा स्टील ही टाटा समूहाची कंपनी आहे. त्याची बाजारपेठ सध्या 1,36,571.25 कोटी रुपये आहे. गेल्या 52 आठवड्यांतील त्याची हायेस्ट 1,246.80 रुपये आहे आणि सर्वात खालची पातळी 324.50 रुपये आहे.\nआयसीआयसीआय बँक :- शुक्रवारी आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स 640.30 रुपयांवर बंद झाले. परंतु यासाठी 780 रुपये चे टार्गेट ठेवले आहे. म्हणजेच हा शेअर तुम्हाला सुमारे 22 टक्के रिटर्न देऊ शकेल. आयसीआयसीआय बँक देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक आहे. त्याची बाजारपेठ सध्या 4,43,404.75 कोटी रुपये आहे. गेल्या 52 आठवड्यात त्याची हायेस्ट 679.30 रुपये आहे आणि सर्वात खालची पातळी 334.00 रुपये आहे.\nस्टेट बँक ऑफ इंडिया :- शुक्रवारी स्टेट बँक ऑफ इंडियाचा (एसबीआय) शेअर 424.55 रुपयांवर बंद झाला. पण यासाठी 500 रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजेच हा शेअर तुम्हाला 18 टक्के रिटर्न देऊ शकेल. भारतीय स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. याची बाजारपेठ सध्या 3,78,894.38 कोटी रुपये आहे. गेल्या 52 आठवड्यात त्याची हायेस्ट 442.00 रुपये आहे आणि सर्वात खालची पातळी 175.55 रुपये आहे.\nटाटा मोटर्स :- शुक्रवारी टाटा मोटर्सचे शेअर्स 344.20 रुपयांवर बंद झाले. परंतु यासाठी 405 रुपयांचे उद्दिष्ट ठेवले आहे. म्हणजेच हा स्टॉक तुम्हाला सुमारे 17.6 टक्के रिटर्न देऊ शकेल. टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी आहे. याची बाजारपेठ सध्या 1,14,500.81 कोटी रुपये आहे. गेल्या 52 आठवड्यात त्याची शिखर 360.65 रुपये आहे आणि सर्वात खालची पातळी 100.45 रुपये आहे.\nटीसीएस :- शुक्रवारी टीसीएसचा शेअर 3325.55 रुपयांवर बंद झाला. परंतु यासाठी 3,750 रुपये लक्ष्य ठेवले आहे. म्हणजेच हा शेअर तुम्हाला सुमारे 12.7% रिटर्न देऊ शकेल. टीसीएस ही टाटा समूहाची कंपनी आहे. त्याची बाजारपेठ सध्या 12,30,138.03 कोटी रुपये आहे. ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे.\nमागील 52 आठवड्यांमधील त्याची हायेस्ट 3,399.00 रुपये आहे आणि सर्वात निम्न पातळी 2,096.10 रुपये आहे. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे जाणून घ्या की त्यात जोखमी देखील आहे. तज्ञ किंवा ब्रोकिंग फर्मचा सल्ला अंतिम परिणाम असू शकत नाही. म्हणजेच इथे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर��व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-25T03:35:15Z", "digest": "sha1:3CJHJKFN7CF45YS3FX6IO767KOTH2WHH", "length": 6413, "nlines": 52, "source_domain": "uranajjkal.com", "title": "बीडमध्ये फेसबुक फ्रेंडच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या – उरण आज कल", "raw_content": "\nबीडमध्ये फेसबुक फ्रेंडच्या जाचास कंटाळून तरुणाची आत्महत्या\nबीड : बीडच्या धारूरमधील कासारी या गावी दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. या तरुणाचे फेसबुकवर एका महिलेशी झालेल्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर महिलेने तरुणाला लग्नासाठी गळ घालत जमीन व ट्रक नावावर कर म्हणून तगादा लावला. या जाचाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचं उघड झालं आहे. याप्रकरणी एक महिला आणि त्या तरुणाच्या मित्रावर ती गुन्हा दाखल झाला आहे.\nदीपक सुभाष सांगळे हे आत्महत्या केलेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. 4 तारखेला रात्री धारुर शहराजवळील एका शेतातील झाडाला दीपकचा मृतदेह दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. रात्री या शेतामध्ये फार कोणाचा वावर नसायचा त्यामुळे ही भाग 5 तारखेला सकाळी उघडकीस आली.\nदीपक अविवाहित होता तो स्वतः ट्रक चालवायचा आणि त्यावर त्याचे घर चालायचे. मात्र अचानक दीपकने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने त्याच्या घरावरती दुःखाचा डोंगर कोसळला. दीपकच्या आत्महत्येनंतर त्याची बहीण शीतल घुगे हिने दीपकचा मोबाईल तपासला आणि मोबाईलमधील माहितीच्या आधारे तिने धारूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.\nया तक्रारीमध्ये शितल घुगे यांनी पुण्यामधल्या एका विवाहित महिलेसोबत दीपकची फेसबुकवर ओळख झाल्याचे म्हटले आहे. या ओळखीचा फायदा घेत संबधित महिलेने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर माझ्याशी लग्न कर, शेती व ट्रक नावावर कर’ असं म्हणून तिने त्यास मानसिक त्रास दिला. तिच्या सततच्या त्रासास कंटाळून दीपकने आत्महत्येचे पाऊल उचलले. आरती असं या महिलेचं नाव आहे. मयत दीपकचा मोबाइल क्रमांक उपलब्ध करुन दिल्याने त्याचा मित्र ज्ञानेश्वर उर्फ वाघ्या बाबासाहेब मुर्गीकर यालाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले.\nदरम्यान दीपकच्या बहिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुण्यामधल्या विवाहित महिलेचा संदर्भात माहिती गोळा करणे सुरू आहे. नेमके कोणत्या कारणामुळे दीपकने आत्महत्या केली हे या तपासानंतरच कळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/18590/", "date_download": "2021-07-25T04:07:56Z", "digest": "sha1:SWZ2PMKJXVNZPE23NDPJZ4MGJEZYCAW3", "length": 10486, "nlines": 224, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Rahuri : देवळाली येथे कोव्हिड केअर सेंटर सुरु – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome Nagar Rahuri Rahuri : देवळाली येथे कोव्हिड केअर सेंटर सुरु\nRahuri : देवळाली येथे कोव्हिड केअर सेंटर सुरु\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nदेवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीत कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अत्यंत कमी दरात उपचार मिळावे यासाठी देवळाली कोव्हिड केअर सेंटर सुरु करण्यात आल्याची माहिती देवळाली प्रवरा नगर पालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिली.\nदेवळाली प्रवरा नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन, सत्यजित कदम फाऊंडेशन व स्थानिक डॉक्टर्स यांच्या संयुक्त विद्यमानाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 50 बेडचे कोव्हिड केअर सेंटरचा शुभारंभ भाजपाचे प्रदेश सरचिटणीस लक्ष्मणराव सावजी यांच्या शुभाहस्ते करण्यात आला.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रशेखर कदम हे होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड,प्रसाद ढोकरीकर, दिलीप भालसिंग, संतोष लगड, रमेश पिंपळे, उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,मुख्याधिकारी अजित निकत आदी उपस्थित होते. यावेळी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी आभार मानले.\nआघाडीत बिघाडी नाही, आम्ही एकत्र – ना. थोरात\n2021 मध्ये हे चित्रपट होणार प्रदर्शित ..\nJalna : लालबागचा सराईत गुन्हेगार गुलाबखान पठाण दोन वर्षासाठी तडीपार\nनेप्ती उपबाजारमधील भाजीपाला विक्रीत बदल वेळ\nExam: यंदा दहावी _ बारावीची परीक्षा लांबणीवर..\nAhmadnagar : ’लालपरी’ प्रवाशांच्या सेवेसाठी पुन्हा सज्ज आंतरजिल्हा वाहतुकीस आजपासून सुरुवात\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nडॉ.सदानंद राऊत यांचा महात्मा फुले गौरव ग्रंथाने सत्कार\nभाजपाच्या दडपशाहीला काँग्रेस घाबरत नाही, जनतेच्या प्रश्नांवर\nपुरंदर विमानतळाचा अहवाल दिल्लीत अडकला\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://v-vatasaru.com/%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-25T01:53:50Z", "digest": "sha1:MXEPLZTVJLJZLSN55V4AUXYZFZBSQHWG", "length": 10896, "nlines": 76, "source_domain": "v-vatasaru.com", "title": "द ग्रेट अट्रॅक्टरचं रहस्य – विज्ञानाचा वाटसरू", "raw_content": "\nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता एलियन असण्याची कितपत शक्यता मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81 कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81 कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश नवा जागतिक उच्चांक गेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास नवं संशोधन शुक्र ग्रहांवरील ढगांमध्ये फॉस्फिन वायु असल्याचे सापडलेत पुरावे जीवसृष्टी असण्याची शास्त्रज्ञांना वाटते दाट शक्यता \nद ग्रेट अट्रॅक्टरचं रहस्य\nद ग्रेट अट्रॅक्टरचं रहस्य\nआपली दीर्घिका हि लॅनिआकिआ या दीर्घिकांच्या महासमूहाचा भाग आहे. या दीर्घिका समूहामध्ये आपल्या आकाशगंगेसारख्या लाखो दीर्घिका आहेत. परंतु आपल्या दीर्घिकासमूहाबद्दल एक विशेष बाब आहे. त्याबद्दल आज आपण बोलणार आहोत.\n१९७० साली शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं कि आपली आकाशगंगा हि नरतुरंग या तारकासमूहाच्या दिशेने ६०० किमी/से इतक्या वेगाने सरकत आहे. हा वेग विश्वाच्या प्रसरणाच्या व��गाव्यतिरिक्त अधिकचा वेग होता. पुढील काही वर्षात शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं कि आपल्यापासून शेकडो दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरातील इतर दीर्घिकादेखील याच दिशेने प्रवास करत आहेत. हि आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे नेमकं काय आहे, याची शास्त्रज्ञांना अद्याप उकल झालेली नाही. पण हि गोष्ट वैज्ञानिक जगतात ‘द ग्रेट अॅट्रॅक्टर’ या नावाने प्रसिद्ध आहे. हा आपल्या दीर्घिका महासमुहामधील सर्वाधिक घनतेचा भाग असून तो नॉर्मा समूह या नावाने ओळखला जातो. हा नॉर्मा समूह आकाशगंगेपलीकडील बाजूस असल्याने तेथून येणारे येणारे दृश्य किरण पृथ्वीपर्यंत पोचू शकत नाहीत. त्याचबरोबर आकाशगंगेतील बरेच तेजस्वी तारे आणि नॉर्मा समूह हे एकाच प्रतलात येत असल्याने हे तेजस्वी तारे त्यांच्या मागील बाजूच्या गोष्टींचे छायाचित्र घेणे अवघड बनवतात. तसेच आकाशगंगेतील दाट धुळीचे ढग इन्फ्रारेड आणि रेडिओ किरण वापरून देखील या भागाची माहिती मिळवणे अवघड बनवतात. परिणामी या समूहाची फारशी माहिती मिळवणे शक्य नाही. हे ठिकाण आपल्यापासून जवळ जवळ २२ कोटी प्रकाशवर्षे दूर असून या नॉर्मा समूहाचे वस्तुमान १००० पद्म सूर्य (१०००,००० अब्ज सूर्य) इतकं म्हणजेच हजारो दीर्घिकांच्या वस्तुमानाइतके आहे.\nजरी नॉर्मा समूहाचे वस्तुमान प्रचंड असले आणि सर्व दीर्घिका त्याच्याकडे सरकत असल्या तरी केवळ नॉर्मा समूहाचे वस्तुमान या हालचालीला कारणीभूत नाही आहे. लॅनिआकिआ दीर्घिकासमूहातील दीर्घिका आणि द ग्रेट अट्रॅक्टर स्वतः एका महाकाय वस्तुमानाच्या दीर्घिकासमूहाकडे सरकत आहेत. याचे नाव आहे शापली दीर्घिका महासमूह. शापली दीर्घिकामहासमूहाचे वस्तुमान हे १० दक्षलक्ष अब्ज सूर्यांइतके असल्याचे सांगितले जाते. खरे तर शापली दीर्घिकासमूह हा अब्जावधी प्रकाशवर्षांच्या अंतरामधील सर्वात मोठा दीर्घिकामहासमूह असून विश्वाच्या आपल्या भागातील सर्व दीर्घिका त्याच्याकडे सरकत आहेत.\nPrevious कुठल्याही पदार्थातून आरपार जाऊ शकणारे सूक्ष्म कण – न्यूट्रिनो \nNext अमेरिकन अंतराळ सेनेला मिळालंय त्यांचं पहिलं शस्त्र\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन क��ा.\nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता \nमानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81\nगेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास \nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता \nमानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81\nकोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश \nगेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/sakhi/health/menstrual-cycle/", "date_download": "2021-07-25T01:57:30Z", "digest": "sha1:I455Z4CCWUQFSH7NQILJQAUU7K6OVZRQ", "length": 5133, "nlines": 63, "source_domain": "www.lokmat.com", "title": "मासिक पाळी लक्षणे | Menstrual Cycle | Menstrual Cycle Symptoms, Problems & Solutions in Marathi | Menstrual Cycle Treatment | LokmatSakhi.com", "raw_content": "\n> आरोग्य > मासिक पाळी\nसारखं कसलंतरी टेंशन येतंय मग असू शकतो PCOS चा आजार; तज्ज्ञांचा धोक्याचा इशारा\nMenstrual health : मासिक पाळीत ब्राऊन रक्त हे नॉर्मल की आजार, दुष्परिणाम कसे टाळाल\nपाळी लांबविण्यासाठी गोळ्या घेणं जितकं घातक, तितकेच अघोरी घरगुती उपाय.. भयंकर त्रासाचा धोका\nPCOD & PCOS: PCOS मध्ये फर्टिलिटीवर तर PCOD मध्ये पिरिएड्सवर 'असा' होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं अन् फरक\nPCOD, मासिक पाळीचा त्रास यावर उपयुक्त आयुर्वेदिक बस्ती उपचार, ते नक्की काय असतात\nमासिक पाळीच्या काळात मेन्स्ट्रुअल कप वापरताना काय काळजी घ्याल\nCorona vaccine : लस घेतल्यानंतर ४ हजार महिलांना पिरिएड्समध्ये उद्भवली 'ही' समस्या; समोर आला चिंताजनक रिपोर्ट\n पिरिएड्सच्या दिवसात नकळतपणे उद्भवू शकतात हे ५ गंभीर आजार; वाचा लक्षणांसह उपाय\nMenstrual cycle : चौदावं लागलं तरी मुलीचे पिरीअड्सच सुरु झाले नाहीत-घाबरु नका, तज्ज्ञांचा सल्ला\nपाळी येण्याआधी होतेय भयंकर चिडचिड मुड स्वींग्स टाळण्यासाठी प्रत्येकीने करून पहावे असे उपाय...\n'हा' व्यायाम कराल, तर 'त्या चार' दिवसांचे दुखणे होऊन जाईल छूमंतर ..\nपिरिएड्समध्ये पॅड्सच्या वापरानं रॅश येते पॅड लावताना आणि विकत घेताना अशी घ्या काळजी\nमासिक पाळीत खूप चिडचिड होते, रडू येतं, उदास वाटतं हा आजार मानसिक तर नाही..\nमासिक पाळी आणि मनाचे आजार : हार्मोनल बदलांमुळे महिलांना मनाचे आजारही छळतात पण बोलायची सोय आहे\nमासिक पाळीला ‘घाण’ मानणारी ही कोणती मानसिकता\nMenstrual Hygiene Day 2021 : पिरीएड्समध्ये स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यानं होतात जीवघेणे आजार; सॅनिटरी पॅड वापरताना 'या' ५ गोष्टी ध्यानात ठेवा\nशी, हे काय बोलायचे विषय आहेत का -मासिक पाळीसारखे नाजूक विषय मग कसे बोलाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/topics/xiaomi/", "date_download": "2021-07-25T02:48:28Z", "digest": "sha1:TE2TIPNZCPMK2B3OQ2EPYQGJXKONAD32", "length": 14734, "nlines": 140, "source_domain": "www.lokmat.com", "title": "शाओमी मराठी बातम्या | xiaomi, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार २५ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\n07:50 AM Tokyo Olympics: पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, इस्राईलच्या पोलिकार्पोवालावर केली दमदार मात\n07:28 AMआजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग\n07:13 AM Tokyo Olympics Updates: महिला १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत भारताच्या मनु भाकर, यशस्विनी सिंह देसवाल पदकांच्या शर्यतीतून बाहेर\n07:08 AM टोकियो - महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल गटात मनू भाकर आणि यशस्विनी सिंह डेस्वाल अंतिम फेरी गाठण्यात अपयशी\n06:52 AM Tokyo Olympics Updates: १० मीटर एअर पिस्तूल सामन्यात टॉप ८ मध्ये अद्याप मनु भाकर आणि यशस्विनी सिंह देसवाल स्थान मिळवू शकल्या नाहीत\n06:46 AM Tokyo Olympics Updates: जिम्नॅस्टिक्स वुमन आर्टिस्टिक क्वालिफिकेशन पात्रतेची फेरीदेखील सुरू, भारताची प्रणती नायकचा सहभाग\n06:25 AM Tokyo Olympics Updates: १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धा सुरू, मनु भाकर आता १७ व्या स्थानावर आहे\n11:26 PM साताऱ्यात 379 गावे बाधित, 1 हजार 324 कुटुंबांचे स्थलांतर; 18 जणांचा मृत्यू तर 24 जण बेपत्ता\n11:08 PM राज्यातील पूरग्रस्त भागातून सुमारे १ लाख ३५ हजार लोकांना सुखरूपपणे बाहेर काढले, ११२ जणांचा मृत्यू झाला, ५३ लोक जखमी झाले असून ९९ लोक बेपत्ता आहेत, तर ३२२१ जनावरांचा मृत्यू झाला आहे - मदत व पुनर्वसन विभाग\n10:54 PMकोल्हापूर शहरात पावसाची उघडीप, पूरस्थिती मात्र गंभीरच\n10:46 PM महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा\n10:41 PM'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ\n घरात 41 कोब्रा सापडले; वनविभाग आला नाही, अखेर गावकऱ्यांनी 'हा' निर्णय घेतला\n10:14 PM ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूला मिळणार १ कोटी, मणिपूर सरकारची घोषणा\n09:40 PMCorona Vaccination : कांदिवलीतील १२८ नागरिकांना मिळाली लस, बोगस लसीकरण प्रकरण\nXiaomi ने मोबाईलच्या क्षेत्रात चीन आणि भारतात कमालीचे यश मिळविले आहे. आता ही कंपनी लाईफस्टाईलच्या श्रेणीतही उतरली आहे. अल्पावधीतच प्रसिद्ध झालेल्या शाओमी या स्मार्टफोन कंपनीमुळे अनेक दिग्गज कंपनींच्या चिंतेत भर पडली आहे.\nतंत्रज्ञान :एका चार्जमध्ये 45 किलोमीटरची रेंज; Xiaomi ची स्पेशल एडिशन Mi Electric Scooter भारतात लाँच\nMi Electric Scooter Pro 2 India Price: भारतातील सातव्या वर्धापन दिनानिमित्त Mi Electric Scooter Pro 2 Mercedes-AMG Petronas F1 Team Edition ही स्पेशल एडिशन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने सादर केली आहे. ...\nतंत्रज्ञान :लो बजेट सेगमेंटमध्ये पुन्हा येणार Xiaomi चे राज्य; दमदार फीचर्ससह Redmi 10 होऊ शकतो लाँच\nXiaomi Redmi 10 specs leak: Redmi 10 स्मार्टफोन इंडोनेशिया टेलीकॉम सर्टिफिकेशन्स साइटवर या आठवड्यात लिस्ट करण्यात आला आहे. ...\nतंत्रज्ञान :लहान मुलांसाठी भन्नाट MITU Children’s Learning Watch 5X लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत\nMITU Children’s Learning Watch 5X मध्ये ड्युअल कॅमेऱ्याला सपोर्ट आहे, यात 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा साइड कॅमेरा देण्यात आला आहे. ...\n शाओमी फोन्समध्ये येणार रॅम वाढवण्याचे फिचर; MIUI 13 ची माहिती झाली लीक\nXiaomi MIUI 13 features leaks: प्रसिद्ध चिनी टिपस्टर Bald Panda ने आगामी MIUI 13 चे अनेक फीचर्स लीक केले आहेत. ...\nतंत्रज्ञान :शाओमीची जय्यत तयारी\nतंत्रज्ञान :Redmi चा स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच; 48 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Redmi Note 10T 5G सादर\nRedmi Note 105G India launch: Redmi Note 10T 5G स्मार्टफोन भारतात ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India च्या माध्यमातून खरेदी करता येईल. ...\nतंत्रज्ञान :12GB रॅमसह भारतात येणार POCO F3 GT; 23 जुलैच्या लाँचपूर्वीच किंमत लीक\nPOCO F3 GT price: POCO F3 GT ची किंमत ट्वीटरवर लीक करण्यात आली आहे, या फोनच्या 8GB रॅम व्हेरिएंटची किंमत 28,999 किंवा 29,999 रुपये असेल. ...\nतंत्रज्ञान :28 जुलैला येणार दमदार Poco X3 GT; मिड रेंजमध्ये मिळणार धमाकेदार स्पेसिफिकेशन्स\nPoco X3 GT launch: POCO X3 GT स्मार्टफोन 28 जुलैला मालिशियामध्ये लाँच केला जाईल. हा फोन Redmi Note 10 Pro 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो. ...\nतंत्रज्ञान :Redmi Note 11 Pro मध्ये मिळणार 200MP कॅमेरा\nतंत्रज्ञान :फक्त 10,499 रुपयांमध्ये पोकोचा दमदार स्मार्टफोन लाँच; 6000mAh ���ॅटरीसह आला नवीन फोन\nPoco M3 चा नवीन व्हेरिएंट कंपनीने भारतात सादर केला आहे. या नवीन व्हेरिएंटमध्ये कंपनीने 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज दिली आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nRaigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो\n१३० काेटींच्या देशात केवळ २ टक्के भरतात प्राप्तीकर; ४ टक्के श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावला तर...\nदेशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती\nआजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग\n तरूणाची निर्घृण हत्या करून 'तो' भरवस्तीत पोहचला; संतप्त लोकांनी दगडानं ठेचून टाकला\nपॉर्नोग्राफी प्रकरण: शिल्पाच्या पतीविरुद्ध ‘ED’चीही कारवाई ; फेमाअन्वये दाखल होणार गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/12363?page=6", "date_download": "2021-07-25T03:53:07Z", "digest": "sha1:OV7U5T6NGK65EMVYQBWWJOMVJSJOPFVW", "length": 21931, "nlines": 340, "source_domain": "www.maayboli.com", "title": "न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१० | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०\nन्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०\nन्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०\nए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.\nमग कधी करायचा ए.वे.ए.ठी.\n(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.\nखालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.\n१. घरी पाहुणे येणार आहेत\n२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे\n३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे\n४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे\n5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही\n६. मला आमंत्रण दिलं\n७. मला लाडू करता येत नाहीत\n८. मला लाडू खायची परवानगी नाही\n९. मला लाडू आवडत नाहीत\n१०. मी देवळाबिवळात जात नाही\n१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे\n१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे\n१४. माझ्���ाकडे मायबोली टीशर्ट नाही\n१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही\n१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा\n१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात\n१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात\n१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन\n२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन\n२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन\n२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.\n२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही\n२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही\n२३ (क). वरील दोन्ही\n२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.\n२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.\n२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.\n४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह\nप्लेन्सबरो, एन जे ०८५३६\nभेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०\nविनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा\nयायला जमल नाही तर रिफंड मिळेल\nयायला जमल नाही तर रिफंड मिळेल का\nमै ने लिहिलेलं वाचलं नाही का\nमै ने लिहिलेलं वाचलं नाही का\nयायला जमल नाही तर वर आणखी दंड\nयायला जमल नाही तर वर आणखी दंड भरावा लागेल.\n०९)अमृता - (द. वडा\nभाई, उगिच काहितरी लिहिण्यापेक्षा काय आण्णार आहेत ते लिहा बर..\nपा आ म्हणजे काय्\nपा आ म्हणजे काय्पाव भाजी सारखे किंवा रस असलेले काही आणायला सांगू नका त्यांना.\nमागच्या वेळची आठवण आहे ना\nघट्ट सीलबंद डब्यातून, न सांडणारे असे काही असेल तर चालेल. डबा उघडायला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण आधीच उशीरा यायचे नि .....\nआणि त्या उकडीच्या मोदकांचे काय झाले\nपा आ म्हणजे पापलेटची आमटी.\nपा आ म्हणजे पापलेटची आमटी.\nमागच्या वेळची आठवण आहे ना\nमागच्या वेळची आठवण आहे ना <<< म्हणजे काय बिर्याणी खायला घातली की.. घरी पण नेली नंतर...\nआणि त्याआधी घरी पण पा.आ. खाऊ घातली होती...\nचालूं द्या.. केड्या नसतो का\nचालूं द्या.. केड्या नसतो का हल्ली एन्.जे. च्या जीटीजी ना.. जुने माबोकर गेले कुठे\nबरं, लालू ते वैशाखातलं जीटीजी नेमकं कधी आहे की चैत्रातलं हळदीकुंकू(\nउपास, मागच्यावर्षी तू ज्या\nमागच्यावर्षी तू ज्या कारणासाठी डीसी ट्रीप केली तेच कारण यावेळाही आहे डीसी जीटीजीचे - चेरी ब्लॉसम\nमग कोण कोण काय काय आणणार आहे.\nमग कोण कोण काय काय आणणार आहे.\nमाझ्यामते यावेळी मिक्स न मॅच\nमाझ्यामते यावेळी मिक्स न मॅच मेन्यू ठेवूयात. २,३ स्नॅ�� आयटम नी एक-दोन भाज्या, पराठे वगैरे.\nत्याही आधी: मै ने हॉलचं बुकिंग ठेवलंय की कॅन्सल केलंय\nपाठवलंय की कालच बुकिंग चे\nपाठवलंय की कालच बुकिंग चे लेटर परत नाही आणलं (आणते म्हटलं होतं, आणलं असं कुठे म्हटलं )\nबर तेव्हा आता नो कॅन्सलेशन्स अॅक्सेप्टेड\nखाण्याचे मेनू ठरवा आता.जेवणाचा मेनू करायचाय काबोली लावा मग :\nव्हेज करी / भाजी\nरोट्या/पोळ्या - पोळ्या ४०-५० किंवा नान असतील तर २०-२५\nपेये - पाणी, रंपा, सोडा, ज्यूस\nसायो: व्हेज करी आणि भाताचा\nसायो: व्हेज करी आणि भाताचा प्रकार (बहुतेक करुन मसालेभात)\nमला जेवण +१,२ स्नॅक्स चालतील. नुसतं जेवणही चालेल पण नुसते स्नॅक्स नको वाटतायत.\nमी काहीतरी गोड करून आणेन.\nमी काहीतरी गोड करून आणेन. (मै. वाला आंब्याचा शिरा करावा का, तो माझ्या इथे फारच पॉप्युलर झालाय :))\nमी दही वडे आणेन किंवा जमलच तर\nमी दही वडे आणेन किंवा जमलच तर *** बघुया..\nअमृता, हे स्टार म्हणजे उ.मोदक\nअमृता, हे स्टार म्हणजे उ.मोदक का\nउ. मोदक = उथळ मोदक\nउ. मोदक = उथळ मोदक\nउथळ मोदक पांचट लोकांसाठी\nउथळ मोदक पांचट लोकांसाठी\nनकोत. उ नी पां मोदक नकोत.\nनकोत. उ नी पां मोदक नकोत. पीजे वेलकम....\nहेड काउंट काय आहे\nहेड काउंट काय आहे\n०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन)\n०९)अमृता - (द. वडा\nम्हणजे हेडकाउंट साधारण २०-२५\nम्हणजे हेडकाउंट साधारण २०-२५ धरू या. त्याप्रमाणे ठरवा तुमच्या रेसिप्या.\n तू नाहीयेस का त्यात\n तू नाहीयेस का त्यात\nमी आधीच अंदाज घेतलाय ना.\nमी आधीच अंदाज घेतलाय ना. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी ते वाक्य\n०८)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन)\n०९)अमृता - (द. वडा\n१२)रूनी पॉटर - २ मोठे (ग्लु वाईन)\nबुवा ग्लु वाईन माझ्या नावावर टाकलीत, सगळे जण पिणार असतील तर नक्की करेन. शोनू येणार नाही का\nझक्की रंपा आणतायत ना. अजून\nझक्की रंपा आणतायत ना. अजून परत ग्लु वाइन पण पिणार कोण इतकं, तेही भर दुपारचं पिणार कोण इतकं, तेही भर दुपारचं त्यापेक्षा अपेटायझर्स जास्त झाले तर चालतील, ते कितीही खपतात त्यापेक्षा अपेटायझर्स जास्त झाले तर चालतील, ते कितीही खपतात हे माझं सात्विक मत\nरंपा म्हणजे दारू हे\nरंपा म्हणजे दारू हे संदर्भावरुन कळलं पण त्या शब्दाचं स्पष्टीकरण कुणी देईल का प्लीज \nरुनी, तुम्ही सिनियर लोकं मदतपुस्तिकेत भर घालत नाही हं वेळेवर ... असं नाही चालणार\nअगो रंपा- रंगीत पा���ी, दारु\nरंपा- रंगीत पाणी, दारु नाही काही :डोमा:, इथल्या लहान लोकांच्या बा.म.वि.प होवु नये म्हणून हे नाव. बाकी माबोवर सिनीअर म्हणजे फक्त झक्की बरका बाकी सब ज्युनिअर.\nबा.म.वि.प. ... थोडा वेळ लागला\nबा.म.वि.प. ... थोडा वेळ लागला पण कळलं. अच्छा, तरीच मागे कुणीतरी रंगीत पाणी आय डी घेतला तेव्हा सगळे हसत होते. तरी बरं मी सगळे संदर्भ पक्के ध्यानात ठेवते ...नंतर उशीराने कधीतरी कळलं तरी हसता येतं\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतडका - हेच वास्तव आहे vishal maske\nतडका - हत्या सत्र vishal maske\nआईची भूमिका जगतांना (संयुक्ता मातृदिन २०१२) संयोजक_संयुक्ता\nमनोविकास प्रकाशन व मायबोली.कॉम आयोजित लेखनस्पर्धेचा निकाल मायबोली स्पर्धा संयोजक\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://bhausahebmaharaj.com/default", "date_download": "2021-07-25T02:56:50Z", "digest": "sha1:VIQQXHB5ZTBRFPQLGCG4VI6IZRPUCNVC", "length": 3546, "nlines": 60, "source_domain": "bhausahebmaharaj.com", "title": "स्वगृह", "raw_content": "\nश्री भाऊसाहेब महाराज ट्रस्ट माहिती\nश्री भाऊसाहेब महाराज पीस फाऊंडेशन विश्वस्त मंडळ\nउमदी मठ पूर्व पिठीका\nश्री भाऊसाहेब महाराजांची शिकवण\nमी साधक, गुरूपुत्र आहे, हे स्मरण सतत असावे;\nप्रपंचात परमार्थ विसरतो. त्यावर उपाय,रोजनेमाने नामस्मरण\nनामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.\nदेव करील तेच होईल या दृढ श्रध्देने प्रपंच करावा.\nमनाला साक्ष ठेवून नेम (ध्यान) करावा.\nदेहाला बारा तास द्या, देवाला बारा तास द्या.\nनाम नेमाने, निष्ठेने, निश्चयाने व कष्टाने केले म्हणजे सख्यभक्ती होते.\nधरणी दुभंगली, आकाश कोसळले तरी नाम सोडू नका. (अखेरचा संदेश)\nसद्गुरू नामस्मरण करणार्या शिष्याच्या सदा सानिध्यात असतात.\nनामस्मरणाने सर्व कार्यसिध्दी होते.\nहरिकृपेने प्रारब्धाचा नाश होतो.\nस्वरूपी राहणे हा स्वधर्म, त्याला यश म्हणजे देवपण.\nप्रपंच व परमार्थाचा समन्वय करावा.\nजीवनाचे ध्येय-जीवास लीन करणे.\nदेह आहे तो पर्यंत प्रत्येक श्वासात नाम घेणारा ईश्वर-रूप होतो.\nप्रपंच व परमार्थाचा समन्वय करावा.\nनामच तारील, नामाचेच सामर्थ्य आहे.\nदेव करील ते मानावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://svastya.giftabled.org/quiz/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A5%A7-3/", "date_download": "2021-07-25T01:51:58Z", "digest": "sha1:UOFXZTJM5N6C76ROYUUYKJTDE47TVKWN", "length": 13061, "nlines": 274, "source_domain": "svastya.giftabled.org", "title": "विकास माईलस्टोन ट्रॅकर १८ ते २४ महिने – Svastya", "raw_content": "\nविकास माइलस्टोन ट्रैकर ०- ४ महीने\nविकास माइलस्टोन ट्रैकर ४- ६ महीने\nविकास माइलस्टोन ट्रैकर ६-९ महीने\nविकास माइलस्टोन ट्रैकर ९-१२ महीने\nविकास माइलस्टोन ट्रैकर १२-१५महीने\nविकास माइलस्टोन ट्रैकर १५- १८ महीने\nविकास माइलस्टोन ट्रैकर १८- २४ महीने\nविकास माइलस्टोन ट्रैकर २- २.५ साल\nविकास माइलस्टोन ट्रैकर २.५ – ६ साल\nविकास माइलस्टोन ट्रैकर ६ साल से ऊपर\n0 ते ४ महिने\n४ ते ६ महिने\n६ ते ९ महिने\n९ ते १२ महिने\n१२ ते १५ महिने\n२ ते २.५ वर्ष\n२.५ ते ६ वर्ष\n६ वर्ष आणि पुढील\nविकास माईलस्टोन ट्रॅकर १८ ते २४ महिने\nविकास माईलस्टोन ट्रॅकर १८ ते २४ महिने\n7. पालक / काळजीवाहू / इतरांचे नाव (कृपया संबंध / पदनाम निर्दिष्ट करा):\n8. कृपया संबंध निर्दिष्ट करा\n9. आत्ताचा पत्ता( जिल्हा, राज्य, पिनकोड )\n10.मोबाईल (भ्रमणध्वनी)( वडील/ पिता, आई / माता, पालक:)\n11. मुलाच्या / मुलीच्या जन्माच्यावेळी मातेचे वय\nखाजगी रुग्णालय / नर्सिंग होम\nवेळेआधी (३७ आठवड्याच्या आत प्रसूती)\nसामान्य प्रसूती (४० आठवडे / २८० दिवस किंवा जास्त)\n15. गर्भारपणात विषारी वायू\nविषारी (दारू, तंबाखूचे सेवन)\n16. गर्भारपणात मातेस संसर्ग / आजार\n17.मुलाच्या जन्मानंतर लगेचच रडले\n19. स्तनपान कधी सुरु केलं\n20. स्तनपान किती दिवस पर्यंत सुरु होतं\n21. जन्मानंतर मुलाला / मुलीला अतिदक्षता विभागात ठेवले होते का\n22. मुलाचे लसीकरण केले गेले आहे\n1. असामान्य (मोठे किंवा लहान) डोके (छायाचित्र)\n2. डोळ्यावर पांढरे डाग हो\n3. डोळ्यांची वारंवार हालचाल\n4. कान / ओठ / नाक / हात किंवा पाय अवास्तव / असामान्य आकार :\n5. खूपच छोटी मान / गळा\n7. एक आखूड हात / पाय\n10. वजन कमी किसून जास्त (स्थूल)\n11. निस्तेज आणि लवकर दमछाक\n14. लकवा / बेशुद्धी\n16. दातांवर पिवळे / पांढरे डाग\n17. सुजलेल्या किंवा रक्तस्त्राव होणाऱ्या हिरड्या\n18. रात्री बोटांची खाज\n19. श्वास लागणे / घरघर घेणे\n1. एखादे खेळणं खेचत असतानाही आपले मूल स्थिरपणे चालते का\n2. आपलं मूल उत्स्फूर्तपणे लिहितं किंवा रेघोट्या ओढतं का\n3. आपलं मूल कमीतकमी ५ शब्द सलग आणि सहजपणे बोलतं का\n4. आपलं मूल आपण घरात कामे करता त्याचे अनुकरण किं���ा नक्कल करत का जसे की केर काढणे, लादी पुसणे, कपडे धुणे जसे की केर काढणे, लादी पुसणे, कपडे धुणे\n5. आपलं मूल शरीराच्या विशिष्ट भागाचे नाव घेतले कि ते बोटाने / हाताने दाखवते का, जसे नाक, कान, डोळे\nमी याद्वारे अनुमती देतो की माझ्या मुलाच्या वैद्यकीय स्थितीबद्दल मी दिलेली माहिती माझ्या ज्ञाना अनुसार पूर्ण खरी आहे.\nPrevious Post विकास माईलस्टोन ट्रॅकर १५ ते १८ महिने\nNext Post विकास माईलस्टोन ट्रॅकर २ ते २.५ वर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/video/detail-report-on-goa-gandhi-ram-manohar-lohia-marathi", "date_download": "2021-07-25T03:31:44Z", "digest": "sha1:PSQIJL3YCTNFXG5CDASJUNXHCLFAX2LP", "length": 4511, "nlines": 72, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "सविस्तर | गोवा, गांधी आणि राम मनोहर लोहिया | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nसविस्तर | गोवा, गांधी आणि राम मनोहर लोहिया\nसिध्देश सावंत | प्रतिनिधी\nब्युरो : गोव्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राम मनोहर लोहिया यांच्या पुण्यतिथीनिमित्त खास पेशकश\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/automobile-news-marathi/you-will-get-the-monthly-pass-online-without-going-to-the-toll-plaza-know-in-details-nrvb-147729/", "date_download": "2021-07-25T02:49:09Z", "digest": "sha1:V645UX4DL7LWMHR6KMSMYYSHRZFATGFC", "length": 15309, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "you will get the monthly pass online without going to the toll plaza know in details nrvb | Good News : आता टोल नाक्यावर जाण्याची गरजच उरणार नाही; सहज मिळणार मासिक पास, अशी आहे नवी सुविधा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nToll Monthly PassGood News : आता टोल नाक्यावर जाण्याची गरजच उरणार नाही; सहज मिळणार मासिक पास, अशी आहे नवी सुविधा\nआता तुम्ही ऑन लाईन पध्दतीने मासिक टोल पास खरेदी (Monthly Pass Online without going to the Toll Naka) आणि त्याच वेळी ऑन लाईन कार्यान्वित करण्याची (online purchase and activation) पध्दत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरु केली आहे.\nमुंबई : मुंबई प्रवेशद्वारावरील पाच पथकर नाक्यावर प्रत्यक्ष न जाता आता तुम्हाला मासिक पास (Toll Monthly Pass) काढता येणार आहे. तोही घरबसल्या. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ही नवी सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे टोल नाक्यावर रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही.\nआता तुम्ही ऑन लाईन पध्दतीने मासिक टोल पास खरेदी (Monthly Pass Online without going to the Toll Naka) आणि त्याच वेळी ऑन लाईन कार्यान्वित करण्याची (online purchase and activation) पध्दत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सुरु केली आहे. मुंबई प्रवेश द्वारावरील वाशी, ऐरोली, मुलुंड, मुलुंड (एल.बी.एस) आणि दहिसर या पथकर नाक्यावरुन मासिक टोल पास घेऊन प्रवास करणाऱ्या वाहन धारकांच्या सोयीसाठी फास्टॅगमध्येच मासिक पासची सुविधा यापूर्वीच महामंडळाने उपलब्ध करुन दिली आहे.\nभारतातल्या 5 सर्वोत्तम ऑटोमॅटिक कार मिळणार 10 लाखांच्या आत\nआता वाहनाधारकांना घर बसल्या ऑन लाईन पध्दतीने बँकेच्या माध्यमातून पैसे जमा करुन एका टोल नाक्याचा अथवा सर्व टोल नाक्याचा (Single or Multi toll pass) फास्टॅगमध्ये खरेदी आणि त्याचवेळी ऑन लाईन कार्यान्वित (Activation) करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली असून प्रचलित पध्दतीप्रमाणे 3 दिवसात टोल नाक्यावर जावून पास कार्यान्वित करणेची अट देखील रद्द केली आहे.\nयाशिवाय वाहनाच्या समोरील काचेवर टोल नाक्याच्या कंत्राटदाराचे कलर स्टीकर लावण्याची अट देखील रद्द केली आहे, अशी माहिती म.रा.र.वि.महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे यांनी दिली. या सुविधेबाबत अधिकची माहिती देतांना पथकर विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक कमलाकर फंड यांनी सांगितले की, या सुविधेचा फायदा मुंबईमधील साधारणपणे २५,००० वाहनधारकांना होईल. पथकर नाक्यावर मासिक पास घेतेवेळी होणाऱ्या गर्दीमुळे कोविडचा संसर्ग होऊ नये यासाठी मुद्दाम हा निर्णय घेतला असून या सुविधेचा जास्तीत जास्त वाहनधारकांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले आहे.\nक्रांतिकारी संशोधन : आता वाहन पेट्रोल पंपावर नेण्याची गरज नाही उत्तम ग्रुपतर्फे फिरते ‘अश्वथ’ सीएनजी युनिट दाखल\nमुंबई पथकर नाक्यांवरील गर्दीच्या वेळची वाहतूक कोंडी कमी करुन विना थांबा प्रवास सुविधा देणेसाठी महामंडळाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत असून मुंबईमधील वाहनाधारकांनी फास्टॅग वापरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला असून दिवसेंदिवस फास्टॅग वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबई पथकर नाक्यांवरील वाहतूक कोंडी कमी होत असलेली दिसून येत आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्���ा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/world-news-marathi/jeff-bezos-amazon-founder-will-resign-today-nrvb-151157/", "date_download": "2021-07-25T03:29:50Z", "digest": "sha1:IYKZIIOYSROJPSGRRFRZGQOGSRK7IHKX", "length": 12118, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Jeff Bezos Amazon founder will resign today nrvb | ‘अॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस आज देणार राजीनामा ; जाणून घ्या कारण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nJeff Bezos‘अॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस आज देणार राजीनामा ; जाणून घ्या कारण\nसुमारे ३० वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्यानंतर बेझोस आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून नवीन भूमिका स्वीकारणार आहेत. बेझोसने फेब्रुवारीत असे स्पष्ट केले होते की, इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि त्यांची क���पनी 'ब्ल्यू ओरिजिन'वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला पद सोडावेच लागणार आहे.\nन्यूयॉर्क : एका आभासी ‘बुक स्टोअर’च्या माध्यमातून ‘अॅमेझॉन’ची स्थापना करून जगभरात नावाजलेला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून ‘अॅमेझॉन’ची ओळख निर्माण करणारे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस सोमवार, दि. ५ जुलै रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा देणार आहेत. बेझोस यांची जागा ‘अॅमेझॉन’च्या ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग’चे संचालक अॅण्डी जेसी घेणार आहेत.\nसुमारे ३० वर्षे मुख्य कार्यकारी अधिकारी राहिल्यानंतर बेझोस आता कार्यकारी अध्यक्ष म्हणून नवीन भूमिका स्वीकारणार आहेत. बेझोसने फेब्रुवारीत असे स्पष्ट केले होते की, इतर कामांना अधिक वेळ देण्यासाठी आणि त्यांची कंपनी ‘ब्ल्यू ओरिजिन’वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपल्याला पद सोडावेच लागणार आहे. दरम्यान, बेझोस यांनी सध्या त्यांच्या नव्या अंतराळ मोहिमेवर लक्ष्य केंद्रित केले आहे.\nनवरीच्या गळ्यात हार घालताच नवरदेवाचा निसटला पायजमा; सगळ्यांसमोर उडाली फे…फे अन् व्हिडिओ झाला Viral\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/05/6-67-FeAULY.html", "date_download": "2021-07-25T03:26:50Z", "digest": "sha1:YDX2IZSMBFRO35BTFRVWVWF3WFAGHWEA", "length": 4785, "nlines": 35, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "*6 बाधित कैदी रुग्ण पूर्णपणे बरे; आज दिला डिस्चार्ज* *67 जण विलगिकरण कक्षात दाखल*", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\n*6 बाधित कैदी रुग्ण पूर्णपणे बरे; आज दिला डिस्चार्ज* *67 जण विलगिकरण कक्षात दाखल*\n*6 बाधित कैदी रुग्ण पूर्णपणे बरे; आज दिला डिस्चार्ज*\n*67 जण विलगिकरण कक्षात दाखल*\nसातारा : क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे जिल्हा कारागृहातील सहा कैदी कोविड बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\n*67 जण विलगिकरण कक्षात दाखल*\nतसेच क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय, सातारा येथे 29, ग्रामीण रुग्णालय वाई येथे 38 असे एकूण 67 जणांना विलगिकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन. सी. सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. आमोद गडीकर यांनी कळविले आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 278 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले कोरोनाबाधित रुग्णसंख्या 151 इतकी असून कोरोना मुक्त होवून घरी गेलेले रुग्णसंख्या 120 आहे तर मृत्यु झालेले 7 रुग्ण आहेत.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://v-vatasaru.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%A9%E0%A5%A6/", "date_download": "2021-07-25T03:35:10Z", "digest": "sha1:L3CKTLWY7LVSXEEXYEHBGRAT6KNKV4ST", "length": 8626, "nlines": 74, "source_domain": "v-vatasaru.com", "title": "कोविड १९ च्या विषाणूचे ३० स्ट्रेन जगात धुमाकूळ माजवत आहेत. चीनमधील शास्त्रज्ञांचं मत – विज्ञानाचा वाटसरू", "raw_content": "\nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता एलियन असण्याची कितपत शक्यता मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81 कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81 कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश नवा जागतिक उच्चांक गेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास नवं संशोधन शुक्र ग्रहांवरील ढगांमध्ये फॉस्फिन वायु असल्याचे सापडलेत पुरावे जीवसृष्टी असण्याची शास्त्रज्ञांना वाटते दाट शक्यता \nकोविड १९ च्या विषाणूचे ३० स्ट्रेन जगात धुमाकूळ माजवत आहेत. चीनमधील शास्त्रज्ञांचं मत\nकोविड १९ च्या विषाणूचे ३० स्ट्रेन जगात धुमाकूळ माजवत आहेत. चीनमधील शास्त्रज्ञांचं मत\nनव्या संशोधनानुसार SARS Cov 2 म्हणजेच कोविड १८ या रोगाचा विषाणू आतापर्यंत जवळजवळ ३० प्रकारांमध्ये (Genetic Strain) बदलला असून या विविध प्रकारांची /स्ट्रेनची घातकता कमी अधिक आहे. उदा. सर्वाधिक घातक स्ट्रेन हा सर्वात कमी घातक स्ट्रेनच्या तुलनेत २७० पट अधिक विषाणू निर्माण करतो (अर्थात मानवी शरीरामध्ये). हा या विषाणूचा प्रसार रोखण्यामध्ये असलेल्या अडथळ्यांपैकी एक महत्त्वाचा अडथळा आहे.\nसाथीच्या रोगांच्या संशोधनात नावाजलेले चीनमधील संशोधक ली लान्जुअन यांनी केलेल्या संशोधनामध्ये त्यांनी या विषाणुचे विविध स्ट्रेन प्रयोगशाळेत तपासले. या अभ्यासात त्यांनी हे विषाणू आश्रयदात्याच्या शरीराला कसा संसर्ग करतात आणि कशा प्रकारे मारतात हेही तपासले. लींच्या मते न्यूयॉर्क आणि युरोपमधील या रोगाच्या प्रसारामागे हा घातक स्ट्रेनच आहे. इतकेच नाही तर सीएटलमधील मृतांची आणि रोग्यांची संख्या कमी असण्यामागे तिथल्या विषाणूची कमी घातकता हे महत्त्वाचं कारण आहे. या विषाणूच्या अशा बदलत्या जनुकांमुळे या विषाणूवर लस आणि औषधे शोधणे जिकिरीचे काम ठरणार आहे\nPrevious चेर्���ोबील अणुभट्टी च्या आजुबाजुच्या जंगलात आग लागल्याने किरणोत्सर्गात वाढ\nNext इमॅन्युएल शारपेंटीयर आणि जेनिफर डोडना यांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nविषाणूंना खाद्य बनवणारे एक पेशीव सजीव \nमेंदू मधील इम्प्लांटच्या सहाय्याने अंध व्यक्ती देखील पाहू शकल्या अक्षरे : ह्युस्टनमधील शास्त्रज्ञांचा प्रयोग\nइमॅन्युएल शारपेंटीयर आणि जेनिफर डोडना यांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल\nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता \nमानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81\nकोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश \nगेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanaukri.com/nhm-sindhudurg-recruitment/", "date_download": "2021-07-25T02:58:28Z", "digest": "sha1:QSCSZINVQBIQR77QYWIDNOG2NF7KHSYX", "length": 5899, "nlines": 123, "source_domain": "mahanaukri.com", "title": "NHM मार्फत ZP सिंधुदुर्ग येथे कम्युनिटी हेल्थ प्रोव्हाडर पदाच्या ३५७ जागा | Maha Naukri 2020", "raw_content": "\nNHM मार्फत ZP सिंधुदुर्ग येथे कम्युनिटी हेल्थ प्रोव्हाडर पदाच्या ३५७ जागा\nराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM), सिंधुदुर्ग येथे कम्युनिटी हेल्थ प्रोव्हाडर पदाच्या १२०\nएकूण पदसंख्या : १२०\nपदाचे नाव : कम्युनिटी हेल्थ प्रदाता/ Community Health Provider\nशैक्षणिक पात्रता : BAMS\nवयोमर्यादा : ३८ वर्ष (राखीव ४३ वर्ष)\nपगार : २५,०००/- + इतर भत्ता १५,०००/-\nअर्ज पाठविण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग\nअर्ज पाठविण्याची अंतिम दिनांक : २४ जुलै २०१८\nजाहीरात व अर्ज पहा.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या १३६ जागा\nपालघर जिल्हापरिषद येथे वकील पदासाठी भरती\nराष्ट्रीय तपास संस्था येथे विविध पदांच्या ७९ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ई. ई. जी. तंत्रज्ञ पदासाठी भरती\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे विविध पदांच्या १३२ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या ३४१ जागा\nभारतीय सैन्यदलात ०८ जागा – JAG प्रवेश योजना\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या...\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...\nभाभा अणु संशोधन केंद्रात भरती ९२ जागा\nभारतीय डाक विभागात पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या ३६५०...\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.brambedkar.in/2021/07/01/vipassana-meditation-info/", "date_download": "2021-07-25T02:03:21Z", "digest": "sha1:IA2VKCIUYD4S4DFZE6NY3WD4OVVAHRNS", "length": 10762, "nlines": 229, "source_domain": "marathi.brambedkar.in", "title": "विपश्यना साधना प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती - BRAmbedkar.in मराठी", "raw_content": "\n#बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक #गेण्बा_महार\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य\nबाबासाहेब आंबेडकर इतिहास PDF\nबाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nबाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधव��ंचं अमूल्य योगदान..\nबुध्द आणि कार्ल मार्क्स\nबौद्ध धर्मातील मुलांची नावे\nबौद्ध मुला मुलींची नावे\nभगवान बुध्द आणि त्यांचा धम्म\nमंगल परिणय पत्रिका मायना\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nशुद्र पुर्वी कोण होते\nविपश्यना साधना प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती\n* विपश्यना ध्यान साधना ही गौतम बुध्द यांनी शिकवलेली भारताची प्राचीन विद्या आहे.\n* बुध्दा ने धम्म शिकविला, बौध्द धम्म नव्हे.\n* सर्व जाती धर्माचे लोक शिबिरामध्ये भाग घेऊ शकतात.\n* विपश्यना शिकण्यासाठी पहिला कोर्स १० दिवसाचा असतो.\n* हि विद्या विपश्यनाचार्य सत्यनारायण गोयंका गुरुजी द्वारे शिकवली जाते.\n* सत्यनारायण गोयंका गुरुजी सध्या हयात नसल्यामुळे त्यांच्या द्वारे रेकॉर्ड करण्यात आलेल्या ऑडिओ , व्हिडिओ द्वारे शिकवली जाते.\n* विपश्यना ध्यान साधना शिकण्यासाठी काही खर्च नाही. ती निःशुल्क शिकवली जाते.\n* वय वर्ष २० – ६५ वर्ष वयोगटातील कुणीही व्यक्ती ह्या मध्ये सहभागी होऊ शकतात.\n* विपश्यना साधना VIA (Vipassana International Academy) द्वारे स्थापित केलेल्या विपश्यना केंद्रांतून शिकवली जाते.\n* हि साधना बुध्दाच्या विद्येचा प्रॅक्टिकल अस्पेक्ट आहे.\n* त्यासाठी १० दिवस तिथेच राहुन ध्यानसाधना शिकावी लागते.\n* पंचशील पालन करून १० दिवस मौन राहावे लागते, बाह्य जगाशी पूर्णतः संपर्क बंद ठेवावा लागतो.\n* दररोज पहाटे ४:३० वाजता उठावे लागते, रात्री ९:३० पासुन आराम.\nमहाराष्ट्रातील विपश्यना केंद्रांची यादी व त्यांचे संपर्क –\nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\nओबीसींचे राजकीय आरक्षण- वस्तूस्थिती आणि विपर्यास\nआंधळा ओबीसी आणि कलम 340 (थ्रेड)\nहिंदूत्ववाद्याना विवेकानंदाचा हा धर्म मान्य आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.umcod.org/topic/diy-how-to-register-for-your-tax-identification-number-tin-using-just-your-bvn/", "date_download": "2021-07-25T03:52:57Z", "digest": "sha1:26HCTQ32FGXGN2U4DCFIYBCHIG32L5UI", "length": 5874, "nlines": 23, "source_domain": "mr.umcod.org", "title": "स्वतः: फक्त आपला बीव्हीएन वापरून आपल्या कर ओळख क्रमांक (टीआयएन) साठी नोंदणी कशी करावी? ०९ एप्रिल २०२०", "raw_content": "\nस्वतः: फक्त आपला बीव्हीएन वापरून आपल्या कर ओळख क्रमांक (टीआयएन) साठी नोंदणी कशी करावी\nवर पोस्ट केले ०९-०४-२०२०\nस्वतः: फक्त आपला बीव्हीएन वापरून आपल्या कर ओळख क्रमांक (टीआयएन) साठी नोंदणी कशी क���ावी\nजर आपण नायजेरियात राहत असाल आणि हे वर्ष 2020 असेल तर आपल्या बँकेकडून विनंती केल्यास आपल्याला कर ओळख क्रमांक (टीआयएन) आवश्यक आहे.\nस्वतः करावे - ते स्वतः करा.\nकोणाच्याही मदतीची आवश्यकता नसताना आपण ते स्वतः करू शकता. आपल्याला फक्त एक लॅपटॉप, इंटरनेट कनेक्शन आणि एक सहस्रावधी आवश्यक आहे ज्यांना संगणकाचा मार्ग माहित आहे.\nएका मित्राने एन 1, 500 दिले जेणेकरून तिच्या कामाच्या ठिकाणी जवळ एक सायबर कॅफे तिला बीव्हीएन नोंदणीसाठी मदत करेल.\nबीव्हीएन - याचा अर्थ बँक सत्यापन क्रमांक.\nआपण नायजेरियात असल्यास आणि बँक सत्यापन क्रमांकासाठी नोंदणी केली नसेल तर बहुधा आपण नायजेरियन बँक खाते चालवत नाही. हाच मार्ग आहे की आपण आर्थिक क्षेत्रात स्वत: ला ओळखता आणि आपण आपण कोण आहात हे सिद्ध करण्याचा हा वेगवान मार्ग आहे, कारण बोटाचे ठसे आणि सर्व. तसेच आपल्या बँक खात्यांसह आपण केलेले सर्व आर्थिक व्यवहार शोधू शकता.\nतर आपण याहू मुलगा असल्यास, आपण व्यस्त राहण्यासाठी निवृत्त व्हावे आणि काही प्रामाणिक जीवनशैली शोधणे चांगले.\nआपण आपल्या कर ओळख नंबरसाठी नोंदणी कशी कराल\nसंपूर्ण कथा वाचण्यासाठी ओपेरा न्यूज अॅप डाउनलोड करा.\n30,000 अभ्यागत / महिन्यासह ब्लॉगवरुन मी किती पैसे कमवू एखादी वेबसाइट कशी सेट करेल आणि ती पैसे कमविण्यासाठी कशी वापरू शकेल एखादी वेबसाइट कशी सेट करेल आणि ती पैसे कमविण्यासाठी कशी वापरू शकेल मला ई-कॉमर्स वेबसाइट सुरू करायची आहे. मी हे कसे सुरू करू मला ई-कॉमर्स वेबसाइट सुरू करायची आहे. मी हे कसे सुरू करूमी आधुनिक अॅप बनविणे कसे सुरू करूमी आधुनिक अॅप बनविणे कसे सुरू करू जीटीए 5 फोन कॉल कसा करावाइतर विषयांव्यतिरिक्त मी प्रोग्रामिंग प्रभावीपणे कसे शिकू शकतो जीटीए 5 फोन कॉल कसा करावाइतर विषयांव्यतिरिक्त मी प्रोग्रामिंग प्रभावीपणे कसे शिकू शकतो एका पृष्ठाच्या वेबसाइटवरून आपण पैसे कसे कमवाल एका पृष्ठाच्या वेबसाइटवरून आपण पैसे कसे कमवाल लाँच केल्यानंतर मोबाइल अॅप (आयओएस आणि अँड्रॉइड) राखण्यासाठी किती खर्च (आणि किती) करावे लागतील\nआपली यादी मोठी होत असताना उत्पादक कसे रहायचे.कसे भाग घ्यावे स्पर्धा लिहिण्यासाठी बीएटमध्ये पब्लिक0x ने $ 300 जाहीर केलेआपली ऑडिओबुक कशी बनवायचीआपली स्वतःची कंपनी कशी टिकवायचीआपल्या क्लायंटशी आपल्या पहिल्या भेटीची योजना कशी करावीपक्षांमधील मुलींशी कसे बोलायचे (2017) पहा चित्रपट पूर्ण - ऑनलाईन डाउनलोड करावर्डप्रेस मीडिया लायब्ररी समजून घेणे | 2020 वर्डप्रेस ब्लॉग कसा बनवायचाटेकमध्ये काम करत आहातपक्षांमधील मुलींशी कसे बोलायचे (2017) पहा चित्रपट पूर्ण - ऑनलाईन डाउनलोड करावर्डप्रेस मीडिया लायब्ररी समजून घेणे | 2020 वर्डप्रेस ब्लॉग कसा बनवायचाटेकमध्ये काम करत आहात आर्थिक कोसळण्यामध्ये भरभराट कशी करावी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.akshardhara.com/en/770_akshar-prakashan", "date_download": "2021-07-25T04:04:59Z", "digest": "sha1:XZ5VOTMJVHVQVW77AWOWTAJH6ONPPENQ", "length": 31164, "nlines": 800, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Akshar Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nराजदीप सरदेसाईंचे राजकीय लेखन\nडॉ. असगरअली इंजिनिअर यांचे वैचारिक लेखन\nसामाजिक अन्याय आणि शोषणाविरुद्ध बंडाची प्रेरणा देऊन जाणारं पुस्तक.\nईम्तियाज गुल यांचे दहशतवादावरील पुस्तक\nसहकार चळवळीतला आगळा प्रयोग म्हणजे गिरणगावात उभ्या झालेल्या ‘अपना बाजार’ चे यश.\nमनोज नाईकसाटम यांच्या कहाण्या\nडॉ. भाटवडेकरांचे समुपदेशनात्मक लेखन.मुलांच्या समस्या आणि पालकांचा दृष्टिकोन यावर टाकलेला प्रकाशझोत.\nडॉ. भाटवडेकरांचे समुपदेशनात्मक लेखन.मुलांच्या समस्या आणि पालकांचा दृष्टिकोन यावर टाकलेला प्रकाशझोत.\nArebian Nights (अरेबियन नाईट्स)\nलेखकाचा मुक्काम साऊथ गोव्यात आगोंदला असताना त्याला ‘अरेबियन नाईट्स’ या बीच शॅकवर येणार्या परदेशी पाहुण्यांच्या सहवासाचा अनुभव आला. या आगळ्या वेगळ्या नितळ, पारदर्शक मैत्रीचे अतूट भावबंध सांगणार्या गोष्टी.\nअरविंद केजरीवाल आम आणि खास चातुर्यलबाडी\nसचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सुरूवातीच्या वर्षांच्या अनुषंगाने लिहिलं गेलेलं हे पहिलंच अधिकृत पुस्तक आहे.\nबिनायक सेन यांच्या छत्तीसगडमधील कार्यक्षेत्राला भेटी देऊन घेतलेला शोध.\nछोटं कुटुंब’ संकल्पनेच्या शिल्पकार आवाबाई वाडिया यांच्या जीवनावर लिहिलेलं हे पुस्तक.\nतेंडुलकरांशी संबंधित हे आत्मचरित्र लेखन निखिल वागळे यांचे आहे.\nइरावती कर्णिक लिखित ‘बाटलीच्या राक्षशिणीचं मनोगत’ हे पुस्तक.\nभारतातील मुलांच्या लैगिक शोषणाच्या विदारक कथा\nभारतीय चित्रपटशताब्दीच्या वर्षातलं हे खास पुस्तक. ते केवळ जुना काह जागवत नाही तर अगदी शाहरूख खानपर्यंतच्या कलाकार���ंबद्दलही मार्मिक भाष्य करतं.\nचित्रपट केवळ मनोरंजन न करता त्यापलीकडेही काही देउ शकतो याचं भान आपल्या वाचकांना यावं अशी इच्छा चौकटीबाहेरचा सिनेमा हे सदर गणेशला महानगर दैनिकामध्ये लिहायला सांगताना आमच्यासमोर होती\nनाटय-चित्रपटसृष्टीचा हे एक रुप.. हा एक चेहरा.\nडॉ. हिरण्मय साहा लिखित ‘डिप्रेशनवर मात’ हे पुस्तक\nप्रकाश बाळ आणि किशोर बेडकिहाळ संपादित सामाजिक पुस्तक\nमी केलेले रोल्स मी कधी मागितले नाहीत. ते मिळत गेले. पुस्तकाची पु्रफं चाळताना एकदम वाटून गेलं - हे आपण खरंच इतकं केलं का काय नातं आहे या पात्रांशी काय नातं आहे या पात्रांशी आता वाटतं, मी केलं नाही. ते झालं.\nडॉ.आनंद नाडकर्णी यांचे मानसशास्त्रावरील लेखन\nGappa Cinemachya (गप्पा सिनेमाच्या)\nनसरीन मुन्नी कबीर यांनी जावेद अख्तर यांची घेतलेली मुलाखत.\nग्राहक न्यायालयातील पथदर्शक निवाडे\nग्रेट भेट हा आयबीएन लोकमत वरचा निखिल वागळे यांचा लोकप्रिय कार्यक्रम. पंचवीस निवडक मुलाखतींचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.\nराजन खान यांच्या कथा\nबिलोरी लोलक सूर्य किरणांसमोर धरला तर विविध रंगांच्या छटा आपल्याला दिसतात. अशाच विविध रंगांनी, ढंगांनी जाणा-या मानवी आयुष्याचे बारकावे टिपून मन मोहविणा-या ’हिरकणी’ कथासंग्रहातील कथा तुम्हाला खिळवून टाकतील.\nदिलीप प्रभावळकरांचे क्रिकेटवरील अनुभवकथन\nआजच्या काळातच नव्हे तर नेहमीच अशा पुस्तकाची गरज होती. केवळ इस्लामबद्दलचे गैरसमज दूर करायला नाही तर इस्लाम समजून घ्यायला या पुस्तकाचा फार मोठा हातभार लागणार आहे.\nIthe Oshalla Balmrutyu (इथे ओशाळला बालमृत्यू)\nम.गांधींनी केलेल्या पहिल्या नीळीच्या सत्याग्रहाचं चित्रण\nविजय खाडिलकरांचे ललित लेखन\nयातील कथा दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाल्या आहेत.\nप्रसादचं हे वाक्य ऎकलं मात्र आणि जयंतराआंनी आपला दुसरापेग त्या तिरीमिरीत घटाघटा संपवला आणि ते म्हणाले,\"आता बरोबर बोललास,तुम्हाला हा देश आपला वाटत नाही...\nडॉ. आनंद नाडकर्णींचे मानसिक लेखन\nविख्यात उर्दू कथाकार सआदत हसन मंटो यांच्या खटलेबाज कथांची सुरस दास्तान\nMi Anubhavleli America (मी अनुभवलेली अमेरिका)\nनिलीमा पोतनीस यांचे प्रवासवर्णन\nडॉ. आनंद नाडकर्णींचे अनुभवकथन\nडिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या भीषण दंगली वरील निखिल वागळेंचे विश्लेषण.\n2006 साली य. दि. फडके यांन�� या पुस्तकाचे व अन्य दोन पुस्तकांचे लेखन सुरू केले होते.\nकाश्मिर ,रा.स्व.संघ आणि इतर लेख\nजन्माच्या वेळेचं अद्भुत सत्य\nय.दि.फडके यांचे सामाजिक तसेच राजकीय लेखन\nमधू लिमये यांची न्यायालयीन कारकीर्द\nसामाजिक कामांच्या प्रेरणांचा बोध आणि आव्हानांचा शोध\nअरुण केळकरांचे अनुवादित लेखन\n‘महाभारत’ ही व्यासांची वचनपूर्ती आहे. व्यासांच्या महाभारताची एक झलक वाचकांना दिसावी म्हणून हा ‘महाभारताचा पुनर्शोध’\n‘राणीच्या राज्यातले कायदे’ या पुस्तकात इंग्लंडमधल्या न्यायालयीन खटल्यांची माहिती रंजक पद्धतीने दिलेली आहे.\nराजन खान यांच्या कथा\nसतीश तांबे यांचा कथासंग्रह रसातळाला ख. प च.\nरघुवीर कुलांचे ललित लेखन\nभारतीय घटनेची ५० वर्ष\n२०१४ ते २०१७ या काळातल्या प्रमुख घटनांचा वेध या लेखसंग्रहात आहे.\nSthalkal Akashvani (स्थळकाळ आकाशवाणी)\nमेधा कुळकर्णी आकाशवाणीत केलेले प्रयोग, या माध्यमात काम करताना त्यांना आलेले अनुभव.\nआशुतोष यांचे अनुभव कथन\nप्रज्ञा पवार यांचा स्त्रीवाद\nहिंदी कादंबरीकार कामतानाथ यांच्या कथा जीवनानुभवावर बेतलेल्या आहेत. त्या सामाजिक असमानतेच्या प्रश्नांशी दोन हात करतात. ते स्त्री, दलित, शेतकरी, शेतमजुर, अल्पसंख्या या सगळ्यांचे प्रश्न ऐरणीवर घेतात. पात्रांची एवढी विविधता एखादा कथाकाराच्या कथेमध्ये क्वचितच आढळते. स्वातंत्र्योत्तर भारतीय समाजाची स्वप्ने, संघर्ष, मोहभाग, संशय, संकल्प आणि परिवर्तनन यांचे...\nय.डि.फडके यांनी वेळोवेळी खेळलेले काही वाद\nचेंडू अचूक तडकावल्यानंतरचा टणत्कार दर खेपेला स्टेडियमभर घुमत राहतो, तशी प्रेक्षकांमधल्या चैतन्याला, उत्साहाला बहार येते. तेव्हा, अवघा आसमंत सर्वार्थानं विराटमय होऊन गेलेला असतो. याच सहस्त्रकी विराटमय पर्वाचा वेध घेणारं हे रंजक नि प्रेरक पुस्तक....\nया पुस्तकात दुसऱ्या महायुद्धाच्या खऱ्याखुऱ्या १२ कथा खास रमणीय आणि वाचनीय आहेत तुमच्या-आमच्यासारख्या माणसांतल्या आत्यंतिक भलेबुरेपणाची ही आहे अस्सल बखर, अस्सल तरी अद्भुत वाटेल अशी.\nमकरंद वायंगणकरांचे चरित्रपर लेखन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"}
+{"url": "http://mr.feifansushi.com/natural-bamboo-twins-sushi-chopsticks-shape-sushi-bamboo-chopsticks-3-product/", "date_download": "2021-07-25T02:03:50Z", "digest": "sha1:6DUCFXHYDF3KVGIRXWXWQMR7XT4J2VIM", "length": 11118, "nlines": 262, "source_domain": "mr.feifansushi.com", "title": "नॅचरल बांबू ट्विन्स सुशी चॉपस्���िक्स आकार सुशी बांबू चॉपस्टिक्स", "raw_content": "\nउच्च दर्जाचे चौरस नैसर्गिक बांबू सुशी बांबू चॉप ...\nउच्च दर्जाचे स्वादिष्ट सीझनिंग सॉस ट्रस्टेड पोपुल ...\nउच्च दर्जाचे चीन डिस्पोजेबल नैसर्गिक बांबू जुळे ...\nऑर्गेनिक व्हाईट आणि रेड मिसो नावाच्या अका मिसो किंवा शिरो एम ...\nजपानी शैलीची पिवळी पँको ब्रेड crumbs1 किलो\nघाऊक भाकरी कोंबडीसाठी पँको crumbs\nनॅचरल बांबू ट्विन्स सुशी चॉपस्टिक्स आकार सुशी बांबू चॉपस्टिक्स\nबांबू, 100% 3-5 वर्षे जुना मॉस्को बांबू\n180 ग्रॅम * 24 बॉटल / कार्टन\n21 सेमी, 23 सेमी, 24 सेमी\n4.0 मिमी-4.2 मिमी, 4.4 मिमी-4.5 मिमी, 4.8 मिमी -5.0 मिमी\nदरमहा 100 टन / टन्स\n(१-3०--360०) ग्रॅम * १२ काचेच्या बाटल्या / पुठ्ठा (१-3०--360०) ग्रॅम * २ glass काचेच्या बाटल्या / पुठ्ठा; (१-3०--360०) ग्रॅम * १२ प्लास्टिकच्या बाटल्या / पुठ्ठा; (१-3०--360०) ग्रॅम * १२ प्लास्टिकच्या बाटल्या / पुठ्ठा ;\nEst. वेळ (दिवस) 15 20 20 वाटाघाटी करणे\nउत्पादनाचे नांव डिस्पोजेबल बांबू चॉपस्टिक्स\nवैशिष्ट्य सहजतेने साफ केले, उष्णता प्रतिरोध\nसाहित्य 100% 3-5 वर्षे जुना मोसो बांबू\nग्रेड एए, ए, बीबी\nलांबी 21 सेमी, 23 सेमी, 24 सेमी\nजाडी 4.0 मिमी-4.2 मिमी, 4.4 मिमी-4.5 मिमी, 4.8 मिमी -5.0 मिमी\nपुरवठा क्षमता 30000 प्रत्येक महिन्यात कार्टन\nआपण आम्हाला संदर्भ म्हणून एक नमुना देऊ शकता\nहो आपण करू शकतो. नमुने उपलब्ध आहेत.\nआपण सानुकूलित सेवा प्रदान करू शकता\nहोय, आम्ही आपल्या विनंतीनुसार भाज्या तयार करू शकतो (मुळा आकार, प्रति बॅग वजन, लांबी इ.). आम्ही आपला लोगो मुद्रित करू शकतो आणि आपली डिझाइन केलेली पॅकिंग बॅग देखील वापरू शकतो.\nथंड कोरड्या जागी ठेवा. एकदा उघडल्यानंतर, फ्रिजमध्ये ठेवा आणि 3 दिवसांच्या आत वापरा.\nमागील: 2020 जपानी शैलीतील ब्रेड गरम विक्रीसाठी पँकोला चिरडून टाकते\nहेल्थ फूड सीझनड पिक्स्ड मुळा लोणचेचे वाय ...\nफॅक्टरी घाऊक गोड सुशी पिकलेले पिकलेले ...\nघाऊक घाऊक ओरिएंटल शैली लो-फॅट नूडल बीन वे ...\nचीनी पुरवठादार जपान, दक्षिण कोरिया युरोप सर्व्ह करतो ...\n2020 हॉट विक्री स्वस्त किंमत ड्राय पँको ब्रेड सीआर ...\n500 ग्रॅम स्वादिष्ट सुशी भाजी-लोणची एक संपूर्ण ...\nपत्ता: वानफू नॉर्थ रोड, लाइव्हू जिल्हा, जिनान सिटी, शेडोंग प्रांत, चीन चा क्रमांक .२००\nमोबाइल / वेचॅट: 15163469878\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/eng-vs-sl-2021-two-sri-lanka-cricketers-seen-roaming-in-durham-after-embarrassing-t20i-series-loss-watch-viral-video-264082.html", "date_download": "2021-07-25T03:59:34Z", "digest": "sha1:PM52SFNHDEADWVTTNSKPRF5RYW3WPDI4", "length": 33818, "nlines": 227, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "ENG vs SL 2021: टी-20 मालिका गमावल्यावर श्रीलंकन खेळाडूंना झटका, या दोन क्रिकेटपटूंवर बायो-बबल भंग केल्याचा आरोप (Watch Video) | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nरविवार, जुलै 25, 2021\nMaharashtra Flood: राज्यात पुरामुळे 112 जणांचा मृत्यू, 99 जण बेपत्ता तर 1.35 लाख लोकांना सोडावे लागले घर\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार- एकनाथ शिंदे\nयेत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता\nDisha App मदतीने मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपी अवघ्या 6 मिनिटांत अटक\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMaharashtra Flood: राज्यात पुरामुळे 112 जणांचा मृत्यू, 99 जण बेपत्ता तर 1.35 लाख लोकांना सोडावे लागले घर\nMahad, Raigad Landslide: मह��ड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nAndhra Pradesh: Disha App मदतीने मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अवघ्या 6 मिनिटांत अटक\nMaharashtra Floods: पावसामुळे रायगड येथे घडलेल्या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले दु: ख\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु; सिनेमा हॉल्स, थिएटर 50 टक्के क्षमतेसह उघडतील\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nSnapchat: कोरोनामध्ये स्नॅपचॅटची वाढली लोकप्रियता, जगभरात तब्बल 293 दशलक्ष वापरकर्ते\nOrange Moon: आजची पोर्णिमा आहे खास, आज दिसणार केशरी रंगात चंद्र\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nPoco F3 GT: पोको इंडियाचा पोको एफ 3 जीटी स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nHigh-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nTokyo Olympics 2020 Updates: महिला हॉकीच्या सुरुवातीच्या खेळात नेदरलँडने भारताला केले 5-1 ने पराभूत\nTokyo Olympics 2020 Updates: तीन वेळा ऑलिम्पियन बॉक्सर Vikas Krishan पहिल्या फेरीत गारद, जापानी खेळाडूचा भारताला मोठा धक्का\nIND vs ENG 2021: इंग्लंड कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, ‘या’ भारतीय संघात झाला सामावेश; COVID-19 नियमांमुळे होते क्वारंटाईन\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\n'Erotica Videos म्हणजे Porn नाही, माझा पती निर्दोष आहे'; Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty चा युक्तिवाद\nActress Monalisa: प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने मोहक अंदाजात फोटो केले शेअर, फोटो पाहून चाहते झाले घायाळ\nOTT वर सलमान खान नव्हे तर 'हा' सेलिब्रिटी करणार Bigg Boss-15 सीझनचे सुत्रसंचालन\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nGuru Purnima 2021 Greetings: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत द्या आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्���िती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nENG vs SL 2021: टी-20 मालिका गमावल्यावर श्रीलंकन खेळाडूंना झटका, या दोन क्रिकेटपटूंवर बायो-बबल भंग केल्याचा आरोप (Watch Video)\nइंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत व्हाईट-वॉशनंतर श्रीलंकेचे दोन क्रिकेटपटू, निरोशन डिकवेला आणि कुसल मेंडिस, COVID-19 प्रोटोकॉलचा उल्लंघन करत डरहॅम येथे रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र सोशल मीडियावर उघडकीस आलेले आहे. श्रीलंकेच्या व्यवस्थापक मनुजा करीयापेरुमा यांनी ESPNcricinfo यांना सांगितले की, टीम मॅनेजमेंट सोमवारी या प्रकरणाची चौकशी करणार आहे.\nकुसल मेंडिस आणि निरोशन डिकवेला (Photo Credit: Twitter)\nENG vs SL 2021: इंग्लंडविरुद्ध (England) तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत व्हाईट-वॉशनंतर श्रीलंकेचे (Sri Lanka) दोन क्रिकेटपटू, निरोशन डिकवेला (Niroshan Dickwella) आणि कुसल मेंडिस (Kusal Mendis), COVID-19 प्रोटोकॉलचा उल्लंघन करत डरहॅम येथे रस्त्यावर फिरत असल्याचे चित्र सोशल मीडियावर उघडकीस आलेले आहे. कुसल परेराच्या नेतृत्त्वातील संघाने खराब कामगिरी केली ज्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेत लंकन संघाला लज्जास्पद पराभावाला सामोरे जावे लागले. बायो-बबलच्या उल्लंघनाच्या संभाव्य प्रकरणात श्रीलंकेच्या व्यवस्थापक मनुजा करीयापेरुमा यांनी ESPNcricinfo यांना सांगितले की, टीम मॅनेजमेंट सोमवारी या प्रकरणाची चौकशी करणार आहे, परंतु प्रत्यक्षात हा भंग झाला आहे की नाही याची अद्याप पुष्टी करता झालेली नाही आहे. मेंडिस आणि डिकवेला इंग्लंडच्या रस्त्यावर धूम्रपान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (ENG vs SL 2nd T20I: इंग्लडच्या Sam Curran ने केलेला असा भन्नाट रनआऊट आपण नक्कीच पहिला नसेल, पाहा हा जबरदस्त Video)\nदरम्यान, मेंडीस आणि डिकवेला यांनी खरोखरच हा बायो-बबलच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास त्यांना बरेच दिवस क्वारंटाईन ठेवले लागतील आणि तीन सामन्यांच्या मालिकेच्या किमान पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी उपलब्ध होणार नाहीत. खेळाडूंवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना 2 आठवड्यांसाठी क्वारंटाईन ठेवले जाईल आणि ब्रिटन सरकारने दंड आकारला जाईल. दोषी आढळल्यास त्यांना श्रीलंका क्रिकेट ��ोर्डाकडूनही अतिरिक्त शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. सर्व क्रिकेट बोर्डांनी जगभरात कोविड-19 चा धोका लक्षात घेता बायो-बबलमध्ये राहण्याऱ्या खेळाडूंसाठी कठोर प्रोटोकॉल आणि मार्गदर्शक तत्त्वे आत्मसात केली आहेत. तसेच यापूर्वी अनेक खेळाडूंना बबलचे उल्लंघन केल्याप्रकरणी आणि इतरांचा जीव धोक्यात घालण्यासाठी शिक्षा देण्यात आलेली आहे. 29 जुलै रोजी पहिल्या एकदिवसीय सामन्यासंघ डरहॅम (Durham) येथे आहे. आतापर्यंत असे समजले आहे की श्रीलंकेच्या खेळाडूंना कार्डिफमध्ये बाहेर जाण्याची परवानगी होती परंतु डोरहॅममध्ये कोविड- 19 रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे शहर मर्यादेबाहेर आहे.\nरविवारी रात्री 11.30 वाजता चित्रीत झालेल्या या व्हिडिओमध्ये कुसल मेंडिसने मास्क घातले नसून त्याच्या हातात सिगारेट दिसत आहे. त्याच्यासमवेत निरोशन डिकवेला हा दुसरा क्रिकेटर होता. दुसरीकडे, इंग्लंड विरुद्ध श्रीलंका मालिकेच्या तिसर्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील आयसीसीचे मॅच रेफरी फिल व्हिटिकॅस यांची कोविड-19 टेस्ट देखील सकारात्मक आढळली आहे. दोन्ही संघांच्या कोणत्याही खेळाडूंनी सकारात्मक चाचणी आली नसली तरी यामुळे इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) पहिल्या वनडे सामन्यांच्या संपूर्ण अधिकाऱ्यांना बदलण्यास भाग पाडले आहे, कारण त्यापैकी अनेक जण एकमेकांच्या संपर्कात आले होते.\nIND vs SL 1st T20I: टी-20 आव्हानासाठी टीम इंडिया सज्ज, पहिल्या सामन्यासाठी मैदानात उतरेल तगड्या खेळाडूंची फौज; पाहा संभाव्य प्लेइंग XI\nIND vs SL 3rd ODI: अखेरचा सामना गमावला, पण टीम इंडियाने मालिका जिंकली; तिसऱ्या वनडेत श्रीलंकाने 3 विकेट्सने मारली बाजी\nIND vs SL 3rd ODI 2021: श्रीलंकन फिरकीपटूंसमोर भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो, विजयासाठी मिळाले 226 धावांचे टार्गेट; पृथ्वी-सॅमसनचे अर्धशतक हुकले\nIND vs SL 3rd ODI 2021: टॉस जिंकल्यानंतर शिखर धवनने ‘कबड्डी शैली’मध्ये साजरा केला आनंद, काही वेळातच व्हिडिओ व्हायरल\nMumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गावर उद्या मेगाब्लॉक\n7th Pay Commission: ‘या’ पेन्शनधारकांना मिळणार DR वाढीचा फायदा; येथे पहा संपूर्ण यादी\nMedical devices: ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरसह अन्य 3 उपकरणांच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने केली कपात\nसप्टेंबर महिन्यात लहान मुलांना दिली जाणार कोरोनावरील लस वाचा AIIMS च्या प्रमुखांनी काय म्हटले\nMaharashtra Flood: राज्यात पुरामुळे 112 जणांचा मृत्यू, 99 जण बेपत्ता तर 1.35 लाख लोकांना सोडावे लागले घर\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nTokyo Olympics 2020 Updates: मनु भाकरची ऑलंपिक विजयाची संधी हुकली, गनमध्ये आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे गती झाली कमी\nTokyo Olympics 2020 Updates: महिला हॉकीच्या सुरुवातीच्या खेळात नेदरलँडने भारताला केले 5-1 ने पराभूत\nIND vs ENG 2021: इंग्लंड कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, ‘या’ भारतीय संघात झाला सामावेश; COVID-19 नियमांमुळे होते क्वारंटाईन\nIND vs ENG Test Series: भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेआधीच भारताला मोठा धक्का, चाहते झाले नाराज", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/make-pan-card-in-just-10-minutes-without-any-paperwork-this-is-a-simple-process/", "date_download": "2021-07-25T03:25:47Z", "digest": "sha1:5PCM3ZX3NWIOS7VEUDAXDYVZCDB34ADD", "length": 9801, "nlines": 96, "source_domain": "mhlive24.com", "title": "कोणत्याही कागदपत्रांशिवाय केवळ 10 मिनिटांत बनवा पॅन कार्ड; 'ही' आहे सोपी प्रक्रिया - Mhlive24.com", "raw_content": "\nकोणत्याही कागदपत्रांशिवाय केवळ 10 मिनिटांत बनवा पॅन कार्ड; ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया\nकोणत्याही कागदपत्रांशिवाय केवळ 10 मिनिटांत बनवा पॅन कार्ड; ‘ही’ आहे सोपी प्रक्रिया\nMHLive24 टीम, 12 जून 2021 :- पॅन कार्ड किंवा परमानेंट अकाउंट नंबर एक यूनीक 10-अंकी असणारा अल्फान्यूमेरिक नंबर आहे. भारतीय कर विभागांतर्गत ते जारी केले जाते. हे असे दस्तऐवज आहे जे प्रत्येक भारतीय नागरिकाकडे असलेच पाहिजे. हे केवळ कर पुराव्यासाठीच वापरले जात नाही तर अन्यत्र आयडी पुरावा म्हणून देखील वापरले जाते.\nपरंतु आपणास माहिती आहे का की आपण आपले पॅनकार्ड केवळ 10 मिनिटात बनवू शकता 10 मिनिटांत पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. त्याच वेळी, आपल्याला यासाठी कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही.\nत्याचे नाव इन्स्टंट पॅन कार्ड आहे, ज्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. पॅन पीडीएफ स्वरुपात अवघ्या 10 मिनिटांत तयार केले जाते आणि ई-पॅन फिजिकल कॉपीइतकीच योग्य असते. तर आपण हे 10 मिनिटांत कसे तयार करू शकता ते जाणून घेऊया.\nया स्टेप्सच्या मदतीने आपले पॅन कार्ड तयार करता जाईल\nसर्व प्रथम आपल्याला ई-फाइलिंग पोर्टलवर जावे लागेल.\nत्यानंतर तुम्हाला ‘Ínstant PAN through Aadhaar’ वर क्लिक करावे लागेल.\nआता आपणास गेट न्यू पॅनवर क्लिक करावे लागेल.\nत्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक विचारला जाईल आणि त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी पाठविला जाईल.\nओटीपी Validation नंतर तुमचे ई-पॅन जनरेट केले जाईल\nआधार व पॅन लिंकींगची अंतिम मुदत :- पॅन आणि आधार कार्ड जोडण्याची शेवटची तारीख 31 मार्च, 2021 होती, जी नंतर 30 जून 2021 पर्यंत कोव्हीड -1 9 महामारीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने वाढवली. 31 मार्च रोजी प्रसिद्ध केलेल्या एका अधिकृत प्रेसच्या रीलिझमध्ये बँक म्हणाले की करदात्यांच्या समोर येणार्या अडचणी लक्षात ठेवून केंद्र सरकारने अधिसूचना जारी केली आणि पॅनशी लिंक साधण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढली.\nवित्त विधेयकानुसार, 2021 अनुसार, सरकारने त्यानुसार एक दुरुस्ती सुरू केली होती ज्यात पॅनशी आधार लिंक ची लेट फी 1,000 रुपयांपर्यंत लागू केली जाऊ शकते.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%B2.html", "date_download": "2021-07-25T01:56:35Z", "digest": "sha1:OF27GW4XSTVADMSYUZJA2GTR2PWE2FVJ", "length": 35508, "nlines": 259, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धी - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धी\nby Team आम्ही कास्तकार\nin पीक व्यवस्थापन, बाजारभाव, शेती\nकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती; मात्र काळाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र बाजारपेठ लक्षात घेऊन आंबये (ता.खेड,जि.रत्नागिरी) येथील आठ महिला बचत गटांनी नाचणी लागवडीस सुरवात केली. त्याचबरोबरीने प्���क्रिया उद्योग सुरू करून वीस प्रकारचे पदार्थ बाजारपेठेत आणले आहेत. या उपक्रमातून खेड तालुक्यातील सुमारे तीनशेहून अधिक महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे.\nकोकणपट्टीचा विचार केला तर बचत गटाच्या माध्यमातून शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. आंबये (ता.खेड,जि.रत्नागिरी) गावातही आठहून अधिक बचत गट कार्यरत आहेत. या गटातील महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने पावले उचलली. याचबरोबरीने खेड तालुक्यात ३०० बचत गटांची स्थापना केली. खेडमधील आंबये गावातील अष्टविनायक बचत गटाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन नाचणी लागवडीला महत्त्व दिले. या उपक्रमाला दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि लोटे येथील श्री विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इंन्स्टिट्यूट चे पाठबळ मिळाले.\nअष्टविनायक महिला बचत गटाने २०१३ साली पहिल्या वर्षी प्रयोग म्हणून दीड एकर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली. या क्षेत्रातून ८ क्विंटल नाचणीचे उत्पादन मिळाले. या नाचणीला प्रति किलो ३२ ते ३५ रुपये दर मिळाला. गटातील महिलांनी गावकऱ्यांसह मुंबईतील नातेवाइकांना नाचणी विकली. यातून गटाला चांगले उत्पादन मिळाले. चार महिन्यांच्या मेहनतीतून चांगले पैसे मिळाल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढला. अष्टविनायक गटातील महिलांनी गावातील आठ बचत गटातील महिलांना एकत्र केले. दुसऱ्या वर्षी ५० एकरावर नाचणी लागवड केली. त्यानंतर या उपक्रमात गेल्या सात वर्षात खेड तालुक्यातील महिला गट सहभागी झाल्याने नाचणी लागवडीचे क्षेत्र दोनशे एकरापर्यंत गेले आहे.\nखेड तालुक्यात नाचणी लागवड करणाऱ्या गटातील महिलांनी दीप्ती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. संजय भावे यांची भेट घेतली. विद्यापीठातील तज्ज्ञांच्याकडून नाचणी लागवड, व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगाबाबत गटांना चांगले मार्गदर्शन मिळाले. विद्यापीठाने महिलांसाठी अभ्यास दौरे आणि प्रशिक्षण वर्ग घेतले. श्री विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इंन्स्टिट्यूटने बचत गटाला १०० किलो नाचणीचे बियाणे उपलब्ध करून दिले.\nलागवडीच्या नियोजनाबाबत माहिती देताना डॉ. संतोष वरवडेकर म्हणाले की, जून महिन्यात नाचणीची लागवड लावणी पद्धतीने होते. प��रंपरिक पद्धतीत चांगले उत्पादन मिळत नसल्याने गटातील महिलांनी सुधारित लागवड तंत्राचा वापर सुरू केला.गटाने दापोली नं १, दापोली सफेद- १ या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड सुरू केली.या जातीमध्ये प्रथिने, लोह, मॅंगेनिजचे प्रमाण अधिक असते. गटातील महिलांना प्रमोद चिखलीकर यांनी प्रक्रिया पदार्थ बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. सध्या गटातील महिलांना दरवर्षी दीड टन नाचणीची मागणी असते.\nवर्षाला लाखो रुपयांची उलाढाल\nबचत गटातील महिलांनी २०१५ पासून नाचणीचे विविध पदार्थ तयार करण्यास सुरवात केली. नाचणी सत्त्वाला शहरी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. गेल्या वर्षी गटाने दोन टन नाचणी सत्त्वाची विक्री केली. यंदाच्या वर्षी खेड तालुक्यातील गटांनी २० टन नाचणीचे उत्पादन मिळाले. त्यातील तीन टन नाचणीवर प्रक्रिया करण्यात आली.\nबाजारपेठेत नाचणी सत्त्व १८० ते २५० रुपये, लाडू ४५० ते ५०० रुपये, बिस्कीट ३०० रुपये, शेवया २५० रुपये किलो या दराने विक्री होते. दिवाळीमध्ये नाचणीच्या चकलीला चांगली मागणी असते. ही चकली ३५० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. प्रक्रिया उद्योग सरासरी पाच ते सहा महिने चालतो. दरवर्षी तालुक्यातील बचत गटांची नाचणी विक्री आणि प्रक्रिया उत्पादनातून एकत्रितपणे सरासरी पाच लाखांची उलाढाल होते. प्रत्येक महिलेला वार्षिक पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न प्रक्रिया उद्योगातून मिळते. पापड, लोणची या सारख्या पारंपरिक पदार्थांबरोबरच नाचणी लागवडीबरोबरच प्रक्रिया पदार्थांमधून व्यवसायाचे नवीन दालन या गटांना उपलब्ध झाले आहे, अशी माहिती मनिषा निवासे (अध्यक्षा,अष्टविनायक बचत गट) आणि अंकिता शिगवण (सचिव, साईधाम बचत गट) यांनी दिली.\nगटातील महिलांनी सुधारित पद्धतीने नाचणी लागवडीला सुरवात केल्याने उत्पादनात वाढ मिळत गेली. त्यामुळे केवळ नाचणी विकण्यापेक्षा प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीकडे गटातील महिला वळाल्या. महिलांनी पहिल्या टप्यात मुंबईतील नातेवाइकांच्या मदतीने ५ टन नाचणीची विक्री केली. तसेच माविम संचालित लोकसंचलित साधन केंद्रामार्फत दोन टन नाचणीची विक्री केली. विविध गटातील महिलांना माविम आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी महिलांना नाचणीच्या विविध पदार्थ निर्मिती तसेच विक्रीबाबतही मार्गदर्शन केले. गटातील महिलांनी नाचणी लाडू, ���ाचणी सत्त्व, डोसे पीठ, इडली पीठ, घावन पीठ, चकली, शेव, वडे, उत्ताप्पा पीठ, मोदक निर्मितीला सुरवात केली. पदार्थ बनविण्यासाठी श्री विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इंन्स्टिट्यूटने गटाला पीठ बनविण्याचे युनिट दिले. सध्या आठ गटातील महिला एकत्रित येऊन नाचणीचे विविध पदार्थ तयार करतात.\nआंबये गावातील बचत गट\nअष्टविनायक, लक्ष्मी, साईधाम, रमाई, दुर्गामाता, लक्ष्मीनारायण, एकता\nदृष्टिक्षेपात आंबये नाचणी लागवड प्रकल्प\nगावातील आठ बचत गटांचा सहभाग\nतीन टन नाचणीवर प्रकिया करून पदार्थ निर्मिती.\nप्रत्येक महिलेला वार्षिक १० ते १५ हजार रुपये उत्पन्न.\nमुंबई, पुणे शहर, प्रदर्शन, कोकण कृषी विद्यापीठ आणि खेड बाजारपेठेत विक्री.\n– दीप्ती सावंत, ः८३२९९७१९९७\n(व्यवस्थापक, लोकसंचलीत साधन केंद्र, खेड)\nनाचणी प्रक्रियेतून मिळवली आर्थिक समृद्धी\nकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती; मात्र काळाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र बाजारपेठ लक्षात घेऊन आंबये (ता.खेड,जि.रत्नागिरी) येथील आठ महिला बचत गटांनी नाचणी लागवडीस सुरवात केली. त्याचबरोबरीने प्रक्रिया उद्योग सुरू करून वीस प्रकारचे पदार्थ बाजारपेठेत आणले आहेत. या उपक्रमातून खेड तालुक्यातील सुमारे तीनशेहून अधिक महिलांना चांगला रोजगार मिळाला आहे.\nकोकणपट्टीचा विचार केला तर बचत गटाच्या माध्यमातून शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत. आंबये (ता.खेड,जि.रत्नागिरी) गावातही आठहून अधिक बचत गट कार्यरत आहेत. या गटातील महिलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाने पावले उचलली. याचबरोबरीने खेड तालुक्यात ३०० बचत गटांची स्थापना केली. खेडमधील आंबये गावातील अष्टविनायक बचत गटाने बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन नाचणी लागवडीला महत्त्व दिले. या उपक्रमाला दापोली येथील डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आणि लोटे येथील श्री विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इंन्स्टिट्यूट चे पाठबळ मिळाले.\nअष्टविनायक महिला बचत गटाने २०१३ साली पहिल्या वर्षी प्रयोग म्हणून दीड एकर क्षेत्रावर नाचणीची लागवड केली. या क्षेत्रातून ८ क्विंटल नाचणीचे उत्पादन मिळाले. या नाचणीला प्रति किलो ३२ ते ३५ रुपये दर मिळाला. गटातील महिलांनी गावकऱ्यांसह मुंबईतील नातेवाइकांना नाचणी विकली. यातून गटाला चांगले उत्पादन मिळाले. चार महिन्यांच्या मेहनतीतून चांगले पैसे मिळाल्याने महिलांचा आत्मविश्वास वाढला. अष्टविनायक गटातील महिलांनी गावातील आठ बचत गटातील महिलांना एकत्र केले. दुसऱ्या वर्षी ५० एकरावर नाचणी लागवड केली. त्यानंतर या उपक्रमात गेल्या सात वर्षात खेड तालुक्यातील महिला गट सहभागी झाल्याने नाचणी लागवडीचे क्षेत्र दोनशे एकरापर्यंत गेले आहे.\nखेड तालुक्यात नाचणी लागवड करणाऱ्या गटातील महिलांनी दीप्ती सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार संचालक डॉ. संजय भावे यांची भेट घेतली. विद्यापीठातील तज्ज्ञांच्याकडून नाचणी लागवड, व्यवस्थापन आणि प्रक्रिया उद्योगाबाबत गटांना चांगले मार्गदर्शन मिळाले. विद्यापीठाने महिलांसाठी अभ्यास दौरे आणि प्रशिक्षण वर्ग घेतले. श्री विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इंन्स्टिट्यूटने बचत गटाला १०० किलो नाचणीचे बियाणे उपलब्ध करून दिले.\nलागवडीच्या नियोजनाबाबत माहिती देताना डॉ. संतोष वरवडेकर म्हणाले की, जून महिन्यात नाचणीची लागवड लावणी पद्धतीने होते. पारंपरिक पद्धतीत चांगले उत्पादन मिळत नसल्याने गटातील महिलांनी सुधारित लागवड तंत्राचा वापर सुरू केला.गटाने दापोली नं १, दापोली सफेद- १ या अधिक उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड सुरू केली.या जातीमध्ये प्रथिने, लोह, मॅंगेनिजचे प्रमाण अधिक असते. गटातील महिलांना प्रमोद चिखलीकर यांनी प्रक्रिया पदार्थ बनविण्यासाठी मार्गदर्शन केले. सध्या गटातील महिलांना दरवर्षी दीड टन नाचणीची मागणी असते.\nवर्षाला लाखो रुपयांची उलाढाल\nबचत गटातील महिलांनी २०१५ पासून नाचणीचे विविध पदार्थ तयार करण्यास सुरवात केली. नाचणी सत्त्वाला शहरी बाजारपेठेत चांगली मागणी आहे. गेल्या वर्षी गटाने दोन टन नाचणी सत्त्वाची विक्री केली. यंदाच्या वर्षी खेड तालुक्यातील गटांनी २० टन नाचणीचे उत्पादन मिळाले. त्यातील तीन टन नाचणीवर प्रक्रिया करण्यात आली.\nबाजारपेठेत नाचणी सत्त्व १८० ते २५० रुपये, लाडू ४५० ते ५०० रुपये, बिस्कीट ३०० रुपये, शेवया २५० रुपये किलो या दराने विक्री होते. दिवाळीमध्ये नाचणीच्या चकलीला चांगली मागणी असते. ही चकली ३५० रुपये प्रति किलो दराने विकली जाते. प्रक्रिया उद्योग सरासरी पाच ते सहा महिने चालतो. दरवर्षी ताल���क्यातील बचत गटांची नाचणी विक्री आणि प्रक्रिया उत्पादनातून एकत्रितपणे सरासरी पाच लाखांची उलाढाल होते. प्रत्येक महिलेला वार्षिक पंधरा हजार रुपयांचे उत्पन्न प्रक्रिया उद्योगातून मिळते. पापड, लोणची या सारख्या पारंपरिक पदार्थांबरोबरच नाचणी लागवडीबरोबरच प्रक्रिया पदार्थांमधून व्यवसायाचे नवीन दालन या गटांना उपलब्ध झाले आहे, अशी माहिती मनिषा निवासे (अध्यक्षा,अष्टविनायक बचत गट) आणि अंकिता शिगवण (सचिव, साईधाम बचत गट) यांनी दिली.\nगटातील महिलांनी सुधारित पद्धतीने नाचणी लागवडीला सुरवात केल्याने उत्पादनात वाढ मिळत गेली. त्यामुळे केवळ नाचणी विकण्यापेक्षा प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीकडे गटातील महिला वळाल्या. महिलांनी पहिल्या टप्यात मुंबईतील नातेवाइकांच्या मदतीने ५ टन नाचणीची विक्री केली. तसेच माविम संचालित लोकसंचलित साधन केंद्रामार्फत दोन टन नाचणीची विक्री केली. विविध गटातील महिलांना माविम आणि कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी महिलांना नाचणीच्या विविध पदार्थ निर्मिती तसेच विक्रीबाबतही मार्गदर्शन केले. गटातील महिलांनी नाचणी लाडू, नाचणी सत्त्व, डोसे पीठ, इडली पीठ, घावन पीठ, चकली, शेव, वडे, उत्ताप्पा पीठ, मोदक निर्मितीला सुरवात केली. पदार्थ बनविण्यासाठी श्री विवेकानंद रिसर्च ॲन्ड ट्रेनिंग इंन्स्टिट्यूटने गटाला पीठ बनविण्याचे युनिट दिले. सध्या आठ गटातील महिला एकत्रित येऊन नाचणीचे विविध पदार्थ तयार करतात.\nआंबये गावातील बचत गट\nअष्टविनायक, लक्ष्मी, साईधाम, रमाई, दुर्गामाता, लक्ष्मीनारायण, एकता\nदृष्टिक्षेपात आंबये नाचणी लागवड प्रकल्प\nगावातील आठ बचत गटांचा सहभाग\nतीन टन नाचणीवर प्रकिया करून पदार्थ निर्मिती.\nप्रत्येक महिलेला वार्षिक १० ते १५ हजार रुपये उत्पन्न.\nमुंबई, पुणे शहर, प्रदर्शन, कोकण कृषी विद्यापीठ आणि खेड बाजारपेठेत विक्री.\n– दीप्ती सावंत, ः८३२९९७१९९७\n(व्यवस्थापक, लोकसंचलीत साधन केंद्र, खेड)\nखेड महिला women कोकण konkan शेती farming\nकोकणात भातशेतीबरोबर नाचणीची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती; मात्र काळाच्या ओघात त्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र बाजारपेठ लक्षात घेऊन आंबये (ता.खेड,जि.रत्नागिरी) येथील आठ महिला बचत गटांनी नाचणी लागवडीस सुरवात केली. त्याचबरोबरीने प्रक्रिया उद्योग सुरू करून वीस प्रकारचे पदार्थ बाजारपेठेत आ��ले आहेत.\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा धुमाकूळ\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले\nग्राम परिवर्तनासाठी तरुणाईने घडविली विचार क्रांती\nशेतकर्यांसाठी आनंदाची बातमी – आता पशुपालनासाठी ‘शून्य टक्के’ व्याजाने कर्ज\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nशेतकरी व पशुधन मालकांकडून गोपाळरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी लवकरच अर्ज करा, संपूर्ण प्रक्रिया येथे आहे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://v-vatasaru.com/author/vvatsaru/page/3/", "date_download": "2021-07-25T02:14:26Z", "digest": "sha1:DATQFYTQTAYY3CMDQEXIY5XMSY2YZ3C2", "length": 9636, "nlines": 91, "source_domain": "v-vatasaru.com", "title": "vvatsaru – पृष्ठ 3 – विज्ञानाचा वाटसरू", "raw_content": "\nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता एलियन असण्याची कितपत शक्यता मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81 कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81 कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश नवा जाग��िक उच्चांक गेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास नवं संशोधन शुक्र ग्रहांवरील ढगांमध्ये फॉस्फिन वायु असल्याचे सापडलेत पुरावे जीवसृष्टी असण्याची शास्त्रज्ञांना वाटते दाट शक्यता \nविश्वातील सर्वात शक्तिशाली स्फोटांपैकी एक – सुपरनोव्हा \nमानवी डोळ्यांनी दिसणाऱ्या सर्वात तेजस्वी स्फोटांपैकी एक म्हणजे सुपरनोव्हा. जेव्हा एखादा तेजस्वी तार्यामधील इंधन संपतं त्यावेळेस त्याचा मोठा स्फोट घडतो.यालाच...\nभूगर्भशास्त्रज्ञांना सापडलं युरोपखाली गाडलं गेलेलं खंड : अँड्रीया\nदक्षिण युरोपखाली जवळजवळ १० कोटी वर्षांपूर्वी गाडलं गेलेलं एक आख्खं खंड भूगर्भशास्त्रज्ञांना सापडलंय. पृथ्वीच्या पृष्ठभागावर या खंडाचे पुरावे शास्त्रज्ञांना चुनखडी...\nकोविड १९ च्या विषाणूचे ३० स्ट्रेन जगात धुमाकूळ माजवत आहेत. चीनमधील शास्त्रज्ञांचं मत\nनव्या संशोधनानुसार SARS Cov 2 म्हणजेच कोविड १८ या रोगाचा विषाणू आतापर्यंत जवळजवळ ३० प्रकारांमध्ये (Genetic Strain) बदलला असून या...\nअमेरिकन अंतराळ सेनेला मिळालंय त्यांचं पहिलं शस्त्र\nअमेरिकन अंतराळसेनेला नुकतंच त्यांचं नवं आणि पहिलं शस्त्र मिळालंय: एक असं यंत्र जे जमिनीवरून उपग्रहांच्या संदेशलहरी थांबवू शकतं. या तंत्रज्ञानाला...\nकोविड १९ च्या लसीची तयारी कुठवर पोचलेय \nनमस्कार आज जग एका गोष्टीकडे डोळे लावून बसलंय, ती म्हणजे कोविड १९ ची लस. जगभरातील जवळजवळ पस्तीस कंपन्या आणि संस्था...\nचेर्नोबिल अणुभट्टीच्या आजूबाजूच्या जंगलात आग लागल्याने किरणोत्सर्गात वाढ\nयुक्रेनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चेर्नोबीलच्या आजुबाजूच्या जंगलात लागलेल्या आगीमुळे या परिसरातील किरणोत्सर्गामध्ये वाढ झालेली आहे. चेर्नोबील ही अणुभट्टी 1986 स्फोटानंतर...\nद ग्रेट अट्रॅक्टरचं रहस्य\nआपली दीर्घिका हि लॅनिआकिआ या दीर्घिकांच्या महासमूहाचा भाग आहे. या दीर्घिका समूहामध्ये आपल्या आकाशगंगेसारख्या लाखो दीर्घिका आहेत. परंतु आपल्या दीर्घिकासमूहाबद्दल...\nकुठल्याही पदार्थातून आरपार जाऊ शकणारे सूक्ष्म कण – न्यूट्रिनो \nन्यूट्रिनो हे खूप सूक्ष्म कण असून त्यांचे वस्तुमान इतके कमी असते कि सुरुवातीला त्यांचे वस्तुमान शून्य असल्याचे मानले गेले होते....\nतुम्हाला तुमच्या स्वप्नांचा ताबा मिळवून देण्यासाठी MIT करत आहे विविध प्रयोग \nएम आय टीच्या ड्रीम लॅबचे संशोधक एक असं यंत्र बनवत आहेत जे आपल्या स्वप्नांबरोबर संवाद साधू शकेल आणि या स्वप्नांमध्ये...\nकोविड १९ च्या रोग्यांवरती दुरूनच देखरेख ठेवण्यासाठी MIT ने बनवलंय नवं यंत्र\nकोविड १९ चे रोगी तपासणे हे डॉक्टरांसाठी एक खूप धोकादायक काम आहे, हे काही वेगळं सांगायला नको. आणि हेच ओळखून...\nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता \nमानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81\nकोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश \nगेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-suresh-wandile-marathi-article-4332", "date_download": "2021-07-25T01:58:35Z", "digest": "sha1:7MX5CLHCPOFPYBDE7643ZTXN6DLERQJT", "length": 37976, "nlines": 138, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Suresh Wandile Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 28 जुलै 2020\nकोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विज्ञान विषयातील संशोधन कार्याला मोठे महत्त्व मिळेल असा कयास शिक्षण तज्ज्ञांनी बांधला आहे. संशोधनात्मक कार्याकडे ठरवून वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आपल्याकडे समाधानकारक नाही. कारण या क्षेत्रात लगेच उत्तम करिअर घडत नाही, अशी सर्वसाधारण धारणा आहे. ही धारणा कोरोनाच्या निमिताने तरी दूर करायला काहीच हरकत नाही.\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स\nविज्ञानशाखेतील संशोधनात्मक अभ्यासक्रम हे दर्जेदार व नामवंत संस्थांमधून केल्यास करिअरच्या संधी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केल्या केल्यासुद्धा मिळू शकतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही अशीच एक संस्था. या संस्थेत गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भावावर मात करण्याच्या अनुषंगाने बंगळूरस्थित काही स्टार्टअपच्या सहकार्याने लस/औषध/परीक्षण/सॅनिटायझेशन/पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स या संदर्भातील नव्या बाबींच्या संशोधनास गती देण्यात आली. या संस्थेतील, सोसायटी फॉर इनोव्हेशन अॅंड डेव्हपलमेंटमार्फत संशोधनात्मक स्टार्टअपला प्रोत्साहित केले जाते. यामध्ये सं��्थेच्या विद्यार्थ्यांना सहभागाची संधी दिली जाते.\nजागतिक स्तरावरील शिक्षणसंस्थांच्या क्रमवारीत पहिल्या २०० क्रमांकांत येणारी आणि शतकभराचा इतिहास असणाऱ्या या संस्थेत बारावीनंतरचा चार वर्षे कालावधीचा पदवीस्तरीय अभ्यासक्रम हा संशोधन क्षेत्राकडे वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी झेप घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळेच या अभ्यासक्रमाचे नाव या संस्थेने बॅचलर ऑफ सायन्स (रिसर्च) असे ठेवले आहे.\nगुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक केवळ चांगल्या शासकीय/खासगी शिक्षण संस्थेतील वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांचा विचार करतात, पण फार अल्प प्रमाणात महाराष्ट्रीय पालक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आपल्या मुलाला किंवा मुलीला पाठवण्याचा विचार करतात. आपल्या करिअरच्या रोडमॅपमध्ये ही संस्था तशी दुर्लक्षितच राहिली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत अतिशय अल्प प्रमाणात महाराष्ट्रीय मुले या संस्थेत आनंदाने गेलेली दिसतात.\nप्रवेश प्रक्रिया ः बारावी विज्ञानशाखेत किमान ६० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या संस्थेकडे जाण्याचा विचार करू शकतात. (गेल्या वर्षी म्हणजेच २०१९ मध्ये उत्तीर्ण झालेले आणि यंदा बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.) अर्थातच ही पहिल्या टप्प्याची पात्रता झाली. कारण विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी आयआयटीमार्फत घेण्यात येणाऱ्या जेईई-मेन/ॲडव्हान्स्ड परीक्षेतील गुणांचा आधार घेतला जातो. ज्या विद्यार्थ्यांना या वाटेने जायचे नसेल ते किशोर विज्ञान प्रोत्साहन योजनेचा मार्ग अवलंबू शकतात. या योजनेत फेलोशिपसाठी निवड झालेले विद्यार्थी निवडीसाठी पात्र ठरू शकतात.\nवेगवेगळ्या एंट्रन्स परीक्षा दिलेले जे विद्यार्थी या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करतात, त्यांची गुणवत्ता यादी संबंधित परीक्षेतील गुणांवर केली जाते. एखाद्या विद्यार्थ्याने सर्व परीक्षा दिल्या असतील, तर त्याचा समावेश सर्व परीक्षांच्या यादीत केला जातो. त्याचा गुणानुक्रम आणि उपलब्ध जागा यानुसार प्रवेश निश्चित केला जातो. राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांची यादी स्वतंत्ररीत्या अशाच पद्धतीने केले जाते.\nजेईई-मेन/ॲडव्हान्स्ड परीक्षेत खुल्या गटातील विद्यार्थ्यांनी किमान ६० टक्के, ओबीसी-एनसीएल (नॉन क्रिमीलेअर) संवर्गातील विद्यार्थ्याने किमान ५४ टक्के आणि अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग संवर्गातील विद्यार्थ्याने किमान ३० टक्के गुण मिळायला हवेत. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या नीट (नॅशनल एलिजिब्लिटी कम एंट्रन्स टेस्ट) परीक्षेत जेईई मेन/ॲडव्हान्स्ड परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीप्रमाणे गुण मिळवायला संबंधित विद्यार्थी या संस्थेच्या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरू शकतो. जेईई- मेन/ॲडव्हान्स्ड आणि नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या नजरेसमोर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील प्रवेश ठेवायला हवा.\nअत्यल्प शुल्क ः या संस्थेतील अभ्यासक्रमाचे प्रवेश शुल्क वार्षिक १० हजार रुपये आहे. आणखी वार्षिक पाच हजार रुपये खर्च, असे १५ हजार गुणिले चार वर्षे म्हणजे ६० हजार रुपयांमध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट विज्ञान संस्थेमधून पदवी मिळू शकते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एंट्रन्स परीक्षेमधील त्यांच्या गुणानुक्रमांकानुसार शिष्यवृत्तीही दिली जाते. येथील उत्तम ग्रंथ संग्रहालय आणि प्रयोगशाळा हेवा वाटाव्या अशा आहेत. संस्थेने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, आरोग्य सुविधा, मनोरंजनाची साधने, अत्याधुनिक संगणकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nप्लेसमेंट प्रक्रिया ः या संस्थेतील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थांना देशातील अनेक नामवंत व मोठ्या कंपन्या चांगल्या संधी देतात. संस्थेच्या प्लेसमेंट प्रक्रियेत या संस्था सामील होतात. याशिवाय प्लेसमेंट प्रक्रियेमध्ये सामील न होणाऱ्या ज्या कंपन्यांच्या विविध पदांसाठी जाहिराती येतात, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी मदत केली जाते. त्यासाठी शिफारस पत्र दिले जाते.\nवैशिष्ट्यपूर्ण अभ्यासक्रम ः पदवीस्तरीय अभ्यासक्रमाची संरचना वेगळ्या पद्धतीने करण्यात आली आहे. पहिली दीड वर्षे सर्व विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, मटेरिअल्स अॅंड अर्थ अॅंड एन्व्हायर्न्मेंटल सायन्स या विषयांचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आंतरशाखीय विषयांचा पाया मजबूत होतो. या दीड वर्षाच्या कालावधीत विद्यार्थ्यांना विविध प्रयोग करण्याची संधी दिली जाते. दीड वर्षानंतर विद्यार्थी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, मटेरिअल्स अॅंड अर्थ अॅंड एन्व्हायर्न्मेंटल सायन्स या विषयांमधून आपल्या आवडीचा आणि गती असलेला विषय स्पेशलायझेशनसाठी निवडू शकतो. हे विषय निवडल्यानंतरही संबंधित विद्यार्थी त्याच्या आवडीच्या इतरही विषयातील ३० टक्के अभ्यासक्रम करू शकतो. त्यामुळे त्याचे आंतरशाखीय ज्ञान आणखी बळकट होण्यास साहाय्य होते. या अभ्यासक्रमातील संपूर्ण एक वर्ष हे संशोधनात्मक प्रकल्पासाठी राखीव ठेवले जाते. अशा प्रकारचा हा एकमेव अभ्यासक्रम आहे.\nचार वर्षांचा हा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर विद्यार्थ्याची इच्छा असल्यास आणखी एक वर्ष अभ्यासक्रम करण्याची त्यास संधी मिळू शकते. त्यानंतर त्याला 'मास्टर ऑफ सायन्स' ही पदवी प्रदान केली जाते. या अभ्यासक्रमाला दरवर्षी १२० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.\nसंपर्क ः द असिस्टंट रजिस्ट्रार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळूर - ५६००१२, दूरध्वनी ः ०८०-२२९३३४४०, फॅक्स ः २३६००८५३, संकेतस्थळ ः iisc.ac.in, ईमेल ः ar@academic.admin.iisc.ernet.in\nइंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅँड रिसर्च\nविज्ञान विषयातील संशोधनाकडे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी संशोधन शाखेकडे वळावे यासाठी भारत सरकारतर्फे विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च (IISER) या स्पेशलाइज्ड संस्थेची स्थापना करण्यात आली.\nजागतिक दर्जाच्या संशोधनाच्या सोयी-सुविधा-तंत्रज्ञान आणि प्रयोगशाळा उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेचा विकास सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून केला जात आहे. या संस्थेचे कॅम्पस पुणे, भोपाळ, तिरुअनंतपूरम, मोहाली, तिरुपती, कोलकता, बेरहमपूर या ठिकाणी आहेत. या सर्व कॅम्पसमध्ये १,६६२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यातील २५ टक्के जागा जेईई- ॲडव्हान्स्ड या परीक्षेतील गुण आणि किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेमधील गुण यावर भरल्या जातात. उर्वरित ७५ टक्के जागा IISER ॲडमिशन टेस्टमधील गुणांवर भरल्या जातात. जेईई- ॲडव्हान्स्ड या परीक्षेतील गुण आणि किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेमधील गुण या माध्यमातून भरण्यात येणाऱ्या प्रक्रियेतील जागा रिक्त राहिल्यास त्या जागा IISER ॲडमिशन टेस्टमध्ये गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांमधून भरल्या जातात. या संस्थेचा अभ्यासक्���म बी.एस.-एम.एस. (बॅचलर ऑफ सायन्स - मास्टर ऑफ सायन्स) या नावाने ओळखला जातो. त्याचा कालावधी पाच वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमास बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.\nप्रवेश प्रक्रिया ः प्रवेशासाठी तीन पद्धतींचा अवलंब केला जातो १) किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या शिष्यवृत्तीसाठी निवड झालेले विद्यार्थी थेट अर्ज करू शकतात. २) आयआयटी जेईई- ॲडव्हान्स्ड परीक्षा - खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यास बारावीमध्ये ७५ टक्के आणि राखीव संवर्गातील विद्यार्थ्यांना ६५ टक्के गुण मिळायला हवे. तो जेईई- ॲडव्हान्स्ड परीक्षेतही विशिष्ट गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. विद्यार्थांना पहिल्या दहा हजारांत स्थान मिळायला हवे. ३) संस्थेमार्फत घेण्यात येणारी एंट्रन्स परीक्षा - आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट. यंदा ही परीक्षा १२ ऑगस्ट रोजी घेतली जाईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता तारखेत बदलसुद्धा होऊ शकतो.\nया तीनही पद्धतीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात. मात्र, त्यासाठी त्यांना स्वतंत्ररीत्या अर्ज करावा लागेल. प्रत्येकासाठी स्वतंत्र शुल्क भरावे लागेल. अर्ज ऑनलाइन भरावा लागतो.\nपात्रता ः १) महाराष्ट्र बोर्डातील बारावीची परीक्षा दिलेल्या खुल्या संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी २०२० साठी गुणांचा किमान कट ऑफ जाहीर करण्यात आला आहे. हे गुण ५०० पैकी आहेत. खुला संवर्ग - ३४५, ओबीसी - एनसीएल संवर्ग - ३४६, अनुसूचित जाती संवर्ग - ३२८, अनुसूचित संवर्ग - ३१९, दिव्यांग संवर्ग - ३१९. हे किमान मिळालेले विद्यार्थीच संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या आयसर ॲप्टिट्यूड टेस्टसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतात. सर्व कॅम्पससाठी एकच अर्ज भरावा लागतो. विद्यार्थांना एंट्रन्स परीक्षेत मिळालेले गुण आणि त्याने दर्शविलेला पसंतीक्रम लक्षात घेऊन वेगवेगळ्या कॅम्पससाठी प्रवेश निश्चित केला जातो.\nअर्थसाहाय्य ः या अभ्यासक्रमासाठी निवडलेल्या सर्व उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाते. हा संपूर्णपणे निवासी स्वरूपाचा अभ्यासक्रम आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सोईंनी युक्त वसतिगृह उपलब्ध करून दिले जाते. या अभ्यासक्रमात पहिल्या दोन वर्षांत मूलभूत विज्ञानशाखेतील सर्व विषय शिकवले जातात. त्यानंतर विद्यार्थी त्यांच्या स्पेशलायझेशनचा विषय निवड येतो.\nसंपर्क ः इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च, डॉ. होमी भाभा रोड, पाषाण, पुणे - ४११००८, दूरध्वनी ः ०२०-२५९०८०००, फॅक्स ः २५९०२०२५, संकेतस्थळ ः http://www.iiseradmission.in/\nनॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट\nनॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्टद्वारे भुवनेश्वनरस्थित नॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च आणि मुंबईस्थित डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेतील पाच वर्षे कालावधीच्या 'मास्टर ऑफ सायन्स' या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळू शकतो. हा अभ्यासक्रम संशोधनाला चालना देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही संस्थांमधील प्रवेशासाठी देशभरातील ९१ केंद्रांवर नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट घेतली जाते. या केंद्रांमध्ये महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबई या केंद्रांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना सोईचे ठरू शकतील अशा भोपाळ, हैदराबाद, अहमदाबाद, इंदोर, रायपूर, अशासारख्या केंद्रांचाही समावेश आहे. यंदा ही परीक्षा १० ऑगस्ट २०२० रोजी घेतली जाणार आहे. (कोरोना परिस्थिती बघून यात बदल होऊ शकतो.) या दोन्ही संस्था शासनाच्या अखत्यारितील असल्याने अत्यल्प फीमध्ये हे अभ्यासक्रम पूर्ण करता येतात.\nपात्रता ः या परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी विज्ञानशाखेच्या परीक्षेत किमान ६० टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्ट्या अपंग संवर्गातील विद्यार्थ्यांना ५५ टक्के गुण मिळणे आवश्यक आहे. या परीक्षेद्वारे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च, भुवनेश्वनर येथे २०० विद्यार्थ्यांना आणि मुंबईस्थित डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस या संस्थेत ५७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. शासनाच्या नियमानुसार विविध संवर्गांसाठी राखीव जागा ठेवल्या जातात.\nडिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस\nया संस्थेची स्थापना मुंबई विद्यापीठ आणि भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीच्या सहकार्याने करण्यात आली. या संस्थेत स्टेट ऑफ आर्ट्स म्हणजेच अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज अशी जागतिक दर्जाची प्रयोगशाळा आहे. ही पदवी मुंबई व���द्यापीठामार्फत दिली जाते. ही पदव्युत्तर पदवी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र यांपैकी कोणत्याही एका विषयातील राहील. पाचही वर्षी विद्यार्थ्यांना नामांकित राष्ट्रीय प्रयोगशाळा आणि विद्यापीठांमध्ये उन्हाळी किंवा हिवाळी संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा पाच हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. हा अभ्यासक्रम संपूर्णपणे निवासी स्वरूपाचा असून विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहणे बंधनकारक आहे.\nसंपर्क ः डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, नालंदा, नॅनो सायन्स बिल्डिंगच्या विरुद्ध दिशेला, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, कालिना कॅम्पस, मुंबई - ४०००९८, दूरध्वनी ः ०२२-२६५३२१३२, फॅक्स ः २६५३२१३४, संकेतस्थळ ः www.cbs.ac.in, ईमेल ः info@cbs.ac.in\nनॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅँड रिसर्च, भुवनेश्वनर\nया संस्थेची स्थापना डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जीने २००७ मध्ये केली. संस्थेत सुरू करण्यात आलेला मास्टर ऑफ सायन्स (इंटिग्रेटेड) अभ्यासक्रम हा वैज्ञानिक संशोधनाला प्रोत्साहन देणारा आणि उच्च दर्जाचे विज्ञान प्राध्यापकांची निर्मिती व्हावी या अनुषंगाने तयार करण्यात आलेला देशातील पहिला अभ्यासक्रम होय.\nसंपर्क ः नॅशनल इन्स्टिस्ट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅंड रिसर्च भुवनेश्वनर, पोस्ट ऑफिस जतनी, खुर्दा (ओरिसा) - ७५२०५०, दूरध्वनी ः ०६७४-२४९४००२, फॅक्स ः २४९४००४, संकेतस्थळः niser.ac.in, ईमेल ः director@niser.ac.in, एनईएसटी परीक्षेविषयी संकेतस्थळ ः www.nestexam.in\nॲकॅडमी ऑफ सायंटिफिक अँड इनोव्हेटिव्ह रिसर्च\nया संस्थेला भारत सरकारने इन्स्टिट्यूशन ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा दिला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेत संशोधनाकडे वळू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संशोधन सुविधा, यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी व नामवंत संशोधकांकडून अध्ययनाची संधी मिळावी, या हेतूने या संस्थेची स्थापना काउन्सिल ऑफ सायंटिफिक अॅंड इंडस्ट्रियल रिसर्च (सीएसआयआर) या संस्थेने केली आहे.\nया संस्थेत बायोलॉजिकल सायन्स, केमिकल सायन्स, फिजिकल सायन्स, इंजिनिअरिंग सायन्स, मॅथेमॅटिकल अॅंड इन्फर्मेशन सायन्सेस या विज्ञान आणि अभियांत्रिकी विषयातील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम आणि पीएचडी अभ्यासक्रम करता येतात. या संस्थेमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या अति उत्कृष्ट प्रयोगशाळांमध्ये प्रयोगांचे प्रात्यक्षिके करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते.\nसंपर्क ः सीएसआयआर - एचआरडीसी कॅम्पस, सेक्टर - १९, गाझियाबाद - २०१००२, संकेतस्थळ ः www.acsir.res.in\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6,_%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2021-07-25T02:50:27Z", "digest": "sha1:D6OTLOYEHRZM4TXE5UFCSAMABVWEVI77", "length": 5621, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चौथा मेहमेद, ओस्मानी सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "चौथा मेहमेद, ओस्मानी सम्राट\nमहमद चौथा (ऑट्टोमन तुर्की भाषा:رابع महमद-इ रबी) (जानेवारी २, इ.स. १६४२ - जानेवारी ६, इ.स. १६९३) हा इ.स. १६४८ ते इ.स. १६८७ दरम्यान ऑट्टोमन साम्राज्याचा सम्राट होता.\nवयाच्या सातव्या वर्षी सत्तेवर आलेल्या महमदने आपल्या राज्यकालात सम्राटपदाची बरीचशी सत्ता पंतप्रधानपदाच्या हवाली केली.\nहा अव्हकल (शिकारी) या उपनावानेही ओळखला जायचा.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १६४२ मधील जन्म\nइ.स. १६९३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जानेवारी २०१४ रोजी ०६:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%AF_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2021-07-25T04:23:18Z", "digest": "sha1:NYQKMSFL4FVERYG4NLQTMMDER4C6FSLG", "length": 4295, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलय द्वीपकल्पला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमलय द्वीपकल्पला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मलय द्वीपकल्प या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nथायलंड (← दुवे | संपादन)\nमलाक्का (← दुवे | संपादन)\nमौर्य साम्राज्य (← दुवे | संपादन)\nमलाया (नि:संदिग्धीकरण) (← दुवे | संपादन)\nमलाय द्वीपकल्प (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nमलेशियाची राज्ये व संघशासित प्रदेश (← दुवे | संपादन)\nद्वीपकल्पीय मलेशिया (← दुवे | संपादन)\nश्रीविजय साम्राज्य (← दुवे | संपादन)\nसिंगापूर (← दुवे | संपादन)\nसंयोगभूमी (← दुवे | संपादन)\nचक्रफूल (← दुवे | संपादन)\nसंपर्क भाषा (← दुवे | संपादन)\nक्रा संयोगभूमि (← दुवे | संपादन)\nफुकेट शहर (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/blog/dr-rahul-ranalkar-writes-about-in-the-modi-government-cabinet-expansion-and-bharti-pawar", "date_download": "2021-07-25T02:13:39Z", "digest": "sha1:VHD5ODAKC7U5WR5G44753PCM77KYDMPR", "length": 10813, "nlines": 120, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…", "raw_content": "\nमोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…\nमोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. भारती पवार यांनी स्थान पटकावून आपण डॉ. हीना गावित यांच्यापेक्षा सरस असल्याचं दाखवून दिलं. वास्तविक, ही स्पर्धा लावण्याचं तसं काही कारण नाही. पण, लोकांच्या दृष्टीने आणि राजकारणाचा विचार करता ही तुलना होणारच. दोन्ही आदिवासी बहुल क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार आहेत. दोन्हींमध्ये बरंच साम्य आहे. या दोन्ही तरुण खासदार आहेत. शिवाय दोन्ही डॉक्टर आहेत. डॉ. भारती आणि डॉ. हीना यांना मोठ�� राजकीय वारसा आहे. (स्व.) ए. टी. पवार हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते. ए. टी. पवार यांच्या कार्याची चर्चा आजही कळवण, सुरगाणा परिसरात होत असते, एवढं काम त्यांनी करून ठेवलंय. एटींचे पुत्र नितीन पवार विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार म्हणून वारसा चालवत आहेत. मूळच्या राष्ट्रवादीच्या या कुटुंबातील सून असलेल्या डॉ. भारती यांनी भाजपत प्रवेश करून खासदारकी मिळविली. आता त्या केंद्रात मंत्री झाल्या. डॉ. हीना गावित यांनाही वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला. मूळचे राष्ट्रवादीचे असलेले डॉ. विजय गावित सध्या भाजपवासी आहेत. डॉ. हीना यादेखील भाजपच्या तिकिटावर खासदार बनल्या. त्यांनादेखील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची आस होती.\nनंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आणि इंदिरा गांधी यांचाही आवडता जिल्हा. काँग्रेसच्या देशव्यापी प्रचाराची सुरवात नंदुरबारपासून व्हायची. त्यामुळे काँग्रेसचं नंदुरबारवर विशेष प्रेम. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र हे चित्र बदलू पाहत आहेत. काँग्रेससाठी नंदुरबार महत्त्वाचं असेल, तर भाजपसाठी आता दिंडोरी, नाशिक महत्त्वाचं असल्याचं गेल्या काही निर्णयांतून प्रकर्षानं दिसून आलं. नाशिक जिल्हा झपाट्याने देशाच्या नकाशावर पुढे येत आहे. सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे हे त्याचंच उदाहरण मानावं लागेल. जेव्हा हा ग्रीन फिल्ड-वे तयार होईल, तेव्हा नाशिकसाठी मुंबई, पुणे, धुळे यांच्यापेक्षाही सुरत अधिक जवळ येईल. हा महामार्ग बहुतांश दिंडोरीतून जाणार आहे. समृद्धी महामार्ग नाशिकमधून जात आहे. नाशिक शहरात पहिली टायरबेस मेट्रो येऊ घातली आहे. नाशिक-पुणे रेल्वेने जोडले जाईल. नाशिकची उर्वरित देशाशी एअर कनेक्टिव्हिटी अधिक बळकट होतेय. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड भाजपच्या पुढील मनसुब्यांची साक्ष देणारे आहे.\nआदिवासी समाजासाठी मंत्रिपद देताना ते जर नाशिकशी जोडलेलं असेल तर भाजपसाठी ही दुहेरी फायद्याची गोष्ट म्हणावी लागेल. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्यांना मानाचं पान देऊन राष्ट्रवादीत आजवर दुर्लक्षित राहिलेल्या नेत्यांसाठी देखील हा एक संदेश मानला जात आहे. नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीत होत आहेत. भारती पवार यांना जिल्हा परिषदेचीही पार्श्वभू��ी आहे. तर नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. काहीही करून सत्ता टिकविण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. भारती पवार यांच्या रूपाने दिंडोरी, नाशिकला मंत्रिपद लाभलंय. त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून नाशिकसाठी ठोस विकासकामांचं नियोजन आगामी काळात नक्कीच होऊ शकेल. किंबहुना भाजपच्या माध्यमातून ते करण्यावर अधिक भर असेल. या निवडीमागील आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे गावित कुटुंबाला देवेंद्र फडणवीस आणि उत्तर महाराष्ट्रातील नेते गिरीश महाजन यांचं मन जिंकणं शक्य झालं नाही, जे डॉ. पवार यांनी साधलं. अर्थात, यापुढच्या काळात डॉ. भारती पवार या देशाच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील आणि एकूणच देशातील आदिवासी समाजाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील, यात शंकाच नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.brambedkar.in/2021/07/08/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B6/", "date_download": "2021-07-25T02:16:58Z", "digest": "sha1:LA4RQFM2BS7KOF3VVSPNDXU4YU2LBAKJ", "length": 28010, "nlines": 237, "source_domain": "marathi.brambedkar.in", "title": "लोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट! - BRAmbedkar.in मराठी", "raw_content": "\n#बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक #गेण्बा_महार\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य\nबाबासाहेब आंबेडकर इतिहास PDF\nबाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nबाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान..\nबुध्द आणि कार्ल मार्क्स\nबौद्ध धर्मातील मुलांची नावे\nबौद्ध मुला मुलींची नावे\nभगवान बुध्द आणि त्यांचा धम्म\nमंगल परिणय पत्रिका मायना\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nशुद्र पुर्वी कोण होते\nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\n● आज देशभरातील कट्टरवाद्यांकडून हिंदुराष्ट्राचा राग आवळला जातोय.\n“हिंदुराष्ट्र हे फक्त आमचं स्वप्न नाही तर आमचं ध्येय आहे”, असं छातीठोकपणे सांगितलं जातंय…\n◆ *’पण हिंदुराष्ट्र पाहिजे म्हणजे नेमकं काय पाहिजे \n◆ *’हिंदुराष्ट्र म्हणजे आज अस्तित्वात असलेल्या राष्ट्रात नेमके काय बदल केले पाहिजेत \nयाबद्दल मात्र स्पष्टपणे कुणीच बोलतांना दिसत नाही.\n*कारण ही मागणी करणाऱ्या ९०% लोकांनासुद्धा हिंदुराष्ट्राची संकल्पना नेमकी काय आहे हे माहित नाही.*\nआणि ती जर त्यांना नेमकी कळली तर या मागणीला सर्वात जास्त तेच लोक विरोध करतील हे निश्चित.\n● आज हिंदुराष्ट्र म्हंटले की आपण विचार करतो हिंदूंचे राष्ट्र. म्हणजे जिथे हिंदूंच्या हाती सत्ता आहे असे राष्ट्र.\n*मग स्वातंत्र्यापासून सत्ता कुणाकडे आहे आज देशाची सत्ता कुणाच्या हाती आहे आज देशाची सत्ता कुणाच्या हाती आहे \n★ देशाचे राष्ट्रपती हिंदू,\n● *देशाच्या मंत्रिमंडळातील २८ पैकी २६ राज्यपाल हिंदू, देशाच्या संसदेत ९६% खासदार हिंदू आहेत.*\n● *सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश हिंदू, इतर सर्व न्यायालयांमध्ये ९०% च्यावर न्यायाधीश हिंदू, सर्व राज्यांमध्ये ९६.५ % आमदार हिंदू, देशात २८ राज्य व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत.*\n● *केंद्रशासित प्रदेशात केंद्राचे म्हणजे राष्ट्रपती पंतप्रधानांचीच म्हणजेच हिंदूंचीच सत्ता आहे.*\n● *बाकी २८ राज्यांपैकी नागालँड (नेफ्यु रियो), मेघालय (कोनराड संगमा), मिझोरम (झोरामथांगा) हे ३ ख्रिश्चन आणि पंजाब चे कॅप्टन अमरिंदर सिंग असे एकूण ४ सोडले तर २४ राज्यांचे मुख्यमंत्री हिंदूच आहेत.*\n● *देशाच्या संसदेच्या ५४० खासदारांपैकी २७ मुस्लिम आहेत म्हणजे एकूण संख्येच्या फक्त ५%. मग आणखी कोणतं हिंदुराष्ट्र पाहिजे आहे यांना \n● हिंदू धर्माच्या जास्त खोल इतिहासात आपण जाणार नाही.\nपण ज्यांना आपण हिंदू धर्माचे धर्मग्रंथ म्हणतो त्या पुराणे, उपनिषदे, वेद , रामायण, महाभार���, गीता यात कुठेच हिंदू शब्द येत नाही. जर हे सर्व ग्रंथ हिंदू धर्माचे धर्मग्रंथ आहेत तर त्यात हिंदू हा शब्द सुद्धा नसावा \n● ५००० वर्षांपूर्वीचा प्राचीन धर्म म्हंटला जातो. पण त्यात गेल्या ९०० ते १००० वर्षांपूर्वी हिंदू शब्द निर्माण होतो याला काय कारण असावे \nहा विचार कुणीच करत नाही.\n● ज्यांना हिंदुराष्ट्र पाहिजे ते लोक स्पष्टपणे आपले म्हणणे का मांडत नाहीत \n● *त्याचे कारण म्हणजे यांना हिंदूराष्ट्र आणायचं आहे म्हणजे त्यांना चातुर्वर्ण्य व मनुस्मृती त्यांना पुन्हा आणायची आहे.*\n● *उच्चवर्णीयांकरिता वेगळा आणि बहुजनानांकरिता वेगळा कायदा अस्तित्वात आणायचा आहे. राज्यघटना बदलायची आहे. स्वतःचं वर्चस्व निर्माण करायचं आहे. बहुजनांना गुलाम करायचं आहे.*\nआणि हे सर्व जर बहुजनांना कळलं तर ते हिंदुराष्ट्राला अज्जीबात पाठिंबा देणार नाहीत.\nत्यामुळे ते हिंदुराष्ट्राची लेखी घटना लिहीत नाहीत, ते मुख्य अजेंडा लपवतात कारण त्यांना फसवायचं आहे.\n● घटनेबद्दल माजी सरसंघचालक कुप्प सी.सुदर्शन म्हणतात की *”भारतीय राज्यघटना कितीही चांगली असली तरी हे लक्षात घेतलं पाहिजे की ती एका अस्पृश्याने लिहिलेली आहे. भारतीय संस्कृतीच कुठलंही प्रतिबिंब या घटनेत उतरलेल नाही. पूर्णपणे परकीय प्रभाव असलेली ही घटना म्हणजे गोधडी आहे.”*\n● ‘संकेश्वर पिठाचे श्रीमंत जगतगुरु शंकराचार्य जेरेशास्त्री यांनी रुक्मिणी पटांगणावर भरलेल्या सनातन सभेत उद्गार काढले कि, *”डॉ. आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल किंवा नवी भीमस्मृती (राज्यघटना) रचली आहे आणि त्यातील सर्व गोष्टींना धर्मशात्राचा आधार आहे असे ते सांगत आहेत. पण दूध अगर गंगोदक कितीही पवित्र असले तरी ते नालीतून अगर गटारातून आले तर पवित्र मानता येत नाही, त्याचप्रमाणे धर्मशास्त्र कितीही प्रमाण असले तरी ते डॉ. आंबेडकरांसारख्या महाराकडून आले असल्यामुळे प्रमाण मानता येत नाही.”*\nइतका द्वेष आपल्या सर्वसमावेशक आणि समानतावादी राज्यघटनेबद्दल यांच्या मनात असताना वरकरणी फक्त आणि फक्त देशभक्ती, भारतमाता याशिवाय आपल्याला काहीच दिसत नाही.\n*या सर्व छुप्या अजेंड्यांना देशभक्ती, वंदेमातरम व भारतमातेच्या वेष्टनात लपवून त्यांच्या विचारांना प्रचारीत व प्रसारित करण्यासाठी त्यांची जीवतोड मेहनत सुरु आहे.*\n● कारण सध्या लोकशाही असूनही स��मान्य जनता सरकारद्वारे सर्वसामान्यांच्या हक्कांचे हनन होत असतांना प्रतिकार करण्यास असमर्थ आहे.\n● *मग एकदा का यांना अपेक्षित हिंदुराष्ट्र अस्तित्वात आलं की जनतेच्या हातून सर्व गेलंच म्हणून समजा.*\n● वि.दा. सावरकर यांचे ‘हिंदुत्व’ व गोळवलकर गुरुजींचे ‘आम्ही’ व ‘विचारधन’ ही पुस्तके म्हणजे कट्टरवाद्यांच्या हिंदुराष्ट्राचा वैचारिक आधार आहेत. गोळवलकरांनी ‘आम्ही’ या पुस्तकात स्पष्टपणे मांडलंय की *’गैरहिंदूंनी हिंदू वंश व संस्कृतीचे गोडवे गायलेच पाहिजेत, अन्यथा नागरी हक्काविना दुय्यम भूमिका स्वीकारून त्यांना देशात राहावे लागेल.’*\nम्हणजे जर इतर धर्मियांनी हिंदूंचे गोडवे गायले नाहीत तर त्यांना नागरी हक्क मिळणार नाहीत, *म्हणजे समानतेचा, मतदानाचा, अन्यायाविरूद्ध दाद मागण्याचा हे कोणतेच अधिकार मिळणार नाहीत.*\nसध्या सामान्य माणसाला मतदानाचा हक्क असूनसुद्धा त्याच्या हक्क -अधिकारांना कवडी किंमत नाही, मग हा अधिकारसुद्धा काढून घेतला तर त्याची काय अवस्था होईल ही कल्पना पण करवत नाही.\n● *हे हिंदुराष्ट्राची मागणी करणारे कट्टरवादी लोक आपल्या विचारांचा प्रचार प्रसार इतक्या सहजपणे, मोकळेपणाने करू शकत आहेत ते भारतातील लोकशाहीमुळेच हे ते लोक सोयीस्करपणे विसरतात.*\n*घटनेत दिलेल्या व्यक्ती आणि विचारस्वातंत्र्याचा वापर करूनच आपले विषारी विचार समाजात पेरत आहेत. म्हणजेच लोकशाहीचा पुरेपूर वापर करून लोकशाहीच संपविण्याचा कट ते रचत आहेत.*\nहे लोक सर्वसामान्यांना भूलथापा देऊन, धर्माची आन देऊन सोबत घेत आहेत. यात सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन त्यांना त्यांच्याच भविष्याला अंधःकारात ढकलण्यासाठी वापरून घेण्याचा हा प्रकार आहे.\n● हिंदुराष्ट्र निर्मितीची जनतेची मानसिकता तयार करण्यासाठी कट्टरवाद्यांचे सर्वात मोठे शस्त्र आहे.\n*’हिंदू धर्मावर संकट आहे,*\nअशी आवई उठवणे. या शस्त्राने चांगले चांगले विचारवंत सुद्धा प्रभावित होतात मग तरुणांची माथी भडकणे साहजिक आहे.\n● *परंतु आपल्यावर ६०० वर्ष मोघलांचं राज्य होतं, ३५० वर्ष इंग्रजांचं राज्य होतं तरीसुद्धा धर्म संकटात नव्हता मग आज देशात हिंदूंचेच राज्य असतांना हिंदू धर्म संकटात कसा \nअसा प्रश्न तरुणांना का पडत नसावा \nधर्म संकटात असण्याची भीती दाखवत असतांना जणू काही देशात ५०% मुस्लिम आहेत आणि लवक���च ते १००% वर पोहोचणार आहेत असे चित्र उभे केले जाते; परंतु आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की १९६१ ला झालेल्या जनगणनेत आपल्या देशातील मुस्लिम लोकसंख्या १०.७% होती आणि त्यानंतर आजपर्यंत म्हणजे ६० वर्षात ही मुस्लिम लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या १४.२% झाली आहे आहे. त्यामुळे धर्म संकटात वगैरे ह्या हेतुपुरस्सर पसरविल्या गेलेल्या अफवा आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.\n● *संयुक्त राष्ट्रसंघाचे आज २०० च्या वर राष्ट्रे सदस्य आहेत. त्यापैकी ९५% राष्ट्रे प्रादेशिक राष्ट्रवादाच्या भूमिकेवर उभी आहेत म्हणूनच आज अमेरिका, जपान, इंग्लंड, जर्मनी, फ्रांस ई. राष्ट्रांमध्ये गेलेल्या भारतीयांना तिथे पूर्ण नागरिकत्व मिळाले आहे.*\n● धार्मिक राष्ट्रांची, हुकूमशाही राष्ट्रांची अवस्था पाकिस्तान, इराण, इराक यांना बघून आपल्या लक्षात येते. कट्टर धार्मिक राष्ट्र झाल्यानंतर देशाची प्रतिमा आंतराराष्ट्रीय पातळीवर कशी असेल \n*आताच्या राज्यकारभारात आणि हिंदुराष्ट्र झाल्यानंतरच्या देशाच्या राज्यकारभारात नेमका काय फरक पडणार आहे \nहे हिंदुराष्ट्रवाद्यांनी स्पष्टपणे जनतेला सांगितलं पाहिजे.\n● *हिंदुराष्ट्राची नेमकी व्याख्या सांगून, त्यात नेमके काय काय मुद्दे असतील ते स्पष्टपणे भारतीय जनतेसमोर मांडावेत. त्यानंतर जनतेला कोणते राष्ट्र पाहिजे ते भारतीय जनतेला ठरवू द्यावे.\n● एक महत्वाची गोष्ट म्हणजे हिंदुराष्ट्र घोषित झाल्यानंतर पंजाब, नागालँड, मिझोराम, केरळ, काश्मीर हे लोक आपापल्या धर्मानुसार वेगळं राज्य मागणार नाहीत हे कशावरून \n● *अनेक फाळण्यांकरिता देशाला प्रवृत्त करून अखंड भारताचे तुकडे करण्याचा हा प्रयत्न आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे.*\n● कोणतीही मागणी करण्यापूर्वी किंवा एखाद्या मागणीला समर्थन देण्यापूर्वी त्या मागणीचे नेमके स्वरूप, उद्देश, त्यामागील उघड आणि छुपे अजेंडे काय आहेत हे पूर्णपणे समजून घेतले पाहिजे. त्या मागणीमुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय फरक पडेल त्याचा फायदा होईल की तोटा होईल, आज देशात प्राधान्य कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे त्याचा फायदा होईल की तोटा होईल, आज देशात प्राधान्य कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे काय आवश्यक आहे हे सर्व समजून घेणे गरजेचे आहे.\n● देशातील महागाई, बेरोजगारी, आर्थिक मंदी, गरीब-श्रीमंतातील दरी वाढत चालली आहे.\nहे सर्व संकट हिंदुराष्ट्र झाल्याने संपणार आहेत काय \n● अतिउत्साहांत, वरच्या वेष्टनाला भुलून, अर्धवट माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय आपल्या पुढील पिढ्यांच्या जीवावर बेतू शकतो; हे लक्षात घेणं गरजेचं आहे.\n● *शेवटी राष्ट्र आणि माणूस महत्वाचा की धर्म हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे.*\nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\nओबीसींचे राजकीय आरक्षण- वस्तूस्थिती आणि विपर्यास\nआंधळा ओबीसी आणि कलम 340 (थ्रेड)\nहिंदूत्ववाद्याना विवेकानंदाचा हा धर्म मान्य आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1708060", "date_download": "2021-07-25T04:09:41Z", "digest": "sha1:G2NAKL5P6P5E6U5LELQOUQACVPEL72YW", "length": 3713, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"मृगजळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"मृगजळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१६:०७, ३० सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती\n६९७ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n१६:००, ३० सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\n१६:०७, ३० सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nमृगजळ हा प्रकाशाच्या अपवर्तनामुळे होणारा एक परिणाम आहे.\nथंड हवेची घनता ही उष्ण हवेच्या घनतेपेक्षा जास्त असते.\nमृगजळ हे वायुमंडलीय अपवर्तन द्वारे तयार होतात आणि मुख्यत: ते वाळवंटात किंवा पाण्याच्या थंड भागांमधून मधून, हवेच्या तपमानात मोठ्या प्रमाणात बदल होण्यामुळे झालेले दिसतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ उद्भवणारे अपवर्तन मुख्यत: तपमानातील कमी जास्त होण्यामुळे होते.\n[[चित्र:Hot road mirage.jpg|250px|thumb|right|तप्त रस्त्यामुळे तयार होणारे मृगजळ]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/33911", "date_download": "2021-07-25T03:31:41Z", "digest": "sha1:BSHC45DKEBRMQSZ5ORRETVE5UHFDFI7X", "length": 19742, "nlines": 257, "source_domain": "www.maayboli.com", "title": "रा रा उन्हाळी गटग - मे महिना २०१२ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /रा रा उन्हाळी गटग - मे महिना २०१२\nरा रा उन्हाळी गटग - मे महिना २०१२\n :- १२ मे / १९ मे (ज्या तारखेला जास्त उपस्थिती असेल ती)\n :- आत्ताच हाती आलेल्या बातमी नुसार ठिकाण नक्की झालेलं आहे-- अर्पणाचं घर-- बेसिंगस्टोक (Basingstoke)\nडिटेल पत्ता येणार्यांना मेल करून कळव��्यात येईलच.\nवातावरण छान होत आहे. मे मध्ये तर अजुन मस्त असेल. तर मग असाच एक उनाड दिवस आपल्या\nरा.रा. मायबोलीकरां सोबत घालवुयात अस रा.रा मायबोलीकरांकडुनच ऐकायला येत आहे सध्या.\nतर मग ठरवुयात पटापट आणि भेटुयात मे मध्ये\nसहल / गट्ग साठी मे चा पहिला / दुसरा शनिवार नदीकाठी लंडन कि आणखी कुठे \nप्रतिसादमाधुरी१०१ | 30 March, 2012 - 05:25\n मग तिसरा / चौथा ला पण मते द्या ना\nमला दुसरा/तिसरा/चौथा कुठलाही चालेल.. पहिल्या शनीवारी लागुन बँक हॉलीडे आहे ना बहुतेक दुसरा काही तरी प्लान ठरतोय.. तो नाही ठरला तर आपण सगळे मिळुन लाँग हॉलीडे ला कुठेतरी जाउ शकतो का.. ह्या वर पण विचार करुया\nमला कुणितरी प्राची भावे चा फोन नं समस/मेल करुन कळवाल का प्लिज\nसंपादनप्रतिसादअदिती | 30 March, 2012 - 13:10\nमाधुरी, नाही देणार प्राचीचा नंबर.. सारखी कशी हरवतेस\nमिलिंदकडे आहे बहुतेक तिचा नंबर. उद्या सांगते त्याला पाठवायला.\nमेचा तिसरा शनिवार पक्का करा गं. माझ्या घरी करायचे ठरलेच आहे आपले मेलवरच्या चर्चेत, नाही का\nकेंब्रिज ला येताय का \nहे पण चालेल ... मजा येइल\nअगं भावना, माझ्या घरी करायचे ठरले आहे आधीच मेलवर, वाच बरं मेल परत एकदा.\nआता सांगा, मेचा तिसरा शनिवार चालणार आहे का असेल तर कुणीतरी बाफ काढा जरा.\nमाझ्या मते बाहेर नको. पाऊस पडला तर काय हे कायमचे टेन्शन असते.\nमे मधला ३ रा/४ था शनिवार ,\nमे मधला ३ रा/४ था शनिवार , मला नाही जमणार\nपण चालू दे .. तसंही एक तारीख सगळ्यांना साधणे कठीण आहे ...\nमाधुरी, परवा अर्पणाशी बोलणे\nमाधुरी, परवा अर्पणाशी बोलणे झाले. गटग तिच्या घरी १९ मे ला करायचे आहे. जर बहुतांशी मंडळीना १९ मे नको आणि २६ मे चालणार असेल तर २६ मे.\nतू जरा वरची माहिती अपडेट करशिल का प्लिज\nओके मला १९ मे किंवा २६ काही\nओके मला १९ मे किंवा २६ काही ही चालेल.\nमंडळी, आता पटापट कन्फर्म करा..\nमाधुरी, जरा तारीख अपडेट करतेस\nमाधुरी, जरा तारीख अपडेट करतेस का नाव नोंदणी संपली असा मेसेज दिसतो आहे.\nओह सॉरी, आता बघं होतय का ते..\nओह सॉरी, आता बघं होतय का ते..\nअर्पणा, तु सांगितल्या प्रमाणे\nअर्पणा, तु सांगितल्या प्रमाणे तारीख बदलली आहे\nमला साइनअप करता येत नाहीये,\nमला साइनअप करता येत नाहीये, मला १२ / १९ कोणतीही तारिख चालेल\nमला नाही जमणार यावेळी पण . वन\nमला नाही जमणार यावेळी पण :(.\nवन वे ३.५ तास अंतर आहे. मी शक्यतो प्रयत्न करेन.\nमला मे मधे १९ / २६ या पैकी\nमला मे मधे १९ / २�� या पैकी काहीच जमणार नाही ...\nमे मधल्या सगळ्या वीकेंडांना\nमे मधल्या सगळ्या वीकेंडांना कामच काम करायचे आहे. (म्हणजे बेत तरी आहे :))\nत्यामुळे यावेळी पास म्हणते.\n(तरी, चुकून काम नसले तर येईन.. बेसिंग्स्टॉकला थेट ट्रेन आहे बहुतेक बाथहून.)\nअर्पणा, आता येतय का साइनअप\nअर्पणा, आता येतय का साइनअप करता का ते सारख सारख 'close' होत आहे का ते सारख सारख 'close' होत आहे कुणी प्रकाश टाकेल का\nकोमलरिशभ, अग १२ मे पण ऑप्शन आहे ना तेंव्हा जमेल ना\nभावना , काय ग\nभावना, अगं सॉरी सकाळी गडबडीत\nभावना, अगं सॉरी सकाळी गडबडीत राहुन गेलं लिहायच.. तुला जर बेसिंगस्टोक दुर असेन तर शुक्रवारी माझ्या कडे येता का राहायला ..शनीवारी सोबतच जाऊया मग अर्पणा कडे.. कसं\nमंडळी, मला १९ / २६ या पैकी\nमंडळी, मला १९ / २६ या पैकी काहीच जमणार नाही ....\nप्राची आणि कोमल, १२ मे पर्याय\nप्राची आणि कोमल, १२ मे पर्याय आहे, २६ नाही. १२ला जमेल तुम्हाला\nनाही मला अजून साइन-अप करता\nनाही मला अजून साइन-अप करता येत नाहीये\nबहुतेक हेडरमधे तारीख खाली दिल्याप्रमाणे ( भूतकाळातली ) दिसतेय ...म्हणून असावं कदाचित\n१२ मे चा पर्याय का कुणी बघत नाहिये\n१२ला जमेल तुम्हाला << नाही जमवाच\nआमच्या क्लायंटच्या लोकेशनला गटग करणार तुम्ही... करा करा एंजॉय करा...\nबेझिंगस्टोक आमच्यापासून जवळ आहे. पंचवीस मिनिटे डायरेक्ट ट्रेन अर्पणा,ट्रेनने आलं तर पुढे स्टेशनपासून किती लांब आहे बस आहे का घरापर्यंत ( आले तर मी एकटीच आणि ट्रेनने येईन म्हणून विचारले )\nमला २६ ला नक्की जमणार नाहीये. १९ ला जमेल असं आत्तातरी वाटतंय. मुलाच्या वाढदिवसाची पार्टी बहुतेक १२ ला ठेवावी लागेल. ती पार्टी दुसर्या दिवशी हलवता आली तर १२ ला जमेल. पण आत्ता तरी पार्टी त्याच दिवशी करावी लागेल असे वाटते\nनाही गं ...आता १२ मे ला पण\nनाही गं ...आता १२ मे ला पण कार्यक्रम लागलाय , संध्याकाळी .. पण चालू दे \nथांबू नका पण .. माझी आठवण काढा \nहिम्सकूल, या मग मे मध्ये\nहिम्सकूल, या मग मे मध्ये ऑनसाईट वर\nअगो, ट्रेन स्टेशन पासून १७.५\nअगो, ट्रेन स्टेशन पासून १७.५ मि. लागतात चालत, ६५% वॉक मॉलमधून आहे, आहे बसची गरज नाही अजिबात. नक्की ये, कुठून येतेयस\nअर्पणा कितीच्या स्पीडने चालले\nअर्पणा कितीच्या स्पीडने चालले तर १७.५ मिनिटे \nतू मॉलमधुन येणारा रस्ता सांगु नकोस. एकदा मॉलमध्ये घुसले की खरेदीशिवाय बाहेर पडणार नाही कुणी. गटगला पोचायला हवियेत ना मंडळी\nहो ना गटग झाल्या वर मॉल चा\nहो ना गटग झाल्या वर मॉल चा रस्ता दाखव आधी नको\nलोला, तु येणारेस ना\nलोला, तु येणारेस ना पहिल्या गटगला च तु म्हणाली होतीस की पुढच्या गटग ला तुला यायचय म्हणुन तिकीट काढ बघु लवकर\n१२ मे ला मला जमेल...\n१२ मे ला मला जमेल...\nअर्पणा, रेडिंगमधून ६५ %\n६५ % चालणे मॉलमधून म्हणजे तेवढीच थंडी कमी लागेल. रेंगाळायची भिती वाटली तर मी मुकाट झापडं लावून येईन\nमलाही १२ मे जमेल, १९ मे नाही\nमलाही १२ मे जमेल, १९ मे नाही जमणार इराचा कथक क्लास नेहेमी रविवारी असतो. नेमका त्याच वीकेंडला तो शनिवारी करण्यात आला आहे.\n>>भावना, अगं सॉरी सकाळी\n>>भावना, अगं सॉरी सकाळी गडबडीत राहुन गेलं लिहायच.. तुला जर बेसिंगस्टोक दुर असेन तर शुक्रवारी माझ्या कडे येता का राहायला ..शनीवारी सोबतच जाऊया मग अर्पणा कडे.. कसं\nमी प्रयत्न करेन नक्की नाही सांगता येणार. मी एकटीच येणार आहे तसं पण.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-potpooja-nandini-atmasiddhi-marathi-article-2994", "date_download": "2021-07-25T01:55:29Z", "digest": "sha1:HHRFODF6OYDUTEUV2SGERSFVRSKW4Q77", "length": 24299, "nlines": 122, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Potpooja Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 10 जून 2019\nअसे हे जगाचे फिरे चक्र बाळा,\nहिवाळा, उन्हाळा पुन्हा पावसाळा...\nवरील गाण्याच्या ओळींमध्ये वर्णन केल्याप्रमाणं, आपल्या अवतीभवतीचं ऋतुचक्र अविरत चालू असतं. पावसाळ्याच्या गारव्याची असोशीनं वारंवार आठवण करून देणारा उन्हाळा सध्या आपण अनुभवत आहोत. उन्हाळ्याशी निगडित अशा कैक गोष्टी आपल्या सगळ्यांच्याच भावविश्वात आणि स्मरणात दडलेल्या असतात. रेंगाळत असतात. त्यातही किनारपट्टीच्या आणि किनाऱ्यापासून दूरच्या भागांमधल्या उन्हाळ्याचं स्वरूप वेगळं. कुठं कडक ऊन आणि कोरड्या हवेमुळं घशाला सतत पडणारा शोष. कितीही पाणी प्यायलं, तरी ते शरीरात जिरून जातं आणि नव्यानं तहान लागते. मुंबई-कोकणात दमट हवेमुळं अंगाला घामाच्या धारा लागतात. नुकतीच अंघोळ झाली असली, तरी घामामुळं शरीर ओलं होतं आणि पुन्हा पाण्यात शिरावंसं वाटतं... खरं तर घाम येणं, ही उन्हाळ्याच्या त्रासापासून बचाव करण्याची निसर्गाची योजना आहे. पण अर्थातच तीही नकोशी वाटतेच. कोरड्या हवेत राहणाऱ्यांना तिची सवय नसल्यानं, दमट हवेच्या प्रदेशात त्यांना जावंसंच वाटत नाही. त्यांना कोरड्या हवेतलं हवामानच मानवतं. ‘नको त्या घामाच्या धारा’ असं होऊन जातं.\nअशा गरम वातावरणातला आहारही बदलतो. बदलावासा वाटतो. गरम पदार्थांकडं वळावंसं वाटत नाही. थंड आणि पातळ पदार्थ खावेसे वाटतात. थंड पाणी आणि पेयं, सरबतं प्यावीशी वाटतात. यातून मग अनेकदा सर्दी, ताप, खोकला असे विकार मागं लागतात. शरीरातला कफ पातळ होतो. घशाला त्रास होतो, खवखव वाढते. मग थंड सेवन करण्यावर बंधनं येतात. त्यांची धास्तीच वाटते. शिवाय गरम पदार्थही उष्ण हवामानामुळं नकोसे वाटतात. भूकही मंदावते. थकवा वाढतो. उन्हाळ्याला तोंड देताना अतिथंड खाण्याचा उत्साह अंगाशी येतो. शिवाय वेगानं फिरणारा पंखा, एअरकंडिशनर, कुलर यांचा वापर वाढल्याचा फटकाही बसतो. खावंसं वाटत नाही, म्हणून आहारही जरा चमचमीत केला जातो. शिवाय सुट्यांचा हंगाम असल्यानं मुलांना जिभेला आवडणारे पदार्थच हवे असतात. उन्हात खेळणं, थंड पाणी पिणं आणि चटकमटक खाणं यामुळं मुलांनाही त्रास होऊ शकतो, होतोच. खरं तर आपल्या परंपरेनं घालून दिलेल्या आहार-विहाराचा स्वीकार, हाच उन्हाळ्यापासून बचाव करण्याचा उपाय ठरू शकतो. गुढीपाडव्यापासून उन्हाळ्याला तोंड देण्याची सुरुवात होते. जिरं, सुंठ, ओवा, साखर आणि सैंधव घालून केली जाणारी कडुलिंबाची चटणी शरीरातला कफ कमी करते. कफावर उपाय ठरणारा आणि भूक वाढवून पचन सुधारणारा सुंठवडाही याच काळात केला जातो. उन्हाळ्याचा अगदीच त्रास होत असेल, तर धणे-जिरे घातलेलं पाणीही अक्सीर इलाज ठरतं. चवीसाठी वाटल्यास त्यात थोडी खडीसाखर आणि किंचित सुंठाची पावडर घालावी.\nउन्हाळ्याला तोंड देण्यासाठी कांद्याचा जेवणातला वापर वाढवला, तर उपयोग होतो. अतिशय उष्ण प्रदेशात कांदा फोडून डोक्यावर ठेवून वरून टोपी घालतात किंवा काहीतरी बांधतात. या काळात आहारही हलका अपेक्षित आहे. खूप तिखट, तळकट असे पदार्थ टाळलेले बरे. रसरशीत, ताज्या भाज्या या दिवसात फारशा मिळत नाहीत; पण भाज्यांचा समावेश आहारात असलाच पाहिजे. सकाळच्या नाश्त्यात पोहे, उपमा, भाताची पेज, असे पारंपरिक पदार्थ असले, तर उत्तमच. तांदळाच्या वा ज्वारी��्या पिठाची उकड, तांदळाचं वा मुगाचं घावन, आंबोळी, क्वचित थालिपीठ असे पदार्थही खायला बरे वाटतात. आहारात पुदिन्याचा वापरही अवश्य करावा. घरच्याघरी वेगवेगळी सरबतंही करता येतात. लिंबू, कोकम यांचं सरबत, कच्च्या व उकडलेल्या कैरीचं पन्हं, शहाळ्याचं पाणी, उसाचा रस (बर्फ घालू नये), पातळ ताक (यात किंचित मीठ, जिरे व धने पावडर घातली किंवा पुदिना-कोथिंबीर वाटून लावली, काकडी किसून घातली, तर चव येते व ते गुणकारीही ठरतं) अशी पेयं उन्हाळा तीव्र वाटू देत नाहीत. या दिवसांत आइस्क्रीमही खाल्लं जातंच, पण ते सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. कधीमधी घरी दुधापासून आइस्क्रीम केलं, तर उत्तमच. आंब्याचं आइस्क्रीम घरच्या घरीही छान होऊ शकतं.\nउन्हाळ्यावर वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये निरनिराळे उपाय असतात. आहारात विशिष्ट पदार्थांचा समावेश केला जातो. ऋतुमानानुसार असे बदल केले जातात. उत्तरेकडंही खूप कडक उन्हाळा असतो. त्याला तोंड देण्यासाठी मग शिकंजी (किंचित काळं मीठ घातलेलं लिंबू सरबत), जिरं, आलं, पुदिना, काळं मीठ वगैरे घालून केला जाणारा जलजीरा, लस्सी अशा पेयांवर तिथं भर असतो. आपण उन्हाळ्यात सातूचं पीठ करतो आणि त्यात दूध व साखर-गूळ घालून खातो किंवा जरा पातळसर करून ते प्यायलंही जातं. सातूच्या पिठाचे लाडूही केले जातात. उत्तर प्रदेश, बिहार वगैरे भागातही सत्तूचं म्हणजे सातूचं पीठ करतात. गहू, चणाडाळ भाजून व त्यात डाळंही घालून सातूचं पीठ आपण करतो. तिकडंही तसं करतात, पण बिहारमध्ये चणे भरडून ते पाण्यात मिसळून प्याले जातात, त्या पेयालाही ‘सत्तू’ म्हणतात. कधी जवाचा वापरही यात केला जातो. सत्तू करताना, हरभरे तसेच किंवा किंचित उकडून घेऊन मिठात भाजून फोडले जातात आणि भाजलेले जिरे त्यात मिसळले जातात. मग दळून सत्तूचं पीठ घरच्या घरीच केलं जातं. बिहारचा लिट्टी चोखा हा कचोरीसारखा पदार्थही सत्तूचं पीठ वापरून केला जातो. दोन चमचे सत्तूच्या पिठात साखर घालून त्याचं गोड सरबत केलं जातं किंवा मग पुदिना, काळं मीठ इत्यादी घालून खारं सरबत केलं जातं. उन्हाळ्यात सत्तू पिऊन उष्णतेचा मुकाबला केला जातो. त्याच्या पौष्टिकतेमुळं शरीराला ताकदही मिळते. विकत मिळणारे चणे वापरूनही सत्तूचं पीठ घरी तयार करता येतं. घराबाहेर पडताना सत्तूचा घोल पिऊन निघालं, की मग उन्हाळी त्रासाची काळजीच नको.\nयाच्या जो���ीला घरी तयार केलेले पदार्थ, सरबतं, ताक-लस्सी यांचा वापर आहारात केला, तर उपयुक्त ठरतं. गरम हवेत फार मसालेदार वा तिखट पदार्थ खावेसेही वाटत नाही. अशावेळी ज्वारीच्या व भाताच्या लाह्या, पोहे, कुरमुरे असे हलके घटक वेगवेगळ्या स्वरूपात खाता येतात. कैरी, चिंच, आमसूल, दही, ताक यांचाही वापर यात करणं रुचीलाही मानवतं आणि ऋतूलाही. चिवडा, भेळ असं हलकं खाणं संध्याकाळी खायला बरं वाटतं. तर नाश्त्याला दहीपोहे, दूधपोहे रुचतात. फार भूक नसेल किंवा भरपेट साग्रसंगीत जेवण नको असेल, तर दहीपोहे दुपारच्या जेवणाच्या वेळीही खायला हरकत नाही. कोशिंबिरी, फणस, आंबा, जांभळं अशी फळंही उन्हाळ्यात खायला बरी वाटतात. पण तो काही मुख्य आहार नव्हे. फळांचा राजा आंबा घरोघरी ठाण मांडून बसलेलाच असतो. आंबा असला, की मग जेवणाच्या ताटात दुसरं काहीही चालतं... फार काही लागतही नाही.\nउन्हाळा सुसह्य करणारा आहार असला, की मग त्याची धग आपल्याला त्रासदायक ठरत नाही. प्रत्येकच ऋतूचा सामना करताना त्या त्या गरजेनुसार आहारविहार ठेवणं फार गरजेचं असतं. उन्हाळ्याचाच उत्सव केला, की तो आनंदाची बरसात करणारच...\nसाहित्य : जाडे वा पातळ पोहे, दही, थोडंसं दूध, चवीनुसार मीठ व साखर, थोडं मेतकूट, कोथिंबीर, हिरवी वा लाल सुकी मिरची, फोडणीसाठी तेल, जिरं, हिंग.\nकृती : जाडे पोहे घेतले, तर ते रोवळीत घालून नळाच्या पाण्याखाली धुऊन बाजूला ठेवावे. पातळ पोहे घेतले तर ते नुसते चाळून तसेच वापरावे. पोह्याच्या प्रमाणात दही घेऊन त्यात पोहे कालवावे. दह्याबरोबरच थोडंसं दूधही घालावं. दही एकदम घालू नये, पोह्यात ते जिरून पोहे कोरडे होत जातात. एकावेळी पोहे भिजतील इतपत दही घालावं आणि कालवून झाल्यावर पुन्हा लागेल तसं दही घालावं. खाणाऱ्याच्या आवडीनुसार कमीजास्त दही घालून आयत्या वेळी कालवून देता येतं. कारण कुणाला जरा अळलेले पोहेच आवडतात, तर कुणाला ते जास्त ओलसर लागतात. चवीनुसार मीठ, साखर व थोडं मेतकूट घालावं. चिरलेली कोथिंबीर घालावी. तेलातच वा तुपात हिंग-जिऱ्याची फोडणी करून घ्यावी. त्यात आवडीनुसार हिरवी वा सुकी लाल मिरची टाकावी. पोह्यावर फोडणी घालून नीट कालवावं.\nपर्यायी सूचना : पोह्याबरोबर ज्वारीच्या लाह्याही घातल्या, तरी चालेल. तसंच भाजलेले शेंगदाणे वा दाण्याचं कूट, किसलेली काकडी यांचा वापर केला, तर हे पोहे अधिक चविष्ट होतील. काकड���मुळं जिभेला गारवाही मिळेल. आवडत असेल, तर लसूण बारीक चिरून फोडणीत घालावा. छान लागेल. चवीत गंमत आणण्यासाठी वरून थोडीशी शेव वा फरसाणही घालायला हरकत नाही.\nघरगुती सरबतं - कैरी, कोकम\nसाहित्य : कैरी, साखर, पाणी, वेलची, आमसुलं, साखर, पाणी, जिरेपूड.\nकृती : १) कैरी किसून घ्यावी आणि बुडेल इतक्या पाण्यात दोन तास ठेवावी. नंतर हा कीस पिळून पिळून रस काढावा. साखर व वेलचीपूड मिसळावी आणि गरजेनुसार पाणी घालून सरबत तयार करावं.\n२) कैरी उकडून घ्यावी. गार झाल्यावर हातानं मऊ करावी आणि पिळून गर काढून घ्यावा. त्यात पाणी घालावं व सारखं करावं. वाटलं तर मिक्सरमध्ये घालून फिरवावं. साखर किंवा गूळ, वेलची पूड घालून पन्हं तयार करावं.\n३) आमसुलं किंवा कोकमं घरात असतातच. आठ-दहा आमसुलं थोड्या पाण्यात भिजत घालावीत. त्यातच अंदाजानं साखर घालून ठेवावी. दीडेक तास तरी ठेवावं. मग आमसुलं त्याच पाण्यात पिळून घ्यावीत. चवीपुरतं मीठ घालावं. साखर कमी पडत असेल, तर थोडी घालावी व हलवावं. थोडी जिरेपूडही घालावी. कोकम सरबत तयार आहे. आमसुलांच्या ताजेपणानुसार व रंगानुसार सरबताचा रंग येईल. तो लालचुटुक नाही आला, तरी हरकत नाही. घरच्याघरी केलेलं कोकम सरबतही तितकंच गारवा देतं व गुणकारी असतं.\nपर्यायी सूचना : लिंबू सरबताप्रमाणं ही तिन्ही सरबतं घरात असलेल्या गोष्टी वापरून करता येतात. उन्हाळ्याच्या काहिलीवर तेवढाच दिलासा ठरणारी आहेत ही सरबतं. कोकमाची फळं, म्हणजे रातांबे घरी आणून त्यापासूनही कोकम सरबत घरी करता येतं.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanaukri.com/barc-recruitment-2017/", "date_download": "2021-07-25T02:32:35Z", "digest": "sha1:QHIV2DRGVQRGK75HAKYWFDSCUOWVJITE", "length": 5625, "nlines": 119, "source_domain": "mahanaukri.com", "title": "भाभा ऑटोमिक रीसर्च सेंटर मुंबई येथे जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर पदाच्या जागा | Maha Naukri 2020", "raw_content": "\nभाभा ऑटोमिक रीसर्च सेंटर मुंबई येथे जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर पदाच्या जागा\nभाभा ऑटोमिक रीसर्च सेंटर मुंबई येथे जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर पदाच्या जागा.\nएकूण पदसंख्या : ०२\nपदाचे नाव : जनरल ड्यूटी मेडिकल ऑफिसर\nशैक्षणिक पात्रता : एमबीबीएस + १ वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा : ५० वर्ष.\nनिवड प्रक्रिया: मुलाखतीच्या आधारे.\nमुलाखतीचे ठिकाण: परिषद कक्ष, पहिला मजला, प्रशासकीय विभाग, बीएआरसी हॉस्पिटल, अनुष्ती नगर, मुंबई ४०००९४.\nमुलाखतची तारीख: १४ जून २०१७ – १०:३० वाजता\nभारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ – मुम्ब्रा, ठाणे\nभाभा अणु संशोधन केंद्रात भरती ९२ जागा\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या १३६ जागा\nपालघर जिल्हापरिषद येथे वकील पदासाठी भरती\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ई. ई. जी. तंत्रज्ञ पदासाठी भरती\nपालघर जिल्हापरिषद येथे वकील पदासाठी भरती\nसोलापूर/ उस्मानाबाद येथे प्रशिक्षणार्थी नर्स पदाच्या...\nभारतीय सैन्यदलात ०८ जागा – JAG प्रवेश योजना\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या...\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krushikranti.com/location/sindhudurg/", "date_download": "2021-07-25T02:47:06Z", "digest": "sha1:3ARLYGZWYETM6ZDCSQXGAKMBIJLJPKE2", "length": 3228, "nlines": 69, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "सिंधुदुर्ग - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेती संदर्भातील जाहिराती येथे दिसतील.तसेच विक्रेत्यांचा संपर्क कृषी क्रांतीच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत\nहापुस आंबा, काजू, नारळ, हळद, भाजीपाला, कलिंगड बद्दल सल्ला\nÖriginal देवगड हापूस आंब्याचे Pulp\nशेती विषयी माहिती सोबतच आपण महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2021-07-25T04:06:48Z", "digest": "sha1:RAEBRTXEA7EKUBJUNFP6NYAFP65XXGVT", "length": 3765, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गोरेगाव - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक\nगोरेगाव हे मुंबईचे उपनगर व मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील एक स्थानक आहे. जोगेश्वरीच्या उत्तरेस वसलेले गोरेगाव येथील फिल्मिस्तान व फिल्म सिटी ह्या चित्रपट स्टुडिओंसाठी प्रसिद्ध आहे.\nगोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय मॉल\nगोरेगांव रेल्वे स्थानक हे गोरेगांवमधील रेल्वे स्थानक आहे. येथे चर्चगेट व बोरिवली जाणाऱ्या केवळ संथगती लोकलगाड्या थांबतात. पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगावच्या पूर्वेकडून धावतो. बेस्टचे अनेक मार्ग गोरेगावमध्ये कार्यरत आहेत. येथून गोरेगांव लोकल सुटतात.\nउत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ\nLast edited on २९ फेब्रुवारी २०२०, at ०७:५८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ फेब्रुवारी २०२० रोजी ०७:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/desh/the-second-wave-of-corona-is-not-over-yet-ministry-of-health-warning", "date_download": "2021-07-25T02:00:54Z", "digest": "sha1:KPRZOQTUPP47GX76WE7H5GQLZTMNJIGV", "length": 6210, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही; आरोग्य मंत्रालयाचा इशारा", "raw_content": "\nकोरोनाची दुसरी लाट संपलेली नाही; आरोग्य मंत्रालयाचा इशारा\nनवी दिल्ली : देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. त्यासाठी महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी खबरदारीसाठी उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. पण अद्याप कोरोनाची दुसरी लाटचं पूर्णपणे ओसरलेली नाही, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.\nआरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, \"कोरोनाची दुसरी लाट देशातील काही भागांमध्ये अद्यापही मर्यादित स्वरुपात कायम आहे. देशातील कोरोनाचे अॅक्टिव्ह केसेस पाच लाखांपेक्षा कमी झाले आहेत. तर ३० टक्क्यांनी त्यात घट झाली आहे. तर महाराष्ट्र, तामिळनाडू, ओडि���ा, आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, मेघालय, सिक्कीम आणि काही इतर राज्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर १० टक्क्यांपेक्षा जास्त नोंदवला जात आहे.\nकोरोना नियंत्रणाच्या प्रयत्नांचा शून्य फायदा होईल\nदरम्यान, हिल स्टेशनवर गर्दी करणाऱ्या लोकांचा संदर्भ देताना आरोग्य मंत्रालयानं म्हटलं की, \"अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर कोविडच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यास आत्तापर्यंत कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा आपल्याला काहीही फायदा होणार नाही.\"\n...तर पुन्हा निर्बंध लागू करु\n\"हिल स्टेशनवर फिरायला जाणारे लोक कोविडच्या आदर्श नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन केलं नाही तर आम्ही पुन्हा निर्बंधांमधील शिथिलता रद्द करु,\" असा इशाराही लव अग्रवाल यांनी दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/goa/politics/bjp-leader-met-amit-shah-on-airport-marathi", "date_download": "2021-07-25T02:36:38Z", "digest": "sha1:3ZVOGJB2MO7WCKOJP3TCKNOY5LSCSKXM", "length": 7494, "nlines": 76, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "बैठक पुढे ढकलली म्हणून मग भाजप नेत्यांची विमानतळावरच शहांसोबत धावती भेट | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nबैठक पुढे ढकलली म्हणून मग भाजप नेत्यांची विमानतळावरच शहांसोबत धावती भेट\nआगामी निवडणुकीबाबत नेमकी काय खलबतं\nब्युरो : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सिंधुदुर्गात कार्यक्रम होता. त्यानंतर ते गोव्यात भाजपच्या कोअर कमिटीसोबत बैठक घेणार होते. पण उत्तराखंडमध्ये झालेल्या दुर्घटनेमुळे त्यांनी दौरा आटोपता घेतला. पाहा नेमकं काय झालं उत्तराखंडमध्ये महत्त्वाचं म्हणजे सिंधुदुर्गात नारायण राणेंच्या लाईफलाईन या हॉस्पिटल आणि वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर लगेचच परतीचा मार्ग धरला. दरम्यान, यावेळी कुडाळवरुन गोव्यात हेलिकॉप्टरने दाखल झाल्यानंतर राज्यातील भाजपच्या नेत्यांनी विमानतळावर अमित शहांची भेट घेतली.\nया धावत्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे कळू शकलेलं नाही. तूर्तास कोअर कमिटीची बैठक जरी पुढे ढकलली असली तर अमित शहांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.\nमुख्यमंत्रीही अमित शहांसोबत सिंधुदुर्गा��� कार्यक्रमासाठी हजर होते. त्यामुळे या संपूर्ण प्रवासातही त्यांची सविस्तर चर्चा झालीच असणार. दरम्यान, विमानतळावर उतरल्यानंतर प्रदेशाध्यक्ष तानावडे, प्रभारी सीटी रवी, मंत्री मॉविन गुदिन्हो इत्यादी भाजप नेते अमित शहांना भेटलेत. या भेटीत नेमकी काय धावती चर्चा झाली, यावरुन तर्क लढवले जात आहेत.\nहेही वाचा – BJP | मतभेद बाजूला ठेवा – पालिका निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना नेत्यांचा कानमंत्री\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2020/05/UGEMGS.html", "date_download": "2021-07-25T03:09:46Z", "digest": "sha1:NAW37WKCIIHSNOPAGXQOPYOBUXGMB4Z5", "length": 6590, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "लॉकडाऊनच्या काळात भरऊन्हात कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दिला थंडावा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले लस्सीचे वाटप", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nलॉकडाऊनच्या काळात भरऊन्हात कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दिला थंडावा गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी केले लस्सीचे वाटप\nमे १०, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nलॉकडाऊनच्या काळात भरऊन्हात कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला दिला थंडावा\nगृहराज्यमंत्री ना.शंभूरा�� देसाई यांनी केले लस्सीचे वाटप\nसातारा दि.10 (जिमाका) :- कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्ताकरीता रस्त्यावर भरऊनात उभे राहून आपले कर्तव्य बजाविणाऱ्या सातारा जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह कनिष्ठ पोलीस कर्मचारी यांना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांनी थंडावा दिला आहे.\nभरऊन्हात बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना आज गृहराज्यमंत्री ना.देसाई यांच्यावतीने लस्सीचे वाटप करण्यात आले. त्यांनी प्रातिनिधीक स्वरुपात सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरन्ट चौकात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस्सीचे वाटप केले तर जिल्ह्यातील सातारा, कराड, पाटण, वाई, माण-खटाव, कोरेगांव, फलटण या तालुक्यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेमार्फत सुमारे १८७५ पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना लस्सीचे वाटप करण्यात आले.\nराज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्याकडून नेहमीच सामाजीक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात येतात. कोरोनाचे संकट वाढत असताना कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरीता आपला जीव धोक्यात घालून दिवसरात्र बंदोबस्तात कार्यरत असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याकरीता त्यांच्या आरोग्याची विचारपुस करण्याकरीता ना. देसाई यांनी त्यांच्या संरक्षणाकरीता असणारा सर्व लवाजमा बाजूला ठेवून स्वत: दुचाकीवरून सातारा शहरात फेरफटका मारुन पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याची तसेच बंदोबस्तामध्ये कसली अडचण नाही ना याची विचारपुस करुन पोलिस यंत्रणेचे मनोबल वाढविले.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.brambedkar.in/namantar-andolan/", "date_download": "2021-07-25T02:27:20Z", "digest": "sha1:HIVK7MX5XYWTGJL7YGRNIZ44LASVNFX4", "length": 16645, "nlines": 199, "source_domain": "marathi.brambedkar.in", "title": "Namantar Andolan - BRAmbedkar.in मराठी", "raw_content": "\n#बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक #गेण्बा_महार\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य\nबाबासाहेब आंबेडकर इतिहास PDF\nबाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nबाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान..\nबुध्द आणि कार्ल मार्क्स\nबौद्ध धर्मातील मुलांची नावे\nबौद्ध मुला मुलींची नावे\nभगवान बुध्द आणि त्यांचा धम्म\nमंगल परिणय पत्रिका मायना\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nशुद्र पुर्वी कोण होते\n*डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे नाव कसे मिळाले\n*माहीत आहे का तुम्हाला…..\n*फक्त एका नावासाठी एवढे रक्त का सांडावे लागले….\n*कोण होते ते लोक जे विरोध करत होते\n*काय होता 14 जानेवारी नामांतर लढा \n*१९७८ ला मुख्यमंत्री शरद पवारांनी महाराष्ट्र विधानसभेत सर्वप्रथम विद्यापीठ नामांतराचा ठराव मांडला आणि येथूनच खरा वाद सुरु झाला .*\n*मराठवाड्यासारख्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या भागात शिक्षणाची ज्ञानगंगा आणणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला देण्याच्या गोष्टीवरून हा वाद सुरु झाला.*\n*मुळात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याच्या बदल्यात बाबासाहेबांचे नाव विद��यापीठाला देणे यात काहीच गैर नव्हते,*\n*पण एका खालच्या जातीच्या व्यक्तीचे नाव एका विद्यापीठाला द्यायचे या कल्पनेनेच जातिवाद्यांना मनोमन छळू लागले.*\n*मग यातून लोकांना भडकिवण्याचे ,शोषित -वंचीतान्विरुद्ध दंगलीचे फर्मान निघू लागले आणि हाहा म्हणता उभा मराठवाडा या वादाने पेटला.*\n*जाळपोळ, हत्या, दंगली यांचेच पेव फुटू लागले.एव्हाना विद्यापीठाचे नामांतर करायचेच या भावनेनेही पेट घेतला.*\n*आंबेडकरी नेते आणि समाज यांच्या अथक प्रयत्नांतून पण आंबेडकरी समाजाच्याप्रचंड नुकसानीतून तब्बल १४ वर्षांच्या अथक लढाईतून विद्यापीठाचे नामांतर झाले.*\n*नामांतर झालेपेक्षा खरतर नामविस्तार झाला.मराठवाडा हे नाव कायम ठेऊन त्याचे ” डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ” असा नामविस्तार करण्यात आला.*\n*तर असा हा थोडक्यात नामांतराचा लढा.*\n*१४ वर्षांच्या या लढ्यातून आंबेडकरी समाजाने काय गमावले ते पुढील आकडेवारीवरून सहज लक्षात येईल :—*\n*मराठवाड्यातील ३५० घरांवर हल्ले झाले.-*\n*३४०० कुटुंबाची धूळधाण झाली*\n*२१०० घरे बेचिराख झाली*\n*९२५ स्त्रियांवर बलात्कार झाले*\n*२४० आंबेडकरी लोक जीवानिशी मारले गेले.( हि सर्व आकडेवारी त्या काळातील प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रांतील आहे, माझ्या मनाची नाही. )*\n*आता पाहू काय कमावले \n*नामांतर लढ्याची फलश्रुती एका शब्दात मांडायची झाल्यास , आंबेडकरी समाजाची ( फक्त बौद्ध नव्हे ) आणि तिचंनेतृत्व करत असलेली नेतेमंडळी यांची एकजूट.- या लढ्यानेच प्रा. जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले, प्रा. अरुण कांबळे, दयानंद म्हस्के, कमलेश यादव आणि यांसारखे असंख्य असे आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते दिले.*\n*आंबेडकरी समाजाचा स्वाभिमान, अन्यायाविरुद्ध लढण्याची उर्मी आणि गुलामगिरी लाथाद्ण्याची वृत्ती यानिमित्ताने उभ्या महाराष्ट्राला पुन्हा एकवार दिसून आली.आता, हा लढा आणि २१ व्या शतकातील आंबेडकरी तरुण या नात्याने या विषयावर प्रकाश टाकूया.*\n*आधीच चर्चिल्याप्रमाणे आपण काय कमावले नि काय गमावले याचा ताळेबंद मांडला.यातून सहजपणे लक्षात येईल की*’\n*आंबेडकरी समाजाचा स्वाभिमान नि एकजूट सोडल्यास झाले ते जास्त नुकसानच झालेले आहे.*\n*९२५ स्त्रियांवर बलात्कार आणि २४० लोक जीवानिशी गेले हि काय छोटी आकडेवारी आहे \n*या २४० मधील कित्येकजण तर वयाच्या २५ च्या आतील होते.म्हणजे आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात त्यांना आपला जीव गमवावा लागलाय.घरातील एखाद्या कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास जसे संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते,तर इथे प्रश्न २४० कुटुंबाचाही आहे.रामदास आठवले, प्रा. जोगेंद्र कवाडे यांसारखे नेते या लढ्यातूनच मिळाले पण एकूण आंबेडकरी समाजासाठी त्यांचा फायदा किती झाला हा संशोधनाचा विषय ठरेल.*\n*समाजाला भावनिक मुद्द्यांमध्ये गुंतवून राजकीय फायदा घ्यायचा एवढाच उद्योग यानिमित्ताने दिसून आला.*\n*आंबेडकरी समाज भावनिक आहे,या असल्या मुद्द्यांने त्यांना काबूत ठेवता येते,असा समज इथल्या प्रस्थापित राजकीय पक्षांचा झाला आणि यातून त्यांनी कित्येकवेळा फायदाही घेतला.*\n*याच गोष्टींचा फायदा घेऊन ‘रिपब्लिकनपक्षा’ची फाटाफूट होत राहिली ते वेगळेच \n*जाताजाता एवढेच सांगेन की ,*\n*या भारताच्या म्हणजे एकूण राष्ट्र उभारणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वाटा किती आहे हे लिहायला घेतल्यास पुस्तकांचे खंड प्रकाशित होतील.*\n*त्यामुळे या संपूर्ण भारत देशाचे नामांतर ‘आंबेडकर’ केले तरीही ते उपकार फेडले जाणार नाहीत.म्हणून सर्व आंबेडकरी समाजाला एकच विनंती आहे की, केवळ ‘नामांतर’ हाच एवढा गहन प्रश्न आपल्यासमोर नाहीये,*\n*त्यामुळे प्रगल्भपणे विचार करून आता आपल्याला पुढील लढाईला सामोरे जायचे आहे.*\nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\nओबीसींचे राजकीय आरक्षण- वस्तूस्थिती आणि विपर्यास\nआंधळा ओबीसी आणि कलम 340 (थ्रेड)\nहिंदूत्ववाद्याना विवेकानंदाचा हा धर्म मान्य आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+09280+de.php", "date_download": "2021-07-25T02:55:15Z", "digest": "sha1:K5LH3T6OBYWGMNNOVISYB6NRCJN7L6LE", "length": 3596, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 09280 / +499280 / 00499280 / 011499280, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 09280 हा क्रमांक Selbitz Oberfr क्षेत्र कोड आहे व Selbitz Oberfr जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Selbitz Oberfrमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आ���ण भारत असाल व आपल्याला Selbitz Oberfrमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 9280 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनSelbitz Oberfrमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 9280 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 9280 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/06/blog-post_78.html", "date_download": "2021-07-25T03:51:51Z", "digest": "sha1:65KR3XTKAKZPNEX56XQHRMRAMSATCG2G", "length": 7773, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "ग्रामस्थांनो सावधान...! कुंभारगावची कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n कुंभारगावची कोरोना हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल.\nजून २०, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nछाया : महेश कचरे , कालसंगम फोटो\nकुंभारगाव | कृष्णाकाठ वृत्तसेवा:\nकुंभारगाव ता पाटण येथे कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आज कुंभारगाव येथे 42 जणांची कोरोना अँटीजेन टेस्ट करण्यात आली यामध्ये 6 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले. यामुळे कुंभारगाव मध्ये एकच खळबळ निर्माण झाली. वाढती कोरोना बाधित संख्या कुंभारगावसाठी जणू धोक्याची घंटा ठरत आहे. यामुळे कुंभारगावची वाटचाल जणू हॉटस्पॉट च्या दिशेने सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.\nकुंभारगाव गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट रोखण्यात यशस्वी झाले होते. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या 3 महिन्यात कोरोनाच्या बाधितांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत असून ग्रामस्थ प्रशासनाचे नियम जुगारून बेफिकीरपणे सार्वजनिक ठिकाणी विना मास्क वावरत असून सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जा उडाला आहे. एकूण कोरोनाचे गांभीर्य कुणालाही दिसत नसल्याचे चित्र आहे. माहे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यात एकूण 89 रुग्ण बाधित झाले होते.त्यातील 66 जणांनी कोरोनावर मात केली.तर दुर्देवाने यामध्ये 7 जणांचा कोरोनाने बळी घेतला. तर आज अखेर एकूण 16 रुग्ण कोरोना बाधीत असून ते विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. एकूणच कुंभारगाव मध्ये कोरोनाच्या बाधितांची संख्या कमी येत नसल्याची बाब प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या लक्षात आल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आज तळमवाले प्राथमिक आरोग्य केंद्र याच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉ यू जी गोंजारी, डॉ. केतकी यांच्या मार्गदर्शनाखाली बाधिताच्या संपर्कातील नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली यामध्ये 6 जणांचे रिपोर्ट बाधित आले आहेत. कुंभारगाव परिसरातील नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, मास्कचा वापर करावा विनाकारण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, घरीच रहा सुरक्षित रहा, सोशलडिस्टंगचे पालन करा व कोरोनाला हरवा, प्रशासनाला सहकार्य करा असे आवाहन ग्रामस्थांना आरोग्य विभागा मार्फत करण्यात आले आहे.\nया टेस्टिंग कॅम्प मध्ये तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यू जी गोजारी, डॉ केतकी यांचे मार्गदर्शना खाली CHO, डॉ सुप्रिया यादव, आरोग्य सेविका ए एम कांबळे, आरोग्य सेवक रोहीत भोकऱे, आशा सेविका सुनीता सुतार, पोलीस पाटील अमित शिंदे आदींनी सहभाग घेतला.\nसोमवार दि 21/6/2021, रोजी कुंभारगाव मध्ये सर्व ग्रामस्थांची कोरोना चाचणी करण्यात येणार असून सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस पाटील अमित शिंदे, सरपंच सौ. सारिका पाटणकर यांनी केले आहे.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tractorjunction.com/mr/used-tractor/mahindra/mahindra-265-di-33472/39373/", "date_download": "2021-07-25T01:58:06Z", "digest": "sha1:NYSUXJMN5DPXFQ42ZUVHRA3K2ZSZAKQK", "length": 22883, "nlines": 251, "source_domain": "www.tractorjunction.com", "title": "वापरलेले महिंद्रा 265 DI ट्रॅक्टर, 1997 मॉडेल (टीजेएन39373) विक्रीसाठी येथे मोगा, पंजाब- ट्रॅक्टर जंक्शन", "raw_content": "शोधा विक्री करा mr\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा\nजुना ट्रॅक्टर विक्री करा\nतुलना करा नवीन ट्रॅक्टर लोकप्रिय ट्रॅक्टर नवीनतम ट्रॅक्टर आगामी ट्रॅक्टर मिनी ट्रॅक्टर 4 डब्ल्यूडी ट्रॅक्टर एसी केबिन ट्रॅक्टर्स\nजुना ट्रॅक्टर खरेदी करा जुना ट्रॅक्टर विक्री करा\nसर्व घटक रोटरी टिलर / रोटॅवेटर लागवड करणारा नांगर हॅरो फवारणी\nशेती अवजारे हार्वेस्टर जमीन आणि मालमत्ता प्राणी / पशुधन\nवित्त विमा विक्रेता शोधा एमी कॅल्क्युलेटर ऑफर डीलरशिप चौकशी प्रमाणित विक्रेते ब्रोकर डीलर नवीन पुनरावलोकन बातम्या आणि अद्यतन ट्रॅक्टर बातम्या कृषी बातम्या प्रश्न विचारा व्हिडिओ ब्लॉग\nसोशल मीडियावर आमचे अनुसरण करा\nआम्हाला संपर्क केल्याबद्दल आभारी आहोत\nट्रॅक्टर जंक्शनशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद विक्रेताशी संपर्क साधून आपण जुन्या ट्रॅक्टर खरेदी करू शकता. खाली विक्रेता तपशील प्रदान केला आहे.\nट्रॅक्टर: महिंद्रा 265 DI\nविक्रेता नाव Gurdeep Brar\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम इतर उत्तर प्रदेश उत्तराखंड ओरिसा कर्नाटक केरळा गुजरात गोवा चंदीगड छत्तीसगड जम्मू-काश्मीर झारखंड तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पश्चिम बंगाल पांडिचेरी बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मिझोरम मेघालय राजस्थान लक्षद्वीप सिक्किम हरियाणा हिमाचल प्रदेश\nपुढे जाऊन तुम्ही ट्रॅक्टर जंक्शनशी स्पष्टपणे सहमत आहात नियम आणि अटी*\nवापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा इथे क्लिक करा\nमहिंद्रा 265 DI तपशील\nफायनान्सर / हायपोथेकेशन एनओसी\nसेकंड हँड खरेदी करा महिंद्रा 265 DI @ रु. 1,33,000 अचूक वैशिष्ट्यांसह ट्रॅक्टर जंक्शनवरील चांगल्या स्थितीमध्ये, कामाचे तास, वर्षात खरेदी केलेले 1997, मोगा पंजाब.\nसोनालिका DI 750 III आरएक्स सिकन्दर\nसर्व वापरलेले ट्रॅक्टर पहा\nयासारखे महिंद्रा 265 DI\nमहिंद्रा 275 DI TU\nजॉन डियर 5038 D\nकॅप्टन 250 डी आई\nपॉवरट्रॅक 425 डी एस\nसोनालिका 35 आरएक्स सिकंदर\n*वापरलेले ट्रॅक्टर आणि शेत उपकरणे खरेदी / विक्री पूर्णपणे शेतकरी-ते-शेतकरी चालित व्यवहार आहे. ट्रॅक्टर जंक्शनने शेतकर्यांना मदत व मदत करण्यासाठी वापरलेले ट्रॅक्���र आणि शेत उपकरणे यांना व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. ट्रॅक्टर जंक्शन विक्रेते / दलाल किंवा त्याद्वारे उद्भवलेल्या अशा कोणत्याही फसवणूकीद्वारे प्रदान केलेल्या माहितीसाठी नाही. कृपया कोणतीही खरेदी करण्यापूर्वी काळजीपूर्वक टिपा वाचा.\n खोटे बोलणे अस्सल नाही विक्रेता संपर्क साधू शकत नाही फोटो दृश्यमान नाहीत ट्रॅक्टर तपशील जुळत नाहीत ट्रॅक्टर विकले जाते\nआमच्या वृत्तपत्राची सदस्यता घ्या\nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\nट्रॅक्टर जंक्शन अॅप डाउनलोड करा\n© 2021 ट्रॅक्टर जंक्शन. सर्व हक्क राखीव.\nआपला योग्य ट्रॅक्टर आणि घटक शोधा\nप्रमाणित विक्रेता वापरलेले ट्रॅक्टर खरेदी करा\nट्रेक्टर से जुडी किसी भी सहायता के लिए\nतुरंत अपनी जानकारी भरे और हम आपसे जल्दी संपर्क करेंगे \nराज्य निवडा अंदमान आणि निकोबार बेटे आंध्र प्रदेश अरुणाचल प्रदेश आसाम बिहार चंदीगड छत्तीसगड दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीव दिल्ली गोवा गुजरात हरियाणा हिमाचल प्रदेश जम्मू-काश्मीर झारखंड कर्नाटक केरळा लक्षद्वीप मध्य प्रदेश महाराष्ट्र मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड ओरिसा पांडिचेरी पंजाब राजस्थान सिक्किम तामिळनाडू तेलंगणा त्रिपुरा उत्तर प्रदेश उत्तराखंड इतर पश्चिम बंगाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-IFTM-ishhan-khattar-and-janhavi-kapoor-in-puna-for-dhadak-promotional-event-5912522-PHO.html", "date_download": "2021-07-25T02:28:45Z", "digest": "sha1:72NCUL4GEH7MRFBSIKBU5OLNVSHHONN3", "length": 5229, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ishhan khattar and janhavi kapoor in puna for dhadak promotional event | Film pramotion: जान्हवी-ईशानची पुण्यात 'धडक', असा होता अंदाज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nFilm pramotion: जान्हवी-ईशानची पुण्यात 'धडक', असा होता अंदाज\nएन्टटेन्मेंट डेस्क: 'सैराट' चित्रपटाचा रिमेक होणार ही बातमी समोर आल्यापासूनच धडक चित्रपटाबद्दलची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागून राहिली होती. त्यात ईशान खत्तर आणि जान्हवी कपूर ही जोडी यानिमित्ताने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार ही अजून एक उत्सुकतेची बाब ठरत होती. येत्या 20 जुलै ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरू असून आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनकरता ईशान – जान्हवी थेट पुण्याला पोहोचले होते. या पुणे भेटीदरम्यान आगा खान पॅलेसला या जोडीने भेट दिली.\n- दरम्यान यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ईशानने पुण्याच्या वातावरणावर आपलं प्रेम जडलं असून हे शहर खूप सुंदर असल्याचं म्हटलं आहे. तर धडक चित्रपटाच्यानिमित्ताने पहिल्यांदाच झालेली पुणे भेट आनंदी करून गेल्याचं जान्हवीने स्पष्ट केलं आहे.\n- तर नुकतंच प्रदर्शित झालेल्या पहली बार या गाण्याबद्दल बोलताना ईशान म्हणाला, “हे गाणं अतिशय सुंदर झालं असून यातून चित्रपटाचा सार स्पष्ट होत आहे.”\n- पत्रकार परिषदेत मिडियाशी मराठीत संवाद साधणाऱ्या जान्हवीने चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी बोलताना, “खऱ्या आयुष्यात मी पार्थवीपेक्षा पूर्णपणे वेगळी असून या पात्राकडून मी बऱ्याचशा गोष्टी शिकले असल्याचं” तिने म्हटलं आहे.\n- पत्रकारपरिषदे व्यतिरिक्त पुणेकरांशी संवाद साधण्याच्या हेतूने ईशान – जान्हवी यांनी मॉललाही भेट दिली आणि प्रेक्षकांचं प्रेम अनुभवलं.\n- सध्या जोरदार प्रमोशन सुरू असणाऱ्या धडक चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतन यांनी केलं असून या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज् आणि धर्मा प्रोडक्शन्स यांनी केली आहे. हा चित्रपट येत्या 20 जुलै ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/no-matter-what-the-buzy-schedule-i-make-time-for-myself-says-sivangi-joshi-126207488.html", "date_download": "2021-07-25T02:19:26Z", "digest": "sha1:BPRDHJEM66FZWDY4P36V44YF3J7OP3QL", "length": 8154, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "No matter what the buzy schedule, I make time for myself says sivangi joshi | कितीही बिझी शेड्युल असले असले तरी मी स्वत:साठी वेळ काढते, सांगतेय प्रेक्षकांची लाडकी नायरा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकितीही बिझी शेड्युल असले असले तरी मी स्वत:साठी वेळ काढते, सांगतेय प्रेक्षकांची लाडकी नायरा\nटीव्ही डेस्कः टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशी \"ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेत नायराचे पात्र साकारत आहे. तिच्या मते, मालिकांमध्ये काम करायचे म्हटले की भरपूर वेळ द्यावा लागतो, परंतु स���वत:साठी वेळ काढलाच पाहिजे. नुकतीच दिव्य मराठी सोबत झालेल्या बातचीतमध्ये शिवांगीने मालिका आणि तिच्या सहकलाकारांबाबत सांगितले.\nया मालिकेत काम करताना कधी तणाव असल्याचे जाणवले का\nनाही. मी आपल्या मालिकेसाठी दररोज १०० टक्के आणि आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करते. मी यामध्ये बऱ्याच वर्षांपासून काम करत आहे, परंतु मला कधीच तणाव जाणवला नाही. मी माझे पात्र ‘नायरा’ साकारताना खूप एंजॉय करते. प्रेक्षकांना आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न दररोज करते.\nया मालिकेत अनेक कलावंत एकत्र काम करत आहेत. तुम्ही कधी एकमेकांच्या गुणवत्तेचा तिरस्कार केला आहे का\nनाही. असे कधीच झाले नाही. आम्ही सर्वजण टीम म्हणून एकत्रितपणे काम करतो आणि हेच आमच्यासाठी फायद्याचे ठरले आहे. आम्ही सेटवर एकमेकांची मदत करतो. आमची ऑफ-स्क्रीन केमिस्ट्री जेवढी चांगली तेवढीच ऑन-स्क्रीनही आहे. कलावंतच नाही तर आमच्या मालिकेतील पडद्यामागील कलाकारही खूप गुणवंत आहेत. आम्ही सर्व एका कुटुंबाप्रमाणे काम करतो. मला इतक्या चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मिळत असल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजते. A post shared by शिवांगी जोशी (@shivangijoshi18) on Sep 17, 2019 at 1:41am PDT\nमालिकेसाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. तू कसे मॅनेज करतेस\nमाझा दृढ संकल्प आणि प्रेरणा या गोष्टींवर विश्वास आहे. माझ्यासाठी प्रत्येक दिवस एक नवा दिवस आहे. प्रत्येक दिवस शूटिंगमधून पॅकअप केल्यानंतर काहीतरी शिकूनच मी घरी परतते.\nइंडस्ट्रीमध्ये मैत्रीला कोणतेच स्थान नसल्याचे बोलले जाते. हे खरे आहे काय\nमी हे मानत नाही. लता सभरवाल आणि अदिती भाटिया माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. आम्ही पॅकअप केल्यानंतर एकमेकींसोबत भरपूर वेळ घालवतो. वेळ मिळताच आम्ही फिरायला निघून जातो किंवा एकमेकींच्या घरी जाऊन खूप धमाल करतो.\nनिर्माते राजन शाहीसोबत काम करण्याचा अनुभव कसा राहिला\nती सज्जन व्यक्ती आहे. त्यांना आमच्यावर खूप विश्वास आहे. मला या सुंदर मालिकेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे.\nएक कलावंत असण्याची सर्वात चांगली आणि सर्वात वाईट गोष्ट काय आहे\nसर्वात चांगली गोष्ट म्हणजे आम्हाला जे लोक पाहतात त्यांच्याकडून प्रेम मिळते. यामुळे आमचे कष्ट वाया जात नसल्याचा विश्वास मिळतो. वाईट म्हणजे आम्ही कुटुंब आणि मित्रांंना जास्त वेळ देऊ शक�� नाही. मात्र, काही मिळवण्यासाठी काही गमवावे लागते.\nआमच्याकडे प्रेमासाठी वेळ नसल्याचे अनेक अभिनेते सांगतात. हे खरे आहे\nकोणत्याही प्रोफेशनसाठी वेळ द्यावाच लागतो. तथापि, लोक स्वत:साठी आणि इतरांसाठी किती वेळ काढतात, यावर ते अवलंबून असते. जसे की, मी अजूनही कुटुंबियांना भेटायला जाते. माझे वेळापत्रक कितीही व्यग्र असो, मी दिलेला शब्द नक्की पाळते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanaukri.com/indian-navy-jobs-2017-2/", "date_download": "2021-07-25T02:00:08Z", "digest": "sha1:3FQRZD3H3ZVZ7GSSWOLU5JSUZZXXNSMY", "length": 5271, "nlines": 118, "source_domain": "mahanaukri.com", "title": "भारतीय नौदलात भरती – विविध पदांच्या जागा | Maha Naukri 2020", "raw_content": "\nभारतीय नौदलात भरती – विविध पदांच्या जागा\nभारतीय नौदलात भरती – विविध पदांच्या जागा.\nशैक्षणिक पात्रता : दहावी पास.\nवयोमर्यादा : उमेदवारांची जन्मतारीख १ एप्रिल १९९७ ते ३१ मार्च २००१ दरम्यात असावी.\nपगार : १६६०० ते ९४१००/- रुपये + ग्रेड पे ५२००/- रुपये.\nइच्छुक व पात्र उमेदवार www.joinindiannavy.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता.\nऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम दिनांक : ०९ जुलै २०१७.\nभारतीय सैन्यदलात ०८ जागा – JAG प्रवेश योजना\nभारतीय डाक विभागात पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या ३६५० जागा\n(ICG) भारतीय तटरक्षक दलात यांत्रिक पदाच्या जागा\nन्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या १०७ जागा\nबँक ऑफ बडोदा मधे विविध पदाच्या ०५ जागा\nभाभा अणु संशोधन केंद्रात भरती ९२ जागा\nभारतीय सैन्यदलात ०८ जागा – JAG प्रवेश योजना\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या...\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...\nभाभा अणु संशोधन केंद्रात भरती ९२ जागा\nभारतीय डाक विभागात पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या ३६५०...\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Bergen-Suelze+de.php", "date_download": "2021-07-25T01:56:32Z", "digest": "sha1:HJYZ2DYQBAKZDUZUIGR74BK5A6HQNT7O", "length": 3450, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Bergen-Sülze", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Bergen-Sülze\nआधी जोडलेला 05054 हा क्रमांक Bergen-Sülze क्षेत्र कोड आहे व Bergen-Sülze जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Bergen-Sülzeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bergen-Sülzeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 5054 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBergen-Sülzeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 5054 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 5054 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2020/08/332-LH0uBM.html", "date_download": "2021-07-25T04:06:14Z", "digest": "sha1:D5E3ASVOMH6PF4X5RV5XNIKEBCR33DSO", "length": 4715, "nlines": 34, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज\nऑगस्ट २८, २०२० • चंद्रकांत चव्हाण\n332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nसातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 332 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 533 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\nविविध रुग्णालयात ��णि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 8, कराड तालुक्यातील 146, खंडाळा तालुक्यातील 7, खटाव तालुक्यातील 14, कोरेगांव तालुक्यातील 39, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 13, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 26, सातारा तालुक्यातील 62, वाई तालुक्यातील 7 असे एकूण 332 नागरिकांचा समावेश आहे.\n533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nस्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 66, फलटण 11, कोरेगांव 40, वाई 18, खंडाळा 56, रायगांव 20, पानमळेवाडी 42, मायणी 50, महाबळेश्वर 19, पाटण 18, दहिवडी 52, ढेबेवाडी 28 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 104 असे एकूण 533 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंरक्षक भिंत अंगावर कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू\nजुलै १८, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pamperedpeopleny.com/fashion/", "date_download": "2021-07-25T02:03:32Z", "digest": "sha1:IN5DDCJG2GRNMX4KMRF2CYLLAATQZFOH", "length": 15675, "nlines": 89, "source_domain": "mr.pamperedpeopleny.com", "title": " फॅशन | जुलै 2021", "raw_content": "\nआपण सडपातळ दिसण्यासाठी 8 साड्या हॅक्स - होय हे आता शक्य आहे\nसडपातळ दिसण्यासाठी साडी कशी घालायची. या साध्या आणि करता येण्याजोग्या 8 साडी हॅक्सचा प्रयत्न करा आणि लोकांना आपल्या स्लिमर सेल्फसह फसवा.\n22 वर्षावरील प्यार ते होना था था, काजोल आणि अजय देवगण यांच्या चित्रपटाच्या संयोजित पोशाखांवर\nप्यार तो होना हाय थाई आज 22 वर्षांच्या घड्याळाच्या रूपात, काजोला आणि अजय देवगण यांच्या चित्रपटाच्या संयोजित पोशाखांची तपासणी करा, ज्यात फॅशनला मोठी जोडी मिळाली. येथे तपासा.\n25 मिसळलेल्या फेअरवेल टायटल जिंकण्यासाठी आपण आपल्या आगामी विदाई पार्टीची निवड करू शकता अशा साडी कल्पना\nमहिलांसाठी विदाई ड्रेस कोड ही सामान्यत: साडी असते. परंतु, स्वत: साठी योग्य साडी शोधणे कधी कधी एक जड काम बनते. तर, आपली मदत करण्यासाठी आम्ही 25 साड्यांचा एक सुंदर संग्रह घेऊन आलो आहोत. येथे तपासा.\nनीता लुल्लाने इंस्टाग्रामवर ऐश्वर्या रायच्या आउटफिटविषयी तपशील दिले दिल दिल चुके सनम\nसंजय लीला भन्साळीची हम दिल दे चुके सनम ही 1999 ची ब्लॉकबस्टर हिट फिल्म होती. ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबद्दल बोलताना चित्रपटाच्या कॉस्ट्यूम डिझायनर नीता लुल्लाने तिच्या दोन पोशाखांबद्दल काही बीन्स सांडल्या आणि काही मनोरंजक माहिती इंस्टाग्रामवर शेअर केली.\nमिथुन चक्रवर्ती यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचे आउटफिट फ्रॉम आय अ मी एक डिस्को डान्सर सॉंग जो एक ट्रेंड बनला\nआय एम ए डिस्को डान्सर गाण्यातील मिथुन चक्रवर्तीचा हुक-स्टेप्स आणि सिल्व्हर आउटफिट अविस्मरणीय आहे. त्याचे गाणे इतके लोकप्रिय झाले की नंतर त्याच्या नवीन आवृत्त्याही आणल्या गेल्या. मिथुनच्या वाढदिवशी, ट्रेंड बनलेल्या गाण्यांमधील फॅशनेबल लुक तपासा.\nफॉर्मल ते मुद्रित पर्यंत, ब्लू पंत, जीन्स किंवा ट्राउझर्ससह पुरुष जोडीसाठी 20 शर्ट\nनिळा पेंट कॉम्बिनेशन शर्ट: अर्धी चड्डी, पायघोळ किंवा जीन्स ही सर्वात सदाहरित तळ असतात, जी प्रत्येक पुरुषाच्या वॉर्डरोबमध्ये असते. परंतु योग्य प्रकारच्या शर्टसह जोडणे फार महत्वाचे आहे. तर, आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी 20 निळ्या रंगाचे पॅन्ट कॉम्बिनेशन शर्ट घेऊन आलो आहोत. येथे तपासा.\n16 दीपिका पादुकोणच्या लेहेंगास अनेकांच्या हृदयाची चोरी करणा Movies्या चित्रपटांमधून\nदीपिका पादुकोणने तिच्या सिनेमांमध्ये काही उत्तम लेहेंगा परिधान केले आहेत आणि आज आम्ही त्याबद्दल चर्चा करणार आहोत.\nकृती खरबंदाने तिच्या फ्लोअर पेस्टल लेहेंगामध्ये रॉयल्टीचा व्याप्ती लावला आणि तो आपला लग्नाचा लुक असू शकेल\nअलीकडेच, कृती खरबंदाने या लग्नाच्या हंगामासाठी आम्हाला एक अतिशय सुंदर लेहेंगा लक्ष्य दिले आहे. इन्स्टाग्रामवरील तिच्या ताज्या छायाचित्रांमधे अभिनेत्री एका भव्य पेस्टल लेहेंगामध्ये डोललेली आणि त्यात रॉयल्टी काढताना दिसली. येथे तपासा.\n17 वर्षांच्या कोईवर ... मिल गया, चित्रपटाच्या लोकप्रिय गाण्यांमधील प्रीती झिंटाचे सुंदर पोशाख\nकोइ म्हणून ... मिल ग���ा आज 17 वर्षं घड्याळ पहातो, प्रीती झिंटाच्या सुंदर इडर चाला में उधार चाला, हिला हैला आणि हि जादू या गाण्यांमधील सुंदर पोशाख तपासा. ते येथे पहा.\nकाल हो ना हो ची 14 वर्षे; 10 शैली ध्येय मूव्हीद्वारे सेट\nचित्रपटाची 14 वर्षे साजरा करताना काळ हो ना हो यांनी सेट केलेली 10 शैलींची डीकोडिंग.\nमुलासाठी मुलाखत ड्रेस कोडः oriesक्सेसरीज आणि अतिरिक्त टिप्ससह पूर्ण औपचारिक ड्रेस\nया लेखात, आम्ही संपूर्ण ड्रेस कोड आणि अतिरिक्त टिप्सबद्दल चर्चा केली आहे, ज्यांचे मुलाखत घेताना प्रत्येक पुरुषाने अनुसरण केले पाहिजे. येथे तपासा.\n“की अँड का” स्टाईलः 11 वेळा करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांनी यूएस स्टाईल गोल दिले\n11 की की अँड के प्रमोशनमधून करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांचा लूक. हे देखावे उन्हाळ्यासाठी छान आहेत आणि आम्ही सर्वजण “की” तसेच “का” कडून लक्ष देऊ शकतो\nआलिया भट्टच्या कपूर अँड सन्सच्या वॉर्डरोबमधून 10 अचूक स्टाईलिंग टिप्स घ्या\nकपूर अँड सन्स मधील आलिया भट्ट कपडे तुम्हाला येत्या हंगामासाठी एक नवीन शॉपिंग यादी देतील. कपूर अँड सन्स मधील एलियास अलमारीच्या 10 स्टाईलिंग टीपा.\nतिच्या सुपरहिट चित्रपटांमधून राणी मुखर्जीचे शीर्ष 5 फॅशन ट्रेंड\nतिच्या किट्टीमध्ये over० हून अधिक चित्रपट असून, राणी मुखर्जी बॉलिवूड इंडस्ट्रीतील एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने तिच्या अभिनय पराक्रमाची आणि चमकदार आकर्षणाने समीक्षकांना प्रभावित केले आहे. २१ मार्च, १ 197 8 Rani रोजी जन्मलेल्या राणी मुखर्जीने तिच्या सिनेमांमधून तयार केलेल्या पहिल्या पाच फॅशन ट्रेंडबद्दल आपण बोलूया.\nबॉलिवूड स्टाईल नोटबुक: दीपिकाचा गोलियॉन की रासलीला राम लीलाचा सर्वोत्कृष्ट लूक. नवरात्र स्पेशल\nआपण दीपिका पादुकोणचे चाहते आहात आम्ही आहोत गोलियां की रासलीला राम-लीला मधून तिचे उत्कृष्ट स्वरूप मिळवा. या नवरात्रीत लीला सनेरसपैकी कुठलाही पोशाख निवडला जातो.\nएफडीसीआय एक्स एलएफडब्ल्यू: मनीष मल्होत्राच्या मोहक पेस्टल लेहेंगामध्ये हिना खानची रेड कार्पेट आहे.\nअलीकडेच, हिना खानने लेक्मे फॅशन वीक 2021 च्या रेड कार्पेटवर पाऊल ठेवले आणि डिझाइनर मनीष मल्होत्राच्या अप्रतिम आणि सुंदर पेस्टल लेहंगामध्ये कात्री करताना पाहिले होते, जो त्याच्या नवीनतम संग्रह نورानियत 2021 मधून आला होता. तिचा आश्चर्यकारक लुक पहा.\nजेव्हा सुश���ंतसिंग राजपूतने व्हेंड इंडिया फॉर कॉर्डिनेटेड आउटफिट्समध्ये केंडल जेनरसह फोटोशूट केले\nदिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांनी आम्हाला खूप फॅशन मोमेंट्स दिले पण पडद्याबाहेर त्याने आम्हाला फॅशनची काही लक्ष्येही दिली. व्होग इंडियावर सुपर मॉडल केंडल जेनरसह त्याचे फोटोशूट त्वरित चर्चेचे शहर बनले.\nकेरळ (कसावू) साडी हे ओणम #CheckOut वर प्रयत्न करण्यासाठी 10 गजरा केशरचना\nआम्ही आपल्याला या ओणमच्या कासावु / केरळ साड्यांवर प्रयत्न करण्यासाठी 10 केशरचना देतो. पहा आणि फॅशन दिवासारख्या उत्सवाच्या सीझनवर राज्य करा.\n9 वर्षांच्या जिंदगी ना मिलेगी दोबारा रोजी, अभिनेत्री कतरिना कैफची फॅशन चित्रपटातून दिसते\nजिंदगी ना मिलेगी डोबारा आज 9 वर्षे घडत असताना, कॅटरिना कैफच्या चित्रपटातील फॅशनेबल पोशाख तपासा. ते येथे पहा.\nआपल्या केरळ साडीला या ओणमचे स्टाईल करण्याचे 10 मार्ग #BeYourOwnStylist\nआपल्या केरळ शैलीचे 10 अद्भुत मार्ग या ओणमला साडी देते. या सणाच्या हंगामात एक लक्ष द्या आणि स्टाइलिश व्हा.\nआपण जीवनशैली, सौंदर्य, फॅशन आणि आरोग्य सल्ला बातम्या अद्ययावत ठेवा की ही जीवनशैली साइट.\nछोट्या डोळ्यांसाठी काजल कसे घालावे\nभारत ज्योतिषात चंद्रग्रहण 2018\nउजव्या डोळ्याला भारत मध्ये आध्यात्मिक अर्थ twitching\nदीपिका पादुकोण इन ये जवानी है दिवानी इन रेड लेहेंगा\nघोट्यावर काळा धागा घालण्याचे फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayuvacha.blogspot.com/2010/06/blog-post_16.html", "date_download": "2021-07-25T02:44:06Z", "digest": "sha1:OUNGMGMC7ZT6GBIDDOTQGPZPDHMCEUX2", "length": 9906, "nlines": 156, "source_domain": "vinayuvacha.blogspot.com", "title": "माय बोली- मनाची बोली: दृष्टी पलीकडील रंग सृष्टी", "raw_content": "माय बोली- मनाची बोली\nमनाला वाटलं काहीतरी बोलावं... काहीतरी लिहावं. म्हणून हा blog.\nबुधवार, जून १६, २०१०\nदृष्टी पलीकडील रंग सृष्टी\nमाझी रंगां बद्दलची समज खूपच साधी आहे. इंद्रधनुष्यात दिसतात ते सात रंग आणि अजून थोडेफार, उदाहरणार्थ, गुलाबी, चॉकलेटी, काळा, राखाडी, खाखी, एवढच. ह्या पलीकडे रंग असले, तर मी त्यांना इंद्रधनुष्यातल्या एका रंगाच्या चओकटीत बसवतो. म्हणजे नेव्ही ब्लू हा माझ्या साठी निळाच रंग आहे. किंवा \"लेमन ग्रीन\" ला मी इतर हिरव्या रंगां पेक्षा फार वेगळं करू शकत नाही. त्यामुळे कपडे घेताना आपल्याला फार विचार करावा लागत नाही.\nपण, माझी आई, तिच्या मैत्रिणी, बहिणी, मावश्��ा, आत्या, आणि बहुतांश स्त्रियांना नजरे पलीकडचे अनेक रंग दिसतात. त्यांना ते रंग दाखवणारे साडीच्या (आणि हल्ली ड्रेसच्या) दुकानातील मदतनीस बहुदा डोळ्यांवर वेगळी कॉन्टॅक्ट लेंस लावून येत असावेत. आता राणी कलर म्हणजे काय हे मला अजूनही कळलेलं नाही. उभ्या जन्मात कळेल, असं वाटत नाही. बरं तो रंग नेहमीच राणी \"कलर\" असतो. तो क्वीन्स रंग किंवा राणी-रंग नसतो. अगदी इंग्रजीचा गंध नसलेले सुद्धा (हल्ली असे कुणी सापडणं कठीण आहे म्हणा) त्या रंगाला राणी कलरच म्हणतात.\nतीच गत रामा-ग्रीनची. ह्या रंगाचं सोवळं सर्वात पहिल्यांदा रामाने नेसलं होतं का की ह्या रंगाची साडी-चोळी सीतेला त्याने भेट म्हणून दिली होती का की ह्या रंगाची साडी-चोळी सीतेला त्याने भेट म्हणून दिली होती का ह्याचं उत्तर सापडणं कठीण आहे. कुठल्या तरी रंग बनवण्याच्या कारखाण्यात काम करण्यार्या रामा गड्याने रसायनांचं प्रमाण चुकवलं असेल आणि त्यातून निर्माण झालेला हा रामा-ग्रीन.\nअसो, नजरे पलीकडच्या विश्वात असे अजून अनेक रंग असतील. दिसतं तसं नसतं, म्हणतात ते हेच. रामा ग्रीन रंगावर थोडी निळ्या रंगाची झाक पण आहे. राणी कलर मधे कुठल्या रंगांचं मिश्रण असेल, माहित नाही. दृष्टी आडची ही सृष्टी कळण्यास बहुदा दुसरा जन्म उजाडेल.\nदृष्टी पलीकडील रंग सृष्टी\nद्वारा पोस्ट केलेले Vinay येथे ६/१६/२०१० ०१:०९:०० AM\nलेबल: मराठी, रंग, सहज\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमुंबई: सुधारित रिक्षा भाडं\nदृष्टी पलीकडील रंग सृष्टी\nअणु-उर्जेला विरोध: केवळ आरडा-ओरडा की खरंच चिंता\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nआसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड\nजनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल\nएकदा तरी आवर्जून वाचा\nपुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nओअॅसिस - पान १\nनेमाडे – एक असंस्कृत अडगळ\n5 दर्शवा सर्व दर्शवा\nसाधेसुधे थीम. epicurean द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-25T02:43:15Z", "digest": "sha1:5QUNRQDQMTFJSGCAROSZTAFYOXFZRQAS", "length": 14389, "nlines": 207, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "घरी हर्बल रंग खूप सोपे करा, नंतर होळी खेळा - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nघरी हर्बल रंग खूप सोपे करा, नंतर होळी खेळा\nby Team आम्ही कास्तकार\nहोळीचा उत्सव (होळी 2021) आला आहे. अशा परिस्थितीत केमिकल रंगांच्या बाजारामध्ये एक गोंधळ उडाला आहे. त्यांच्या वापरामुळे त्वचेची giesलर्जी आणि डोळ्यांना त्रास देणे यासारख्या समस्या उद्भवतात. म्हणजेच या रंगांमुळे त्वचेला मोठ्या प्रमाणात हानी होते, म्हणूनच रासायनिक रंग टाळणे फार महत्वाचे आहे.\nसेंद्रिय किंवा हर्बल रंगांसह होळी (होळी 2021) खेळण्याचा प्रयत्न करा. हे रंग ओळखणे देखील फार महत्वाचे आहे हे समजावून सांगा. ते विशेषतः त्वचेसाठी फायदेशीर आहेत, तसेच डोळ्यांनाही इजा पोहोचवत नाहीत. आम्हाला आपण सेंद्रीय किंवा हर्बल रंग बनवण्याची प्रक्रिया सांगूया.\nबीटरुटसह लाल रंग बनवा\nयावेळी बीटरूट सहज उपलब्ध आहे. आपण त्यांना बारीक करा आणि पाण्यात उकळा, नंतर आपला लाल रंग तयार आहे. जर आपल्याला गडद गुलाबी रंग बनवायचा असेल तर त्यात आणखी पाणी घाला. आपण पेस्टमध्ये बारीक करू शकता. विशेष गोष्ट अशी आहे की हे रंग डोळे आणि तोंड दुखवित नाहीत.\nमक्याचे पीठ आणि हळद पिवळा रंग बनवा\nजर तुम्हाला पिवळ्या रंगाची होळी खेळायची असेल तर बार्ली किंवा मक्याच्या पिठामध्ये हळद मिसळा म्हणजे हा रंग बनतो. मृत त्वचा काढून नैसर्गिक स्क्रबसारखे कार्य करेल. याशिवाय अरारूट किंवा तांदळाच्या भुकटीमध्ये हळद मिसळूनही वापरली जाऊ शकते.\nपलाश आणि झेंडू पासून केशर रंग बनवा\nझेंडू फुलं वापरुन आपण केशर रंग बनवू शकता. त्याशिवाय पलाशची 100 ग्रॅम सुकलेली फुले एका बादली पाण्यात उकळा, नंतर भिजवून ठेवा आणि रात्रभर ठेवा. सकाळी चाळणी करा. अशा प्रकारे जाड केशर रंग तयार केला जाईल.\nकडुलिंबाच्या पानांपासून हिरवा रंग बनवा\nयासाठी कडुलिंबाची पाने बारीक करा. ही पेस्ट पाण्यात मिसळूनही रंग खेळता येतो. हे फेस पॅकसारखे कार्य करते. आम्हाला कळू द्या की antiन्टीबॅक्टेरियल आणि antiन्टी-gicलर्जीमुळे कडूलिंब त्वचेस��ठी खूप फायदेशीर आहे.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nशेतकरी व पशुधन मालकांकडून गोपाळरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी लवकरच अर्ज करा, संपूर्ण प्रक्रिया येथे आहे\n कारण शेतक this्यांनी हे जाहीर केले आहे, उद्याच थांब\nया महिन्यांत चांगला पाऊस पडेल अशी शेतक farmers्यांसाठी सर्वात मोठी चांगली बातमी आहे\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nशेतकरी व पशुधन मालकांकडून गोपाळरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी लवकरच अर्ज करा, संपूर्ण प्रक्रिया येथे आहे\nजम्मू-काश्मीर विभागात 14 लाख रोपट्यांची लागवड केली जाईल, सरकारने हे मोठे पाऊल उचलले\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार हेक्टरला फटका\nकेवळ 7 हेक्टर जमीन आली, कुटुंब वाढवणे कठीण होते, नंतर ऑयस्टर आणि दुधाळ मशरूमची लागवड सुरू केली\nलडाखला सेंद्रिय प्रदेश बनविण्यासाठी आपेडाने पुढाकार घेतला, जाणून घ्या शेतीशी संबंधित इतर मोठ्या बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंत���्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/2356", "date_download": "2021-07-25T02:17:29Z", "digest": "sha1:UQASTS3FNUPURSFGOYUEUBMNKV7BWVUD", "length": 16121, "nlines": 122, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वारी - भाग ३ (पुर्वार्ध अंतिम) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली - लेखमालिका /वारी /वारी - भाग ३ (पुर्वार्ध अंतिम)\nवारी - भाग ३ (पुर्वार्ध अंतिम)\nसगळे फुसके फटाके, पुठ्ठे, कागद वगैरे जाळुन झाल्यावर मी घरात आत आलो. व्हरांड्यात ह्या वर्षीचे न उडवलेले फटाके प्लास्टिकच्या पिशव्यात पडून होते. आई आजारी असल्याने मी आवाज करणारे फटाके उडवले नव्हते. त्यामुळे बाँब, लक्ष्मी तोटे तसेच राहिले होते. भाउबीजेच्या दिवशी आईला थोडं बरं वाटल्याने ती संध्याकाळी बाहेर व्हरांड्यात येउन बसली होती तेव्हा थोड्या फुलबाज्या, झाडं वगैरे मी आणि ताईने उडवले. बस. ह्या वर्षीची फटाक्यांची दिवाळी एव्हडीच. त्या प्लास्टिकच्या पिशव्या मी हवा काढुन, गाठ मारुन, वरती माळ्यावर ठेवून दिल्या.\nदिवाळीचा अभ्यास कधीच उरकला होता. मला भाषा, इतिहास-भूगोल आवडायचं नाही कारण उगाचच पानच्या पानं भरून लिहायला लागायचं. म्हणुन मग मी त्यांचा अभ्यास दिवाळीच्या आधीच संपवला होता. गणित मात्र मला खूप आवडायचं. त्यात लिहायला लागायचं नाही. तसं आमच्या गणिताच्या बाई मला कधीच पैकीच्या पैकी मार्क द्यायच्या नाहीत कारण मी पायर्या-पायर्यांनी गणित न सोडवता थेट एकदम उत्तरच लिहायचो. मग उगाच पाच-दहा मार्कासाठी कोण एव्हडं लिहीत बसणार. उत्तर मात्र नेहेमी बरोबर असायचे. तसही आमच्या शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना असली कलाकुसर असल्यावरच मार्क द्यायची सवय होती. अक्षर चांगलं पाहिजे, बॉर्डर आखली पाहिजे, ह्यंव आणि त्यंव. मला असलं सगळं करायला जाम भंपक वाटायचं. मग मी मराठीच्या निबंधात वगैरे काहिही लिहायचो. ह्या सहामाहीच्या मराठीच्या पेपरमध्ये 'मोठेपणी काय व्हायचे आहे' ह्या निबंधामध्ये मी वेड्यांचा डॉक्टर व्हायचे आहे आणि सगळ्या शिक्षकांना शहाणं करायचं आहे असे लिहिले होते. आणि ते खरेही होते. आमच्या शाळेतले सगळे शिक्षक भंपक होते. शाळाच भंकस होती. मला आजकाल शाळा आवडत नसल्याने मी बरेचदा मधल्या सुट्टी���, मैदानाच्या मागच्या भिंतीवरुन दप्तर टाकुन आणि मग त्यावर चढून पळून जायचो. मग पटकन गावाबाहेरच्या रस्त्याला लागून हिंडत बसायचो. कुणी ओळखीचे दिसत नाहिये ना एव्हडेच लक्ष ठेवायला लागायचे. आधी मात्र भाउ असताना हे शक्य नव्हते कारण भाउंनी मला कधी ना कधी पकडलंच असतं.\nथोड्यावेळानं काका आले. सायकल गेटला लावत \"आहेस का\" म्हणुन त्यांनी जोरात हाक मारली. काकांचा आवाज म्हणजे आमच्या इथे बोलले की तिकडे काकुला ऐकु जाईल एव्हडा मोठा होता. हातातल्या पिशवीतुन एक डबा काढुन त्यांनी आईला दिला. बहुतेक काकुने काहितरी खायला करुन पाठवलं असणार आईसाठी.\n\"चहा कर जरा. आणि तायडी कुठे आहे\" - काकांनी मला विचारलं.\nमी उत्तर न देता चहा करायला लागलो. आतल्या खोलीतून ताई बारीक तोंड करुन बाहेर आली.\n\"ह्यानं परत त्रास दिला का तुला\" असं तिला विचारत पण ती काय म्हणतीये ते न ऐकताच काकांनी मला भाषण द्यायला सुरुवात केली.\n\"तू आता लहान नाहियेस... घरात आई आजारी आहे.. ताईचं महत्त्वाचं वर्ष आहे शाळेचं तरी ती स्वयंपाकाचं बघतीये.. बाबा कामात असतात.. तू मदत करायचं तर दूरच राहिलं, पण सगळ्यांना त्रास देत असतोस.........\"\nशेवटी एकदाचा चहा संपला आणि काका जायला उठले. त्यांच्या सगळ्या ओरड्याला मी एका शब्दानं पण उत्तर दिलं नव्हतं. आणि मी द्यावं तरी का मला जसं वागायचं असेल तसं मी वागेन. जर कुणाला माझ्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर त्यांनी त्रास करुन घेउ नये. त्यात माझी चूक काय मला जसं वागायचं असेल तसं मी वागेन. जर कुणाला माझ्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर त्यांनी त्रास करुन घेउ नये. त्यात माझी चूक काय त्रास होतो हा त्रास होणार्याचा प्रश्ण आहे, त्रास देणार्याचा नाही. आणि मला पण काय ह्या सगळ्यांबरोबर राहायची हौस नव्हती. मी इथे जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते. माझे शिक्षण पूर्ण करणे हे ह्यांचे कर्तव्यच होते. आणि तो पर्यंत इथे राहणे मला भाग होते. पण एकदा का मी इंजिनियर झालो की मी कायमचा निघुन जाणार होतो. एक दिवसपण इथे राहणार नव्हतो. मला जसं वागायचंय तस वागणार होतो, राहणार होतो.\nमी माझ्या तंद्रीमध्ये विचार करत बसलो होतो. जाता जाता काकांचं शेवटचं वाक्य माझ्या कानावर पडलं.\n\"उद्या सकाळी तासगाव वेसच्या मारुतीला ये रे. मी निघालोय वारीला.\"\n‹ वारी (पुर्वार्ध-भाग २) up वारी - भाग ४ - ›\n\"ह्यानं परत त्रास दिला का तुला\" ��सं तिला विचारत पण ती काय म्हणतीये ते न ऐकताच काकांनी मला भाषण द्यायला सुरुवात केली. >>>>>>\nटण्या व्यक्तीरेखा मस्तच जमतायत.\nपुढे वाचायची उत्सुकता वाढतेय.\n>>> आणि मी द्यावं तरी का मला जसं वागायचं असेल तसं मी वागेन. जर कुणाला माझ्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर त्यांनी त्रास करुन घेउ नये. त्यात माझी चूक काय मला जसं वागायचं असेल तसं मी वागेन. जर कुणाला माझ्या वागण्यामुळे त्रास होत असेल तर त्यांनी त्रास करुन घेउ नये. त्यात माझी चूक काय त्रास होतो हा त्रास होणार्याचा प्रश्ण आहे, त्रास देणार्याचा नाही. आणि मला पण काय ह्या सगळ्यांबरोबर राहायची हौस नव्हती. मी इथे जन्माला आलो ते माझ्या हातात नव्हते. माझे शिक्षण पूर्ण करणे हे ह्यांचे कर्तव्यच होते. आणि तो पर्यंत इथे राहणे मला भाग होते. पण एकदा का मी इंजिनियर झालो की मी कायमचा निघुन जाणार होतो. एक दिवसपण इथे राहणार नव्हतो. मला जसं वागायचंय तस वागणार होतो, राहणार होतो.....\n'वारी' प्रथम पुरूषी असूनसुद्धा एक अलिप्तपणा आलाय हे मला आवडतंय. स्वकेंद्रित विचार हेच फक्त कारण असतं का असा विचार करतोय.\nरे बाबा टण्या.. जरा मोठे भाग टाक ना.\nएकापेक्षा एक सुंदर भाग होत चाललेत. प्रत्येक व्यक्ती आता ओळखीची होत चाललीय. छान\n\"मैं क्यों उसको फोन करूं\nउसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी\nतू आज सहावा भाग टाकलेला पाहील्यावर एका फटक्यात आज पुर्वार्धाचे तीनही भाग वाचले. मस्तच लिहीतोस रे तू.. आता तू पुढचा (७ वा) भाग टाकल्यावर मी असेच झटक्यात उरलेले भाग वाचेन.\nका हा मुलगा असा विचित्र\nका हा मुलगा असा विचित्र वागतोय आडनिडं वय अन काय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nसोलापूर सेक्स स्कँडल - क्रमशः - भाग २ बेफ़िकीर\nइ.स. १०००० - भाग २ बेफ़िकीर\nद वर्ल्ड ऑफ डिफरन्स - ३ बेफ़िकीर\nतुम्हे याद हो के न याद हो - १४ बेफ़िकीर\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.tv9marathi.com/latest-news/obc-leader-to-challenge-maratha-reservation-in-obc-category-8097.html", "date_download": "2021-07-25T03:00:50Z", "digest": "sha1:BGCKJSJB2JV45MDBVNHGCH5RVWLIIPQD", "length": 14903, "nlines": 249, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ", "raw_content": "\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021\nओबीसी नेते मराठा आरक्षणाला आव्हान देणार\nमुंबई: मराठा समाजाला एसईबीसी अर्थात विशेष प्रवर्गात आरक्षण द्यावं, अशी शिफारस मागासवर्ग आयोगाने केल्यानंतर, ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आणि ब्राह्मण संस्थांनी अहवाल तयार केल्याचा आरोपही ओबीसी नेत्यांनी केला आहे. आकाशवाणी आमदार निवासात ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार प्रकाश शेंडगे, भाजपचे माजी खासदार हरीभाऊ राठोड, प्रा. श्रावण देवरे आणि इतर ओबीसी नेत्यांनी उपस्थिती लावली.\nमहाराष्ट्र सरकार मराठा समाजाला एसईबीसी प्रवगातून आरक्षण देत आहे, म्हणजे ओबीसी समाजाच्या आरक्षणातूनच दिलं जात आहे, असा दावा ओबीसी नेत्यांचा आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला घटनेत एसईबीसी हेच नाव आहे. म्हणजे सरकार ओबीसी समाजातील आरक्षण मराठ्यांना देत आहे, असाही दावा ओबीसी नेत्यांचा आहे.\nत्यामुळे मुख्यमंत्री पूर्णपणे फसवणूक करत आहेत. सरकारने तयार केलेला मागसवर्ग आयोगाचा अहवाल सुद्धा आक्षेपार्ह आहे. ज्या संस्थांनी हा अहवाल तयार केला, त्यामध्ये मराठा आणि ब्राह्मण संस्था होत्या. सरकार जर ओबीसीमधून आरक्षण देणार असेल, तर येत्या निवडणुकीत भाजपला ओबीसी समाज मतदान करणार नाही, असा पवित्रा ओबीसी नेत्यांनी घेतली.\nदरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मराठा आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने दिलेल्या शिफारसी सांगितल्या. त्यानुसार मराठा समाजाला एसईबीसी अर्थात विशेष प्रवर्गात आरक्षण देणार असल्याचं जाहीर केलं.\nमराठा समाजाला विशेष प्रवर्गात आरक्षण मिळणार : मुख्यमंत्री\nमराठा आरक्षणावर सरकार थेट विधेयक आणणार\nमराठा आंदोलकांचं उपोषण मागे, महाजनांच्या शिष्टाईला यश\nमराठा आरक्षण टिकवणार, वकिलांची फौज तयार: चंद्रकांत पाटील\nओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका: छगन भुजबळ\nद्राक्ष बियांच्या तेलाचे फायदे\n‘हे’ खा मायग्रेन टाळा\nमराठा आरक्षणात 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करण्यासाठी अशोक चव्हाणांची मोर्चे बांधणी, सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमहाराष्ट्र 11 hours ago\nओबीसींनी आपल्या हक्कासाठी पुढे येऊन लढा : छगन भुजबळ\nअन्य जिल्हे 13 hours ago\nSambhajiraje Exclusive | ठाकरे आणि मोदी सरकारला हाफ-हाफ सेंच्युरी मारावी लागेलः संभाजीराजे\nVIDEO: अशोक चव्ह���ण एकटेच दिल्लीत, मराठा आरक्षणासाठी नेत्यांच्या भेटीगाठी\nराष्ट्रीय 4 days ago\nराज्यांना केवळ आरक्षणाचा अधिकार देऊन फायदा नाही, 50 टक्क्यांची मर्यादा शिथिल करा; अशोक चव्हाणांची मागणी\nराष्ट्रीय 4 days ago\nपुणेकरांसाठी आनंदाची बातमी, धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ\nनागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंची कारवाई\n1 ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबधी ‘हे’ नियम बदलणार, काय होणार परिणाम\nHealth Tips | अल्कोहोलबरोबर कधीही सेवन करू नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला होईल हानी\n मरणानंतरही जीवाची अवहेलना, अकोल्यातील धक्कादायक प्रकार\nअन्य जिल्हे40 mins ago\nKajal Aggrawal : अभिनेत्री काजल अग्रवालचा हॉट अँड ग्लॅमरस लूक, पाहा फोटो\nफोटो गॅलरी40 mins ago\nअकोला जिल्ह्यात कोसळधार, विक्रमी पावसाची नोंद थेट जागतिक पातळीवर\nधीर सोडू नका, आम्ही सर्वजण तुमच्यासोबत आहोत; पूरग्रस्तांसाठी उदयनराजेंची फेसबुक पोस्ट\nअन्य जिल्हे52 mins ago\nमराठी न्यूज़ Top 9\nनागपूर जिल्हा काँग्रेस महासचिवांचं पक्षातून निलंबन, पक्षशिस्त मोडल्याने नाना पटोलेंची कारवाई\nअकोला जिल्ह्यात कोसळधार, विक्रमी पावसाची नोंद थेट जागतिक पातळीवर\nTokyo Olympic 2020 Live : PV सिंधूने पहिला सामना जिंकला, सानिया-अंकिताचा युक्रेनशी सामना सुरु\nMaharashtra Rain Landslides LIVE | भुसावळ तालुक्यातील हातनूर धरणाचे दरवाजे तिसऱ्या दिवशीही पूर्णत: उघडले\n“हिरोशिमावर पडलेल्या अणुबॉम्बपेक्षा पेगॅसस वेगळं नाही, तिथे माणसं मेली, इथे स्वातंत्र्य मेलं, देश सुरक्षित असल्याचं लक्षण नाही”\nकंपनीत अप्रायजल झालं नाही, चिंता करु नका; लॉकडाऊननंतर भारतीय कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ देणार\nराज कुंद्राच्या लॅपटॉपमधून डेटा मोठ्या प्रमाणात डिलीट, बँक खात्याच्या तपासणीतही महत्त्वाचे धागेदोरे\n1 ऑगस्टपासून आर्थिक व्यवहारासंबधी ‘हे’ नियम बदलणार, काय होणार परिणाम\nMaharashtra News LIVE Update | नागपूरला कोरोनापासून मोठा दिलासा, फक्त 2 नव्या बाधितांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4", "date_download": "2021-07-25T04:15:48Z", "digest": "sha1:HM7LQXIAZ3PQFN6GQUO5EHVPRE4DBAZN", "length": 14504, "nlines": 73, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "कपोत - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nकपोत हा दक्षिण आकाशातील एक लहान तारकासमूह आहे. याला इंग्रजीमध्ये Apus (ॲपस) ��्हणतात. ॲपस या शब्दाचा ग्रीक भाषेतील अर्थ \"पाय नसलेला\" असा आहे. हा तारकासमूह नंदनवन पक्षी दर्शवतो, ज्याला पाय नसतात असा पूर्वी गैरसमज होता. अल्फा अपोडिस हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे.\n२.२ दूर अंतराळातील वस्तू\nखगोलावरील २०६.३ चौ. अंश म्हणजे ०.५००% क्षेत्रफळ व्यापणारा हा तारकासमूह आकारमानानुसार आधुनिक ८८ तारकासमूहांमध्ये ६७व्या क्रमांकावर आहे.[१] ७° उत्तर अक्षांशाच्या दक्षिणेकडील निरीक्षकांना संपूर्ण तारकासमूह पाहता येऊ शकतो.[१] त्याच्या उत्तरेला पीठ, दक्षिण त्रिकोण आणि कर्कटक, पश्चिमेला मक्षिका आणि वायुभक्ष, दक्षिणेला अष्टक आणि पूर्वेला मयूर हे तारकासमूह आहेत. इ.स. १९२२ मध्ये इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने स्वीकृत केलेले याचे लघुरूप 'Aps' आहे.[२] या तारकासमूहाच्या सीमा विषुवांश १३ता ४९.५मि ते १८ता २७.३मि यादरम्यान आणि क्रांती -६७.४८° ते -८३.१२° यादरम्यान आहेत.[३]\nनुसत्या डोळ्यांनी दिसणारा कपोत तारकासमूह\nया तारकासमूहामध्ये नुसत्या डोळ्यांनी दिसू शकणारे ३९ तारे आहेत.\nअल्फा ॲपोडीस हा पृथ्वीपासून ४४७ ± ८ प्रकाश-वर्षे अंतरावरील[४] ३.८ दृश्यप्रतीचा तारा आहे.[५][६] तो तारा अनेक वर्षे निळा मुख्य अनुक्रम तारा होता. पण त्याच्या केंद्रातील हायड्रोजन संपल्याने तो प्रसरण पावला, थंड झाला आणि तेजस्वी झाला.[७] आता त्याची तेजस्विता सूर्याच्या ९२८ पट आहे आणि पृष्ठभागाचे तापमान ४३१२ केल्व्हिन आहे.[८] बीटा ॲपोडीस हा एक नारंगी राक्षसी तारा आहे. तो पृथ्वीपासून १५७ ± २ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[४] त्याची दृश्यप्रत ४.२ आहे.[५] त्याचे वस्तुमान सूर्याच्या अंदाजे १.८४ पट आहे आणि पृष्ठभागाचे तापमान ४६७७ केल्व्हिन आहे.[९] गॅमा ॲपोडीस हा पृथ्वीपासून १५६ ± १ प्रकाश-वर्षे अंतरावरील[४] ३.८७ दृश्यप्रतीचा तारा आहे. तो सूर्याच्या ६३ पट तेजस्वी असून त्याच्या पृष्टभागाचे तापमान ५२७९ केल्व्हिन आहे.[८] डेल्टा ॲपोडीस हा एक द्वैती तारा आहे.[१०] डेल्टा१ हा लाल राक्षसी तारा पृथ्वीपासून ७६० ± ३० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.[४] डेल्टा२ ५.३ दृश्यप्रतीचा नारंगी राक्षसी तारा आहे.[६] तो पृथ्वीपासून ६१० ± ३० प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[४][५]\nझीटा ॲपोडीस हा एक नारंगी राक्षसी तारा आहे जो प्रसरण पावून थंड झाला आहे. त्याच्या पृष्ठभागाचे तापमान ४६४९ केल्व्हिन आणि तेजस्विता ��ूर्याच्या १३३ पट आहे.[८] तो पृथ्वीपासून २९७ ± ८ प्रकाश-वर्षे अंतरावर आहे.[४]\nईटा ॲपोडीस हा पृथ्वीपासून १३८ ± १ प्रकाश-वर्षे अंतरावरील मुख्य अनुक्रम तारा आहे.[४] त्याची दृश्यप्रत ४.८९ असून, त्याचे वस्तूमान सूर्याच्या १.७७ पट, तेजस्विता सूर्याच्या १५.५ पट आणि त्रिज्या २.१३ पट आहे. २५० ± २०० दशलक्ष वर्षाचा हा तारा अतिरिक्त २४ मायक्रोमीटर अवरक्त प्रारण उत्सर्जित करत आहे, जे कदाचित त्याच्याभोवतीच्या ३१ खगोलीय एककापेक्षा जास्त अंतरावरील धुळीच्या चकतीमुळे होत असावे.[११]\nथीटा ॲपोडीस हा पृथ्वीपासून ३७० ± २० प्रकाशवर्षे अंतरावरील लाल राक्षसी तारा आहे.[४] त्याची तेजस्विता अंदाजे सूर्याच्या ३८७९ पट आहे आणि पृष्ठभागाचे तापमान ३१५१ केल्व्हिन आहे.[८] हा एक चलतारा असून त्याची दृश्यप्रत दर ११९ दिवसांनी ०.५६ ने बदलते.[१२] तो दरवर्षी सूर्याच्या १.१ × १०−७ पट एवढे वस्तुमान त्याच्या सौर वादळामुळे गमावत आहे. जसजसा हा तारा दीर्घिकेमध्ये प्रवास करत आहे तसतसा त्याने उत्सर्जित केलेल्या वादळातील धुळीचा आसपासच्या आंतरतारकीय माध्यमाशी झालेल्या संपर्कामुळे धनुष्याच्या आकाराचा अभिघात(भास) निर्माण होत आहे.[१३]\nआयसी ४४९९ या गोलाकार तारकागुच्छाचे हबल दुर्बिणीने घेतलेले छायाचित्र.[१४]\nया तारकासमूहातील दोन तार्यांभोवती परग्रह आढळले आहेत.[१५] जो प्रसरण पावून थंड होऊ लागला आहे असा एचडी १३४६०६ हा एक सूर्यासारखा पिवळा तारा आहे .[१६] त्याच्याभोवती तीन ग्रह १२, ५९.५ आणि ४५९ दिवसांच्या कक्षेमध्ये फिरत आहेत.[१७] एचडी १३७३८८ हा आणखी एक तारा आहे जो सूर्यापेक्षा थंड आहे.[१६] सूर्याच्या अंदाजे ४७% तेजस्विता, ८८% वस्तूमान आणि ८५% व्यासाचा हा तारा ७.४ ± ३.९ अब्ज वर्षे जुना आहे.[१८] त्याच्याभोवती पृथ्वीच्या ७९ पट वस्तुमानाचा एक ग्रह ०.८९ खगोलीय एकक एवढ्या सरासरी अंतरावरून ३३० दिवसांच्या कक्षेमध्ये परिभ्रमण करत आहे.[१९]\nदूर अंतराळातील वस्तूसंपादन करा\nकपोतमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या दूर अंतराळातील वस्तूंमध्ये एनजीसी ६१०१ आणि आयसी ४४९९ हे गोलाकार तारकागुच्छ तसेच आयसी ४६३३ ही सर्पिलाकार दीर्घिका आहे.\nएनजीसी ६१०१ हा १४व्या दृश्यप्रतीचा गोलाकार तारकागुच्छ आहे. तो गॅमा ॲपोडीसच्या सात अंश उत्तरेकडे आहे.[६]\nआयसी ४४९९ हा आकाशगंगेच्या तेजोवलयातील एक गोलाकार तारकागुच्छ आह���.[२०] त्याची आभासी दृश्यप्रत १०.६ आहे.[२१]\nआयसी ४६३३ ही एक अंधुक सर्पिलाकार दीर्घिका आहे.[६]\nLast edited on ७ डिसेंबर २०१७, at १४:२८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D.html", "date_download": "2021-07-25T04:01:29Z", "digest": "sha1:HVV5IUKXFRYXLN6WZJ2DSKVGLVCPTC5J", "length": 25704, "nlines": 236, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "हरयाणामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राबवताहेत मत्स्यप्रकल्प - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nहरयाणामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राबवताहेत मत्स्यप्रकल्प\nby Team आम्ही कास्तकार\nin कृषिपूरक, बातम्या, मत्स्य व्यवसाय\nहरयाणा येथील जिंद आणि करनाल जिल्ह्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय खारवट माती संशोधन संस्थेमार्फत पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. त्या अंतर्गत पीक सल्ले, मत्स्यपालन यावर भर देण्यात आला असून, निविष्ठांचे प्रमाण कमी राखतानाच उत्पादन वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे.\nकेंद्र सरकारच्या ‘मेरा गाव, मेरा देश’ या योजनेअंतर्गत पीक उत्पादनातील अनावश्यक निविष्ठांचे प्रमाण कमी राखत खर्चाचे प्रमाण कमी करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या करनाल (हरयाणा) येथील केंद्रीय खारवट माती संशोधन संस्थेमार्फत प्रयत्न केले जात आहेत. या संस्थेतील संशोधकांनी जिंद आणि करनाल जिल्ह्यातील पाच गावे निवडली असून, त्यामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी मत्स्यपालन या पूरक व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. जिंद येथील धत्रह येथे सुमारे १२.५ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे. त्याचा कार्यक्षम असे ६, ४, आणि २.५ एकरचे तीन भाग करण्यात आले आहेत. त्यात इंडियन मेजर कार्प, कटला, रोहू आणि मृगल या जातीच्या मत्स्यपालनाला प्रारंभ केला आहे.\nमाशांमध्ये रोग प्रादुर्भावामध्ये शास्त्रज्ञांची मदत ः\nतीन महिन्याच्या जतनामध्ये शेतकऱ्यांना माशांमध्ये दोन वेळा रोगांचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला.\n१) पहिल्या प्रादुर्भावावेळी, मृत आणि रोगग्रस्त माशांचे विश्लेषण करण्यात आले. या माशांच्या त्वचेवर चिकट पदार्थ वाढला होता आणि त्यांचे कल्ले निस्तेज झाले होते. काही माशांच्या शरीरावर अॅंकर वर्म (Lernaeids) दिसून आल्या. माशांची भूक मंदावलेली होती. या कृमीच्या नियंत्रणासाठी तलावाच्या पृष्ठभागावर एक आठवड्यासाठी विशिष्ट कीटकनाशकाच्या योग्य प्रमाणात फवारण्या करण्यास सांगण्यात आले. काही दिवसानंतर माशांमध्ये सुधारणा दिसली. त्यांची भूक वाढून खाद्य घेण्यास सुरुवात केली. परिणामी वजनामध्ये वाढ दाखवण्यास सुरुवात झाली.\n२) दुसऱ्या प्रादुर्भावावेळी, माशांचे पर, कल्ले आणि अंतर्गत अवयवांत रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. यामागील कारणांचा शोध घेतला असता पाण्याची गुणवत्ता बिघडल्याचे लक्षात आले. परिणामी माशांवर ताण येऊन प्रादुर्भावाला सुरुवात झाली होती. एकदा वैद्यकीय निदान निश्चित झाल्यानंतर त्यासाठी योग्य औषधाचा ०.१ पीपीएम प्रमाणामध्ये आठवड्यातून तीन वेळा वापर करण्यात आला. त्यानंतर माशांची पुन्हा तपासणी केली असता मृत माशांचे प्रमाण कमी झाल्याचे व माशांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले.\nपुढे नियमित वाढीसाठी प्रतिजैविके आणि योग्य औषधांचा वापर करावा लागला. यामुळे खर्चामध्ये काही प्रमाणात वाढ झाली. पर्यायाने अपेक्षित नफा मिळाला नाही.\nसंस्थेच्या संशोधकांच्या शेतीसाठी दिल्या गेलेल्या नियमित सल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या मासिक निविष्ठा खर्चामध्ये ५३ टक्के घट झाली. उत्पादनामध्येही दर्जा आणि गुणवत्तेसह वाढ झाली. मत्स्यतलावातील माशांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे अनावश्यक औषधांचा वापर टाळणे शक्य झाले. माशांच्या उत्पादनामधून अपेक्षित नफा मिळाला नसला तरी भविष्यामध्ये अधिक चांगले उत्पादन घेण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. पुढील दोन वर्षामध्ये २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शास्त्रज्ञांनी कंबर कसली आहे.\nहरयाणामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी राबवताहेत मत्स्यप्रकल्प\nहरयाणा येथील जिंद आणि करनाल जिल्ह्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय खारवट माती संशोधन संस्थेमार्फत पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. त्या अंतर्गत पीक सल्ले, मत्स्यपालन यावर भर देण्यात आला असून, निविष्ठांचे प्रमाण कमी राखतानाच उत्पादन वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे.\nकेंद्र सरकारच्या ‘मेरा गाव, मेरा देश’ या योजनेअंतर्गत पीक उत्पादनातील अनावश्यक निविष्ठांचे प्रमाण कमी राखत खर्चाचे प्रमाण कमी करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या करनाल (हरयाणा) येथील केंद्रीय खारवट माती संशोधन संस्थेमार्फत प्रयत्न केले जात आहेत. या संस्थेतील संशोधकांनी जिंद आणि करनाल जिल्ह्यातील पाच गावे निवडली असून, त्यामध्ये पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी मत्स्यपालन या पूरक व्यवसायाला प्राधान्य दिले जात आहे. जिंद येथील धत्रह येथे सुमारे १२.५ एकर क्षेत्रावर पसरलेला आहे. त्याचा कार्यक्षम असे ६, ४, आणि २.५ एकरचे तीन भाग करण्यात आले आहेत. त्यात इंडियन मेजर कार्प, कटला, रोहू आणि मृगल या जातीच्या मत्स्यपालनाला प्रारंभ केला आहे.\nमाशांमध्ये रोग प्रादुर्भावामध्ये शास्त्रज्ञांची मदत ः\nतीन महिन्याच्या जतनामध्ये शेतकऱ्यांना माशांमध्ये दोन वेळा रोगांचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला.\n१) पहिल्या प्रादुर्भावावेळी, मृत आणि रोगग्रस्त माशांचे विश्लेषण करण्यात आले. या माशांच्या त्वचेवर चिकट पदार्थ वाढला होता आणि त्यांचे कल्ले निस्तेज झाले होते. काही माशांच्या शरीरावर अॅंकर वर्म (Lernaeids) दिसून आल्या. माशांची भूक मंदावलेली होती. या कृमीच्या नियंत्रणासाठी तलावाच्या पृष्ठभागावर एक आठवड्यासाठी विशिष्ट कीटकनाशकाच्या योग्य प्रमाणात फवारण्या करण्यास सांगण्यात आले. काही दिवसानंतर माशांमध्ये सुधा���णा दिसली. त्यांची भूक वाढून खाद्य घेण्यास सुरुवात केली. परिणामी वजनामध्ये वाढ दाखवण्यास सुरुवात झाली.\n२) दुसऱ्या प्रादुर्भावावेळी, माशांचे पर, कल्ले आणि अंतर्गत अवयवांत रक्तस्राव होत असल्याचे दिसून आले. यामागील कारणांचा शोध घेतला असता पाण्याची गुणवत्ता बिघडल्याचे लक्षात आले. परिणामी माशांवर ताण येऊन प्रादुर्भावाला सुरुवात झाली होती. एकदा वैद्यकीय निदान निश्चित झाल्यानंतर त्यासाठी योग्य औषधाचा ०.१ पीपीएम प्रमाणामध्ये आठवड्यातून तीन वेळा वापर करण्यात आला. त्यानंतर माशांची पुन्हा तपासणी केली असता मृत माशांचे प्रमाण कमी झाल्याचे व माशांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले.\nपुढे नियमित वाढीसाठी प्रतिजैविके आणि योग्य औषधांचा वापर करावा लागला. यामुळे खर्चामध्ये काही प्रमाणात वाढ झाली. पर्यायाने अपेक्षित नफा मिळाला नाही.\nसंस्थेच्या संशोधकांच्या शेतीसाठी दिल्या गेलेल्या नियमित सल्ल्यांमुळे शेतकऱ्यांच्या मासिक निविष्ठा खर्चामध्ये ५३ टक्के घट झाली. उत्पादनामध्येही दर्जा आणि गुणवत्तेसह वाढ झाली. मत्स्यतलावातील माशांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शास्त्रज्ञांनी वेळीच केलेल्या मदतीमुळे अनावश्यक औषधांचा वापर टाळणे शक्य झाले. माशांच्या उत्पादनामधून अपेक्षित नफा मिळाला नसला तरी भविष्यामध्ये अधिक चांगले उत्पादन घेण्याचा आत्मविश्वास शेतकऱ्यांमध्ये तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले. पुढील दोन वर्षामध्ये २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी शास्त्रज्ञांनी कंबर कसली आहे.\nमत्स्यपालन fishery खत fertiliser भारत व्यवसाय profession कीटकनाशक शेती farming वर्षा varsha उत्पन्न\nमत्स्यपालन, fishery, खत, Fertiliser, भारत, व्यवसाय, Profession, कीटकनाशक, शेती, farming, वर्षा, Varsha, उत्पन्न\nहरयाणा येथील जिंद आणि करनाल जिल्ह्यातील पाच गावांतील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी केंद्रीय खारवट माती संशोधन संस्थेमार्फत पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. त्या अंतर्गत पीक सल्ले, मत्स्यपालन यावर भर देण्यात आला असून, निविष्ठांचे प्रमाण कमी राखतानाच उत्पादन वाढवण्याकडे लक्ष दिले जात आहे.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्या���्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nपरभणी जिल्ह्यात पाच लघु तलावांत १०० टक्के पाणी\nऔरंगाबाद जिल्ह्यात शेतमालाच्या थेट विक्रीतून १२ कोटींची उलाढाल\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nमराठवाड्यात पाऊस कायम; जोर कमी\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/c1gdq2dx2yxt", "date_download": "2021-07-25T02:45:59Z", "digest": "sha1:2MUXPMXT5JBDV5LQAUU7FJRLLGW5HYUJ", "length": 10629, "nlines": 180, "source_domain": "www.bbc.com", "title": "दलित - BBC News मराठी", "raw_content": "\nअधिक बटण शीर्षक अधिक बटण पात्रता\nवाजता पोस्ट केलं 13:39 24 जुलै 202113:39 24 जुलै 2021\nजीन्स घातली म्हणून 17 वर्षांच्या तरुणीची हत्या, काय आहे हे प्रकरण\nजीन्स घातली म्हणून नेहाची हत्या करण्यात आली, असा आरोप तिच्या आईने केलाय.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 3:53 18 जुलै 20213:53 18 जुलै 2021\n'मी फकिराच्या लुटीच्या पैशातून गुटी प्यालेला कलावंत'\nअण्णा भाऊ केवळ एक गौरवशाली इतिहास होता कामा नयेत, तर भविष्याला दिशा देणारा एक ज्वलंत वर्तमान बनले पाहिजेत.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 11:26 5 जुलै 202111:26 5 जुलै 2021\nभीमा कोरेगावची लढाई आहे तरी काय\nभीमा कोरेगावप्रकरणी हिंसाचार भडकवल्याच्या आरोपांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या फादर स्टॅन स्वामी यांचं सोमवारी निधन झालं.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 11:15 5 जुलै 202111:15 5 ���ुलै 2021\nभीमा कोरेगाव: 'एल्गार परिषद' नेमकी काय होती\nभीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना अटक करण्यात आली होती. त्यांचं सोमवारी निधन झालं.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 1:24 26 जून 20211:24 26 जून 2021\nशाहू महाराज जेव्हा गंगाराम कांबळेंच्या हॉटेलात चहा प्यायला जातात...\nउदात्त मानवी जीवन उभारण्याची एक खास शैली असलेले राजर्षी शाहू महाराज यांचा आज जन्मदिन. त्यानिमित्ताने...\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nडॉ. आंबेडकरांचे पोस्टर फाडल्याचा वाद चिघळला, पोस्टर लावणाऱ्या दलित तरुणाचा मृत्यू\nराजस्थानच्या हनुमानगड जिल्ह्यातल्या रावतसर तालुक्यातल्या किकरालिया गावात एका घराबाहेर लावलेलं डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर फाडण्यावरून झालेल्या वादात एका 22 वर्षीय दलित तरूणाचा मृत्यू झाला आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nगौतम नवलखा यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला\nभीमा कोरेगावप्रकरणी गौतम नवलखा यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 15:42 14 एप्रिल 202115:42 14 एप्रिल 2021\nबाळू पालवणकर: पहिल्या दलित क्रिकेटरने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविरोधात निवडणूक का लढवली होती\nक्रिकेट आणि सामाजिक बदल यांचा मिलाफ बाळू पालवणकर यांनी घडवून आणला. क्रिकेटविश्वातल्या दुर्लक्षित पर्वाविषयी.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 10:39 14 एप्रिल 202110:39 14 एप्रिल 2021\nभीमगीतांचं संवर्धन करणाऱ्या सोमनाथ वाघमारेला तुम्ही भेटलात का\nVideo caption: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या भीमगीतांचं संंवर्धन करणारा सोमनाथ वाघमारेडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या भीमगीतांचं संंवर्धन करणारा सोमनाथ वाघमारे\nया सर्व गाण्यांची आणि त्या गायकांच्या मुलाखतींची एक वेबसाईट बनवायचा सोमनाथचा विचार आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 1:17 14 एप्रिल 20211:17 14 एप्रिल 2021\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर : स्मरणाची तत्परता, जयंतीचे उत्सव, वारसा पुढे नेण्याचे काय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करण्यात तत्परता दाखवली जाते, जयंतीचे उत्सव होतात, पण आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या मूळ प्रश्नांचं काय\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nपान 1 पैकी 8\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/cwr9j89qwx3t", "date_download": "2021-07-25T04:05:54Z", "digest": "sha1:TNTQKY4ZBZYDYCVZNUMF4AYC76PH632Q", "length": 10071, "nlines": 166, "source_domain": "www.bbc.com", "title": "सेन्सॉर - BBC News मराठी", "raw_content": "\nअधिक बटण शीर्षक अधिक बटण पात्रता\nवाजता पोस्ट केलं 11:55 13 जुलै 202111:55 13 जुलै 2021\n'या' दोन गोष्टींमुळे जगात क्रांती घडेल- सुंदर पिचाई\nजगभरात इंटरनेटच्या स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचं मत गूगरलचे प्रमुख सुंदर पिचाई यांनी व्यक्त केलं आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 8:52 25 जून 20218:52 25 जून 2021\nॲपल डेली हे हाँगकाँगमधील एकमेव सरकारविरोधी वृत्तपत्रही बंद पडलं\nVideo caption: ॲपल डेली हे हाँगकाँगमधील एकमेव सरकारविरोधी वृत्तपत्रही झालं बंदॲपल डेली हे हाँगकाँगमधील एकमेव सरकारविरोधी वृत्तपत्रही झालं बंद\nहाँगकाँगमध्ये आज ॲपल डेली वर्तमान पत्र विकत घेण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या. कारण...\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nफेसबुक, इंस्टग्राम, ट्वीटर आणि व्हॉट्सअॅप आज मध्यरात्रीपासून बंद होणार\nकाही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने नियमांच्या अंमलबजावणीसाठी सहा महिन्यांचा वेळही मागितला आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\n'भारतात 33 कोटी देव असूनही ऑक्सिजनचा तुटवडा', शार्ली एब्दोनं छापलं व्यंगचित्र\n'भारतात कोट्यवधी देवी-देवता आहेत. मात्र कुणीही ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढू शकत नाही'\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 3:28 18 मार्च 20213:28 18 मार्च 2021\nअर्णब गोस्वामींविरुद्धचा तपास चालू ठेवणार आहात हायकोर्टाचा महाराष्ट्र सरकारला प्रश्न\nदोन आरोपपत्रानंतरसुद्धा आवश्यक ती माहिती आणि पुरावे नाहीत, याचा आम्ही काय अनुमान काढावा, असं त्यांनी म्हटलं.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 12:44 2 मार्च 202112:44 2 मार्च 2021\nबीबीसीचे प्रतिनिधी इथिओपिया लष्कराच्या ताब्यात\nगिरमय यांना मेकेल येथील लष्करी छावणीत नेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 9:31 25 फेब्रुवारी 20219:31 25 फेब्रुवारी 2021\nOTT प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियासाठी भारत सरकारचे 'हे' आहेत नवे नियम\nसोशल मीडिया तसंच डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर कुणाचंच नियंत्रण नाही. याबाबत अनेक तक्रारी येत असल्याने यावर नियमावली लागू करत असल्याचं केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 16:33 8 फेब्रुवारी 202116:33 8 फेब्रुवारी 2021\nजम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सुरू झालं 4G इंटरनेट, पण, लोक अजूनही नाराजच\nVideo caption: जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सुरू झालं 4G इंटरनेट, पण, लोक अजूनही नाराजचजम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा सुरू झालं 4G इंटरनेट, पण, लोक अजूनही नाराजच\nइंटरनेट पुन्हा सुरू झाल्यावरही काश्मीरमधले तरुण का चिडलेले\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 15:25 28 डिसेंबर 202015:25 28 डिसेंबर 2020\nअर्णब गोस्वामी यांनी TRP वाढवण्यासाठी BARC च्या प्रमुखांना पैसे दिले- मुंबई पोलीस\nTRP घोटाळ्याप्रकरणी आत्तापर्यंत 15 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील 14 आरोपींना कोर्टाने जामीनावर मुक्त केलं आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 2:39 24 डिसेंबर 20202:39 24 डिसेंबर 2020\nअर्णब गोस्वामींवर ब्रिटनच्या नियंत्रकांनी का लावला दंड\nरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना युकेताल कम्युनिकेशन्स नियामक कार्यालय ऑफकॉमने दंड ठोठावला आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nपान 1 पैकी 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/05/blog-post_96.html", "date_download": "2021-07-25T03:52:33Z", "digest": "sha1:BWF7WMWOSHV6MQV5ECJBRZ37HRKICJEL", "length": 10858, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकोरोना रुग्णांच्या मदतीसाठी युवक काँग्रेसची हेल्पलाइन\nमे ०२, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमाजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी हेल्पलाईन सेंटर ला भेट देऊन कामाच्या पद्धतीची माहिती घेतली व युवकच्या स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.\nहेल्पलाईन सेंटर मधील युवक का��ग्रेसच्या स्वयंसेवकांशी चर्चा करताना माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण समवेत प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजीत चव्हाण, युवकचे अमित जाधव.\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बहुतांश नागरिकांना बसायला लागल्याने बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अश्या परिस्थितीत युवक काँग्रेसने हेल्पलाईन ची मोहीम देशभर उघडली आहे. कोरोना महामारीमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या मदतीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केले आहेत. असेच हेल्पलाईन सेंटर कराड येथे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली उभारले आहे. हे हेल्पलाईन सेंटर सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना मदत तर करत आहेतच त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील रुग्णांना सुद्धा बेड मिळविण्यासाठी मदत करत आहेत. आज या हेल्पलाईन सेंटर ला राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली तसेच हेल्पलाईन सेंटर मध्ये कश्याप्रकारे काम सुरु आहे याची माहिती घेतली व मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, कराड शहर काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र माने, नगरसेवक इंद्रजीत गुजर, माजी नगरसेवक प्रदीप जाधव, युवानेते इंद्रजीत चव्हाण, युवकचे अमित जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nयाप्रसंगी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, कोरोनाने सगळीकडे हाहाकार माजवला आहे. अनेक लोक कोरोनाने बाधित होत आहेत. अश्या परिस्थितीत बाधित रुग्ण व त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये बेड मिळावा यासाठी धावाधाव करीत आहेत. अश्या रुग्णांना मदत व्हावी त्यांना वेळेत उपचार सुरु व्हावेत यासाठी युवक काँग्रेसने देशभर हेल्पलाईन सेंटर सुरु केली आहेत. त्याच धरतीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने सुद्धा राज्यात प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन सेंटर सुरु केलेली आहे. सातारा जिल्ह्यासाठी कराड येथून युवक काँग्रेसची हेल्पलाईन सेंटर झाली असून युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाख��ली या हेल्पलाईन सेंटर चे काम नियोजनपूर्वक चालले आहे. या हेल्पलाईन सेंटर मध्ये ज्यांचे मदतीसाठी फोन येत आहेत त्यांच्या रुग्णांची उपयुक्त पुरेशी माहिती घेतली जात आहे व त्यांना हवी असणारी योग्य ती मदत युवक काँग्रेसची टीम करत आहे.\nतसेच याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले कि, कोरोना रुग्णांना मदत व्हावी या उद्देशाने प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विभागवार तसेच जिल्हावार कोविड हेल्पलाईन सेंटर सुरु केलेली आहे. या प्रत्येक हेल्पलाईन सेंटर मध्ये पूर्णवेळ स्वयंसेवक बसून कोरोना रूग्णांना मदत करीत आहेत. रेमडेसिव्हर इंजेक्शन, रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, दवाखान्यांनी दिलेली अतिरिक्त बिल कमी करणे, ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून देणे या कार्यात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व स्वयंसेवक राबत आहेत.या हेल्पलाईन सेंटर च्या माध्यमातून गेल्या पाच दिवसात १०० हुन अधिक रुग्णांना हॉस्पिटल मध्ये बेड उपलब्ध केले आहेत. तसेच रेमडेसिव्हर इंजेक्शन सुद्धा अनेकांना उपलब्ध केले आहेत. याचसोबत ज्यांना ज्यांना ऑक्सिजन मशीन ची गरज आहे अश्याना सुद्धा मशीन दिली जात आहे. युवक काँग्रेसच्या स्वंयसेवकांची नावे जाहिर केली असून हेल्पलाईन सेंटर ची टीम आरोग्य विभाग व डॉक्टर यांच्या संपर्कात असून प्रशासनाला अप्रत्यक्ष मदत करीत आहे.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/04/corona-good-news.html", "date_download": "2021-07-25T02:48:16Z", "digest": "sha1:4ERDEDTTAUHVI6UCGPVOPOA6TGMAZ7Z5", "length": 5756, "nlines": 56, "source_domain": "www.mynagar.in", "title": "तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह", "raw_content": "\nतिसऱ्या कोरोना बा��ित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर – नगर शहरातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याच्या अजून एका अहवालाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा असून रात्री उशिरा किंवा उद्या सकाळपर्यंत येणार आहे. तो ही अहवाल निगेटीव्ह आल्यास उद्या शुक्रवारी (दि.१०) त्यास घरी सोडण्यात येणार आहे.\nजिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे आतापर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. या अहवालाची प्रतीक्षा असून यामध्ये तिसऱ्या कोरोना बाधित व्यक्तीच्या १४ दिवसानंतरच्या दुसऱ्या अहवालाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.\nदरम्यान, आज अखेरपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या वतीने १००२ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यातील २६ जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. यात बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे तर दुसरा बाधित रुग्ण हा मूळचा श्रीरामपूर तालुक्यातील असून तो पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. एकूण ८४८ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत. अद्याप १२२ स्त्राव नमुना चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे. ०७ स्त्राव अहवाल प्रयोगशाळेने नाकारले आहेत. जिल्हा रुग्णालयात १५३ जणांना सध्या वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. एकूण ५६१ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. मुरंबीकर यांनी दिली.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1076375", "date_download": "2021-07-25T02:39:53Z", "digest": "sha1:EXEIZK2NKV6XTNZOP2FCRV7675QKZQE6", "length": 2978, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nभांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर (संपादन)\n१६:०८, ८ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती\n६१ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n१६:०६, ८ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nBhrurthari (चर्चा | योगदान)\n१६:०८, ८ नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nBhrurthari (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/sakhi/sex-relationship/", "date_download": "2021-07-25T02:23:43Z", "digest": "sha1:WRAT26DMPNWS4FMKSBQ3Z2MH3EIQLOAZ", "length": 5869, "nlines": 66, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sex Life & Relationships | Women Sexual Health| Relationships Problems & Solutions in Marathi | Dating Tips | Relationships and Sexuality | रिलेशनशिप | LokmatSakhi.com", "raw_content": "\nलग्न म्हणजे डोक्याला ताप फक्त 4 नियम अंमलात आणा लग्नानंतरही सुखी राहा..\n तेलाने रोखले बांग्लादेशमधले बालविवाह.... पण कसे अमेरिकेचे संशोधन सांगते की.....\nअमिताभ आणि जया बच्चन : नवरा बायको म्हणून त्यांची केमिट्री सांगते संसाराची काही सूत्रं\nVaginal Health : SEX नंतर योनीमार्गात आग होते, खूप वेदना होतात, त्याची ही 4 कारणे....\n विवाहित जोडप्यांमधला हरवला रोमान्स, नात्यातल्या दुराव्याची कारणं काय\nRelationship Tips : चुकीच्या माणसाशी लग्न करण्यापेक्षा उशिरा केलेलं चांगलं- हे खरंच कारण.....\n\"लग्न न करता मला मुलं हवी असतील तर....\"; तब्बूला संताप अनावर झाला मग घडलं असं काही......\nSTD Facts : असुरक्षित Sex मुळे होतात धोकादायक आजार, शरीर संबंधांपूर्वी ६ गोष्टी लक्षात ठेवा\nप्रेम सिध्द करण्यासाठी ते ‘दोघे’ विष प्याले -माझ्यासाठी जीव दे म्हणणारं, हे कोणतं प्रेम\nWhatsapp Web scan : जोडीदार चोरून वाचतात एकमेकांचे व्हाटसॲप मेसेज, प्रायव्हसी संपली, नात्यात भूकंप \nPriyanka chopra : देसी गर्ल: आपल्या नावाचाच 'ब्रँड' तयार करणं कसं जमलं प्रियांका चोप्राला\nलग्न मानवलं तुला, सुधारली तब्येत असं अनेकींना ऐकावं लागतं, का वाढतं लग्नानंतर वजन \nतू माझे व्हॉट्सॲप स्टेटस इग्नोर करतोस/ तू ‘त्याच्या’ स्टेटसला ‘बदाम’ देतेस\n फेसबुकवर चुकूनही शेअर करू नका या ५ गोष्टी; अन्यथा महागात पडू शकतो फोनचा वापर\nघरात सतत क-ट-क-ट होतेय, सतत चिडचिड, भांडणं कोरोनाकाळात अनेक घरांत वाद का पेटलेत\nसमस्या ‘त्याची’ पण लाज दोघांनाही, नाजूक समस्येविषयी मौन वेळीचं तोडणं महत्त्वाचं\nसोशल मीडियात ‘दोघांचे’ हॅपीवाले सेल्फी, प्रत्यक्षात भांडण; आनंदी आहोत ‘दाखवण्याची’ कोणती चटक\nटोमणे मारताय, चेष्टेत कुजकट बोलून म्हणता गंमत केली.. सावधान, तुमचं ब्रेकअप होणार \nस्त्रियांना अनेक नवरे असावेत का- दक्षिण आफ्रिकेत नवा वाद, संसदेत प्रस्ताव\nकंसेप्शन मून, काय म्हणता हा शब्दच माहिती नाही आईबाबा व्हायची तयारी करणारा नवा ट्रेंड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayuvacha.blogspot.com/2007/02/blog-post_28.html", "date_download": "2021-07-25T02:44:50Z", "digest": "sha1:FF4JNURMPABAL3SZCFJJCV54WMBIR243", "length": 10708, "nlines": 159, "source_domain": "vinayuvacha.blogspot.com", "title": "माय बोली- मनाची बोली: असं खरंच होतं का?", "raw_content": "माय बोली- मनाची बोली\nमनाला वाटलं काहीतरी बोलावं... काहीतरी लिहावं. म्हणून हा blog.\nबुधवार, फेब्रुवारी २८, २००७\nअसं खरंच होतं का\nगेल्या आठवड्यात गोव्याला गेलो होतो. पुण्याहून जायचे असल्याने, बसने जाणे भाग होते. गोव्याला जाणारी प्रत्येक बस मधे एखादा हिन्दी चित्रपट दाखवतात. तो आपल्याला बघायचा नसला तरी बघावा लागतो. ह्याच तत्वाला अनुसरून, मी पण चित्रपट बघत होतो. चित्रपटाचे नाव होते 'Risk'. खरंच, प्रेक्षकांना बरीच रिस्क घ्यावी लागली हो हा चित्रपट बघताना. एक तर 'अब तक छप्पन' नंतर त्याच विषयावर छप्पन चित्रपट झाले आहेत. त्यामुळे 'रिस्क' मधे काहीही नाविन्य नसणार हे ठाऊक होते. तरीही इतर काही पर्याय नसल्याने हा चित्रपट बघत होतो.\nतर, ह्या चित्रपटात, नायकाची आई, त्याला सकाळी-सकाळी दाढी करते वेळी सांगत असते की तू लवकरात लवकर लग्न कर, कुठलीही सून आण, मी आशिर्वाद द्यायला तयार आहे, वगैरे. एक तर मुळात दाढीची वेळ ह्या असल्या गप्पांसाठी नसते. त्यात नायक इंस्पेकटर असतो. त्यामुळे आधीच उलट्या बुद्धीचा. तरीही तो हे सगळं बोलणं निमूट पणे ऐकून घेत असतो. तर माता-पुत्रांचा हा संवाद चालू असतो आणि शेवटी आईचं बोलणं एकादाचं संपतं. त्या बोलण्याचा एकंदर सूर 'मुलाचं लवकर लग्न लागावं' असा असतो.\nलगेच चित्रपट पुढच्या 'सीन'ला जातो आणि तिथे एक नायिका गाताना आणि नाचताना दिसते. एकंदरीत तिच्याकडे पाहून लक्षात येते की ही आपल्या नायकाची नायिका आहे. आणि ते गाणे संपल्यावर तो नायक खरंच तिला फोन करून तिच्याशी यथेच्छ गप्पा मारतो.\nहे सगळं पाहिल्यावर असं वाटलं की हे असं आपल्या आयुष्यात घडू शकतं का म्हणजे, एखाद्याची आई त्याचा कानाशी लग्नाची कुर-कुर करत असताना, दुसरीकडे त्याची होणारी बायको त्यासाठी गाणं म्हणत असेल. कल्पना करा की आपली आई आपलं लग्न व्हावं म्हणून आपल्या कानाशी कु���-कुर करत आहे. त्यावेळी तिला टाळायचं असेल तर सांगायचं की आई, जास्तं कुर-कुर नको करुस. तुझी ही कुर-कुर संपली की कुठेतरी कुणी तरी मुलगी माझ्यासाठी नक्कीच नाचत किंवा गात असेल. त्यामुळे तू फक्त तुझी कुर-कुर संपली की कोण मुलगी नाचत आहे किंवा गात आहे ह्याचावर लक्ष ठेव. तीच तुझी व्हावी सून असेल म्हणजे, एखाद्याची आई त्याचा कानाशी लग्नाची कुर-कुर करत असताना, दुसरीकडे त्याची होणारी बायको त्यासाठी गाणं म्हणत असेल. कल्पना करा की आपली आई आपलं लग्न व्हावं म्हणून आपल्या कानाशी कुर-कुर करत आहे. त्यावेळी तिला टाळायचं असेल तर सांगायचं की आई, जास्तं कुर-कुर नको करुस. तुझी ही कुर-कुर संपली की कुठेतरी कुणी तरी मुलगी माझ्यासाठी नक्कीच नाचत किंवा गात असेल. त्यामुळे तू फक्त तुझी कुर-कुर संपली की कोण मुलगी नाचत आहे किंवा गात आहे ह्याचावर लक्ष ठेव. तीच तुझी व्हावी सून असेल त्यावर तुमच्या आईची प्रतिक्रिया काय आहे ती मात्र नक्की कळवा.\nता.क. हा प्रयोग करायची वेळ माझ्यावर अजून आलेली नाही.\nअसं खरंच होतं का\nद्वारा पोस्ट केलेले Vinay येथे २/२८/२००७ १०:०९:०० AM\nगुरु एप्रि १९, ०५:५४:०० AM [GMT]-६\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nअसं खरंच होतं का\nअणु-उर्जेला विरोध: केवळ आरडा-ओरडा की खरंच चिंता\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nआसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड\nजनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल\nएकदा तरी आवर्जून वाचा\nपुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nओअॅसिस - पान १\nनेमाडे – एक असंस्कृत अडगळ\n5 दर्शवा सर्व दर्शवा\nसाधेसुधे थीम. epicurean द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayuvacha.blogspot.com/2008/05/blog-post_08.html", "date_download": "2021-07-25T02:11:29Z", "digest": "sha1:2KMIH4Z5PET5S2FFK5BI5UT5LGVR6PR2", "length": 10275, "nlines": 164, "source_domain": "vinayuvacha.blogspot.com", "title": "माय बोली- मनाची बोली: गेली भिती सारी", "raw_content": "माय बोली- मनाची बोली\nमनाला वाटलं काहीतरी बोलावं... काहीतरी लिहावं. म्हणून हा blog.\nगुरुवार, मे ०८, २००८\nतसं पोहायला मला लहानपणापासूनच येतं. पण ते पोहणं म्हणजे नुसतं पोहणं होतं. त्याला फार काही तंत्र नव्हतं. नुसतं आपलं तरंगायचं आणि पाण्यात पुढे सरकत रहायचे. त्यामुळे एकतर वेग येत न��्हता आणि दुसरं म्हणजे कधीही पोहून झाल्यावर व्यायाम झाल्या सारखे वाटत नव्हते. म्हणूनच IIT मधे Intermediate camp ची घोषणा झाल्यावर त्यात सहभागी होण्याचं मी आणि स्वानन्द ने निश्चित केले. पहिल्या दिवशी रेड्डी सरांना कॅम्पला येण्या संबंधी विचारले. सर म्हणाले की १ कि.मी. पोहता आले तरच तुम्हाला कॅम्प मधे सहभागी होता येईल. झाली ना पंचाईत या आधी पोहायचो, पण १ कि.मी. या आधी पोहायचो, पण १ कि.मी. कधीच नाही. फार तर फार ०.५ कि.मी. पोहलो होतो. आणि ते झाल्यावर खोली वर येऊन आडवा झालो होतो. तरी पण स्वानन्दच्या सांगण्यावरून पाण्यात उतरलो.\nआमच्या बरोबर त्या कॅम्पला इयत्ता ३री ते साधारण ७वी ची मुलं होती. ती पोहण्यात इतकी तरबेज होती की मला ओशाळल्या सारखं झालं. मग ठरवलं की आता पीछे हाट नाही. पोहूनच दाखवायचं. रेड्डी सरांना आधी कल्पना दिली की पोहणे सुमार आहे, त्यामुळे थोडं गडबड होऊ शकते. पण सरांनीच मला प्रोत्साहन दिलं. म्हणाले की हरकत नाही. तू जर प्रयत्न केलास तर होईल.\nमग काय, उतरलो आणि लागलो पोहायला. हळू-हळू करत धापा टाकत जवळ-जवळ ०.७५ कि.मी. पोहलो. सर म्हणाले चालेल. उद्या पासून यायला हरकत नाही. एक परीक्षा पार झाली पुढचे १५ दिवस आता खडतर तपश्चर्येचे आहेत. पण अजिबात तंत्र-शुद्ध पोहणे येत नसताना मला एवढे पोहता आले हे पाहून माझा आत्मविश्वास एकदम वाढला. पोहण्या बद्दलची जी माझी भिती होती ती पूर्ण पणे नाहीशी झाली. आता १५ दिवसांनी काय होते ते बघू.\nद्वारा पोस्ट केलेले Vinay येथे ५/०८/२००८ ०९:११:०० AM\nकेल्याने होत आहे रे आधी के्लेची पाहीजे.\nशुक्र मे ०९, ११:०३:०० AM [GMT]-६\nबोलणे सोपे असते, करणे कठीण असते\nशुक्र मे ०९, ०७:४७:०० PM [GMT]-६\nएक अत्यंत चांगला संदेश आपण सर्वांना दिलाय. मनातली भीती नाहिशी झाली की समोर आलेली संकट आपण लिलया पार करू शकतो. मला फ़ार आवड्ला आपला हा संदेश\nशनि मे १०, ०८:०३:०० AM [GMT]-६\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nअणु-उर्जेला विरोध: केवळ आरडा-ओरडा की खरंच चिंता\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nआसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड\nजनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल\nएकदा तरी आवर्जून वाचा\nपुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nओअॅसिस - पान १\nनेमाडे – एक असंस्कृत अड���ळ\n5 दर्शवा सर्व दर्शवा\nसाधेसुधे थीम. epicurean द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T03:40:40Z", "digest": "sha1:ZF3KYGFTIQAMIESDMIQUGRFNV5NHQMGI", "length": 11387, "nlines": 110, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "टिम कुक स्वत: अधिकृतपणे पुष्टी करतात की ते स्वायत्त कारांवर काम करत आहेत, प्रकल्प टायटन अस्तित्त्वात आहे | आयफोन बातम्या", "raw_content": "\nटिम कुक स्वत: अधिकृतपणे पुष्टी करतात की ते स्वायत्त कारांवर काम करत आहेत, प्रकल्प टायटन अस्तित्त्वात आहे\nजोर्डी गिमेनेझ | | आमच्या विषयी\nTheपल स्वायत्त कारांच्या यंत्रणेच्या विकासामध्ये बुडविला गेला आहे या संभाव्यतेबद्दल आम्ही नेटवर या महिन्याभरात पाहिलेली अनेक अफवा आहेत. Radपल कारच्या रूपात असंख्य रडार आणि सेन्सर असलेल्या अनेक गळतीनंतर आता ते स्वतः टिम कुक आहेत, जे अधिकृतपणे याची पुष्टी करतात की ते स्वायत्त कारसाठी सॉफ्टवेअरवर काम करत आहेत, त्यामुळे कन्फर्टिनोच्या कंपन्यांमध्ये मग्न असल्याची पुष्टी केली गेली. प्रोजेक्ट टाइटन ज्याबद्दल बरेच काही ऐकले गेले आहे. नाही, हे आपल्या स्वत: च्या स्वायत्त कारच्या निर्मितीबद्दल नाही, त्यापासून खूप दूर आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी एका मुलाखतीत या प्रकल्पाचा काही भाग समजावून सांगतात. ब्लूमबर्ग टीव्हीवर बनविलेले.\nया मुलाखतीत कुकचे शब्द स्पष्ट झालेः\nआम्ही स्वायत्त प्रणालींवर काम करीत आहोत, एक कळ तंत्रज्ञान ज्यास आम्ही atपलमध्ये खूप महत्वाचे मानतो. हा एक अतिशय गुंतागुंतीचा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प आहे ज्यावर कार्य केले जाऊ शकते कारण त्यासाठी विचारात घेण्यासाठी अनेक मुद्द्यांची आवश्यकता आहे आणि आम्ही स्वायत्तता यंत्रणेवर लक्ष केंद्रित करत आहोत. इलेक्ट्रिक कारचा वापर हा एक नेत्रदीपक अनुभव आहे.\nआता महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकल्पाबद्दल अधिकृतपणे स्वत: कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ओळखले आहे आणि Appleपल हे स्वायत्तता, सर्वसाधारणपणे इलेक्ट्रिक कार आणि शहरांमध्ये सामायिक वाहतुकीचा वापर करण्याची शक्यता उपस्थित करीत आहे. हे Appleपल या प्रकल्पातील आधारस्तंभ आहेत ज्यात आम्ही आहोत हे स्पष्ट करते की कार उत्पादकांना वापरण्यासाठी स्मार्ट सिस्टम विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते स्वतःचे वाहन तयार करण्याचा प्रयत्न सोडत आहेत. हा प्रकल्प राबविण्याची जबाबदारी बॉब मॅन्सफिल्ड आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » टिम कुक स्वत: अधिकृतपणे पुष्टी करतात की ते स्वायत्त कारांवर काम करत आहेत, प्रकल्प टायटन अस्तित्त्वात आहे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nमायक्रोसॉफ्टने मिनीक्राफ्टसाठी एक प्रमुख अद्यतन जाहीर केले\nआयओएस 11 अखेरीस आम्हाला हेल्थ अॅप मधील डेटा आयक्लॉडसह समक्रमित करण्याची अनुमती देईल\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Badel+de.php", "date_download": "2021-07-25T02:03:19Z", "digest": "sha1:F3ZMZVAH2OSHSJAY3ZJEWK6WH7WEEPRO", "length": 3376, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Badel", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Badel\nआधी जोडलेला 039009 हा क्रमांक Badel क्षेत्र कोड आहे व Badel जर्मनीमध्ये स्थि�� आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Badelमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Badelमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 39009 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBadelमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 39009 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 39009 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/75472", "date_download": "2021-07-25T03:01:50Z", "digest": "sha1:QNZV2OVNYN36TWFCMNBBWKD2IV7ENX64", "length": 5745, "nlines": 122, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कुडीचे ऐनवेळी चांदणे होते | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कुडीचे ऐनवेळी चांदणे होते\nकुडीचे ऐनवेळी चांदणे होते\nकुडीचे ऐनवेळी चांदणे होते\n- महेश मोरे (स्वच्छंदी)\nतुझ्या दारात जेव्हा थांबणे होते\nबिचारे मन पुन्हा वेडेपिसे होते\nतुझ्या डोळ्यांत केवळ पाहतो मी अन्\nजगाला वाटते की बोलणे होते\nबदलली वाट नाही आजसुद्धा मी\nदिशेवर प्रेम माझे आंधळे होते\nकुठे हे राहते ताब्यात माझ्या मन \nतुझ्यापासून जेव्हा वेगळे होते\nतुझ्या हातात माझा हात असला की\nकळत नाही किती हे चालणे होते\nहृदय माझे तसे माझेच आहे पण\nतुझ्या नजरेस पडले की तुझे होते\nउभे आयुष्य विणले काल दोघांनी\nकसे मग आज हे माझे-तुझे होते \nफुले फुलतात तुझिया फक्त स्पर्शाने\nकुडीचे ऐनवेळी चांदणे होते\nतुझ्या डोळ्यांत केवळ पाहतो मी अन्\nजगाला वाटते की बोलणे होते\nआपले प्रतिसाद अनमोल आहेत...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nमाझ्या रसिक मनाच्या ���ाखरा गणेश पावले\nदोन बाय दोन चौरस फुटांचा सांदरी कोपरा. Charudutt Ramtirthkar\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/12/Craim-jamkhed-lagna-daagine-cori.html", "date_download": "2021-07-25T03:11:52Z", "digest": "sha1:76D4RHRY5IJSIG3V5SFYLX6QKPODVJHG", "length": 5479, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "लग्नात चोरट्यांनी केला हात साफ", "raw_content": "\nलग्नात चोरट्यांनी केला हात साफ\nमाय अहमदनगर वेब टीम\nजामखेड - लग्न समारंभात नवरदेवाच्या परण्याची मिरवणूक पहात आसताना फीर्यादीच्या हातातील कापडी पिशवी नजर चुकवून ब्लेड च्या सहाय्याने कापून पिशवीतील साडेचार लाखांचे नऊ तोळे सोने अज्ञात चोरट्याने लंपास केले. त्यामुळे लग्नासाठी आलेल्या पाहुण्याला हे लग्न मात्र खुपच महागात पडले.\nपोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की काल दि २४ रोजी लग्नाची खुप मोठी तारीख होती. याच दरम्यान शहरातील कर्जत जामखेड रस्त्यावरील त्रिमूर्ती मंगलकार्यालयात एक लग्न समारंभ झाला. मात्र लग्नापूर्वी पुणे येथुन आलेले फीर्यादी पाहुणे निलेश उद्धवराव देशमुख रा पुणे. हे मंगल कार्यालयातील पटांगणात नवरदेवाच्या परन्याची मिरवणूक बाजुला उभे राहून पहात थांबले होते. याच दरम्यान सकाळी साडेअकराच्या सुमारास गर्दी चा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फीर्यादी च्या हातातील कापडी पिशवी ब्लेड च्या सहाय्याने कापून पिशवीतील साडेचार लाख रुपयांचे नऊ तोळे सोने लंपास केले. यानंतर उशिरा ही गोष्ट फीर्यादी च्या लक्षात आल्यावर त्यांना पोलीस स्टेशनला धाव घेतली. त्यानंतर फीर्यादी निलेश देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ बापूसाहेब गव्हाणे हे करत आहेत.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanmk.com/recruitment/nia-recruitment.html", "date_download": "2021-07-25T02:00:18Z", "digest": "sha1:BWFD4CWH3SYBXTWREKCGBPXRI5FMN74S", "length": 9556, "nlines": 166, "source_domain": "mahanmk.com", "title": "NIA Recruitment 2021। NIA Bharti 2021 | www.nia.gov.in", "raw_content": "\n[NIA] राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत भरती २०२१\n[NIA] राष्ट्रीय तपासणी संस्थामार्फत भरती २०२१\nराष्ट्रीय तपासणी संस्था [National Investigation Agency] मार्फत विविध पदांच्या १० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २५ जुलै २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nपद क्रमांक पदांचे नाव जागा\n१ जीवशास्त्र तज्ञ/ Biology Expert ०१\n२ सायबर फॉरेन्सिक परीक्षक/ Cyber Forensic Examiner ०५\n३ फिंगर प्रिंट एक्सपर्ट/ Finger Print Expert ०१\n४ क्राइम सीन असिस्टंट/ Crime Scene Assistant ०२\n५ छायाचित्रकार/ Photographer ०१\nपद क्रमांक शैक्षणिक पात्रता\n१ ०१) मानवी जीवशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र / प्राणीशास्त्र किंवा जीवशास्त्र / प्राणीशास्त्र यांचे फॉरेन्सिक विज्ञान मध्ये बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. ०२) ०३ वर्षे अनुभव.\n२ ०१) संबंधित शाखेत अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञान पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.\n३ ०१) बी.एस्सी. किंवा एम.एस्सी. ०२) ०३ वर्षे अनुभव.\n४ ०१) मास्टर्स पदवी ०२) ०३ वर्षे अनुभव.\n५ ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी ०२) फोटोग्राफी मध्ये डिप्लोमा धारक ०३) ०३ वर्षे अनुभव.\nवयाची अट : २७ जुलै २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत.\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : ३५,४००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये + ग्रेड पे.\nनोकरी ठिकाण : संपूर्ण भारत\nजाहिरात (Notification) : येथे क्लिक करा\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\n[Brihan Mumbai Police] बृहन्मुंबई पोलीस भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\nग्रामीण रुग्णालय जळगाव भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०४ ऑगस्ट २०२१\n[District Hospital] जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२१\nअंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२१\n[MahaBeej] महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित भरती २०२१\nअंतिम दिनांक : १७ ऑगस्ट २०२१\n[DIR Fish Goa] मत्स्यव्यवसाय संचालनालय गोवा भरती २०२१\nअंति�� दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[ICMR-NIMR] मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[IIBF] भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\nश्री चित्र तिरुनेल इंस्टीट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी भरती २०२१\nअंतिम दिनांक : ३० जुलै २०२१\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.brambedkar.in/2019/01/", "date_download": "2021-07-25T02:35:51Z", "digest": "sha1:L6O3PLE4EOCLDFKXVHXQP7B5PWA23UY6", "length": 9897, "nlines": 169, "source_domain": "marathi.brambedkar.in", "title": "January, 2019 - BRAmbedkar.in मराठी", "raw_content": "\n#बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक #गेण्बा_महार\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य\nबाबासाहेब आंबेडकर इतिहास PDF\nबाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nबाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान..\nबुध्द आणि कार्ल मार्क्स\nबौद्ध धर्मातील मुलांची नावे\nबौद्ध मुला मुलींची नावे\nभगवान बुध्द आणि त्यांचा धम्म\nमंगल परिणय पत्रिका मायना\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nशुद्र पुर्वी कोण होते\nबाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी..\nबाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी….. 1) महाडच्या चवदार तळ्याच्या सत्यागृहावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडावर जावून शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यानी “जय शिवरायच्या” घोषणा दिल्या.बाबासाहेबांनी महाड चवदार तळ्याच्या सत्यागृहाची सुरुवातशिवरायांचे दर्शन घेवून केली. 2) बेळगाव येथे शिवरायांच्या ३०० व्या जन्मशताब्दीनिमित्त प्रमुख पाहूनेम्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते. …\nबाबासाहेब आंबेडकर आणि मराठा समाज यांचे जिव्हाळ्याचे नाते त्यातील काही निवडक गोष्टी.. Read More »\nडॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय \n४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेन्डम भाग १ व भाग २ केले.भारतात बौद्ध धम्माचे कशा प्रकारे उत्थान करता येईल यावर विविध योजना परिषदेत मांडल्या.त्यात क्र ६ चा मुद्दा असा होता की बौद्ध धम्माच्या अनुयाया साठी छोट्या स्वरूपात धम्म ग्रंथाची …\nडॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय \nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\nओबीसींचे राजकीय आरक्षण- वस्तूस्थिती आणि विपर्यास\nआंधळा ओबीसी आणि कलम 340 (थ्रेड)\nहिंदूत्ववाद्याना विवेकानंदाचा हा धर्म मान्य आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/children/ideal-routine", "date_download": "2021-07-25T02:52:53Z", "digest": "sha1:BSX4OX4YGCFX3ZMG2QHHUG3HWGIV77J7", "length": 11102, "nlines": 221, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "आदर्श दिनचर्या Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > आदर्श बालक > आदर्श दिनचर्या\n`वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे ’ मुलांनो, जेवणासंबंधी पुढील सूचनांचे पालन करा \n* भोजनाची जागा व जेवणासाठी वापरावयाची भांडी स्वच्छ ठेवा\n* जेवायला सुरुवात करण्यापूर्वी हात, पाय व तोंड स्वच्छ धुऊन जेवायला बसा. Read more »\nवेळेच्या व्यवस्थापनासंबंधी असे म्हणता येईल की, कमी महत्त्वाच्या गोष्टींवर आपण ८० टक्के वेळेचा वापर करून २० टक्के परिणाम मिळवतो, तर महत्त्वाच्या गोष्टींसाठी आपण फक्त २० टक्के वेळ घालवतो. Read more »\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/02/tTC3gF.html", "date_download": "2021-07-25T03:15:01Z", "digest": "sha1:UKCSLEKKC3A46NBTC2UFSVBELIYICIHS", "length": 4444, "nlines": 32, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "मुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल प्रणव पारिख यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nमुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल प्रणव पारिख यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nमुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल प्रणव पारिख यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान\nमुंबई - भारतीय मुद्रण व्यवसायातील उत्तुंग कारकीर्दीबद्दल टेकनोव्हा इमेजिंग सिस्टिम्स कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रणव पारिख यांना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई मुद्रक संघाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nराज्यपाल श्री. कोश्यारी यांच्या हस्ते पारिख यांना काल हा पुरस्कार विले पार्ले येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला परमार्थ निकेतन आश्रम हृषीकेश येथील साध्वी भगवती सरस्वती, मुंबई मुद्रक संघाचे अध्यक्ष तुषार धोटे, जीवनगौरव पुरस्कार समितीचे नि��ंत्रक आनंद लिमये, श्रीमती सलोमी पारिख आदींसह मुद्रण व्यवसायातील अनेक मान्यवर उपस्थित होते.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.reliableacademy.com/index.php/online_course/coursedetails/11", "date_download": "2021-07-25T02:36:54Z", "digest": "sha1:ATVIXO6VPZNWM4U63XLUTC5DVZRGJ5QR", "length": 5493, "nlines": 130, "source_domain": "www.reliableacademy.com", "title": "", "raw_content": "\nCSAT - निर्णय क्षमता\nCSAT - बुद्धिमत्ता चाचणी\nCSAT - मुलभूत संख्याशास्त्र व माहितीचे पृथक्करण\nCSAT - आकलन क्षमता\nरिलायबल अकॅडेमीच्या राज्यसेवा कोर्स मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा,मुख्य परीक्षा आणि मुलाखतीची संपूर्ण तयारी विद्यार्थी यशस्वी होईपर्यंत करून घेतली जाते. प्रत्यक्ष परीक्षा देण्याआधी संपूर्ण एक वर्ष पूर्व मुख्य व मुलाखतीची एकात्मिक तयारी करून घेणे हा या कोर्सचा मुख्य उद्देश आहे.\nपूर्व परीक्षा (GS + CSAT)\nऑनलाईन व क्लासरूम लेक्चर्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध.\nदररोज 3 तास ( 2 तास लेक्चर + 1 तास सराव ).\n7+ वर्षांचा अनुभव असणारे प्रत्येक विषयासाठी तज्ञ शिक्षक.\nसाप्ताहिक विषयनिहाय / घटकनिहाय सराव परीक्षा.\nपरीक्षाभिमुख 100 सराव परीक्षा.\nअधिकारी व टॉपर्स यांचे विशेष मार्गदर्शन तासिका.\nC - SAT बद्धिमत्ता 500+ उतारे व अंकगणित यांचा सराव\n१) संपूर्ण अभ्यासक्रमाची निश्चित कालावधीत पूर्तता\n२) अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र तज्ञ मार्गदर्शक\n३) विषयाची अचूक, मुद्देसूत व परीक्षाभिमुख मांडणी\n४) अद्ययावत, व्यापक व सोप्या भाषेत भरपूर नोट्स\n५) आयोगाच्या दर्जा नुसार नियमित सराव चाचण्या\n६) वैयक्तिक विश्लेषण आणि मार्गदर्शन\n७) चालू घडामोडींच्या तयारीसाठी दर आठवड्याला मार्गदर्शन सत्रे\n१) बायोडेटाची वैयक्तिक व अत्यंत सखोल तयारी\n२) विविध विषयांसाठी तज्ञांच�� मार्गदर्शन\n३) अभिरूप मुलाखतीद्वारे मुलाखतीचे सराव\n४) मुलाखतीचे व्हिडीओ रेकोर्डिंग आणि विश्लेषण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-mind-re-mind-story-dr-sanjyot-deshpande-marathi-article-5081", "date_download": "2021-07-25T04:07:02Z", "digest": "sha1:P7UC657PCXDDA2DHS6XI5DFRINARR4LF", "length": 26382, "nlines": 135, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Mind re-mind Story Dr. Sanjyot Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 15 फेब्रुवारी 2021\nकोरोना व्हायरसमुळे झालेला लॉकडाउन आणि त्यामुळे आपलं बदलत गेलेलं किंवा बदलत जाणारं जगणं ‘बदल’ (change) हा खरंतर आपल्या जगण्याचा, आयुष्याचा अविभाज्य घटक ‘बदल’ (change) हा खरंतर आपल्या जगण्याचा, आयुष्याचा अविभाज्य घटक तुम्हाला सर्वांना कल्पना आहेच, आपल्या आयुष्यात एक गोष्ट सातत्याने आपल्यासोबत असते. ती गोष्ट म्हणजे ‘बदल’....\nतसं पहायला गेलं तर आपल्यालाही आपल्या जगण्यात बदल हवेच असतात.\n‘किती दिवस झाले (टाळेबंदीमुळे) कुठे गेलोच नाही. कंटाळा आला आता, काहीतरी चेंज हवा.’ ‘स्टॅग्नंसी आलीय या नोकरीत, जॉब बदलायला हवा.’ ‘तेच तेच काय खायचं रोज, आज हॉटेलमध्ये जाऊया.’ ‘कंटाळा आला या गाडीचा, नवीन गाडी घेऊया.’ असे विचार मनात येणं यात काही नवं नाही. पण या कोरोना विषाणूच्या निमित्ताने मात्र आपलं जगच बदलून गेलं आहे. आपल्या रोजच्या जगण्याला एक वेगळीच नियमावली लागू झाली आहे आणि त्या बदलांसोबत आपल्याला जगावं लागत आहे. उदा. बाहेर जाताना मास्क वापरा, दुकानात गेलं की रांगेत उभं रहा, हात धुवा, सोशल डिस्टंसिंग या शब्दामुळे तर बरंच काही बदलतंय- लग्न, सण समारंभ कसे साजरे करावेत, सहज कुणी भेटलं तर त्यांच्याशी कसं वागावं म्हणजे हातात हात घेऊ नये, पाठीवर थाप मारू नये, वगैरे. असं बरचं काही बदललं...\nकोरोना विषाणूच्या आधीच्या जगात बरं होतं. तेव्हा आपण परिस्थितीत बदल करून समस्यांना उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करायचो. पण आता कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या नवीन जगात कोरोनासोबतच टिकून रहायचं असेल तर आपल्याला स्वतःमध्येच बदल करणं गरजेचं ठरणार आहे, किंबहुना त्याचीच मदत होणार आहे.\n‘बदल’ हा शब्द आल्याबरोबर आपल्याला सर्वांनाच बाय डिफॉल्ट रिस्पॉन्स देण्याची सवय असते. आपलं मन ‘बदल’ या गोष्टीलाच विरोध करणारं असतं. तुम्ही आठवून पहा कितीतरी वेळा आपणही ठरवलंय की मला माझ्यात हा विशिष्ट बदल घडवून आणायचा आहे. उदा. रात्री लवकर झोपायचं आहे, किंवा या वर्षी वाढदिवसापर्यंत वजन कमी करायचं आहे, माझी अमुक एक सवय मोडायची आहे.\nआता असा कोणताही बदल करायला आपण कसा आणि किती वेळ घेतो, त्यासाठी आयुष्यात कितीतरी वेळा संकल्प करतो, त्या संकल्पांचं पुढे काय होतं... हे पण तुम्हाला माहितीच आहे. ही स्वत:मध्ये बदल करण्याची गोष्ट एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रोजच्या जगण्यातले साधे-साधे बदल आपल्याला चालत नाहीत.\n‘झोपेची जागा बदलली. मला नाही चालत....’, ‘माझ्या खुर्चीवर का बसलीस तू’, ‘आज पावभाजी करणार होतीस ना तू’, ‘आज पावभाजी करणार होतीस ना तू’ बऱ्याचदा झोपेची जागा बदलली अशासारख्या छोट्या छोट्या बदलांनी कमालीचे अस्वस्थ होत जातो आपण. त्यामुळे ‘बदल’ या शब्दासोबतच आपलं एक प्रत्येकाचं असं खास नातं आहे आणि आता या कोरोना विषाणूच्या निमित्ताने ‘बदल’ या शब्दाशीच असणारं नातं आता तपासून बघण्याची वेळ आली आहे.\nकाय नातं आहे माझं ‘बदल’ या गोष्टीसोबत\n‘बदल म्हटलं की मला कंटाळाच येतो, नकोसंच वाटतं.’ ‘बदलांच्या बाबतीत मला आरंभशूर म्हणता येईल.’ ‘बदल करायला हवेत असं पटतं माझ्या मनाला पण.. काय करू कळतं पण वळत नाही.’ ‘बदल ना... करूना... बघू वेळ आली की ... ’ ‘बदल कळतं पण वळत नाही.’ ‘बदल ना... करूना... बघू वेळ आली की ... ’ ‘बदल कशाला करायचा..काय फरक पडणार आहे शेवटी कशाला करायचा..काय फरक पडणार आहे शेवटी’ ‘कित्ती ठरवते हे करायचं म्हणून पण जमतच नाही.’ ‘बदल करायला सुरुवात करतो मी पण सातत्यच नाही ठेवता येत.’ ‘पण मीच बदल का करू’ ‘कित्ती ठरवते हे करायचं म्हणून पण जमतच नाही.’ ‘बदल करायला सुरुवात करतो मी पण सातत्यच नाही ठेवता येत.’ ‘पण मीच बदल का करू’, असं काहीही असू शकतं. ‘बदल’ करायचा म्हटला की तो न करण्याची हजारो कारणं असतात. आणि बदलांना विरोध करण्याची प्रत्येक व्यक्तीची त्याची त्याची एक पध्दतही असते. विरोध करण्याची तुमची खास पध्दत कोणती’, असं काहीही असू शकतं. ‘बदल’ करायचा म्हटला की तो न करण्याची हजारो कारणं असतात. आणि बदलांना विरोध करण्याची प्रत्येक व्यक्तीची त्याची त्याची एक पध्दतही असते. विरोध करण्याची तुमची खास पध्दत कोणती याचा या निमित्ताने विचार करायला हवा.\nइतके दिवस परिस्थितीतील बदल, इतर माणसांमध्ये बदल, जागेत बदल असे बाह्य बदल मला माझ्या आतल्या बदलांपेक्षा सोपे वाटत होते. कित्येकदा हेच करणं योग्य आहे अशी आपली ठाम समजूत होती.\nपण आता परिस्थितीत बदल करणं शक्य नाही. बदल करायचा असेल तर तो मला माझ्या आत करायला हवा. माझ्या व्यक्तिमत्वात, माझ्या विचार करण्याच्या पध्दतीत, माझ्या दृष्टिकोनात, माझ्या जीवनशैलीत, माझ्या वागण्यात, माझ्या कामाच्या पद्धतीत, माझ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये..... कारण या परिस्थितीत अनिश्चितता आहे आणि ती अनिश्चित काळासाठी आहे; किंबहुना अनिश्चितता हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे आणि म्हणून मला आता या काळातून जाताना आणि इथून पुढं मी कसं असायला हवं याचं भान जागं करायला हवं... मी कसं असायला हवं म्हणजे माझ्यात कोणते बदल करायला हवेत जे मला या न्यू नॉर्मलमध्ये, या नवीन जगातल्या आव्हानांसोबत जुळवून घ्यायला मदत करतील म्हणजे माझ्यात कोणते बदल करायला हवेत जे मला या न्यू नॉर्मलमध्ये, या नवीन जगातल्या आव्हानांसोबत जुळवून घ्यायला मदत करतील त्यासाठी या कोरोनाच्या काळाआधी मला माझ्या मधल्या कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरल्या होत्या त्यासाठी या कोरोनाच्या काळाआधी मला माझ्या मधल्या कोणत्या गोष्टी अडचणीच्या ठरल्या होत्या याचा विचार करायला हवा. माझ्या व्यक्तिमत्वातल्या कोणत्या गोष्टींमुळे मी अडचणीत आले होते याचा विचार करायला हवा. माझ्या व्यक्तिमत्वातल्या कोणत्या गोष्टींमुळे मी अडचणीत आले होते कोणत्या गोष्टी माझ्या प्रगतीत अडथळा म्हणून आल्या होत्या कोणत्या गोष्टी माझ्या प्रगतीत अडथळा म्हणून आल्या होत्या कोणत्या गोष्टींनी माझ्या नात्यात गुंतागुंत निर्माण केली होती\nआपण स्वतःला असे काही प्रश्न विचारले तर त्यातून नेमके कोणते बदल करायचे याची उत्तरं आपल्याला शोधता येतील. उदा. माझ्या उतावळ्या स्वभावामुळे मी चुकीचे निर्णय घेतो आणि नंतर त्याची मला भरपाई करावी लागते, माझ्या चालढकल करण्याच्या सवयीमुळे माझी कामं वेळेवर पूर्ण होत नाहीत किंवा माझ्या तापट स्वभावामुळे माझी नाती टिकून राहत नाहीत.. खरंतर काय बदल करायचा या इथपर्यंतच्या सर्व गोष्टींपर्यत आपण अगदी आरामात पोहोचतो. पण मग मोठा ‘पण’ येतो आणि ही बदलाची गाडी\nपुढे जातच नाही. बदल करणं खरंच एवढं कठीण असतं ज्या गोष्टी मला तत्त्वतः पटलेल्या आहेत, ज्याचं महत्त्वही मला समजलेलं असतं अशा गोष्टींसाठी बदल करायला एवढे कष्ट का पडतात\nआपल्याला आपला ‘कम्फर्ट झोन’ प्यारा अ���तो. त्रासदायक परिस्थितीतही आपला एक कम्फर्ट तयार झालेला असतो. आजूबाजूची परिस्थिती आपल्या ओळखीची झालेली असते. कोणताही बदल करणं म्हणजे नवीन गोष्टींना सामोरं जाणं आणि यात एकप्रकारचा डीसकम्फर्ट येतो तो आपल्याला नको असतो. उदा. मी सर्व गोष्टी अस्ताव्यस्त ठेवतो. मला त्या गोष्टी नीटनेटक्या ठेवल्या तर त्याचा उपयोग होईल. पण त्यासाठी कष्ट घ्यायला लागतात. या अस्ताव्यस्त असण्यातच बऱ्याच गोष्टी आपण निभावून नेलेल्या असतात. त्याचा त्रास झाला तरी मग कुठे आवराआवर करा त्यात वेळ घालवा. आत्ता काही अडत तर नाही ना... बघू नंतर.\nत्यामुळे हा कम्फर्ट झोन सोडायला आपलं मन तयार होत नाही. त्यामुळे बदल का करायचा याची अनेक कारणे आपल्याला फक्त विचारांच्या पातळीवर तयार असतात पण भावनिक पातळीवर मात्र ही तयारी अजिबातच झालेली नसते.\n२) आहे त्या गोष्टी तशाच चालू ठेवण्यात; थोडक्यात बदल न करण्यातही एक प्रकारचा ‘फायदा’ असतो.\nसकाळी लवकर उठून व्यायाम करण्याची अगदी मनापासून पटलेली कल्पना अमलात आणताना त्रास का होतो कारण ती ‘पाचच मिनिटं झोपूया’ म्हणून पुढे लागणारी झोप (किती मोठी आहुती आहे हो कारण ती ‘पाचच मिनिटं झोपूया’ म्हणून पुढे लागणारी झोप (किती मोठी आहुती आहे हो), किंवा गोड खाणं कमी करायला हवंय मी, स्क्रीन टाइम तर बंदच करायला हवाय. पण हे करत असताना मिळणारा आनंद, होणारा टाइमपास याची किंमत द्यायला नको वाटतं. थोडक्यात, आपल्या नकारात्मक सवयीसोबतचे ‘फायदे’ आपल्याला सोडून देणं कठीण वाटतं.\nमग आपण स्वतःच स्वतःसोबत तडजोडी करायला लागतो. रोज एकच तर सिगारेट. आजचा दिवस झोपूया –उद्यापासून व्यायाम. थोडावेळच मोबाईल पाहू.\nपण ही आपणच आपल्याला दिलेली सर्व वचनं टिकत नाहीत. हे सगळं असंच चालू राहिलं तर आपण कालांतराने स्वतःवर नाराज होत जातो. स्वतःच्या मनातून उतरत जातो आणि कायमचं एक निरुत्साही वातावरण मनात रेंगाळत रहातं. त्यामुळे मला बदलायचं असेल तर या तात्पुरत्या, क्षणिक आनंदापलीकडे जाऊन विचार करायला हवा आणि स्वतःबद्दल छान वाटण्याची संधी निर्माण करायला हवी.\n३) ‘बदल’या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन:\nबदल पटापट व्हायला हवा. मला लगेच (त्वरित, तात्काळ) अपेक्षित परिणाम मिळायला हवा. (उदा. व्यायाम करायला लागलं की आठ दिवसात फरक दिसायला हवा.) बदल आपोआप व्हायला हवा. (उदा. हा लेख वाचून, समुपद��शनाला जाऊन आपोआप बदल झाला तर...) मी केलेला छोटासा बदल इतरांच्या नजरेत तातडीने भरायला हवा. त्यांनी त्याचं लगेच कौतुक करायला हवं.... बदल सहज सोपा हवा.\nआणि असं काही होणार नसेल तर जाऊदे मग बदल या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच जर असा अडथळा निर्माण करणारा असेल तर तो दूर करणं आवश्यक आहे.\nकोणताही बदल ही एक प्रक्रिया आहे. बदल होणं म्हणजे या प्रक्रियेतून जाणं. दोन पावलं पुढे-तर एक पाऊल मागे असा प्रगतीचा आलेख अनुभवणं. बदलाला सामोरं जाणं म्हणजे आपण चुका करू शकतो हे मान्य करणं; त्या चुकांनी नाउमेद न होता त्याच त्या चुका टाळण्यासाठी प्रयत्नशील रहाणं. त्यानुसार मनात कृतीचा आराखडा तयार करणं आणि मी ती गोष्ट नेमकेपणाने कशी करणार आहे. त्यात कोणते संभाव्य अडथळे येतील त्याचं मी काय करणार आहे याचं भान निर्माण करायला हवं.\n४. स्वत:ला सवलत देण्याची वृत्ती:\nपुढचा लेख वाचण्याआधी नियमितपणे व्यायाम न करण्याची कारण लिहून काढा. लक्षात आलं ना आपली वृत्ती जर सतत सवलत देणारी असेल तर ‘बदल’ हा शब्दच आपण विसरून जायला हवा. ही वृत्ती जोपासली की त्याचं रूपांतर कंटाळ्यात होतं. या कंटाळ्याने अनेक आरामदायी गोष्टी करायला खतपाणी मिळते. म्हणजेच बदल करायचा असेल तर माझ्या या वृत्तीचं मी काय करणार आहे आपली वृत्ती जर सतत सवलत देणारी असेल तर ‘बदल’ हा शब्दच आपण विसरून जायला हवा. ही वृत्ती जोपासली की त्याचं रूपांतर कंटाळ्यात होतं. या कंटाळ्याने अनेक आरामदायी गोष्टी करायला खतपाणी मिळते. म्हणजेच बदल करायचा असेल तर माझ्या या वृत्तीचं मी काय करणार आहे हासुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे.\nबदल ही आपोआप घडणारी गोष्ट नाही. जादूची कांडी फिरवल्यासारखे बदल होत नाहीत. बदल करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावं लागतं. कोरोना विषाणूसोबत असणाऱ्या या नव्या जगात मी का बदल करायचे आहेत हे नीट समजून घेतलं तर त्याची सातत्याने प्रयत्नशील राहायला मदत होऊ शकेल. खरं म्हणजे स्वतःमध्ये बदल करून आपल्याला सामावून घ्यायचं आहे या परिस्थितीला आणि त्यामुळे या परिस्थितीसोबत युद्ध किंवा झगडा करण्यापेक्षा तिचा स्वीकार करणं आपल्यासाठी हितकारक असणार आहे.\nबदल करण्यासाठी स्वतःवर प्रेमही असायला लागतं आणि स्वतःबद्दल आदरही असायला लागतो. तरच आपल्याला आपण स्वत:शी असे का वागत आहोत असा प्रश्न पडतो.. आणि मला आयुष्यात काय महत्त्वाचं आहे आणि ते मिळवण्यासाठी मी काय करणार आहे या प्रश्नाला आपण सामोरे जातो. बदल म्हणजे ताण असंच समीकरण अनेकांच्या मनात असतं. पण आता हे समीकरण बदलायला हवं. बदल म्हणजे ताण नाही तर बदल म्हणजे विकास, वाढ..\nआपण बदलायला हवं..जगण्यातला छोटासा बदलही आपल्या आयुष्याची गुणवत्ता वाढवणारा असू शकतो..\nखूपच विचारात पाडलं का मी तुम्हाला नुसता विचार करू नका... विचार कृतीत आणा.\nउठा आणि कामाला लागा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-MB-facts-about-marathi-superstar-swwapnil-joshi-5441710-PHO.html", "date_download": "2021-07-25T03:23:51Z", "digest": "sha1:AHANM5YLGQ4S5EC7GFDFVXS4QCFI64BM", "length": 5075, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Swwapnil Joshi\\'s Birthday: Real Life Facts About Marathi Superstar Swwapnil Joshi | हॅप्पी बर्थडे! स्वप्नीलने वकिलीकडे फिरवली पाठ, आठव्या वर्गात पहिल्यांदा पडला होता प्रेमात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n स्वप्नीलने वकिलीकडे फिरवली पाठ, आठव्या वर्गात पहिल्यांदा पडला होता प्रेमात\nएन्टरटेन्मेंट डेस्कः मराठी सिनेसृष्टीतील आजचा आघाडीचा अभिनेता कोण, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ‘स्वप्नील जोशी’. स्वप्नीलची ‘चॉकलेट बॉय’ ही प्रतिमा लोकांनी इतकी उचलून धरली आहे की रोमँटिक हीरो म्हणून स्वप्नील हा प्रेक्षकांचा आणि दिग्दर्शकांचा आवडता आहे. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याचा आज वाढदिवस असून त्याने वयाची 39 वर्षे पूर्ण केली आहेत.\nअलीकडच्या काळात रिलीज झालेल्या ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘तू ही रे’ या सिनेमांमुळे स्वप्नील प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मात्र ही लोकप्रियता स्वप्नीलला आता मिळतेय असे नाहीये. या यशाची चव स्वप्नीलने अगदी बालपणीच चाखली आहे. छोट्या पडद्यावर 'कुश' आणि 'श्रीकृष्णा'च्या रुपात त्याचे प्रेक्षकांना दर्शन घडले. 'कुश' ही त्याने साकारलेली पहिलीच भूमिका होती. मात्र श्रीकृष्णाच्या भूमिकेतून तो यशोशिखरावर पोहोचला.\nआज स्वप्नीलच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तु्म्हाला स्वप्नीलला श्रीकृष्णाची भूमिका कशी मिळाली, तो किती शिकला आहे, त्याचे आईवडील काय करतात, याविषयी सांगत आहोत... चला तर मग जाणून घेऊयात, महाराष्ट्राच्या लाडक्या स्वप्नीलविषयी सर्व काही...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-cm-news-regarding-pateti-and-janmashtami-shubhecha-4714940-NOR.html", "date_download": "2021-07-25T01:58:10Z", "digest": "sha1:66MUC7ZC4F4CIITFECTKVQTWDFNKI3UF", "length": 4760, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "CM News regarding Pateti and Janmashtami Shubhecha | सुरक्षिततेची काळजी घेऊन दहीहांडी साजरी करा- मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांसह सूचना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुरक्षिततेची काळजी घेऊन दहीहांडी साजरी करा- मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छांसह सूचना\nमुंबई- जन्माष्टमी, दहीहांडीचा सण सुरक्षितरित्या आणि ध्वनी प्रदूषण न करता साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त केले आहे.\nमुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात ‘जन्माष्टमी हा श्रीकृष्णाचा जन्मदिवस. हिंदू धर्मियांसाठी हा सण महत्त्वाचा आहे. या सणाविषयी अनेक आख्यायिका आहेत. त्यानुसार दहीहांडीचा उत्सव साजरा केला जातो. दहीहांडीचा सण यावर्षीही उत्साहात आणि ध्वनी प्रदूषण न करता सुरक्षितरित्या साजरा साजरा करावा’, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\nपारशी नववर्षानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा- देशाच्या उन्नतीतही पारशी समाजाचे मोठे योगदान आहे या या समाजाला हे नववर्ष आनंदाचं, शांततापूर्ण आणि भरभराटीचे जावो अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पारशी नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.\nमुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात ‘पारशी धर्मीय भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेले आहेत. अत्यंत शांततेत जगणारा आणि परिस्थितीशी जुळवून घेणारा असा हा समाज आहे. देशाच्या उन्नतीतही या समाजाचे मोठे पतेती या दिवसापासूनच पारशी नववर्षाची सुरुवात होते, विचार आणि कृतीमध्ये पावित्र्य जपणारा, तसेच कोणत्याही कार्यात संपूर्णपणे झोकून देण्याच�� वृत्ती असणाऱ्या या पारशी समाजाला हे नववर्ष आनंदाचं जावो’, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-AKO-police-founded-losted-student-4878123-NOR.html", "date_download": "2021-07-25T03:49:48Z", "digest": "sha1:LK57ABQ3WN7MB3KKDXTBACQVCVOUC27Q", "length": 5551, "nlines": 44, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "police founded losted student | ...अन् पोलिसांनी तासांत लावला हरवलेल्या विद्यार्थ्याचा शोध - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n...अन् पोलिसांनी तासांत लावला हरवलेल्या विद्यार्थ्याचा शोध\nअकोला - बाभुळगाव जहागीर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील ११ व्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी सोमवारी सकाळपासून बेपत्ता झाला होता. प्राचार्यांच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध सोमवारी सकाळी १० वाजता अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी मुलाची शोधाशोध सुरू केली. त्यासाठी पोलिसाची एक टीम शोधासाठी रवाना झाली. पोलिसांच्या या तत्परतेमुळे अवघ्या तासांत पोलिसांनी मुलाला शोधून काढले. या मुलाला पोलिसांनी भुसावळ रेल्वेस्थानकावरून सोमवारी, रात्री वाजता ताब्यात घेतले.\nहा विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये ११ वी विज्ञान शाखेत शिकत आहे. या विद्यार्थ्याला त्याच्या पालकांनी १८ जानेवारी रोजी नवोदय विद्यालयातील वसतिगृहात सोडून दिले होते. त्यानंतर रात्री ११ ते सकाळी ५.३० वाजेपर्यंत तो कुणालाही दिसला नाही. सकाळी कवायतींसाठी सर्व मुले जमा झाली. मात्र, हा विद्यार्थी दिसून आला नाही. त्यामुळे नवोदय विद्यालयाचे प्राचार्य राम अवतार तपेश्वरसिंग यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात कोणी तरी अज्ञात व्यक्तीने विद्यार्थ्याला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. डी. ढाकणे यांनी सहायक पोलिस निरीक्षक मुकुंदसिंग वाघमोडे यांच्या नेतृत्वात चमू बनवली. त्यांनी लगेच मुलाचे लोकेशन घेतले. तो आधी मलकापूरला असल्याचे लोकेशन मिळाले. त्यानंतर पोलिस मलकापूरला पोहोचले. त्यानंतर हा मुलगा भुसावळ टेकडी येथे फिरत असल्याचे लोकेशन मिळाल्यानंतर पोलिस आणि शिक्षकांनी या मुलाच्या शोधार्थ भुसावळ येथे मोर्चा वळवला. त्याआधीच या मुलाला भुसावळ रेल्वेस्थानकावरून रात्री वाजता ताब्यात घेण्यात आले आणि त्याच्या शिक्षकाच्या ताब्यात देण्यात आले होते. ही मोहीम सहायक पोलिस निरीक्षक वाघमोडे यांच्या नेतृत्वात फत्ते करण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VIDA-NAG-LCL-infog-free-chemotherapy-in-11-district-hospitals-in-maharashtra-5912955-NOR.html", "date_download": "2021-07-25T03:36:05Z", "digest": "sha1:FIX4TZWMLYMPJVWWURHIVUEWBOX5UO3Y", "length": 9381, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Free Chemotherapy In 11 District Hospitals in Maharashtra | CANCER रुग्णांना दिलासा, राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयांत मिळणार मोफत केमोथेरपी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nCANCER रुग्णांना दिलासा, राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयांत मिळणार मोफत केमोथेरपी\nनागपूर- नाशिक, जळगाव, अकोला, अमरावतीसह राज्यातील 11 जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने मोफत केमोथेरपी उपलब्ध करून देण्यात येणार असून याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. कर्करोगावरील उपचारांमध्ये महत्त्वाची असणारी केमोथेरपी जिल्हा रुग्णालयांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे काय, असा तारांकित प्रश्न मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता.\nया प्रश्नाबाबत दिलेल्या लेखी उत्तरात आरोग्य विभागाने म्हटले आहे की, गडचिरोली, अमरावती, पुणे, जळगाव, रत्नागिरी, नाशिक, भंडारा, सातारा, वर्धा, अकोला, नागपूर या 11 जिल्ह्यांतील जिल्हा रुग्णालयांत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने केमोथेरपी युनिट चालू करण्याचे ठरवण्यात आले असून, याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. तसेच राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्येसुद्धा टप्प्याटप्प्याने असे युनिट सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.\nमुंबई शहरात गर्भनिरोधक शस्त्रक्रियेमुळे 5 वर्षांत 24 महिलांचा मृत्यू\nमुंबई शहरात कुटुंब नियोजनासाठी केल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक शस्त्रक्रियेमुळे गेल्या 5 वर्षांत 24 महिलांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. आमदार आशिष शेलार यांनी यासंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरात मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली की, 2010 पासून मुंबईतील जिल्हास्तरीय गुणवत्ता अभिवचन समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतर्फे प्रत्येक कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मृत्यू प्रकरणाची विस्तृत चौकशी करण्यात येते. शस्त्रक्रिया करताना सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांच्या सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी मार्गदर्शक सूचना, शासकीय परिपत्रके सर्व संबंधित रुग्णालयांना देण्यात आली आहेत. मृत्यू झालेल्या महिलांच्या वारसदारांना 2013-14 मध्ये 10.50 लाख, 2015-16 मध्ये 6.50 लाख, 2016-17 मध्ये सहा लाख आणि 2017-18 मध्ये चार लाख इतकी आर्थिक मदत करण्यात आलेली आहे. तसेच स्त्री नसबंदी शास्त्रक्रिया केल्यानंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रोत्साहन म्हणून दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती/जमातीतील स्त्री लाभार्थींना 600 रुपये व दारिद्र्यरेषेवरील महिलांसाठी 250 रुपये देण्यात येतात.\n15 वर्षांखालील 2430 मुलांना क्षयाची लागण\nराज्यात जानेवारी ते एप्रिल 2018 या कालावधीत 15 वर्षांखालील 2430 मुलांना क्षयरोगाची लागण झाली असून यातील 603 बालके मुंबई जिल्हा आणि 440 बालके ठाणे व पालघर जिल्ह्यातील असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सोमवारी विधानसभेत लेखी उत्तरात देण्यात आली.\nमुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांत क्षयरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले काय असा प्रश्न आमदार आशिष शेलार यांनी विचारत सरकार याबाबत करत असलेल्या उपाययोजनांची माहितीही तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मागितली होती. यास आरोग्य विभागाकडून दिलेल्या लेखी निवेदनानुसार, राज्यात दरवर्षी सुमारे 1 लाख 75 हजार नव्या क्षयरुग्णांची नोंद होत असते, बालकांसाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत लहान मुलांमधील क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही योजना राबवण्यात येत आहेत. क्षयरोगबाधित रुग्णांच्या संपर्कात असणाऱ्या सर्व व्यक्तींची व कुटुंबातील बालकांचीही तपासणी केली जाते तसेच रुग्णांना मोफत औषधोपचार करून रुग्ण शोधण्याची मोहीम सतत सातत्याने सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://khatabook.com/blog/mr/%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T02:46:23Z", "digest": "sha1:UTYSLQ7HWVIQOHEAKXX35TK63KWTTO7P", "length": 20489, "nlines": 129, "source_domain": "khatabook.com", "title": "विविध बँकांसाठी बँक व्हेरिफिकेशन पत्र कसे लिहावे? - Khatabook", "raw_content": "\nView More अकाउंटींग अॅन्ड इन्व्हेंटरी\nविविध बँकां���ाठी बँक व्हेरिफिकेशन पत्र कसे लिहावे\nव्यवसायांनी स्वयंचलित क्लीयरिंग हाऊस (एसीएच) देय देणे सुरू केले आहे. या प्रकारच्या देयकासाठी, सर्व व्यवहार कायदेशीर बँक खात्यांसह होत आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी बँक व्हेरिफिकेशन पत्र आवश्यक आहे. पुढे, याची पुष्टी होते की व्यवसायात वैध बँक खाते आहे. बँक पुष्टीकरण पत्र व्हेरिफाय केल्यावर खरेदीदार, व्यवसाय भागीदार, कर्ज प्रदाता आणि अन्य भागधारक संस्थेच्या विश्वासार्हतेबद्दल मुक्त होऊ शकतात. तर, तुमच्या व्यवसायाचे खाते असलेल्या खात्यावर आधारित बँक व्हेरिफिकेशन पत्र केलंच पाहिजे. तसेच हे ग्राहकांच्या व्यवसायाची पतपात्रतेची निश्चिती करायला मदत करते.\nबँक व्हेरिफिकेशन पत्र लिहिण्यासाठी सामिल असलेल्या पायऱ्या\nवेगवेगळ्या बँकांमध्ये बँकर्सच्या व्हेरिफिकेशन पत्राचे स्वतंत्र स्वरूप असू शकते. पण पत्र लिहिण्यात सामिल मूलभूत पद्धती जवळजवळ सारख्याच असू शकतात. जर तुम्ही पत्रामधील उपस्थित घटक समजू शकत असाल तर तुम्ही ज्या बँकांशी व्यवहार करता त्यासंबंधात किरकोळ तपशिल जोडणे नेहमीच शक्य आहे. तुम्ही एका साध्या कागदपत्रावर पत्र लिहू शकता. शक्यतो ते त्यांच्या लेटरहेडवर बँक प्राधिकरणाकडून सही करून घ्यावे.\nबँकेचा तपशिल: वरच्या डाव्या कोपर्यात बँकेचे नाव, पत्ता आणि तारीख नमूद करा.\nतपशिलांसाठीः ग्राहक तपशिल (तुमचा व्यवसाय व्हेरिफाय करण्यासाठी कोणास पत्राची आवश्यकता आहे).\nप्रति(To): ज्याचा विचार केला जाऊ शकतो.\nविषयः बँक तुमच्या ग्राहकांना ज्या हेतूने हे पत्र प्रदान करते त्याचा उल्लेख करा (हे एक पत्त्याचे प्रमाणीकरण पत्र, पतपात्रता आणि बरेच काही असू शकते).\nवर्णन: या विभागात आपल्या व्यवसायाचे तपशिल नमूद करानाव, पत्ता, संपर्क क्रमांक, वेबसाईट पत्ता, ईमेल आयडी आणि नोंदणी क्रमांक. बँक हे अधिकृत करेल आणि पुढील तपशिल देखील जोडेल.\nअखेरीस, बँक तुमची पत योग्यता अधिकृत करेल.\nबँक अधिकाऱ्याचे नाव आणि स्वाक्षरी\nबँक पुष्टीकरण पत्राचे स्वरूप\nसर्वसाधारणपणे ऑडिटच्या उद्देशाने पुष्टीकरण पत्र आवश्यक असते. पुष्टीकरण पत्रासाठी तुम्ही शोधत असलेल्या विविध कारणांमध्ये हे समाविष्ट आहेः\nबँक ऑपरेशनचे पुष्टीकरण - बँक तुमच्या कार्याची पुष्टी करेल.\nबँक बॅलन्स पुष्टीकरण - बँक तुमच्या बॅलन्सचे समर्थन करते आ���ि अशा प्रकारे तुमच्या खात्याच्या योग्य बॅलन्स बद्दल ग्राहकांची पुष्टी करते.\nपत्ता वैधता पत्र –तुमच्या व्यवसायाच्या भौतिक अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी हे पत्र जारी केले जाते.\nअशा पत्राच्या स्वरूपामध्ये पत्र लिहिण्याबाबत पुढील पायऱ्यांमध्ये नमूद केल्याप्रमाणे सर्व तपशिल असतील. ज्या उद्देशाने पत्र दिले गेले आहे त्यानुसार केवळ वर्णन विभागात बदल होईल\nबँकर्स व्हेरिफिकेशन पत्राचे स्वरूप:\nखाली दिलेला फॉर्मेट आणखी एक आहे ज्यामध्ये बँकेचा तपशिल वर्णनाखाली आला आहे. बँक व्हेरिफिकेशन फॉर्मसाठी संबंधित बँकेकडे तपासा आणि ते अद्वितीय वाटेल. तथापि, मूलभूत तपशिल बदलणार नाहीत.\nप्रति, ज्याचा विचार केला जाऊ शकतो. सर,\nयाची पुष्टी करण्यासाठी, व्यवसायाचे नाव, पत्ता आमच्याकडे खाते उघडत आहे (उघडण्याच्या तारखेपासून).\nत्यांचा पत्ता, विश्वासार्ह आणि PAN तपशिल व्हेरिफाय आणि आमच्याबरोबर रेकॉर्ड केलेले आहेत\nIFSC क्रमांकासह बँक शाखा\nबँकेचे नाव व पत्ता\nसील सह बँकरची स्वाक्षरी तारीख नाव ठिकाण पद\nबॅंक स्टेटमेंट पत्राचे स्वरूप\nतुमच्या व्यवसायाच्या व्यवहारांबद्दल जेव्हा बॅंकेकडून स्टेटमेंट मिळण्याची आवश्यकता असते, तेव्हा तु्म्ही बँकेला विनंती करू शकता. या पत्रात सामान्यत: बँकेच्या व्हेरिफिकेशन स्वरूपानुसार सर्व तपशिल असतील परंतु त्याव्यतिरिक्त तुमच्या खात्यात आणि त्याद्वारे क्रेडिट आणि डेबिट तपशिल समाविष्ट असतील. हे पत्र सामान्यत: थेट बँकेकडून व्यवसायाला दिले जाते कारण त्यात तपशिलवार व्यवहार असतो. याचा उपयोग ऑडिट आणि कर व्हेरिफिकेशनच्या उद्देशाने केला जातो.\nPACL बॅंक व्हेरिफिकेशन पत्र\nसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाच्या आधारे लोढा समितीने सर्व गुंतवणूकदारांना पर्ल अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेड (PACL)) मधून गुंतवलेल्या पैशाचा दावा करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही पीएसीएल बँक व्हेरिफिकेशन पत्र पीडीएफ वापरू शकता आणि परताव्यासाठी दावा करण्यासाठी खाली दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करू शकता.\nपीडीएफ फॉर्म डाउनलोड करा आणि तपशिल भरा.\nइलेक्ट्रॉनिक स्वरूपात खाली दिलेली सर्व माहिती गोळा करा (प्रिंट आणि स्कॅन)\nwww.sebipaclrefund.co.in वर क्लिक करा आणि नोंदणीच्या वेळी आपण वापरलेल्या मोबाईल क्रमांकासह PACL पॉलिसीमध्ये दिलेल्या नोंदणी क्रमांकाच�� उल्लेख करा. हे एक ओटीपी तयार करेल.\nओटीपी प्राप्त झाल्यानंतर पासवर्ड तयार करा आणि त्याची पुष्टी करा.\nआता तुमच्या बँकेचा तपशिल, पावती तपशिल, पॅन क्रमांक, धनादेश इत्यादी देऊन दाव्याची प्रक्रिया सुरू करा.\nपायरी2 मध्ये नमूद केल्यानुसार सर्व कागदपत्रे अपलोड करा.\nसहमतीवर टिक करा आणि सबमिटवर क्लिक करा.\nतुम्हाला एक SMS प्राप्त होईल आणि तेथून तुम्ही तुमच्या दाव्याच्या स्थितीचा ऑनलाईन ट्रॅक ठेवू शकता.\nबँक व्हेरिफिकेशन पत्रे बर्याच बँक वेबसाईटमध्ये ऑनलाईन उपलब्ध आहेत. वर वर्णन केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करून तुम्ही तयार करू शकता. मोठ्या प्रमाणात आणि ते बँकांवर आधारित किरकोळ बदलांसह समान राहतात.\nहे तुमच्या व्यवसायासह बँकेच्या क्रेडिट लाईनचे प्रमाणीकरण करण्यासाठी वापरले जाते.\nविनंती केल्यावर बँक व्यक्ती किंवा व्यवसायांना असे पत्र देईल.\nकराच्या उद्देशाने तुम्ही ते सबमिट करू इच्छित असल्यास बँकेचे वैध प्रमाणपत्र बनवण्यासाठी बॅंकरची स्वाक्षरी मिळवण्याची खात्री करा.\nलक्षात ठेवा व्हेरिफिकेशन पत्र फक्त ज्या हेतूने जारी केले गेले आहे त्या हेतूसाठीच चांगले आहे. हे यादृच्छिकपणे वापरले जाऊ शकत नाही. कोणत्याही तृतीय पक्षाला असे पत्र कोणत्या कारणास्तव दिले जाते ते बँक नमूद करेल.\nपत्राचा उपयोग व्यवसायाच्या मूल्याची पुष्टी करण्यासाठी, जेव्ही प्रकल्पात दाखल करण्यासाठी केला जातो, इत्यादी.\nतथापि, बँकेने जारी केलेले हे पत्र कोणतेही देयक किंवा निधीच्या तरतुदीची हमी देत नाही. कोणत्याही संबंधित पक्षाकडे त्याच्या ग्राहकांचे अस्तित्व आणि श्रेय असणे याबद्दल केवळ बँकेकडून अधिकृतता आहे.\nडेबिट, क्रेडिट नोट और उनके प्रारूप क्या हैं\nडेबिट, क्रेडिट नोट औ…\nकिंमत महागाई निर्देशांकावरील संपूर्ण मार्गदर्शक\nतुमच्या व्यवसायाच्या भरभराटीसाठी UPI QR कोड कसा मिळवायचा\nविविध बँकांसाठी बँक व्हेरिफिकेशन पत्र कसे लिहावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanmk.com/blog/current-affairs-02-june-2021.html", "date_download": "2021-07-25T02:02:11Z", "digest": "sha1:5YPT3MUXLJYDVL6TNNRKC6T2JTC7X4RN", "length": 15406, "nlines": 87, "source_domain": "mahanmk.com", "title": "चालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जून २०२१", "raw_content": "\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जून २०२१\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - ०२ जून २०२१\n‘सीरम’मध्ये कोव्होव्हॅक्सची प्रायोगिक नि���्मिती :\nपुण्याच्या सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीने जोखीम घेत कोव्होव्हॅक्स या नवीन लशीचे उत्पादन चाचणी स्तरावर सुरू केले आहे. या लशीला आपत्कालीन मान्यता मिळण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. ही लस प्रथिनांवर आधारित आहे.\nपुण्याची सीरम इन्स्टिटय़ूट कोव्होव्हॅक्स लस तयार करण्यासाठी प्रयत्न करीत असून ही लस नोव्होव्हॅक्सची आवृती आहे. अमेरिकेने संरक्षण उत्पादन कायदा लागू करून लशीला लागणारे घटक निर्यात करण्यावर निर्बंध लागू केल्याने या लशीची निर्मिती शक्य झालेली नव्हती. आता कंपनीत कोव्होव्हॅक्सचे चाचणी उत्पादन अगदी कमी प्रमाणात सुरू झाले असून काही प्रमाणात कच्चे घटकही मिळाले आहेत.\nअमेरिकेकडून आणखी लस घटक मिळण्याची शक्यता आहे. त्यावर लशीचे भवितव्य अवलंबून आहे. अमेरिकी सरकारशी याबाबत चर्चा सुरू आहे, असे या घडामोडींशी परिचित व्यक्तींचे म्हणणे आहे.\nकोव्होव्हॅक्स ही नोव्होव्हॅक्स लशीची प्रगत आवृत्ती असून त्याला अजून देशात मान्यता मिळालेली नाही. नोव्होव्हॅक्सने त्यांच्या लशीच्या चाचण्या युरोप, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांत घेण्याचे ठरवले असून जुलै ते सप्टेंबरदरम्यान या लशीच्या आपत्कालीन परवान्यासाठी अर्ज केला जाण्याची शक्यता आहे.\nसीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा अखेर रद्द केंद्र सरकारचा मोठा निर्णय :\nगेल्या काही दिवसांपासून देशात सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर अखेर पडदा पडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात मंगळवारी घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.\nसीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nपरीक्षा होणार नसल्यामुळे ��ता १२वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा प्रश्न निर्माण होणार असून त्यासंदर्भात सीबीएसई निश्चित अशा मानकांच्या आधारे नियोजित वेळ ठरवून त्यानुसार मूल्यमापन करून निकाल जाहीर करेल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. यासोबतच, गेल्या वर्षीप्रमाणेच याहीवर्षी ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल, त्यांना जेव्हा परिस्थिती सामान्य होईल, तेव्हा परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.\nजाणून घ्या - कोणत्या रुग्णांना देता येईल ‘DRDO’चे ‘2-DG’ हे औषध :\nसंरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोविड-१९ प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर सोमवारी याचे अनावरण करण्यात आले. हे औषध करोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल.\n२-डीजी हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे वापर कमी करत असल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते.\nसंरक्षण अनुसंधान आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) करोना रुग्णांवरील उपचारासाठी २ डीजी (2-DG) नावाचं औषध तयार केलं आहे. हे औषध कोणत्या रुग्णांना द्यावे आणि कोणत्या नाही, याबाबत जाणून घेऊ या…\nकेंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी या अँटी-कोविड औषध २-डीजीचे पहिल्या बॅचचे अनावरण केले होते. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांच्याकडे औषधाचा साठा सुपूर्द केला होता.\nभारतीय खेळाडूंच्या कुटुंबीयांना इंग्लंडला जाण्याची परवानगी :\nभारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी कुटुंबातील सदस्यांनाही सोबत घेऊन जाण्याची परवानगी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी दिली. मात्र इंग्लंडमधील विलगीकरणाच्या कठोर निर्बंधांमुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीसाठी बीसीसीआयचा एकही पदाधिकारी उपस्थित राहणार नसल्याचे समजते.\nभारत-न्यूझीलंड यांच्यात १८ ���ूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार असून त्यानंतर ऑगस्टमध्ये भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या प्रदीर्घ दोन ते तीन महिन्यांच्या दौऱ्यासाठी भारतीय खेळाडू बुधवार, २ जून रोजी इंग्लंडला रवाना होणार आहेत. या काळात जैव-सुरक्षित वातावरणात राहताना कुटुंबीयांसह वेळ घालवण्याची मुभा द्यावी, अशी मागणी खेळाडूंनी केली होती.\n‘‘जैव-सुरक्षित वातावरणात राहणे किती आव्हानात्मक असते, हे खेळाडूच जाणतात. अशा वेळी कुटुंबातील सदस्य सोबतीला असणे मानसिकदृष्टय़ा गरजेचे असते. त्यामुळे भारतीय पुरुष तसेच महिला संघातील सर्व खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांसह इंग्लंडला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.\n०२ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जुलै २०२१\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2021-07-25T03:19:51Z", "digest": "sha1:FXDS4GRWZTN57255YP5V7PSOIBSZ5VKM", "length": 28955, "nlines": 254, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "हवामान विभाग – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on हवामान विभाग | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nरविवार, जुलै 25, 2021\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nParents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित���त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC\nCovid-19 Update in Maharashtra: राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान; पहा आजची आकडेवारी\nMaharashtra Rainfall: येत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता; महाराष्ट्राला मिळणार दिलासा- IMD\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार- एकनाथ शिंदे\nयेत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता\nDisha App मदतीने मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपी अवघ्या 6 मिनिटांत अटक\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु\nMaharashtra Floods: भूस्खलनाच्या विविध ठिकाणाहून NDRF ने बाहेर काढले 52 मृतदेह\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC\nCovid-19 Update in Maharashtra: राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान; पहा आजची आकडेवारी\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nAndhra Pradesh: Disha App मदतीने मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अवघ्या 6 मिनिटांत अटक\nMaharashtra Floods: पावसामुळे रायगड येथे घडलेल्या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मु��्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले दु: ख\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु; सिनेमा हॉल्स, थिएटर 50 टक्के क्षमतेसह उघडतील\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nSnapchat: कोरोनामध्ये स्नॅपचॅटची वाढली लोकप्रियता, जगभरात तब्बल 293 दशलक्ष वापरकर्ते\nOrange Moon: आजची पोर्णिमा आहे खास, आज दिसणार केशरी रंगात चंद्र\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nPoco F3 GT: पोको इंडियाचा पोको एफ 3 जीटी स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nHigh-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nTokyo Olympics 2020 Updates: महिला हॉकीच्या सुरुवातीच्या खेळात नेदरलँडने भारताला केले 5-1 ने पराभूत\nTokyo Olympics 2020 Updates: तीन वेळा ऑलिम्पियन बॉक्सर Vikas Krishan पहिल्या फेरीत गारद, जापानी खेळाडूचा भारताला मोठा धक्का\nIND vs ENG 2021: इंग्लंड कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, ‘या’ भारतीय संघात झाला सामावेश; COVID-19 नियमांमुळे होते क्वारंटाईन\nTokyo Olympics 2020: ऑलिंपिकमध्ये रौप्य कामगिरीनंतर मीराबाई चानूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- ‘हे पदक माझ्या देशाला समर्पित’\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत को���णवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\n'Erotica Videos म्हणजे Porn नाही, माझा पती निर्दोष आहे'; Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty चा युक्तिवाद\nActress Monalisa: प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने मोहक अंदाजात फोटो केले शेअर, फोटो पाहून चाहते झाले घायाळ\nOTT वर सलमान खान नव्हे तर 'हा' सेलिब्रिटी करणार Bigg Boss-15 सीझनचे सुत्रसंचालन\nParents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nGuru Purnima 2021 Greetings: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत द्या आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nMaharashtra Rain Forecast: पुढील 24 तास कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा\nMaharashtra Monsoon Forecast: पुढील 5 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबईला रेड अलर्ट\nMaharashtra Monsoon Forecast: मुंबई सह कोकणातील जिल्ह्यांना पुढील 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा\nMonsoon 2021 Forecast: महाराष्ट्र आणि गोव्याला सतर्कतेचा इशारा, 19 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता\nMaharashtra Monsoon Forecast: मुंबई, ठाणे, पालघर भागांत पुढील 4 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता\nMaharashtra Weather Forecast: पुणे, अहमदनगर, उस्मानाबदसह उर्वरीत महाराष्ट्रात स्वच्छ आणि कोरडे हवामान\nMumbai Building Collapsed Update: मालवणी मालाड दुमजली इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर\nRains in Mumbai: मुंबईत मालवणी येथे दुमजली इमारत कोसळली; अग्निशमन दलाकडून मदत-बचाव कार्य सुरु\nRains in Mumbai: मुंबई, कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस; हवामान विभागाकडून पुढील तीन दिवसांसाठी 'अलर्ट' जारी\nMonsoon in Mumbai: मान्सून मुंबईत उद्या दाखल होण्याची शक्यता अनेक ठिकाणी 100 मीमी पेक्षा अधिक पावसाची नोंद\nMaharashtra Monsoon 2021 Update: येत्या 2-3 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता\nMonsoon 2021: मान्सून केरळमध्ये दाखल, भारतात पावसाळा सुरु\nIMD Monsoon Prediction: मान्सून यंदा पूरेपूर बरसणार सरासरीच्या 101% पर्जन्यवृष्टीची शक्याता- हवामान विभाग\nCyclone Yaas: 'तौक्ते' पाठोपाठ आता 'यास' चक्रीवादळाचा धोका; पाहा कोणकोणत्या राज्यांना सतर्कतेचा इशारा\nSindhudurg: सिंधुदुर्गात उद्या 85 किमी वेगाने वारा वाहण्याची शक्यता, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन\nMaharashtra Rain Update: कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, नांदेडसह 'या' जिल्ह्यांत पुढील 3-4 तासांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता- IMD\nWeather Forecast in Maharashtra: राज्यात आणखी 2 दिवस पावसाचे सावट; चक्रीवादळ, गारपीटसह पाऊस पडण्याची शक्यता - IMD\nMaharashtra Rains Update: मराठवाड्यात अवकाळी पाऊस, राज्यात 18-21 मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता\nMaharashtra Weather Forecast: पुढील 2 दिवसांत राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता- IMD\nपुण्यात पुन्हा थंडीची लाट; 6 फेब्रुवारी पर्यंत रात्रीच्या तापमानात घट\nMaharashtra Weather Update: महाराष्ट्र थंडीने गारठला, गोंदियात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद\nMaharashtra Weather Forecast: महाराष्ट्रात 20 जानेवारीपासून पुन्हा येणार थंडीची लाट, नाशिकचा पारा 12 अंशाच्या खाली जाण्याची शक्यता- IMD\nMaharashtra Weather Alert: मुंबई, ठाणे, कोकणासह मराठवाड्यात ढगाळ वातावरण; तर मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची शक्यता - IMD\nWeather in Maharashtra: थंडीतही महाराष्ट्रात वातावरण ढगाळ; मुंबई शहरात पावसाचा हलका शिडकाव\nMumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गावर उद्या मेगाब्लॉक\n7th Pay Commission: ‘या’ पेन्शनधारकांना मिळणार DR वाढीचा फायदा; येथे पहा संपूर्ण यादी\nMedical devices: ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरसह अन्य 3 उपकरणांच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने केली कपात\nसप्ट��ंबर महिन्यात लहान मुलांना दिली जाणार कोरोनावरील लस वाचा AIIMS च्या प्रमुखांनी काय म्हटले\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nParents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nMann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' चे येथे पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82.html", "date_download": "2021-07-25T02:38:41Z", "digest": "sha1:BMDSIPRJ2JSJZS6B5HSZZR7FCQPJUI6U", "length": 18410, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगात - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगात\nby Team आम्ही कास्तकार\nकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेगात करण्याचे काम कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले आ���े.\nप्राथमिक माहितीनुसार १० ते १६ ऑक्टोबर दरम्यान, तब्बल ३ हजार ३३६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २४ हजार ९५१ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यापासून परतीसह वादळी पावसानेही झोडपून काढले. जिल्ह्यात ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तहसीलदार, सर्कल, तलाठी व ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले जात आहेत.\nजिल्ह्यात चंदगड तालुक्यात सर्वाधिक १२०० हेक्टर क्षेत्राचे आणि १३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्यातही भात, सोयाबीन व ऊस जमीनदोस्त झाला आहे.आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टी तर काही ठिकाणच्या मुसळधार पावसाने पिकांना पाण्याखाली घेतले. कापणी व मळणीसाठी परिपक्व भात आणि सोयाबीनचा चिखल झाला. शासनाकडून याचे पंचनामे केले जात आहे. चंदगड, राधानगरी, करवीर तालुक्यात अनेक ठिकाणी भात पीक साचलेल्या पाण्यामध्येच गळून पडले आहे. हीच परिस्थिती सोयाबीन आणि भुईमुगाचीही आहे. अजूनही पंचनामे सुरू असून नुकसानीची आकडा वाढणार आहे.\nजिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. युद्धपातळीवर आम्ही प्रत्येक गावामध्ये पंचनामे करीत आहोत. आत्तापर्यंत झालेल्या पंचनाम्यात सर्व पिकांचे ३३३६ हेक्टरवरील नुकसान दिसून येत आहे. अजूनही पंचनामे केले जात आहे. त्यामुळे, आकडा वाढण्याची शक्यता आहे.\n– ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी\nकोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगात\nकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेगात करण्याचे काम कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे.\nप्राथमिक माहितीनुसार १० ते १६ ऑक्टोबर दरम्यान, तब्बल ३ हजार ३३६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २४ हजार ९५१ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यापासून परतीसह वादळी पावसानेही झोडपून काढले. जिल्ह्यात ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अशा सर्व शेतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तहसीलदार, सर्कल, तलाठी व ग्रामविकास अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांकडून पंचनामे केले जात आहेत.\nजिल्ह्यात चंदगड तालुक्यात सर्वाधिक १२०० हेक्टर क्षेत्राचे आणि १३ हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याशिवाय, करवीर, राधानगरी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज तालुक्यातही भात, सोयाबीन व ऊस जमीनदोस्त झाला आहे.आठवड्यापासून झालेल्या अतिवृष्टी तर काही ठिकाणच्या मुसळधार पावसाने पिकांना पाण्याखाली घेतले. कापणी व मळणीसाठी परिपक्व भात आणि सोयाबीनचा चिखल झाला. शासनाकडून याचे पंचनामे केले जात आहे. चंदगड, राधानगरी, करवीर तालुक्यात अनेक ठिकाणी भात पीक साचलेल्या पाण्यामध्येच गळून पडले आहे. हीच परिस्थिती सोयाबीन आणि भुईमुगाचीही आहे. अजूनही पंचनामे सुरू असून नुकसानीची आकडा वाढणार आहे.\nजिल्ह्यात नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. युद्धपातळीवर आम्ही प्रत्येक गावामध्ये पंचनामे करीत आहोत. आत्तापर्यंत झालेल्या पंचनाम्यात सर्व पिकांचे ३३३६ हेक्टरवरील नुकसान दिसून येत आहे. अजूनही पंचनामे केले जात आहे. त्यामुळे, आकडा वाढण्याची शक्यता आहे.\n– ज्ञानदेव वाकुरे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी\nभुईमूग groundnut सोयाबीन कृषी विभाग agriculture department विभाग sections कोल्हापूर पूर floods शेती farming ग्रामविकास rural development चंदगड chandgad नगर हातकणंगले hatkanangale गडहिंग्लज ऊस भात पीक\nजिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने जिल्ह्यातील भात, भुईमूग, सोयाबीन व उसाचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे वेगात करण्याचे काम कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले आहे.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nकृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन आयोगासाठी आंदोलन\nधान खरेदी प्रभावित होण्याची शक्यता\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Nova+Ushytsia+ua.php", "date_download": "2021-07-25T04:06:32Z", "digest": "sha1:WVCQ4O2NWLBCBV4PQIHAOIWTPDHNFNEL", "length": 3467, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Nova Ushytsia", "raw_content": "\nक्षेत्र कोड Nova Ushytsia\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Nova Ushytsia\nशहर/नगर वा प्रदेश: Nova Ushytsia\nक्षेत्र कोड Nova Ushytsia\nआधी जोडलेला 3847 हा क्रमांक Nova Ushytsia क्षेत्र कोड आहे व Nova Ushytsia युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Nova Ushytsiaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 (00380) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Nova Ushytsiaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 3847 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNova Ushytsiaमधी�� एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 3847 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 3847 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2021/01/Viswajit-kasar-mokka-kaarvaai-maagani.html", "date_download": "2021-07-25T03:00:58Z", "digest": "sha1:RKOZMDF4I32U2ANL6KWGTOGRZ27YGR6Q", "length": 5529, "nlines": 56, "source_domain": "www.mynagar.in", "title": "विश्वजीत कासारवर मोक्का अंतर्गत कारवाई करा", "raw_content": "\nविश्वजीत कासारवर मोक्का अंतर्गत कारवाई करा\nवाळकी ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - वाळकी (ता.नगर) येथील ओमकार भालसिंग यांच्यावर खूनी हल्ला करणारा विश्वजीत कासार व त्याचे साथीदार सुनील अडसरे, शुभम लोखंडे, सचिन भामरे, इंद्रजीत कासार यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी मयत मुलाची आई लता भालसिंग व वाळकी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nसदर आरोपींवर अहमदनगर जिल्हा, पुणे जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, जालना जिल्हा व इतर ठिकाणी खंडणी, खून, दरोडा, अपहरण, जबरी मारहाण, फसवणूक यासारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे तसेच त्यांना नगर जिल्हा न्यायालयाने दरोड्याच्या गुन्ह्यांमध्ये दहा वर्षे शिक्षा सुनावली होती व ते हायकोर्टातून जामिनावर मुक्त आहे. परंतु त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती मध्ये कोणतेही बदल झालेले नाही. विश्वजीत कासार हा त्याचे टोळीचा मुख्य मोरक्या असून तो त्याचे इतर साथीदारांसह गुन्हे कायम करतो व केलेल्या गुन्ह्यातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली आहे. त्यांच्यापासून समाजास व आम्हा सर्व गावकऱ्यांना खूप त्रास होत आहे. आम्हाला आमचे जीवन धोक्याचे वाटते अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे नगर तालुक्यातील वाळकी येथील ग्रामस्थांनी केली आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-dr-srikanth-paranjape-marathi-article-4995", "date_download": "2021-07-25T02:29:40Z", "digest": "sha1:T4OJ7DSW244FENWUJVDRKKVZSO3QGKTU", "length": 39949, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Dr. Srikanth Paranjape Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nएका अमेरिकेचा प्रवास डोनाल्ड ट्रम्प ते ज्यो बायडेन\nएका अमेरिकेचा प्रवास डोनाल्ड ट्रम्प ते ज्यो बायडेन\nसोमवार, 25 जानेवारी 2021\nडोनाल्ड ट्रम्प यांनी गेली चार वर्षे अमेरिकन राजकारण खऱ्या अर्थाने ढवळून काढले होते. अमेरिकेच्या अंतर्गत धोरणात, तसेच त्यांच्या जागतिक धोरणात अनेक बदल घडवून आणले होते. ते बदल करीत असताना त्यांना सातत्याने डेमोक्रॅट पक्षाकडून, तसेच मीडियाकडून कडाडून विरोध झाला होता. मात्र कोविडच्या समस्येपासून अमेरिकन राजकारणावर त्यांची पकड कमी होताना दिसून आली. गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांनंतर ट्रम्प यांचा संयम सुटलेला दिसून आला. अमेरिकी संसदेवर त्यांच्या समर्थकांनी जो अभूतपूर्व गोंधळ घातला, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा असा दबाव डेमोक्रॅट पक्ष त्यांच्यावर आणीत आहे. त्यांना आता महाभियोगाला सामोरे जावे लागणार आहे.\nया गेल्या महिन्या-दोन महिन्यांच्या गोंधळामुळे ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीत जे काही महत्त्वाचे पुढाकार घेतले, त्याचा कदाचित विसर पडेल; परंतु ओबामा यांच्या काळात आलेल्या आर्थिक संकटातून अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा सावरण्याचे श्रेय त्यांना देण्याची गरज आहे. ‘अमेरिका प्रथम’ हे धोरण हा त्या आर्थिक धोरणाचा पाया होता. अमेरिकेतील जे उद्योगधंदे अमेरिकेच्या बाहेर गेले होते, त्यांना पुन्हा आपल्या देशात आणणे, देशातच रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न करणे हा त्या धोरणाचा भाग होता. बिल क्लिंटन आणि ओबामा यांच्या काळात अमेरिकन उद्योगांना चीनमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात होते; ते थांबवून चीनविरुद्ध व्यापारी निर्बंध घालून अमेरिकी उत्पादकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य ट्रम्प यांनी केले होते. चीनविरुद्ध उभे राहण्याचे धाडस करणारे ट्रम्प हे पहिले राष्ट्राध्यक्ष होते. ट्रम्प यांच्या चीनविरुद्धच्या व्यापारीयुद्धाचे चीनच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होत गेले हे सत्य नाकारता येत नाही.\nजगात शांतता व सुरक्षा, तसेच लोकशाही व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची अमेरिकेची नेहमीच तयारी होती. अमेरिकेच्या स्वतःच्या प्रतिमेचा तो एक अविभाज्य घटक होता. त्यासाठी सैन्य तैनात करण्याची तयारी होती. व्हिएतनामच्या युद्धानंतर त्या प्रवृत्तीला थोडा धक्का बसला होता; परंतु अलीकडे पश्चिम आशियायी व्यवस्थेत इस्लामिक दहशतवादाविरोधात अमेरिकेचा लष्करी हस्तक्षेप चालू होता. त्याचबरोबरीने युरोपमध्ये नाटो (NATO) या मूळच्या लष्करी कराराअंतर्गत अमेरिकन लष्कर तैनात होतेच. या सर्व क्षेत्रांतून अमेरिकी सैन्य काढून घ्यायचे किंवा कमी करायचे हे ट्रम्प यांचे धोरण होते, तसेच युरोपीय सुरक्षिततेसाठी नाटोचा खर्च केवळ अमेरिका करणार नाही, तर युरोपीय राष्ट्रांनादेखील त्याचा भार घ्यावा लागेल हे ट्रम्प सांगत होते. त्यांनी त्या दिशेने पावले उचलली होती; त्याला बरेच यशदेखील आले होते. ओबामा यांच्या काळात इराणबरोबर आण्विक प्रसार रोखण्यासाठी केलेल्या कराराने इराणवर तशा अर्थी बंधने आणणार नव्हती. हा करार अयोग्य आहे म्हणून ट्रम्प यांनी त्यातून अमेरिकेला बाहेर काढले, तसेच कॅनडा, अमेरिका आणि मेक्सिकोदरम्यानचा मुक्त व्यापार करार अमेरिकेला फायद्याचा नाही म्हणून त्यात बदल केले पाहिजेत ही ट्रम्प यांनी भूमिका मांडली. तो करार बदलण्यात त्यांना यशदेखील आले.\nनिर्वासितांबाबत विशेषतः इस्लामिक राष्ट्रांकडून येणाऱ्या निर्वासितांबाबत ट्रम्प यांनी कडक भूमिका घेतली. इस्लामिक राष्ट्रांमधून येणाऱ्या निर्वासितांवर बंदी घातली, तसेच मेक्सिकोमधून येणाऱ्यांवरदेखील निर्बंध घातले.\nट्रम्प यांच्या धोरणांचा पाया हा जरी ‘अमेरिका प्रथम’ या चौकटीत राष्ट्रवादाची मूल्ये मांडण्याचा असला, तरी प्रत्यक्षात अमेरिकेतील उदारमतवादी वातावरण किंवा उदारमतवादी प्रतिमा टिकेल का ही भीती निर्माण होत होती. सामाजिक पातळीवर हा तणाव जाणवू लागला होता. त्यात आफ्रिकन अमेरिकनांबरोबरीने स्थलांतरितदेखील दुखावले गेले. काही महिन्यांपूर्वी पोलिसांच्या हातून जॉर्ज फ्लॉइड यांची हत्या झाली तेव्हा आफ्रिकन अमेरिकी जनतेचा जो उद्रेक झाला, तो त्याच सामाजिक पातळीवरील अस्वस्थतेचा भाग होता. त्या वेळी ट्रम्प यांनी त्याच्याकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून बघितले, तर डेमोक्रॅट पक्षाने त्याचे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण केले. या घटनांचा तसेच कोवि��� समस्येला हाताळण्याबाबतचा ट्रम्प यांच्या मर्यादांचा फायदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान ज्यो बायडेन यांना झाला असावा.\nअध्यक्षपदाची निवडणूक तशी अटीतटीची झाली. आपल्या आर्थिक धोरणाच्या यशाचा तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबतच्या धोरणांचा आपल्याला फायदा होईल ही ट्रम्प यांची कदाचित समजूत असेल; परंतु अनेक ठिकाणी विशेषतः अमेरिकेतील पूर्व व पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांचा पाठिंबा बायडेन यांना मिळाला. त्यांना स्थलांतरितांचादेखील पाठिंबा होता. निवडणुकीचा निकाल बायडेन यांच्या बाजूने जात होता हे पाहून ट्रम्प यांनी डेमोक्रॅट पक्षावर भ्रष्टाचाराचे व इतर आरोप करण्यास सुरुवात केली. निवडणुकीचा निर्णय आपणास मान्य नाही, अशी टोकाची भूमिका घेतली आणि शेवटी त्याचा परिणाम अमेरिकन संसदेवर जो जमावाने हल्ला केला त्याच्यात झाला. लोकशाही व्यवस्थेच्या परंपरांना जागून एक नेता म्हणून ट्रम्प यांनी अशा प्रकारची भूमिका घेणे, त्या भूमिकेचा पाठपुरावा करीत राहणे हे त्या पदाला शोभणारे नव्हते. तसे वागून ट्रम्प यांनी त्या पदाचा अवमान केला, असेच म्हणावे लागेल.\nअर्थात, त्याची एक दुसरी बाजूदेखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. चार वर्षांपूर्वी ट्रम्प सत्तेवर आले तेव्हा त्यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांनादेखील त्यांचा पराभव मान्य करता आला नव्हता. अमेरिकेतील डेमोक्रॅट पक्ष तसेच तेथील अतिशय प्रबळ असा उदारमतवादी मीडिया यांनी ट्रम्प यांच्याविरुद्ध आघाडी उघडली होती. ट्रम्प यांना विरोध करीत राहणे, त्यांच्यावर सतत टीका करणे हे सातत्याने चालू राहिले. किंबहुना प्रखर विरोधी मीडियाला बाजूला ठेवून ट्रम्प यांनी सोशल नेटवर्कतर्फे सर्वसामान्य जनतेपर्यंत आपली मते पोचविण्यास सुरुवात केली होती. डेमोक्रॅट पक्षाने आज जो महाभियोग सुरू केला आहे, तो पहिला नाही. त्याआधीदेखील हा प्रयोग केला गेला होता. तसेच अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणून वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकन कॉंग्रेसच्या दोन्ही सभागृहांना राष्ट्राध्यक्ष संबोधित करतात त्या वेळी सभापती नॅन्सी पेलोसी, ज्या डेमोक्रॅट होत्या, त्यांनी त्या अध्यक्षीय भाषणाची प्रत सर्वांसमोर फाडली होती. ते कृत्यदेखील त्या पदाला शोभणारे नव्हते; परंतु डेमोक्रॅट पक्षाने रिपब्लिकन पक्षाच्या काही घटकांची जो हिंसक पातळीवर आपला क्रोध व्यक्त केला, तशी हिंसा केली नाही.\nज्यो बायडेन यांच्यासमोर आज अनेक समस्या आहेत. सामाजिक पातळीवर शांतता व स्थैर्य निर्माण करणे, सर्व घटकांना एकत्रित आणणे, तसेच आपसांतील संबंध सुधारणे गरजेचे आहे, असे बायडेन यांनी सांगितले आहे. या दोन्ही पक्षांदरम्यान पुन्हा सुसंवाद निर्माण करणे गरजेचे आहे हे ते मानतात. अर्थात, महाभियोगाची प्रक्रिया सुरू करून त्यांनी त्या उदात्त हेतूंना बगल दिली आहे का, अशी शंका येते. बायडेन वॉशिंग्टनच्या राजकारणात नवीन नाहीत. ओबामा यांच्या काळात ते उपाध्यक्ष होते. एका अर्थी ते अनुभवी आहेत, त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल; परंतु ते त्याचबरोबर त्यांच्या जुन्या कारकिर्दीचा बराचसा भार घेऊन पुढे येत आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओबामा यांच्या धोरणांचा वारसा. आज त्यांची कारकीर्द म्हणजे ‘ओबामा-३’ असणार आहे का, असा प्रश्न केला जातो. म्हणजेच ओबामा यांचे राष्ट्राध्यक्ष म्हणून असलेल्या दोन कार्यकाळ आणि आता ओबामा यांच्या छायेत बायडेन यांचा तिसरा कार्यकाळ. आज अमेरिकी राजकारणात खुद्द ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल ओबामा बरेच सक्रिय झालेले दिसून येतात. त्यामानाने क्लिंटन दांपत्य मीडियाच्या प्रकाशझोतापासून बाजूला आहे.\nज्यो बायडेन यांच्यासमोर खरी समस्या ही कोविडच्या न संपणाऱ्या समस्येला सामोरे जात अमेरिकन अर्थव्यवस्था सांभाळण्याची आहे. त्यांच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. आपण आपले एके काळचे प्रतिस्पर्धी बर्नी सॅन्डर्ससारखे साम्यवादी नाही हे बायडेन यांनी आवर्जून सांगितले आहे; परंतु त्यांना ट्रम्प यांच्या भांडवलशाही चौकटीपासून बाजूला होण्याचीदेखील गरज भासते. सामाजिक पातळीवर अधिमान्यता मिळण्याच्या दृष्टीने त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात वेगवेगळ्या वांशिक घटकांना समाविष्ट केले आहे. आपण शास्त्रज्ञांशी तसेच वैद्यकीय तज्ज्ञांशी सल्लामसलत करूनच कोविडबाबतीत निर्णय घेऊ हेदेखील ते सांगतात. ट्रम्प यांच्या काळातील विस्कटलेली राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडी आता नीट मांडायची आहे याची त्यांना जाणीव आहे.\nट्रम्प यांचे काही निर्णय ते बदलणार आहेत हे त्यांनी जाहीर केले आहे. जागतिक आरोग्य संघटना (WHO) चीनच्या दबावाखाली काम करीत होती. कोविडच्या संदर्भात त्यांनी स्वतंत्रपणे धोरण आखणी केली नाही. चीनच्या दबावाला ती बळी पडली म्हणून या संघटनेमधून बाहेर पडण्याचा ट्रम्प यांनी निर्णय घेतला होता. तो निर्णय बायडेन बदलू इच्छितात. आंतरराष्ट्रीय तसेच प्रादेशिक संघटनांबाबत बायडेन यांची भूमिका सकारात्मक आहे. युरोपियन युनियनबाबतीत ते सकारात्मक आहेत, म्हणूनच ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना अमेरिकेबरोबरच्या धोरणाबाबत काही प्रमाणात चिंता वाटते. नाटोबाबतीतदेखील बायडेन नव्याने पावले उचलण्याची शक्यता आहे. इराणबाबत त्यांनी फारसे वक्तव्य केले नसले तरी बायडेन कुठेतरी ओबामांच्या धोरणांचा पाठपुरावा करतील असे वाटते.\nबायडेन यांच्यासमोर चीनबाबतचे धोरण हे आव्हान असणार आहे. कोविडला जबाबदार असलेल्या चीनबाबत बायडेन काय भूमिका घेतात हे बघावे लागेल. चीनमधून अमेरिकी उद्योगांना बाहेर पडून पुन्हा मायदेशी आणण्याची प्रक्रिया ट्रम्प यांनी सुरू केली होती. चीनच्या व्यापारी धोरणांचा जो फटका अमेरिकी अर्थव्यवस्थेला बसत होता त्याविरोधात ट्रम्प यांनी व्यापारी युद्ध पुकारले होते. ट्रम्प यांनी दाखविलेले हे धाडस आज बायडेन दाखवतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण येत्या दशकात अमेरिकेला चीन हेच खरे आव्हान असणार आहे.\nबायडेन निवडणूक जिंकल्यापासून अमेरिकेतील अनेक स्वयंसेवी संस्था तसेच एकूण नागरी समाज (Civil Society) पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसून येते. उदारमतवादी चौकटीत मानवी हक्क, पर्यावरण, सुशासन यांसारख्या संकल्पनांना पुन्हा एकदा चांगले दिवस येणार आहेत याची त्यांना खात्री आहे. अर्थात, ही सक्रियता मुख्यतः आशियायी, आफ्रिकी देशांपुरती मर्यादित असते. त्यातदेखील चीनसारख्या बड्या देशांविरुद्ध बोलले जात नाही. ट्रम्प यांचा कालखंड हा अमेरिकी इतिहासात निर्माण झालेली विकृती होती, ती आता संपली आहे आणि आपण आपल्या परिचित अशा खऱ्या अमेरिकी मूळ व्यक्तित्त्वाकडे परत जाणार आहोत, ही भावना पुढे येताना दिसून येते.\nया सर्व संभाव्य अशा बदलांचा भारतावर काय परिणाम होईल या दोन्ही देशांमधील वाद मुख्यतः सरकारी पातळीवर होते; ते नागरी समाजाच्या पातळीवर कधीच नव्हते, तसेच पूर्वीपासून या दोन्ही देशांमध्ये व्यापार हा मोठ्या प्रमाणावर चालू होता. व्यापारी तसेच आर्थिक क्षेत्रात काही मर्यादित स्वरूपाच्या अडचणी असतील; परंतु त्यामुळे या क्षेत्रात समस्या निर्माण झाली नाही. भारत-अमेरिकेसंबंधात वादाचे क्षेत्र हे सामरिक पातळीवरील संबंधाचे होते. भारताच्या आण्विक कार्यक्रमाबाबत अमेरिकेत नेहमीच राग होता. एके काळी जिमी कार्टर, बिल क्लिंटन आणि ओबामा यांनी त्यांच्या भारतभेटीत भारताला त्याच्या आण्विक कार्यक्रमावरून बरेच सुनावले होते. त्यांची भारतीय संसदेला दिलेली भाषणे बोलकी आहेत. मात्र पुढे जॉर्ज बुश आणि मनमोहनसिंह यांच्यादरम्यान झालेल्या नागरी क्षेत्रातील आण्विक सहकार्याच्या करारानंतर हा प्रश्न बाजूला पडला, तसेच वाढत्या इस्लामिक दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी आणि चीनच्या आक्रमक धोरणांना थोपविण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज भासली आणि हे संबंध सुधारत गेले. गेल्या काही वर्षांमध्ये दोन्ही राष्ट्रांमध्ये अधिक जवळीक निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रांनी संरक्षण क्षेत्रात सामरिक पातळीवर सहकार्य प्रस्थापित केले आहे. अडचण जर कुठे असेल तर ती आधुनिक तंत्रज्ञानाच्या हस्तांतराबाबत आहे; परंतु भारताची आण्विक, अवकाश तसेच इलेक्ट्रॉनिक्समधील प्रगती बघता ही बाब फारशी महत्त्वाची मानली जात नाही. त्याचबरोबर भारताने आपले रशियाबरोबरचे संरक्षण क्षेत्रातील पारंपरिक सहकार्याचे संबंध कायम ठेवले आहेत. भारत संरक्षण क्षेत्राबाबत निर्णयस्वातंत्र्य राखून आहे, हे दाखवून देत असतो. आज दोन्ही देश एकमेकांवर अनेक कारणांनी अवलंबून आहेत. भारताला जागतिक राजकारणात अमेरिकेच्या पाठिंब्याची गरज आहे, तसेच अमेरिकेला विशेषतः त्याच्या आशियायी -प्रशांत क्षेत्रातील धोरणांसाठी भारताची गरज जाणवते. पंतप्रधान मोदींच्या काळात त्यांनी वैयक्तिक पातळीवर अनेक नेत्यांशी जवळचे संबंध निर्माण करण्याचे प्रयत्न केले. ट्रम्प यांच्याशी असलेले संबंध त्याच धोरणाचा भाग होता. ट्रम्पनंतर बायडेन आल्यामुळे आता दोन्ही राष्ट्रांदरम्यान दुरावा निर्माण होईल हा समज चुकीचा आहे. कारण या दोन्ही राष्ट्रांच्या राष्ट्रहिताच्या दृष्टीनेच या संबंधांचा विचार केला जाईल. बायडेन आता एकाएकी भूमिका बदलतील, असे मानणे चुकीचे ठरेल. कारण त्यांनाही राष्ट्रहिताची बांधिलकी असेल. या दोन राष्ट्रांच्या दरम्यानच्या संबंधांबाबत चर्चा करताना कमला हॅरिस यांचा उल्लेख नेहमीच केला जातो. त्यांच्या ‘भारतीयत्वा’बाबत ���ोलले जाते. खरे तर हॅरिस यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःला आफ्रिकन अमेरिकन वांशिक चौकटीत ठेवले होते. त्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या भारताच्या संबंधांचा वापर करणे हा राजकारणाचा भाग आहे. तो वापर पुढेदेखील चालू राहील. कदाचित त्यांच्यावर भारतीयत्व लादण्याची आपण घाई करीत आहोत. त्यांच्यामुळे भारताला काही अधिक फायदा होईल, असे वाटत नाही. कारण पुन्हा, धोरणे ही व्यक्तिनिष्ठ नसून राष्ट्रहिताशी बांधील असतात.\nअमेरिकेकडून भारताला जर काही त्रास होणार असेल तर तो सामरिक, आर्थिक किंवा राजकीय पातळीवर होईल, असे वाटत नाही. मात्र सामाजिक पातळीवर भारताला काही गोष्टींना सामोरे जावे लागेल. अमेरिकेतील मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सक्रिय असलेल्या संघटना आता भारताविरुद्ध बोलायला लागण्याची शक्यता आहे. या दोन राष्ट्रांदरम्यान मानवी हक्कांच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक आहे. मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या पाश्चिमात्य संघटना राजकीय व नागरी स्वातंत्र्य आणि हक्क यांना सर्वांत महत्त्वाचे स्थान देतात. भारताचा मानवी हक्कांचा दृष्टिकोन हा सामाजिक न्यायाच्या चौकटीत बांधला गेला आहे. इथे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि स्वास्थ्य यांना प्रथम स्थान दिले जाते. राजकीय आणि नागरी हक्क हे नंतर येतात. दोन्ही दृष्टिकोनांतील फरक समजून घेण्याची गरज आहे. कारण ॲम्नेस्टीसारख्या संघटना आणि त्याचबरोबरीने भारतातील अनेक संघटना पाश्चिमात्य चौकटीत भूमिका मांडतात. मानवी हक्कांबरोबरीने लोकशाही व्यवस्थेतील सुशासनाबाबतदेखील आता भारताला सुनावले जाणार आहे. भारतातील दिल्लीच्या भोवती होत असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत, काश्मीरमधील इंटरनेट बंदीबाबत, भारतातील धार्मिक स्वातंत्र्याबाबत भारताला उपदेश दिले जाण्याची शक्यता आहे. अशा प्रकारांना कसे सामोरे जायचे हे भारतीय राज्यकर्त्यांना ठरवावे लागेल.\nज्यो बायडेन हे एका नवीन अमेरिकेची निर्मिती करण्याचे स्वप्न बघत नाहीत. ते स्वप्न कदाचित ट्रम्प यांचे होते. ट्रम्प यांना काही मर्यादित प्रमाणात यशदेखील आले असेल; परंतु त्यासाठी अमेरिकी समाजाला एक मोठी किंमत मोजावी लागली, असे अमेरिकी मीडिया आपल्याला सांगतो. सीएनएन किंवा न्यायॉर्क टाइम्सने मांडलेले ट्रम्प यांचे चित्र कितपत खरे होते हे आपण सांगू शकत नाही; परंतु ट्रम्प यांची ती प्रतिमा सर्व अमेरिकन जनतेने मान्य केलेली दिसत नाही. आज बायडेन अत्यंत मर्यादित स्वरूपाच्या ध्येयांची मांडणी करीत आहेत. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असे ते मानतात. म्हणजेच अमेरिका पुन्हा पूर्वीच्या स्वरूपात पुढे यावी इतपतच त्यांची अपेक्षा असेल असे वाटते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/tag/multiple-organ-dysfunction-syndrome/", "date_download": "2021-07-25T02:00:39Z", "digest": "sha1:CYLBQ33IIGHPEQX7MVAWFUYKS7BAP4JR", "length": 4668, "nlines": 79, "source_domain": "mhlive24.com", "title": "Multiple Organ Dysfunction Syndrome Archives - Mhlive24.com", "raw_content": "\nकोरोनानंतर आता लहान मुलांना मल्टी-ऑर्गन सिंड्रोम होण्याचा धोका , जाणून घ्या याची लक्षणे\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/goa/train-vasco-to-yashwantpur-goa", "date_download": "2021-07-25T03:36:30Z", "digest": "sha1:CFSEHZRKQ6HUOYU6IQFTBK3PMUUMKO65", "length": 7410, "nlines": 76, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "वास्को ते यशवंतपूर आजपासून धावणार खास प्रवासी रेल्वे | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nवास्को ते यशवंतपूर आजपासून धावणार खास प्रवासी रेल्वे\nलॉकडाऊननंतर प्रथमच: मार्गावर विविध थांबे असणार\nवास्को- वास्को ते यशवंतपूर मार्गावरील बंद झालेली प्रवासी रेल्वे सेवा आज पासून पुन्हा सुरू होणारे. मंगळवारी रात्री 9:20 वाजता वास्को रेल्वे स्थानकावरून ही खास रेल्वे यशवंतपूर (बेंगळुरू) येथे जाण्यासाठी रवाना होणारे, बुधवारी दुपारी 12:30 वाजता तेथे पोहोचणारे. बुधवारी (दि.18) दुपारी 2;30 वाजता यशवंतपूर येथून वास्कोला येण्यासाठी ही प्रवासी रेल्वे निघणार असून, गुरुवारी पहाटे 6:00 वा. वाजता ती येथे पोहोचणारे. या खास मार्गावर सुरू करण्यात येणारी रेल्वे दररोज प्रवाशांना घेऊन निघणार असल्याची माहीती दक्षिण पच्शिम रेल्वेच्या सुत्रांकडून प्राप्त झालीये.\nया प्रवासी रेल्वेला २१ डबे (कोच) असणार असून यापैकी एक २ टायर दोन एसी ३ टायर कोच, अकरा स्लीपर क्लास कोच, पाच सेकण्ड क्लास कोच व दोन सेकंण्ड क्लास लगेज कोच आहे. लॉकडाऊन नंतर प्रथमचं या मार्गावर मंगळवारी वास्को रेल्वे स्थानकावरून 07340 रात्री 9;20 वाजता यशवंतपुर जाण्यासाठी रवाना होणारे. बुधवारी दुपारी २.३० वाजता खास प्रवासी रेल्वे (ट्रेन क्र. 07339) वास्कोला येण्यासाठी तेथुन रवाना होणारे. ही खास प्रवासी रेल्वे मडगाव, सावर्डे, कुडचडे, कुळे,केसलरोक, लॉडा, अल्णावर, धारवाड, हुबळी हावेरी, राणीबेन्नर, हरिहर, दावणगिरी, बिरुर, अरसिकेरे, तिपतुरू आणि तुमकुरू येथे थांबणारे.\nविराटच्या अनुपस्थितीत रोहितला कसोटीत स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी \nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्���िक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2020/08/337-11--ARkNP.html", "date_download": "2021-07-25T03:16:39Z", "digest": "sha1:DWZBTHI2DHCJVNT7ACZ2KOYCXFC57R4W", "length": 9728, "nlines": 53, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "जिल्ह्यातील 337 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nजिल्ह्यातील 337 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु\nऑगस्ट २१, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nजिल्ह्यातील 337 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित ; तर 11 नागरिकांचा मृत्यु\nसातारा दि.21 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 337 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.\nवाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1, वहागाव 1, गंगापुरी 1, सोनगिरीवाडी 1, सिद्धनाथवाडी 2, पोलीस स्टेशन 1, वाई 1, गणपतीआळी 2, पळशी यशवंत आळी 2, शेलारवाडी 1, धर्मापुरी 1, किकली 1, बावधन 5, गरवारे वॉल 2, भुईंज 1, वळसे 1,\nकराड तालुक्यातील बेलवडे बु 1, बनवडी 3, कराड 17, ओंड 6, महीगाव 5, येळगाव 1, सह्याद्री हॉस्पीटल 1, वहागाव 1, उंडाळे 4, उंब्रज 1, कालवडे 1, शनिवार पेठ 4, बेलवडे 1, हजारमाची 5, गोवारे 1, सैदापूर 1, बुधवार पेठ 1, चेचेगाव 1, मलकापूर 11, केवळ 1, कर्वेनाका 1, आगाशिवनगर 6, रेठरे बु 1, खडेपुर 1, काले 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अटके 1, कोयना वसाहत 1, ताकवे 1, कोर्टी 1, गोळेश्वर 2, रविावार पेठ 2, हिंनगोळे 1, मंगळवार पेठ 3, शरद क्लिीनक 3, कापील 1, जारवे 1, कोल्हापूर नाका 1, धोंडेवाडी 1, सावडे 1, रुक्मिणीनगर 1, सरताळे 1, कार्वे 1,\nसातारा तालुक्यातील सदरबझार 5, प्रतिभा हॉस्पीटल 1, करंजे 5, अंबेदरे 2, सातारा 14, सीटी पोलीस लाईन 2, शनिवार पे�� 8, सासपडे 1, विकासनगर 1, सोमवार पेठ 2, केसकर पेठ 1, कोंडवे 2, गोवे 1, वडूथ 1, मोळाचा ओढा 2, गोडोली 3, पळशी 1, देवी चौक 1, सासपडे 4, शाहुनगर 3, अतित 1, रांगोळी कॉलनी 1, निगडी 4, दिव्यनगरी 1, कापेर्डे 1, बारावकरनगर संभाजीनगर 10, रविावार पेठ 1, लिंब 1, निगडी 1,\nफलटण तालुक्यातील खोळकी 1, आदर्की बु 1, साखरवाडी 3, तारडफ 1, हात्तीखाना 1, मंगळवार पेठ 1, फलटण 2, खटकेवस्ती 5, तामखाडा 5, मुंजवडी 4, मिरर्ढे 3, गोखळी 1, कसबा पेठ 1, नाईबोमवाडी 1, डीएड चौक 1, विडणी 1, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1,\nमहाबळेश्वर तालुक्यातील मोहल्ला स्कूल 1, ताळदेव 1, नगरपालिका 13, बेल एअर पाचगणी 1, शिवाजीनगर पाचणी 1\nकोरेगाव तालुक्यातील कोलावडी 1, सोळशी 1, पिंपोडे बु 1, कोरेगाव 6, चिमणगाव 1.\nखंडाळा तालुक्यातील लोणंद 4, खेड 1, नायगाव 1, शिर्के कॉलनी शिरवळ 1, फुलमळा शिरवळ 4, आरदगाव 1, गावडेवाडी 1, मोरवे 1, सह्याद्रीनगर शिरवळ 1, बाधे 2, शिरवळ 1,\nपाटण तालुक्यातील मल्हारपेठ 1, सावंतवाडी 1, ढेबेवाडी 1, विहे 1, मारुल हवेली 1,\nमाण तालुक्यातील म्हसवड 11,\nखटाव तालुक्यातील मायणी 5, डीस्कळ 1, कलेढोण 1, विटणे 1, बनपुरी 1, नांदोशी 1, तडवळे 1,\nजावली तालुक्यातील कुसुंबी 1, बामणोली 1, महिगाव 7, खरशी 1\nईस्लामपूर जि. सांगली 1, वाळवा 1, सांगली 1,\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे अतित ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, राजुरी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण येथील 52 वर्षीय महिला, धामणी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पीटल येथे मोरजीवाडा चिखली ता. वाई येथील 55 वर्षीय महिला, पाटण येथील 86 वर्षीय पुरुष, शिंदूजर्णे ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पीटमध्ये शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, मारुल हवेली ता. पाटण येथील 76 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये वळसे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष असे एकूण 11 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.\nघेतलेले एकूण नमुने -- 38707\nएकूण बाधित -- 9008\nघरी सोडण्यात आलेले --- 4918\nउपचारार्थ रुग्ण -- 3802\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/pune/lonavala-receives-record-390-mm-rain-24-hours-wednesday-water-everywhere-a720/?utm_source=Lokmat.com&utm_medium=Livenews-Mobile-Ticker", "date_download": "2021-07-25T02:34:49Z", "digest": "sha1:JNNS7V254NTWVDCBH5GFG36GWT7VEWAL", "length": 18505, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "लोणावळ्यात बुधवारी २४ तासांत विक्रमी ३९० मिमी पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी - Marathi News | Lonavala receives record 390 mm of rain in 24 hours on Wednesday Water everywhere | Latest pune News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार २५ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nलोणावळ्यात बुधवारी २४ तासांत विक्रमी ३९० मिमी पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी\nHeavy Rains : जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक घरांमध्येही शिरलं पाणी.\nलोणावळ्यात बुधवारी २४ तासांत विक्रमी ३९० मिमी पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी\nठळक मुद्देजोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक घरांमध्येही शिरलं पाणी.\nलोणावळा : लोणावळा शहर व खंडाळा परिसराला पावसाने बुधवारी दिवसरात्र अक्षरशः झोडपून काढले आहे. बुधवारी (21 जुलै) रोजी 24 तासात लोणावळा शहरात विक्रमी 390 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जोरदार पाऊस व वारा यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. काही रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत.\nलोणावळ्यात बुधवारी मध्यरात्रीनंतर ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अवघ्या तीन ते चार तासात शहर व परिसरात 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. भांगरवाडी, खत्री पार्क, कुसगाव, जुना खंडाळा भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत.\nखत्री पार्क येथील एका बंगल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने काही नागरिक घरात आडकले होते. शिवदुर्ग रेस्कू पथकाने पहाटे या सर्वांना घरातून सुरक्षित बाहेर काढले आहे. भांगरवाडी येथील पांढरे यांच्या घरात पाणी शिरल्���ाने नुकसान झाले आहे. अनेक साहित्य पाण्यावर तरंगत आहे. वलवण गावातील द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली मोठे पाणी साचले आहे. जुना खंडाळा गेट नं. 30 भागात पाणी साचले आहे. कुसगाव परिसरातील अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. भांगरवाडी, नांगरगाव, खत्री पार्क, जुना खंडाळा, रोहिदासवाडा, तुंगार्ली या भागात पाण्याचा रात्री विळखा पडला होता. सकाळी पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यानंतर पाणी ओसरू लागले आहे. काही रस्त्यांवर आजुनही पाणी आहे.\nबुधवारी रात्री 12 ते गुरुवारी पहाटे चार दरम्यान साधारण 150 ते 175 मिमी पाऊस झाल्याचा अंदाज टाटा कडून वर्तविण्यात आला आहे. ही ढगफुटी सदृश्य परिस्थिती आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असल्याने पाणी काही प्रमाणात ओसरू लागले आहे. लोणावळा नगरपरिषद आपत्कालीन पथक व शिवदुर्ग रेस्कू टिम रात्रभर मदतीचे काम करत आहे. पावसाच्या सोबत जोरदार वारा वाहत असल्याने शहरातील विविध भागातील विज गेली आहे. काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने नागरिकांनी घराबाहे जाणे टाळावे तसेच कोणत्या भागात पाणी साचले असल्यास त्या भागातील नागरिकांनी लोणावळा नगरपरिषदेत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.\nग्रामीण भागात इंद्रायणी नदीला पुर आला असून नदीपात्रातील पाणी सर्वत्र पसरले आहे. वाकसई, कार्ला, मळवली, बोरज भागात नदीचे पाणी पसरले आहे. भाजे घरकूल परिसराला पाण्याचा विळखा पडला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nसंपादकीय :प्रादुर्भाव कमी, पण भीती कायम...\nCoronavirus : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरे; पण म्हणून अनिर्बंधपणे वावरणे योग्य ठरणार नाही. शासनाने अजूनही कायम ठेवलेल्या निर्बंधांना धुडकावून लावत नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसतात हे धोक्याला निमंत्रण देणारेच आहे. ...\nअन्य क्रीडा :कोल्हापूरच्या अनिकेतची सव्वादोन कोटींची भरारी; हैदराबादकडून करारबद्ध, महाराष्ट्रातील पहिला खेळाडू\nहैदराबाद एफसी संघाकडून तीन वर्षांकरिता खेळण्यासाठी तब्बल २ कोटी २५ लाखांच्या करारावर अनिकेतने स्वाक्षरी केली. ...\nमुंबई :Mumbai Rain : मुसळधार पावसामुळे प्लॅटफॉर्मच्या उंचीपर्यंत पाणी; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत\nठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाला पाऊस. उंबरमाळी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मपर्यंत भरलं पाणी. ...\nगडचिरोली :रोवणी केलेल्या शेतजमिनीला पाण्याअभावी पडल्या भेगा\nतालुक्यातील बहुतांश भागात अजूनही रोवणीच्या कामास सुरुवात झाली नाही. काही शेतकरी आपल्या शेतालगतच्या नाल्यातील पाणी शेतात ऑइल इंजिनच्या साहाय्याने आणून कशीबशी रोवणी करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी पा ...\nनाशिक :संततधार पावसामुळे शेतकरी समाधानी\nदिंडोरी : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजाने हजेरी लावण्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. ...\nनाशिक :पेठ तालुक्यात अतिवृष्टी\nपेठ : गत ४८ तासांपासून पेठ तालुक्यात पावसाने प्रचंड कोसळधार सुरू केली असून नार पार, दमणगंगासह सर्वच नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. ...\nपुणे :जागृत करतो तो गुरू\nपुणे : स्वप्न न पाहता सत्य काय आहे ते दाखवून देण्याचे कार्य गुरू करतात, असे प्रतिपादन जैन संत गणिवर्य ... ...\nपुणे :पुणेकरांना दिलासा : कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आजपर्यंतचा सर्वात कमी\nपुणेकरांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती वाढत चालल्याचे हे निदर्शक आहे, असे महापालिकेचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संजय वावरे यांनी सांगितले. कोरोनाच्या ... ...\nपुणे :उंड्रीचा भाई म्हणवून घेणाऱ्यास पोलिसांचा दणका\nपुणे : मी उंड्रीचा भाई आहे. मला भाई म्हणायचे, असे म्हणून मिठाई विक्रेत्याला धमकावून तोडफोड करणाऱ्या या कथित भाईला ... ...\nपुणे :भोई प्रतिष्ठानचे मदत पथक पूरगस्त भागात जाणार\nया परिसरातील मीर गाव अणि पंचक्रोशीत दरड कोसळून अनेक बांधव मृत्युमुखी पडले असून, अनेक ... ...\nदेवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते. त्यांच्या अभ्यासू वृत्तीमुळे आणि विधिमंडळातील प्रभावी भाषणांमुळे पुण्यातला सुशिक्षित ... ...\nपुणे :जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडणार; पोलीस ‘अॅक्शन’ मोडवर\nबारामती : पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार बारामती शहर ... ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्या���्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nRaigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो\n१३० काेटींच्या देशात केवळ २ टक्के भरतात प्राप्तीकर; ४ टक्के श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावला तर...\nदेशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती\nआजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग\n तरूणाची निर्घृण हत्या करून 'तो' भरवस्तीत पोहचला; संतप्त लोकांनी दगडानं ठेचून टाकला\nपॉर्नोग्राफी प्रकरण: शिल्पाच्या पतीविरुद्ध ‘ED’चीही कारवाई ; फेमाअन्वये दाखल होणार गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pamperedpeopleny.com/urvashi-rautela-steals-our-attention-with-her-stunning-photoshoot-black-dress", "date_download": "2021-07-25T03:36:38Z", "digest": "sha1:MNRTU6XAFJKSVXNOYKMIO4QXLSQABAFE", "length": 10740, "nlines": 118, "source_domain": "mr.pamperedpeopleny.com", "title": " पागलपंती अभिनेत्री उर्वशी रौतेला एक बोल्ड ब्लॅक वेषभूषा आणि चमकदार केशभूषा - PAMPEREDPEOPLENY.COM - फॅशन", "raw_content": "\nउर्वशी रौतेलाने ब्लॅक ड्रेस आणि चमकदार केशभूषा मधील तिच्या जबरदस्त आकर्षक फोटोशूटवरुन आपले लक्ष वेधले.\nतंत्रज्ञान बीएसएनएल दीर्घकालीन ब्रॉडबँड कनेक्शनमधून स्थापना शुल्क काढून टाकते\nबातमी कुंभमेळ्यातील परत येणारे लोक कोविड -१ p ची महामारी वाढवू शकतात: संजय राऊत\nखेळ आयपीएल 2021: बॅलेबाझी डॉट कॉमने 'क्रिकेट मचाओ' या मोहिमेच्या हंगामाचे स्वागत केले.\nचित्रपट कोविड -१ Toमुळे कोर्टातून विरा सतीदार आका नारायण कांबळे यांचे निधन\nवाहन कबीरा मोबिलिटी हर्मीस 75 हाय-स्पीड कमर्शियल डिलिव्हरी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच झाला\nवित्त एनबीएफसीसाठी सोन्याच्या किंमतीत जास्त चिंता नाही, बँकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे\nशिक्षण सीएसबीसी बिहार पोलिस कॉन्स्टेबलचा अंतिम निकाल 2021 जाहीर\nप्रवास एप्रिलमध्ये महाराष्ट्रात भेट देण्यासाठी १० सर्वोत्तम ठिकाणे\nमुख्यपृष्ठ फॅशन बॉलिवूड वॉर्डरोब बॉलिवूड वॉर्डरोब आयुषी अधौलिया बाय आयुषी अधौलिया | 7 एप्रिल 2020 रोजी\nउर्वशी रौतेला बॉलिवूड इंडस्ट्रीची अशी अभिनेत्री आहे ज्यांचे फॅशन फोटोशूट्स आम्हाला प्रभावित करण्यास कधीही अपयशी ठरू शकत नाही. विशेषत: या अलग ठेवण्याच्या दिवसांत दिवा तिच्याशी खूपच सुंदर कपडे घालून तिच्याशी वागत आहे. अलीकडे, द पागलपंती अभिनेत्रीने तिच्या जबरदस्त शूटमधून आणखी काही छा���ाचित्रे शेअर केली, ज्यात ती चमकदार केशभूषा आणि ऑन-पॉईंट मेकअपसह बोल्ड ब्लॅक ड्रेसमध्ये स्पॉर करताना दिसत आहे. तर मग, तिच्या वेषभूषाकडे बारकाईने नजर टाकू आणि ते डीकोड करू.\nओठ आकार व्यायाम कमी कसे\nतर, उर्वशी रौतेला एक स्ट्रॅपलेस प्लंगिंग-नेकलाइन ब्लॅक ड्रेस स्पॉर केला जो अल्बिना डायला या लेबलमधून आला. हे शरीर-आलिंगन देणारी भेट होती ज्यात मांडी-उंच बाजूचे स्लिट आणि रफल तपशील असलेले होते. दागिन्यांच्या मोर्चावर द्वेष कथा 4 अभिनेत्रीने तिच्या लूकमध्ये सिल्व्हर-टोन झूमर कानातले, ब्रेसलेट आणि एकाधिक रिंग्जसह प्रवेश केला. तिने निळ्या रंगाच्या नेल पेंटसह तिचा लूक पुढे केला.\nमेकअपच्या मोर्चावर, फाउंडेशन आणि कन्सीलरच्या परिपूर्ण प्रमाणात, उर्वशीने तिच्या टी-झोन, गालची हाडे आणि जबलिन हळूवारपणे तयार केली आणि हायलाइट केली आणि तिच्या टोन्ड शस्त्रे फ्लांट केली. भरलेले पॉइंट ब्रा, कोहलेड डोळे, कर्ल लॅशेस, गुलाबी-हुड डोळा सावली, मऊ लाली आणि गुलाबी ओठांच्या सावलीने तिचा लुक वाढविला. द ग्रेट ग्रँड मस्ती अभिनेत्रीने तिच्या गोंडस पोशाखांना एक चमकदार वेणी व्यवस्थित उंच उंच डब्यात ओढले, जे तिला चांगले अनुकूल होते.\nतर, आपण या पोशाख आणि देखावाबद्दल काय विचार करता उर्वशी रौतेला आम्हाला टिप्पणी विभागात ते कळू द्या.\nसेलेब फॅशन वर अधिक वाचा\nन्याहारीसाठी 13 स्वादिष्ट चिकन पाककृती\nवजन कमी करण्यासाठी अव्होकाडो: निरोगी वजन व्यवस्थापनास फ्रूट मदत कशी देते हे तपासा\nआपण दालचिनीचे दूध का प्यावे याची 8 कारणे\nआपल्याला माहिती आहे की सरडे व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज घेऊ शकतात\nलेडीज: आपला कालावधी नैसर्गिकरित्या वेगवान करण्याचे 10 मार्ग\n7 सुंदर मार्ग ज्यामध्ये आपण कठीण काळात आपल्या जोडीदाराची जयजयकार करू शकता\nआपले भारतीय फॉर्मल अधिक स्टाइलिश दिसण्यासाठी 10 मार्ग\nबुद्धांच्या जीवनातून ज्ञान कथा\nमुघलई मटण बिर्याणी कृती - मोहक व चवदार\nजेव्हा आपण गाजरच्या रसाने कडुनिंबाचा रस प्याल तेव्हा काय होईल\nस्वतः करावे: प्रयत्न करण्यासाठी सोपी मस्करा रेसिपी\nस्नॉरिंग बरा करण्यासाठी 15 भारतीय घरगुती उपचार\nआपण जीवनशैली, सौंदर्य, फॅशन आणि आरोग्य सल्ला बातम्या अद्ययावत ठेवा की ही जीवनशैली साइट.\nमुलाखत ड्रेस कोड पुरुष पुरुष\nस्वातंत्र्य दिन इंग्रजी भारतात कोट\nगरो���रपणात थंडीसाठी घरगुती उपाय\nडोळ्यांभोवती त्वचा घट्ट करण्यासाठी घरगुती उपचार\nतिला खरंच तुमच्यावर प्रेम आहे हे कसे कळवायचे\nमांगलिक आणि नॉन मांगलिक विवाह परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/goa/muddy-road-becomes-accident-trap", "date_download": "2021-07-25T03:10:13Z", "digest": "sha1:TCRJ3DTK76V5AP6L6WKMYSTLD65FXN7J", "length": 6314, "nlines": 76, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "मालपेची उतरण बनली अपघाताचा सापळा | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nमालपेची उतरण बनली अपघाताचा सापळा\nचिखलमय रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता. दीड किलोमीटर लांबीचा रस्ता बनला धोकादायक.\nपेडणे : मालपे इथल्या हमरस्त्यावर चिखल झाल्याने सुमारे दीड किलोमीटर लांबीचा रस्ता अपघाताचा सापळा बनला आहे. या ठिकाणची माती तत्काळ काढावी, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.\nमालपे उतरणीवरील वळणावर मुरूम माती नेणार्या ट्रकमधून माती सांडते. पावसामुळे साधारणपणे दीड किलोमीटरचा रस्ता चिखलमिश्रित झाला आहे. या निसरड्या रस्त्यावर अपघात होण्याची शक्यता आहे. विशेषत: दुचाकी वाहन चालविणार्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.\nमालपे चढणीच्या माथ्यावर काही पोलिस नियम न पाळणार्या वाहनाचालकांना दंड ठोठावण्यासाठी तैनात केले आहेत. मात्र या धोकादायक रस्त्यावर पोलिस दिसत नाहीत. या ठिकाणी पोलिस तैनात करावेत. तसेच पाण्याने चिखल धुउन रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे. अपघात होण्याची वाट न बघता संबंधितांनी या रस्त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-%C2%A0aarti-paage-%C2%A0marathi-artic-4514", "date_download": "2021-07-25T02:35:51Z", "digest": "sha1:SGM6JEMGQ4B6ZF6I4MGXOICMSJG4PDCR", "length": 21608, "nlines": 131, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Aarti Paage Marathi Artic | Saptahik Sakal", "raw_content": "\nपकोडे, कटलेट आणि कबाब\nपकोडे, कटलेट आणि कबाब\nसोमवार, 7 सप्टेंबर 2020\nपावसाळ्यात नुसते ढग जरी जमा झाले, तरी खमंग चमचमीत खायची इच्छा होते... आणि मग धुवांधार पाऊस बरसायला लागला की ही इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे, असं आपलं मन सांगू लागतं. त्यासाठीच आहेत या चविष्ट पकोडे, कबाब आणि कटलेटच्या रेसिपीज...\nसाहित्य - दोनशे ग्रॅम व्हेज हक्का नूडल्स, १ गाजर, १ हिरवी ढोबळी मिरची, अर्धी वाटी कोबी, १ हिरवी मिरची, १ कांदा (सर्व बारीक चिरलेले), अर्धी वाटी बेसन, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.\nकृती - एका भांड्यात २ वाट्या पाणी गरम करावे आणि त्यात नूडल्स उकडून बाजूला ठेवाव्यात. (टेस्ट मेकर मसाला घालू नये.) एका भांड्यात सर्व भाज्या एकत्र करून त्यात बेसन, चवीनुसार मीठ आणि टेस्ट मेकर मसाला घालून एकत्र करावे. आता त्यात उकडलेले नूडल्स घालून घट्ट मळून घ्यावे (पाणी घालू नये). मिश्रणाचे छोटे गोळे करून गरम तेलात डीप फ्राय करावेत. गरमागरम व्हेज नूडल्स पकोडे सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावेत.\nसाहित्य - एक वाटी दलिया/गव्हाचा भरडा, अर्धा छोटा चमचा तेल, पाव वाटी बेसन, १ कांदा, १ हिरवी मिरची (दोन्ही बारीक चिरलेले), पाव वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा छोटा चमचा जिरे, अर्धा छोटा चमचा ओवा, अर्धा छोटा चमचा खाण्याचा सोडा किंवा फ्रुट सॉल्ट (इनो), चवीनुसार मीठ, गरजेनुसार पाणी, तळण्यासाठी तेल.\nकृती - प्रथम दलिया/गव्हाचा भरडा धुऊन घ्यावा. कुकरमध्ये दलिया, २ वाट्या पाणी, चवीनुसार मीठ आणि अर्धा छोटा चमचा तेल घालून ४ ते ५ शिट्ट्या कराव्यात. कुकर थंड झाल्यावर उघडून दलिया उकडला का ते पाहावे. पाणी शिल्लक असल्यास कुकर मध्यम गॅसवर ठेवून पाणी आटवून घ्यावे. दलिया थंड झाल्यावर त्यात सर्व भाज्या, बेसन, तेल, मीठ, सोडा, हळद, जिरे आणि ओवा घालून एकत्र करावे. गरजेनुसार पाणी मिसळून घट्��� मळून घ्यावे. आप्पे पात्राला तेल लावावे आणि मध्यम गॅसवर गरम करून घ्यावे. त्यात बॅटर घालून दोन दोन मिनिटे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे (पकोडा आतून नीट शिजेपर्यंत आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यावा). आप्पे पात्र नसल्यास कढईत गरम तेलात डीप फ्राय करावे. सॉसबरोबर सर्व्ह करावे.\nसाहित्य - शंभर ग्रॅम मखाना (कमळाच्या बिया) तुपात भाजून, अर्धी वाटी बेसन, १ कांदा, १ हिरवी मिरची (दोन्ही बारीक चिरलेले), १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा जिरे, १ छोटा चमचा तिखट, पाव वाटी चिरलेली कोथिंबीर, ७-८ बारीक चिरलेली कढीपत्ता पाने, चवीनुसार मीठ, चवीनुसार चाट मसाला, गरजेनुसार पाणी.\nकृती - सर्व साहित्य एका भांड्यात एकत्र करावे. गरजेनुसार पाणी घालून त्याचे घट्ट बॅटर तयार करावे. आप्पे पात्राला तेल लावावे आणि मध्यम गॅसवर गरम करून घ्यावे. त्यात बॅटर घालून दोन दोन मिनिटे दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे (पकोडा आतून नीट शिजेपर्यंत आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत भाजावे). गरमागरम पकोडे डिशमध्ये काढून त्यावर चाट मसाला भुरभुरावा आणि सर्व्ह करावे.\nसाहित्य - एक वाटी छोले/काबुली चणे (८ तास भिजवलेले), १ कांदा, १ मोठा चमचा हिरवी मिरची, १ मोठा चमचा लसूण, १ मोठा चमचा कोथिंबीर, १ मोठा चमचा पुदिना (सर्व बारीक चिरलेले), १ छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचा बडीशेप, चवीनुसार मीठ.\nकृती - प्रथम भिजवलेले चणे मिक्सरमधून जाडसर दळून घ्यावेत. मग त्यात बाकीचे साहित्य छान एकत्र करून घ्यावे. आप्पे पात्राला तेल लावावे आणि मध्यम गॅसवर गरम करून घ्यावे. त्यात मिश्रण घालून दोन्ही बाजूंनी भाजून घ्यावे (पकोडा आतून नीट शिजेपर्यंत आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत भाजावे). गरमागरम सर्व्ह करावे.\nसाहित्य - तिनशे ग्रॅम छोटे बटाटे (उकडून, साले काढून), पाव वाटी चक्का, २ मोठे चमचे बेसन, १ इंच आले, ४ पाकळ्या लसूण (दोन्ही बारीक चिरलेले), १ मोठा चमचा कसुरी मेथी, अर्धा छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा चाट मसाला, १ छोटा चमचा गरम मसाला, पाव वाटी बारीक चिरलेला पुदिना, १ मोठा चमचा तूप, चवीनुसार मीठ, कोळसा.\nकृती - बटाटे सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करावे. मिश्रणात बटाटे घालून ३० मिनिटे मॅरिनेट करावेत. एक मोठा चमचा तूप गरम करावे आणि मिश्रण त्यात घालावे. बटाटे सोनेरी होईपर्यंत परतावेत. कोळशाचा तुकडा गॅसवर गरम करून घ्यावा. बटाट्यांच्या मध्यभागी एक वाटी ठेवावी आणि त्यात गरम कोळसा ठेवावा. त्यावर थोडे तूप घालावे आणि भांड्यावर झाकण ठेवावे. ३० सेकंदांनी झाकण काढावे. बटाट्यांना छान धुरकट वास येईल. गरम गरम सर्व्ह करावे.\nसाहित्य - साडेचारशे ग्रॅम चक्का, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा छोटा चमचा काळे मीठ, १ छोटा चमचा जिरे, चवीनुसार मीठ, १ चिमूट केसर, १ मोठा चमचा बेसन, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धी वाटी ब्रेड क्रंब्स.\nकृती - एका भांड्यात चक्का घेऊन त्यात मिरची, जिरे, मीठ, काळे मीठ, केसर, बेसन आणि कोथिंबीर घालून एकत्र करावे. ब्रेड क्रंब्स एका प्लेटमध्ये काढून घ्यावेत. एक मोठा चमचाभरून मिश्रण ब्रेड क्रंब्समध्ये घालावे. त्यावर ब्रेड क्रंब्स भुरभुरावेत. मग मिश्रणाचा गोळा करून हलकेच दाबून चपटा करावा व कबाबचा आकार द्यावा. गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत डीप फ्राय करून घ्यावे. कोथिंबीर पुदिन्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावेत.\nसाहित्य - दोन वाट्या बटण मशरूम, १ बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी भिजवलेले पोहे, ६ चिरलेल्या फरसबी, १ किसलेले गाजर, १ छोटा चमचा किसलेले आले, १ बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा छोटा चमचा तिखट, पाव छोटा चमचा गरम मसाला, अर्धा छोटा चमचा चाट मसाला, पाव छोटा चमचा आमचूर पावडर, आवडीप्रमाणे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, ब्रेड क्रंब्स.\nकृती - पोहे १५-२० मिनिटे भिजवून घ्यावेत. एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करावे. त्यात कांदा परतून घ्यावा. कांदा गुलाबी झाला की त्यात गाजर, फरसबी, आले, हिरवी मिरची घालून गाजर आणि फरसबी शिजेपर्यंत परतावे. गॅस बंद करावा. त्यात चिरलेला मशरूम, तिखट, गरम मसाला, चाट मसाला, आमचूर पावडर आणि भिजवलेले पोहे घालावेत. मॅशरने मिश्रण कुस्करून घ्यावे. मिश्रणाचे छोटे गोळे करून हलकेच दाबावे आणि कटलेटचा आकार द्यावा. एका पॅनमध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी तेल गरम करावे. कटलेट ब्रेड क्रंब्समध्ये घोळवून सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करावेत. सॉसबरोबर सर्व्ह करावेत.\nमंगलोरी पद्धतीचे कायी वडे\nसाहित्य - दोन वाट्या तांदळाचे पीठ, २ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १०-१२ बारीक चिरलेली कढीपत्ता पाने, चवीनुसार मीठ, १ वाटी खोवलेला नारळ, २ सुक्या लाल मिरच्या, २ छोटे चमचे धणे, पाव छोटा चमचा ओवा किंवा जिरे, तळण्यासाठी तेल.\nकृती - धणे, जिरे/ओवा, सुक्या लाल मिरच्या मिक्सरमध्ये वाटून पावडर करून घ्यावी. नंतर खोवलेला नारळ मिक्सरमधून वाटून घ्यावा. नारळ आणि पूड केलेला मसाला एकत्र करावा. त्यात बाकीचे साहित्य घालून कणकेप्रमाणे मळून गोळा करावा. गोळा १० मिनिटे तसाच ठेवावा. एका कढईमध्ये पुऱ्या तळण्यासाठी तेल गरम करावे. दोन्ही हाताला तेल लावून घ्यावे. मळलेल्या गोळ्याचे छोटे गोळे करावेत. त्यांना हाताने पुरीसारखा चपटा आकार द्यावा. तेलात दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत तळावे. गरम गरम वडे सर्व्ह करावेत.\nसाहित्य - एक वाटी मूग डाळ, ६ हिरव्या मिरच्या, १ इंच किसलेले आले, ४ मोठे चमचे बारीक चिरलेले कोथिंबीर, १ बारीक चिरलेला कांदा, ३ मोठे चमचे उकडून कुस्करलेले मटार, ३ मोठे चमचे बारीक चिरलेली हिरवी ढोबळी मिरची, पाव वाटी किसलेले पनीर, दीड मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, अर्धा मोठा चमचा जिरे, अर्धा मोठा चमचा आमचूर पावडर, अर्धा मोठा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, २ मोठे चमचे तेल.\nकृती - मूग डाळ २ तास भिजत ठेवावी. एका भांड्यात पाणी उकळून घ्यावे. पाच मिनिटे त्यात डाळ उकडून घ्यावी. नंतर डाळ थंड पाण्याने धुवावी, जेणेकरून डाळ पुढे शिजणार नाही. मिक्सरमध्ये डाळ, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि आले जाडसर वाटून घ्यावे. हे मिश्रण एका भांड्यात घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, किसलेले पनीर, कुस्करलेले मटार घालून एकत्र करावे. त्यात कॉर्नफ्लोअर, जिरे, चाट मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घालून एकत्र करावे. मग मिश्रणाच्या टिक्की करून घ्याव्यात. एका पॅनमध्ये शॅलो फ्राय करण्यासाठी तेल गरम करावे. टिक्कीला सोनेरी रंग येईपर्यंत तळावे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%AE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80/5ebf9d12865489adcebded7c?language=mr&state=bihar", "date_download": "2021-07-25T03:30:32Z", "digest": "sha1:KNURNVHNNX73MLHH3F7O7DHBHFFKPDHK", "length": 6292, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - नाबार्ड��्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३०,००० कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली! - अॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषी वार्तासीएनबीसी टीव्ही १८\nनाबार्डच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांसाठी ३०,००० कोटी रुपयांची रक्कम जाहीर केली\nसुमारे ३ कोटी शेतकऱ्यांना, मुख्यत: अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी नॅशनल बँक ऑफ अॅग्रीकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) च्या माध्यमातून गुरुवारी नरेंद्र मोदी सरकारने अतिरिक्त ३०,००० कोटींच्या आपत्कालीन भांडवलाच्या निधीची घोषणा केली._x000D_ आर्थिक उत्तेजन पॅकेजच्या दुसर्या टप्प्याची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, \"नाबार्ड पीक कर्जाच्या आवश्यकतेसाठी ३०, ००० कोटींचा अतिरिक्त पुनर्वित्त सहाय्य करेल\"._x000D_ रब्बी व सध्याची खरीप गरज भागविण्यासाठी 3 कोटी शेतकऱ्यांना , मुख्यत: लहान आणि अल्पभूधारक शेतकर्यांना लाभ देण्यासाठी ९०,००० कोटी रुपयांहून अधिक रुपये नाबार्डने मंजूर केले आहेत.\"_x000D_ संदर्भ - सीएनबीसी टीव्ही १८, १४ मे २०२०,_x000D_ यासारख्या अधिक महत्वाच्या घडामोडी मिळविण्यासाठी, कृषी बातम्या वाचण्यास विसरू नका माहिती उपयुक्त वाटली तर लाईक आणि शेअर करा._x000D_\nहवामानकृषी वार्ताखरीप पिकव्हिडिओसोयाबीनमकाकापूसकृषी ज्ञान\n(24-30 जुलै) रोजी इतक्या जिल्ह्यात होणार अतिमूसळधार पाऊस\nशेतकरी बंधूंनो, २५ जुलै ते ३० जुलै या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात होणार्या संभाव्य पावसाविषयी माहिती देण्यात येत आहे. २४ जुलै ते २६ जुलै पालघर ते सिंधुदुर्ग विभागात...\nकृषी वार्ता | मौसम तक Devendra Tripathi\nकृषी वार्तायोजना व अनुदानपाणी व्यवस्थापनव्हिडिओसिंचनकृषी ज्ञान\nपाईपलाईन शेजारच्या शेजजमिनीतुन नेण्याचा कायदा\nशेतकऱ्यांना लांबवरून पाईपलाईन आणावयाची असल्यास बाजुच्या शेतकऱ्यांकडुन विरोध होतो, दुसऱ्याच्या शेतातुन पाईपलाईन अथवा पाण्याचा पाट आणावा लागत असल्यास शेतकऱ्यांमध्ये वाद...\nकृषी वार्तायोजना व अनुदानमहाराष्ट्रकृषी ज्ञान\nपीएम किसान चे लाभार्थी असाल तर सहज मिळेल या देखील योजनेचा लाभ\n👉 केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काही रक्कम जमा करत असते. यासोबतच आता या योजनेमधून शेतकऱ्यांना क्रेडिट कार्डही...\nकृषी वार्ता | TV9 Marathi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2021-07-25T04:14:07Z", "digest": "sha1:7U35YWSJU6NW2UENQNGKH4CVOVISDTKL", "length": 7724, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ताग - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nताग (इंग्रजीत ज्यूट) ही वनस्पती ‘फ्लोएम’ पेशीपासून माणसाला उपयुक्त असे तंतू देणारी वनस्पती आहे. वनस्पतीजन्य धागेनिर्मिती हे हरित तंत्रज्ञान आहे. भाताची लागवड करताना पाण्याच्या साठवणीसाठी बांध घालावे लागतात. या बांधांवर ताग लावण्यात येतो. तागाचा दोन प्रकारे उपयोग होतो. फ्लोएमपासून धागा मिळवणे आणि त्याच्या मुळांवरील गाठी नत्रस्थिरीकरण्यास मदत करतात. म्हणूनच कमी पाऊस-पाण्यात उत्कृष्ट धागा देणार्या या वनस्पतींच्या लागवडी पर्यावरण रक्षणास पूरक आहेत.\n२ पूर्व बंगालमधील ज्यूट शेती\nसूक्ष्म जिवाणूंच्या साहाय्याने तंतुमय वनस्पतींना पाण्यात कुजवून त्यापासून धागे तयार करण्याची नैसर्गिक प्रक्रियेला ‘रेटिंग’ म्हणतात. या क्रियेत घायपात, अंबाडी, ज्यूट या वनस्पतींच्या खोडांना साठविलेल्या स्वच्छ पाण्यात तीन ते चार आठवडे ठेवून नंतर सूर्यप्रकाशामध्ये सुकविले जाते आणि नंतर त्यांचे गठ्ठे बांधून ज्यूट गिरणीमध्ये दोर, दोरखंड सुतळी, गोणपाट, धान्याची पोती तयार करण्यासाठी पाठवले जाते. ज्यूटच्या धाग्यांना विविध प्रकारचे रंग देऊन त्यापासून शबनम बॅग, आसने, शिंकाळी, पर्सेस अशा शोभेच्या वस्तू गृहउद्योगातून तयार केल्या जातात.\nरेटिंग हा कृषी क्षेत्रातील पूरक व्यवसाय आहे. फ्लोएमपासून तयार केलेल्या धाग्यांना वैज्ञानिक भाषेत ‘बास्ट फायबर’ असेही म्हणतात. हा धागा कणखर, सहजासहजी न तुटणारा आणि लवचीक असतो. उत्कृष्ट प्रक्रिया केलेले तंतू पांढरेशुभ्र असतात.\nपूर्व बंगालमधील ज्यूट शेतीसंपादन करा\nभारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात बंगालमध्ये ज्यूट उत्पादन आणि त्यावरील प्रक्रिया उद्योग चालत असे. फाळणीनंतर ज्यूट शेती पूर्व बंगाल, सध्याच्या बांगलादेशमध्ये गेली आणि ज्यूटच्या गिरण्या पश्चिम बंगालमधील कलकत्ता तेथे राहिल्या. याचा फार मोठा फटका लाखो ज्यूट उत्पादक शेतकर्यांना बसला.\nपूर्वी हुबळी आणि ब्रह्मपुत्रेच्या काठावर नद्यांचे पाणी अडवून मोठ्या प्रमाणावर ज्यूटच्या धाग्यांची निर्मिती होत असे. प्रदूषित नद्या, वातावरणातील बदलामुळे येणारे महापूर यामुळे या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आणि पर्याय म्हणून प्लास्टिकची पोती, दोर, दोरखंड बाजारात आले.\nसंस्कृत : शण, घंटालक\nमराठी : सण, तागी\nहिंदी : जंजानिया, मिठापात, पात, तिटापात, नार्चा\nबंगाली : मिष्टापात, जंजानिया\nतमिळ : ओलीभांजी, वेट्टाकिल\nइंग्रजी : ज्यूट, White Jute\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०२० रोजी १३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayuvacha.blogspot.com/2007/04/blog-post.html", "date_download": "2021-07-25T03:58:27Z", "digest": "sha1:DSHRWJVPSRFNBAXRK3GCPQ6E3WSCQDK3", "length": 9015, "nlines": 161, "source_domain": "vinayuvacha.blogspot.com", "title": "माय बोली- मनाची बोली: लता मंगेशकरचा कोकण दौरा", "raw_content": "माय बोली- मनाची बोली\nमनाला वाटलं काहीतरी बोलावं... काहीतरी लिहावं. म्हणून हा blog.\nबुधवार, एप्रिल १८, २००७\nलता मंगेशकरचा कोकण दौरा\nएकदा लता मंगेशकर कोकणात गाण्याचा कार्यक्रम करण्यासाठी मुंबईहून निघाल्या. सहाजिकच त्यांचा बरोबर समूहगायकही होते. लता ताई पुढच्या गाडीत बसून चालल्या होत्या आणि समूहगायकांची गाडी, त्यांचा मागे होती. अचानक, समूहगायकांची गाडी बंद पडली. लता ताई पण गाडी दुरुस्त होईल म्हणून थांबल्या. पण गाडी दुरुस्त व्हायला वेळ लागणार असल्याने समूहगायकांमधील काही जणं लता ताईंना म्हणाली की तुम्ही पुढे गावात जाउन पोहोचा आणि आराम करा, आम्ही मागून येत आहोत.ठरल्यानुसार लता ताई गावात पोहोचल्या आणि समूहगायक येई पर्यंत आराम करत होत्या.\nसंध्याकाळी, कार्यक्रमाची वेळ होत आली तरी समूहगायक आले नव्हते. आयोजकांना लता ताईंनी सांगितले की समूहगायक असल्या शिवाय हा कार्यक्रम होऊ शकत नाही. आयोजक चिंतीत झाले. तेवढ्यात त्यांचातील एक जण म्हणाला की आपल्या गावातल्या नाटक-मंडळीतील समूहगायक ह्यांचा मदतीस पाठवू. आयोजक खूष झाले. लता ताई पण निश्चिंत झाल्या.\nठरल्या प्रमाणे कार्यक्रम चालू झाला. लता ताई आणि गावातले समूहगायक. देवाला नमन करून कार्यक्रम सुरू करायचा, म्हणून लता ताईंनी पहिलं गाणं म्हंटलं-\nब्रम्हा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले,\nमला हे दत्तगुरू दिसले, मला हे दत्तगुरू दिसले\nहिला गं बाई, दत्तगुरू दिसले,\nहिला गं बाई, दत्तगुरू दिसले \nलता मंगेशकरचा कोकण दौरा\nद्वारा पोस्ट केलेले Vinay येथे ४/१८/२००७ ०९:५३:०० AM\nगुरु एप्रि १९, ०५:४८:०० AM [GMT]-६\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nलता मंगेशकरचा कोकण दौरा\nअणु-उर्जेला विरोध: केवळ आरडा-ओरडा की खरंच चिंता\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nआसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड\nजनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल\nएकदा तरी आवर्जून वाचा\nपुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nओअॅसिस - पान १\nनेमाडे – एक असंस्कृत अडगळ\n5 दर्शवा सर्व दर्शवा\nसाधेसुधे थीम. epicurean द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/04/same-symptoms-among-the-three-family-members-which-is-where-the-infection-started.html", "date_download": "2021-07-25T02:50:46Z", "digest": "sha1:ECAWT7YVD5YQRYFTFQ3KSBKBGZ5KM5EC", "length": 8156, "nlines": 57, "source_domain": "www.mynagar.in", "title": "चीनमध्ये पहिल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट", "raw_content": "\nचीनमध्ये पहिल्या रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट\nमाय अहमदनगर वेब टीम\nबीजिंग - वुहानच्या हुबई प्रोव्हिन्शियल रुग्णालयातील श्वसनरोग आणि गंभीर रोग तज्ञ डॉ. झांग जिंग्सियान यांनी पहिल्यांदाच शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेशी संवाद साधला. त्यांनी कोरोनाच्या पहिल्या दोन वृद्ध रुग्णांविषयी माहिती दिली, ज्यांना संसर्ग झाल्याचे समोर आले होते. या जोडप्यासह त्यांचा मुलगाही होता. त्यांच्यानुुसार, हे कुटुंब त्यांच्याकडे डिसेंबर २०१९ मध्ये आले होते.\nवाचा पहिल्या रुग्णांंबाबतचा अनुभव\n२६ डिसेंबरला दोन वृद्ध माझ्याकडे आले. यातील महिलेला ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. महिलेचा पती आणि मुलगाही सोबत होते. पतीला अशक्तपणा जाणवत होता, मात्र ताप नव्हता. आम्ही तपासणी केल्यानंतर मुलालाही फुफ्फुसाचा त्रास असल्याचे समोर आले. सामान्यत: या कुटुंबामध्ये फ्लू किंवा निमोनियाचे लक्षणे मला दिसत होती. मात्र त्यांच्या आतड्यांना मोठी इजा झाल्याचे सीटी स्कॅनमध्ये निष्पन्न झाले. मुलाच्या फुप्फुसाचे जास्त नुकसान झाले होते. असे असूनही मुलाने तपासणी करण्यास नकार दिला. कुठलेही लक्षण नसल्यामुळे केवळ पैशांसाठी तपासणी करत असल्याचे मुलाला वाटत होते, मात्र आमच्या दबावानंतर त्याने तपासणीस होकार दिला. मुला मध्येही आई-वडिलांप्रमाणेच लक्षणे असल्याचे अहवालातून समोर आले.\nएकाच कुटुंबातील तीन सदस्यांना एकाच वेळी सारखाच आजार कसा होऊ शकतो, यामुळे मी चिंतेत होतो. दुसऱ्या दिवशी २७ डिसेंबरला रुग्णालयात आणखी एक रुग्ण आला. या रुग्णातही अशीच लक्षणे आढळली. आम्ही आधी इन्फ्लुएंजा संबंधी अनेक तपासण्या केल्या, मात्र काहीही मिळाले नाही. तेव्हा मी रुग्णालयातील काही वरिष्ठांशी चर्चा करून एक अहवाल तयार केला. यात मी लिहिले, आम्हाला एका संसर्गाविषयी माहित झाले आहे. या प्रकारची आणखी काही प्रकरणे समोर आली आहे. दुसऱ्याच दिवशी याविषयी तपासणी सुरू झाली. ३० डिसेंबरला वुहानमधील सर्व वैद्यकीय संस्थांना सतर्क करण्यात आले. शहरात एका विषाणूचा वेगाने प्रसार होत असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ३१ डिसेंबरला चायना नॅशनल हेल्थ कमिशनच्या तज्ञांचे पखक वुहानमध्ये पाठवण्यात आले. सरकारी आणि सर्व लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्यास सांगण्यात आले. तोपर्यंत संसर्गाची २७ प्रकरणे समोर आली होती. ३१ डिसेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने ही याबाबत अलर्ट जारी केला. मला वाटलेही नव्हते की माझा अहवालाचा महारीच्या रिपोर्टमध्ये समावेश होईल. जो आता वेगाने पसरतो आहे आणि यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/1015/", "date_download": "2021-07-25T04:08:55Z", "digest": "sha1:QA23MH5XUK2KMFS7OIXYNWGTNOZSJF6Y", "length": 9546, "nlines": 140, "source_domain": "beedreporter.com", "title": "कोळवाडीजवळ टेम्पोच्या धडकेने वृद्ध ठार, ब्रह्मवाडी शिवारात ऑटोला अपघात चौघे जखमी", "raw_content": "\nHomeबीडगेवराईकोळवाडीजवळ टेम्पोच्या धडकेने वृद्ध ठार, ब्रह्मवाडी शि��ारात ऑटोला अपघात चौघे जखमी\nकोळवाडीजवळ टेम्पोच्या धडकेने वृद्ध ठार, ब्रह्मवाडी शिवारात ऑटोला अपघात चौघे जखमी\nनेकनूर/परळी (रिपोर्टर):- भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोने रस्ता ओलांडत असणार्या एका सत्तर वर्षीय वृद्धाला जोराची धडक दिल्याने सदरील वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी कोळवाडी येथे घडली. दुसरी अपघाताची घटना परळी, सिरसाळा रस्त्यावरील ब्रह्मवाडी शिवारात घडली. अॅटोला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने यात चौघे जण जखमी झाले.\nशंकर तात्या जाधव (रा.कोळवाडी वय 70 वर्षे) हे रस्ता ओलांडत होते. यावेळी भरधाव वेगात येणारा टेम्पो क्रमांक एम.एच.19 झेड 9497 ने त्यांना जोराची धडक दिली. त्यात ते जागीच ठार जाले. या प्रकरणी चालक दिनेश दौलत जाधव रा.बीलवाडी ता.जि.जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पीएसआय गिते, पीएसआय घोडके, पोलीस कर्मचारी जाधवर, शेख अल्ताफ, विलास ठोंबरे, किशोर जाधव, मारोती म्हेत्रे, विठ्ठल सांगळे, सुदाम वनवे, विकास थोरात यांनी जावून पंचनामा केला. दुसरा अपघात परळी सिरसाळा रस्त्यावरील ब्रह्मवाडी शिवारात घडला. रिक्षा क्र.एम.एच.23 टी.आर. 311 हा प्रवाशी घेवून जात होता. याला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने यात शिवमुर्ती रोडे, वनुबाई माने, आशाबाई फड, सागरबाई फड व अन्य लहान मुले जखमी झाले. जखमींना परळी व अंबाजोगाई रूग्णालयात दाखल करण्यात आले.\nPrevious articleकरोना नाकावाटे करू शकतो मेंदूत शिरकाव; नवा निष्कर्ष\nNext articleआज बाधीतांचा आकडा 73 वर\nमहसूल विभागाचा गोदावरी पात्रात छापा अवैध वाळूचे 17 हायवा पकडले; तहसीलदार सचीन खाडे यांची कारवाई\nआ. पवारांच्या हस्ते उद्या मतदारसंघातील विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ\nमादळमोहीत गोळीबार, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बालंबाल बचावले, थरार सीसीटीव्हीत कैद;आरोपी फरार\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/2203/", "date_download": "2021-07-25T02:15:58Z", "digest": "sha1:VBJBDDQMUPNMXJGPFO5NH2TOVMMYVEPM", "length": 23349, "nlines": 150, "source_domain": "beedreporter.com", "title": "जिजाऊ जयंतीनिमित्त मॅरेथॉन अग्रलेख अंतिम भाग टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र राजमातेने सहन तरी कसे केले? ताण तणाव", "raw_content": "\nHomeसंपादकीयजिजाऊ जयंतीनिमित्त मॅरेथॉन अग्रलेख अंतिम भाग टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र राजमातेने...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅरेथॉन अग्रलेख अंतिम भाग टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र राजमातेने सहन तरी कसे केले\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या तुलनेत रयतेचा राजा असा जगात कोणीही नाही. छत्रपती शिवाजी महाराज सूर्य आहे तर राजमाता जिजाऊ मॉ साहेब चंद्र आहे. जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीला आणि मराठी माणसांना आदर्शाच्या प्रखर तसेच शितल प्रकाशासाठी अन्यत्र कोठेही जायची गरज नाही. आजकाल लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत जो तो तणावाचे नाव घेतो. टेन्शनच्या नावाने बोंब मारतो, घरात कोणी बोललं राग आला की तो तणावात जातो, टेन्शनमध्ये येतो अन् आत्महत्येचा मार्ग स्विकारतो, परिक्षेत मार्क कमी पडले तर आत्महत्या, प्रेमात अपयश आलं कर आत्महत्या, पित्याने मोबाईल दिला नाही कर आत्महत्या, शेतात पिकलं नाही कर आत्महत्या, सावकाराचं बँकेचं देणं झालं कर आत्महत्या, नवराबायकोचं भांडण झालं कर आत्महत्या अशा काही घटना घ���ल्या की टेन्शन आणि तणाव सातत्याने चर्चेत येतो. तणावात आणि टेन्शनमध्ये नशेच्या आहारी जातो आम्ही गेल्या तीन दिवसांपासून तुमच्या आमच्या टेन्शनपेक्षा जिजाऊ मॉ साहेबांचं टेन्शन किती होतं कसं होतं हे इतिहासाच्या साक्षीने सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. आज या मॅरेथॉन अग्रलेखाच्या शेवटच्या भागात राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांनी टेन्शन आणि तणाव सहन तरी कसा केला असेल. हा प्रश्न आम्हाला पडला आणि त्यांच्या ताण तणावाच्या प्रकाश झोतातल्या काही घटना तुमच्या समोर मांडत आहोत. गेल्या दोन दिवसामध्ये जिजाऊ मॉ साहेबांचे टेन्शन अथवा त्यांच्या तणावाची कल्पना करा असं म्हणत आहोत. बहूतांशी जणांनी ती कल्पनाही केली असेल परंतू त्यांच्या तणावाची कल्पना सहन करण्याचा तणावही आपल्याला सहन होत नाही ना, आजची माता आपल्या मुलाला जपताना तिचं मातृत्व आणि दातृत्व दाखवते. पुत्र लष्करात किंवा आरमारात जाणार म्हणलं की आई नको नको म्हणते. लहान मुलाला एखादी आई प्रवासाच्या दरम्यान खिडकीत बसू नको, हात बाहेर काढू नको अशा सूचना देते. हे सर्व सांगत असतांना आजची आई ही कासावीस होते. परंतू त्याच ठिकाणी\nयांच्या इतिहासाकडे पाहितलं, कतृत्व कर्माकडे पाहितलं तर अनेक घटनाक्रम आजच्या आईला बरंच काही सांगून जाते. आजचे तणाव आणि टेन्शन घेवून फिरणार्या प्रत्येकाला संघर्षाची जाणीव करून देते. आजची आई मुलाला पदराखाली घेवून जीवानिशी प्रेम करते. पण जिजाऊ मॉ साहेबांनी शिवाजी राजांना करूण किंकाळ्या फोडणार्या स्त्रियांना वाचविण्यासाठी तलवार घेवून धावण्यास सांगितले. अत्याचारी राक्षसाचा निप्पात करण्यास सांगितले, हतबल झालेल्या पिडीत प्रजेचा वाता होण्यास प्रवृत्त केले. जिथे जिथे प्राणावर संकट होते तिथे तिथे मॉ जिजाऊंबरोबर फक्त त्यांचे पूत्र शिवबाच होते. आजच्या मातेसारखं जिजाऊंनी ते आपलं काम नाही असं म्हटलं नाही तर ते आपलंच कर्तव्य आहे असं सांगत शिवबांना डोळ्यात प्राण आणून फक्त जपण्याचं काम केलं नाही तर जिथं प्राणाला धोका आहे तिथं जाण्यासाठी उत्साह दिला, आशिर्वद दिले. तो तणाव किती असह्य असेल, त्यांनी तो सहन तरी कसा केला असेल. अफजलखानाच्या भेटीचा दिवस आई आणि पूत्राच्या प्रेमाचा विचार केल्यानंतर त्या दिवशीच्या तणावाची गोळा बेरीज करतानाही आज दमछाक होते. काल आपण त्या भेटीची आठण काढली, शिवाजीला जिंदा या मुडदा आणण्याचा विडा उचलणारा अफजल जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी आला त्या क्षणी जिजाऊ कशा तगमगत असतील. यमाचा रेडाच जणू दारात आल्याचे चित्र जिजाऊंना दिसत नसेल काय त्या रात्री जिजाऊ झोपल्या असतील काय त्या रात्री जिजाऊ झोपल्या असतील काय असे एक ना अनेक प्रश्न यातून जेव्हा उपस्थित होतात तेव्हा जिजाऊंचा ताण तणाव तुमच्या आमच्या लक्षात येतो आणि त्या ताणतणावाची व्याप्तीही लक्षात येते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज अशा महाकाय संकटाला सामोरे जाताना राजमाता जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेण्यासाठी येत असत त्यावेळी जिजाऊ माँसाहेबांना काय वाटत असेल. आपला पूत्र साक्षात मृत्यूच्या दाढेत जातोय त्याला दिर्घ आयुष्य आणि विजय होचा आशिर्वाद जिजाऊ माँसाहेब देत असतील परंतू त्यांचं मन काय म्हणत असेल. हृदयाचे ठोके किती वाढलेले असतील. डोळ्याच्या काटा पान्हवत असतील ना, ती वेळ आणि त्या क्षणी जिजाऊ माँसाहेबांना किती तणाव असेल. तो ताण कसा असेल, ते टेन्शन कसे असेल, जेव्हा राजमाता जिजाऊ माँसाहेबांना समजले आपला पूत्र दिल्ली दरबारी जात आहे, औरंगजेबाची भेट घेत आहे आणि सोबत नातू संभाजीही जात आहे तो दिवस कसा असेल,\nआणि शिवाजी महाराजांची अटक वाचल्यानंतर आजही अंगावर शहारे येतात त्या थराराची साधी कल्पनाही केली तर आजही टेन्शन येते, तो काळ जिजाऊ माँसाहेबांना कसा पेलावला असेल. जिजामातेने हृदयात कशी कोंडली असेल ती घोर काळजी व काळजीच्या पोटातील सहस्र चिंता जो रणांगणात लढतो त्याची काळजी शौर्याच्या साहसात कुठे तरी हरवलेली असते . पण मागे जी माता असते तिचे काय जो रणांगणात लढतो त्याची काळजी शौर्याच्या साहसात कुठे तरी हरवलेली असते . पण मागे जी माता असते तिचे काय जिजामातेने स्वत : च शिवबाला या रणांगणाच्या रस्त्यावर सोडले होते . कितीही तणाव झाला तरी त्यांना क्षणभरही ’ चुकले तर नाहीना जिजामातेने स्वत : च शिवबाला या रणांगणाच्या रस्त्यावर सोडले होते . कितीही तणाव झाला तरी त्यांना क्षणभरही ’ चुकले तर नाहीना ’ अशी शंका चाटून गेली नाही . माणसाला आयुष्यभरात जितका तणाव येत नाही तितका तणाव एके का सेकंदात यावा असा तो जीवनमरणाचे कित्येक प्रसंग राजमाता जिजाऊंच्या उभ्या आयुष्यात आले, त्यातला औरंगजेबाच्या दरबारातला हा सर्वात मोठा प���रसंग शिवाजीराजांनी पाताळयंत्री क्रू र कारस्थानी औरंगजेबाला भेटण्यासाठी युवराज संभाजीराजांना घेऊन दिल्लीला प्रयाण केले तेव्हा राजमातेच्या हृदयाला काळजीचे शेकडो बाभळीचे काटे बोचले असतीलच , पण औरंगजेबाने राजांना कैद केले आहे असे समजताच काय झाले असेल ’ अशी शंका चाटून गेली नाही . माणसाला आयुष्यभरात जितका तणाव येत नाही तितका तणाव एके का सेकंदात यावा असा तो जीवनमरणाचे कित्येक प्रसंग राजमाता जिजाऊंच्या उभ्या आयुष्यात आले, त्यातला औरंगजेबाच्या दरबारातला हा सर्वात मोठा प्रसंग शिवाजीराजांनी पाताळयंत्री क्रू र कारस्थानी औरंगजेबाला भेटण्यासाठी युवराज संभाजीराजांना घेऊन दिल्लीला प्रयाण केले तेव्हा राजमातेच्या हृदयाला काळजीचे शेकडो बाभळीचे काटे बोचले असतीलच , पण औरंगजेबाने राजांना कैद केले आहे असे समजताच काय झाले असेल ज्याने त्याचा मोठा भाऊ दाराचे डोळे फोडून धिंड काढली आणि त्याचे मुंडके कापून तबकात आणण्यास लावले त्या औरंगजेबाच्या कैदेत पुत्र शिवाजी आणि थोरला नातू संभाजी ज्याने त्याचा मोठा भाऊ दाराचे डोळे फोडून धिंड काढली आणि त्याचे मुंडके कापून तबकात आणण्यास लावले त्या औरंगजेबाच्या कैदेत पुत्र शिवाजी आणि थोरला नातू संभाजी जिजामातेच्या स्वप्नात कोणत्या भेसूर चेटकिणी नाचल्या असतील जिजामातेच्या स्वप्नात कोणत्या भेसूर चेटकिणी नाचल्या असतील भेसूर भुते गडगडाट करीत हसली असतील भेसूर भुते गडगडाट करीत हसली असतील याचा विचार आज केला तर आजही अंगाअंगात भुते संचारल्यासारखे तणाव टेन्शन थया थया नाचतात. औरंगजेबाच्याताब्यात असलेल्या राजेंना आणि संभाजींना तिथं कैदेत जेवण कसं मिळत असेल, त्यांना वागणू कशी दिली जात असेल या आठवणींनीही जिजाऊ माँसाहेबांना काय वाटत असेल. या\nकमी आहे की जास्त आहे, तब्बल शंभर दीडशे दिवसांहूनही अधिक दिवस शिवाजीराजे स्वराज्यात नव्हते, रायगडावर नव्हते त्यावेळी त्या तणावात त्या टेन्शनमध्ये जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्यही सांभाळलेच ना, मग परिक्षेत मार्क पडले नाहीत, शेतात पिकले नाही, कर्जबाजारी झालो म्हणून आयुष्याचं रणांगण सोडणं चुकीचं आहे. संघर्ष करावा लागेल आणि संकटावर मात करावी लागेल. शिवाजीराजांनी रायगड सोडल्यानंतर 1 9 1 दिवस लोटले आणि शिवाजीराजे अचानक रायगडावर त्यांच्यासमोर येऊन उभे रा���िले राजमातेच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस होता . हत्तीच्या पायाएवढी काळजी त्या दिवशी आनंदाचा कल्लोळ झाली . रायगडाचे आनंदवनभुवन झाले . जिजामातेच्या खडतर आयुष्याचे शिवरायाच्या राज्याभिषेकदिनी सोने झाले राजमातेच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा आनंदाचा दिवस होता . हत्तीच्या पायाएवढी काळजी त्या दिवशी आनंदाचा कल्लोळ झाली . रायगडाचे आनंदवनभुवन झाले . जिजामातेच्या खडतर आयुष्याचे शिवरायाच्या राज्याभिषेकदिनी सोने झाले स्वराज्याच्या लढाईतील सर्वात मोठ्या चिंता व खस्ता सहन केलेल्या जिजामातेचे मन शांतरसात न्हाले . कृतकृत्य जीवनाची समाप्ती करून राजमाता स्फूर्तिरूपाने उरल्या आहेत . श्री शंकराने ज्याप्रमाणे हलाहल कंठात धारण केले आणि अमृत इतरांसाठी ठेवले , त्याप्रमाणे राजमातेने त्या बिकट काळातील भयानक तणावाचे हलाहल ’ स्वत : धारण केले आणि शिवरायाच्या जीवनाचे अमर अमृत तुम्हा आम्हा सर्वांसाठी ठेवले . आता कुणी म्हणेल काय की , मला तणाव आहे- टेन्शन आहे \nPrevious articleमुगगावनंतर ब्रह्मगावात मृत कावळे आढळले\nNext articleसमाजमाध्यमांमध्ये माझ्या विरुध्द होणारे आरोप पूर्णपणे खोटे बदनामी आणि ब्लॅकमेल करणारे-धनंजय मुंडे\nप्रखर- सरकारी दवाखान्यांचं दारिद्रय कधी संपणार\nअग्रलेख -आयुष्याचे भविष्य काय\nप्रखर- मंत्री बदलून काय होणार\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T03:03:56Z", "digest": "sha1:AV47VLIQNWKAJR4IVY2RQMXSL5WNXJTK", "length": 7392, "nlines": 80, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "हमाल पंचायत आणि कामगार याविषयी विशेष मुलाखत -", "raw_content": "\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n झिकाः आजार, लक्षणे व उपचार\nहमाल पंचायत आणि कामगार याविषयी विशेष मुलाखत\nहमाल पंचायत आणि कामगार याविषयी विशेष मुलाखत\n← रेल्वेमार्गावरुन ऑक्सिजन टँकर वाहतुकीचा पहिलाच प्रयोग ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ विशाखापट्टणमला रवाना\nशेतकरी आणि जनता यांच्या विविध प्रश्नांवर विशेष मुलाखत -रमेश गणगे →\nकोविड -19 लसीकरणाच्या देशव्यापी मोहिमेचा पंतप्रधानांनी केला प्रारंभ\nश्री श्री सद्गुरु १०८ बुद्धनाथजी बाबा योगी महाराज यांचे निधन\nपुणेकरांचे लसीकरण जलदगतीने करण्यासाठी 353 नाही तर 302 घ्यायचीही तयारी – आबा बागुल\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nऍक्युरेट गेजिंगच्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nआशेचे द्वार प्रतिष्ठान, पुणे संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T02:47:14Z", "digest": "sha1:FEVBX6AL7EBQDOW73B4BWERA3DHUAICD", "length": 3323, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "उदा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nजपानी सम्राटाबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nसम्राट उदा (जन्म: १० जून ८६७ - मृत्यु: ३ सप्टेंबर ९३१) हा एक जपानी सम्राट होता.पारंपारिक क्रमवारीनुसार, तो जपानचा ५९वा सम्राट होता. त्याचा सम्राट म्हणून राजगादीचा कालखंड सन ८८७ ते सन ८९७ असा सुमारे १० वर्षे होता.\nराजगादी सांभाळण्यापूर्वी त्याचे नाव 'सदामी' किंवा 'चोजिन्न-तेई' असे होते.तो सम्राट कोकोचा तिसरा पुत्र होता.सम्राट कोको हे जपानचे ५८वे सम्राट होते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २२ ऑगस्ट २०१७ रोजी १७:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आह���त. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AB%E0%A5%A8", "date_download": "2021-07-25T04:22:31Z", "digest": "sha1:EZKNUFCMCBILBPAHKCKUNA4JQ5JOFZW4", "length": 6164, "nlines": 210, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९५२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९३० चे - ९४० चे - ९५० चे - ९६० चे - ९७० चे\nवर्षे: ९४९ - ९५० - ९५१ - ९५२ - ९५३ - ९५४ - ९५५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसप्टेंबर ६ - सम्राट सुझाकु, जपानी सम्राट.\nइ.स.च्या ९५० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ जुलै २०१७ रोजी ०१:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+08086+de.php", "date_download": "2021-07-25T02:01:05Z", "digest": "sha1:SSFGEC5IXQD7L7CEEU4LNRIDBWQG36NF", "length": 3608, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 08086 / +498086 / 00498086 / 011498086, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 08086 हा क्रमांक Buchbach Oberbay क्षेत्र कोड आहे व Buchbach Oberbay जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Buchbach Oberbayमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Buchbach Oberbayमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 8086 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBuchbach Oberbayमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 8086 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 8086 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindujagruti.org/marathi/hindu-issues/religious-conversion", "date_download": "2021-07-25T03:43:29Z", "digest": "sha1:PAFSQKE27GIWMJICVFS7D6VYSHKOOJKE", "length": 14502, "nlines": 225, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "धर्मांतर - हिंदु जनजागृती समिती", "raw_content": "\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\nमुख पृष्ठ > हिंदूंच्या समस्या > धर्मांतर\nहिंदूंचे धर्मांतरण हा हिंदूंसमोर असलेला एक भयानक प्रश्न असून यामूळे हिंदु धर्माच्याच अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. हिंदूंमधे धर्माभिमानाचा अभाव असल्याने लक्षावधी हिंदु प्रत्येक वर्षी अन्य धर्मांचा स्वीकार करतात.\nकासगंज (उत्तरप्रदेश) येथे हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न करणार्या ६ ख्रिस्त्यांना अटक\nकासगंज जिल्ह्यातील गंगपूरमध्ये हिंदूंच्या भागात ख्रिस्ती धर्माचा प्रकार करणार्यांच्या विरोधात हिंदु जागरण मंचकडून [...]\nअनधिकृतपणे आणि बळजोरीने धर्मांतर घडवून आणणार्या तिघांना अटक \nअनधिकृतपणे आणि बळजोरीने धर्मांतर घडवून आणणार्या एका टोळीतील तिघांना उत्तरप्रदेश राज्या��ील आतंकवादविरोधी पथकाने [...]\nगुजरातमध्ये एका हिंदु युवतीची विवाहित धर्मांधाकडून फसवणूक \nगुजरातमध्ये राजकोट येथे रहाणार्या एका हिंदु तरुणीची एका विवाहित धर्मांधाकडून फसवणूक करण्यात आली. ही हिंदु तरुणी [...]\nकेवळ एकच मूल जन्माला घातल्यास हिंदूच हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील – विश्व हिंदु परिषद\nजर कुटुंबामध्ये एकच मूल असेल, तर हिंदू स्वतःहून हिंदूंची लोकसंख्या न्यून करतील. त्यामुळे लोकसंख्या नियंत्रणावर [...]\nपाकमध्ये हिंदू आणि ख्रिस्ती यांचे बलवूर्पक धर्मांतर केले जात असल्याने अमेरिकेने त्यांना साहाय्य करावे – अमेरिकेचे खासदार ब्रॅड शरमन\nअमेरिकेचे खासदार ब्रॅड शरमन यांनी म्हटले आहे की, पाकिस्तानच्या सिंध प्रांतामध्ये हिंदू आणि ख्रिस्ती यांचे बलपूर्वक [...]\nगेल्या अनेक शतकांपासून भारतात सुरू असलेल्या धर्मांतरणाची प्रमुख कारणे\nधर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणावर मिळणारे परकीय अर्थसाहाय्य\nहिंदूंच्या ख्रिस्तीकरणासाठी वापरण्यात येणारे डावपेच\nहिंदूंच्या इस्लामीकरणासाठी वापरण्यात येणारे डावपेच\nहिंदूंचे होणारे धर्मांतर आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी जागृत व्हा \nहिंदूंनो धर्मशिक्षण घेऊन धर्माचे महत्व समजून घ्या \nअहिंदूंना हिंदूंचे धर्मांतर करण्यापासून कायदेशीर मार्गाने रोखा\nशुद्धीकरणाविषयी धर्मशास्त्र काय सांगते हे समजून घ्या \nहिंदु संघटना आणि पक्ष\nगोवंश रक्षणासाठी कसे प्रयत्न करायचे \nहिंदु धार्मिक परंपरा रक्षण\nश्री सिद्धीविनायक मंदिर समितीचा भ्रष्टाचार\nपंढरपूर येथील श्री विठ्ठल-रखुमाई देवस्थान\n‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती’त काेट्यावधी रुपयांचा घाेटाळा\nहिंदु नेता – कार्यकर्ता\nतुम्ही काय करू शकता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2020/05/40-R66SpD.html", "date_download": "2021-07-25T03:47:36Z", "digest": "sha1:UMLFBVB332WPBHRAAMBN4RAZK3C4RNYH", "length": 2519, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "जिल्हा पुन्हा हदरला,एकाचवेळी 40 कोरोना बाधित", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nजिल्हा पुन्हा हदरला,एकाचवेळी 40 कोरोना बाधित\nमे २३, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nकराड, तालुक्यासह सातारा जिल्हात कोरोनाचा कहर..\nजिल्हा पुन्हा हदरला,एकाचवेळी 40 कोरोना बाधित\n40 जणाचे अहवाल आले पॉजिटिव्ह,यातील एका मृत व��यकिचा अहवाल देखील पॉझिटिव्ह.\nसविस्तर बातमी थोड्याच वेळात...\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pamperedpeopleny.com/17-reasons-why-you-should-drink-black-coffee", "date_download": "2021-07-25T03:15:21Z", "digest": "sha1:CIAFLXEUTFEOOOLT7TCHLW3HKYZMDSQ3", "length": 43549, "nlines": 212, "source_domain": "mr.pamperedpeopleny.com", "title": " आपण ब्लॅक कॉफी का प्यावी याची 17 कारणे - PAMPEREDPEOPLENY.COM - आरोग्य", "raw_content": "\nआपण ब्लॅक कॉफी का प्यावी याची 17 कारणे\nबातमी डब्ल्यूएचओ देशांना बाजारात पकडलेल्या थेट वन्य प्राण्यांच्या विक्रीस विराम देण्यासाठी उद्युक्त करतो\nवित्त एनबीएफसीसाठी सोन्याच्या किंमतीत जास्त चिंता नाही, बँकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे\nतंत्रज्ञान एजीआर देयता आणि नवीनतम स्पेक्ट्रम लिलाव दूरसंचार क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो\nखेळ योनेक्स-सनराइज इंडिया ओपन २०२१ चा बंद मेच्या दरवाजाच्या मागे होणार आहे\nचित्रपट गुढी पाडवा 2021: माधुरी दीक्षित तिच्या कुटुंबासमवेत शुभ महोत्सव साजरा करताना आठवते\nवाहन महिंद्रा थार बुकिंगने अवघ्या सहा महिन्यांत 50,000 मैलाचा दगड पार केला\nशिक्षण सीएसबीसी बिहार पोलिस कॉन्स्टेबलचा अंतिम निकाल 2021 जाहीर\nप्रवास एप्रिलमध्ये महाराष्ट्रात भेट देण्यासाठी १० सर्वोत्तम ठिकाणे\nमुख्यपृष्ठ आरोग्य पोषण Nutrition oi-Neha Ghosh By नेहा घोष | अद्यतनितः शुक्रवार, 18 जानेवारी, 2019, 17:41 [IST] ब्लॅक कॉफी: 10 आरोग्य लाभ | ब्लॅक कॉफी पिण्याचे 10 फायदे बोल्डस्की\nचहाशिवाय कॉफी हा सर्वात लोकप्रिय आणि सर्वात आवडता पेय आहे. त्यामध्ये अँटीऑक्सिडेंट्सची जास्त प्रमाणात एकाग्रता यामुळे एक उत्कृष्ट पेय बनते [१] . हा लेख साखरेशिवाय ब्लॅक कॉफीच्या फायद्यांविषयी चर्चा करेल.\nकॉफीमध्ये कॅफिन असते, एक नैसर्गिक उत्तेजक जो आपल्याला बर्यापैकी उर्जा देण्यास आणि थ��वा जाणवल्यास जागृत राहण्यास मदत करणारा ज्ञात आहे. [दोन] .\nब्लॅक कॉफी म्हणजे काय\nब्लॅक कॉफी ही साखर, मलई आणि दुधाशिवाय नियमित कॉफी असते. हे चिरलेली कॉफी बीन्सची वास्तविक चव आणि चव वाढवते. ब्लॅक कॉफी परंपरेने एका भांड्यात तयार केली जाते, परंतु आधुनिक कॉफी सहकार्यांना ब्लॅक कॉफी बनविण्याच्या ओव्हर-ओव्हर-पद्धतीचा वापर केला जातो.\nआपल्या कॉफीमध्ये साखर घालणे शरीरासाठी हानिकारक आहे कारण ते मधुमेह आणि लठ्ठपणासारख्या परिस्थितीशी संबंधित आहे []] , []] .\n100 ग्रॅम कॉफी बीन्समध्ये 520 किलो कॅलरी (कॅलरी) उर्जा असते. हे देखील समाविष्टीत आहे\n26.00 ग्रॅम एकूण लिपिड (चरबी)\n6.0 ग्रॅम एकूण आहारातील फायबर\n200 आययू व्हिटॅमिन ए\nनिरोगी केसांच्या वाढीसाठी घरगुती उपचार\nब्लॅक कॉफीचे आरोग्य फायदे\n1. हृदयाचे आरोग्य सुधारते\nसाखर न घालता कॉफी प्यायल्यामुळे हृदयविकार आणि जळजळ होण्याची शक्यता कमी होते आणि त्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो. []] . अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफीच्या सेवनाने स्ट्रोकचा धोका 20 टक्क्यांनी कमी होतो []] , []] , []] . तथापि, कॉफीमुळे रक्तदाबात किंचित वाढ होऊ शकते, यामुळे समस्या उद्भवत नाही.\nआपल्या दाढीची काळजी कशी घ्यावी\n2. वजन कमी करण्यास प्रोत्साहित करते\nशुगरलेस कॉफीचे सेवन केल्याने शरीराची चयापचय वाढवून चरबी बर्न करण्यास मदत होते. कॅफिन चरबी-बर्न प्रक्रियेस मदत करणारे असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ते चयापचय दर 3 ते 11 टक्क्यांनी वाढवलेले दर्शविले गेले आहे. []] . एका अभ्यासानुसार चरबी-बर्न प्रक्रियेमध्ये लठ्ठ लोकांमध्ये 10 टक्के आणि दुबळे लोकांमध्ये 29 टक्के कॅफिनची प्रभावीता दिसून आली. [१०] .\nनसलेली कॉफी पिण्याचा आणखी एक फायदा म्हणजे मेंदूला सक्रिय राहून मेमरी फंक्शन सुधारण्यास मदत करते. हे मेंदूच्या नसा सक्रिय करते आणि अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता कमी करते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफी पिल्याने अल्झायमर रोग 65 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो [अकरा] , [१२] .\nDiabetes. मधुमेहाचा धोका कमी होतो\nसाखरेसह कॉफी पिण्यामुळे आपल्या मधुमेहाचा धोका वाढतो, विशेषत: टाइप 2 मधुमेह. काही अभ्यासानुसार असे आढळले आहे की जे लोक साखरेशिवाय ब्लॅक कॉफी पितात त्यांना हा आजार होण्याचा धोका 23 ते 50 टक्क्यांनी कमी असतो [१]] , [१]] , [पंधरा] . मधुमेहा���्या रुग्णांनीदेखील साखर -युक्त कॉफी टाळावी कारण ते पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाहीत आणि साखर कॉफी प्यायल्याने साखर रक्तामध्ये साठते.\n5. पार्किन्सन रोगाचा धोका कमी करतो\nजेम्बर युनिव्हर्सिटीच्या रिसर्च इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर अचमद सुबाझिओ यांच्या म्हणण्यानुसार, दिवसातून दोन वेळा ब्लॅक कॉफी प्यायल्याने पार्किन्सनच्या आजाराचा धोका टाळता येतो कारण कॅफिन शरीरातील डोपामाइनची पातळी वाढवते. पार्किन्सन रोग हा मेंदूच्या मज्जातंतू पेशींमध्ये सिग्नल प्रसारित करण्यास जबाबदार असलेल्या न्यूरोट्रांसमीटर, मेंदूच्या मज्जातंतू पेशींवर परिणाम करतो.\nतर, अस्वीकृत कॉफी पिण्यामुळे पार्किन्सन रोगाचा धोका 32 ते 60 टक्क्यांनी कमी होतो [१]] , [१]] .\nदररोज 4 कपपेक्षा जास्त कॉफी प्यायलेल्या स्त्रियांमध्ये नैराश्याचे प्रमाण 20 टक्के कमी होते. कॅफिन हे एक कारण आहे, एक नैसर्गिक उत्तेजक जो मध्यवर्ती मज्जासंस्थेला उत्तेजित करतो आणि डोपामाइनची पातळी वाढवितो [१]] . डोपामाइनच्या पातळीत वाढ झाल्याने नैराश्य आणि चिंताची लक्षणे दूर होतात [१]] . आणि यामुळे लोक आत्महत्या करण्याची शक्यता कमी आहेत [वीस] .\nरात्री घरगुती उपचारांवर नाक बंद\n7. यकृत पासून विषाक्त पदार्थ काढून टाकते\nब्लॅक कॉफी मूत्रमार्फत शरीरातील विष आणि जीवाणू काढून यकृत स्वच्छ करण्यासाठी देखील ओळखली जाते. यकृतातील विषाणूंचे बिल्ड-अप केल्याने यकृताचे नुकसान होऊ शकते. यकृत सिरोसिस रोखण्यासाठी आणि 80 टक्क्यांपर्यंतचा धोका कमी करण्यासाठी देखील हे ओळखले जाते [एकवीस] , [२२] . याव्यतिरिक्त, कॅफिन लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे ज्यामुळे आपल्याला बर्याचदा लघवी करण्याची इच्छा निर्माण होते.\n8. अँटीऑक्सिडंट्स मध्ये समृद्ध\nइतर फळ आणि भाज्यांच्या तुलनेत कॉफीमध्ये अँटीऑक्सिडेंटचे प्रमाण जास्त आहे [२.]] . कॉफी बीन्समधून अँटीऑक्सिडेंट्सचा मुख्य स्रोत आढळतो आणि शास्त्रज्ञ म्हणतात की असंरक्षित कॉफी बीन्समध्ये अंदाजे 1000 अँटीऑक्सिडेंट आहेत आणि भाजलेल्या प्रक्रियेदरम्यान, आणखी शेकडो विकसित होतात [२]] .\n9. आपल्याला हुशार करते\nकॅफिन एक नैसर्गिक उत्तेजक आहे जो आपल्या मेंदूत कार्य करते adडिनोसीन, प्रतिबंधक न्यूरोट्रांसमीटरचे प्रभाव रोखून [२]] . यामुळे मेंदूत न्यूरोनल फायरिंग वाढते आणि मज्जातंतू सुधारणारी, तणाव कमी करणारी, दक्षता आणि प्रतिक्रियेची वेळ वाढवून सामान्य मेंदूची कार्यक्षमता वाढविणारी न्यूरॉपीनेफ्रिन आणि डोपामाइन सारखी इतर न्यूरोट्रांसमीटर सोडते. [२]] .\n१०. कर्करोगाचा धोका कमी होतो\nब्लॅक कॉफी यकृत आणि कोलन कर्करोगाच्या जोखमीपासून बचावते. ब्लॅक कॉफी प्यायल्याने यकृताच्या कर्करोगाचा धोका 40 टक्क्यांनी कमी होऊ शकतो [२]] . दुसर्या अभ्यासामध्ये असेही आढळले आहे की जे लोक दररोज 4-5 कप कॉफी प्यातात त्यांना कोलन कर्करोगाचा धोका 15 टक्क्यांनी कमी होता. [२]] . कॉफीचा वापर त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी देखील ओळखला जातो.\n11. कसरत कामगिरी सुधारते\nसकाळी ब्लॅक कॉफी प्यायल्यामुळे रक्तातील एपिनेफ्रिन (renड्रेनालाईन) पातळीत वाढ होते आणि यामुळे आपल्या शारीरिक कामगिरीमध्ये 11 ते 12 टक्क्यांनी वाढ होते. [२]] , []०] . हे कॅफिन सामग्रीमुळे आहे जे ब्रेकडाउन आणि चयापचयात इंधन म्हणून वापरण्यासाठी चरबीमध्ये मदत करते. कॅफिन स्नायू-पोस्ट-वर्कआउट देखील कमी करते.\n12. संधिरोग प्रतिबंधित करते\nजेव्हा रक्तात यूरिक acidसिड तयार होतो तेव्हा संधिरोग होतो. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दिवसाला एक ते तीन कप कॉफी पिल्याने संधिरोगाचा धोका 8 टक्क्यांपर्यंत कमी होतो, चार ते पाच कप पिल्याने संधिरोगाचा धोका 40 टक्क्यांनी कमी होतो आणि सहा कप दिवसातून 60 टक्के कमी होतो. []१] .\n13. डीएनए मजबूत बनवते\nयुरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, कॉफी पिणार्या व्यक्तींमध्ये डीएनए जास्त मजबूत असतो कारण पांढ it्या रक्त पेशींमध्ये उत्स्फूर्त डीएनए स्ट्रँड ब्रेकची पातळी कमी होते. []२] .\n14. दात रक्षण करते\nब्राझीलमधील संशोधकांना असे आढळले की ब्लॅक कॉफीमुळे दात असलेल्या जीवाणू नष्ट होतात आणि कॉफीमध्ये साखर घालल्यास त्याचा फायदा कमी होतो. हे दंत क्षयांना प्रतिबंधित करते आणि पीरियडॉन्टल रोग टाळण्यासाठी ओळखला जातो [] 33] .\n15. डोळयातील पडदा नुकसान प्रतिबंधित करते\nब्लॅक कॉफी प्यायल्याचा आणखी एक फायदा म्हणजे डोळ्यांमुळे होणारे नुकसान रोखण्यास मदत करणे जे ऑक्सिडेटिव्ह ताणामुळे उद्भवते. कॉफी बीनमध्ये आढळणारे क्लोरोजेनिक acidसिड (सीएलए) ची उपस्थिती, रेटिना नुकसान टाळते. [4. 4] .\nएका अभ्यासानुसार, कॉफीचे सेवन करणार्या महिलांना हृदयरोग, कर्करोग इत्यादींमुळे मृ��्यूचे प्रमाण कमी होते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कॉफी पेयांमध्ये मधुमेह, कर्करोग आणि हृदयरोग अशा आजारांमुळे अकाली मृत्यूचा धोका कमी असतो. [] 35] .\n17. एकाधिक स्केलेरोसिस प्रतिबंधित करते\nमल्टीपल स्क्लेरोसिस हा एक रोग आहे जो रोगप्रतिकारक शक्तीस मध्यवर्ती मज्जासंस्थेवर हल्ला करू देतो. संशोधन असे दर्शवितो की दिवसातून चार कप कॉफी पिणे एखाद्यास बहु स्क्लेरोसिस होण्यापासून वाचवू शकते [] 36] .\nमुलाला अभ्यासावर लक्ष केंद्रित कसे करावे\nकॉफीमध्ये चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य असते म्हणून, ओव्हरकोन्सन्समुळे चिंताग्रस्तपणा, अस्वस्थता, निद्रानाश, मळमळ, पोट अस्वस्थ होणे, हृदय आणि श्वासोच्छवासाचे प्रमाण वाढू शकते.\nब्लॅक कॉफी कशी बनवायची\nकॉफी ग्राइंडरमध्ये, ताजी कॉफी बीन्स पीसून घ्या.\nएक किटली मध्ये एक कप पाणी उकळवा.\nकपवर गाळणे आणि त्यात ग्राउंड कॉफी घाला.\nउकडलेले पाणी हळू हळू ग्राउंड कॉफीवर घाला.\nगाळणे काढा आणि आपल्या ब्लॅक कॉफीचा आनंद घ्या\nब्लॅक कॉफी पिण्यास योग्य वेळ कोणता आहे\nदिवसातून दोनदा ब्लॅक कॉफी पिण्याची शिफारस केली जाते - एकदा सकाळी 10 ते दुपार दरम्यान आणि पुन्हा दुपारी 2 ते 5 दरम्यान.\n[१]स्विस, ए., सखी, ए. के., अँडरसन, एल. एफ., स्विस, टी., स्ट्रॉम, ई. सी., जेकब्स, डी. आर.,… ब्लूमहॉफ, आर. (2004) कॉफी, वाइन आणि भाजीपाल्यामधील अँटीऑक्सिडेंटचे सेवन मानवातील प्लाझ्मा कॅरोटीनोइड्सशी संबंधित आहे. जर्नल ऑफ न्यूट्रिशन, 134 (3), 562–567.\n[दोन]फेरी, एस. (२०१ 2016). चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य च्या psychostimulant प्रभाव यंत्रणा: पदार्थ वापर विकार साठी परिणाम. सायकोफार्माकोलॉजी, 233 (10), 1963–1979.\n[]]टप्पी, एल., आणि एलओ, के.- ए. (2015). फ्रुक्टोज आणि फ्रक्टोज असलेले कॅलरिक स्वीटनर्सचे आरोग्य परिणामः प्रारंभिक शिट्टी फुंकल्यानंतर आम्ही 10 वर्षानंतर कुठे उभे आहोत सद्य मधुमेह अहवाल, 15 (8)\n[]]टुगर-डेकर, आर., आणि व्हॅन लव्हरेन, सी. (2003) शुगर्स आणि दंत क्षय अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन, 78 (4), 881 एस – 892 एस.\n[]]जॉन्सन, आर. के., Elपेल, एल. जे., ब्रॅन्ड्स, एम., हॉवर्ड, बी. व्ही., लेफेव्ह्रे, एम.,… लस्टीग, आर. एच. (2009). आहारातील शुगर्सचे सेवन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्य: अमेरिकन हार्ट असोसिएशनचे एक वैज्ञानिक विधान. अभिसरण, 120 (11), 1011-1010.\n[]]कोकुबो, वाय., इसो, एच., सैतो, आय., यामागीशी, के., यत्सुया, एच., इशिहारा, जे.,… सुगागान, एस (2013). जपानी लोकसंख्येतील स्ट्रोक घटण्याच्या कमी जोखमीवर ग्रीन टी आणि कॉफीच्या वापराचा परिणामः जपान पब्लिक हेल्थ सेंटर-आधारित स्टडी कोहोर्ट. स्ट्रोक, 44 (5), 1369–1374.\n[]]लार्सन, एस. सी., आणि ओरसिनी, एन. (2011) कॉफीचा वापर आणि स्ट्रोकचा धोका: संभाव्य अभ्यासाचे एक डोस-प्रतिसाद मेटा-विश्लेषण. अमेरिकन जर्नल ऑफ एपिडेमिओलॉजी, 174 (9), 99311001.\n[]]Rupस्ट्रॉप, ए., टुब्रो, एस. तोफ, एस., हीन, पी., ब्रेम, एल., आणि मॅडसेन, जे. (1990). चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य: निरोगी स्वयंसेवकांमध्ये त्याच्या थर्मोजेनिक, चयापचय आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रभावांचा दुहेरी-अंधत्व, प्लेसबो-नियंत्रित अभ्यास. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन, 51 (5), 759-767.\n[]]डल्लू, ए. जी., गेसलर, सी. ए., हॉर्टन, टी., कोलिन्स, ए., आणि मिलर, डी. एस. (1989). सामान्य चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य सेवन: पातळ आणि postobese मानवी स्वयंसेवक मध्ये थर्मोजेनेसिस आणि दैनंदिन ऊर्जा खर्चावर प्रभाव. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन, 49 (1), 44-50.\n[१०]अॅचेसन, के. जे., ग्रीमाऊड, जी., मीरिम, आय., मोंटीगोन, एफ., क्रेब्स, वाय., फे, एल. बी.,… टॅपी, एल. (2004). मानवांमध्ये चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य चयापचय प्रभाव: लिपिड ऑक्सिडेशन किंवा व्यर्थ सायकलिंग अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन, (((१), –०-––.\n[अकरा]मैया, एल., आणि डी मेंडोंका, ए. (2002) कॅफिनचे सेवन अल्झायमर रोगापासून संरक्षण करते न्यूरोलॉजीच्या युरोपियन जर्नल, 9 (4), 377-382.\n[१२]सॅन्टोस, सी., कोस्टा, जे., सॅंटोस, जे., वाझ-कार्नेरो, ए., आणि ल्युनेट, एन. (2010) कॅफिनचे सेवन आणि स्मृतिभ्रंश: पद्धतशीर पुनरावलोकन आणि मेटा-विश्लेषण. अल्झायमर रोगाचा जर्नल, 20 (एस 1), एस 187 – एस204.\n[१]]व्हॅन डिएरेन, एस., यिटरवाल, सी. एस. पी. एम., व्हॅन डर स्कॉव, वाय. टी., व्हॅन डर ए, डी. एल., बोअर, जे. एम. ए., स्पिजकर्मॅन, ए. कॉफी आणि चहाचे सेवन आणि प्रकार 2 मधुमेहाचा धोका. डायबेटोलॉजीया, 52 (12), 2561-22569.\n[१]]ओडेगार्ड, ए. ओ., परेरा, एम. ए., कोह, डब्ल्यू. पी., अरकावा, के., ली, एच.पी., आणि यू. एम. सी. (२००)). कॉफी, चहा, आणि प्रसंग प्रकार 2 मधुमेह: सिंगापूर चायनीज आरोग्य अभ्यास. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन, 88 (4), 979-985.\n[पंधरा]झांग, वाय., ली, ई. टी., कोवान, एल. डी., फॅबझिट्ज, आर. आर., आणि हॉवर्ड, बी. व्ही. (2011). कॉफीचा वापर आणि सामान्य ग्लूकोज सहिष्णु असलेल्या पुरुष आणि स्त्रियांमध्ये टाइप 2 मधुमेह होण्याची घटनाः स्ट्रॉंग हार्ट स्टडी. पोषण, चयापचय आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, 21 (6), 418-423.\n[१]]हू, जी., बिडेल, एस., जूसिलाटी, पी., अँटीकेनन, आर., आणि टूमिलेह्टो, जे. (2007) कॉफी आणि चहा पिणे आणि पार्किन्सन रोगाचा धोका. हालचाली विकार, 22 (15), 2242-22248.\n[१]]रॉस, जी. डब्ल्यू., Bबॉट, आर. डी., पेट्रोव्हिच, एच., मोरेन्स, डी. एम., ग्रॅन्डिनेट्टी, ए., टंग, के. एच., ... आणि पॉपर, जे. एस. (2000). कॉफी आणि कॅफीनचे सेवन असोसिएशन पार्किन्सन रोगाचा धोका आहे. जामा, 283 (20), 2674-2679.\n[१]]लुकास, एम. (2011) कॉफी, कॅफिन आणि स्त्रियांमध्ये औदासिन्याचे जोखीम. अंतर्गत औषधांचे अभिलेखागार, 171 (17), 1571.\n[१]]Asociación RUVID. (2013, 10 जानेवारी). डोपामाईन अभिनय करण्याची प्रेरणा नियंत्रित करते, अभ्यास शो. सायन्सडेली. 16 जानेवारी, 2019 रोजी www.sज्ञानdaily.com/reLives/2013/01/130110094415.htm वरून प्राप्त केले\n[वीस]कावाची, आय., विलेट, डब्ल्यू. सी., कोल्डिट्झ, जी. ए. स्टँपफर, एम. जे., आणि स्पीझर, एफ. ई. (1996). कॉफी पिणे आणि स्त्रियांमध्ये आत्महत्या याबद्दलचा संभाव्य अभ्यास. अंतर्गत औषधांचे संग्रहण, 156 (5), 521-525.\n[एकवीस]क्लास्की, ए. एल., मॉर्टन, सी., उदल्ट्सोवा, एन., आणि फ्रेडमॅन, जी. डी. (2006). कॉफी, सिरोसिस आणि ट्रान्समिनेज एंझाइम्स. अंतर्गत औषधांचे अभिलेखागार, 166 (11), 1190.\n[२२]कोरोराव, जी., झांबॉन, ए., बग्नार्डी, व्ही., डी’अमिसिस, ए., आणि क्लात्स्की, ए (2001). कॉफी, कॅफिन आणि यकृत सिरोसिसचा धोका. Epनल्स ऑफ एपिडेमिओलॉजी, 11 (7), 458–465.\n[२.]]स्विस, ए., सखी, ए. के., अँडरसन, एल. एफ., स्विस, टी., स्ट्रॉम, ई. सी., जेकब्स, डी. आर.,… ब्लूमहॉफ, आर. (2004) कॉफी, वाइन आणि भाजीपाल्यामधील अँटीऑक्सिडेंटचे सेवन मानवातील प्लाझ्मा कॅरोटीनोइड्सशी संबंधित आहे. जर्नल ऑफ न्यूट्रिशन, 134 (3), 562–567.\n[२]]यशिन, ए., यशिन, वाय., वांग, जे. वाय., आणि नेम्झर, बी. (2013). कॉफीची अँटीऑक्सिडंट आणि एंटीरॅडिकल क्रिया. अँटीऑक्सिडंट्स (बासेल, स्वित्झर्लंड), 2 (4), 230-45.\n[२]]फ्रेडहोल्म, बी. बी. (1995). Enडेनोसिन, enडेनोसाइन रिसेप्टर्स आणि कॅफिनची क्रिया. फार्माकोलॉजी अँड टॉक्सोलॉजी, 76 (2), 93-101.\n[२]]ओवेन, जी. एन., पार्नेल, एच., डी ब्रूइन, ई. ए., आणि रीक्रॉफ्ट, जे. ए. (२००)) संज्ञानात्मक कार्यक्षमता आणि मूडवर एल-थॅनाइन आणि कॅफिनचे एकत्रित परिणाम. पौष्टिक न्यूरोसाइन्स, 11 (4), 193–198.\n[२]]लार्सन, एस. सी., आणि वोल्क, ए. (2007) कॉफीचा वापर आण��� यकृत कर्करोगाचा धोका: मेटा-विश्लेषण. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, 132 (5), 1740–1745.\n[२]]सिन्हा, आर., क्रॉस, ए. जे., डॅनियल, सी. आर., ग्रॅबार्ड, बी. आय., वू, जे. डब्ल्यू., होलेनबेक, ए. आर.,… फ्रीडमॅन, एन. डी. (२०१२). मोठ्या संभाव्य अभ्यासामध्ये कॅफीनयुक्त आणि डीफॅफिनेटेड कॉफी आणि चहाचे सेवन आणि कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशन, (((२), – 37–-–1१.\n[२]]अँडरसन, डी. ई., आणि हिकी, एम. एस. (1994). 5 आणि 28 अंश सी व्यायामासाठी व्यायामासाठी चयापचयाशी आणि कॅटेकोलामाईन प्रतिक्रियांवर चहाच्या पानांत किंवा कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य परिणाम, क्रीडा आणि व्यायामामधील औषध आणि विज्ञान, 26 (4), 453-458.\n[]०]डोहर्टी, एम., आणि स्मिथ, पी. एम. (2005) व्यायामादरम्यान आणि नंतर केल्या जाणार्या श्रमांच्या रेटिंगवर कॅफिन अंतर्ग्रहणाचे परिणामः मेटा-विश्लेषण. स्कँडिनेव्हियन जर्नल ऑफ मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स, 15 (2), 69-78.\n[]१]चोई, एच. के., विलेट, डब्ल्यू. आणि कुरहान, जी. (2007) पुरुषांमध्ये कॉफीचा वापर आणि घटनेच्या संधिरोगाचा धोका: संभाव्य अभ्यास. संधिवात आणि संधिवात, 56 (6), 2049–2055.\n[]२]बकुराडझे, टी., लँग, आर., हॉफमॅन, टी., आयझनब्रँड, जी., स्किप्प, डी., गलन, जे., आणि रिचलिंग, ई. (२०१)). गडद रोस्ट कॉफीचे सेवन केल्याने उत्स्फूर्त डीएनए स्ट्रँड ब्रेकची पातळी कमी होते: यादृच्छिक नियंत्रित चाचणी. युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशन, 54 (1), 149-1515.\n[] 33]अनिला नंबूदरीपाद, पी., आणि कोरी, एस. (२००.) कॉफी कॅरीज रोखू शकते . पुराणमतवादी दंतचिकित्सा जर्नल: जेसीडी, 12 (1), 17-21.\n[4. 4]जंग, एच., आह, एच. आर., जो, एच., किम, के. ए., ली, ई. एच., ली, के. डब्ल्यू.… ली, सी वाय. (2013). क्लोरोजेनिक idसिड आणि कॉफी हायपोक्सिया-प्रेरित रेटिनल डीजेनेरेशन प्रतिबंधित करते. जर्नल ऑफ अॅग्रीकल्चरल अॅण्ड फूड केमिस्ट्री, 62 (1), 182-119.\n[] 35]लोपेझ-गार्सिया, ई. (2008) मृत्यूशी संबंध असलेल्या कॉफीच्या वापराचे नाते. अंतर्गत औषधाची Annनल्स, 148 (12), 904.\n[] 36]हेडस्ट्रॉम, ए. के., मॉरी, ई. एम., जियानफ्रान्सेस्को, एम. ए., शाओ, एक्स., शेफर, सी. ए. शेन, एल., ... आणि अल्फ्रेडसन, एल. (२०१ 2016). कॉफीचा उच्च वापर दोन स्वतंत्र अभ्यासानुसार कमी झालेल्या स्केलेरोसिसच्या जोखमीच्या परिणामाशी संबंधित आहे. जे न्यूरोल न्यूरोसर्ग मानसोपचार, 87 (5), 454-460.\nघरगुती उपचारांसह आज आपली मांडी चरबी बर्न करा\nलग्नानंतर एखाद्या महिलेसाठी नाक का छेदन केले जाते आणि त�� गर्भधारणेशी कसे संबंधित आहे\nजून-2018 च्या महिन्यात शुभ दिवस\nआपल्या बाळाच्या डोक्याला घाम येणे 4 कारणे\nबाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी: स्वराज्याशी स्वातंत्र्य जोडणारे क्रांतिकारक\nओले डँड्रफ म्हणजे काय आणि त्यापासून मुक्त कसे करावे\nसूर्य नमस्कारः 5 किलो वजन किती वेगात होईल याची किती फेरी करावीत\nकेळ्याचा रस आपल्या केसांना कसा मदत करतो\nमालपुआ रेसिपी: भारतीय तळलेले पीठ कसे बनवायचे\nभारतीय वधूंसाठी विवाह सल्ला\nकोरड्या आणि खराब झालेल्या त्वचेसाठी 10 केळी फेस पॅक\nअर्जुनाची शान आणि एक तपस्वी याची कहाणी\nआपण जीवनशैली, सौंदर्य, फॅशन आणि आरोग्य सल्ला बातम्या अद्ययावत ठेवा की ही जीवनशैली साइट.\nस्वस्थ महिलांसाठी पार्टी परिधान करा\nवजन कमी करण्यासाठी दालचिनी आणि मध हे खरोखर कार्य करते\nगोरा आणि चमकणार्या त्वचेसाठी सर्वोत्कृष्ट फेस पॅक\nकेसांसाठी नारळाचे दूध आणि लिंबू\nकोरड्या केसांसाठी अंड्याचा कोणता भाग चांगला आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/stotra-and-aarati", "date_download": "2021-07-25T03:40:42Z", "digest": "sha1:UURFSZQCQJSTO34PQ7PS6M4FFFIQHLQK", "length": 15916, "nlines": 248, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "स्तोत्रे आणि अारती Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > स्तोत्रे आणि अारती\nरोज रात्री झोपण्यापूर्वी खालील श्लोक म्हणावा…. Read more »\nगंगादेवीशी संबंधित विविध श्लोक\nपुण्यसलिला गंगा नदीची महती अद्वितीय आहे भौगोलिकदृष्ट्या गंगा ही भारतवर्षाची हृदयरेखा आहे भौगोलिकदृष्ट्या गंगा ही भारतवर्षाची हृदयरेखा आहे अशा या गंगादेवीविषयी विविध पुराणांमध्ये वर्णन केले आहे. त्यातील काही श्लोक या लेखातून जाणून घेऊया. Read more »\nश्री सप्तश्लोकी दुर्गा स्तोत्र\n‘श्री सप्तश्लोकी दुर्गा’ या स्तोत्राविषयी जाणून घेऊया. स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन, म्हणजेच तिची स्तुती होय. स्तोत्रपठण केल्याने पठण करणार्या व्यक्तीभोवती ‘सूक्ष्म स���तरावरील संरक्षक-कवच’ निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण होते. Read more »\nजो जो जो जो रे, श्रीहरि\nउन्मनी निद्रा करी जो जो जो जो रे धृ\n‘कराग्रे वसते लक्ष्मी: …’ हा श्लोक म्हणून झाल्यावर भूमीला प्रार्थना करून पुढील श्लोक म्हणावा आणि भूमीवर पाऊल टाकावे. Read more »\nज्योत से ज्योत जगाओ सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ मेरा अंतर्-तिमिर मिटाओ सद्गुरु ज्योत से ज्योत जगाओ धृ० \nया स्तंभामध्ये विविध देवता आणि ऋषी यांच्याशी संबंधित नमनपर श्लोक दिले आहेत. श्लोकांचा अर्थ माहित असल्यास ते अजून भावपूर्ण म्हणता येतील यासाठी त्यांचे अर्थही देण्यात आले आहेत. Read more »\nजय देवी जय देवी जय महिषासुरमथनी सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥\nदुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणाते वारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥ वारी वारीं जन्ममरणाते वारी हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥ Read more »\nCategories देवीच्या आरत्यांचा संग्रह\nश्री मनाचे श्लोक – १ ते २०\nगणाधीश जो ईश सर्वां गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा॥ नमूं शारदा मूळ चत्वार वाचा गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ मना सज्जना भक्तिपंथेचि जावें गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ मना सज्जना भक्तिपंथेचि जावें तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥ जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥ प्रभाते मनी राम चिंतीत जावा जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥२॥ प्रभाते मनी राम चिंतीत जावा पुढे वैखरी राम आधी वदावा॥ सदाचार हा थोर सांडूं … Read more\nश्री मनाचे श्लोक – २१ ते ४०\nमना वासना चूकवीं येरझारा मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं मना कामना सांडी रे द्रव्यदारा॥ मना यातना थोर हे गर्भवासीं मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥ मना सज्जना हीत माझें करावें मना सज्जना भेटवीं राघवासीं॥२१॥ मना सज्जना हीत माझें करावें रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा रघुनायका दृढ चित्ती धरावें॥ महाराज तो स्वामि वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥ न बोलें मना राघवेवीण कांहीं जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा॥२२॥ न बोलें मना राघवेवीण कांहीं जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो जनी वाउगें बोलता सुख नाहीं॥ घडिने घडी काळ आयुष्य नेतो देहांतीं तुला कोण सोडूं पहातो देहांतीं तुला कोण सोडूं पहातो\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/11/Maratha-aarkshan-mumbai-morcha.html", "date_download": "2021-07-25T02:28:57Z", "digest": "sha1:Q3SP5J7QGHBOUEOP3OVYRRNIIBBBZU6E", "length": 3682, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "मराठा आरक्षण : 'मातोश्री'वर मशाल मोर्चा", "raw_content": "\nमराठा आरक्षण : 'मातोश्री'वर मशाल मोर्चा\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई - मराठा आरक्षणावरी स्थगिती हटवण्यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहेमराठा क्रांती मोर्चा तर्फे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी मशाल मोर्चा काढण्यात आला. वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयापासून हा मोर्चा काढण्यात आला. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे या मोर्चात सहभागी झाले यावेळी मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलीमातोश्रीवर सुरक्षेच्या कारणास्तव मशाल मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होतीही परवानगी झुगारुन हा मोर्चा काढण्यात आला.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1", "date_download": "2021-07-25T03:57:24Z", "digest": "sha1:U3N7KP4UXLJBVMAKNO3AUNXVSHJB4EV7", "length": 3414, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:प्लंकेट शील्ड - विकिपीडिया", "raw_content": "\n\"प्लंकेट शील्ड\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ मार्च २०१६ रोजी १२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-25T03:20:28Z", "digest": "sha1:EIKFEBP6OQGJID2LYGUX6OKFOO6LQZY7", "length": 16751, "nlines": 187, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "दुसरबीड : ‘राष्ट्रवादी’च्या शिबिरात 137 जणांनी केले रक्तदान – Buldana Live", "raw_content": "\nHome/थोडक्यात जिल्हा/दुसरबीड : ‘राष्ट्रवादी’च्या शिबिरात 137 जणांनी केले रक्तदान\nदुसरबीड : ‘राष्ट्रवादी’च्या शिबिरात 137 जणांनी केले रक्तदान\nसिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा रक्ताचा तुटवडा जाणवत असून राज्यात सध्या आठवडाभर पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असल्याने सर्व रक्तपेढी, स्वयंसेवी संस्था आणि राजकीय नेते सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन आपल्या विभागात रक्तदान शिबिराचे आयोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले होते. त्यानुसार 18 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दुसरबीड येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. दुसरबीड व परिसरातील 137 जणंनी रक्तदान केले.\nशिबिरात सकाळी नऊला दत्ताजी भाले रक्तसंकलन पेढी औरंगाबाद यांच्या सहकार्याने रक्तदानास सुरुवात झाली. सकाळपासूनच दुसरबीड, जऊळका, पिंपळगाव कुडा, लिंगा, देवानगर, बिबी, तळेगाव, राहेरी, शिवनी, जांभोरा, रूमणा यासह इतर गावांतील रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. शिबिरास दुसरबीड परिसरातील सर्व राजकीय, सामाजिक, व्यावसायिक व पत्रकार मंडळींनी भेटी देऊन रक्तदान केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार��यकर्त्यांनी परिश्रम घेतले.\nदत्ता पाटील यांचा वाढदिवस : जळगाव जामोदमध्ये 32 शिवसैनिकांनी केले रक्तदान, वृक्षारोपण\nडॉ. विशाल इंगोले यांचा दुसरबीडमध्ये सत्कार\nझळा पाणी टंचाईच्या… ‘या’ 18 गावांत केल्या उपाययोजना\nविलासराव देशमुख यांचे नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणारे : जुनेद अली\nकोविड रुग्णालयांना पुरवा पोलीस संरक्षण; जिल्ह्यातील या संघटनेने केली मागणी\nमलकापूरवासियांच्या सेवेत अत्याधुनिक सुविधांयुक्त कार्डियक ॲम्बुलन्स; भाईजी म्हणाले, …तर बुलडाणा अर्बन कायम त्यांच्या पाठिशी\nचांडोळचे ग्रामविकास अधिकारी बोबडेंना वैतागले ग्रामस्थ; ‘बीडीओं’कडे केली तक्रार, मनमानीला अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याचा आरोप\nकिन्होळ्याच्या कोविड सेंटरमध्ये गुंजले अध्यात्माचे सूर\nबिरसिंगपुरात 31 दात्यांनी केले रक्तदान; ‘शिवप्रतिष्ठान’चा पुढाकार\nरायपूरमध्ये एटीएम बनले शोभेची वस्तू\nदत्ता पाटील यांचा वाढदिवस : जळगाव जामोदमध्ये 32 शिवसैनिकांनी केले रक्तदान, वृक्षारोपण\nडॉ. विशाल इंगोले यांचा दुसरबीडमध्ये सत्कार\nझळा पाणी टंचाईच्या… ‘या’ 18 गावांत केल्या उपाययोजना\nविलासराव देशमुख यांचे नेतृत्व महाराष्ट्राला दिशा देणारे : जुनेद अली\nकोविड रुग्णालयांना पुरवा पोलीस संरक्षण; जिल्ह्यातील या संघटनेने केली मागणी\nमलकापूरवासियांच्या सेवेत अत्याधुनिक सुविधांयुक्त कार्डियक ॲम्बुलन्स; भाईजी म्हणाले, …तर बुलडाणा अर्बन कायम त्यांच्या पाठिशी\nचांडोळचे ग्रामविकास अधिकारी बोबडेंना वैतागले ग्रामस्थ; ‘बीडीओं’कडे केली तक्रार, मनमानीला अधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याचा आरोप\nकिन्होळ्याच्या कोविड सेंटरमध्ये गुंजले अध्यात्माचे सूर\nबिरसिंगपुरात 31 दात्यांनी केले रक्तदान; ‘शिवप्रतिष्ठान’चा पुढाकार\nरायपूरमध्ये एटीएम बनले शोभेची वस्तू\nघाटनांद्रा सरपंचपदी गायत्री राठोड, उपसरपंचपदी मनोज पंडित\nगेलडा व राका परिवारातर्फे लोणारमध्ये रक्तदान शिबिर\nधाडस ग्रुपच्या सायकल यात्रेचे दुसरबीडमध्ये स्वागत\nसाखरखेर्डा ः दासनवमी उत्सव साध्या पद्धतीने\nडाक विभागातर्फे आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धा; सहभागी व्हा\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाख��; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2019/12/IKIL08.html", "date_download": "2021-07-25T03:21:42Z", "digest": "sha1:DZCABVKFPUYYZHSWKNRWLHYESO54KC5M", "length": 6601, "nlines": 32, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "राज्यातील पहिली स्वयंनियामक शिखर संस्थेला मान्यता - धनंजय कदम", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nराज्यातील पहिली स्वयंनियामक शिखर संस्थेला मान्यता - धनंजय कदम\nकराड (राजसत्य) - क्रेडाई महाराष्ट्र ही बांधकाम व्यावसायिकांची राज्यस्तरीय संघटना असून, 55 शहरांमध्ये विस्तार असून 2650 बांधकाम व्यावसायिक सभासद आहेत. क्रेडाई महाराष्ट्र ही संस्था राज्यभर कायदेशीर बांधकामे करणेवर भर देत असून शासनासोबत लोकाभिमुख धोरणे तयार करण्यात नेहमीच पुढाकार घेत असते. नुकतेच महारेराने क्रेडाई महाराष्ट्रला राज्यातील पहिली स्वयंनियामक शिखर संस्था म्हणून मान्यता दिल्याची माहिती क्रेडाई कराडचे अध्यक्ष धनंजय कदम यांनी दिली.\nराज्यातील सर्व प्रचलित व नविन बांधकाम प्रकल्पांना महारेराकडे नोंद करतेवेळी स्वयंनियामक संस्थांची निवड करणे अनिवार्य केले आहे. यामुळे बांधकाम व्यवसायीकांच्यामध्ये अधिक व्यवसायीकता, पारदर्शकता, शिस्त व एकसूत्रीपणा येवून पर्यायाने फसवणुकीला आळा बसणेस मदत होईल असे महारेराचे मत आहे. स्वयंनियामक संस्था म्हणून, क्रेडाई महाराष्ट् संघटनेने सभासदांना महारेरा कायदा, नियम व नियमावली, परिपत्रक, आदेश इत्यादींचे पालन करणेसाठी प्रोत्साहित करणेचे आहे. यापुढे प्रचलित व नविन सुरु होणा-या प्रकल्पांच्या नोंदणीसाठी सभासदांना चार पर्याय उपलब्ध असून त्यामध्ये क्रेडाई हा एक पर्याय आहे. असेही धनंजय कदम यांनी सांगितले.\nमहारेराच्या निकषानुसार सभासदांच्या किमान 500 प्रकल्पांची महारेराकडे नोंदणी व कायदेशीर अशी बांधकाम व्यवसायीकांची संघटना असणे या दोन्ही बाबीची पुर्तता करुन हि मान्यत�� घेतली आहे. 55 शहरामध्ये एक नवीन सभासदत्व योजना सुरु केली असून कोणत्याही संस्थेचे सभासदत्व नसलेल्या बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या प्रकल्पनोंदणीसाठी खास ''रेरा प्रोजेक्ट मेम्बरशिप'' चे शुल्क घेवुन केली जाणार आहे, त्याचा लाभ प्रकल्प धारकांनी घ्यावा असे आवाहन केले असून धनंजय अधिकराव कदम (9422405988),मकरंद जाखलेकर (9403771730) यांच्याशी संपर्क साधावा.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/SQDWgo.html", "date_download": "2021-07-25T02:20:45Z", "digest": "sha1:S3S72B5ZHQTO6SYIJXGY3H36Q54YYOFK", "length": 7248, "nlines": 34, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "कुक्कुटपालन व्यवसायाच्या समस्यासंदर्भात शिष्टमंडळाने घेतली मंत्री सुनिल केदार यांची भेट", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nकुक्कुटपालन व्यवसायाच्या समस्यासंदर्भात शिष्टमंडळाने घेतली मंत्री सुनिल केदार यांची भेट\nकुक्कुटपालन व्यवसायाच्या समस्यासंदर्भात शिष्टमंडळाने घेतली मंत्री सुनिल केदार यांची भेट\nमुंबई - राज्यातील कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता शासनाच्या विविध विभागांकडून सहकार्य करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.\nमंत्रालयात कुक्कुटपालनासंदर्भातील समस्या सोडविण्यासाठी पोल्ट्री फार्मर्स व ब्रिडर असोसिएशन यांच्या शिष्टमंडळाने पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार यांची भेट घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग, खनिकर्म मंत्री सुभाष देसाई, खासदार सुनिल तटकरे, आमदार रोहीत पवार, पोल्ट्री फार्���र्स व ब्रिडर असोसिएशनचे पदाधिकारी सी.वसंतकुमार, श्रीकृष्ण गांगुर्डे, उद्धव अहिरे, डॉ.प्रसन्न पेडगांवकर यांच्यासह पशुसंवर्धन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nश्री. केदार म्हणाले, कुक्कुटपालन व्यवसाय सध्या अडचणीच्या स्थितीतून जात आहे. मागील एक महिन्यापासून समाज माध्यमातून कुक्कुटपालन व्यवसायाविषयीच्या अपप्रचारामुळे ग्राहक वर्गाने चिकनकडे पाठ फिरवल्यामुळे कुक्कुटपालकांचे नुकसान झाले आहे. याकरिता ऊर्जा विभागाला विजबील भरण्याकरिता तीन महिन्याची सवलत देणे, माणसांना खाण्याकरिता अयोग्य असलेले धान्य कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी उपलब्ध करुन देणे, कुक्कुटपालनाचा व्यवसाय करणाऱ्यांना महसूल विभाग आणि ग्रामविकास विभागाकडून आकारण्यात येणाऱ्या करांविषयी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे श्री.केदार यांनी सांगितले.\nया व्यवसायावर अवलंबून असलेला शेतकरी वर्ग कर्जबाजारी झाला असल्याने त्यांना राज्य शासनाकडून मदत करण्याविषयी सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच केंद्र शासनाकडून मदत मिळविण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने पशुसंवर्धन विभाग हा विषय गांभीर्याने घेत असून सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. केदार यांनी यावेळी सांगितले.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/17610/", "date_download": "2021-07-25T03:08:55Z", "digest": "sha1:D6BDTLSENQDDHBCOCJAQR4ZCS3IOKASG", "length": 12387, "nlines": 205, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Ahmadnagar : सुशांतसिंह इतकी चर्चा दुधावर व्हायला हवी होती; राजू शेट्टी यांची खंत – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप��तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nAhmadnagar : सुशांतसिंह इतकी चर्चा दुधावर व्हायला हवी होती; राजू शेट्टी यांची खंत\nभाजपसह इतर पक्षांवर डागली तोफ\nनगर: ‘सुशांतसिंह राजपूत हा एक चांगला कलाकार होता, याबद्दल दुमत नाही; पण त्याच्या आत्महत्येची जेवढी चर्चा होत आहे, तेवढी दूध प्रश्नावर झाली असती, तर अधिक बरे वाटले असते,’ अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली.\nशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध प्रश्नासंदर्भात नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. त्याअगोदर शेट्टी यांनी सुशांतसिंह प्रकरणावरून राज्यामध्ये एकमेकांवर सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून भाजपसह इतर पक्षांवर तोफ डागली. राज्यात एकीकडे दूध आंदोलन पेटले असताना दुसरीकडे भाजप व इतर पक्ष सुशांतसिंह प्रकरणावर जास्त लक्ष देत आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले, की राज्यात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या, त्याबद्दल चर्चा करण्यास कोणाला वेळ नाही. शेकडो विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांच्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही.\nएवढेच काय तर अनेक कोरोनाग्रस्त रुग्ण हे ऑक्सिजन न मिळाल्याने तडफडून मेले, त्याकडे लक्ष देण्यास वेळ\nनाही; पण एका नटाने आत्महत्या केल्यानंतर ���वढी चर्चा होते. तेवढी चर्चा आमच्या दुधाबद्दल, आमच्या ऊसाबद्दल, आमच्या जगण्याबद्दल, टाळेबंदीमुळे ज्या कामगारांची घरे उद्ध्वस्त झाली, त्यांच्याबद्दल झाली असती तर माझ्यासारख्याला अधिक बरे वाटले असते.\nमाझ्या आंदोलनावर ज्यांना टीका करायची आहे, त्यांनी खुशाल करावी. मी यावर यापूर्वीच खूप काही बोललो आहे. आता त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही, असे शेट्टी यांनी सांगितले. दूध प्रश्नावर राज्यामध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपचाही त्यांनी यावेळी समाचार घेतला. ‘शेतकऱ्यांसाठी कोणी आंदोलन करीत असेल आणि आंदोलनातून शेतकऱ्यांना न्याय मिळत असेल,\nतर अशा आंदोलनाला आमची अजिबात हरकत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आणखी कोणाला आंदोलन करायचे आहे, त्यांनी खुशाल करावे; मात्र आंदोलन करून त्यावर राज्य सरकारला टार्गेट करायचे व केंद्र सरकारच्या भूमिकेवर काही बोलायचे नाही, हे चुकीचे आहे. मग असे आंदोलन राजकीय नाही का, असा सवालही त्यांनी केला.\nकेंद्र व राज्य दोघेही जबाबदार\nदूध उत्पादक प्रश्नाकडे केंद्र आणि राज्य सरकार दोघांनीदेखील डोळेझाक केली आहे. दुर्लक्ष केलेले आहे. त्यामुळे दूध उत्पादक अडचणीत सापडले आहेत, असे शेट्टी यांनी निदर्शनास आणले.\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nShrirampur : बिबट्याचे हल्ले काही थांबेना; शेळी ठार\nपंचायत समितीच्या उप’सभापती रोहित कोकरे यांची बिनविरोध निवड…\nEditorial : राजकीय अस्थिरता संपली\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/18204/", "date_download": "2021-07-25T01:47:35Z", "digest": "sha1:DAWTQW5AGCFXQIQ2MMLFRTVJOQTDMJB2", "length": 11700, "nlines": 206, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Pathardi : ओव्हरफ्लोच्या पाण्याने साठवण बंधारे भरावेत : आमदार मोनिका राजळे – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधन��ची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome Nagar Pathardi Pathardi : ओव्हरफ्लोच्या पाण्याने साठवण बंधारे भरावेत : आमदार मोनिका राजळे\nPathardi : ओव्हरफ्लोच्या पाण्याने साठवण बंधारे भरावेत : आमदार मोनिका राजळे\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nपाथर्डी – मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नदीपात्रात पाणी सोडण्याऐवजी ते कॅनॉलद्वारे सोडून कमी पाऊस झालेल्या दुष्काळी गावांचे साठवण बंधारे भरून देण्याची आग्रही मागणी आमदार मोनिका राजळे यांनी केली आहे.\nयंदा पाऊस समाधानकारक असला तरी झालेला पाऊस सर्वत्र सारखा नाही. काही गावांत अतिवृष्टी तर काही गावांत तुरळक स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे तेथे भूगर्भातील पाणी पातळी वाढली नाही. साठवण बंधारे कोरडेच राहिले. सध्या तेथील खरिपाची पिके पाण्यावर आली आहेत. आज मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून नदीपात्रात विसर्ग सुरु आहे. अशा वेळी शेवगांव व पाथर्डी तालुक्यातील मुळा कालव्याखालील साठवण बंधारे भरल्यास सोयीचे ठरणार असल्याने हे बंधारे कालव्याद्वारे भरून देण्यात यावेत अशी मागणी आ.मोनिका राजळे यांनी अधिक्षक अभियंता लाभक्षेत्र विकास प्राधिकरण व कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर यांचेकडे केली आहे.\nमुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तशात आ��कही सुरूच असल्याने धरण व्यवस्थापनाने दोन हजार क्युसेक पाण्याचा नदी पात्रात विसर्ग सुरु केला आहे. वरुर, भगुर, अमरापुर, फलकेवाडी, चितळी, पाडळी, ढवळेवाडी, साकेगांव, सुसरे या शेवगाव – पाथर्डी तालुक्याच्या पट्यात पाऊस कमी झाला आहे . तेव्हा कालव्याद्वारे या गांवामधील बंधारे या ओव्हर फ्लोच्या पाण्याने भरायला हवेत.\nयाबाबत त्यांनी मुळा पाटबंधारे अहमदनगरच्या प्र. कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्याशी चर्चा केली असून लाभक्षेत्र विकास अहमदनगरचे अधिक्षक अभियंता अरुण नाईक व जलसंपदा, लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील व राज्य मंत्री बच्चू कडू यांना सविस्तर पत्राद्वारे बंधारे भरुन देण्याबाबतची मागणी केली आहे.\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nAgriculture : Shirurkasar : तालुक्यातील 49 गावांच्या शेतकऱ्यांना पिक विम्यातून वगळल्याने...\nकोरोना स्ट्रेन म्हणजे काय, ब्रिटनमध्ये या कोरोना स्ट्रेनचा फैलाव कसा झाला...\nमंत्रिमंडळ बैठक : पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, उद्योग, अशा विविध विभागासंबंधी महत्वपूर्ण...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/1045/", "date_download": "2021-07-25T03:00:08Z", "digest": "sha1:K4JTJX76SCIOZIEX54LORRH76QVLNZOH", "length": 9980, "nlines": 138, "source_domain": "beedreporter.com", "title": "उद्या फेडरेशनच्या 9 जीनिंगची सुरुवात शेतकर्यांच्या कापसाची होणार खरेदी", "raw_content": "\nHomeबीडगेवराईउद्या फेडरेशनच्या 9 जीनिंगची सुरुवात शेतकर्यांच्या कापसाची होणार खरेदी\nउद्या फेडरेशनच्या 9 जीनिंगची सुरुवात शेतकर्यांच्या कापसाची होणार खरेदी\nबीड (रिपोर्टर)- कापूस उत्पादक शेतकर्यांनी अनेक यातना सहन केल्यानंतर राज्य पणन महासंघाच्या वतीने बीड जिल्ह्यामध्ये दुसर्या टप्प्यात वडवणी, गेवराई आणि बीड या त���लुक्यातील 9 जीनिंग शुभारंभ होत असून कापूस उत्पादक शेतकर्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.\nगेल्या आठ दिवसांपूर्वी सीसीआय अंतर्गत जीनिंग सुरू झाल्या आहेत. या जीनिंगमध्ये केंद्र शासनाच्या कापूस हमी योजनेअंतर्गत कापसाची खरेदी सुरू आहे. मात्र सीसीआयच्या जीनिंगवर कापूस उत्पादक शेतकर्यांची मोठी गर्दी होत असल्याने फेडरेशन अंतर्गतच्या जीनिंग सुरू करण्याची मागणी शेतकर्यांकडून होत होती. त्या अनुषंगाने माजलगाव तालुक्यातील तीन जीनिंग, धारूरमधील तीन आणि केजमधील तीन या जीनिंग पणन महासंघाच्या वतीने सुरू करण्यात येत आहे. या जीनिंगवरही केंद्र शासनाच्या हमीभाव योजनेअंतर्गत कापसाची खरेदी करण्यात येणार आहे. त्यामध्ये 5 हजार 800 ते 5 हजार 500 या हमी भावात कापूस उत्पादक शेतकर्यांचा कापूस खरेदी केला जाणार आहे. बीड जिल्ह्यात सर्वात दोन मोठ्या जीनिंग आहेत त्यामध्ये धारूर तालुक्यातील भोपा येथील जीनिंगचा समावेश आहे. या जीनिंगची खरेदी क्षमता मोठ्या संख्येने असल्याने या जीनिंगकडे कापूस उत्पादक शेतकर्यांचा विक्रीसाठी ओढा जास्त असतो. त्यामुळे शेतकर्यांना ही जीनिंग सुरू होत असल्यामुळे दिलासा मिळेलाला आहे. आतापर्यंत सीसीआयअंतर्गत किती कापूस खरेदी केला याची आकडेवारी बाजार समितीकडून उपलब्ध झालेली नाही. दुसरीकडे मात्र अडचणीतील शेतकर्यांनी आपला कापूस खासगी व्यापार्यांना घातल्यामुळे नुकसान झाले आहे.\nPrevious articleबालाघाटावर बिबट्याची वर्दी,उदंड वडगाव शिवारात रात्री वगारीवर हल्ला\nNext articleमाजी मंत्री पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह\nमहसूल विभागाचा गोदावरी पात्रात छापा अवैध वाळूचे 17 हायवा पकडले; तहसीलदार सचीन खाडे यांची कारवाई\nआ. पवारांच्या हस्ते उद्या मतदारसंघातील विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ\nमादळमोहीत गोळीबार, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बालंबाल बचावले, थरार सीसीटीव्हीत कैद;आरोपी फरार\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयं��ीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T03:01:34Z", "digest": "sha1:G5FNVRERT3KAHXFUAELMX5S6KBJS3FB7", "length": 3962, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:गुजरातची भौगोलिक रचना - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► गुजरातमधील नद्या (९ प)\n► गुजरातमधील पर्वतरांगा (१ क, २ प)\n\"गुजरातची भौगोलिक रचना\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nभारतीय राज्यांप्रमाणे भौगोलिक रचना\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Articles_by_Quality_Pie_Graph", "date_download": "2021-07-25T02:30:26Z", "digest": "sha1:2DWLZGG54MIY5YRNC62CXWOQX6OM4I55", "length": 7194, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Articles by Quality Pie Graphला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पा��: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख साचा:Articles by Quality Pie Graph या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:Class (← दुवे | संपादन)\nसाचा:Classicon (← दुवे | संपादन)\nसाचा:Classcol (← दुवे | संपादन)\nसाचा:Class/doc (← दुवे | संपादन)\nसाचा:-Class (← दुवे | संपादन)\nसाचा:FA-Class (← दुवे | संपादन)\nसाचा:Class/icon (← दुवे | संपादन)\nसाचा:Importance (← दुवे | संपादन)\nसाचा:Articles by Quality Pie Graph (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nसाचा:Articles by Quality Pie Graph/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nसाचा:AbQ Pie (पुनर्निर्देशित पान) (← दुवे | संपादन)\nसाचा:Articles by Quality Pie Graph (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nसाचा:Articles by Quality Pie Graph/doc (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0585+se.php", "date_download": "2021-07-25T03:38:37Z", "digest": "sha1:NOJHSASNL2L4RWI5RPG73HJDRQVX57FD", "length": 3586, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0585 / +46585 / 0046585 / 01146585, स्वीडन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0585 हा क्रमांक Fjugesta-Svartå क्षेत्र कोड आहे व Fjugesta-Svartå स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Fjugesta-Svartåमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Fjugesta-Svartåमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 585 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपण��� या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनFjugesta-Svartåमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 585 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 585 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/08/Sarda-mahavidyalay-sangram-.html", "date_download": "2021-07-25T02:55:26Z", "digest": "sha1:T2PS42IAMNXXSGNPXVVPNJVOLFGMELIT", "length": 8342, "nlines": 59, "source_domain": "www.mynagar.in", "title": "सारडा महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कौतुकास्पद - आमदार संग्राम जगताप", "raw_content": "\nसारडा महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कौतुकास्पद - आमदार संग्राम जगताप\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर– आमदार संग्राम जगताप यांनी हिंदसेवा मंडळाच्या पेमराज सारडा महाविद्यालयास सदिच्छा भेट दिली. महाविद्यालयात नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतींची त्यांनी पाहणी केली. तसेच नव्याने बांधण्यात आलेल्या अद्यावत बायोलॉजी प्रयोगशाळेलाही भेट दिली. तेथील सोयी सुविधा आणि अद्यावत उपकरणांची माहिती घेतली. हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, माजी मानद सचिव सुनिल रामदासी, दादा चौधरी शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांनी आ. संग्राम जगताप यांचे स्वागत करून सत्कार केला.\nयावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. शिरिष मोडक यांनी महाविद्यालयाच्या सुरू असणा-या विविध कोर्सेस आणि शैक्षणिक कामकाजाची माहिती आ. जगताप यांना दिली. सुनील रामदासी यांनी महाविद्यालय करत असलेल्या प्रगतीची माहिती दिली. मार्च-२०२० मध्ये झालेल्या १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये पेमराज सारडा कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. यात सायन्स विभागाचे २२ विद्यार्थी व कॉमर्सचे ३ विद्यार्थी गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून उत्तीर्ण झालेत. त्याचप्रमाणे कॉमर्स चे ०२ विद्यार्थी अकौंटन्सी या\nविषयमाध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून उत्तीर्ण झाले असल्याची माहिती दिली.\nसुमतीलाल कोठारी यांनी महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतीगृहामध्ये झालेल्या अतिक्रमणाबाबत माहिती देऊन महाविद्यालयास येणा-या अडीअडचणी तातडीने सोडविण्याची विनंती केली. महाविद्यालयाच्या प्रवेशाच्या वेळी आणि महाविद्यालय सुरू असतांना बाहेरील मुलांचा होणारा उपद्रव थांबवण्यासाठी सहकार्य करण्यची मागणी केली.\nयावेळी आ. संग्राम जगताप म्हणाले, नगरमध्ये नावाजलेल्या पेमराज सारडा महाविद्यालयाने १२ वी च्या परिक्षेत सर्व विभागात उत्कृष्ठ निकालाची परंपरा कायम राखत महाविद्यालयाने विद्यार्थांना घडवण्याचे चांगले काम केले आहे. पेमराज सारडा महाविद्यालय करत असलेली प्रगती कौतुकास्पद आहे. आशा चांगले काम करणाऱ्या पेमराज सारडा महाविद्यालयाला सर्वोतोपरी सहकार्य करू. महाविद्यालयाला भेडसावत असलेल्या समस्या प्राधान्याने सोडवू. मुलांच्या वसतीगृहामध्ये झालेल्या अतिक्रमणाची समस्या तातडीने लक्ष घालून प्रश्न मार्गी लाऊ. तसेच त्रास देणाऱ्या बाहेरील मुलांचाही बंदोबस्त करू, असे आश्वासन दिले. उत्कृष्ट निकालाची परंपरा याही वर्षी कायम ठेवल्याबद्दल हिंद सेवा मंडळाच्या पदाधिका-यांचे, तसेच प्राचार्य आणि प्राध्यपकांचे कौतुक केले.\nयावेळी माजी नगरसेवक आरिफ शेख, उद्दोजक वसिम हुंडेकरी, सुरेश बनसोडे आदि उपस्थित होते\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%89%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T03:06:08Z", "digest": "sha1:B5LXBQ5DGR2E5VW2HICXRYR66QF2BYSC", "length": 10558, "nlines": 82, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "तुर,मुग,उडीद डाळ कडधान्याची आयात करू नये या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे टाळी-थाळी बजाव आंदोलन -", "raw_content": "\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्���ी ॲड. यशोमती ठाकूर\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n झिकाः आजार, लक्षणे व उपचार\nतुर,मुग,उडीद डाळ कडधान्याची आयात करू नये या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे टाळी-थाळी बजाव आंदोलन\nMay 22, 2021 May 22, 2021 cmnewsindia\t0 Comments\tउडीद डाळ कडधान्याची आयात करू नये या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे टाळी-थाळी बजाव आंदोलन, तुर, मुग\nतुर,मुग,उडीद डाळ कडधान्याची आयात करू नये या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रहारचे टाळी-थाळी बजाव आंदोलन ..\nजसे टाळी व थाळी वाजून कोरोना जाते सरकार म्हणाले होते. त्याच धर्तीवर प्रहार संघटनेच्या वतीने टाळी-थाळी वाजून तुर,मुग,उडीद आयात बंद करा व आमची मागणी मान्य करा,असे आवाहन पंतप्रधान यांना वाघोली येथे प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आले.\nदेशात 38 लाख टन तूर डाळ उत्पन्न होणार आहे. 7 लाख टन तूर डाळ शिल्लक आहे, एकूण 45 लाख टन तूरडाळ देशात असणार आहे. देशाला 43 लाख टन तूरडाळीची आवश्यकता असून 2 लाख टन तूर डाळ शिल्लक राहणार आहे. असे असताना केंद्र सरकार 8 लाख टन तुर आयात करणार आहे. हे कशासाठी काय आवश्यकता आहे कोणाच्या फायद्यासाठी केंद्रसरकार तुर आयात करीत आहे. तूर डाळ आयातीमुळे भारतातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे व नुकसान होणार आहे. ही आयात केंद्राने त्वरित थांबवावी, याकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी व निषेध करण्यासाठी वाघोली येथे प्रहार संघटनेच्या वतीने टाळी-थाळी वाजून वाघोली केसनंद फाटा येथे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात सहभागी धर्मेंद्र सातव,ज्ञानदेव मेहेत्रे,सुप्रिया लोखंडे,.बायक्का वाघमोडे.नंदू कोळेकर उपस्थित होते\n← राजीव गांधी पुण्यतिथी निमित्त रिक्षा चालकांना मोफत सीएनजी गॅस वाटप\nअसंघटित कामगार कष्टकरी जनतेसाठी टास्क फोर्सची स्थापना करा: बाबा कांबळे. →\nप्रा.दीक्षा कदम राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित\nसोनालिकाने कोविड – १९ च्या दरम्यान डीलर्स आणि त्यांच्या कर्मचार्यांनादोन लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत जाहीर केली\nपोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता अचानक भेट\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nआंतरर��ष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nऍक्युरेट गेजिंगच्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nआशेचे द्वार प्रतिष्ठान, पुणे संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://roupya.blogspot.com/2010_04_17_archive.html", "date_download": "2021-07-25T02:41:55Z", "digest": "sha1:T3WVQ6ZDP3KWF7BQ64OQ5MBJ5X7MTN26", "length": 9265, "nlines": 57, "source_domain": "roupya.blogspot.com", "title": "SANSKAR BHARATI , PUNE _ संस्कार भारती, पुणे: 17 April 2010", "raw_content": "\nसंस्कार भारती ही कलांच्या माध्यमातून व सर्व कलाकारांना एकत्र आणून सध्या लोप पावत चाललेल्या संस्कारांची जपणूक व जोपासना करण्याचे कार्य आपल्या भारतभर पसरलेल्या पंधराशेहून अधिक शाखांच्या माध्यमातून जोमाने करीत आहे. संस्कार भारती, पुणे, हा कदाचित एक-पंधराशेवा-अंश असावा. हा ब्लॉग म्हणजे पुणे महानगरातून होत असलेल्या कार्यक्रमांची एक झलक आपणही ह्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी व्हावेत हीच ईच्छा \nवस्तू - आणि - व्यक्ती चित्रण वर्ग सुरू झाला.\nसंस्कार भारती, संभाजी भाग पुणे, ह्यांच्या विद्यमाने वस्तू आणि व्यक्ती चित्रणाच्या साप्ताहिक वर्ग���ला आज शनिवार दिनांक १७ एप्रिल २०१० रोजी शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्यावेळेत मृत्युंजयेश्वर मंदीर, कर्वे रोड, कोथरूड ,पुणे येथे दिमाखात सुरूवात झाली.\nप्रथम दुपारी ३ वाजता पुणे शहराचे चित्रकला प्रमुख श्री . कुडल हिरेमठ ह्यांनी प्रास्ताविक केले, त्यात सर्वांचे स्वागत करीत अखिल भारतीय संस्कार भारती ह्या संस्थेची माहीती दिली.\nप्रस्तुतचा आजचा वर्ग हा पुण्यातील निरनिराळ्या अश्या प्रकारे कार्यरत असलेल्या वर्गां मधील आठवा असल्याचे नमूद केले.\nव्यासपीठावर आजचे उद्घाटक श्री. प्रभाकर जोशी , श्री उल्हास जोशी पश्चिम प्रांताचे चित्रकला प्रमुख व श्री भिंगारे, देवस्थानाचे व्यवस्थापक होते. श्री प्रभाकर जोशींची ह्यांची श्री कुडल हिरेमठ ह्यांनीओळख करून दिली. त्यांनी जे जे मधून चित्रकलेचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर काही शाळां मधून कला शिक्षकाचे काम केले. त्या काळात फोटोग्राफीत मास्टरी मिळविली.त्यात पेंटींग्स मध्ये कित्येक बक्षीसेही मिळवलीत. सध्या वयाच्या ८६ व्या वर्षीही अजूनही सातत्याने ते रोज एक तरी चित्र काढतातच.\nश्री. प्रभाकर जोशींनी नटराजाच्या मुर्तीचे पूजन केले. आपल्या भाषणात त्यांनी स्केचिंगचे महत्व पटवून देत आजही ते स्वत: रोज स्केचेस काढतात ह्याचा आवर्जून उल्लेख केला. कितीही थोडा वेळ असला तरी छोट्यात छोटे स्केच तरी प्रत्येकाने रोज काढायलाच हवे ह्यावर त्यांनी भर दिला आणि ह्या वर्गाचे उद्घाटन केल्याचे जाहिर केले.\nत्या नंतर ह्या वर्गाची जबाबदारी घेणारे श्री. सुरेश पेठे ह्यांनी समारोपात देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख ट्रस्टी श्री पेशवे व व्यवस्थापक श्री भिंगारे ह्याचे , ह्या वर्गाला जागा उपलब्ध करून दिल्या बद्दल मनापासून आभार मानले.\nशेवटी श्री कुडल हिरेमठ ह्यांनी प्रसिध्द चित्रकार श्री रामचंद्र खरटमल ह्याची ओळख करून दिल्यानंतर त्यांनी, श्री. प्रभाकर जोशी ह्यांचे पेन्सिलने स्केचींगचे प्रात्यक्षिक दाखवले.\nव्यक्ती चित्रणाचे प्रात्यक्षिक दाखवून झाल्यावर श्री. रामचंद्र खरटमल ह्यांनी चित्रकाराच्या जीवनातील स्केचिंगचे महत्व सांगीतले. तसेच स्केचिंग कसे कसे करत जावे, काय काय गोष्टी विचारात घेत जाव्यात, कुठल्यांना महत्व द्यावे व स्केचिंग पुर्णत्वास न्यावे ह्याचा उहापोह करीत श्रोत्यांच्या शंकाचेही समाधान केले.\nउद���घाटनाचा मुख्य कार्यक्रम पार पडल्या वर वर्गाला हजर झालेल्या सर्वांनी स्केचिंग करून सर्वार्थाने हा सोहोळा पूर्णत्वास नेला.\nकार्यक्रमा ची सांगता अमृतकोकम च्या पेयपानाने झाली. कार्यक्रमाला २५ जणांची उपस्थिती होती.\nह्यापुढे दर शनिवारी दुपारी ३ ते ५ ह्या वेळेत हा वर्ग येथेच मृत्युंजयेश्वर मंदीराच्या निसर्गरम्य परिसरात भरला जाणार आहे. चित्रकलेची मनापासून आवड व भरपूर काम करण्याची इच्छा असलेल्या सर्वांना हा वर्ग खुला आहे. संस्कार भारतीची सभासद फी अत्यल्प म्हणजे रु. २०० /- असून, ह्या वा अन्य कुठल्याही वर्गावर येऊन साधना करता येते. ह्या वर्गाचे प्रमुख श्री. सुरेश पेठे ( ९८५०४८८६४०) ह्यांचेशी संपर्क साधून आपणही ह्यात सहभागी होऊ शकता.\nवस्तू - आणि - व्यक्ती चित्रण वर्ग सुरू झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayuvacha.blogspot.com/2010/05/blog-post_18.html", "date_download": "2021-07-25T02:12:23Z", "digest": "sha1:YAQHYSXXHKAIGMV46OX2JJXDCGAPPAT2", "length": 13694, "nlines": 168, "source_domain": "vinayuvacha.blogspot.com", "title": "माय बोली- मनाची बोली: ब्लॉग लेआऊट आणि ब्लॉग", "raw_content": "माय बोली- मनाची बोली\nमनाला वाटलं काहीतरी बोलावं... काहीतरी लिहावं. म्हणून हा blog.\nमंगळवार, मे १८, २०१०\nब्लॉग लेआऊट आणि ब्लॉग\nअनेक दिवस हे मनात होतं, एकदा ब्लॉगच्या लेआऊट विषयी लिहावं. कारण, अनेक ब्लॉग वाचले, त्यात ब्लॉग कडे आकर्षित करणारी पहिली गोष्टं म्हणजे त्या ब्लॉगचा लेआऊट आणि त्याची रंग-संगती. चांगले ब्लॉग बेढब लेआऊट मुळे मार खातात आणि सुमार दर्जाचे ब्लॉग निदान लेआऊट मुळे थोडा वेळ तरी एखाद्या वाचकाला आकर्षित करतात.\nसगळ्यात पहिली गोष्ट. अशी एखादी टेम्पलेट घ्यावी ज्यात आपला मजकूर ठळक पणे दिसून येईल. टेम्पलेट निवडताना ह्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात- एकतर ब्लॉगच्या मजकुराच्या फॉन्टचा रंग काय असेल किंवा काय ठेवायचा. त्यासाठी मजकूरा मागची बॅकग्राऊंड कोणत्या रंगाची आहे हे ठरवा. उगीच \"स्टाईल\" मारण्यासाठी भडक रंग किंवा विचित्र रंग-संगती निवडू नये. ब्लॉगची बॅकग्राऊंड आणि मजकूर, ह्यांचे रंग काँट्रासटिंग हवे. म्हणजे मजकूर हा बॅकग्राऊंड वर उठून दिसला पाहिजे. त्याच्या उलट नव्हे.\nदुसरा मुद्दा. ब्लॉग टेम्पलेट मधले \"साईड-बार\". अनेक टेम्पलेट २-कॉलम, किंवा ३-कॉलमचे असतात. त्यातला सगळ्यात मोठा कॉलम मजकूरासाठी असतो आणि दुसरा किंवा तिसरा अतिरिक्त माहित��� साठी असतो. ह्या कॉलम्सचा वापर केवळ त्यासाठीच करावा. तुमच्या स्क्रीनची ५०% पेक्षा अधिक जागा मजकुराच्या कॉलमने व्यापली पाहिजे. उरलेल्या जागेत हे बाकीचे कॉलम आले पाहिजेत. आणि मुख्य कॉलम आणि अतिरिक्त कॉलम मधला फरक जाणवला पाहिजे. नाहीतर वाचणार्याचा गोंधळ उडून ब्लॉग मधलं स्वारस्य निघून जाण्याची शक्यता असते.\nअनेकजण ह्या अतिरिक्त कॉलम्स मधे अनेक प्रकारचे विजेट्स टाकतात. विजेट्स आकर्षक असले तरी त्यांचा अतिरेक करू नये. वाचक विजेट्स कडे नव्हे, आपल्या लेखनाकडे बघत असतात. विजेट्स मुळे त्यांना लेख शोधायला वेळ लागू नये. किंवा विजेट्स आणि जाहिरातींच्या मधे लेख झाकला जाऊ नये. मुख्यत: अतिरिक्त कॉलम्स मधे आपल्या विषयी (सांगण्यासारखं असेल तर) थोडसं, ब्लॉग आर्कायिव्ह, आपण जर कुठल्या (कायद्याने मान्य असलेल्या) संघटनेचे किंवा नेटवरील फोरमचे सदस्य असलो तर त्यांचे बोध चिन्ह आणि फार तर एक-दोन अजून विजेट्स असावीत. तुम्ही ब्लॉग वर जर जाहिराती टाकणार असाल, तर ते शक्यतो मजकुराच्या खालच्या भागात टाकावेत. साईड बार मधे टाकू नयेत, नाहीतर त्यांच्या ऍनिमेशन्समुळे वाचकाचं लक्ष विचलित होतं. लक्षात ठेवा, आपला ब्लॉग वाचला जातो तो आपल्या लेखांमुळे, जाहिरातींमुळे नाही.\nआणि सगळ्यात शेवटचं, पण तितकंच महत्वाचं म्हणजे भाषा. भाषा ही नेहमी शुद्ध असावी. अशुद्ध भाषेमुळे मन चल-बिचल होतं आणि पुढचा मजकुर वाचायची इच्छा निघून जाते. जर ब्लॉग विश्वात आपल्याला आपलं स्थान निर्माण करायचं असेल तर भाषेची काळजी घेतलीच पाहिजे. पण ह्याचा अर्थ असा होत नाही, की प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी पर्यायी मराठी शब्द वापरलाच पाहिजे. तुम्ही साहित्य लिहित असाल, तर ठीक आहे, पण दैनंदिन वाचनासाठी लिहित असाल, तर बोली भाषेतले शब्द वापरावे. म्हणजे उगीच कॉम्प्युटरला संगणक म्हणत सुटू नये.\nअसो, तर शेवटी काय, आपला ब्लॉग एकदम सुटसुटीत असावा. उगीच मुंबईच्या लोकल सारखी त्यावर इतर शुल्लक माहितीची गर्दी नसावी आणि सरळ-सोप्या भाषेत लिहून तो अधिक-अधिक वाचकांना समजेल ह्याचा प्रयत्न करावा.\nब्लॉग लेआऊट आणि ब्लॉग\nद्वारा पोस्ट केलेले Vinay येथे ५/१८/२०१० ११:२६:०० AM\nआपण मराठी ब्लॉगर मेळाव्यात भेटलो होतो.\nथोडा उशिर झाला सपंर्क करण्यास मात्र खरंच खुप छान वाटले त्यादिवशी भेटुन.\nमी तुमचा ब्लॉगचे नाव लिहुन घेतले होते.\n���ुरु मे २७, ०३:५५:०० AM [GMT]-६\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nब्लॉग लेआऊट आणि ब्लॉग\nप्रकाशन हक्क (कॉपीराईट) संबंधी थोडंसं\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nअणु-उर्जेला विरोध: केवळ आरडा-ओरडा की खरंच चिंता\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nआसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड\nजनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल\nएकदा तरी आवर्जून वाचा\nपुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nओअॅसिस - पान १\nनेमाडे – एक असंस्कृत अडगळ\n5 दर्शवा सर्व दर्शवा\nसाधेसुधे थीम. epicurean द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/lifestyle-news-marathi/there-are-11-types-of-railway-horns-each-horn-has-a-special-meaning-nrng-147459/", "date_download": "2021-07-25T02:12:14Z", "digest": "sha1:ZTBVB5AQUPGY7PVH7NSEPCI3KFPGZJL4", "length": 15418, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "There are 11 types of railway horns; Each horn has a special meaning nrng | ११ प्रकारचे असतात रेल्वेचे हॉर्न; प्रत्येक हॉर्नला असतो विशेष अर्थ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nरंजक माहिती ११ प्रकारचे असतात रेल्वेचे हॉर्न; प्रत्येक हॉर्नला असतो विशेष अर्थ\nचालकाने जर दोन वेळा दीर्घ आणि दोन वे���ा लहान हॉर्न वाजविले, तर गार्डने त्वरित इंजिनमध्ये येण्यासाठीचा हा संकेत असतो. चालकाने सतत दीर्घ हॉर्न अनेकवेळा वाजविल्यास ट्रेन...\nट्रेनच्या इंजिनाचा हॉर्न आपल्या सर्वांच्याच चांगला परिचयाचा आहे. पण हा हॉर्न अकरा निरनिराळ्या प्रकारे वाजविला जात असतो हे मात्र फार कमी लोकांना ठाऊक असेल. या प्रत्येक प्रकाराचा अर्थ निरनिराळा असून, रेल्वे इंजिनाचा चालक आणि ट्रेनच्या सर्वात शेवटच्या गार्ड बोगीमध्ये असलेल्या गार्डसह इतर रेल्वे कर्मचारी यांच्यामधली ही एक प्रकारची सांकेतिक भाषा म्हणता येऊ शकेल. अकरा निरनिराळ्या प्रकारे वाजविल्या जाणाऱ्या हॉर्नचा अर्थ नेमका आहे तरी काय, हे जाणून घेऊया.\nजर इंजिन चालकाने एकदाच अगदी काहीच सेकंद हॉर्न वाजविला, तर त्याचा अर्थ ट्रेन यार्डामध्ये जाण्यासाठी तयार आहे असा असतो.\nतर काहीच सेकंदांसाठी पण दोनदा हॉर्न वाजविला गेला, तर चालक गार्डकडून ट्रेनचा प्रवास सुरु करण्यासाठी परवानगी मागत असल्याचा हा संकेत आहे. ट्रेन चालत असताना चालकाने तीन वेळा हॉर्न वाजविल्यास इंजिनावरील चालकाचा ताबा सुटल्याचा हा धोक्याचा इशारा आहे. ट्रेनमध्ये असलेल्या गार्डने अशा वेळी त्याच्या बोगीमध्ये असलेल्या व्हॅक्यूम ब्रेक्सचा वापर करण्याविषयीची ही सूचना असते.\nस्वयंपाक घरातल्या या ३ वस्तू कधीही संपू देऊ नका; जाणून घ्या शास्त्र\nट्रेन चालत असताना इंजिनमध्ये अचानक बिघाड होऊन ट्रेन थांबल्यास, किंवा कोणत्या दुर्घटनेमुळे ट्रेन पुढे जाऊ शकत नसल्यास याची सूचना चालक चार वेळा हॉर्न वाजवून देत असतो. जर चालकाने एक दीर्घ हॉर्न आणि एक छोटा हॉर्न वाजविला, तर गार्डने ट्रेन चालू लागण्याच्या आधी ब्रेक पाईप सिस्टम तपासून पाहण्याविषयीची ही सूचना असते.\nया शिवाय चालकाने जर दोन वेळा दीर्घ आणि दोन वेळा लहान हॉर्न वाजविले, तर गार्डने त्वरित इंजिनमध्ये येण्यासाठीचा हा संकेत असतो. चालकाने सतत दीर्घ हॉर्न अनेकवेळा वाजविल्यास ट्रेन पुढल्या स्टेशनवर न थांबता पुढे निघून जाणार असल्याचा हा संकेत असतो, तर चालकाने काही सेकंदांच्या अंतराने पुन्हा पुन्हा दीर्घ हॉर्न वाजविल्यास हा संकेत पुढे एखादे रेल्वे क्रॉसिंग आहे असे सूचित करणारा असतो. या रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या लोकांसाठीही ही सावधगिरी बाळगण्याविषयी सूचना असते.\nचालकाने एक दीर्घ आणि एक छोटा हॉर्न वाजविला तर ट्रेनचे रूळ पुढे विभाजित होत असल्याचा हा संकेत असतो, तर चालकाने दोन छोटे आणि एक दीर्घ हॉर्न वाजविल्यास प्रवाश्यांपैकी कोणी तरी आपात्कालीन साखळी ओढली असल्याचा, किंवा गार्डने व्हॅक्यूम ब्रेक्स लावल्याचा हा संकेत असतो. चालकाला ट्रेनच्या मार्गामध्ये मोठा धोका समोर दिसत असल्यास सतत सहा वेळा हॉर्न वाजवून चालक याची सूचना देत असतो.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/farmers-in-trouble-due-to-non-issuance-of-panchnama-by-agriculture-department-nrka-147013/", "date_download": "2021-07-25T03:16:29Z", "digest": "sha1:JA2JR2SDE2UZBERFQ4W7GLQ6NOY2QS3A", "length": 13485, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Farmers in trouble due to non issuance of panchnama by agriculture department NRKA | कृषी खात्याने पंचनामे न केल्याने शेतकरी अडचणीत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग��णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसाताराकृषी खात्याने पंचनामे न केल्याने शेतकरी अडचणीत\nवाई/दौलतराव पिसाळ : वाई तालुक्यातील ओझर्डे गावात या वर्षी शेतकऱ्यांनी अथक परिश्रम घेऊन अंदाजे २५० एकर टॉमेटो पिकाची एकरी ५० ते ७५ हजार रुपये खर्च करुन लागण केली होती. पण गेल्या आठवड्यात गारासह पडलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने हे पिक जखमी झाल्याने झाडांची आणि फळांची वाढ तर थांबलीच पण अनेक रोगांनी एकत्रित येऊन झाडांसह फळांवर थैमान घातल्याने हे पिक आर्थिकदृष्ट्या धोक्यात सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nटॉमेटो उत्पादक शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, वाई ओझर्डे ता. वाई या गावातील शेतकऱ्यांनी कर्ज काढून अंदाजे २५० एकर इतकी टॉमेटो पिकाची लागण केली आहे. या पिकाला एकरी प्रत्येकी दीड रुपया प्रमाणे आठ हजार रोपे लागतात. रोपे मोठी झाल्यावर झाडे बांधण्यासाठी सुतळी काठी आणि तार उभे राहणारे झाड व त्यास लागणारे फळ हे रोगाला बळी पडू नये म्हणून विविध प्रकारची कीटकनाशक औषधे इत्यादी साहित्य रोखीने खरेदी करण्यासाठी ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो.\nप्रत्येक शेतकरी हा एकमेकांच्या चढाओढीने जास्तीत जास्त उत्पादन काढण्याची नेहमीच स्पर्धा करीत असतो, अशा स्पर्धेच्या गतीने प्रत्येक शेतकरी हा एकरी दोन ते अडीच लाख रुपये मिळवत असतो. दर पाच दिवसांनी टॉमेटो बाजारात विक्रीसाठी जातात. त्यातून मिळणाऱ्या पैशातून व्यवस्थित घरखर्च चालवत मुलांच्या शिक्षणाला हातभार लागतो. त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा टॉमेटो पिकावर बायका पोराशी शेतात कष्ट करताना दिसतो. पण दुर्दैवाने गेल्या आठवड्यात वाई तालुक्यात झालेल्या गारांसह मुसळधार पावसाने टॉमेटो पिकाला झोडपून काढले.\nटॉमेटोचे फड हे जखमी झाल्याने प्रत्येक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर पेरलेल्या सोयाबीनच्या शेतात गुढघाभर पाणी साचल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/12/Mandir-dreskod-cm-magani-sanghatna.html", "date_download": "2021-07-25T03:37:15Z", "digest": "sha1:3XECVPEJOD6XEAXLIAWDBNW44UGVVTCK", "length": 5398, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "'सर्व मंदिरात ड्रेसकोड लागू करा'", "raw_content": "\n'सर्व मंदिरात ड्रेसकोड लागू करा'\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर : राज्य सरकारने आपल्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स घालण्यास मनाई करण्यात आली आहे. या निर्णयाचे स्वागत करताना हिंदू जनजागृती समितीने मात्र आता राज्यातील सर्��च मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरुप आणि सभ्यतापूर्ण कपडे परिधान करण्यासाठी ड्रेसकोड लागू करावा, अशी मागणी केली आहे.\nविशेष म्हणजे समितीच्या वतीने तसे पत्रही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. दरम्यान, शिर्डीतील साईबाबा मंदिर येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली, व तसा बोर्ड देखील मंदिराच्या प्रवेशद्वारावर लावला. यावरून चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊ काढू, असा इशाराच दिला होता. त्यानंतर या वादात हिंदू जनजागृती समितीनेही उडी घेतली होती. शिर्डी येथील साई संस्थानप्रमाणेच सर्वच मंदिरांत भारतीय संस्कृतीनुसार पोषाख लागू करावा, असे आवाहन सर्व मंदिर विश्वस्तांना हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्याचे संघटक सुनील घनवट यांनी केले होते.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/11519/", "date_download": "2021-07-25T02:51:45Z", "digest": "sha1:XFKF2YNGT77QXBSS5LII4C2RF7UFMKRN", "length": 13365, "nlines": 213, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Karjat : झारखंड-छत्तीसगड राज्यातील कामगार एसटीने स्वगृही रवाना – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome Nagar Karjat Karjat : झारखंड-छत्तीसगड राज्यातील कामगार एसटीने स्वगृही रवाना\nKarjat : झारखंड-छत्तीसगड राज्यातील कामगार एसटीने स्वगृही रवाना\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १७\nकर्जत : कर्जत तालुक्यात झारखंड-छत्तीसगड राज्यातील सुमारे २५ कामगार शनिवार (दि १६) दुपारी आपल्या गावाकडे कर्जत महसूल प्रशासनाने रवाना केले आहेत. यावेळी कर्जत तालुक्यात काम करताना आलेला अनुभव तसेच कोरोना लॉकडाऊन काळात कर्जतकरांनी दिलेले प्रेम पाहून कामगारांना गहिवरून आले होते.\nकोरोनामुळे सर्वच स्तरातील लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे अनेक कुटुंबाची मोठी परवड झाली. अनेक राज्यातून कर्जत शहर आणि तालुक्यात आलेल्या कामगार आणि मजूर लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसला. कामाच्या शोधात अनेक गरीब आणि गरजवंत मजूर आणि कामगारांना आपले राज्य सोडून कर्जत तालुक्यात वास्तव्य करावे लागले होते.\nमात्र, कोरोनाच्यामुळे सर्वच व्यवसाय आणि मजुरी बंद झाल्याने हे कामगार हवालदिल झाले होते. त्यातच दिवसा-दिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कामगारांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्यास कर्जत तालुका प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करीत कागदोपत्री सर्व प्रक्रिया पार पाडत काल दुपारी झारखंड राज्यातील तब्बल २५ कामगारांना सुखरूप नागपुरमार्गे गोंदियातील देवरी (छत्तीसगड सीमेलगत) रवाना केले. यावेळी या सर्व कामगारांना प्रवासात जेवण आणि अल्पोहाराची सुविधा महसूल प्रशासनाने करीत दिलासा दिला.\nयाप्रसंगी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसिलदार सी एम वाघ, नायब तहसिलदार सुरेश वाघचौरे, मनोज भोसेकर, प्रकाश मोरे यांच्यासह रमेश कांबळे, परमेश्वर ठोकळ, तलाठी सुनील हासबे, विश्वजीत चौगुले, कालीचरण मखरे, जितेंद्र गाढवे, चालक प्रकाश नेटके, श्रीगोंदा एसटी विभागाचे प्रवीण शिंदे, दरेकर यांच्यासह एसटी चालक आर डी कुलांगे आणि �� के शेलार उपस्थित होते. कर्जतहून निरोप घेताना अक्षरशः कामगारांना गहिवरून आले होते. यापूर्वी मागील आठवड्यात कर्जत तालुक्यातील उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश राज्यातील कामगारांना रेल्वेद्वारे रवाना केले होते.\nमागील तीन ते चार दिवसापासून कर्जत तहसील कार्यालयात आम्हा सर्वांना रवाना करण्याची प्रक्रिया सुरू होती. या काळात कर्जत प्रशासनाने यासर्व मजुरांची जेवण, अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था केली होती. त्याबद्दल मंगलू निषाद या कामगाराने प्रशासनाचे आभार मानले. ज्यावेळी त्यांनी कर्जत तहसील कार्यालयातून निरोप घेतला. त्यावेळी अनेकांचे डोळे पाणावले होते. “साहब आपने हमारी बहुत मदद की है, हम आपको और कर्जत के लोगो को कभी नही भुलेंगे असे म्हणत एसटीत प्रवेश केला.”\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nभारताच्या सुमित नागलचा युएस ओपनमध्ये ऐतिहासिक विजय\nSangamner : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या सव्वापाचशेच्या पुढे…\nलालपरीला व्हिटामिन ‘M’ ची गरज, 2000 कोटींच्या पॅकेजची मागणी\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/16244/", "date_download": "2021-07-25T02:44:54Z", "digest": "sha1:NDKNOZYQFQXYBIL2HMJ7NHDZ5OFH26AU", "length": 11388, "nlines": 202, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Karjat : सिद्धटेक येथील बौद्ध विहाराची जागा झाली अतिक्रमण विरहित – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभ���्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome Nagar Karjat Karjat : सिद्धटेक येथील बौद्ध विहाराची जागा झाली अतिक्रमण विरहित\nKarjat : सिद्धटेक येथील बौद्ध विहाराची जागा झाली अतिक्रमण विरहित\nभास्कर भैलुमे ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ३०\nकर्जत : सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे आणि वडारवस्ती येथील ग्रामस्थांनी सिद्धटेक येथील नियोजित बौद्ध विहाराच्या जागेवर ग्रामपंचायत पदाधिकारी आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तीने अतिक्रमण केले होते. ते काढण्यासाठी मंगळवार दि २८ रोजी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्यास यश आले असून त्या जागेवरील अतिक्रमण अखेर काढण्यात आले आहे.\nमौजे सिद्धटेक येथील नियोजित बौध्द विहाराची जागा असून गेल्या १० ते १२ वर्षापासून नमुना नंबर ८ च्या फाॅर्मवर नोंद आहे. या जागेवर ग्रामपंचायतीच्या काही पदाधिकारी आणि त्यांच्या जवळच्या लोकांनी पदाचा गैरवापर करत अतिक्रमण केले होते. याबाबत ग्रामस्थानी सरपंच, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असता याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवार दि २८ रोजी सामाजिक कार्यकर्ते भास्कर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली वडारवस्ती येथील ग्रामस्थांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात आंदोलन केले होते.\nअतिक्रमण करणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई करावी. तसेच सदरची जागा नियोजित बौद्ध विहारासाठीच असून ती ताबडतोब अतिक्रमण विरहित करून मोकळी करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. मंगळवारी उशिरा गटविकास अधिकारी कर्जत यांनी आंदोलनकर्ते यांची भेट घेत या जागेवरील अतिक्रमण तात्काळ काढण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. बुधवारी सकाळी सिद्धटेक येथील नियोजित बौद्ध विहाराच्या जागेवरील अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने काढण्यात आले असून अतिक्रमण विरहित करण्यात आली. यासह ही जागा बौद्ध विहारासाठीच राहील, अशी ग्वाही ग्रामपंचायतीकडून देण्यात आली.\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nBeed : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्ह्यात शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्थांमध्ये...\nउपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली प्रशांत गायकवाड यांच्या तब्येतीची चौकशी\nपीएमपीएलचे भोसरी बीआरटीचे प्रमुख काळुराम लांडगे यांचा गौरव\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/18620/", "date_download": "2021-07-25T02:22:49Z", "digest": "sha1:3FI4FJ6HUL6NBAL7OZMKVEHLBGW744FE", "length": 13667, "nlines": 205, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Beed : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवावी – जिल्हाधिकारी राहुल रेखावार – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome Maharashtra Beed Beed : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवावी –...\nBeed : जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबवावी – जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nप्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री\nमहात्मा गांधी ग्रामीण रोहयो योजना ही ग्रामीण भागाचा कायमचा कायापालट करणारी महत्वाकांक्षी योजना आहे. जिल्हयात ग्रामपंचयातीच्या लेबर बजेट व कृती आराखडा सन 2021-22 तयार करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील नागरिकांनी आपआपल्या गावची शिवार फेरी करून माथा ते पायथा पाणलोट विकासांचा तसेच वैयक्तिक लाभाच्या कामांचा समावेश कृती आराखडयात करून घ्यावा. तसेच कृती आराखडा मंजुरीसाठी पंचायत समिती कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.\nमग्रारोहयो योजनेत अकुशल रोजगाराची पुर्तता दिर्घकालीन टिकणारी कामे व त्याव्दारे सामाजिक पायाभूत सोयी उपलब्ध करून देऊन ग्रामीण जनतेचे राहणीमान उंचावेल व कायमस्वरूपी मालमत्ता तयार करणे हे योजनेचे प्रमुख उदिष्ट आहे.\nयामध्ये लाभाची कामे वैयक्तिक जलसिंचन विहीर, रेशीम उद्योग (तुती लागवड व किटक संगोपण गृह तयार करणे),शेततळे, शोषखड्डे ,घरकुल,नाडेप खत निर्मिती, वैयक्तिक शौचालय,शेळी पालन शेड,कुकूट पालन शेड ,गाय गोठे,विहीर पुर्नभरण, शेत बांध बंधिस्ती, फळबाग लागवड, बांधावर वृक्ष लागवड,संजिवक किंवा अमृत पाण्यासाठी खड्डा घेता येतात.\nतसेच सार्वजनिक कामे सार्वजनिक जलसिंचन विहिर,गाव तलाव,रोपवाटीका ,पाणंद रस्ता,रस्ता दुर्तफा वृक्ष लागवड,समपातळी चर,गॅबीयन बंधारा,मातीनाला बांध,दगडी बांध, एलबीएस,कंटुर बांध,क्रिडागंण, स्माशन भूमी,सार्वजनिक शौचालय,नाला रुंदीकरण,माती बंधाऱ्याचे पुर्नजिवन,पाझर तलाव, गाळ काढणे ही कामे आहेत.\nअभिसरणातील कामे शाळेसाठी खेळाचे मैदान /संरक्षक भिंत बांधकाम,छतावह बाजार ओटा,शालेय स्वयंपाकगृह निवारा,नाला-मोरी बांधकाम, सार्वजनिक जागेवरील गोदाम,सिमेंट रस्ता,पेव्हींग ब्लॉक रस्ते,डांबर रस्ता,शाळेकरीता / खेळाच्या मैदानाकरीता साखळी कुंपण, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन,सामुहिक मत्सतळे ,सार्वजनिक जागेवरील शेततळे,काँक्रीट नाला बांधकाम,आ.सी.सी.मुख्य निचरा प्रणली,भुमिगत बंधारा,सिंमेट नाला बांध,कॉम्पोझिट गॅबियन बंधारा ,बचत गटाच्या जनावरांसाठी सामुहिक गोटे, स्मशानभूमी शेड बांधकाम,अभिसराणातील इतर योजनेतील निधी सोबत मजुरी आणि साहित्य खरदेसाठी नरेगाचा निधी जोडून देता येतो आणि अशाप्रकारे इतर योजनेतील निधी वाचवता येतो. नियमानुसार यंत्र सामुग्री वापर करता येते.\nया योजनेची ठळक वैशिष्ट्ये –\nग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास किमान 100 दिवस रोजगाराची हमी,*ज्या कुटुंबाकडे जॉब कार्ड नसतील त्यांनी ग्रामपंचयातीस संपर्क करावा,कामाची मागणी करणारा अर्ज आपल्या ग्रामपंचातीकडे करा,मागणी केल्यानंतर 15 दिवसात काम उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचयातीची राहील.\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nमुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले\nPathardi Crime : तालुक्यातील माणिकदौडी येथे आढळला महिला व पुरुषाचा मृतदेह\nRahuri : कृषी विद्यापीठाचे ‘शेतकरी निवास’ बनले गुन्हेगारांचे उपचार केंद्र\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/important/fastag-is-mandatory-from-1st-december-how-to-purchase-fastag/", "date_download": "2021-07-25T03:13:37Z", "digest": "sha1:XRP6NN3T7AJRY2NYVNFDN4PAKTSPI4R2", "length": 10059, "nlines": 45, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "हे नाही केलं तर 1 डिसेंबर पासून दुप्पट टोल भरावे लागणार आहे! वाचा सविस्तर! - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nहे नाही केलं तर 1 डिसेंबर पासून दुप्पट टोल भरावे लागणार आहे\n1 डिसेंबर 2019 पासून देशातील प्रत्येक टोल प्लाझा वरील सर्व वाटा आता FasTags आधारित होणार आहे. National Highways Fee Rules, 2008 नुसार टोल प्लाझा वरील सर्व वाटा आता ह्या FasTags उपभोगत्यांसाठी राख���व ठेवण्यात येणार आहेत. जर तुम्ही FasTag न लावता, टोल क्रॉस करणार असाल तर तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागेल.\nटोल प्लाझा वरील एक वाट ही अशी ठेवण्यात येईल की ज्या ठिकाणी FasTag असलेल्या आणि FasTag नसलेल्या वाहनांसाठी असेल. तेथे कॅश मध्ये दुप्पट पैसे भरून FasTag नसलेले वाहन जाऊ शकतात.\nFasTags कोठे खरेदी करू शकता\nसध्या प्रत्येक टोल प्लाझावर FasTags सरकार कडून मोफत वाटले जात आहेत. परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला विकत घ्यायच असेल किंवा 1 डिसेंबर नंतर घ्यायचं असेल तर तुम्ही खालील मुद्दे वाचा.\nकाही निवडक बँका मध्ये, टोल प्लाझा वरील ठिकाणी सुद्धा FasTags मिळतील.\nतुम्ही FasTags ऑनलाईन सुद्धा मागवू शकता. Amazon वर तुम्हाला FasTags मिळून जातील.\nFasTags कशाप्रकारे रिचार्ज करायचं\nजेंव्हा तुम्ही FasTags विकत घेता, तेंव्हा तुम्हाला त्या FasTags चे एका मोबाईल अँप मध्ये डिटेल्स टाकून ते तुम्हाला ऍक्टिवेट करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला तो ऍक्टिवेट झालेला FasTag तुमच्या चालू बँक खात्यासोबत जोडावा लागेल, जेणेकरून तुमच्या बँक खात्यातून टोल टॅक्स काढून घेतलं जाईल. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि नेटबँकिंगचा वापर करून तुम्ही FasTags रिचार्ज करु शकता किंवा डायरेक्ट तुमचं बँक खात लिंक सुद्धा करू शकता.\nFasTag वापर कर्त्यांना 2019-20 साठी 2.5% कॅशबॅक सुद्धा दिलं जाणार आहे. हायवे मंत्रालयानुसार सप्टेंबर महिन्यापर्यंत 60 लाख FasTags दिले गेले आहेत की ज्यांचं संपूर्ण ETC कलेक्शन हे 12,850 कोटी इतकं आहे.\nनवीन FasTags बद्दलचे महत्वाचे 10 नियम –\nNational Highway Authority of India यांनी सांगितलेल्या नियमानुसार टोल प्लाझा वर फक्त एक वाट ही अशी ठेवण्यात येईल जेथून FasTags नसलेले वाहन सुद्धा जातील.\nडिसेंबर 1 पर्यंत सरकार हायवे काउंटरवर FasTags मोफत वाटत आहे. परंतु ते रिचार्ज मात्र तुम्हाला स्वतःला करावं लागेल. FasTags ला लोकप्रियता मिळवण्यासाठी सरकार ते मोफत वाटत आहे.\nजर तुम्ही FasTags ऑनलाईन मागवत असाल तर त्याची किंमत 100 रुपये इतकी आहे. Amazon वर FasTags ची किंमत 100 इतकी आहे. 1 डिसेंबर नंतर FasTags दुसरीकडे कोठेही मोफत मिळणार नाहीत.\nFasTags हे जवळपास 28500 वेगवेगळ्या ठिकाणी विकले किंवा दिले जात आहेत. अनेक बँकांनी आणि IHMCL/NHAI यांच्यामध्ये NH fee प्लाझा, RTOs, Common Service Centres, ट्रान्स्पोर्ट हब, बँक ब्रँच आणि काही निवडक पेट्रोल पंप इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.\nअनेक बँकांच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा तसेच Amazon वर सुद्धा तुम्ही FasTags खरेद�� करू शकता. SBI, ICICI, Axis Bank, Paytm Payment Bank, HDFC bank, IDFC bank इत्यादी बँकांच्या वेबसाईटवर FasTags विकले जात आहेत.\nFasTags खरेदी करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे द्यावे लागतील. RC of vehicle, पासपोर्ट साईझ फोटो, तसेच गाडीमलकाचे KYC कागदपत्रे इत्यादी.\nFasTags मिळाल्यानंतर तुम्हाला ते ऍक्टिवेट करावं लागेल. त्यासाठी संबंधित माहिती MY FASTag मोबाईल अँप्लिकेशन मध्ये भरावी लागेल.\nजर एखादी कार FasTag न लावता टोल प्लाझाच्या वाटेवर आली तर त्या गाडीचालकाला असलेल्या फीस पेक्षा दुप्पट फीस भरावी लागेल.\nतुम्हाला FasTags पोर्टलवर userID आणि पासवर्ड टाकून login करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला पेमेंट आणि topup साठी ऑप्शन मिळेल. त्यांनतर Recharge वर क्लिक करा, त्यानंतर wallet ID सिलेक्ट करा आणि तेथे पैसे ऍड करा. जर तुम्ही लिमिटेड KYC होल्डर असाल तर तुम्ही 10000 पेक्षा जास्त रक्कम FasTag प्रीपेड खात्यावर भरू शकत नाही. तुम्ही जर full KYC होल्डर असाल तर तुम्ही तुमच्या खात्यावर 1 लाखापर्यंत रक्कम भरू शकता. तुम्ही ही रक्कम डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेटबँकिंग, UPI द्वारे भरू शकता.\nFasTags हे दुसरं तिसरं काही नसून इलेक्ट्रॉनिक टॅग आहेत जे तुमच्या गाडीच्या समोरच्या काचेवर बसवले जातात. जेंव्हा तुमची कार टोल गेट जवळ येते तेंव्हा टॅग रीडर तुमचं FasTag स्कॅन करतं आणि टोल चार्जेस मानवी हस्तक्षेपविना कटवून घेतं.\n ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक तर नाही ना\nतिखट खाणे शरीरासाठी हानिकारक आहे का\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pamperedpeopleny.com/relationship/", "date_download": "2021-07-25T03:47:02Z", "digest": "sha1:WP7JUH2UNT33WH4QXV3I4A5IP5XFL5NL", "length": 15029, "nlines": 90, "source_domain": "mr.pamperedpeopleny.com", "title": " नाते | जुलै 2021", "raw_content": "\n11 स्पष्ट चिन्हे जी आपल्या महिला मित्राने आपल्याला मित्रापेक्षा जास्त पसंत केले तर ते सांगतील\nआपण आपल्या महिला मित्र आपल्याशी भिन्न वर्तन आणि आपण जे काही करता त्यात रस दाखवत आहात असो, आपण विचार करू शकता की तिला आपल्यापेक्षा मित्रापेक्षा जास्त आवडते का. येथे काही चिन्हे आहेत ज्या आपल्याला तिच्यात पहाण्याची आवश्यकता आहे.\nजर तो तुमच्या प्रेयसीवर खरोखरच प्रेम करत असेल तर तुमच्या प्रियकराच्या 12 गोष्टी करु शकतात\nकधीकधी आपल्य��ला आढळेल की आपला माणूस आपल्या भावना दर्शवत नाही आणि आपल्याबद्दल आपले प्रेम व्यक्त करतो. परंतु याचा अर्थ असा नाही की तो यापुढे तुमच्यावर प्रेम करीत नाही. खरं तर, अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तो तुमच्या प्रेमापोटी करत आहे.\nव्हॅलेंटाईन डे वर किससाठी कसे विचारावे\nबर्याच पुरुषांना आश्चर्य वाटते की चुंबन कसे द्यावे. व्हॅलेंटाईन डे वर, प्रेम हवेत असते.\n10 चिन्हे आपली मैत्रीण खरोखरच आपल्याबद्दल गंभीर आहे आणि खरंच तुझ्यावर प्रेम करते\nआपल्या मैत्रिणीवर आपल्यावर खरोखर प्रेम आहे की नाही हे जाणून घेण्यात आपल्याला रस आहे काय असो, प्रेमाचा न्याय करण्यासाठी कोणतेही मापदंड नसल्याने हे थोडे कठीण होऊ शकते. परंतु अशी काही चिन्हे आहेत जी आपली मुलगी आपल्यासाठी गंभीर आहे की नाही हे जाणून घेण्यात आपली मदत करू शकते.\nआपल्या महिलेला आनंदी आणि प्रेम वाटण्याचे 12 मार्ग\nआपण आपल्या मैत्रिणीला आनंदित करण्याच्या मार्गांबद्दल आश्चर्यचकित आहात काय बरं, मग तुम्ही कदाचित बर्याच गोष्टी वापरण्याचा विचार केला असेल. म्हणूनच, आज आम्ही येथे काही मार्गांसह आहोत जे आपल्याला तिला आनंदी बनविण्यात आणि आपल्या प्रेमापोटी निश्चितपणे मदत करेल.\nनवband्यासाठी वेडिंग नाईट गिफ्ट्स\nयेथे पतींसाठी सर्वात मनोरंजक विवाह रात्रीच्या भेटवस्तू कल्पना आहेत. ते रोमँटिक भेटवस्तू आहेत ज्यामुळे आपल्या पहिल्या रात्री पतीसह खास बनतील\n10 दूर-दूरच्या नातेसंबंधात खर्या प्रेमाचे बोलणे याची खात्रीपूर्वक चिन्हे\nलांब पल्ल्याच्या संबंधात असणार्या जोडप्यांना कदाचित असे वाटेल की त्यांच्या नात्यात खरे प्रेम आहे की नाही. आपण देखील याबद्दल आश्चर्यचकित असाल तर आपल्या नात्यावर खरे प्रेम आहे की नाही हे दर्शविण्यासाठी येथे काही चिन्हे आहेत.\nआपल्या मनुष्याला हेवा वाटण्याचे 9 प्रभावी आणि हुशार मार्ग आणि आपल्याकडे लक्ष देण्याची लालसा\nजर आपण पहात आहात की आपला माणूस यापूर्वी आपल्याकडे लक्ष देत नाही आणि आपण त्यास आणखी इच्छित बनवू इच्छित असाल तर आपल्यासाठी काही युक्त्या येथे आहेत. आपण ईर्ष्या निर्माण करण्यासाठी या युक्त्या वापरून पहा आणि आपले लक्ष वेधून घ्या.\nत्याच्या प्रेयसीकडून 12 गोष्टी एक माणूस अपेक्षा करतो\nएखाद्या माणसाला त्याच्या नात्यातून इच्छित असलेल्या 12 गोष्टी येथे आहेत. या मुलभूत गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाला आपल्या मुलीने त्याच्यासाठीच करावे अशी इच्छा असते.\n14 आपल्या पुरूष मित्राची खूण गुप्तपणे आपल्याला आवडते आणि आपल्यास तारखेची तारीख बनवू इच्छित आहे\nएखाद्याने आपल्यास कधी आवडण्यास सुरुवात केली आहे आणि आपल्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत हे कदाचित आपल्याला माहित नसते. जेव्हा तो आपला स्वतःचा मित्र मित्र असतो तेव्हा हे अधिक अवघड बनते. आज आम्ही काही टेल-टेल-चिन्हे आणले आहेत जे आपल्याला सांगतील की आपला मुलगा मित्र तुम्हाला आवडत असेल तर.\nव्हॅलेंटाईन आठवडा: आपण कोणाच्यातरी प्रेमात पडत असल्याचे 20 चिन्हे\nप्रेम ही एक अद्भुत भावना आहे जी आपल्याला जगाच्या शीर्षस्थानी जाणवते. परंतु अशी उदाहरणे देखील असू शकतात जेव्हा आपणास एखाद्याबद्दल असलेल्या भावनांबद्दल माहिती नसते. म्हणूनच, आम्ही काही सांगण्यासाठी आलो आहोत जे तुम्हाला एखाद्याच्या प्रेमात असल्याचे सांगत आहेत.\nआपल्या नात्यात अधिक परिपक्व होण्यासाठी 8 टिपा\nप्रेमसंबंधात प्रेमसंबंध असणे आवश्यक असले तरी ते पुरेसे नसते. जरी आपण एखाद्या व्यक्तीवर खरोखर प्रेम केले तरीही आपण संबंधातील त्रुटी सोडविण्यासाठी पुरेसे प्रौढ नसल्यास आपण संबंध दीर्घकाळ टिकवून ठेवण्यास सक्षम होऊ शकत नाही.\nआपल्या पतीला आनंदी बनवण्याचे 13 मार्ग\nआपल्या पतीला कसे आनंदित करावे हे प्रत्येक स्त्रीला जाणून घ्यायचे आहे. अंथरुणावर आपल्या पतीला कसे आनंदित करावे हे जाणून घेणे पुरेसे नाही. आपला नवरा कसा बनवायचा हे जाणून घेणे\nआपल्या मनुष्याला त्याला स्पर्श न करताही चालू करण्याचा 6 अविश्वसनीय मार्ग\nआपल्या माणसाला स्पर्श न करता ते चालू करण्याचे 6 अविश्वसनीय मार्ग आहेत. वाचा...\nआपल्या भारतीय प्रियकराचे शारीरिक आकर्षण करण्याचे 10 मार्ग\nआपल्या भारतीय प्रियकराचे शारीरिक आकर्षण करण्यासाठी, पुढील वेळी आपण त्याला भेटता तेव्हा लक्षात ठेवण्याची आवश्यकता असलेल्या काही टिपा येथे आहेत.\nआपल्या स्त्रीला प्रभावित करण्यासाठी 15 सर्वोत्तम ठिकाणे\nआपल्या महिलेला प्रभावित करण्यासाठी ही सर्वोत्तम ठिकाणे पहा. ही जोडप्यांना डेटिंग साइट आहेत, जे त्यांच्या पहिल्या तारखेला आहेत. इथे बघ.\nभारतीय महिलेला प्रभावित करण्याचे 7 मार्ग\nOOOOOOooooo एखाद्या भारतीय महिलेला प्रभावित करायचे आहे का बरं कशाची वाट पहात आहेस बरं कशाची वाट पहात आहेस एका सुंदर भारतीय महिलेला प्रभावित करण्यासाठी या सोप्या मार्गांवर एक नजर टाका.\n त्यामागील 11 संभाव्य कारणे येथे आहेत\nआपण अनेकदा मैत्रीण नसल्याबद्दल काळजी करता आपण कदाचित कोणतीही मैत्रीण न करण्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न केला असेल. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला काही संभाव्य कारणे सांगण्यासाठी येथे आहोत. अधिक जाणून घेण्यासाठी लेख वाचा.\nभारतीय पत्नीला आनंदी बनवण्याचे मार्ग\nआपल्या भारत पत्नीवर प्रेम करणे हे काही मोठे काम नाही. तिच्या पत्नीवर प्रेम करण्याच्या फक्त साध्या टिपांचे अनुसरण करून आपण आपल्या पत्नीला कसे सुखी करू शकता यावरील सल्ले येथे आहेत\nपहिल्या रात्रीसाठी सज्ज होण्याचे 10 मार्ग\nलग्न संपले आहे आणि आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्रीची वेळ आली आहे. आपण लक्षात ठेवू इच्छित काही सल्ला येथे आहे.\nआपण जीवनशैली, सौंदर्य, फॅशन आणि आरोग्य सल्ला बातम्या अद्ययावत ठेवा की ही जीवनशैली साइट.\nकचरा दिवाळी सजावट सर्वोत्तम\nचिकन पॉक्समध्ये काय खावे\nनैसर्गिकरित्या गुबगुबीत गाल कसे मिळवावेत\nघरी नखे जलद कसे वाढवायचे\nदीपिका लेहंगा इन ये जवानी है दिवानी\nगोरा त्वचेसाठी सफरचंद सफरचंदाचा रस व्हिनेगर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/do-not-violate-the-corona-rules-the-administration-has-made-preparation-nrka-144106/", "date_download": "2021-07-25T03:23:25Z", "digest": "sha1:G2JQ3GGUQLHDFNM7S3QIFUUIBHLR5LED", "length": 11892, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Do not violate the Corona Rules The administration has made preparation NRKA | नगरवासियांनो, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करू नका; प्रशासनाने केलीये 'ही' तयारी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आ���च्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nअहमदनगरनगरवासियांनो, कोरोना नियमावलीचे उल्लंघन करू नका; प्रशासनाने केलीये ‘ही’ तयारी\nअहमदनगर : कोरोना नियमलीचे उल्लंघन करून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी आयुक्त शंकर गोरे यांनी आणखी दोन विशेष पथकाची स्थापना केली आहे. नगर शहरामध्ये आता नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेची सहा पथके कार्यरत आहेत.\nनिर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोना संकट अजून गेलेले नाही. शहरात बाजारपेठा, भाजी बाजार, खाजगी आस्थापना, सार्वजनिक ठिकाणांवर गर्दी आढळली, कोरोना नियमावलीचे उल्लंघन होताना दिसले तर कडक कारवाई करा, अशी सूचना अहमदनगर महानगरपालिका कोरोना दक्षता पथकांना आयुक्त शंकर गोरे यांनी पथकाला दिल्या. प्रभाग समिती निहायपूर्वी ४ आणि आता २ विशेष पथकांची नियुक्ती करत आयुक्त गोरे यांनी बैठक घेतली. त्यात कडक कारवाईच्या सूचना देण्यात आल्या.\nसहाय्यक आयुक्त दिनेश सिणारे, परिमल निकम, शशिकांत नजान, नानासाहेब गोसावी, जितेंद्र सारसर, राकेश कोतकर सहाय्यक सूर्यभान देवघडे, नंदकुमार नेमाणे, राहुल साबळे, किशोर जाधव, भास्कर आकुबत्तीन, अमोल लहारे, राजेश आंनद, अनिल आढाव, एस.टी. वैराळ, बाळासाहेब पवार, आर.एस. सोनावणे, रिजवान ए. शेख बैठकीला उपस्थित होते. उपायुक्त यशवंत डांगे पथकाचे नियंत्रण अधिकारी आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुर��्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/increase-in-violence-against-women-in-the-state-no-one-is-afraid-says-chitra-wagh-nrka-149533/", "date_download": "2021-07-25T02:54:30Z", "digest": "sha1:DV7HTXJJKOIOZMYCPNA4CYNKC6GHIT35", "length": 17123, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Increase in violence against women in the state no one is afraid says Chitra Wagh NRKA | राज्यात महिला अत्याचारात वाढ, लिंगपिसाटांना कोणाचेही नाही भय; चित्रा वाघ आक्रमक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसाताराराज्यात महिला अत्याचारात वाढ, लिंगपिसाटांना कोणाचेही नाही भय; चित्रा वाघ आक्रमक\nसातारा : राज्यात महिलांच्या अत्याचारांमध्ये वाढ झाली असून, लिंगपिसाटांना कोणाचेही भय उरलेले नाही. साताऱ्यातही गट शिक्षणाधिकारी एका महिलेकडे निर्लज्ज अपेक्षा व्य���्त करतो. या विकृती व्यवस्थेतून हद्दपार करण्यासाठी आम्ही भाजप कार्यकारिणीचे सदस्य सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपुढे ठाणं मांडणार आहोत, असा इशारा भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत दिला .\nसातारा जिल्ह्यात सोमर्डी व बेलावडे येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना समोर आल्या. पीडित मुली व त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यावर गुरुवारी दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, शहराध्यक्ष विकास गोसावी, कायदा आघाडीचे अॅड प्रशांत खामकर,सुनेशा शहा, राहुल शिवनामे यावेळी उपस्थित होते .\nचित्रा वाघ पुढे म्हणाल्या, महिलांवरील होणारे अत्याचाराबाबत माहिती घेण्यासाठी मी साताऱ्यात आले आहे. ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्रात आपण राहतो तिथं शिक्षण विभागातील एकजण शरीरसुखाची मागणी करतो ही गोष्टच लांच्छनास्पद आहे. आता या प्रकरणामध्ये विशाखा कमिटी गठीत करण्यात आली. मग इतका वेळ ही व्यवस्था का झाली नाही. लिंगपिसाट व्यक्तींना आज कोणाचाही धाक राहिला नाही. त्यामुळे याला आपण सर्वांनी धडा शिकवला पाहिजे. सातारा पंचायत समितीमधील ज्या धुमाळ ने हे विकृत काम केलं आहे त्याला या व्यवस्थेतून हद्दपार केलं पाहिजे. गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी आम्ही सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यापुढे ठाणं मांडणार असल्याचा इशारा चित्रा वाघ यांनी दिला.\nराज्यात पोक्सोच्या केसेसमध्ये वाढ झाली आहे. याबाबीकडे पोलीस प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे. कोरोना काळातही असेच गुन्हे होत आहेत. अन् त्याला या महाविकास आघाडीकडून राजाश्रय मिळत आहे, ही बाब दुर्दैवी आहे. पोलीस प्रशासनमध्येही लिंगपिसाट आहेत. महिलांवरील अत्याचार होऊनही तक्रार दाखल होत नाही. त्यामुळे राज्यात कायदा अन प्रशासनाचा बोजवारा उडालेला दिसत आहे. राज्यासाठी गंभीर प्रश्न आहे, अशी सडकून टीका त्यांनी केली. अशा अनेक गोष्टी ला सरकारला काय देणं घेणं आहे की नाही असा प्रश्न पडतो आहे. अत्याचारित महिलांच समुपदेशन महत्वाचं आहे. अन् सरकारच्या माध्यमातून ते मिळण्यासाठी आम्ही सरकारकडे प्रयत्न करणार आहोत.\nसातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोठे आहेत \nमहिलांवरील अत्याचार हा राजकीय प्रश्न नाही पण या सामाजिक प्रश्नाकडे सरकार आपली जबाबदारी झटकत आहेत. ही बाब दुर्दैवी आहे. सरकारने सगळ्या गोष्टीत राजकारण करावे पण महिला कौन्सिलिंगसाठी पुढे आले पाहिजेत. आज सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कुठं आहेत हा ही प्रश्न समोर येत आहेत. जिल्हयातील अत्याचारित कुटुंबियांची पालकमंत्र्यांनी भेट घेतली का हा ही प्रश्न समोर येत आहेत. जिल्हयातील अत्याचारित कुटुंबियांची पालकमंत्र्यांनी भेट घेतली का पालक या शब्दाचा अर्थ काय असतो पालक या शब्दाचा अर्थ काय असतो असे सवाल चित्रा वाघ यांनी केला. राज्यात दोन-दोन गृहमंत्री असताना महिला अत्याचारामध्ये वाढ व्हावी, या विषयी चिंता व्यक्त केली .\nतसेच महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक भूमिका घेणार आहे. वनक्षेत्रपाल दिवंगत दीपाली चव्हाणच्या लढाईला चांगले वकील देण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. एसओपीबाबत कोणताही निर्णय नाही. सरकारला तोंड दाखवायला वेळ नाही. आता दोन दिवसांच अधिवेशन आहे. यामध्ये राज्याशी निगडीत संवेदनशील किती मुद्धे मांडले जाणार आहेत अशी शंका चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे व���टते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/6124/", "date_download": "2021-07-25T02:20:06Z", "digest": "sha1:ZEBZE4KMNKIWNNNQKFBBDLRKDKEKO72A", "length": 10144, "nlines": 140, "source_domain": "beedreporter.com", "title": "धार्मिक स्थळे कधी उघडणार ? छोटे-मोठे व्यावसायिक आले अडचणी", "raw_content": "\nHomeबीडधार्मिक स्थळे कधी उघडणार छोटे-मोठे व्यावसायिक आले अडचणी\nधार्मिक स्थळे कधी उघडणार छोटे-मोठे व्यावसायिक आले अडचणी\nबीड (रिपोर्टर):- गेल्या दीड वर्षापासून देश कोरोनाशी संघर्ष करत आहे. कोरोनाला अटकाव लावण्यासाठी आत्तापर्यंत लॉकडाऊन करण्यात आले. लॉकडाऊनला सध्या काही प्रमाणात शिथीलता देण्यात आली असली तरी धार्मिकस्थळे अद्याप तरी उघडण्यात आलेले नाही. जिल्हाभरात अनेक ठिकाणी मोठमोठे धार्मिकस्थळे असल्याने तेथील छोटे-मोठे व्यावसायिक धार्मिकस्थळे बंद असल्याने अडचणीत आले. त्यांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने धार्मिकस्थळे उघडण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी होवू लागली आहे.\nगेल्या मार्च महिन्यापासून देशामध्ये कोरोनाचा संसर्ग सुरू झालेला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मध्यंतरी लॉकडाऊनला सुट देण्यात आली होती. मात्र दुसर्या लाटेचा धोका पाहता पुन्हा महाराष्ट्रात काही दिवस लॉकडाऊन करण्यात आले. सध्या काही प्रमाणात व्यवहार सुरू असले तरी पुर्ण वेळेत व्यवहार सुरू झालेले नाही. हळुहळु व्यवहार सुरू करण्याच्या सूचना शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. व्यवहार सुरू असले तरी धार्मिकस्थळे अद्यापही उघडण्यात आलेले नाही. धार्मिक स्थळामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय चालतात. मात्र धार्मिकस्थळ बंद असल्याने व्यावसायिकावर उपासमारीची वेळ आली. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील मंदिर, चाकरवाडी, कपिलधार, सौताडा यासह अन्य ठिकाणी मंदिर आहेत. त्या मंदिराच्या परिसरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. शासनाने धार्मिकस्थळ उघडण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी होवू लागली आहे.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleक्राईम मिटिंगमध्ये बदल्यांचीच कुजबुज\nNext articleजिल्ह्यात बाधितांचा आकडा घटला, मृत्युचा टक्का वाढला सात दिवसात २८८ बाधितांचा मृत्यु\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/tag/nitin-gadkari/", "date_download": "2021-07-25T02:57:56Z", "digest": "sha1:4IUSHWFWAMHVUITWODGJWWKBILKFQMRC", "length": 6397, "nlines": 100, "source_domain": "mhlive24.com", "title": "Nitin Gadkari Archives - Mhlive24.com", "raw_content": "\nकार घेणाऱ्यांसाठी खुशखबर; सरकार देणार 5 टक्के सूट, करावे लागेल ‘हे’ काम\nआता सरकारी अधिकारी व मंत्र्यांसाठी ‘ही’च वाहने वापरणे होणार अनिवार्य; मंत्री गडकरी यांचा प्रस्ताव\nदेशातून पेट्रोल-डिझेलला ‘अलविदा’ करण्याची आली वेळ काय म्हणाले मंत्री गडकरी काय म्हणाले मंत्री गडकरी\nसरकार देतय गाईच्या शेणापासून रंग बनविण्याचे प्रशिक्षण; गावात कारखाना उभारून कमावू शकता पैसे , जाणून घ्या…\nआता तुमचा जुन्या ट्रॅक्टरमध्ये बसवली जाऊ शकते सीएनजी किट ; स्वतः ��ंत्री गडकरी यांनी सांगितलेय ‘असे’ काही\nभारतात आज सीएनजी ट्रॅक्टर लॉन्च ; शेतकऱ्यांची वार्षिक 1 लाखापर्यंत होईल बचत\nव्यावसायिकांसाठी मोदी सरकारकडून खुशखबर ; करणार ‘हा’ कायदा\n ‘ही’ बँक व्यवसायांसाठी बिना ग्यारंटी देणार 5 कोटींचे कर्ज ; वाचा डिटेल्स\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/114387", "date_download": "2021-07-25T04:14:46Z", "digest": "sha1:EDLVUFI6KVCEG64EMGXRABCA6BBG2IY2", "length": 2707, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"ॲलन लॅम्ब\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"ॲलन लॅम्ब\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०६:१६, २० जुलै २००७ ची आवृत्ती\n१ बाइटची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n०६:१६, २० जुलै २००७ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n०६:१६, २० जुलै २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|लॅम्ब, ऍलन]]\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1618653", "date_download": "2021-07-25T03:55:01Z", "digest": "sha1:VQEGJENFPMXRLJEDXKBG6WZKLOLI53EY", "length": 13259, "nlines": 92, "source_domain": "pib.gov.in", "title": "Press Information Bureau", "raw_content": "\nसुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय\nपरदेशातील भारतीय विद्यार्थ्यांनी कोविड-19 महामारीचे संधीत रूपांतर करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडावी असे नितीन गडकरी यांचे आवाहन\nदेशभरातील नवीन महामार्गांच्या रचनेत रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावरील सुविधा आणि बस थांब्यांचे नियोजन असल्यामुळे गुंतवणुकीच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होतील -गडकरी\nकोविड-19 प्रादुर्भाव रोखण्यात सरकारच्या प्रयत्नांविषयी अवगत करण्यासाठी आणि लोकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी गडकरी यांनी आत्तापर्यंत वेबिनार, व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच समाज माध्यमाद्वारे उद्योजक आणि युवकांचा सहभाग असलेल्या 1.3 कोटी लोकांशी संवाद साधला\nनवी दिल्ली, 26 एप्रिल 2020\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी गेल्या काही दिवसांत वेबिनार, व्हिडिओ कॉन्फरन्स आणि इतर समाज माध्यमांद्वारे समाजातील विविध विभाग आणि क्षेत्रांसमवेत मोठ्या प्रमाणावर संवाद साधला आहे. यामुळे सुमारे 1.30 कोटी लोकांशी संपर्क साधण्यात यश आले आहे.\nयाचाच एक भाग म्हणून ‘जागतिक महामारीत भारताची भूमिका-भारताचे नियोजन’ या संकल्पनेअंतर्गत त्यांनी ब्रिटन, कॅनडा, सिंगापूर, इतर युरोपियन देश आणि ऑस्ट्रेलिया अशा विविध देशांमधील भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की,'प्रत्येकातील सकारात्मकता हा भारतासाठी पुढे जाण्याचा मार्ग असून या प्रतिकूलतेला संधीमध्ये रूपांतरित करण्यासाठी ठोस प्रयत्न सुरु आहेत. विविध उपक्रमांची सुरुवात करीत असताना कोविड -19 विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपण सर्वानी आरोग्यविषयक खबरदारीच्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मोठ्या, मध्यम, लहान किंवा सूक्ष्म उद्योग व्यावसायिकांनी मास्क, सॅनिटायझरच्या वापराबरोबरच शारीरिक अंतर नियमांचे पालन करून त्यांच्या कर्मचाऱ्यांना अन्न, निवाऱ्याची सो��� उपलब्ध करून द्यावी तसेच त्यांच्या उद्योग धोरणात आमूलाग्र बदल करून त्यांचे उद्योग मोठ्या शहराबाहेर नवीन ठिकाणी सुरु करावेत जेणेकरून महानगरांवरचा ताण कमी होईल'. ते म्हणाले की, भारतातील कंपन्यांनी जागतिक कंपन्यांबरोबर नवीन भागीदारी करण्याची गरज आहे. बऱ्याच कंपन्यांना चीनमधून बाहेर पडायचे आहे त्यामुळे केवळ भारतीय बाजारपेठेची मागणी पूर्ण करण्याएव्हढेच आपले प्रयत्न सीमित नाहीत तर जागतिक बाजारपेठेची मागणी पूर्ण करणे आवश्यक आहे असे गडकरी म्हणाले. भारतीय तरुणांमध्ये जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्यामुळे हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन गडकरी यांनी केले.\nगडकरी यांनी नमूद केले की 22 हरित द्रुतगती महामार्ग विकसित होत असून दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे संरेखन करण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे उद्योगांना भविष्यात औद्योगिक क्लस्टर, औद्योगिक उद्याने, लॉजिस्टिक पार्क, इ. मध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या महामार्गालगत जवळपास 2000 सुविधा विकसित केल्या जातील तसेच देशभरात 2000 बस डेपो उभारण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.\nभारताच्या विकास आराखड्यात आणि संशोधन, नवोन्मेष, व्यवस्थापन, औषधें, उच्च शिक्षण इत्यादी विविध क्षेत्रातील नवीन संधींसाठी परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांनी आणि भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांनी योगदान द्यावे असे आवाहन गडकरी यांनी केले. खाजगी किंवा भागीदारीत करण्यात येणाऱ्या अशा प्रयत्नांना सरकारचा सर्वतोपरी पाठिंबा असेल असे आश्वासन त्यांनी परदेशातील 43 विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांना आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून दिले.\nगडकरी यांनी आतापर्यंत सुमारे 8000 व्यापारी नेते, उद्योगपती, उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांचे प्रश्न वित्त, वाणिज्य आणि उद्योग, रेल्वे, कामगार व रोजगार इत्यादीं संबंधित मंत्रालय, विभागांकडे पाठविले.\nमंत्री म्हणाले की त्यांचे मंत्रालय 3 महिन्यांत उद्योगांसाठी आवश्यक मंजुरी मिळविण्यात मदत करेल. पायाभूत सुविधा आणि ग्रामीण, आदिवासी आणि कृषी क्षेत्राच्या विकासाला प्राधान्य दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व उद्योजकांना एकत्रित काम करावे लागेल असे त्यांनी नमूद केले. कोरोनाविरूद्धची लढाई आणि आर्थिक आघाडीवरील युद्ध जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.\nनितीन गडकरी यांनी नासा येथील भारतीय वंशाच्या वैज्ञानिकांसह विविध देशांतील 43 विद्यापीठांमधील परदेशी भारतीय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. एफआयसीसीआय, एसएमई, क्रेडाई मुंबई, एसएमई, सीईओ क्लब ऑफ इंडिया, एआयपीएमए, भारतीय शिक्षण मनाल, यंग प्रेसिडेंट ऑर्गनायझेशन, महाराष्ट्र आर्थिक विकास परिषद, असोचॅम, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स, भारत चेंबर ऑफ कॉमर्स यासारख्या संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर गडकरी यांनी यापूर्वी संवाद साधला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayuvacha.blogspot.com/2010/04/blog-post_26.html", "date_download": "2021-07-25T03:53:55Z", "digest": "sha1:SF6RKHABEAQYL3IMP3V46VJIDODIFF6W", "length": 10305, "nlines": 155, "source_domain": "vinayuvacha.blogspot.com", "title": "माय बोली- मनाची बोली: आंबा इलो रे बा!!", "raw_content": "माय बोली- मनाची बोली\nमनाला वाटलं काहीतरी बोलावं... काहीतरी लिहावं. म्हणून हा blog.\nसोमवार, एप्रिल २६, २०१०\nआंबा इलो रे बा\nसकाळची वेळ. देवगडहून आधीच उशीरा आलेली लक्झरी गाडी. चिंचपोकळीच्या स्टेशन लगतच्या पुलाखाली उभी होते. आणि तेवढ्यात सुरू होतो एकच कल्लोळ. \"साहेबानू, जरा बाजूला व्हा. नाहीतर तो वरचं सामान काढणार कसं\" खास मालवणी सुरात ट्रॅव्हल्सवाला ओरडतो. गाडीच्या टपावर असलेल्या सगळ्या पेट्यांचे मालक (पत्त्यातल्या नावाचे धनी) देवगड-मालवण कडचेच असतात. \"होय, रे\" खास मालवणी सुरात ट्रॅव्हल्सवाला ओरडतो. गाडीच्या टपावर असलेल्या सगळ्या पेट्यांचे मालक (पत्त्यातल्या नावाचे धनी) देवगड-मालवण कडचेच असतात. \"होय, रे माका माझी पेटी काढून दी.\" मालवणकर पार्सल वाले त्याला सांगतात. सकाळी-सकाळी मालवणीचा चांगलाच डोस मिळणार, असं दिसतं.\n\"होय हो, देतोय. सगळ्यांच्या द्यायच्या आहेत.\" ट्रॅव्हल्स वाला पुन्हा सांगतो. बसच्या अवती-भवती सगळे राणे, सामंत, परब, साळसकर इ. अस्सल मालवण भागातील लोकं जमलेली. आधीच गाडीला उशीर झाल्याने ते पण जरा कंटाळलेले होते. पण तरीही कुठेही गोंधळ गडबड दिसत नव्हती. कोकणी माणूस त्या बाबतीत शिस्त पाळतो. तर, चालक आणि वाहक मंडळी पेट्या उतरवून देण्यात गर्क होते. तिकडे नेहमीचीच बरीच मंडळी आली असल्याने, ट्रॅवल्हस वाला मधूनच \"राणे, तुमची पेटी आली, बाजूला घ्या.\" मधूनच सामंत-परब पै��ी एक जण हमालाला \"अरे जरा पेटी नीट लाव, माका नाव दिसत नाही,\" असं सांगून पेट्यांची जुळवा-जुळव करून घेत होते. जवळ-जवळ शंभर-सव्वाशे पेट्या उतरवून घेतल्यावर, पार्सलवाला ओरडतो \"चला साहेब, तुमची पेटी मिळाली का\nतिकडे बस चालक बस पुन्हा डेपो मधे नेण्यासाठी उत्सुक असतो. त्या उत्साहात, तो रिव्हर्स घेताना एका टॅक्सीला जवळ-जवळ ठोकतोच. वाहक बसवर एक जोरात थाप मारून ओरडतो \"थांबरे, नाहीतर घालशीला त्याचा अंगावर.\" टॅक्सीवाल्याला तिकडून लवकर-लवकर घालवून बस रिव्हर्स जाते आणि थोड्या वेळात सिग्नलला उजवीकडे वळून दिसेनाशी होते. वेळेत पोहोचलेले राणे-परब-साळसकर मंडळी आपापल्या पेट्या उचलून निघतात. शेवटी तिकडे उरतो फक्त पार्सल-वाला आणि त्याचा मदतनीस. आपल्याला खायला न मिळणार्या आंब्यांची राखण करत. उरलेले मालवणकर, घरी कालवण करून कधी येतात, ह्याची वाट बघत.\nआंबा इलो रे बा\nद्वारा पोस्ट केलेले Vinay येथे ४/२६/२०१० १०:२२:०० AM\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nआंबा इलो रे बा\nमाओवाद रोखण्यास काय करता येईल\nद इम्मॉर्टल्स ऑफ मेलुहा\nअणु-उर्जेला विरोध: केवळ आरडा-ओरडा की खरंच चिंता\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nआसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड\nजनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल\nएकदा तरी आवर्जून वाचा\nपुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nओअॅसिस - पान १\nनेमाडे – एक असंस्कृत अडगळ\n5 दर्शवा सर्व दर्शवा\nसाधेसुधे थीम. epicurean द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/editorial/obc-reservation-imperial-data-and-politics-a719/", "date_download": "2021-07-25T03:48:42Z", "digest": "sha1:DBWPQGBXVG22NYQRD2ZEAKWCAWCL5RMW", "length": 23059, "nlines": 132, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आजचा अग्रलेख: टिकल ते इम्पिरिकल - Marathi News | obc reservation imperial data and politics | Latest editorial News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार २५ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nआजचा अग्रलेख: टिकल ते इम्पिरिकल\n१९९४ पासून अंमलात असलेले ओबीसी आरक्षण थांबवितानाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अत्यंत स्पष्ट आहे.\nआजचा अग��रलेख: टिकल ते इम्पिरिकल\nओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात सगळ्याच राजकीय पक्षांची कोंडी झाली आहे. हा आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत पाच जिल्हा परिषदा व काही पंचायत समित्यांमधील पोटनिवडणुका पुढे ढकलण्याची राज्य सरकारची मागणी निवडणूक आयोगाने मान्य केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा तिढा सुटावा आणि केवळ या पोटनिवडणुकाच नव्हे तर सहा महिन्यांवर आलेल्या महापालिका, जिल्हा परिषदा वगैरे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणासह व्हाव्यात, यासाठी अधिक प्रयत्न होतील अशी अपेक्षा होती. तथापि, पेच सोडवायचा म्हणजे काय करायचे याबद्दल स्पष्टता नसल्याने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते ज्या आकडेवारीवर आधारित आरक्षण द्यायचे आहे तिच्यासाठी केंद्राकडे बोट दाखवत आहेत, तर राज्यात विरोधी बाकावर व देशात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना मात्र असे केंद्राकडे बोट दाखविणे हा टाइमपास वाटतो. विरोधी पक्षनेत्यांनी तर हा मामला आमच्याकडे सोपवा, तीन महिन्यांत आरक्षण मिळवून देतो आणि ते झाले नाही तर राजकीय संन्यास घेईन, अशी घोषणा करून टाकली आहे.\nनेमक्या अशाचवेळी देशाची यंदाची जनगणना जातीनिहाय होणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ज्यांना घटनात्मक आरक्षण आहे अशा अनुसूचित जाती व जमातीवगळता अन्य कोणत्याही जातींची जनगणनेत स्वतंत्र नोंद होणार नाही. त्याचप्रमाणे दहा वर्षांपूर्वी, २०११ मध्ये तत्कालीन डॉ. मनमोहन सिंग सरकारने जी जातीनिहाय गणना केली होती ती आकडेवारीदेखील जाहीर केली जाणार नाही, अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. जातीनिहाय जनगणनेचा परीघ केवळ इतर मागासवर्गीयांपुरता मर्यादित नाही. त्याला अनेक राजकीय, सामाजिक कंगोरे आहेत. तरीदेखील आजचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ओबीसींना पुन्हा आरक्षण बहाल करण्याचा, त्यासाठी आकडेवारीचा भक्कम आधार कोर्टापुढे मांडण्याचा आहे. त्यापेक्षाही एक गंभीर मुद्दा ओबीसी जनगणनेचा आहे.\nगेली अनेक वर्षे देशभरातल्या अन्य मागासवर्गीयांमधील अठरापगड जातींची स्वतंत्र गणना व्हावी, अशी मागणी आहे. जेणेकरून लोकसंख्येच्या प्रमाणात विकासाची संधी मिळते की नाही हे तपासता येईल आणि ती मिळावी यासाठी आकडेवारीचा आधार असेल. संसदेत या मागणीला बऱ्यापैकी पाठिंबाही मिळाला होता. ओबीसी नेत्यांच्या म्हणण्यानुसार सध्या केंद्रात मंत्री असलेल्या काही भाजप नेत्यांनी लोकसभा निवडणुकीवेळी तसे आश्वासनही दिले होते. तथापि, ओबीसी आरक्षणासाठी आवश्यक आकडेवारी व ओबीसी जनगणना या दोन्हीसाठी होत असलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारच्या ताज्या पवित्र्यामुळे मोठा धक्का बसला आहे. अपेक्षेनुसार, केंद्राच्या या भूमिकेबद्दल ओबीसी नेत्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.\n१९९४ पासून अंमलात असलेले ओबीसी आरक्षण थांबवितानाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अत्यंत स्पष्ट आहे. मुळात आकडेवारी देतो देतो करीत, कधी केंद्र सरकारकडे प्रयत्न सुरू आहेत तर कधी राज्यातच जमा करीत आहोत, असे म्हणत राज्य सरकारने केलेल्या वेळकाढूपणामुळे संतापून न्यायालयाने आरक्षण तूर्त थांबविण्याचा आदेश दिला आहे. ते रद्द झालेले नाही. आकडेवारीसाठी स्वतंत्र राज्य मागासवर्ग आयोग नेमा, जिल्हानिहाय नमुना आकडेवारी म्हणजे इम्पिरिकल डाटा मिळवा, तो निवडणूक आयोगाला सादर करा व आरक्षण वापरा, अशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली त्रिसूत्री आहे.\nत्यानुसार महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा इम्पिरिकल डाटा मिळविण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली आहे. तिची पहिली बैठक नुकतीच पार पडली. प्रत्येक जिल्ह्याची ही आकडेवारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून मिळविण्याचे त्या बैठकीत ठरले आहे. येत्या दोन-तीन किंवा फारतर चार महिन्यांत ही आकडेवारी तयार होईल. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करणार नसल्याची भूमिका जाहीर केली. त्यासाठी एका अर्थाने खरे तर केंद्राचे आभारच मानायला हवेत. दिल्लीतून काही मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्याने राजकीय पतंगबाजी थांबेल. आम्ही आरक्षण द्यायला तयार आहोत; पण केंद्र सरकार आकडेवारी देत नाही, असे आता राज्यातल्या सत्ताधाऱ्यांना म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे केंद्राची आकडेवारी जणू आपल्या खिशातच आहे अशा आविर्भावात केंद्रात सत्ताधारी असलेल्या पक्षाच्या नेत्यांना वावरता येणार नाही. टिकल ते पोलिटिकल चालणार नाही. इम्पिरिकल डाटाच लागेल व तोच चालेल, हे स्पष्ट झाले ते बरे झाले.\nटॅग्स :OBC ReservationState GovernmentPoliticsओबीसी आरक्षणराज्य सरकारराजकारण\nराष्ट्रीय :मोदी-शहा यांना गुजरातेतच शह देण्याचे काँग्रेसचे प्रयत्न\nगुजरातमध्ये काँग्रेस दोन दशकांपासून सत्तेपासून दूर आहे. २०२२ मध्ये तेथे विधानसभा निवडणूक होणार आहे. ...\nनाशिक :ऐन पावसाळ्यात निफाडचे राजकारण तापले\nसायखेडा : शिवसेना पक्षाचे शिवसंपर्क अभियान, राष्ट्रवादी काँग्रेसची युवा संवाद यात्रा तर भाजप प्रवेशानंतर यतीन कदम यांच्या सुरू असलेल्या तळागाळातील गाठीभेटी यामुळे निफाड तालुक्यातील राजकारण ऐन पावसाळ्यात तापले आहे. सोशल मीडियावर विविध कार्यक्रमांच्या ...\nनागपूर :घरकूल योजनेचे वास्तव : ‘शबरी’ला निधी नाही, ‘रमाई’चे हप्ते मिळाले नाही\nReality of Gharkul Yojana आदिवासी जमातीसाठी राबविण्यात येत असलेल्या शबरी घरकूल योजनेला २०१४-१५ नंतर निधीच मिळालेला नाही. २०२१ पर्यंत या योजनेचे ५०० हून अधिक लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेत आहे ...\nनागपूर :मनपात सत्तापक्षावर प्रशासन भारी\nNMC meeting newsस्थायी समितीच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली पण अजूनही अंमलबजावणी सुरू झालेली नाही. सत्तापक्षाची प्रशासनावरील पकड सुटल्याचा हा परिणाम आहे. याचा विचार करता सत्तापक्ष पुन्हा सक्रिय होत आहे. गुरुवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाला ...\nवसई विरार :No Entry: इथे राजकारण्यांना प्रवेश बंदी इमारतीत पाणी तुंबण्याची समस्या न सोडवल्याने रहिवाशांची भूमिका\nNo Entry for politicians banner: मीरा रोडची शांतीनगर ही सर्वात जुनी व शहरातील सर्वात मोठी वसाहत आहे. यातील सेक्टर ५ मधील ४ विंग व ८० सदनिका असलेल्या भूमिका आणि गोदावरी या दोन गृहनिर्माण संस्थांमधील रहिवाशांनी राजकारण्यांना प्रवेश बंदी जारी केली आहे. ...\nराजकारण :'बेडकाने कितीही फुगण्याचा प्रयत्न केला, तरीही...', आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा\nAshish Shelar : सध्याची अवस्था राज्याचे प्रश्न कोमात आणि स्वबळाची छमछम जोरात, असे सांगत राज्यातील ठाकरे सरकारवर आशिष शेलार यांनी टीका केली. ...\n - रोज ४० मिनिटं चाला\nआठवड्यातून केवळ तीन दिवस ४० मिनिटे चाललं तरी विस्मरणाची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते- हा नुसता सल्ला नव्हे- हा नुसता सल्ला नव्हे अमेरिकेतील कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या ताज्या संशोधनाचा निष्कर्ष आहे हा अमेरिकेतील कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या ताज्या संशोधनाचा निष्कर्ष आहे हा आणि त्यामागे आहे, वर्षभराची मेहनत आणि त्यामागे आहे, वर्षभराची मेहनत\nसंपादकीय :‘अंतराळा’त तरंगण्याचा सोस पृथ्वीला सोसवेल का\nबेझोस म्हणतात, ‘अंतराळ पर्यटनामुळे माणूस पृथ्वीच्या अधिक जवळ येईल’ - पण, अब्जाधीशांच्या या नव्याकोऱ्या हौसेचे मोल फार महागडे आहे. ...\nसंपादकीय :...पण, कागदांना मोड आले नाहीत\nशेतकर्याच्या कणगीत उरलं धान्य असेल, तो मोड आणेल, थापेल, वेळ भागवेल शहरामध्ये हातावर पोट असणार्यांनी काय करावं शहरामध्ये हातावर पोट असणार्यांनी काय करावं\nसंपादकीय :आजचा अग्रलेख: असा पाऊस पाहिला नाही\nसंपूर्ण किनारपट्टीसह उत्तर कर्नाटक, महाराष्ट्रात राज्यभर पावसाने व्यापून टाकले आहे. तो कमी होण्याचे नाव घेत नसल्याने महापुराचे संकट लोकांच्या अंगणात आले आहे. ...\nसंपादकीय :ऑलिम्पिकमधल्या रिकाम्या खुर्च्यांना घालणार टी-शर्ट्स\nमी आणि माझी बायको गौरी, दोघेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये स्वयंसेवक आहोत स्टेडियम्स रिकामी असली, तरी आमची मने उत्साहाने भरलेली असतील स्टेडियम्स रिकामी असली, तरी आमची मने उत्साहाने भरलेली असतील\nसंपादकीय :सत्तेची शक्यता दुरावल्याने कोमेजले ‘कमळ’\nबारामतीच्या गाडीत बसायचं की मातोश्रीच्या यावर भाजपमध्ये एकमत नाही. पुन्हा दोन्ही गाडीवाले बसवून घ्यायला तयार आहेत का, हेही नक्की नाहीच\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMaharashtra Flood : पूरदुर्घटनेत 112 जणांचा मृत्यू, 1 लाख 35 हजार नागरिकांचं स्थलांतर\nमंत्रालयातील लिफ्टमनला अजित पवारांनी विचारलं, किती पगार मिळतो तुला उत्तर ऐकून झाले अस्वस्थ\nChiplun Flood : पाण्यात बुडालेल्या चिपळूणला आज मुख्यमंत्र्यांची भेट, मदत व बचाव कार्याची पाहणी\nRaigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो\nTokyo Olympics 2021: ऐनवेळी पिस्तूलने दगा दिला, अन् मनू भाकरचा पदकावरील निशाणा चुकला\n गुजरातमध्ये एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, तीन गंभीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscexams.com/practice-paper-287/", "date_download": "2021-07-25T02:37:09Z", "digest": "sha1:5O42A7VX5NJWGUR7AWZMTPL3LPN4RPC4", "length": 31661, "nlines": 585, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "महाभरती सराव प्रश्नसंच 287 - MPSCExams", "raw_content": "\nमहाभरती सराव प्रश्नसंच 287\nमहाभरती सराव प्रश्नसंच 287\nमहाभरती सराव प्रश्नसंच देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का\nप्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nLeaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 287\nमहाभरती सराव प्रश्नसंच 287\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )\nभारतातील संविधांनातील विविध स्त्रोताशी संबंधित यादी-i व यादी-ii जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा. अ) मूलभूत हक्क i) आयर्लंडची राज्यघटना ब)संसदीय लोकशाही ii)अमेरिकेची राज्यघटना क)संसदेचे संयुक्त अधिवेशन iii)ब्रिटिश राज्यघटना ड)राज्याच्या धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे iv)ऑस्ट्रेलियाची राज्यघटना\nसंविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची निवड ……….. या दिवशी करण्यात आली.\n1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थांनामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही \nसभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.\nसभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.\nसभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.\nमुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेचे माघार घेतली.\nभारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशने झाली \nखालीलपैकी कोणत्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. तसेच भारतात केंद्रीय प्रशासन व्यवस्थेची पायाभरणी झाली \n1833 चा चार्टर अॅक्ट\n1784 चा पिट्स इंडिया अॅक्ट\n1853 चा चार्टल अॅक्ट\n1773 चा रेग्युलेटिंग अॅक्ट\nखालील विधाने विचारात घ्या: अ)1935 च्या कायधद्यान्ववे उर्वरित अधिकार हे भारताच्या गव्हर्नर जनरलकडे होते. ब)अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यांकडे देण्यात आले आहेत. क)कॅनेडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रांतांना देण्यात आले आहेत.वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत \nखलील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 दिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली. ब) सरदार हुकूम सिंग, के.टी.शाहा, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर कॉग्रेस पक्षाचे सदस्य होते. क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. वरीलपैकी कोणते विधाने वरोबर आहेत.\nसंविधान सभेबाबत खलीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत अ) ती प्रौढ मताधिकारावर आधारित नव्हती. ब) ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. क)ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ड)ती विविध समित्यांद्वारे कार्य करीत असे. पर्यायी उत्तरे\n1976 साली कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे “समाजवाद” हा शब्द उद्देशपत्रिकेत टाकण्यात आला\nखालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्षराज्य आहे.\nखालील विधाने विचारात घ्या. अ) राज्यघटनेतील केंद्र राज्ये यांच्यातील प्रशासकीय संबंध (अनुच्छेद 256),आणीबाणी विषयक तरतुदी (अनुच्छेद-352,353,356) या 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते तिच्याशी जुळणार्या आहेत. ब) राज्यघटनेतील प्रौढ मताधिकारी संबंधीच्या तरतुदी देखील 1935 च्या कायद्याने जे सुचविले होते त्याच्याशी जुळणार्या आहेत.\nविधान अ बरोबर आहे,ब चूकीचे आहे.\nविधान ब बरोबर आहे,अ चुकीचे आहे.\nदोन्हीही विधाने बरोबर आहेत.\nदोन्हीही विधाने चुकीची आहेत.\nकेंद्राकडून राज्यांना निर्देश देण्याची कल्पना आपल्या घतांनाकारांनी………. कडून घेतली आहे.\n1919 चा भारत सरकार कायदा\n1935 चा भारतर सरकार कायदा\n1947 चा भारतीय स्वातंत्र्य कायदा.\nसंविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्षपदासाठी डॉ.सच्चिदानंद सिन्हा यांचे नाव कोणी सुचविले होते \nखालील विधाने विचारात घ्या. अ) जम्मू आणि कश्मीर वगळता केंद्र व घटक राज्यांसाठी एकच राज्यघटणा आहे. ब) भारताने जरी ब्रिटिश पध्दातिवार आधारलेली संसदीय शासन पध्दती स्वीकारली असली, तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. क) भारतीय राज्यघटनेतील काही तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अंमलात आल्या. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत \nफक्त अ आणि ब\nकॅबिनेट मिशन योजने’ संदर्भात जुळणी करा : अ) निवडायची एकूण सदस्यसंख्या i) 292 ब)संस्थानिक-राज्यांचे प्रतींनिधी ii) 4 क)उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतींनिधी iii) 93 ड) प्रांतांचे प्रतींनिधी iv) 389 पर्यायी उत्तरे :\nराजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडुन आल्या होत्या\nस्वातंत्र्यपूर्वक काळात राज्यकर्त्यांची भारत लोकशाहीसाठी अपात्र असल्याचे संगितले होते कारण : विधान i) : भारतीय समाज समतेवर आधारलेल्या नव्हता. -विधान ii) : परंपरेच्या दृष्टीने भारत हा लोकशाही देश नव्हता. -विधान iii) जातीव्यवस्थेने भारतीय समाज जीवन खंडिता झाले होते. पर्यायी उत्तरे :\nविधान i व ii बरोबर आणि iii चूक\nविधान i व iii बरोबर आणि ii चूक\nभारतीय संघराज्यात संघराज्य व्यवस्थेची खालीलपैकी कोणती मूलतत्वे दिसून येतात पर्याय निवडा अ) दुहेरी शासन व्यवस्था ब) अधिकारांचे वाटप क)एकेरी नागरिकत्व ड)द्विगृही कायदेमंडळ इ)स्वतंत्र न्यायमंडळ फ) आणीबाणी विषयक तरतुदी पर्यायी उत्तरे:\nभारतीय संविधानामध्ये ब्रिटिश संविधानातून कोणती तत्त्वे स्वीकारण्यात आली अ) राज्याची नीती निर्देशक तत्त्वे ब) स्वातंत्र्य, समता व बंधुता क)कायद्याचे राज्य ड) कायदा निर्मिती प्रक्रिया पर्यायी उत्तरे :\nफक्त क आणि ड\nखालील विधाने विचारात घ्या : अ) ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. ब) ब्रिटिशनमध्ये संसद सर्वोच्च आहे. क) ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे \nभारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या : खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेते. अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे. ब) सरनाम्यातील तरतुदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात. क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकारचे स्त्रोत म्हणून कार्य करु शकतो.\nभारत हे ‘गणराज्य’ आहे. याचा अर्थ : अ) येथे लोकशाही आहे. ब) राष्ट्राप्रमुख (राष्ट्रपति) लोकांनी अप्रत्यक्षरीत्या निवडून दिलेल्या असतो. क) येथे संसदीय पद्धती आहे. ड) पंतप्रधान व त्यांचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत \nअ आणि ब फक्त\nक आणि ड फक्त\nब्लुटुथ कोठे अस्तीत्व���त आहे \nडॉस व विंडोज ऑपरेटिंग सिस्टिममध्ये ……… वाईल्ड कार्ड, कोणत्याही अक्षरे संयोजनासाठी वापरतात \nभारताध्ये पहिल्या संगणकाची स्थापना खालीलपैकी संस्थेत झाली. \nइंडियन इन्स्टिट्यूड ऑफ स्टॅटीस्टीक्स, दिल्ली.\nइंडियन इन्स्टिट्यूड ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद.\nइंडियन इन्स्टिट्यूड ऑफ सायन्स, बेंगलोर\nइंडियन स्टॅटीस्टीकल इन्स्टिट्यूट, कोलकता\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nवाचा महाभरती सराव प्रश्नसंच 195\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nLeaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 287\nमहाभरती सराव प्रश्नसंच 287\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे PDF प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील ) 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद $form{0}\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका, ( टेस्ट चे प्रश्न आणि उत्तरे ईमेल मध्ये येतील )\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nवाचा रेल्वे भरती Group D सराव पेपर 242\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 107\nविज्ञान सराव पेपर 106\nविज्ञान सराव पेपर 105\nविज्ञान सराव पेपर 104\nविज्ञान सराव पेपर 103\nअंकगणित सराव पेपर 145\nअंकगणित सराव पेपर 144\nअंकगणित सराव पेपर 143\nअंकगणित सराव पेपर 142\nअंकगणित सराव पेपर 141\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 324\nपोलीस भरती सराव पेपर 323\nपोलीस भरती सराव पेपर 322\nपोलीस भरती सराव पेपर 321\nपोलीस भरती सराव पेपर 320\nमहाभरती सराव प्रश्नसंच 320\nमहाभरती सराव प्रश्नसंच 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 318\nमहाभरती सराव प्रश्नसंच 317\nतलाठी भरती पेपर 257\nआमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 7841930710 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन सराव प्रश्नासंच पाठवू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/5956/?amp=1", "date_download": "2021-07-25T04:09:20Z", "digest": "sha1:7VIU6XOEECNG43FJYJH2T7IYER72747B", "length": 3813, "nlines": 43, "source_domain": "beedreporter.com", "title": "कार-दुचाकी अपघातात एक जागीच ठार, एक गंभीर", "raw_content": "\nHome क्राईम कार-दुचाकी अपघातात एक जागीच ठार, एक गंभीर\nकार-दुचाकी अपघातात एक जागीच ठार, एक गंभीर\nनेकनूर (रिपोर्टर):- कार-दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीवरील एक जण जागीच ठार झाल्याची घटना मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील मोरगाव फाटयाजवळ आज सकाळी साडेनऊ वाजता घडली.\nसंजय भाऊसाहेब हुंबे (रा. चौसाळा, वय ४५) आणि राजेंद्र भोंड हे दोघे दुचाकीवरून मोरगाव येथे जात होते. समोरून ह्युंडाई कंपनीची चारचाकी क���र. एम.एच. २३ ए.डी. ४३२१ ने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात संजय हुंबे हे जागीच ठार झाले तर राजेंद्र भोंड हे जखमी झाले आहेत. तर चारचाकी गाडीतीलही काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleआरोग्य प्रशासन अलर्ट; तिसर्या लाटेचा धोका पाहता जिल्हा रुग्णालयात मुलांसाठी शंभर बेड\nNext articleपदोन्नतीच्या आरक्षणासाठी बीडमध्ये रिपाइंची निदर्शने\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n’खिचडी करून खाता यावी म्हणून पूरग्रस्तांना तांदूळ, डाळ व रॉकेल देणार’\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanaukri.com/ecil-recruitment/", "date_download": "2021-07-25T03:33:17Z", "digest": "sha1:PI3QIF7S6PJ72ILZNJD5C77J53N7VZOH", "length": 5996, "nlines": 117, "source_domain": "mahanaukri.com", "title": "ECIL मध्ये कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० जागा | Maha Naukri 2020", "raw_content": "\nECIL मध्ये कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० जागा\nइलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये कनिष्ठ तांत्रिक अधिकारी पदांच्या २०० जागा करार पद्धतीने भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.\nएकूण पदसंख्या : २००\nपदाचे नाव : कनिष्ठ तांत्रिक अधिकारी\nकरार कालावधी : ०४ महिने\nशैक्षणिक पात्रता : खालील पदवी प्रथम श्रेणीत व सरासरी ६०% गुणांसह\nइलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी/ इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी/ इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजीनियरिंग/ मेकेनिकल इंजीनियरिंग/ संगणक विज्ञान अभियांत्रिकी/ माहिती तंत्रज्ञानातील अभियांत्रिकी\nअर्ज करण्याची अंतिम दिनांक : ११ ऑक्टोबर २०१९ आहे.\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या ३४१ जागा\nब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कंसल्टेंट्स इंडिया लि. मध्ये ३८९५ जागा\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या ११० जागा\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या २४० जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक पदाच्या ३२७ जागा\nभारतीय सैन्यदलात ०८ जागा – JAG प्रवेश योजना\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या...\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...\nभाभा अणु संशोधन केंद्रात भरती ९२ जागा\nभारतीय डाक विभागात पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या ३६५०...\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+7237+at.php", "date_download": "2021-07-25T03:41:29Z", "digest": "sha1:2656VLG566IOXHUU36Z6ZI6UHW7U3NSM", "length": 3717, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 7237 / +437237 / 00437237 / 011437237, ऑस्ट्रिया", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 7237 हा क्रमांक Sankt Georgen an der Gusen क्षेत्र कोड आहे व Sankt Georgen an der Gusen ऑस्ट्रियामध्ये स्थित आहे. जर आपण ऑस्ट्रियाबाहेर असाल व आपल्याला Sankt Georgen an der Gusenमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ऑस्ट्रिया देश कोड +43 (0043) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Sankt Georgen an der Gusenमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +43 7237 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येद���खील वापरले जाते. आपल्याला भारततूनSankt Georgen an der Gusenमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +43 7237 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0043 7237 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/national/live-hd-pared-from-delhi-marathi", "date_download": "2021-07-25T03:22:33Z", "digest": "sha1:6SOZIFJZ4MNIARJ5NYLOKCLECTMSZ6V5", "length": 5780, "nlines": 75, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "LIVE HD : दिल्लीमध्ये साहस आणि शौर्याला सलाम, प्रजासत्ताक दिनानिमित्त शानदार परेड | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nLIVE HD : दिल्लीमध्ये साहस आणि शौर्याला सलाम, प्रजासत्ताक दिनानिमित्त शानदार परेड\nआज ७२वा प्रजासत्ताक दिन\nदेशभरात 72 वा प्रजासत्ताक दिनसाजरा होत आहे, कोरोना महामारीनंतर प्रथमच तिरंग्याला सलामी देण्यासाठी देशवासीय एकत्र येत आहेत. कोरोनाच्या सावटामुळे यंदाचाही कार्यक्रम कमी लोकांमध्येच साजरा होत आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणेच उत्साह आणि देशभक्तीमय वातावरण देशभर पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळीच ट्विट करुन देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्याशुभेच्छा दिल्या आहेत.\nदेशवासीयांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जय हिंद… असे पंतप्रधाननरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.\nपाहा शानदार पथसंचनलाचा व्हिडीओ –\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर व��� चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/uncategorized/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A5%AD%E0%A5%A8", "date_download": "2021-07-25T02:51:54Z", "digest": "sha1:2ESJA5KK7QD5VFD3EG55YIHZFFSQIN7N", "length": 5373, "nlines": 71, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "खांडेपार कारखान्यातून ७२ लाखांची दारू जप्त | मोपा पीडितांचा प्रखर आंदोलनाचा इशारा | ‘मगो’ राबवणार राज्यभर सदस्य मोहीम | ऐन मकरसंक्रातीला पणजी बाजारपेठ बंद | ५१व्या इफ्फीचा पडदा उद्या उघडणार | विलास मेथर खूनप्रकरणी ७ जणांवर आरोपपत्र | तेजसच्या निर्मितीतून ५० हजार रोजगार संधी | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nखांडेपार कारखान्यातून ७२ लाखांची दारू जप्त | मोपा पीडितांचा प्रखर आंदोलनाचा इशारा | ‘मगो’ राबवणार राज्यभर सदस्य मोहीम | ऐन मकरसंक्रातीला पणजी बाजारपेठ बंद | ५१व्या इफ्फीचा पडदा उद्या उघडणार | विलास मेथर खूनप्रकरणी ७ जणांवर आरोपपत्र | तेजसच्या निर्मितीतून ५० हजार रोजगार संधी\nधनश्री मणेरीकर | प्रतिनिधी\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/2706/", "date_download": "2021-07-25T03:11:21Z", "digest": "sha1:K47WXJ4XLFOSAU5PUGK7XZXKKHUKQQ5A", "length": 13967, "nlines": 143, "source_domain": "beedreporter.com", "title": "पावणेचार लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई", "raw_content": "\nHomeक्राईमपावणेचार लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nपावणेचार लाखाची गोव्याची विदेशी दारु जप्त,राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई\nबीड (रिपोर्टर)- 31 जानेवारी रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बीड व अहमदनगर जिल्ह्यांच्या संयुक्त पथकाने रात्री 12.30 वाजताच्या सुमारास शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर येथे गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असणा-या विदेशी मद्याच्या 50 पेट्यांचा साठा जप्त केला. महाराष्ट्र राज्यातील दराप्रमाणे जप्त केलेल्या दारुची एकूण किंमत रुपये 3 लाख 64 हजार 800 इतकी आहे.\nआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई श्री कांतीलाल उमाप व पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त श्री प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली खात्रीलायक बातमीनुसार अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड नितिन धार्मिक यांचे नेतृत्वाखाली बीड व अहमदनगर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी संयुक्तपणे शिरुर कासार तालुक्यातील पिंपळनेर गावातील रामराव कृष्णाजी जायभाये याच्या घरात रात्री 12.30 वाजता धाड टाकली असता त्याचे घरातून महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेला गोवा राज्याच्या बनावटीचा विदेशी मद्याचा साठा आढळून आल्याने रामराव कृष्णाजी जायभाये या इसमास अटक करुन त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 65 (अ)(ई), 83 व 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच गोवा राज्याची दारु चोरी छुप्या पद्धतीने महाराष्ट्रात आणून अवैधरीत्या विक्री करण्याच्या उद्देशाने आणल्याचे तपासात निदर्शनास आल्याने आरोपीचा मुलगा बाळासाहेब रामराव जायभाये याचेविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून धाड पडल्याची माहिती मिळताच तो पसार झाल्याने त्याला फरार घोषित करुन त्याचा शोध सुरु आहे. तसेच यामागे असलेल्या सूत्रधाराचाही शोध राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेण्यात येत आहे.\nसदर धाडीत गोवा राज्यातील बनावटीच्या विदेशी मद्याच्या मॅकडॉवेल नंबर 1 व्हिस्की ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या 1776 सीलबंद बाटल्या, इंपेरियल ब्ल्यु व्हिस्की ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या 240 सीलबंद बाटल्या, ब्लॅक डीएसपी विदेशी मद्याच्या 180 मिली क्षमतेच्या 288 सीलबंद बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्की ब्रँडच्या 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद बाटल्या व ब्लेंडर्स प्राईड व्हिस्कीच्या 180 मिली क्षमतेच्या 48 सीलबंद बाटल्या, अशी 3 लाख 64 हजार 800 रुपयांची दारु, 1 मोटरसायकल क्रमांक चक 23 Aन 0842 किंमत रु. 40 हजार, 1 मोबाईल किंमत रु. 5 हजार व बाटल्यांवर लावण्यासाठी बनावट लेबल 3000 नग किंमत रु. 6 हजार असा एकूण 4 लाख 15 हजार 800 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईत निरिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड श्री डि.एल.दिंडकर, जवान सांगुळे, वाहनचालक शेळके व अहमदनगर जिल्ह्यातील निरिक्षक श्री बनकर, निरिक्षक श्री घोरतळे, दुय्यम निरिक्षक श्री बडदे, श्री सूर्यवंशी, श्री धोका, श्री ठोकळ, श्री बारावकर व त्यांचेसोबत जवान ठुबे, वामने, बिटके, कांबळे, बटुळे व महिला जवान श्रीमती आठरे यांनी सहभाग नोंदविला.\nनागरिकांनी त्यांच्या परिसरात अवैध व बनावट मद्याची विक्री होत असल्यास त्याबाबतची माहिती या विभागाला द्यावी, माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येऊन अशा अवैध दारु विक्रेत्यांवर ठोस कारवाई केली जाईल, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड यांनी केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nPrevious articleमाजलगाव मतदारसंघातील एमआरजीएसचे पाचशे कोटी रूपयांचे विकासाचे दालन एप्रिल मध्ये उघडणार – आमदार प्रकाश सोळंके\nNext articleआजच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 33\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n’खिचडी करून खाता यावी म्हणून पूरग्रस्तांना तांदूळ, डाळ व रॉकेल देणार’\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AC%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-07-25T01:56:24Z", "digest": "sha1:RPH3R4YNDP5DOPUKHHNH2CYI7EWR7JMC", "length": 4686, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७६० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १७६० मधील मृत्यू\n\"इ.स. १७६० मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nदुसरा जॉर्ज, ग्रेट ब्रिटन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जानेवारी २०१२ रोजी ०७:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1160150", "date_download": "2021-07-25T03:56:33Z", "digest": "sha1:VAJL42G4J4IMSAPB7N6UU2BFWMMIWVSG", "length": 3933, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"बेल्जियम ग्रांप्री\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"बेल्जियम ग्रांप्री\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n००:३८, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती\n१,०९३ बाइट्स वगळले , ८ वर्षांपूर्वी\n२०:४१, ७ डिसेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\n००:३८, ७ एप्रिल २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krushikranti.com/location/hingoli/", "date_download": "2021-07-25T03:18:20Z", "digest": "sha1:LGCEJKXVIPDL423RITU235XPBFTIXK7V", "length": 3702, "nlines": 83, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "हिंगोली - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nहिंगोली जिल्ह्यातील शेती संदर्भातील जाहिराती येथे दिसतील.तसेच विक्रेत्यांचा संपर्क कृषी क्रांतीच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत\n10 शेळ्या विकणे आहेत\nशुद्ध जैविक केसर आंबा विक्रीस उपलब्ध आहे\nजयकिसान समृद्धी ऑरगॅनिक खत\nसर्व पिकासाठी एकच धन्वंतरी चे RPS 76\nगांडूळ गांडूळ खत व बेड\nगांडूळ खत व बेड मिळतील\nहळद विषयी सल्ला मिळेल\nशेती विषयी माहिती सोबतच आपण महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6773", "date_download": "2021-07-25T01:52:53Z", "digest": "sha1:BVK2Q7M7NOHTNJL6RDNS4232IRU7LGHJ", "length": 5920, "nlines": 97, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शैक्षणिक : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शैक्षणिक\nmypedia हे अॅप कोणी वापरते का काही शाळा या अॅपचा उपयोग करतात असे कळले. या अॅप बद्दल अधिक माहिती मिळू शकेल का\nपरदेशातुन भारतात परत गेल्यावर मुलांचे शिक्षण\nभरतातल्या शाळा वर्षाच्या मध्ये म्हणजे ़जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये मुलांना अॅडमिशन देतात का अमेरिकेतून काही लोक शैक्षणिक वर्षाच्या मधल्या कालावधीत भारतात परत जात आहेत, त्यांची मुले पहिली ते आठवी या इयत्तां मधली आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर ला भारतात परत जायचे असेल तर भारतातिल एक टर्म तेव्हा पूर्ण झालेली असते अश्यावेळी भारतातल्या शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो का अमेरिकेतून काही लोक शैक्षणिक वर्षाच्या मधल्या कालावधीत भारतात परत जात आहेत, त्यांची मुले पहिली ते आठवी या इयत्तां मधली आहेत. सप्टेंबर ऑक्टोबर ला भारतात परत जायचे असेल तर भारतातिल एक टर्म तेव्हा पूर्ण झालेली असते अश्यावेळी भारतातल्या शाळांमध्ये प्रवेश मिळू शकतो का की विद्यार्थ्या चे वर्ष वाया जाउ शकते की विद्यार्थ्या चे वर्ष वाया जाउ शकते कुणाला काही माहीती किंवा अनुभव असल्यास जरूर कळवा.\nपरदेशातून भारतात परत जाताना\nRead more about परदेशातुन भारतात परत गेल्यावर मुलांचे शिक्षण\nआयपॅडच्या अॅपस्टोअरमधे शैक्षणिक या प्रकाराखाली हजारो अॅप्स दिसतात व त्यात रोज भर पडत असते. ज्यांनी अशा प्रकारची अॅप्स वापरली आहेत, त्यांनी आपापले अनुभव इथे लिहिले, रेकमेंडेशन लिहिले तर इतरांना त्या माहितीचा उपयोग होईल.\nRead more about मुलांसाठी उपयुक्त अॅप्स\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/11/Midc-kamgaar-divali-god-exaij-tapkire.html", "date_download": "2021-07-25T02:34:19Z", "digest": "sha1:VDMPY5KX47DN562ST3BU5BR2Y2WS6SK6", "length": 5786, "nlines": 55, "source_domain": "www.mynagar.in", "title": "एक्साईड कंपनीतील कामगारांची दिवाळी गोड - पै. दत्ता तापकीरे", "raw_content": "\nएक्साईड कंपनीतील कामगारांची दिवाळी गोड - पै. दत्ता तापकीरे\nस्वराज्य कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला यश कामगारांना भरघोस बोनस खात्यावर जमा\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - स्वराज्य कामगार संघटनेच्यावतीने एमआयडीसी येथील एक्साइड कंपनीतील कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना भरघोस असा बोनस देण्यात आला यामध्ये स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष पै.दत्ता तापकीरे यांनी वेळोवेळी व्यवस्थापनाशी चर्चा करून व वेळोवेळी मीटिंग घेऊन भरघोस असा बोनस मिळून दिला खऱ्या अर्थाने कामगारांची दिवाळी गोड झाली आहे हे सर्व करत असताना शहराचे आमदार संग्राम जगताप व माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांचे आभार मानले व संघटनेतील पदाधिकारी उपाध्यक्ष किरण दाभाडे, जनरल सेक्रेटरी पै.सुनील कदम, खजिनदार दत्ता सोनवणे, कार्याध्यक्ष दीपक गांगर्डे आदी सह कामगार प्रतिनिधी बाबासाहेब गायकवाड, किसन तरटे, सुधाकर तामखडे, अशोक म्हस्के, दिनेश वाघ, सुनिल देवकुळे, गौतम भालेराव आदींनी यासंदर्भात पाठपुरावा केला व सर्व कर्मचाऱ्यांच्या खात्यावर बोनस जमा झाल्यामुळे एक्साइड कंपनी च्या बाहेर फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त करण्यात आला. स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने एक्साइड कंपनी मधील सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली असून सर्व कर्मचाऱ���यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच व्यवस्थपणेचे पै दत्ता तापकीरे आणि कामगारांनी आभार मानले\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/12/Maharashtra-grampanchayat-nivadnuk-jaahir-sarpanch.html", "date_download": "2021-07-25T03:13:19Z", "digest": "sha1:EKMWJYS4FRCPJIJASYZQOSKTJU4HS3YW", "length": 6101, "nlines": 65, "source_domain": "www.mynagar.in", "title": "राज्यातील 14 हजार 234 गावात निवडणुकीचा धुरळा", "raw_content": "\nराज्यातील 14 हजार 234 गावात निवडणुकीचा धुरळा\n15 जानेवारी रोजी मतदान\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई- राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान या निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी केली.\nएप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.\nअसा असेल निवडणूक कार्यक्रम\n> 15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील\n> 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी\n> 31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी\n> 4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी\n> 15 जानेवारी मतदान\n> 18 जानेवारी मतमोजणी\nनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या\nठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/6451/", "date_download": "2021-07-25T03:08:27Z", "digest": "sha1:EYXA7JPY3E7DVPZ4B4BXW3WAZUHBKYAG", "length": 10106, "nlines": 141, "source_domain": "beedreporter.com", "title": "महागाईच्या निषेधार्थ कम्युनिष्ट पार्टीचे कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने", "raw_content": "\nHomeबीडमहागाईच्या निषेधार्थ कम्युनिष्ट पार्टीचे कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने\nमहागाईच्या निषेधार्थ कम्युनिष्ट पार्टीचे कलेक्टर कचेरीसमोर निदर्शने\nशेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा: खताच्या किंमती कमी करून शेतकर्यांना दिलासा द्या\nबीड (रिपोर्टर):- पेट्रोल-डिझेलचा भाव दोन दिवसाला वाढत असल्याने यामुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाले आहे. वाढती महागाईमुळे नागरीकांना जगणं मुश्किल होवू लागलं. महागाईच्या निषेधार्थ आज कम्युनिष्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. सदरील हे आंदोलन कॉ.नामदेव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.\nपेट्रोल-डिझेलच्या किंमती तात्काळ कमी करण्यात याव्या, बि-बियाणे, खते, अवजारे आणि शेती विषयक औषधे यांच्या किंमतीमध्ये झालेली दरवाढ रद्द करण्यात यावी, शेतकरी विरोधी काळे कायदे आणि कामगारविरोधी कायदे रद्द करा, शेतकर्यांना पीक विम्याच्या संदर्भातील नुकसान भरपाई त्वरित अदा करण्यात यावी. शेतकर्यांना सुलभ रितीने पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. यासह इतर मागण्यासाठी आज कम्युनिष्ट पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी कॉ.नामदेव चव्हाण, ज्योतीराम हुरकुडे, दत्ता भोसले, गोविंद साळवे, उत्तम सानप, डी.जी.तांदळे यांच्यासह आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. या आंदोलनात आंदोलनकर्त्यांनी केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेधाचे फलक दर्शवले. आपल्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.\nPrevious articleखालसा प्रकरणी वक्फबोर्ड हरकतमध्ये, भु माफियांचे धाबे दणाणले\nNext articleधान्य जादा दराने विकल्याने रामेश्वरवाडीचे रेशन दुकान निलंबीत\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5", "date_download": "2021-07-25T04:10:01Z", "digest": "sha1:FQ3M62UFJ6PVI4EX4VLVBK4TBV3AFT56", "length": 2679, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पुलाव - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nपुला��� भाताचा प्रकार आहे. हा खाद्यपदार्थ उत्तर भारतात अधिक प्रचलीत आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २२:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5", "date_download": "2021-07-25T04:26:06Z", "digest": "sha1:NJ6XDAEJQBAIXIOLSU7OH2MZUERBRJRR", "length": 4127, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महानुभाव पंथ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► महानुभावपंथीय चरणांकित तीर्थस्थाने (७ प)\n\"महानुभाव पंथ\" वर्गातील लेख\nएकूण १२ पैकी खालील १२ पाने या वर्गात आहेत.\nसाचा:हिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जुलै २०२० रोजी २२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Neuenhof+Thuer+de.php", "date_download": "2021-07-25T03:51:28Z", "digest": "sha1:3B565T2MIJHHTHQCPAPXOGDEFGGJATSW", "length": 3466, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Neuenhof Thür", "raw_content": "\nक्षेत्र कोड Neuenhof Thür\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Neuenhof Thür\nशहर/नग�� वा प्रदेश: Neuenhof Thür\nक्षेत्र कोड Neuenhof Thür\nआधी जोडलेला 036928 हा क्रमांक Neuenhof Thür क्षेत्र कोड आहे व Neuenhof Thür जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Neuenhof Thürमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Neuenhof Thürमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 36928 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनNeuenhof Thürमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 36928 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 36928 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/admission-for-vocational-courses-will-be-available-from-14th-to-18th-july-in-pera-cet-2021-students-would-admission-in-14-private-universities-in-maharashtra-nrat-150038/", "date_download": "2021-07-25T02:07:23Z", "digest": "sha1:OUHERO2ENF72A3SPLMZ55WV3I2D4FAAR", "length": 17881, "nlines": 183, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Admission for vocational courses will be available from 14th to 18th July in PERA CET-2021 students would admission in 14 private universities in Maharashtra nrat | व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६ ते १८ जुलैदरम्यान 'पेरा सीईटी- २०२१' महाराष्ट्रातील १४ खाजगी विद्यापीठांमध्ये घेता येणार प्रवेश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्ताना�� यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी १६ ते १८ जुलैदरम्यान ‘पेरा सीईटी- २०२१’ महाराष्ट्रातील १४ खाजगी विद्यापीठांमध्ये घेता येणार प्रवेश\n‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या महाराष्ट्रातील खाजगी विद्यापीठांच्या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील 14 खाजगी विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, (Engineering, Bio engineering) मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर .....\nऔरंगाबाद (Aurangabad). ‘पेरा इंडिया’ (प्रीमिनन्ट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या महाराष्ट्रातील खाजगी विद्यापीठांच्या संघटनेच्या माध्यमातून राज्यातील 14 खाजगी विद्यापीठांतील इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, (Engineering, Bioengineering) मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल व्यवस्थापन या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी (The pre-examination for the 2021-22 session) ऑनलाईन ‘पेरा सीईटी- २०२१’चा (Pera CET-2021) निर्णय जाहीर करण्यात आला आहे. (Pre-examination for vocational courses)\nपालकांच्या तक्रारीला वाली कोण शाळा तर सोडाच, शिक्षणाधिकारीही ऐकेना शाळा तर सोडाच, शिक्षणाधिकारीही ऐकेना अखेर बंद दारावरून चढून कार्यालयात प्रवेश\n2021-22 या सत्रासाठी ही पूर्वपरीक्षा 16 ते 18 जुलैदरम्यान ऑनलाईन होईल, अशी माहिती एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, पेराचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, सीईओ हनुमंत पवार आणि एमजीएम विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर यांनी एमजीएम विद्यापीठात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.\nनागपूर/ देवेंद्र फडणवीस : ‘मी पुन्हा येईल’, असं म्हणाले होते; भविष्यवाणी खरी ठरणार का\nडॉ. सपकाळ म्हणाले, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व विद्यार्थ्यांच्या आरो��्याची काळजी म्हणून केंद्र आणि राज्य सरकारांनी यंदा इयत्ता बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, पदवी आणि पद्व्युत्तर अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश पूर्वपरीक्षेच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. विविध अभ्यासक्रमांसाठी शासकीय स्तरावर आणि खाजगी स्तरावर विविध पूर्वपरीक्षा आयोजित केल्या जातात. याच पार्श्वभूमीवर 2021-22 या सत्रासाठी इंजिनिअरिंग, बायोइंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग, डिझाइन, फाईन आर्टस्, फुड टेक्नॉलॉजी, फार्मसी, व्यवस्थापन, शिक्षण, आर्किटेक्चर, लॉ आणि हॉटेल व्यवस्थापन या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी 16, 17 आणि 18 जुलै रोजी ऑनलाइन पेरा-सीईटीचे आयेाजन करण्याचा निर्णय खाजगी विद्यापीठांच्या पेरा संघटनेचे अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांच्या सूचनेनुसार घेण्यात आला आहे.\nनागपूर/ भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ लसीची लहान मुलांवर प्राथमिक चाचणी सुरू; चार ठिकाणी होणार ‘क्लिनिकल ट्रायल’\nही पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ (पुणे), एमजीएम विद्यापीठ (औरंगाबाद) विश्वंकर्मा विद्यापीठ (पुणे), अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ (पुणे), सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (पुणे), डी.वाय.पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (पुणे), स्पायसर ऍडव्हेंटिस्ट युनिव्हर्सिटी (पुणे), संदीप विद्यापीठ, (नाशिक), संजय घोडावत विद्यापीठ (कोल्हापूर), एमआयटी डब्ल्युपीयू युनिव्हर्सिटी (पुणे), डी.वाय. पाटील विद्यापीठ (पुणे) विजयभूमी युनिवर्सिटी (मुंबई), सोमय्या विद्यापीठ (मुंबई) या विद्यापीठांमधील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल.\nपूर्वपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना www.peraindia.in या संकेतस्थळावर 10 जुलैपर्यंत अर्ज करता येईल. या परीक्षेचा निकाल २३ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही डॉ. विलास सपकाळ आणि डॉ. आशिष गाडेकर यांनी केले आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/vaccination-in-shripatrao-high-school-satara-nrka-153136/", "date_download": "2021-07-25T03:10:46Z", "digest": "sha1:Q2AY3XMBGOVH3NU7PXTMW2U27RHPD4WL", "length": 13052, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Vaccination in Shripatrao High school satara NRKA | श्रीपतराव हायस्कूलमध्ये 450 जणांचे लसीकरण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसाताराश्रीपतराव हायस्कूलमध्ये 450 जणांचे लसीकरण\nसातारा / नवराष्ट���र न्यूज नेटवर्क : शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ यांच्या श्रीपतराव पाटील हायस्कूलमध्ये बाल सक्षमीकरण अभियानाअंर्तगत अठरा वर्षावरील 150 जणांचे तर 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 110 जणांचे लसीकरण करण्यात आले.\nखासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक व संस्थेचे सचिव तुषार पाटील यांनी पुढाकार घेऊन हे लसीकरण सत्र पार पाडले. स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे , नगरसेवक ज्ञानेश्वर फरांदे व कोविड डिफेंडर ग्रुपचे विनीत पाटील, आरोग्य विभागाच्या काकडे व इर्शाद तांबोळी यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले.\nजिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या माझे मूल माझी जबाबदारी या अभियानाच्या पायलट प्रोजेक्टसाठी श्रीपतराव हायस्कूलची निवड करण्यात आली होती. श्रीपतराव पाटील हायस्कूल, आदर्श विद्या मंदिर, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व माणिक कासट बालक मंदिर या चारही शाखांमध्ये हा प्रकल्प हिरीरीने राबवण्यात आला. संस्थेच्या पावणेदोन हजार विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी बाल सक्षमीकरण अभियान राबविण्यात आले आहे. संस्थेने दोन टप्प्यात मोहिम राबवून अठरा वर्षांवरील 150 तर पंचेचाळीस वर्षावरील 110 अशा 260 जणांचे लसीकरण करण्यात आले.\nजिल्हा आरोग्य विभागाच्या परवानगी व सहकार्याने बालक आणि पालक यांच्या उत्तम आरोग्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे तुषार पाटील यांनी सांगितले . शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सदाशिव कुंभार, उपाध्यक्ष जगन्नाथ किर्दत, नंदकिशोर जगताप, शाळा समिती अध्यक्ष वत्सला डुबल, संचालक हेमकांची यादव, प्रतिभा चव्हाण, धनंजय जगताप,श्रीपतराव हायस्कूलचे मुख्याध्यापक रविंद्र फडतरे, पर्यवेक्षक अमर वसावे, क्रीडा शिक्षक यशवंत गायकवाड तसेच सर्व शाखा मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले .\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडों��ा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.brambedkar.in/2019/07/03/life-events/", "date_download": "2021-07-25T02:05:32Z", "digest": "sha1:LS4V27OSCFE5S2MDXR7IGBDVG2D36GF5", "length": 24325, "nlines": 283, "source_domain": "marathi.brambedkar.in", "title": "🌹..विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट..🌹 - BRAmbedkar.in मराठी", "raw_content": "\n#बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक #गेण्बा_महार\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य\nबाबासाहेब आंबेडकर इतिहास PDF\nबाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nबाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान..\nबुध्द आणि कार्ल मार्क्स\nबौद्ध धर्मातील मुलांची नावे\nबौद्ध मुला मुलींची नावे\nभगवान बुध्द आणि त्यांचा धम्म\nमंगल परिणय पत्रिका मायना\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nशुद्र पुर्वी कोण होते\n🌹..विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट..🌹\n1) 14 एप्रिल 1891 – महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म.\n2) 1907 – रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.\n3) 1907 – बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास.\n1 जुन 1913 – सयाजीराव गाडकवाड यांनी विदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.\n9) 1913 – उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.\n10) 1915 – ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.\n11) 1916 – नॅशनल डिविडंट ऑफ इंडिया ए हिस्टोरिक अँन्ड अनलिकटिकल स्टडी प्रबंध कोलंबिया विद्यापीठाद्वारे स्विकृत.\n12) 1916 – कास्ट इन इंडिया, देअर मॅकेनिझम जेनिसिस अँन्ड डेव्हलपमेँट या निबंधाचे वाचन.\n13) 1916 – पी. एच. डी. ची पदवी बहाल.\n14) 1917 – मुंबई ला परत आले.\n15) 11 नोव्हेँबर 1918 – सिडनहेम कॉलेजमध्ये अर्थशास्राची प्रोफेसर म्हणुण नियुक्ती.\n16) 31 जानेवारी 1920 – राजर्षी शाहु महाराज यांच्या साहाय्याने मुकनायक पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित.\n17) 1921 – एम. एस. सी पदवी संपादन.\n18) 1922 – बॅरिस्टरची परिक्षा पास.\n19) 1923 – डॉ. ऑफ फिलॉसॉफी पदवी मिळाली.\n20) 1923 – डॉ. ऑफ सायन्सची पदवी बहाल.\n21) 1923 – दि प्रॉब्लेम ऑफ रुपी ग्रंथ प्रकाशित.\n22) 1923 – बॅरिस्टरीस सुरुवात.\n23) 1924 – अस्पृश्य समाजाची परिषद.\n24) 20 जुलै 1924 – बहिष्कृत हित कारणी सभेची स्थापना, मुंबई.\n25) 1925 – असृश्यांसाठी वसतीगृह स्थापन.\n26) जुलै 1926 – राजरत्न या मुलाचे निधन.\n27) 1927 – कुलाबा जिल्हा महाड बहिष्कृत परिषद.\n28) 3 एप्रिल 1927 – बहिष्कृत भारत या पाक्षिकाचे प्रकाशन.\n29) 1927 – मुंबई विधिमंडळात सदस्य म्हणुन निवड.\n30) 4 सप्टेँबर 1927 – समाज समता संघ याची स्थापना.\n31) 1927 – बंधु बाळाराम आंबेडकरांचे निधन.\n32) 1927 – अस्पृश्य समाजातील शिक्षकांतर्फे सत्कार.\n33) 13 नोव्हेँबर 1927 – अमरावती येथे अंबादेवी मंदिर सत्यागृह.\n34) 25 डिसेँबर 1927 – महाडचा सत्यागृह, मनुस्मृती दहन.\n35) 1928 – महार वतने सुधारणा विधेयक विधी मंडळासमोर मांडले.\n36) 1928 – मुंबई येथे सरकारी विधी महाविद्यालयात प्राध्यपक.\n37) 1928 – मुंबई प्रांतिक समितीवर निवड.\n38) 1928 – सायमन कमिशन पुढे साक्ष.\n39) 29 जुन 1928 – समता पाक्षिकाचा आरंभ.\n40) 1929 – दामोदर सभागृहात गिरणी कामगारांच्या सभेत भाषण.\n41) 1929 – टांग्यातुन फेकले गेल्यामुळे पायाला दुखापत.\n42) 1929 – अस्पृश्यांसाठी 33 टक्के आरक्षण देण्याबाबत मुंबई विधिमंडात भाषण.\n43) 3 मार्च 1930 – काळाराम म��दिर नाशिक सत्यागृह प्रारंभ.\n44) नोव्हेँबर 1930 – गोलमेज परिक्षेत अस्पृश्यांची बाजु ठामपणे मांडली.\n45) 24 नोव्हेँबर 1930 – जनता साप्ताहिकाचा आरंभ.\n46) 26 नोव्हेँबर 1931 – गंधी व बाबासाहेब व पंचम जार्ज यांची भेट.\n47) अल्पसंख्याकांच्या प्रश्नांबाबत गांधीजीच्या धोरणाला गोलमेज परिषदेत विरोध.\n48) 1932 – अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यासंबंधी परिषद.\n49) 1933 – संयुक्त समितीच्या कामासाठी लंडनला प्रयान.\n50) 27 मे 1935 – पत्नी रमाबाई यांचे निधन.\n51) 1935 – मुंबई विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर नियुक्ती.\n52) 13 ऑक्टोँबर 1935 – येवला. हिँदु म्हणुण जन्माला आलो, पण हिँदु म्हणुण मरणार नाही – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येवला येथे धर्माँतराची घोषणा.\n53) 15 ऑगस्ट 1936 – स्वतंत्र मजुर पक्षाची स्थापना.\n54) 1936 – जाती प्रथेचे उन्मुलन भाषन प्रकाशित.\n55) 1936 – मुक्ती कोण येथे विख्यात भाषण.\n56) 1936 – प्रकृती स्वास्थासाठी युरोपला रवाना.\n57) कोकणातील खोती नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बिल मांडले.\n58) 17 फेब्रुवारी 1937 – मुंबई ऍसेँब्ली निवडणुक विजयी.\n59) 1938 – पंढरपुर मातंग परिषदेतर्फे मानपत्र.\n60) 1938 – मनमाड येथे अस्पृश्य रेल्वे कामगार परिषद.\n61) 1938 – विधी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदाचा राजीनामा.\n62) 1938 – औद्योगिक कलहाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले.\n63) 1938 – औरंगाबाद येथे अस्पृश्य सभेचे अध्यक्ष.\n64) 1940 – मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांच्या सोबत भेट.\n65) 1940 – थॉटस अँन्ड पाकिस्तान या ग्रंथाचे प्रकाशन.\n66) 19 जुलै 1942 – भारतीय दलित वर्ग परिषद, नागपुर येथे हजर.\n67) 1942 – मजुर मंत्री म्हणुन निवड.\n68) 1942 – अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनी स्थापना.\n69) पुणे येथे रानडे जन्म शताब्धी कार्यक्रमात सर्वोतम भाषण.\n70) 1945 – काँग्रेस आणि गांधीजीनी अस्पृश्यांप्रती काय केले ग्रंथ प्रकाशित.\n71) 1946 – शुद्र पुर्वी कोण होते हा ग्रंथ प्रकाशित.\n72) 1946 – सोलापुर, अहमदाबाद नगर पालिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना माणपत्रे दिली.\n73) 20 जुन 1946 – मुंबई येथे सिध्दार्थ महाविद्यालची स्थापना.\n74) ऑगस्ट 1947 – भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणुण मंत्री मंडळात प्रवेश.\n75) 29 ऑगस्ट 1947 – संविधान समितीच्या अध्यक्ष पदावर निवड.\n76) ऑक्टोँबर 1948 – दि अनटचेबल्स ग्रंथ प्रकाशित.\n77) 4 नोव्हेँबर 1948 – घटनेचा मसुदा घटना समितीवर ठेवला.\n78) 26 नोव्हेँबर 1949 – घटना समितीने घटना स्��िकार केली.\n79) 1949 – घटना समितीत देश प्रेमाने ओथंबलेले समारोपीय भाषण.\n80) 1950 – बुध्द आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य लेख प्रसिध्द, वरळी येथे बुध्द विहारात भाषण.\n81) 1950 – कोलंबो विश्व बौध्द परिषदेला उपस्थिती.\n82) 1950 – औरंगाबाद येथे मिलिँद महाविद्यालय स्थापन.\n83) 84) 1951 – लोक प्रतिनिधत्व विधेयक लोक सभे पुढे मांडले.\n84) सप्टेँबर 1951 – हिँदु स्रीयांची उन्नती आणि अवनती हा लेख महाबोधी मासिका मध्ये प्रकाशित.\n85) 27 सप्टेँबर 1951 – हिँदु कोड बिल व मागास वर्गीयांच्या आरक्षणाबाबत मंत्री परिषदेचा राजीनामा.\n86) मार्च 1952 – राज्य सभेसाठी निवड.\n87) 1952 – प्रथमच सार्वत्रिक निवडनुकीमध्ये बाबासाहेबांचा पराभव.\n88) 5 जुन 1952 – कोलंबिया विद्यापिठातर्फे डॉ. ऑफ लॉ हि पदवी अर्पन.\n89) 1952 – शिवाजी पार्कवर प्रचंड जाहीर सभेत ह्रदयस्पश्री भाषण.\n90) 1952 – एलफिन्स्टन महाविद्यालयातील वार्षिक स्नेह संमेलनात उत्कृष्ठ भाषण.\n91) 1954 – वर्गीकृत जाती जमाती आयुक्त यांच्या प्रवृत्तीवर भाषण.\n92) 3 ऑक्टोँबर 1954 – आकाशवाणीवर माझे वैयक्तीक तत्वग्यान हे भाषण.\n93) 25 ऑक्टोबर 1954 – माझे आयुष्य तीन गुरुंमूळे घडले.\n94) 1954 – राज्यसभेत परराष्ट्रीय धोरणावर भाषण.\n95) 1954 – महत्मा फुले बोलपट चित्रपटाच्या मुहुर्त सभारंभात उपस्थित.\n96) 1954 – भंडारा पोट निवडणुकीमध्ये पराभव.\n97) 1954 – रुपये 1, 18, 000 /- ची थेली मुंबई शहर दलित फेडरेशने चळवळीसाठी दिली.\n98) 1954 – रंगुन तिसय्रा जागतिक बौध्द परिषदेला उपस्थित.\n99) 1955 – भारतीय बौध्द महासभा स्थापित.\n100) 4 फेब्रुवारी 1956 – मुंबई हि महाराष्ट्राचीच असावी असे भारत सरकारला सुनावले.\n101) 24 मे 1956 – नरेपार्क येथे ऑक्टोँबर महिन्यात मी बौध्द धम्माची दिक्षा घेईल अशी घोषणा.\n102) 14 ऑक्टोँबर 1956 – नागपुर येथे पुज्य भंते महास्थवीर चंद्रमणी यांचे हस्ते पत्नीसोबत धम्म दिक्षा घेतली. व नंतर आपल्या पाच लाख अस्पृश्य बंधुना बौध्द धम्माची दिक्षा दिली.\n103) 15 ऑक्टोँबर 1956 – बौध्द धम्म का स्विकारला या विषयी सकाळी अदभुत पुर्व भाषण व नंतर नागपुर मुन्सीपार्टी तर्फे संध्याकाळी मानपत्र अर्पन.\n104) 16 ऑक्टोँबर 1956 – चंद्रपुर येथे 2 लाख अस्पृश्य बंधुना धम्म दिक्षा दिली.\n105) 20 नोव्हेँबर 1956 – काठमांडु नेपाल येथे जागतिक बौध्द परिषद, बौध्द आणि कार्लमार्क्स हे अदभुतपुर्व भाषण दिले.\n106) 6 डिसेँबर 1956 – दिल्ली येथे त्यांच्या निवास्थानी बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले.\n107) मुंबई दादर येथे चौपटीच्या किनाय्रावर 10 लाख अनुयायीँच्या साक्षीने बौध्द पध्दती नुसार अंतिम संस्कार करण्यात आले.\nतसेच बाबासाहेब म्हणतात, मला प्रिय असलेल्या समतेच्या प्रचारासाठी रु. 2500 देऊन शाहुंनी मला सदैव ऋणी केले.\nबाबांनी धम्मावरती व समाजावरती दिलेले भाषण हे सर्वात महत्वाचे व त्यामधुन काहीतरी बोध व शोध घेण्यासारखे आहे.\n18 मार्च 1956 रोजी रामलिला मैदान आग्रा येथे मला शिकल्या सवरल्या लोकांनीच धोका दिला.\n24 सप्टेँबर 1944 रोजी बाबासाहेबांनी राजकीय चळवळीचे उद्देश घोषित केले होते. ते लक्षात घेण्यासारखे आहेत.\nतसेच 26 मे 1950 रोजी टेँपल ऑफ दि टूथ या श्रीलंकेतील विहारात जमलेल्या 27 देशांच्या प्रतिनिधी समोर बाबासाहेबांनी उत्कृष्ठ भाषण दिले.\nतसेच बाबासाहेबांना “भारत रत्न” हि सर्वोच्च बहुमोल उपाधी 1990 मध्ये देण्यात आली.\nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\nओबीसींचे राजकीय आरक्षण- वस्तूस्थिती आणि विपर्यास\nआंधळा ओबीसी आणि कलम 340 (थ्रेड)\nहिंदूत्ववाद्याना विवेकानंदाचा हा धर्म मान्य आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+0546+nl.php", "date_download": "2021-07-25T03:49:24Z", "digest": "sha1:QRI7BMWSPIF5U74GIFLUGS35T62QAIXV", "length": 3580, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 0546 / +31546 / 0031546 / 01131546, नेदरलँड्स", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 0546 हा क्रमांक Almelo क्षेत्र कोड आहे व Almelo नेदरलँड्समध्ये स्थित आहे. जर आपण नेदरलँड्सबाहेर असाल व आपल्याला Almeloमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. नेदरलँड्स देश कोड +31 (0031) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Almeloमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +31 546 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्��नी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAlmeloमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +31 546 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0031 546 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+952+cn.php", "date_download": "2021-07-25T03:20:21Z", "digest": "sha1:WEO7CP7KFCAYRHLUKO4SC4PR2BL4SQMW", "length": 3491, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 952 / +86952 / 0086952 / 01186952, चीन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 952 हा क्रमांक Shizuishan क्षेत्र कोड आहे व Shizuishan चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Shizuishanमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 (0086) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Shizuishanमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 952 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनShizuishanमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 952 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 952 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Masbate++Sorsogon+ph.php", "date_download": "2021-07-25T02:56:00Z", "digest": "sha1:PRT53L3OUWL7VHYKAF4376DGOWL5YGB3", "length": 3526, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Masbate, Sorsogon", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडल���ला 056 हा क्रमांक Masbate, Sorsogon क्षेत्र कोड आहे व Masbate, Sorsogon फिलिपाईन्समध्ये स्थित आहे. जर आपण फिलिपाईन्सबाहेर असाल व आपल्याला Masbate, Sorsogonमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. फिलिपाईन्स देश कोड +63 (0063) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Masbate, Sorsogonमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +63 56 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMasbate, Sorsogonमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +63 56 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0063 56 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://marathijobs.com/", "date_download": "2021-07-25T02:55:44Z", "digest": "sha1:VFPCITQEAOZO2GTYTZXQADJ4IDN6OT4X", "length": 25296, "nlines": 191, "source_domain": "marathijobs.com", "title": "नोकरी माहिती केंद्र - Marathi jobs Maha NMK Ads", "raw_content": "\nमुखपृष्ठ ताज्या बातम्या हिंदी जाहिराती ऑनलाईन प्रश्न जुन्या परीक्षा घडामोडी सामान्यज्ञान विशेष ☰\nसर्व जाहीराती एकाच ठिकाणी :\n➤ (CB Khadki) खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड थेट भरती 2021 ग्रुप सी आणि डी पोस्ट अर्ज डाउनलोड ( www.jobchjob.in - 23 Jul, 2021)\n➤ COEP कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणे येथे विविध पदांची भरती; वेतन २२ ते ५७ हजार ( www.missionmpsc.com - 21 Jul, 2021)\n➤ वासंतीदेवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कोल्हापूर भरती २०२१. ( www.mahasarkar.co.in - 21 Jul, 2021)\n➤ महाराष्ट्र पब्लिक स्कूल औरंगाबाद भरती २०२१. ( www.mahasarkar.co.in - 21 Jul, 2021)\n➤ NITI Aayog नीति आयोगामार्फत विविध रिक्त पदांची भरती ; वेतन १ लाखाहून अधिक ( www.missionmpsc.com - 21 Jul, 2021)\n➤ श्री महावीर सहकारी बँक लि. जळगाव भरती २०२१. ( www.mahasarkar.co.in - 21 Jul, 2021)\n➤ एकात्मिक बालविकास सेवा योजना कोपरगाव जिल्हा अहमदनगर अंगणवाडी सेविका, मदतनीस पद भरती 2021 ( www.jobchjob.in - 21 Jul, 2021)\n➤ ASRB कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध पदांच्या ६५ जागा ( www.missionmpsc.com - 20 Jul, 2021)\n➤ (ASRB) कृषी शास्त्रज्ञ भरती मंडळामार्फत विविध जागा भरती 2021 ( www.jobchjob.in - 20 Jul, 2021)\n➤ MIMH महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे येथे विविध पदांची भरती ( www.missionmpsc.com - 20 Jul, 2021)\n➤ ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण ६ जागा ( www.nmk.co.in - 20 Jul, 2021)\n➤ (SSB SI Bharti)सशस्त्र सीमा बल सब इंस्पेक्टर भर्ती 2021: वेतन 1.12 लाख अभी अप्लाई करें ( www.jobchjob.in - 20 Jul, 2021)\n➤ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवर वैद्यकीय सल्लागार पदांच्या ४ जागा ( www.nmk.co.in - 20 Jul, 2021)\n➤ प्रश्नसंच ४२५ निकाल : सुरज भरणे, कोमल भेलके आणि पवन मोरे अव्वल ( www.nmk.co.in - 20 Jul, 2021)\n➤ शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय पुणे भरती २०२१. ( www.mahasarkar.co.in - 19 Jul, 2021)\n➤ महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ मुंबई येथे विविध पदांची भरती ( www.missionmpsc.com - 19 Jul, 2021)\n➤ NB नैनीताल बँकेत विविध पदांच्या १५० जागांसाठी भरती ; पदवीधरांना संधी ( www.missionmpsc.com - 19 Jul, 2021)\n➤ दूरसंचार विभाग सरकारी नोकरी: अकाउंटेंट क्लार्क एमटीएस पदों के लिए अप्लाय करे ( www.jobchjob.in - 19 Jul, 2021)\n➤ महावितरण जॉब्स 2021:महावितरण मध्ये लीगल ॲडव्हायझर पदांच्या भरतीसाठी अर्ज करा ( www.jobchjob.in - 19 Jul, 2021)\n➤ MDACS मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्थामध्ये भरती ( www.missionmpsc.com - 18 Jul, 2021)\n➤ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मुंबई येथे विविध पदांची भरती ( www.missionmpsc.com - 18 Jul, 2021)\n➤ पदवीधरांसाठी नोकरीची संधी ; भारतीय प्रादेशिक सेनामध्ये भरती ( www.missionmpsc.com - 17 Jul, 2021)\n➤ NABARD बँकेत विविध पदांच्या १६२ जागा ; त्वरित अर्ज करा ( www.missionmpsc.com - 17 Jul, 2021)\n➤ दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नोकरी संधी ; SSC अंतर्गत GD कॉन्स्टेबल पदाच्या २५,२७१ जागा ( www.missionmpsc.com - 17 Jul, 2021)\n➤ (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेश प्रक्रिया 2021 ( www.seva24.in - 16 Jul, 2021)\n➤ [आरोग्य सेवक] आरोग्य विभाग भरती 2021 निकाल पहा \n➤ अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या १४७ जागा ( www.missionmpsc.com - 16 Jul, 2021)\n➤ आयुक्त श्रम आणि रोजगार गोवा येथे विविध पदांची भरती ( www.missionmpsc.com - 16 Jul, 2021)\n➤ सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था,औरंगाबाद भरती २०२१. ( www.mahasarkar.co.in - 16 Jul, 2021)\n➤ अरविंद गवळी अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा भरती २०२१. ( www.mahasarkar.co.in - 16 Jul, 2021)\n➤ इयत्ता 10 वी चा निकाल पहा \n➤ MADC महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि.मुंबई येथे विविध पदांची भरती ( www.missionmpsc.com - 15 Jul, 2021)\n➤ अहमदनगर एकात्मिक बाल विकास योजनेत विभागात विविध पदांच्या १२ जागा ( www.nmk.co.in - 15 Jul, 2021)\n➤ Infosys कंपनी मध्ये मेगाभरती; 35,000 पदवीधर विद्यार्थ्यांची नियुक��ती करणार ( www.govnokri.in - 15 Jul, 2021)\n➤ यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ११ जागा ( www.nmk.co.in - 15 Jul, 2021)\n➤ MPSC मार्फत राज्यात गट अ ते क पर्यंतची एकूण १५ हजारांवर होणार भरती;जाणून घ्या ( www.govnokri.in - 14 Jul, 2021)\n➤ Shikshan Vibhag-शिक्षण विभागात अधिकाऱ्यांची ५० टक्के पदे रिक्त ( www.govnokri.in - 14 Jul, 2021)\n➤ अक्षिता अग्रो सोल्युशन्स प्रायवेट लिमिटेड भरती 2021 ( www.jobchjob.in - 14 Jul, 2021)\n➤ महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. नागपूर येथे विविध पदांची भरती ( www.missionmpsc.com - 13 Jul, 2021)\n➤ NHB राष्ट्रीय फलोत्पादन मंडळात विविध पदांची भरती ( www.missionmpsc.com - 13 Jul, 2021)\n➤ BSF सीमा सुरक्षा दलात विविध पदांच्या १७५ जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com - 12 Jul, 2021)\n➤ नोकरीची मोठी संधी : IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाच्या ५८५८+ जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com - 12 Jul, 2021)\n➤ रावेर पीपल्स को-ऑप बँक लिमिटेड जळगाव भरती २०२१. ( www.mahasarkar.co.in - 12 Jul, 2021)\n➤ सांसद भवन नौकरी नोटिफिकेशन 2021: एचआर, एडिटर, राइटर, प्रोड्यूसर, ग्राफिक्स आर्टिस्ट इत्यादि पदों के लिए अभी अर्जी करें ( www.jobchjob.in - 12 Jul, 2021)\n➤ Aykar Vibhag Bharti 2021: इंस्पेक्टर टैक्स असिस्टेंट और एमटीएस पदों के लिए आवेदन करें ( www.jobchjob.in - 12 Jul, 2021)\n➤ UPSC मार्फत प्राचार्य पदांच्या ३६३ जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com - 11 Jul, 2021)\n➤ सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदांच्या ८९ जागा ; दहावी-बारावी उत्तीर्णांना संधी ( www.missionmpsc.com - 11 Jul, 2021)\n➤ सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदांची भरती. ( www.seva24.in - 11 Jul, 2021)\n➤ नोकरीची संधी : Lok Sabha लोकसभा सचिवालयात विविध पदांसाठी भरती, पगार ५० हजार ते दीड लाखापर्यंत ( www.missionmpsc.com - 10 Jul, 2021)\n➤ दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी ; ४१ फील्ड ॲम्युनिशन डेपोत ४५८ जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com - 10 Jul, 2021)\n➤ राष्ट्रीय उच्छतर शिक्षा अभियान मुंबई भरती २०२१. ( www.mahasarkar.co.in - 10 Jul, 2021)\n➤ GAD सामान्य प्रशासन विभाग मुंबई येथे विविध पदांच्या ६६ जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com - 9 Jul, 2021)\n➤ MSRTC महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदाच्या १०९ जागा ( www.missionmpsc.com - 9 Jul, 2021)\n➤ GAIL गेल (इंडिया) लि.मध्ये विविध पदांच्या २२० जागांसाठी भरती ( www.missionmpsc.com - 9 Jul, 2021)\n➤ शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज सांगोला मध्ये नवीन 69 जागांसाठी भरती जाहीर २०२१. ( www.mahasarkar.co.in - 9 Jul, 2021)\n➤ Stamp Duty Vibhag -नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त ( www.govnokri.in - 9 Jul, 2021)\n➤ MJP Bharti- महाराष्ट्र जीवन प्राधिकरणात तब्बल ४५ टक्के पदे रिक्त ( www.govnokri.in - 9 Jul, 2021)\n➤ युवक-युव��ींना रोजगाराची संधी; 20 हजार उमेदवारांना प्रशिक्षण ( www.govnokri.in - 9 Jul, 2021)\n➤ Shikshak Bharti- पवित्र’ प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण सेवकांची ३००० पदे भरणार ( www.govnokri.in - 9 Jul, 2021)\nसर्वात आगोदर नोकरी जाहीरात पहा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/say-it-the-price-of-electric-scooters-dropped-directly-from-rs-74990-to-rs-47990-learn-more/", "date_download": "2021-07-25T03:29:49Z", "digest": "sha1:V4IPIQK77GCTPH2DCGUA4O5TV7U2FLVD", "length": 12496, "nlines": 95, "source_domain": "mhlive24.com", "title": "भन्नाट ! इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 74,990 वरून थेट 47990 रुपयांवर घसरली; जाणून घ्या सविस्तर... - Mhlive24.com", "raw_content": "\n इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 74,990 वरून थेट 47990 रुपयांवर घसरली; जाणून घ्या सविस्तर…\n इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत 74,990 वरून थेट 47990 रुपयांवर घसरली; जाणून घ्या सविस्तर…\nMHLive24 टीम, 07 जुलै 2021 :- आज पुन्हा पेट्रोलच्या दरात वाढ करण्यात आली. यामुळे दिल्लीत पेट्रोलच्या दरातही प्रतिलिटर 100 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. यामुळे वाहनाने प्रवास करणाऱ्यांच्या खिशातले ओझे वाढेल. आपणास नवीन दुचाकी खरेदी करायची असल्यास पेट्रोल वाहन आपल्यासाठी योग्य आहे की नाही याचा पुन्हा एकदा विचार करा.\nआता इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ अतिशय वेगाने वाढत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला महागड्या पेट्रोलमधून दिलासा देऊ शकेल. दरम्यान, इलेक्ट्रिक स्कूटरशी संबंधित एक चांगली बातमी समोर आली आहे. आघाडीची इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता अँपिअरने आपल्या वाहनांच्या किंमती कमी केल्या आहेत.\n :- अॅम्पीयर व्हेईकल्सने गुजरातमधील इलेक्ट्रिक स्कूटर मॅग्नस आणि ज़ीलसाठी जोरदार किंमत कमी करण्याची घोषणा केली आहे. गुजरात राज्य सरकारने जाहीर केलेल्या नवीन गुजरात ईव्ही पॉलिसी 2021 आणि केंद्र सरकारच्या एफएमएई-II अनुदान सुधारानंतर कंपनीने हे पाऊल उचलले आहे. एफएमएई-II सुधारनेनंतर बेंगळुरू-स्थित अॅथर एनर्जी ही पहिली कंपनी होती जिने आपल्या अॅथर 450 एक्स इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती कमी केल्या.\nअँपिअरने किती कमी केली किंमत :- अँपिअरने केलेल्या किंमतीतील बदलानंतर आता त्याच्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरची गुजरातमध्ये किंमत 50,000 पेक्षा कमी आहे. अँपिअर मॅग्नस आता गुजरातमध्ये, 47,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे, तर ज़ील ची किंमत आता 41,990 रुपये आहे.\nलक्षात घ्या की या किंमती गुजरातच्या एक्स-शोरूम आहेत. अॅम्पीयर प्रमाणेच, कित्येक ईव्ही कंपन्यांनी ��ेखील अलिकडच्या काळात त्यांच्या इलेक्ट्रिक बाइक्स आणि स्कूटरच्या किंमतीतील कपात जाहीर केली आहे.\nकिती आहे टॉप स्पीड :- अॅम्पीयर मॅग्नस आणि झिल इलेक्ट्रिक स्कूटर 55 किमी प्रतितास टॉप स्पीडने येतात आणि संपूर्ण एकदा फुल चार्ज केल्यावर 75 किमीची रेंज देतात. अॅम्पीयर इलेक्ट्रिककडे सध्या देशभरातील 260+ शहरे आणि शहरांमध्ये 80,000+ ग्राहक आणि सुमारे 400 आउटलेट आहेत. अॅम्पीअर व्हेइकल्स हा ग्रीव्ह्स कॉटन लिमिटेडचा ई-मोबिलिटी व्यवसाय आहे.\nराज्यांनी ईवी पॉलिसी आणली आहे :- गुजरात, दिल्ली आणि तेलंगणा सारख्या राज्यांनी ई-वाहने स्वस्त करण्याच्या उद्देशाने ईव्ही पॉलिसी सुरू केल्या आहेत. यासह पायाभूत सुविधांच्या विस्ताराची योजनाही तयार करण्यात आली आहे. गुजरातच्या ईव्ही व्हिजनअंतर्गत, राज्याने इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणार्यांना 20,000 रुपयांपर्यंत आणि इलेक्ट्रिक प्रवासी वाहन खरेदीदारांना 1.5 लाख रुपयांपर्यंत अनुदान जाहीर केले आहे.\nगुजरातची योजना जाणून घ्या :- गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी येथे 250 नवीन चार्जिंग स्टेशन समाविष्ट करून गुजरातला ईव्ही आणि ईव्ही संबंधित घटकांचे उत्पादन केंद्र बनवण्याची योजना व्यक्त केली आहे. यासाठी पेट्रोल पंपांना वाहनांसाठी ईव्ही चार्जिंग पॉईंट्स बसविण्यास परवानगी देण्यात येत आहे.\nभारत सरकारने फेम -2 योजनेत नुकत्याच केलेल्या बदलांनंतर इलेक्ट्रिक बाईक व स्कूटरवर 15,000 रुपये प्रति किलोवॅट 50 टक्के अतिरिक्त अनुदान जाहीर करण्यात आल्यानंतर देशातील अनेक इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांनी किंमती कमी केल्या.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC.html", "date_download": "2021-07-25T03:16:26Z", "digest": "sha1:YWD522BDMHFUQVQIAS74DAU7PQOQDUKG", "length": 17662, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पांगरीत अतिपावसाने सोयाबीन, मूग उडदाला फटका - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपांगरीत अतिपावसाने सोयाबीन, मूग उडदाला फटका\nby Team आम्ही कास्तकार\nपांगरी, जि. सोलापूर ः परिसरात गेल्या बारा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणाबरोबर रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून सोयाबीन पिवळे पडले आहे. याबरोबरच उडीद, मूग पिकासह कांदा रोपाचे आतोनात नुकसान झाले आहे.\nअल्पवधीतील पीक म्हणून उडीद व मुग पिकांची सर्रास शेतकरी पेरणी करतात. मात्र सततच्या पावसामुळे मूग पीक हातातून गेले आहे. सोयाबीनला शेवटच्या टप्प्यात फटका बसणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. परिसरात यावर्षी सुरूवातीस चांगला पाऊस झाला. जून महिन्याच्या मध्यंतरी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांची मोठ्याप्रमाणात पेरणी करण्यात आली. सध्या पावसामुळे ��ेतातील कामे पूर्णपणे ठप्प आहेत.\nसध्या मुगाच्या शेंगा तोडण्याचा कालवधी असून पहिल्या टप्प्यात शेंगाची तोडणी करून त्यानंतर पिकाची पूर्णपणे काढणी केली जाते. मात्र सततच्या पावसामुळे शेतात जाणे ही मुश्किल झाले आहे. शेंगा न तोडल्याने झाडास उगवून येत आहेत. त्यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. शेतात दलदल निर्माण होऊन उडदासह सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे.\nगेल्या दहा, बारा वर्षांपासून या परिसरात सोयाबीन पीक घेण्यास सुरूवात झाली आहे. या पूर्वी तूर, उडीद, मूग आदी पिके घेतली जात होती. या पिकांची जागा सोयाबीन पिकांने घेतल्याने मोठ्याप्रमाणात सोयाबीन पेरणी होऊ लागली आहे. या पिकांस काढणीच्या वेळी फटका बसतो. मात्र यावर्षी अतिपावसाने शेत चिबडले आहे. त्यामुळे पिके पिवळी पडली आहेत. त्यावर अळीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nकांदा लागवडीसाठी टाकलेले बियाणे वातावरणामुळे जळून गेले आहे. त्यामुळे लागवड कमी प्रमाणात होऊ लागली आहे. सुर्यप्रकाश न मिळाल्याने कांदा पिकांची पात पिवळी पडून वाकडी होऊ लागली आहे.\nपांगरीत अतिपावसाने सोयाबीन, मूग उडदाला फटका\nपांगरी, जि. सोलापूर ः परिसरात गेल्या बारा दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणाबरोबर रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे सूर्यदर्शन होऊ शकले नाही. या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचून सोयाबीन पिवळे पडले आहे. याबरोबरच उडीद, मूग पिकासह कांदा रोपाचे आतोनात नुकसान झाले आहे.\nअल्पवधीतील पीक म्हणून उडीद व मुग पिकांची सर्रास शेतकरी पेरणी करतात. मात्र सततच्या पावसामुळे मूग पीक हातातून गेले आहे. सोयाबीनला शेवटच्या टप्प्यात फटका बसणार असल्याने शेतकरी धास्तावला आहे. परिसरात यावर्षी सुरूवातीस चांगला पाऊस झाला. जून महिन्याच्या मध्यंतरी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकांची मोठ्याप्रमाणात पेरणी करण्यात आली. सध्या पावसामुळे शेतातील कामे पूर्णपणे ठप्प आहेत.\nसध्या मुगाच्या शेंगा तोडण्याचा कालवधी असून पहिल्या टप्प्यात शेंगाची तोडणी करून त्यानंतर पिकाची पूर्णपणे काढणी केली जाते. मात्र सततच्या पावसामुळे शेतात जाणे ही मुश्किल झाले आहे. शेंगा न तोडल्याने झाडास उगवून येत आहेत. त्यामुळे नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. शेतात दलदल निर्माण होऊन उडदासह सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होणार ���हे.\nगेल्या दहा, बारा वर्षांपासून या परिसरात सोयाबीन पीक घेण्यास सुरूवात झाली आहे. या पूर्वी तूर, उडीद, मूग आदी पिके घेतली जात होती. या पिकांची जागा सोयाबीन पिकांने घेतल्याने मोठ्याप्रमाणात सोयाबीन पेरणी होऊ लागली आहे. या पिकांस काढणीच्या वेळी फटका बसतो. मात्र यावर्षी अतिपावसाने शेत चिबडले आहे. त्यामुळे पिके पिवळी पडली आहेत. त्यावर अळीचाही प्रादुर्भाव दिसून येत आहे.\nकांदा लागवडीसाठी टाकलेले बियाणे वातावरणामुळे जळून गेले आहे. त्यामुळे लागवड कमी प्रमाणात होऊ लागली आहे. सुर्यप्रकाश न मिळाल्याने कांदा पिकांची पात पिवळी पडून वाकडी होऊ लागली आहे.\nसोलापूर पूर floods ऊस पाऊस सोयाबीन उडीद मूग खरीप तूर\nसोलापूर, पूर, Floods, ऊस, पाऊस, सोयाबीन, उडीद, मूग, खरीप, तूर\nपांगरी, जि. सोलापूर ःअनेक ठिकाणी शेतात पाणी साचून सोयाबीन पिवळे पडले आहे. याबरोबरच उडीद, मूग पिकासह कांदा रोपाचे आतोनात नुकसान झाले आहे.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nनाशिकमध्ये बाजार समित्यांच्या संपाला प्रतिसाद\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Ulricehamn+se.php", "date_download": "2021-07-25T03:43:36Z", "digest": "sha1:IEQCCXNTABOTO2VG7RXH6ZO77E2UL7IK", "length": 3414, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Ulricehamn", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Ulricehamn\nआधी जोडलेला 0321 हा क्रमांक Ulricehamn क्षेत्र कोड आहे व Ulricehamn स्वीडनमध्ये स्थित आहे. जर आपण स्वीडनबाहेर असाल व आपल्याला Ulricehamnमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. स्वीडन देश कोड +46 (0046) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ulricehamnमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +46 321 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनUlricehamnमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +46 321 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0046 321 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/coronavirus-health-ministry-consider-delta-plus-variant-variant-concern-a309/", "date_download": "2021-07-25T03:27:22Z", "digest": "sha1:YYRIB3TYF43NHMC2MH7FYD5KKRITTX53", "length": 19122, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "CoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' - Marathi News | CoronaVirus : health ministry consider delta plus variant as variant of concern | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार २५ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nCoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न'\nCoronaVirus : भारतासह नऊ देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात 22 प्रकरणे आढळली आहेत.\nCoronaVirus : 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'ला केंद्रीय आरोग्य मंत्रालय म्हणाले, 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न'\nनवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटला (Delta Plus Variant) व्हेरिएंट ऑफ कंसर्न (चिंताजनक) म्हटले आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत आरोग्य सचिवांनी या व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट असे म्हटले होते, पण आता अंतिम प्रसिद्धी पत्रात व्हेरिएंट ऑफ कंसर्न असा उल्लेख करण्यात आला आहे. भारतासह नऊ देशांमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशात 22 प्रकरणे आढळली आहेत. तसेच, डेल्टा प्लस व्हेरिएंटवर लक्ष ठेवून असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. (CoronaVirus : health ministry consider delta plus variant as variant of concern)\nकेंद्र सरकारने राज्यांना याचा सामना करण्यासाठी पत्र लिहून इशारा दिला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्लस व्हेरिएंटची सर्व माहिती जमा केली जात आहे. तसेच, डेल्टा प्लस व्हेरिएंटवर कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन प्रभावी आहेत, असे आढळून आले आहे.\nदरम्यान, देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार असलेला डेल्टा व्हेरिएंट सध्या भारतसह जगातील 80 देशांमध्ये आहे. तर डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासह 9 देशांमध्ये आहे. कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन, रशियासह भारतात सापडला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, भारतात डेल्टा प्लस प्रकारातील 22 प्रकरणांपैकी 16 प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. उर्वरित प्रकरणे केरळ आणि मध्य प्रदेशात आहेत.\nआरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सध्या या व्हेरिएंटचे प्रकरण लहान वाटत आहे, परंतु ते मोठे होऊ शकतो, त्यामुळे खबरदारी घेतली जात आहे. कोरोना व्हायरसचा व्हेरिएंट किती वेगाने पसरतो आणि किती धोकादायक आहे, त्यानुसार ते वेगवेगळ्या प्रकारात ठेवले जाते. बर्याच देशांमध्ये बर्याच दिवसांपासून डेल्टा व्हेरियंट सापडला आहे, परंतु त्याचे नवीन व्हेरिएंट डेल्टा प्लस हे एक मोठे आव्हान बनत आहे, ज्यावर संशोधन चालू आहे.\nतिसरी लाट अडवता येईल\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबद्दल नीति आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल म्हणाले की, बेजबाबदार वर्तन के��्यास ती येण्याची जास्त शक्यता आहे. लसीसोबत नियम व पथ्ये पाळली तर ती टाळता येईल. जर विषाणू जास्त संक्रमित होतोय किंवा त्याने स्वरूप बदलल्यासही धोका वाढू शकतो. परंतु, सध्या त्याबद्दल भाकित करता येणार नाही. ते म्हणाले, अनेक देशांत तिसरी, चौथी लाटही आली. परंतु, अनेक देशांत दुसरीही आली नाही.\nज्या जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लस या नव्या कोरोना विषाणूचे रुग्ण आढळले आहेत, तिथे प्रतिबंधात्मक उपाय करावेत. चाचण्या वाढवाव्यात. लसीकरणही वाढवावे आणि तेथील विषाणूचे नमुने चाचणीसाठी पाठवावे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :Corona vaccinecorona virusCoronavirus in MaharashtraIndiaकोरोनाची लसकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसभारत\nमुंबई :काेराेना लसीऐवजी पाण्याचे डोस; तातडीने धाेरण आखा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश\nराज्य सरकार, पालिकेला अहवाल सादर करण्याचे निर्देश ...\nतंत्रज्ञान :आत्मनिर्भरतेचे ‘बॅटलग्राउंड’ रिकामेच राहण्याची भीती..\n‘पब्जी’च्या विरहाने अस्वस्थ होऊन तुम्ही ‘बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया’ हा नवा गेम डाऊनलोड केला असेल, तर तुमचा डेटा चीनच्या हाती लागणार, तेव्हा सावधान\nसंपादकीय :एक देश में दो प्रधान, दो विधान, दो निशान\nडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे राष्ट्रवादाचे धगधगते अग्निकुंड होते. त्यांच्या बलिदानामुळेच काश्मीर भारतात राहू शकले\nमुंबई :कोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश\nशिक्षण विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ...\nराष्ट्रीय :‘डेल्टा प्लस’चे नवे संकट, सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात; सावध राहण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश\nमंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी सांगितले की, उर्वरित सहा रुग्ण केरळ आणि मध्यप्रदेशात आहेत. ...\nराष्ट्रीय :चहा-नाश्ता, हवाई प्रवास खर्चाला लावणार कात्री; केंद्र सरकारी कार्यालयांनाही कोरोनाचा फटका\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने संबंधित विभागांना अनावश्यक खर्चात कपात करण्याचा आदेश दिला आहे. ...\n गुजरातमध्ये ए��पीजी सिलिंडरचा भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, तीन गंभीर\nCylinder blast in Gujarat : जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ...\nराष्ट्रीय :वैद्यकीय उपकरणे होणार आणखी स्वस्त; ६८४ ब्रॅडच्या उपकरणांची किंमत घटणार\nस्वस्त हाेणाऱ्या उपकरणांमध्ये ऑक्सिमीटर, ग्लुकाेमीटर, रक्तदाब माेजणी यंत्र, नेब्युलायझर व डिजिटल थर्मामीटर यांचा समावेश आहे. ...\nराष्ट्रीय :दुसरी लाट लांबली, रुग्णसंख्या कमी होईना; भारत बायाेटेकचा ब्राझीलसाेबतचा करार रद्द\nदिवसभरात सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ ३,४६४ इतकी राहिली. शुक्रवारी १६,३१,२६६ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या. ...\nराष्ट्रीय :शस्त्रांचे बोगस परवाने दिल्याप्रकरणी सीबीआयचे छापे; IAS अधिकाऱ्यांच्या घरांचाही समावेश\nकाश्मीर, दिल्लीत कारवाई ...\nराष्ट्रीय :देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती\nशिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. ...\nराष्ट्रीय :'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ\ndearness allowance : दरमहा सरकारच्या तिजोरीवर 210 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nमंत्रालयातील लिफ्टमनला अजित पवारांनी विचारलं, किती पगार मिळतो तुला उत्तर ऐकून झाले अस्वस्थ\nRaigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो\n गुजरातमध्ये एलपीजी सिलिंडरचा भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, तीन गंभीर\n१३० काेटींच्या देशात केवळ २ टक्के भरतात प्राप्तीकर; ४ टक्के श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावला तर...\nTokyo Olympics: सिंधूची विजयी सुरुवात, सलामीच्या लढतीत इस्राइलच्या पोलिकारपोव्हाचा उडवला धुव्वा\nदेशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nitinsir.in/maharashtra-public-service-commission/", "date_download": "2021-07-25T03:15:08Z", "digest": "sha1:QNBUACCG5IR7VLWHL5RL6A33VH42QUDE", "length": 16937, "nlines": 95, "source_domain": "www.nitinsir.in", "title": "maharashtra public service commission Information in marathi", "raw_content": "\n हा प्रश्�� बऱ्याच जनांना पडतो. Maharashtra public service commission या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखातून घेणार आहोत. mpsc information in marathi विषयी सविस्तर माहिती येथे देण्यात आली आहे. mpsc विषयक संविधानात्मक तरतुदींचा मागोवा सुद्धा घेतलेला आहे.\nMPSC म्हणजे Maharashtra Public Service Commission होय. यालाच मराठीमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग असे म्हणतात.\nभारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ नुसार राज्य स्तरावर राज्य लोकसेवा आयोग स्थापन केला जातो. Maharashtra public service commission घटनेच्या भाग-१४ मधील कलम ३१५ ते ३२३ मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची Maharashtra public service commission रचना, अधिकार, कार्य व स्वातंत्र्य इत्यादी बद्दल तरतुदी दिल्या आहेत.\nकलम ३१५ नुसार राज्यासाठी एक लोकसेवा आयोग असेल. कलम ३१६ नुसार राज्य लोकसेवा आयोगाची रचना, सदस्य नेमणूक व पदावधी यासंदर्भात तरतुदी दिलेल्या आहेत.\nलोकसेवा आयोगात एक अध्यक्ष व अन्य सदस्य असतील त्यांची नेमणूक राज्यपाला मार्फत केली जाईल. घटनेत अन्य सदस्यांच्या संख्येबाबत कोणतीही तरतूद नाही म्हणजेच त्यांची संख्या राज्यपाल ठरवतात.\nघटनेमध्ये सदस्यांच्या निवडणुकीसाठी विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाही. मात्र इतके नमूद करण्यात आले आहे की एकूण सदस्यांपैकी किमान निम्मे सदस्य नियुक्तीच्या वेळी भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील अधिकार पदावर किमान दहा वर्षे काम केलेले असावे. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्य यांच्या सेवाशर्ती ठरवण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने राज्यपालांना दिलेला आहे.\nआयोगाचे अध्यक्ष व सदस्य पदग्रहण केल्याच्या तारखेपासून ६ वर्षे किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपर्यंत पद धारण करतात.\nराज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य राज्यपालांच्याकडे आपल्या सहीनिशी पदाचा लेखी राजीनामा देऊ शकतात.\nराज्यपाल लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना पदावधी संपण्याच्या आत कलम ३१७ (३) मध्ये सांगितलेल्या पद्धतीनुसार पदावरून दूर करू शकतात.\nआयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य यांचा पदावधी संपल्यानंतर यांची या पदावर पुनर्नियुक्ती करता येत नाही.\nकलम ३१७ नुसार राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना पदावरून केवळ राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे गैरवर्तनाच्या कारणावरून दूर करता येईल. यासाठी राष्ट्रपतींना ही बाब सर्वोच्च न्यायालयाकडे संदर्भित करावी लागते. सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर अध्यक्ष किंवा सदस्यास गैरवर्तनाच्या कारणावरून पदावरून दूर करण्याचे कळवल्यानंतर राष्ट्रपती त्यांना पदावरून दूर करतात.\nसर्वोच्च न्यायालयाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष किंवा सदस्य राष्ट्रपती निलंबित करू शकतात.\nराष्ट्रपती आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्यास पुढील परिस्थितीमध्येही पदावरून दूर करू शकतात.\nत्यास नादार म्हणून ठरवण्यात आला असेल तर.\nपदावधीत अन्य सवेतन काम करीत असेल तर.\nनवीन शैक्षणिक धोरण थोडक्यात पण सविस्तर\nराज्य लोकसेवा आयोगाचे स्वातंत्र्य\nलोकसेवा आयोगांना स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने घटनेत पुढील तरतुदी दिलेल्या आहेत.\nA. राष्ट्रपती राज्य आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्याला केवळ घटनेत सांगितलेल्या पद्धतीनुसार व आधारावरच त्यांना पदावरून दूर करू शकतात.\nB. पदावधी दरम्यान सेवाशर्ती मध्ये हानीकारक बदल केला जाणार नाही.\nC. राज्य लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे पगार व भत्ते पेन्शन असा सर्व खर्च राज्याच्या संचित निधीवर प्रभारित असतो.\nD.पद धारण करणे समाप्त झाल्यानंतर राज्य आयोगाचा अध्यक्ष संघ लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य म्हणून किंवा दुसऱ्या कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष म्हणून नियुक्त होण्यास पात्र असेल. मात्र भारत सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील इतर कोणतीही नोकरी करण्यास पात्र असणार नाही. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्यांची त्याच पदावर पुनर्नियुक्ती करता येणार नाही\nराज्य लोकसेवा आयोगाची कार्ये\nघटनेच्या कलम ३२० मध्ये राज्य लोकसेवा आयोगाची कामे दिलेली आहेत.\nराज्य लोकसेवा मध्ये नियुक्ती करण्याकरता परीक्षा घेणे.\nराज्य सरकारला कर्मचारी व्यवस्थापनाबद्दल पुढील बाबतीत सल्ला देणे.\nनागरी सेवांमध्ये भरती करण्याच्या पद्धती बाबत सल्ला.\nनागरी सेवांमध्ये नियुक्त्या करताना बढत्या देताना एका सेवेतून दुसऱ्या सेवेत बदल्या करताना तत्वाविषयी सल्ला देणे. नागरी हुद्यावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला सर्व शिस्त विषयक बाबीसंबंधी सल्ला.\nसेवेचा विस्तार व निवृत्त लोक सेवकांच्या पुनर्नियुक्ती विषयीच्या याबाबत सल्ला देणे.\nराज्यपालांनी आयोगाकडे विचारार्थ पाठवलेल्या बाबीवर सल्ला देणे.\n321 कलम नुसार राज्य विधानमंडळ कायद्याद्वारे राज्य लोकसेवा आयोगाचे कार्यविस्तार करू शकते.\nकलम ३२२ नुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्य व कर्मचाऱ्यांचे वित्तलब्धी राज्याच्या संचित निधीवर प्रभारित असेल.\n323 कलम नुसार राज्य लोकसेवा आयोगाचा अहवाल दरवर्षी राज्यपालास सादर करणे हे आयोगाचे कर्तव्य आहे. हा अहवाल राज्यपालांना प्राप्त झाल्यानंतर राज्यपाल हा अहवाल विधान मंडळाच्या सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करतात.\nनागरिकांच्या कोणत्याही मागास वर्गासाठी नेमणुका व पदांमध्ये जागाच्या आरक्षण निश्चित करताना राज्य लोकसेवा आयोगाचे मत किंवा सल्ला घेतला जात नाही.\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या मागण्यांचा विचार करताना व सेवा व पदावर नेमणुका करताना राज्य लोकसेवा आयोगाचा सल्ला विचारात घेतला जात नाही.\nभारताच्या घटनेने राज्य लोकसेवा आयोगाची निर्मिती राज्यात गुणवत्ता व्यवस्थेचा प्रहरी म्हणून केली आहे. आयोगामार्फत राज्य सेवेमधील लोक सेवकांची भरती बढती शिस्त विषयक बाबी या विषयी सल्ला दिला जातो.\nराज्याचे राज्यपाल न्यायिक सेवेतील नेमणुका करण्यासाठी किंवा त्यांचे नियम तयार करण्यासाठी राज्य लोकसेवा आयोगाचा सल्ला घेत असतात.\nराज्य लोकसेवा आयोगाची भूमिका सल्लागार स्वरूपाची आहे. आयोगाने दिलेले सल्ले राज्य सरकारवर बंधनकारक नसतात.सरकारने फक्त आयोगाच्या शिफारशी का स्वीकारल्या नाहीत याचे स्पष्टीकरण राज्य विधान मंडळाकडे द्यावे लागते.\nआयोगाच्या परीक्षांना पात्रतेच्या अटी संबंधित जाहिरातीमध्ये दिलेल्या असतात. सर्वसाधारणपणे पदवीधारक विद्यार्थी एमपीएससी परीक्षा देऊ शकतो. mpsc परीक्षा वर्ग १,२ व ३ मधील नागरी सेवकांच्या नियुक्तीसंदर्भात राज्यातील महत्त्वाची परीक्षा आहे. परीक्षा विविध टप्प्यांमध्ये घेतल्या जात असतात. Maharashtra public service commission\nmpsc विषयक सर्व मुद्द्यांची माहिती आपण येथे घेतलेली आहे यातूनही जर काही शंका असतील तर मित्र-मैत्रिणींनो तुम्ही मला विचारू शकता. mpsc information in Marathi\n upsc 2021 | कलेक्टर होण्यासाठी काय करावे\n ऍडमिशन,फी, पात्रात, आणि नोकरीची संधी\n दातांचा डॉक्टर कसे होतात \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-chennai-super-kings-defeated-mumbai-indians-4967501-PHO.html", "date_download": "2021-07-25T02:42:47Z", "digest": "sha1:S6W6SHGOILC4E3OSCD7GKL4GWWV36AKQ", "length": 6990, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "chennai super kings defeated Mumbai Indians | चेन्नई सुपरकिंग्जची विजयी हॅट््ट्रिक; मुंबई इंडियन्स टीमचा स्पर्धेत सलग चाैथा पराभव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nचेन्नई सुपरकिंग्जची विजयी हॅट््ट्रिक; मुंबई इंडियन्स टीमचा स्पर्धेत सलग चाैथा पराभव\nमुंबई - अाठव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी यजमान मुंबई इंडियन्स संघ चारी मुंड्या चीत झाला. यजमान मुंबईला घरच्या मैदानावर दारुण पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई संघाचा यंदाच्या सत्रातील हा सलग चाैथा पराभव ठरला. कर्णधार धाेनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाने यजमान मुंबईवर ६ गड्यांनी मात केली. यासह चेन्नई संघाने स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक नाेंदवली. तीन बळी घेणारा अाशिष नेहरा सामनावीरचा मानकरी ठरला.\nडॅवेन स्मिथ (६२) अाणि मॅक्लुम (४६) यांच्या शतकी भागीदारीच्या मुंबईने विजय संपादन केला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाने सात बाद १८३ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात चेन्नई टीमने १६.४ षटकांत ४ गड्यांच्या माेबदल्यात लक्ष्य गाठले. धावांचा पाठलाग करणाऱ्या चेन्नई संघाकडून सुरेश रैनाने नाबाद ४३ व ब्राव्हाेने १३ खेळी करून विजय मिळवून दिला.\nमुंबई इंडियन्सचे तीनतेरा वाजल्यानंतर रोहित शर्मा आणि हरभजनसिंग यांनी मुंबई इंडियन्सचा डाव सावरला. या दोघांनी मुंबई इंडियन्सचा धावफलक हलता ठेवताना ३५ चेंडूंमध्ये ४५ धावांची भागीदारी रचली. हरभजनसिंगने २४ धावा केल्या.\nचेन्नईकडून सलामीवीर डॅवेन स्मिथ अाणि मॅक्लुमने शतकी भागीदारीचा विजयी धमाका उडवला. या दाेघांनी १०९ धावांची सलामी दिली. यात स्मिथने ३० चेंडूंचा सामना करताना अाठ चाैकार व चार षटकारांसह ६२ धावा काढल्या. मॅक्लुमने २० चेंडूंत ४६ धावा काढल्या. यात सहा चाैकार व दाेन षटकारांचा समावेश अाहे.\nसामनावीर नेहराचे ३ बळी\nचेन्नई सुपरकिंग्जचा सामनावीर अाशिष नेहरा शुक्रवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यात चांगलाच बहरला. त्याने धारदार गाेलंदाजी करताना शानदार तीन विकेट घेतल्या. नेहराने चार षटकांत २३ धावा देताना तीन विकेट घेतल्या. त्याने पार्थिव पटेल (९), काेरी अँडरसन (४), राेहित शर्मा (५०) या तिघांना तंबूत पाठवले. तसेच ब्राव्हाेने दाेन विकेट घेतल्या.\nपुढील स्लाइड्वर पाहा, स्कोअर कार्ड आणि पॉइंट्स टेबल...\nरा���स्थान रॉयल्सचा सलग चौथा विजय; हैदराबादवर सहा गड्यांनी मात\n, दिल्लीचा पहिला विजय; गुणतालिकेत दिल्ली चाैथ्या स्थानावर\nराजस्थानची विजयी हॅटट्रिक, मुंबई इंडियन्स टीमचा स्पर्धेत सलग तिसरा पराभव\nIPL : भज्जीचा चित्तथरारक संघर्ष, मुंबईचा पंजाबकडून 18 धावांनी पराभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-news-about-collector-kishor-rajenimbalkar-5604780-NOR.html", "date_download": "2021-07-25T02:41:57Z", "digest": "sha1:UQZDFADKE6L6IHDINVXAEYIXZZTEFIW3", "length": 7285, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "news about Collector kishor rajenimbalkar | जळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी मंगलची अत्यंत साधेपणाने मांडवपरतणी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजळगावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी मंगलची अत्यंत साधेपणाने मांडवपरतणी\nजळगाव - कोणताही बडेजाव करता अत्यंत साधेपणाने मंगलची मांडव परतणी साेमवारी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडली. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी मंगलसह तिच्या सासरच्या मंडळींचे आदरातिथ्य केले. या कौटुंबिक सोहळ्याला अधिकाऱ्यांसह मान्यवरांनी हजेरी लावली.\nरावेर तालुक्यातील भाटखेडा येथील योगेश या मूकबधिर युवकाशी ३० एप्रिल रोजी मंगलचा विवाह पार पडला होता. जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर यांनी मंगलचे कन्यादान केले होते. त्यांनी तिच्या सासरच्या मंडळींना मांडव परतणीचे स्वत: निमंत्रण दिले होते. त्यानुसार मंगल, योगेश, तिचे सासरे देविदास जैन, सासू नंदा जैन, रवींद्र जैन, वसंत जैन, ज्योती जैन, वृंदा जैन, प्रताप जैन, विकास जैन, अनिता जैन, मंगलची ननंद मनीषा जैन आदी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी आले. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांनी औक्षण करून स्वागत केले. तसेच शंकरबाबा पापळकर यांनीही कार्यक्रमास येणाऱ्या मान्यवरांचे प्रवेशद्वारावर स्वागत केले.\nआहेर देऊन केला सन्मान\nजिल्हाधिकाऱ्यांनी मंगलच्या सासऱ्यांना आहेर केला. तर तिच्या सासरच्या मंडळींनीही जिल्हाधिकाऱ्यांना आहेर केला. हा सोहळा बघण्यासाठी छोटीशी स्क्रीन लावली होती. हळुवार संगीत सुरू होते. कार्यक्रमाला दीपस्तंभच्या दिव्यांग शाळेतील ६५ मुले तसेच खासदार ए.टी.पाटील, एसपी दत्तात्रेय कराळे, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, पाेलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, बच्चनसिंग, ���पवनसंरक्षक एम.आदर्शकुमार रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, उपजिल्हाधिकारी अभिजित भांडे पाटील, प्रांताधिकारी जलज शर्मा, अरविंद अंतुर्लीकर, मनीषा खत्री, अॅड.सुशील अत्रे, युसूफ मकरा, गनी मेमन, अनिल कांकरिया, डाॅ.राजेश पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, प्रशांत छाजेड, डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, सीमा पाटील, कंचन कांकरिया, रमन जाजू, सूरज जहागिरदार, हेमा बियाणी, योगेश भोळे, संगीता पाटील उपस्थित होते.\nआमरस पुरणपोळीसह विविध मेनू\nस्नेहभोजनामध्ये स्टार्टर, पनीर चिल्ली, व्हेज मंच्युरियन, डाेसा, आमरस पुरी, पुरण पोळी, हाडवी गुजराथी डिश, सॉफ्ट ड्रिंक, नमकीनबरोबर आइस्क्रीमचीही व्यवस्था करण्यात आली होती. मांडवपरतणीनंतर सर्वांनी स्नेहभोजन केले. मांडवपरतणीचा कार्यक्रम संपल्यानंतर मंगल, योगेशसह सर्व सासरकडील मंडळी रावेरला रवाना झाली.\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-rahul-gandhi-elevation-as-cong-president-likely-before-october-30-5722482-PHO.html", "date_download": "2021-07-25T03:35:21Z", "digest": "sha1:6HMNW5KC2YRNLH3PJOWKWWWT3HFMMR5N", "length": 5310, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rahul Gandhi Elevation As Cong President Likely Before October 30 | राहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान, या महिना अखेरीस पूर्ण होणार प्रक्रिया - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराहुल गांधी लवकरच काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान, या महिना अखेरीस पूर्ण होणार प्रक्रिया\nनवी दिल्ली - राहुल गांधी या महिन्याच्या अखेरीस काँग्रेस अध्यक्षपदी विराजमान होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पक्षाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असून 30 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. शक्यता आहे की त्यानंतर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष होतील. सोनिया गाधींनी गेल्या आठवड्यातच याचे संकेत दिले होते.\nनिवडणूक कार्यक्रम सोनिया गांधींकडे\n- काँग्रेसचे केंद्रीय निवडणुक कार्यक्रम अध्यक्ष मुलापली रामचंद्रन यांनी नुकतीच सोनिया गांधींची भेट घेतली होती. यावेळी रामचंद्रन यांनी सोनिया गांधींकडे निवडणुक कार्यक्रम दिला असल्याची मा���िती आहे. या कार्यक्रमानुसार, पक्षाध्यक्षाची निवड 30 ऑक्टोबरला होणार आहे.\n- अनेक राज्यांमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या राज्यांच्या कार्यकारिणीने काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी विराजमान होण्याची मागणी केली आहे.\nगेल्या आठवड्यात शुक्रवारी राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाविषयी सोनिया गांधींना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर सोनियांनी लवकरच ते अध्यक्षपदी विराजमान होतील असे सूचक वक्तव्य केले होते.\n- राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय तसा काँग्रेस वर्किंग कमिटीचा असणार आहे. या वर्षाच्या अखेरीस होणारी हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणूक राहुल यांच्या नेतृत्वात होईल, असेही सोनिया गांधी म्हणाल्या होत्या.\n- उत्तराखंड, ओडिशा, महाराष्ट्र, गोवा, दिल्ली आणि पश्चिम बंगालसह अनेक राज्यांच्या काँग्रेस कार्यकारिणीने राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanaukri.com/rpf-recruitment-2018/", "date_download": "2021-07-25T01:59:15Z", "digest": "sha1:IPU6BLIB6D45OCN6HAFH7PNCHKEZ4C5Q", "length": 5474, "nlines": 125, "source_domain": "mahanaukri.com", "title": "रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक पदांच्या ११२० जागा | Maha Naukri 2020", "raw_content": "\nरेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक पदांच्या ११२० जागा\nरेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक पदांच्या ११२० जागा.\nएकूण पदसंख्या : ११२०\nपदाचे नाव : उपनिरीक्षक (Sub Inspector)\nशैक्षणिक पात्रता : पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठाची)\nवयोमर्यादा : २० ते २५ वर्षे (दिनांक १ जुलै २०१८ रोजी)\nअर्ज फी : ५००/- रुपये (मागासवर्गीय उमेदवांसाठी २५०/- रुपये)\nऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात : १ जून सकाळी १० वाजेपासून\nअर्ज करण्याची अंतिम दिनांक : ३० जून २०१८\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा\nभाभा अणु संशोधन केंद्रात भरती ९२ जागा\nदिल्ली पोलीस भरती हेड कॉन्स्टेबल पदाच्या ५५४ जागा\nराष्ट्रीय तपास संस्था येथे विविध पदांच्या ७९ जागा\nदक्षिण पश्चिम रेल्वे विभागात विविध पदांच्या ३८६ जागा\nकोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे विविध पदांच्या १३२ जागा\nभारतीय सैन्यदलात ०८ जागा – JAG प्रवेश योजना\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या...\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...\nभाभा अणु संशोधन केंद्रात ���रती ९२ जागा\nभारतीय डाक विभागात पोस्ट मास्टर/डाक सेवक पदांच्या ३६५०...\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2020/12/blog-post_2.html", "date_download": "2021-07-25T03:57:19Z", "digest": "sha1:RTNP33DBSAHA5X4SGJ263QFEFOFNEWF5", "length": 6573, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद : पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nरयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद : पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल\nडिसेंबर ०२, २०२० • चंद्रकांत चव्हाण\nसातारा / प्रतिनिधी :\nकोरोनापासून नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावून कार्य करणारे पोलीस दल. या पोलीस दलात दर महिना उत्तम कामगिरी करणाऱ्या पोलीस बंधू भगिनींना \"पोलिसमॅन ऑफ द मंथ\" हा पुरस्कार देऊन पोलीस डिपार्टमेंट गौरव करते. त्याच पोलीस जवानांचा सन्मान रयतेचे स्वराज प्रतिष्ठानला करण्याची इच्छा आहे तरी त्यास परवानगी मागणारे पत्र पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्षा- अश्विनी महांगडे यांनी दिले.\nरयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्यच्या अध्यक्षा अश्विनी महांगडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची भेट घेतली.यावेळी संतोष पवार, परवेझ लाड यांनी प्रतिष्ठानच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या कामाची त्यांना माहिती दिली. पोलिसांमुळे कायदा व सुव्यवस्था राखली जात आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सदकार्य केले ते पोलिसांनीच. आपण घरात सण साजरे करतो आणि पोलीस मात्र आपल्या रक्षणासाठी घराबाहेर असतात. आपण सगळे कोरोना या महामारीपासून वाचण्यासाठी घरात बसलेलो तेव्हाही पोलीस आपल्यासाठी घराबाहेर होते. रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान,महाराष्ट्र राज्य मधील सर्व ��दस्य हे कायम पोलीस बंधू- भगिनींचा आदर करत आले आहेत. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान हे पोलीस डिपार्टमेंट कडून जाहीर होणाऱ्या \"पोलिसमॅन ऑफ द मंथ\" या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या पोलीस बंधू- भगिनींचा सन्मान करणार आहेत, असा मनोदय व्यक्त करत तसे पत्र दिले. तर कौटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी प्रतिष्ठान प्रयत्न करत आहे. त्यासाठी कोरोनाच्या काळात ऑनलाइन जनजागृती शिबीर आयोजित केले ज्यात आतापर्यंत १०० हुन अधिक महिलांनी सहभाग नोंदवला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती सांगताच पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे,असे गौरवोद्गार काढले.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/06/blog-post_71.html", "date_download": "2021-07-25T03:54:37Z", "digest": "sha1:IEJ725N2IRRBEZ2DQRYKEG6N3KOURBT3", "length": 7615, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "कृष्णा कारखाना निवडणुकीत कॉग्रेसचे युवक नेते ऍड.उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nकृष्णा कारखाना निवडणुकीत कॉग्रेसचे युवक नेते ऍड.उदयसिंह पाटील उंडाळकर यांचा संस्थांपक पॅनेलला पाठिंबा\nजून १६, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nयशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रीय कॉग्रेस चे युवक नेते ऍड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांनी बहुतांशी कॉग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहानुसार अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहिती पत्रकाद्वारे देण्यात आली.\nगेली अने�� दिवस कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही मोहित्याच्या आघाडीच्या चर्चा चालू होत्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री ,आमदार पृथ्वीराज चव्हाण,ऍड उदयसिंह पाटील यासह नेते मंडळींनी प्रयत्न केले होते. आघाडीच्या चर्चा थांबल्यानंतर कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा यासाठी कॉग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील व कॉग्रेस पक्षाच्या काही पदाधिकऱ्यांच्या उपस्थितीत कोयना दूध संघावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीत बहुतांशी कार्यकर्यांनी संस्थापक पॅनेलला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती.सर्व कार्यकर्त्यांची मते जाणून घेतल्यानंतर यावेळी बोलताना उदयसिंह पाटील यांनी पक्षातील वरिष्ठ नेते व जेष्ठ कार्यकर्त्यांशी सल्ला मसलत करून याबाबत लवकरच घोषणा केली जाईल असे जाहीर केले होते.\nत्याप्रमाणे ऍड.पाटील यांनी पक्षातील नेते व गटाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांशी कृष्णा निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करून अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलला पाठींबा जाहीर करून तशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.\nगेली अनेक दिवस कृष्णेच्या निवडणुकीत उंडाळकर समर्थकांसह कॉग्रेस कार्यकर्त्यांचा पाठिंबा कोणाला राहणार याची उत्सुकता लागली होती. या निर्णयामुळे उंडाळकर समर्थकासह अनेक कॉग्रेस कार्यकर्ते संस्थापक पॅनेलच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.कृष्णेच्या रणांगणात सर्वांच्याच नजरा कॉग्रेसचे युवा नेते उदयसिंह पाटील यांच्या निर्णयाकडे लागल्या होत्या पाठींब्याचा या निर्णयामुळे संस्थापक पॅनेलला अधिक बळकटी मिळणार आहे.\nमाजी सहकार मंत्री स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या पश्च्यात होणाऱ्या या कृष्णेच्या निवडणुकीत अविनाश मोहित्याच्या मदतीला कॉग्रेसचे युवक नेते ऍड. उदयसिंह पाटील ठाम उभे राहिल्याने निवडणुकीत संस्थापक पॅनेलची निश्चित ताकद वाढणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळ���ाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/08/NewsNagpur-MP-Navneet-Rana-moved-to-Mumbai-Doctors-decision-due-to-respiratory-problems.html", "date_download": "2021-07-25T02:45:50Z", "digest": "sha1:VBCOSPXWH567E4N5Y3XRFYQAATW377R2", "length": 5067, "nlines": 57, "source_domain": "www.mynagar.in", "title": "खा.नवनीत राणा यांना श्वास घेण्यास त्रास; नागपूरहून मुंबईला हलवले", "raw_content": "\nखा.नवनीत राणा यांना श्वास घेण्यास त्रास; नागपूरहून मुंबईला हलवले\nमाय अहमदनगर वेब टीम\nनागपूर - अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे तातडीने मुंबईला हलविण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांना अमरावतीहून नागपूरच्या येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.\nनागपुरात दाखल करण्यापूर्वी सात दिवस अगोदर त्या कोरोनाबाधित झाल्याने अमरावतीत तेथे गृह विलगीकरणात होत्या. नागपुरातील वोकार्ट हॉस्पिटलच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार नवनित राणा यांना तात्काळ मुबई च्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष रुग्णवाहिकेतून खासदार नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा नागपुरहून मुबईकडे रवाना झाले आहेत.\nकोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने आमदार रवी राणा यांच्यावरही नागपुरातील वोकार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र नवनित राणा यांच्यासमवेत रवी राणा हे सुध्दा मुंबई करीता रवाना झाले आहेत. मुबंई येथील लीलावती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार होणार आहेत, अशी माहिती युवा स्वाभिमान पक्षाचे अमरावतीचे जिल्हाध्यक्ष जितू दुधाने यांनी सोशल मीडियावर प्रसारीत केली आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/S6XjZT.html", "date_download": "2021-07-25T02:37:16Z", "digest": "sha1:OSRHSD5UTVZVZH7ADD5NDBXYJ4BVPPYB", "length": 5310, "nlines": 33, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "'विठूराया' आला धावून...मंदिर समितीकडून भुकेल्यांना अन्नदान", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\n'विठूराया' आला धावून...मंदिर समितीकडून भुकेल्यांना अन्नदान\n'विठूराया' आला धावून...मंदिर समितीकडून भुकेल्यांना अन्नदान\nपंढरपूर - तीर्थक्षेत्र पंढरपूर मध्ये 300 पेक्षा अधिक भिक्षेकरी, वेडसर आणि निराश्रित लोक वास्तव्याला आहेत. भाविकांनी मदतीवर यांची उपजीविका चालत असते. जनता कर्फ्युमुळे या सगळ्या मंडळीची उपासमार होवू लागल्याने श्री विठ्ठल मंदिर समितीने विशेष पुढाकार घेवून या लोकांना जेवणाची पाकिटे उपलब्ध करुन दिली आहेत.\nगेल्या दोन दिवसापासून पंढरपूर मध्ये नीरव शांतता आहे. श्री विठ्ठल मंदिर परिसर, चंद्रभागा वाळवंट, नगर प्रदक्षिणा मार्ग, रेल्वे स्टेशन, बस स्थानक आणि शहरातील मठ मंदिरासमोर या मंडळींची उठबस असते.\nभाविकांनी दान केलेल्या पैशातून आणि अन्नदानातून यांच्या पोटपाण्याची व्यवस्था होत असते.मात्र दोन दिवसापासून पंढरी ओस पडल्याने भाविकांवर अवलंबून असलेल्या या लोकांची उपासमार होत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला.ही उपसमार टाळण्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने तातडीने पुढाकार घेत या मंडळींची जेवणाची व्यवस्था केली असून त्यांना वास्तव्याला असलेल्या ठिकाणी अन्नाची पाकिटे पोहच केली जात आहे.मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, प्रांताधिकारी सचिन ढोले हे या नियोजनावर लक्ष ठेवून आहेत.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/what-happens-if-i-do-not-file-my-income-tax-return-learn-more/", "date_download": "2021-07-25T03:31:13Z", "digest": "sha1:G5FBHCO6E7HCJBXD6BVO2PZ2SLVZ74EI", "length": 15154, "nlines": 104, "source_domain": "mhlive24.com", "title": "इनकम टॅक्स रिटर्न जर भरलाच नाही तर काय होईल ? जाणून घ्या सविस्तर... - Mhlive24.com", "raw_content": "\nइनकम टॅक्स रिटर्न जर भरलाच नाही तर काय होईल \nइनकम टॅक्स रिटर्न जर भरलाच नाही तर काय होईल \nMHLive24 टीम, 08 जुलै 2021 :- आयकर विवरण (ITR) सादर करण्यासाठी सध्या नोकरदार आणि वैयक्तिक करदात्यांची धावपळ सुरु आहे. आर्थिक वर्ष 2020-21 (मूल्यांकन वर्ष 2021-22) साठी, सरकारने यावेळी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविली आहे.\nया नंतर रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांना लेट फी म्हणून आर्थिक भूर्दंड सोसावा लागेल. अनेकवेळा टॅक्स सल्लागार तुम्हाला असा सल्ला देतो की त्यामुळे तुमचा टॅक्स वाचेल आणि आयकर विभागाला माहिती नाही पडणार. पण या प्रकारच्या चुका तुम्हांला अडचणीत टाकू शकतात.\nचुकीच्या पद्धतीने रिटर्न फाइल केले किंवा टॅक्स चोरी केल्याचे उघड झाल्यास तुम्हांला फार मोठा दंड बसू शकतो. तसेच जेलची हवा खावी लागू शकते.\nइनकम टॅक्स विभागाने काही आठवड्यांपूर्वी एक नोटीस जारी केली होती त्यात म्हटले होते की, चुकीच्या पद्धतीने प्राप्तीकर रिटर्न भरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. इनकम टॅक्स विभाग करदात्यांना चुकीचा सल्ला देणाऱ्या टॅक्स सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंट यांच्याभोवतीही फास आवळणार आहे.\nविलंब शुल्क :- दरवर्षी आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2021 आहे. यानंतर तुम्ही आयटीआर दाखल केल्यास तुम्हाला विलंब शुल्क म्हणून 5,000 रुपये द्यावे लागतील. आर्थिक वर्ष 2020-21 (मूल्यांकन वर्ष 2021-22) साठी, सरकारने यावेळी आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविली आहे.\nकोणत्याही वर्षाच्या 31 डिसेंबरनंतर प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी विलंब शुल्क 10,000 रुपये होते. तथापि, जर तुमचे एकूण उत्पन्न 5,00,000 रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त 1000 रुपये दंड भरावा लागेल.\nआयटीआर न भरल्यास शुल्क :- जर आपण मुद्दाम किंवा जाणून बुझून आयकर विवरण भरले नाही आणि आयकर विभागाला कर भरल्यानंतरही आपण आयटीआर दाखल केलेला नाही असे आढळले तर आपल्याला दंड भरावा लागेल. जर आपण चुकून आयटीआर दाखल केला नसेल तर, दंड रक्कम एकूण कर देयतेच्या 50 टक्के असेल. जर ते हेतुपुरस्सर दाखल केले नाही तर ते 200 टक्के होईल. आपल्याला हे दंड कर देण्याच्या शीर्षस्थानी भरावे लागेल.\nदंड आणि कायदेशीर समस्या :- जर तुमची कर देयता 10,000 रुपये किंवा त्याहून अधिक असेल तर तुम्हाला तुरूंगातही जावं लागेल. कर तज्ज्ञांच्या मते, 25,000 रुपयांपेक्षा जास्त कर देय असूनही आयटीआर दाखल न केल्यामुळे 6 महिने ते 7 वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. 10,000 ते 25,000 पर्यंत कर देय असणाऱ्यांना जास्तीत जास्त 2 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. याशिवाय कोर्ट आपल्यावर दंडही लावू शकतो.\nकर्ज मिळण्यात समस्या :- मागील वर्षातील आयकर विवरणपत्र भरण्याची माहितीही बँकेत घर, कार किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करताना मागविली जाते. आपल्याकडे कर्जाची परतफेड करण्याची क्षमता बँका आपल्या खात्याद्वारे करतात. विहित मर्यादेपेक्षा जास्त रक्कम मिळूनही जर तुम्ही कर भरला नाही तर तुम्हाला कर्ज नाकारता येईल.\nडबल रेटने कापला जाईल टीडीएस :- 2021-22 मूल्यांकन करण्यासाठी नवीन टीडीएस नियम लागू केला आहे. जर आपण मागील दोन वर्षांत आयटीआर दाखल केला नसेल आणि दरवर्षी आपला टीडीएस 50 हजार किंवा त्याहून अधिक असेल तर आपल्याला डबल रेटने टीडीएस भरावा लागेल.\nपरतावा देखील मिळणार नाही :- आपण आयकर विवरण भरत नसला तरी बँक, म्युच्युअल फंड हाऊस, अशा इतर संस्थांना आपला टीडीएस कपात करण्याचा अधिकार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही कर देय बनत नसाल आणि तुमचा टीडीएस वजा केला असेल तर आयकर विवरणपत्र भरल्यानंतर तुम्हाला हा परतावा देण्यात येईल. अशा परिस्थितीत, आपण आयटीआर दाखल न केल्यास, या रिफंडचे नुकसान होऊ शकते.\n१) कर्ज मिळणं सुलभ :- जर तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर आयकर रिटर्न हा तुमचा उत्पन्नाचा ठोस पुरावा आहे. गृहकर्ज तसंच वाहन कर्जासाठी बँक तुमच्याकडे २ ते ३ वर्षांचे आयकर रिटर्न मागते. जर तुमच्याकडे आयटीआरची काॅपी असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळेल.\n२) क्रेडिट कार्डसाठी :- आयटीआरमुळे क्रेडिट कार्डही सहजपणे मिळू शकेल. क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकांना आयकर रिटर्नमुळे ग्राहकांच्या कर्ज घेण्याच्या आणि फेडण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो.\n३) व्यवसायासाठी लाभदायक :- व्यवसाय सुरू करण्यासाठीही आयटीआर महत्वाचे आहे. याशिवाय जर तुम्हाला कोणत्या विभागाकडून कंत्राट मिळवायच��� असेल तर तेव्हाही आयटीआर दाखवावे लागते. कोणत्याही सरकारी विभागाकडून कंत्राट मिळवण्यासाठी मागील ५ वर्षांचे आयकर रिटर्न द्यावे लागते.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/what-to-do-with-aadhar-card-pan-card-and-other-documents-after-death-of-a-person-how-was-it-canceled-know-everything/", "date_download": "2021-07-25T02:34:15Z", "digest": "sha1:K6AJVNQLBRD6XIJTCXSSTDAPTX225KSA", "length": 13047, "nlines": 96, "source_domain": "mhlive24.com", "title": "व्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्ड अन् इतर कागदपत्रांचं काय करावं? ते रद्द कसे होते? जाणून घ्या सर्वकाही - Mhlive24.com", "raw_content": "\nव्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्ड अन् इतर कागदपत्रांचं काय करावं ते रद्द कसे होते ते रद्द कसे होते\nव्यक्तीच्या मृत्यूनंतर आधार कार्ड, पॅनकार्ड अन् इतर कागदपत्रांचं काय करावं ते रद्द कसे होते ते रद्द कसे हो���े\nMHLive24 टीम, 15 जुलै 2021 :- मोबाईलचे सीम खरेदी करण्यापासून ते बँक व्यवहारापर्यंतच्या प्रत्येक कामासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड आणि मतदार ओळखपत्र ही कागदपत्रे अत्यंत आवश्यक असतात. या तीन गोष्टींअभावी तुमची अनेक कामे रखडू शकतात. मात्र, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर या दस्तावेजांचे काय होते, असा प्रश्न अनेकांना पडत असेल.\nमृत व्यक्तीच्या अधिकृत कागदपत्रे आणि मृताचे पॅनकार्ड, आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट इत्यादी सरकारी ओळखपत्रांबाबत त्यांनी काय करावे याबद्दल कायदेशीर वारसांना माहिती नसते. त्यांनी हे किती काळ ठेवावे पुढे, ते ही कागदपत्रे संचालित करणार्या आणि ती देणार्या संस्थांकडे सोपू शकतात पुढे, ते ही कागदपत्रे संचालित करणार्या आणि ती देणार्या संस्थांकडे सोपू शकतात निधन झालेल्या एखाद्याच्या पॅन, आधार, पासपोर्ट इत्यादी विविध सरकारी अधिकृत कागदपत्रांवर कसा व्यवहार करायचा ते येथे जाणून घेऊ.\nआधार कार्ड :- आधार क्रमांक ओळख पुरावा आणि पत्त्याचा पुरावा म्हणून काम करतो. एलपीजी अनुदानाचा लाभ घेताना, सरकारकडून शिष्यवृत्तीचा लाभ घेताना, ईपीएफ खाती असल्यास इत्यादी विविध ठिकाणी आधार क्रमांक उद्धृत करणे किंवा त्याची प्रत देणे बंधनकारक आहे.\nदरम्यान कायदेशीरपणे वारस किंवा कुटुंबातील सदस्यांना मृत व्यक्तीच्या आधार क्रमांकाचा गैरवापर होत नाही हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे असते. आधार कार्ड निष्क्रिय करणे आणि रद्द करण्याची कोणतीच प्रक्रिया युआयडीएआयकडे सध्या नाही. याशिवाय मृत व्यक्तीच्या निधनाची माहिती आधारच्या डेटाबेसमध्ये अपडेट करण्याची कोणतीच तरतूद असून नाही.\nदरम्यान, सिक्युरिटी उपाय म्हणून बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचा गैरवापर रोखण्यासाठी कायदेशीर वारस मृताच्या बायोमेट्रिक्सला लॉक करू शकतात. युआयडीएआयच्या संकेतस्थळावर जाऊन आपण मृताच्या बायोमेट्रिक्सला लॉक करू शकतात.\nमतदार ओळखपत्र कसे रद्द करायचे :- व्होटिंग कार्ड हे मतदानासोबतच तुमचे ओळखपत्र म्हणून वापरता येते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना निवडणूक कार्यालयात जाऊन 7 नंबरचा फॉर्म भरावा लागतो. त्यावेळी मृत्यूचा दाखला सादर करावा लागतो. त्यानंतर संबंधित व्यक्तीचे मतदार ओळखपत्र रद्द होते.\nपॅनकार्ड रद्द करण्यासाठी काय कराल :- पॅनकार्ड हे व्यक्तीच्या आर्थिक व्यवहारांसाठी वापरले जाते. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आयकर विभागाकडे पॅनकार्ड सरेंडर करणे गरजेचे असते. पॅनकार्ड सरेंडर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची सर्व बँक खाती बंद केली आहेत किंवा नाही, याची खातरजमा करुन घ्यावी.\nपासपोर्ट :- पासपोर्टविषयी अशी कोणतीच तरतूद नाही मृत व्यक्तीचे पासपोर्ट रद्द करता येईल किंवा जमा करता येईल. विशेष संबंधित विभागात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला अर्ज देऊन पासपोर्ट रद्द करण्याचीही तरतूद नाही. पण पासपोर्टची कालमर्यादा संपली तर ते अवैध होत असते.\nत्यामुळे तथापि, हा कागदजत्र कायम ठेवणे शहाणपणाचे ठरेल कारण आपण नंतर येऊ शकणार्या अनावश्यक परिस्थितीत याचा पुरावा म्हणून वापरू शकता. तुमच्या काही कामासाठी पासपोर्ट लागत असेल तर ते वापरू शकतात.\nजर आपल्याला कागदपत्रे जमा करायची नसतील तर काय करावे :- अशावेळी एकच सल्ला दिला जाईल, तो म्हणजे जर आपल्याला आधार कार्ड, मतदान कार्ड, वाहनचालक परवाना रद्द करायचा असेल तर तुम्ही ते मृत्यू दाखल्या सोबत व्यवस्थित ठेवू शकतात.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\n��हत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9", "date_download": "2021-07-25T04:23:01Z", "digest": "sha1:2OIDGCYYK4Z6CQMA4J2HFHUM5SHVJRRU", "length": 7297, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मादागास्कर प्रवाह - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्व मादागास्कर प्रवाह याच्याशी गल्लत करू नका.\nमादागास्कर प्रवाह मादागास्करच्या पश्चिम किनाऱ्यालगत दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारा समुद्री प्रवाह आहे. आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्याजवळून वाहणार्या प्रवाहांतील हा एकमेव उत्तरेकडे वाहणारा प्रवाह आहे व अनेकदा खलाशी याचा उपयोग आफ्रिकेकडून भारताकडे येण्यास करतात.\nहा प्रवाह याच्या उलट दिशेने वाहणार्या अगुल्हास प्रवाहापेक्षा क्षीण व कमी पसरट आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nउत्तर विषुववृत्तीय प्रवाह · कुरोशियो प्रवाह · उत्तर पॅसिफिक प्रवाह · कॅलिफोर्निया प्रवाह\nदक्षिण विषुववृत्तीय प्रवाह · पूर्व ऑस्ट्रेलिया प्रवाह · अँटार्क्टिका ध्रुवप्रदक्षिणा प्रवाह · हम्बोल्ट प्रवाह\nउत्तर विषुववृत्तीय प्रवाह · गल्फ स्ट्रीम · उत्तर अटलांटिक प्रवाह · केनेरी प्रवाह\nदक्षिण विषुववृत्तीय प्रवाह · ब्राझिल प्रवाह · अँटार्क्टिका ध्रुवप्रदक्षिणा प्रवाह · बेंग्विला प्रवाह\nदक्षिण विषुववृत्तीय प्रवाह · अगुल्हास प्रवाह · अँटार्क्टिका ध्रुवप्रदक्षिणा प्रवाह · पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रवाह\nबोफॉर्ट जायर · भारतीय मॉन्सून जायर · अँटार्क्टिका ध्रुवप्रदक्षिणा प्रवाह · अँटार्क्टिका जायर\nसमुद्री प्रवाह · कोरियोलिस परिणाम · एकमन परिवहन · थर्मोहेलाइन सर्क्युलेशन · सीमांत प्रवाह\nसमु्द्री अवशेष · पॅसिफिक उकिरडा · अधिक चित्रे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील ���ेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayuvacha.blogspot.com/2009/04/blog-post_14.html", "date_download": "2021-07-25T03:46:13Z", "digest": "sha1:KSRTYDTCWRGUNR22VZ6AXOGGS7WIMAHB", "length": 7485, "nlines": 163, "source_domain": "vinayuvacha.blogspot.com", "title": "माय बोली- मनाची बोली: दिन का शुभारम्भ", "raw_content": "माय बोली- मनाची बोली\nमनाला वाटलं काहीतरी बोलावं... काहीतरी लिहावं. म्हणून हा blog.\nसोमवार, एप्रिल १३, २००९\nउन्हाळ्याच्या दिवसातही सकाळच्या हवेत किंचीत गारवा,\nसकाळी चांगलं अर्धा तास झालेलं पोहणं,\nत्यानंतर खाल्लेले गरमागरम पोहे ,\nआणि पोह्यांचा सोबतीला चहा गरम ,\nह्याहून सुंदर नसेल, दिन का शुभारंभ\nद्वारा पोस्ट केलेले Vinay येथे ४/१३/२००९ १०:५७:०० PM\nअच्छी ब्लॉग हे / आप मारआती और हिन्दी मे टाइप करने केलिए कौनसी टाइपिंग टूल का इस्तीमाल करते हे...\nरीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा ता, तो मूज़े मिला \"क्विलपॅड\"/\nआप भी \"क्विलपॅड\" www.quillpad.in का इस्तीमाल करते हे क्या...\nसुना हे कि \"क्विलपॅड\" मे तो 9 भारतीया भाषा उप्लब्द हे... और रिच टेक्स्ट एडिटर का भी ऑप्षन हे...\nगुरु एप्रि २३, ११:०७:०० PM [GMT]-६\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nघरगुती अपूर्वाई - भाग १\nअणु-उर्जेला विरोध: केवळ आरडा-ओरडा की खरंच चिंता\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nआसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड\nजनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल\nएकदा तरी आवर्जून वाचा\nपुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nओअॅसिस - पान १\nनेमाडे – एक असंस्कृत अडगळ\n5 दर्शवा सर्व दर्शवा\nसाधेसुधे थीम. epicurean द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Zitsa+gr.php", "date_download": "2021-07-25T03:05:30Z", "digest": "sha1:CKJKOJFVQZZSPMD2YD6KFBIDDW4PK3QR", "length": 3357, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Zitsa", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Zitsa\nआधी जोडलेला 2658 हा क्रमांक Zitsa क्षेत्र कोड आहे व Zitsa ग्रीसमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीसबाहेर असाल व आपल्याला Zitsaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीस देश कोड +30 (0030) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Zitsaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +30 2658 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनZitsaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +30 2658 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0030 2658 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/05/MsUAX6.html", "date_download": "2021-07-25T04:01:13Z", "digest": "sha1:OSZCT2VTU55KEV4OXV5GX7AT3ZBPPXHV", "length": 5992, "nlines": 33, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "आ. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून गरजूं ५००० कुटुंबांना अन्न धान्य किटचे वाटप....अजून ५००० किटचे लवकरच वाटप केले जाणार", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nआ. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून गरजूं ५००० कुटुंबांना अन्न धान्य किटचे वाटप....अजून ५००० किटचे लवकरच वाटप केले जाणार\nआ. पृथ्वीराज बाबांच्या माध्यमातून गरजूं ५००० कुटुंबांना अन्न धान्य किटचे वाटप....अजून ५००० किटचे लवकरच वाटप केले जाणार\nकराड: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत प्रशासनाने खबरदारी करिता अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाचा प्रादुर्भाव कराड परिसरात अधिक झाल्याने संपूर्ण जिल्हा रेड झोन मध्ये गेला. यामुळे प्रशासनाने कराड परिसरात कडक लॉक डाऊन जाहीर केल्याने लोकांची अत्यावश्यक सेवेबाबत पूर्ण गैरसोय झाली. यासाठीच कराड दक्षिणचे आमदार तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गरजूंपर्यंत अन्न धान्य पोहचविण्याची यंत्रणा उभी केली व ५००० च्या वर कुटुंबियांना घरपोच किट वितरित केले.\nअन्न धान्यांच्या किट मध्ये गहूचे पीठ, तांदूळ, डाळ, तेल, साखर, साबण व सॅनिटायझर अश्या जीवनावश्यक वस्तू आहेत. हे जीवनावश्यक अन्न धान्याचे किट कराड शहरातील मुजावर कॉलोनी, कार्वे नाका, मार्केट यार्ड, शनिवार पेठ तसेच कराड ग्रामीण भागातील वनवासमाची, कार्वे, आटके या भागात दिली गेली आहेत.\nआ. पृथ्वीराज बाबांकडून सध्या ५००० कुटुंबांना जीवनावश्यक किटचे वाटप केले आहे. पुढील आठवड्यात अजून ५००० कुटुंबाना किटचे वाटप केले जाणार आहे. सध्याचा काळ हा सर्वासाठी अत्यंत बिकट आहे अश्या परिस्थितीत गरजूंपर्यंत अन्न धान्यांचे किट पोहचले पाहिजेत यासाठी आ. पृथ्वीराज बाबांनी काँग्रेस स्वयंसेवकांना सूचना दिल्या आहेत.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/viral/highest-fine-by-traffic-police-in-india/", "date_download": "2021-07-25T03:38:10Z", "digest": "sha1:2OO2SLVV4ZNLGZKZ2QET25UC734S5PYL", "length": 13784, "nlines": 34, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "ट्राफिक पोलिसांकडून दंडाचा नवा विक्रम या गाडीला लावला तब्ब्ल साडेनऊ लाखाचा दंड! - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nट्राफिक पोलिसांकडून दंडाचा नवा विक्रम या गाडीला लावला तब्ब्ल साडेनऊ लाखाचा दंड\nवाहतूक कायद्याच्या नियमात काही नवीन बदल करून सुधारित नियम ल��गू केल्यापासून या ना कारणाने हा कायदा सतत चर्चेत आहे. १ सप्टेंबर पासून लागू झालेल्या या कायद्यानुसार वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यासाठी दहापट दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. म्हणजे समजा गाडी चालवताना जर एखाद्या व्यक्तीने सीटबेल्ट लावला नाही तर पूर्वी १०० रुपये दंड केला जाई. आत्ता मात्र यासाठी १००० रुपये इतका दंड आकारण्यात येत आहे. पूर्वी विना हेल्मेट प्रवास करणाऱ्यांना १०० रुपये दंड केला जाई, अत्तामात्र त्यासाठी १००० रुपये दंड आकारण्यात येत आहे. शिवाय, तीन महिन्यांसाठी वाहन परवाना देखील रद्द केला जातो.\nया नव्या नियमामुळे लोकांच्या अडचणीत वाढ झाली असली तरी, वाहतुकीला शिस्त लागून अपघातांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा केली जात आहे. दंडाच्या या रकमेचा सामान्य वाहनधारकांनी चांगलाच धसका घेतला आहे. काही ठिकाणी आवश्यक ती कागदपत्रे मिळवण्यासाठी आरटीओ ऑफिसबाहेर भल्या पहाटेपासून लोक रांगा लावत आहेत. दिवस दिवसभर रांगेत उभे राहून आवश्यक कागदपत्रे आणि परवान्याचे नुतनीकरण करून घेत आहेत. कारवाई आणि दंडाच्या रकमेला घाबरून सामान्य माणसाने आवश्यक ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे, हे नक्कीच वाहतूक शिस्तीच्या दृष्टिने आश्वासक चित्र आहे, असे मानायला हरकत नाही. पण, एकीकडे कायद्याच्या बडग्याला घाबरून लोकं सतर्क होत असतानाच, दुसरीकडे टोकाचा बेफिकिरीपणा आणि बेजबाबदारपणा देखील दिसून येत आहे.\nकाही लोक अजूनही कायदा आपलं काय बिघडवणार आशा थाटातच वावरत आहेत. अलीकडेच गुजरात ट्रॅफिक पोलिसांनी एका कार मालकाकडून सर्वात महागडा दंड वसूल केला आहे. गुजरात ट्रॅफिक पोलिसांनी या पोर्शे कारच्या मालकाकडून एक नव्हे दोन, नव्हे तर, नऊ लाख ऐंशी हजाराचा दंड वसूल केला आहे. आत्ता पर्यंतचा हा सर्वाधिक दंड असल्याची माहिती गुजरात ट्रॅफिक पोलिसांनी दिली. नवीन मोटार वाहन नियम कायद्यानुसार संपूर्ण देशात दंडाची रक्कम वाढवण्यात आल्याचे माहिती असूनही काही लोक मात्र कमालीच्या बेफिकीरीने वागतात. अशाच एका कार मालकाच्या बेफिकिरीमुळे त्यांना ही कारवाई करावी लागली.\nअहमदाबादचे ट्रॅफिक डीसीपी अजित रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी सिल्वर कलरची पोर्शे ९११ कार अडवून त्याच्या मालकावर ९.८० लाखाच्या दंड केला. ही कार थांबवून पोलिसांनी चौकशी सुरु केली त��ंव्हा पोलिसांच्या लक्षात आले की, या कार मालकाकडे गाडीची कोणतीच कागदपत्रे नव्हती. अगदी गाडीचा रजिस्ट्रेशन नबंर देखील नव्हता. या कार चालकाकडे गाडी चालवण्याच्या परवाना देखील नव्हता आणि हद्द म्हणजे यापूर्वी देखील या कार मालकावर वाहतूक नियम मोडल्याबद्दल ९ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता, जो त्याने भरला देखील नव्हता. याच ९ लाख रुपयांच्या रकमेत काल अहमदाबाद पोलिसांनी आणखी ८० हजाराची रक्कम वाढवून एकूण ९ लाख ८० हजाराचे चलन केले. गाडी चालवण्याचा परवाना नसेल तर ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा दंड आणि तीन महिन्याच्या तुरुंगावासाची शिक्षा होऊ शकते. हाच गुन्हा जर पुन्हा झाला तर दंडाची रक्कम वाढवून ही १० हजार आणि एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. इतके कडक कायदे असताना देखील ही व्यक्ती इतकी बेफिकीर कशी राहू शकते, याचेच आश्चर्य आहे.\nपोलिसांनी जेंव्हा ही पोर्शे कार अडवून तिची तपासणी केली तेंव्हा कार मालाकाजवळ कोणतीच कागदपत्रे नव्हती, तेंव्हा पोलिस त्याला आरटीओ ऑफिसमध्ये घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर पोलिसांना कळाले की, या महोदयांवर आधीच खूप मोठा दंड करण्यात आला आहे. इतकेच नाही तर, त्या गाडीचा विमा देखील करण्यात आला नव्हता. त्यात आणखी ८० हजार रुपयांची भर पडली. आत्ता, जोपर्यंत हे मालक दंडाची सर्व रक्कम भरत नाहीत तोपर्यंत ही कार पोलिसांच्याच ताब्यात राहील अशी माहिती पोलिसांनी दिली. दंडाची रक्कम भरताच कार त्यांच्या हवाली करण्यात येईल, असेही ते म्हणाले. गाडीला विमा संरक्षण नसल्यास दोन हजार रुपयांचा दंड आणि तीन महिन्याचा तुरुंगवास होऊ शकतो. पुन्हा हाच गुन्हा केल्यास दंडाची रक्कम आणि शिक्षा दोन्हीत वाढ केली जाते.\nमुळात पोर्शे ९११ कारची भारतातील मूळ किंमतच १. ८२ ते अडीच कोटी रुपयापर्यंत आहे. १.८२ कोटीची गाडी रोडवर २.१५ कोटी रुपयांन पडते. या गाडीचे आरटीओ रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील तब्बल २२.७५ लाख रुपये मोजावे लागतात. पोर्शे ९११ गाडीच्या विम्याची रक्कम ८,४३,३०५ इतकी होते.\nजर्मनीतील स्टटगर्टमधील पोर्शे एजी कंपनीमार्फत ही कर बनवण्यात येते. ही एक स्पोर्ट कार असून या कारच्या क्वालिटी साठी ही कार खूपच प्रसिद्ध आहे. पण, गाडी जप्त केल्यानंतर या कार मालकाने ही सगळी दंडाची रक्कम एका झटक्यात जमा करून गाडी आपल्या ताब्यात घेतली. इथून पुढे तरी या महो���यांना गाडीची सर्व कागदपत्रे आणि परवाना काढून घेण्याची बुद्धी सुचेल अशी अशा करूया.\nपण, देशात नवे वाहन नियम लागू करण्यात आल्यापासून वसूल करण्यात आलेली ही सर्वात जास्त रक्कम असल्याचे बोलले जात आहे. पण, या दंडाच्या रकमेत भारतीय बनावटीच्या कित्येक महागड्या कार विकत घेता येऊ शकतात. मारुतीच्या Vitara Brezza ची किंमत आहे, ७.६३ लाख रुपये. टाटाच्या Nexon ची किंमत आहे, ६.६९ लाख रुपये, तर महिंद्राच्या XUV300 ची किंमत आहे, ८.१ लाख रुपये.\nअर्थात, दंडाची रक्कम वाढवून सामान्य माणसाच्या चुकांना तर चाप लावला जाऊ शकतो. पण, अशा निर्ढावलेल्या लोकांवर त्याचा कसा आणि कितपत परिणाम होतो हे या एका उदाहराणावरूनच स्पष्ट होते.\n मुस्लिमांना यातून का वगळण्यात आलं आहे\nमहत्वाचे – NRC विधेयक काय आहे आणि संपूर्ण देशावर याचे काय परिणाम होतील\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AB%E0%A5%AC", "date_download": "2021-07-25T04:18:00Z", "digest": "sha1:WTA3432AQPE4ZEUWD3MAYEQO2SWE5KWW", "length": 2545, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७५६ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७५६ मधील जन्म (३ प)\n► इ.स. १७५६ मधील मृत्यू (२ प)\n\"इ.स. १७५६\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ०१:५३\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०१:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/14-3NK8Qv.html", "date_download": "2021-07-25T04:01:36Z", "digest": "sha1:QKLGKSF2O7FBNUPDRSCV3NPDT4NF6O6M", "length": 6301, "nlines": 34, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "सातारा जिल्ह्यातील आठ अनुमानित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह....14 महिन��याच्या बालकासह दोन जण अनुमानित रुग्ण", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nसातारा जिल्ह्यातील आठ अनुमानित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह....14 महिन्याच्या बालकासह दोन जण अनुमानित रुग्ण\nसातारा जिल्ह्यातील आठ अनुमानित रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह....14 महिन्याच्या बालकासह दोन जण अनुमानित रुग्ण\nकराड - कोविड- 19 आजाराने बाधित असलेल्या सातारा जिल्ह्यातील आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर 14 वर्षाच्या बालकासह दोन जणांना अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nतसेच फिनलॅड येथून प्रवास करून आलेल्या 32 वर्षीय युवकाला अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या घशातील स्रावाचा नमुना एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोद गडकरी यांनी दिले आहे.\nसातारा जिल्ह्यातील चौदा महिन्याच्या बालकाला ताप, खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने बालरोगतज्ञ ह्यांच्या सल्ल्यानुसार अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.बालकाच्या घशातील स्रावाचा नमुना एन. आय. व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nसातारा जिल्ह्यातील सात निकट सहवासितांचे तसेच एका 60 वर्षीय महिलेचा असे एकूण आठ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर एक अनुमानित रुग्ण म्हणून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. कोविंड 19 या आजाराने बाधित असलेल्या रुग्णांच्या कुटुंबातील सात निकट सहवासितांचे तसेच एका 60 वर्षीय महिलेच्या घशातील स्रावाचाचे नमुने एन. आय. व्ही. पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून हे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-4427", "date_download": "2021-07-25T02:54:24Z", "digest": "sha1:CPMM3O7AJJM32RBSAKEI5XGZKTW4Y2UU", "length": 14070, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 18 ऑगस्ट 2020\nयुरोपातील व्यावसायिक फुटबॉलवर साऱ्या जगाचे लक्ष असते. तेथील अव्वल क्लबस्तरीय फुटबॉल लीगला लोकप्रियता आणि प्रसिद्धी अमाप लाभते. कोरोना विषाणू महामारीमुळे युरोपातील फुटबॉलला दणका सहन करावा लागला, मात्र उद्रेक कमी होताच तेथील फुटबॉल सावरले. प्रारंभी जर्मनीने फुटबॉलला नवी दिशा दाखविली, त्याच सफल पायवाटेवरून नंतर इंग्लंड, स्पेन, इटलीतील फुटबॉलने वाटचाल केली. तेथील लीग स्पर्धा संपल्यामुळे आयोजकांबरोबर पुरस्कर्तेही कमालीचे सुखावले, नपेक्षा त्यांना कोट्यवधींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागले असते. युरोपीय फुटबॉलला आता चँपियन्स लीग स्पर्धेच्या अखेरच्या टप्प्याचे वेध लागले आहेत.\nयुरोपीय फुटबॉलला यंदा नवा सितारा गवसला. सिरो इम्मोबिले हे त्याचे नाव. इटलीतील सेरी ए स्पर्धेत खेळणाऱ्या लाझिओ संघाचा हा हुकमी आघाडीपटू. युरोपातील लीग स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविण्याचा पराक्रम साधताना सिरो याने युरोपात, तसेच इटलीतही सर्वाधिक गोलसाठी ‘गोल्डन शू’ किताब पटकाविला. इटलीतील युव्हेंट्सचा ख्रिस्तियानो रोनाल्डो, स्पेनमधील बार्सिलोनाचा लिओनेल मेस्सी हे दिग्गज, तसेच जर्मनीतील बायर्न म्युनिकचा रॉबर्ट लेवान्डोस्की, आरबी लिपझिगचा युवा स्ट्रायकर टिमो वेर्नर यांना मागे टाकत सिरो याने युरोपीय फुटबॉलमध्ये दबदबा राखला. त्याच्या भन्नाट खेळामुळे लाझिओ संघाला २०२०-२१ मोसमातील चँपियन्स लीग स्पर्धेतही स्थान मिळाले. तब्बल १३ मोसमानंतर हा संघ युरोपातील प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेत खेळताना दिसले. सेरी ए स्पर्धेत विजेता युव्हेंट्स, इंटर मिलान व अटालांटा यांच्यानंतर लाझिओ संघास चौथा क्रमांक मिळाला. संघाच्या प्रगतीत गोलधडाका राखत तीस वर्षीय आघाडीपटूने ‘किंग सिरो’ हे ट��पणनाव सार्थ ठरविले. रोममधील लाझिओ संघाच्या चाहत्यांत तो याच टोपणनावानेच जास्त लोकप्रिय आहे.\nयुरोपात गोल्डन शू किताब मिळविणारा सिरो इम्मोबिले हा इटलीचा तिसराच फुटबॉलपटू आहे. सेरी ए स्पर्धेत त्याने यंदा ३७ सामन्यांत ३६ गोल केले. यापूर्वी २००६-०७ मोसमात रोमा संघाच्या फ्रान्सेस्को टोटी याने २६, तर २००५-०६ मोसमात फिओरेन्टिनाच्या लुका टोनी याने ३१ गोल नोंदवून युरोपीय लीग स्पर्धेत अग्रस्थान मिळविले होते. सिरो याने २०१९-२० मोसमात वर्चस्व राखताना लेवान्डोस्की (३४ गोल), ख्रिस्तियानो रोनाल्डो (३१ गोल), मेस्सी (२५ गोल), पुढील मोसमात चेल्सी संघाकडून खेळणारा वेर्नर (२८ गोल) यांना मागे टाकले. मागील सलग तीन मोसम मेस्सी युरोपियन गोल्डन शू किताबाचा मानकरी ठरला होता. रोनाल्डोने २०१४-१५ मोसमात रेयाल माद्रिद संघाकडून खेळताना ला-लिगा स्पर्धेत ४८ गोलचा पराक्रम साधला होता, त्यास मात देणे लाझिओच्या खेळाडूस जमले नाही. मोसमात सिरो इम्मोबिले याने सेरी ए स्पर्धेतील विक्रमाशी बरोबरी साधली. नापोली संघाकडून खेळताना गोन्झालो हिग्युएन याने २०१५-१६ मोसमात ३६ गोल नोंदविले होते. सेरी ए स्पर्धेत चमकलेला सिरो आंतरराष्ट्रीय मैदानावर देशाचे प्रतिनिधित्व करताना विशेष प्रभावी ठरलेला नाही ही बाब इटलीच्या समर्थकांना खटकते. ३९ आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने अवघे दहाच गोल केलेले आहेत. २०१८ मधील विश्वकरंडक स्पर्धेसाठी माजी जगज्जेत्या इटलीस पात्रता मिळविता आली नाही, त्यास सिरोच्या आघाडीफळीतील अपयशास काही प्रमाणात जबाबदार धरले जाते, असो. पण क्लब पातळीवरील या सेंटर-फॉर्वर्ड खेळाडूने लौकिक राखला आहे.\nलाझिओ संघाचा शार्प शूटर\nसेरी ए स्पर्धेत लाझिओ संघाने २०१९-२० मोसमात ३८ सामन्यांतून ७९ गोल नोंदविले, त्यापैकी ३६ गोल सिरो याने नोंदविले, यापैकी १४ गोल पेनल्टी फटक्यांवर आहेत. स्पेनमधील सेव्हिला एफसीकडून जुलै २०१६ मध्ये सिरो इटलीतील लाझिओ संघात दाखल झाला. त्यापूर्वी नवोदित असताना तो युव्हेंट्सकडून खेळलेला आहे. लाझिओचे मार्गदर्शक सिमोने इन्झाघी यांच्या मार्गदर्शनाखाली सिरो याचा खेळ खुलला. रोममधील त्याच्या चाहत्यांतही वाढ झाली. सिरो याने सेरी ए स्पर्धेत गोलांचे शतकही पार केलेले आहे. २०२३ मधील मोसम संपेपर्यंत तो लाझिओ संघात असेल, साहजिकच सिरो याच्याकडून या संघाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सिरो याला\nयंदाच्या वाटचालीत त्याचा स्पॅनिश संघसहकारी लुईस आल्बर्टो याची सुरेख साथ लाभली. या दोघांनी प्रतिस्पर्ध्यांच्या रिंगणात धुमाकूळ घातला. सिरोने अधिकाधिक गोल केले, तर लुईस ‘असिस्ट किंग’ ठरला. या स्पॅनिश खेळाडूने प्रतिस्पर्धी बचावफळी चिरत आपल्या सहकाऱ्यांना अफलातून पास पुरविले. मोसमात लुईसने १५ असिस्टची नोंद केली, त्यापैकी सहा असिस्टवर सिरो याने गोल नोंदविले. नव्या मोसमात फुटबॉलप्रेमींची नजर सिरो-लुईस या जोडगोळीवर नक्कीच असेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://blog.marathikattagermany.com/germany-corona-mkg-competition-2020/", "date_download": "2021-07-25T02:53:25Z", "digest": "sha1:WQ4GB7W7ZCCWMXQ6D2XPQZKK7Y5XYHDM", "length": 17422, "nlines": 29, "source_domain": "blog.marathikattagermany.com", "title": "जर्मनीतला Corona! - चैताली पाटील (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)", "raw_content": "\nमराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०\n - चैताली पाटील (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)\nडिसेंबर २०१९ मधेच Coronaच्या बातम्या येऊ लागल्या. फेब्रुवारी महिन्यात भारतातून सुट्ट्या संपवून युरोपात परत येतानाच एअरपोर्टवर काही जण मास्क लावून होते, तेव्हाच मला प्रश्न पडला,’बापरे, ह्यांची मास्क मध्ये घुसमट कशी होत नाही’ तेव्हा युरोपमध्ये covidची सुरुवात होत होती आणि भारतात तर covidचा फारसा पत्ता नव्हता. फेब्रुवारीमध्ये नवीन प्रोजेक्ट मिळाल्याने माझ्या Frankfurtला दर आठवड्याला वाऱ्या सुरु झाल्या आणि इथे covidने जोम धरायला सुरवात केली. मी प्रवास करत्ये बघून मला आणि घरच्यांना थोडी काळजी वाटू लागली. Covidचा वाढता आकडा पाहून मला Frankfurtला जायची अजिबात इच्छा नसे. त्यातच जर्मन सरकारने औषध किंवा लस उपलबद्ध नाही म्हणून लोकांना घरात थांबण्याचे आव्हान केले. कित्येक वर्षांनी पहिल्यांदा चॅन्सलर ऑफ जर्मनी अँगेला मर्केल ह्यांनी देशवासियांना संबोधिले. ‘आता आपलेच वागणे हेच सगळ्यात मोठे औषध’ असे संबोधून त्यांनी लोकांना social distancingपाळण्याचे आव्हान केले.कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांचे शांत स्वरातले तर्कसुसंगत,वास्तवाधारित भाषण ऐकताना त्यांच्याबद्दल असलेला आदर अजूनच वाढ��ा.\nआता मी दररोज बातम्या,Covid स्टॅटिस्टिकस, Indian embassy in Germany व मराठी कट्टा जर्मनीवर येणारे updates बघत होती. दररोजचे ते बदलणारे ग्राफ्स आणि नंबर्स बघतानाच काही भारतीय न्यूस चॅनेल्स वर युरोपातल्या येणाऱ्या काही चुकीच्या बातम्या, whatsapp forwards ह्यांनी घरच्याना वाटणारी काळजी बघून मग घरी सगळ्याच बातम्यांवर विश्वास ठेवू नका हे आधी सांगितले. एकतर भारताला जाणारी विमानसेवा बंद झाल्याने आपण दुसऱ्या देशात अडकलोय अशीही थोडी भीती वाटली. स्पेन आणि इटलीच्या मागोमाग जर्मनीतही रुग्णसंख्या वाढत होती. तरीपण काही रुग्ण उपचारासाठी इटली आणि स्पेनमधून जर्मनीमध्ये आणले जात असल्याच्या बातम्या होत्या. त्यामुळे इथे पुरेशा मेडिकल सोयी असाव्यात असे अनुमान काढून मी दिलासा दिला. ओळखीतल्या काहीना kurzarbeit (म्हणजे ५०-६०% काम करून तेवढा पगार) चालू झाला. काहींना जॉब ऑफर असूनही काम चालू करण्याच्या तारखा उशिराने देण्यात आल्या. तर काही भारतात सुट्टीसाठी गेलेले , तिथेच अडकले तर काही इथे एकटे होते म्हणून स्वतःहून स्वदेशी परतले. त्यामुळे सगळ्यांच्याच आयुष्यात ह्या Covidने ढवळाढवळ केली आणि ह्या सूक्ष्म विषाणूने दिलेल्या मोठ्या धक्क्याने सगळ्यांचीच गणिते बदलली. जर्मनीने एक देश म्हणून विविध उपाययोजना करत Covidचा जसा सामना केला आणि जगभरात त्याचे कौतुक झाले हे इथल्या प्रशासनाचे यश म्हणावे लागेल.\nइथे म्हणावे तर पूर्ण किंवा कडक lockdown झाले नाही.पण युरोपातल्या युरोपात देशांच्या सीमा बंद होण्याची ही आता पहिलीच वेळ होती, त्यामुळे माझ्यापेक्षा वयानं मोठे आणि खूप वर्ष इथे राहणाऱ्या मित्र-परिवाराला मात्र चुकल्यासारखे होत असल्याचे लक्षात आले. सुरुवातीला लोकांनी घाबरून टॉयलेट पेपर्स, ग्रोसरीस जमा करायला सुरुवात केल्याने सुपरमार्केटमध्ये काही गोष्टींचा तुटवडा दिसत होता.पण जीवनावश्यक गोष्टींची कमी होणार नाही अशी हमी मिळाल्यावर लोक शांत झाले. ट्रेन्स,बसेस म्हणा किंवा मेडिकल, सुपर मार्केट अशा सगळ्या सोयी उपलबध होत्या. फक्त सुपर मार्केटच्या वेळा २-3 तासाने कमी झाल्या होत्या आणि काही जागी ट्रेन्स-बसेस पण सुटीच्या दिवसांच्या वेळापत्रकाप्रमाणे चालू होत्या.बाहेर जायला फार बंधनं लादलेली नव्हती पण नंतर एका कुटुंबात नसलेल्या २पेक्षा जास्त लोकांनी बाहेर एकत्र भेटायला काही दिवस बंदी होती.तर ���कूणच,काही तुरळक घटना वगळता इथे लोकांच्या शिस्तीमुळे, प्रशासनावर असणाऱ्या त्यांच्या विश्वासामुळे आणि वेळेत प्रशासनाने घातलेले नियम पाळल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. लोकांनी स्वतःसाठी केलेला Lockdown यशस्वी झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.\nह्या काळात माझे आणि माझ्या नवऱ्याचे परत वर्क फॉर्म होम चालू झाले. माझ्या ऑफिसमध्ये कित्येकांना हे आव्हान वाटले म्हणून online coffe/beer, lunch parties, online ऑफिस kitchen आणि गप्पा असे ग्रुप्स तयार झाले. पण आम्हाला आधीच वर्क फॉर्म होमची सवय असल्याने परत आधीच्या routineमध्ये आल्यासारखं वाटलं. मग एका रूम मध्ये तो आणि एकात मी असं आमच्या घराचं २ ऑफिस रूम मध्ये रूपांतर झाला. कधी मीटिंग नसतील तेव्हा आम्ही आमच्या dining/work table वर आजूबाजूला बसून जर्मनमध्ये बोलून ऑफिसचा फील घेत असू.दुपारी जेवायला एकत्र ब्रेक घेत असू. म्हणावं तर दिनचर्या फार बदललेली नव्हती, फक्त आता चालायलाही बाहेर जायला नकोसे वाटे मग आम्ही घरातच सगळ्या खोल्यांतून चालत आमचे पायी चालणे मोजत असू. हे घरात चालणं आमच्यासाठी नवीन होतं आणि इथे येऊन असं घरी बसावं लागेल असं कधी वाटलं पण नव्हतं. शनिवारी सुपरमार्केटला जाऊन सामान आणणे एवढच काय ते बाहेर जात असू.\nमी राहत असणाऱ्या, डुईसबुर्ग शहर ज्या राज्यात आहे, त्या North Rhine Westphalia जर्मन राज्यात सुरुवातीला सगळ्यात जास्त रुग्ण असल्याने रस्त्यावर किंवा चौकात बऱ्यापैकी शुकशुकाट असे. आधीच शांत असणाऱ्या ह्या शहरात अजून निर्माण झालेली शांतता नकोशी वाटे. मार्च एप्रिल मध्ये तर सिटी सेंटरजवळ राहूनही सिटी सेंटर शनिवार रविवार असून पण ओसाड होते.रस्त्यावरून चालतानाही लोक एकमेकांपासून अंतर ठेवून चालू पाहत होते.आणि इतर वेळी घराजवळ असणारे इव्हनिंग हॉटस्पॉट्स,कॅफेस, बिअर बार्स, मॉल्स पण आता चक्क बंद झाल्याने शहरातला जिवंतपणा नाहीसा झाल्यासारखे वाटू लागले होते.\nघरी वेळ घालवायला म्हणून साफसफाई , मग निरनिराळे पदार्थ बनवणे, घरच्या घरीच विविध झाडे लावणे, दररोज संध्याकाळी जर्मन भाषाभ्यास आणि कधीतरी योगाभ्यास, संस्कृत भाषाभ्यास असे छंद जडले. खूप दिवसांपासून वाचू वाचू म्हणत धूळ खात पडलेली माझी किंडल, मी पुन्हा पुस्तक वाचायला वापरू लागले.बरच काही लिखाण बाकी होतं, ते साधायचा प्रयत्न केला. माझ्या जुन्या कथा कविता वाचून त्यात रमायला वेळ मिळाला. काही जागा, museumsसुद्धा online फिरले. online चाललेली निरनिराळी challenges पाहून ते करायचा प्रयत्न केला पण मला काही ते जमलं नाही. lockdown मुळे मित्रांनापण भेटणे बंद झाल्याने जवळ राहूनही आता ऑनलाइनच गप्पा, चर्चा कराव्या लागत होत्या. काही नवे -जुने सिनेमे, नेटफ्लिक्सवरच्या सिरिअल्स ह्या सगळ्यांचा आम्ही दोघांनी फडशा पडला.\nअशा दिनचर्येची सवय होत आता ३-४ महिने झाले आणि गोष्टी परत new-नॉर्मल म्हणत सुरु झाल्या आहेत. ऑफिस मध्ये आता २ गट करून आठवडे आलटून पालटून जाण्याची परवानगी आहे.आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात येत्ये आणि गोष्टी पण पूर्ववत होतायत. दररोज मिळणाऱ्या रुग्ण संख्येचा आकडा स्थिरावतोय. सरकारने दिलेल्या सोयी-सुविधांमुळे उद्योगधंदे परत पूर्वपदावर येण्याचा प्रयत्न करतायत.ऑफिसेस, मॉल्स , सुपर मार्केट्स सगळं काही चालू होतंय फक्त मास्क, sanitizers आणि social distancingसकट..तरी अजून आपण काळजी घ्यायलाच हवी. Covid चा आकडा कमी झालाय तो गेलेला नाहीये हे लक्षात ठेऊन, social distancing पाळत थोडंसं संयमाने सामोरं जायला हवं. हा एक स्वल्पविराम होता, थोडंसं थांबून कुटुंबासोबत वेळ घालवायला मिळालेला आराम होता असं मानून लवकरच हा रोग नाहीसा होईल, त्यावर काही उपचार येईल अशी आशा करूया आणि सध्या तरी आपण काळजी घेऊया.\nमी एक अष्टपैलू भारतीय जर्मन - आनंद बापट (मराठी कट्टा दिवाळी सिरीज)\nजर्मनी म्हणले की शिस्तप्रिय, टेक्निकल क्षेत्रात अग्रगण्य, औद्योगिकीकरण आणि पर्यावरण यांचा समतोल राखणारा देशच म्हणायला पाहिजे. क्रिकेट क्षेत्रात यासारखे उत्तम उदाहरण माझ्या पाहण्यात आणि आठवणीत जे आहे ते म्हणजे ग्लेन मॅकग्राथ.…\nजर्मनीतले लॉकडाऊनचे अनुभव - अंजली लिमये - (मराठी कट्टा ब्लॉग स्पर्धा २०२०)\nजर्मनीतील लॉकडाऊन खरंतर माझ्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82.html", "date_download": "2021-07-25T01:58:30Z", "digest": "sha1:TKNB3UF3A2KYK3COHG5BRNVO4HWW5KJH", "length": 16109, "nlines": 225, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "परभणीत निकृष्ट बियाण्यांप्रकरणी कृषी विभागाची कारवाई - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपरभणीत निकृष्ट बियाण्यांप्रकरणी कृषी विभागाची कारवाई\nby Team आम्ही कास्तकार\nपरभणी ः खरीप हंगामात विविध पिकांच्या निकृष्ट (प्रमाणित) बियाण्याचा पुरवठा केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सर्व संबंधितांविरुद्ध एकूण ५७ न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यात सोयाबीन बियाण्याचे सर्वाधिक ५१, कपाशी बियाण्याचे ५ आणि कोथिंबीर बियाण्याचा १ खटला आहे. सोयाबीनच्या निकृष्ट बियाणे प्रकरणी एका कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी एच. जी. ममदे यांनी दिली.\nमागील खरीप हंगामात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत गुणवत्ता निरीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवरून बियाणे कायद्याअंतर्गत विविध पिकांच्या बियाण्यांचे नमुने घेतले होते. या नमुन्यांच्या तपासणीनंतर ते प्रमाणित असल्याचे आढळून आले. या प्रकरणी तालुका स्तरावरील न्यायालयामध्ये संबंधितांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले.\nसोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. जिल्हा कृषी विकास अधिकारी एच. जी. ममदे, मोहीम अधिकारी ए. एस. जोशी, के. व्ही. आळणे, एस. व्हि. कुपटेकर, बी. बी. खरात, एस. पी. बलसेटवार, यु. एस. शिसोदे, बी. आर. पाटील, एम. पी. कदम, एस. डी. तमशेटे यांनी ही कारवाई केली.\nपरभणीत निकृष्ट बियाण्यांप्रकरणी कृषी विभागाची कारवाई\nपरभणी ः खरीप हंगामात विविध पिकांच्या निकृष्ट (प्रमाणित) बियाण्याचा पुरवठा केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सर्व संबंधितांविरुद्ध एकूण ५७ न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यात सोयाबीन बियाण्याचे सर्वाधिक ५१, कपाशी बियाण्याचे ५ आणि कोथिंबीर बियाण्याचा १ खटला आहे. सोयाबीनच्या निकृष्ट बियाणे प्रकरणी एका कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी एच. जी. ममदे यांनी दिली.\nमागील खरीप हंगामात जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाअंतर्गत गुणवत्ता निरीक्षकांनी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यातील कृषी निविष्ठा विक्��ी केंद्रांवरून बियाणे कायद्याअंतर्गत विविध पिकांच्या बियाण्यांचे नमुने घेतले होते. या नमुन्यांच्या तपासणीनंतर ते प्रमाणित असल्याचे आढळून आले. या प्रकरणी तालुका स्तरावरील न्यायालयामध्ये संबंधितांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले.\nसोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. जिल्हा कृषी विकास अधिकारी एच. जी. ममदे, मोहीम अधिकारी ए. एस. जोशी, के. व्ही. आळणे, एस. व्हि. कुपटेकर, बी. बी. खरात, एस. पी. बलसेटवार, यु. एस. शिसोदे, बी. आर. पाटील, एम. पी. कदम, एस. डी. तमशेटे यांनी ही कारवाई केली.\nखरीप कृषी विभाग agriculture department विभाग sections सोयाबीन कंपनी company विकास\nपरभणी ः खरीप हंगामात विविध पिकांच्या निकृष्ट (प्रमाणित) बियाण्याचा पुरवठा केल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे सर्व संबंधितांविरुद्ध एकूण ५७ न्यायालयीन खटले दाखल करण्यात आले आहेत.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nसांगली जिल्ह्यात रब्बी पेरणी अंतिम टप्प्यात\n‘टेंभू’चे सहा पंप सुरु\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/category/parents/garbhasanskar", "date_download": "2021-07-25T03:57:40Z", "digest": "sha1:OWLCWV5SBCDHJJXNJSINY2OZ57STUQM4", "length": 10603, "nlines": 217, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "गर्भसंस्कार Archives - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > पालक > गर्भसंस्कार\nगर्भसंस्कार : मुलांवर संस्कार केव्हापासून करावे \nगर्भावर चांगले संस्कार (गर्भसंस्कार) कसे करावेत : आई-वडील व घरातील मंडळींच्या सात्त्विक विचारांचाही गर्भाच्या मनावर परिणाम होतो. या सात्त्विक वातावरणाचे मुलाच्या पुढील शारीरिक व मानसिक वाढीवर चांगले परिणाम होतात. Read more »\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/tag/maharastra/", "date_download": "2021-07-25T02:56:36Z", "digest": "sha1:WXPGTSRV5HH7NSNSQRZG7EXC3VIEDVOE", "length": 4655, "nlines": 35, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Maharastra Archives - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nSelect Author admin Amol Kachare Anup Kulkarni Kartik Pramod Prasad Vaibhav Select Category आंतरराष्ट्रीय आरोग्य क्रीडा फूड मनोरंजन महत्वाचे महाराष्ट्र राष्ट्रीय लेटेस्ट विशेष व्हायरल\nलवकरच सुरु होणार १० रुपयात जेवण आणि १ रुपयात आरोग्य तपासण्या पहा कुठे होतेय सुरुवात\nराज्यात महाविकास आघाडीचे सरकार दिनांक २८ नोव्हेंबर २०१९ पासून सत्तेत आले आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे १९ वे मुख्यमंत्री म्हणून मुंबईतील शिवाजी पार्क येथे शपथ घेतली. गेल्या काही…\nअलिबागच्या किनाऱ्यावरील करोडोचे बंगले बेकायदेशीर असून सुद्धा का पाडले जात नाहीत\nरायगड जिल्ह्यात समुद्राच्या काठावर वसलेले अलिबाग हे एक सुंदर शहर फेसाळलेला दर्या आणि नारळी पोफळीच्या बागांनी सजलेल्या अलिबागच्या समृद्ध निसर्ग सौंदर्याची भुरळ सर्वांनाच पडते. अलिबाग शहराचा इतिहास तसा मध्ययुगीन काळातील…\nसिंचन घोटाळा काय आहे यात अजित पवारांना खरोखरच क्लीन चिट देण्यात आली आहे का\nमहाराष्ट्राच्या सिंचन विभागाने राज्यातील सिंचन विकास कामावर सन २००० च्या दशकात तब्बल ७० हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. 2011-12 च्या राज्य आर्थिक सर्वेक्षणातून सिंचन विकास कामावर झालेल्या खर्चाचा तपशील…\nनिवडणूक निकालापासून आजपरियंत महाराष्ट्रात काय काय घडलं\nअगदी अनपेक्षितरित्या आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सरकार स्थापन झाल्याचे जाहीर केले. गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात चाललेल्या नाट्यमय घडामोडींचा असा शेवट होईल हे…\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/send-hi-on-this-number-ration-will-be-delivered-at-home-find-out-the-details/", "date_download": "2021-07-25T02:40:34Z", "digest": "sha1:VRN3BNKZENEPB23TSMS3JHZ3LF6L74YU", "length": 11399, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "'ह्या, नंबरवर करा ‘Hi’; घरपोहोच मिळेल राशन, जाणून घ्या सविस्तर... - Mhlive24.com", "raw_content": "\n‘ह्या, नंबरवर करा ‘Hi’; घरपोहोच मिळेल राशन, जाणून घ्या सविस्तर…\n‘ह्या, नंबरवर करा ‘Hi’; घरपोहोच मिळेल राशन, जाणून घ्या सविस्तर…\nMHLive24 टीम, 02 जुलै 2021 :- सध्या देशातील दूरसंचार कंपन्यांमध्ये आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आणि नवीन ग्राहक जोडण्यासाठी बरीच स्पर्धा सुरू आहे. दूरसंचार कंपन्यांवर ग्राहकांची संख्या वाढवण्याचा दबाव आहे. म्हणूनच कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी एक से बढकर एक चांगली रिचार्ज योजना ऑफर करतात.\nयाच पार्श्वभूमीवर जिओ नेहमीच आपल्या ग्राहकांना नवनवीन सेवा देत आहे. अलीकडेच कंपनीने जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोन जाहीर केला आहे जो 10 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल. परंतु आज आपण ज्या सेवेबद्दल बोलणार आहोत ती कंपनीने आधीच देऊ केली आहे आणि या साथीच्या काळात ती खूप उपयुक्त ठरू शकते.\nयामध्ये आपल्याला कोठेही जाण्याची आवश्यकता नाही आणि आपण घरी बसून रिचार्जपासून तर रेशन देखील मागवू शकता. वास्तविक जिओ एक व्हॉट्सअॅप सेवा चालवते, जी तुमच्या आयुष्यातील बर्याच समस्यांचे निराकरण करू शकते. रिचार्जिंगबरोबरच आपण या व्हॉट्सअॅप सेवेद्वारे पेमेंट देखील करू शकता. चला त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊया…\nरिलायन्स जिओची व्हॉट्सअॅप रिचार्ज सेवा :- कंपनीच्या म्हणण्यानुसार, जिओ वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवरुन त्यांच्या गतिशीलता, फायबर आणि जिओमार्ट खात्यावर पूर्ण नियंत्रण मिळू शकते. याचा अर्थ असा की जिओ वापरकर्ते व्हॉट्सअॅप क्रमांकावर मेसेज करून त्यांच्या नंबरवरून रिचार्ज करु शकतात.\nसेवा सुरू करण्यासाठी आपल्याला Hi टाइप करुन संदेश पाठवावा लागेल :- आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर रिचार्ज करायचा असेल तर त्यासाठी प्रथम तुमच्या फोनमध्ये 70007 70007 नंबर सेव्ह करावा लागेल आणि मग हाय टाईप करून मेसेज पाठवावा लागेल.\nयानंतर आपल्या विनंतीसंदर्भात एक नवीन विनंती येईल आणि मग तुम्हाला “माझा नंबर रिचार्ज करा” वर उत्तर द्यावं लागेल. यानंतर, ही स्वयंचलित सेवा तुम्हाला आपल्या जिओ क्रमांकासाठी रिचार्ज करायचे आहे का असे विचारेल आणि त्यानंतर आपणास रिचार्ज करायचा क्रमांक टाइप करुन पाठवावे लागेल.\nयासह, आपल्याला कोणता प्लान रीचार्ज करायचा आहे हे देखील आपल्याला सांगावे लागेल. हा संदेश पाठविल्यानंतर, स्वयंचलित सेवेद्वारे पेमेंट लिंक पाठविली जाईल आणि देय देण्यासाठी आपण त्यावर क्लिक करू शकता. आपण GPay, PhonePe, Paytm, AmazonPay आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे पैसे देऊ शकता आणि नंतर आपले रिचार्ज केले जाईल.\nJio यूजर्स WhatsApp द्वारे अन्य सर्व्हिस देखील घेऊ शकतात :- जिओच्या व्हॉट्सअॅप सर्विसद्वारे आपण जिओ सिम रिचार्ज, जियो सिम, जिओ मोबाइल सर्व्हिसेस, जिओ फाइबर, जियोमार्ट, इंटरनॅशनल रोमिंग, जिओ आनाऊन्समेंट्स याविषयी माहिती देखील मिळवू शकता. या सेवांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला त्याच्या समोर क्रमांक लिहून रिप्लाई द्यावे लागेल आणि काही मिनिटांत तुम्हाला त्यासंबंधित माहिती मिळेल.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AD%E0%A5%AE%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T03:04:58Z", "digest": "sha1:V64BVRR5D5DTIEDG5MRX2RY26HWJ5JSC", "length": 2825, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे ७८० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे ७८० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७५० चे ७६० चे ७७० चे ७८० चे ७९० चे ८०० चे ८१० चे\nवर्षे: ७८० ७८१ ७८२ ७८३ ७८४\n७८५ ७८६ ७८७ ७८८ ७८९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nLast edited on १९ सप्टेंबर २०१४, at १९:०६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१४ ��ोजी १९:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AB%E0%A5%AE", "date_download": "2021-07-25T04:15:13Z", "digest": "sha1:IQAX25FRRKWXH7NQ64FIYMEBXQCYSHXW", "length": 2545, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७५८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७५८ मधील जन्म (३ प)\n► इ.स. १७५८ मधील मृत्यू (१ प)\n\"इ.स. १७५८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ०३:१४\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+586+us.php", "date_download": "2021-07-25T03:45:45Z", "digest": "sha1:6CKSKEGMSPVC6LSPJKQIR5Y5BI7Y6PNF", "length": 3995, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 586 / +1586 / 001586 / 0111586, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 586 (+1 586)\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)\nक्षेत्र कोड 586 / +1586 / 001586 / 0111586, अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)\nआधी जोडलेला 586 हा क्रमांक Michigan क्षेत्र कोड आहे व Michigan अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)मध्ये स्थित आहे. जर आपण अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)बाहेर असाल व आपल्याला Michiganमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल क���ायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. अमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका) देश कोड +1 (001) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Michiganमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +1 586 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनMichiganमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +1 586 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 001 586 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AB%E0%A5%AF", "date_download": "2021-07-25T04:13:55Z", "digest": "sha1:QQ2FB7LGHTLW2OSJRWHIB4BGSJCLRC3B", "length": 2669, "nlines": 40, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७५९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७५९ मधील जन्म (५ प)\n► इ.स. १७५९ मधील मृत्यू (२ प)\n\"इ.स. १७५९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.inamdarhospital.org/foot-clinic/", "date_download": "2021-07-25T03:48:20Z", "digest": "sha1:DCXBWS67JTWXY7QRI623342FDBPY7AKP", "length": 14465, "nlines": 230, "source_domain": "www.inamdarhospital.org", "title": "फूट क्लिनिक – Inamdar Hospital", "raw_content": "\nडोके आणि नेक कर्करोग क्लिनिकडोके आणि नेक कर्करोग क्लिनिक\nपुणे येथील फूट क्लिनिक\nफूट क्लिनिक हे एक पोडियाट्री आणि फिजियोथेरेपिस्ट / व्यायाम आ��ारित पुनरुत्पादन पॉलीक्लिनीक आहे आणि इतर उपचारात्मक उपचारांसह आहे. येथे आम्ही उपचाराच्या धोरणांसह अटी हाताळतो, उदाहरणार्थ, केनेसियो टॅपिंग, कोरडे सीलिंग, आयएफटी, टेन्स, वजन कमी करणे, कार्य व्यवस्थापन, सुगंधी उपचार, हस्तलिखित लिम्फॅटिक सेपेज मायथेरेपी, न्युरोथेरपी, ट्रिगर बिंदू ट्रीटमेंट, ट्वेक ऑर्थोटिक्स / इनसोल, पोस रेक्टीफिकेशन्स.\n•सपाट पाय आणि सुगंधी पाय\n•कॉर्न, कॉलहाऊस आणि एल गोड\n•बुणिओन्स, हॅमर टोझेस, मेटाटर्स्लजीया\n• हील, आर्क, फॉरफूट, शिन आणि ऍचिलीस टेंडर पेन\n• स्पोर्टिंग वेदना किंवा व्यावसायिक दुखापत\n• मधुमेह पाय आणि वरिकोस वेन थेरपी\n•पाय आणि अंकुर ओडेमा ड्रेनेज / सूज व्यवस्थापन\n• प्रोनाटेड किंवा सुपिकित पाय\n• मॉर्टन च्या न्युरोमा\n• हील पेन / प्लांटार फेसिलिटिस\n• जखमेच्या वेदना / स्प्रेन\n•वासराला वेदना / शिन स्प्लिंट्स\n• लोअर बॅक पेन\nफूट क्लिनिक ओपीडी दिवस वेळ\nडॉ. सोनाली भोजने अँप द्वारे –\nइनामदार मल्टीस्पेशिलिटी हॉस्पीटल बद्दल\nमानवी जीवन हे पूर्णपणे जगण्याबद्दल आहे. आम्ही इनामदार मल्टीस्पेशिलिटी हॉस्पिटलमध्ये, मानवतेची काळजी घेतो आणि एक रोग मुक्त जगाची इच्छा करतो. मानवी मनोविज्ञान समजून घेणे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये सहजता प्रदान करणे हे आम्ही प्रभावीपणे करतो.\nइनामदार हॉस्पिटल येथे नुकतेच गुंतागुंतीची हिप रिप्लेसमेंट रिविजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली | डॉ.मुर्ताझा अदीब\nडोके आणि नेक कर्करोग क्लिनिकडोके आणि नेक कर्करोग क्लिनिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krushikranti.com/ad/dairy/cow-ghee/", "date_download": "2021-07-25T02:41:36Z", "digest": "sha1:DW4GPJD3XU6BVU4OH552YNFFWLA3EUVH", "length": 6563, "nlines": 108, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "शुद्ध देशी गीर गाय तूप विकणे आहे - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nशुद्ध देशी गीर गाय तूप विकणे आहे\nशुद्ध देशी गीर गाय तूप विकणे आहे\nवैदिक पद्धतीने बनविलेल शुद्ध देशी गीर गाय तुप.\nमाझा भाऊ संदेश यांना रेक्टम चा अल्सर होता ,त्यामुळे टॉयलेट ला गेल्यावर ब्लीडींग होत असे.सर्व डॉक्टर बरा होणार नाही असे म्हणत.पण तुप आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट याचा अल्सर पूर्ण बरा होण्यास मदत झाली.\nतूप मुळे शरीरातील उष्णता कमी होण्यास आणि चांगली झोप लागण्यास मदत झाली.\nआता तो 99.99% बरा झालेला आहे.\nया अनुभवावरुन सुरवातीला एक गीर ���ाय घेतली आणि आता 4 गाय व एक छोट बछडा आहे.\nआपण शुद्ध देशी गीर गाय तुप बनवतो.\nआपली रोग प्रतिकार क्षमता वाधवते.\nशांत झोप व डोक्याचे त्रास कमी करते.\nशरीरातील उष्णता कमी करते त्यामुळे उल्सर कमी होण्यास मदत होते.\nकॅन्सर ट्रीटमेंट मध्ये उपयुक्त\nहृदयरोग टाळतात,मधुमेह, अर्धांगवायू, आंबटपणा इत्यादी साठी उपयुक्त्त\nदेशी तुप संधीवातातून बरे होण्यास मदत करते.\nसतत सेवन केल्याने मूळव्याध बरे करते\nरक्तातील लाल पेशी वाढवते जे हृदयाच्या समस्यांसाठी महत्वाचे आहे.\nडोळ्याचे विकार कमी होतात.\nलहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप एक योग्य आहार आहे.\nतुपाचे सेवन केल्यामुळे पचनशक्ती सुधारते.\nतुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो.\nतुप कर्करोगाच्या रूग्णासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण तुपामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी करण्याचे गुणधर्म असतात.\nतुप थंड गुणधर्माचे असल्यामुळे तुपाने हात आणि पायाच्या तळव्यांना मालिश केल्यामुळे हातापायांना होणारी जळजळ कमी होते.\nअसे अनेक फायदे आहेत\nनवीन व सर्व प्रकारच्या जाहिराती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-suresh-wandile-marathi-article-4344", "date_download": "2021-07-25T03:47:18Z", "digest": "sha1:235MW5UGFDAUPA2F2TYGPV6ILPWU4LYV", "length": 20305, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Suresh Wandile Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 28 जुलै 2020\nविधी शिक्षण घेणाऱ्या तरुणांना आज वेगवेगळ्या क्षेत्रांत करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी हे शिक्षण दर्जेदार शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांमधून घेणे गरजेचे आहे. अशाच काही नामवंत विधीविषयक शिक्षण संस्थांविषयी...\nनॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी या संस्थेने गेल्या काही वर्षांत विधी शिक्षणात देशात पहिला क्रमांक टिकवून ठेवला आहे. संस्थेने विधी शिक्षणप्रकियेत उच्च दर्जा आणि गुणवत्ता स्थापित केली आहे. संस्थेच्या अभ्यासक्रमात जागतिक स्तरावरील मान्य झालेले आधुनिक प्रवाह तातडीने समाविष्ट केले जातात. ही संस्था २३ एकरच्या विस्तृत परिसरात वसली आहे. शासनाच्या आर्थिक पाठबळावर ही संस्था तीस वर्षांपूर्वी सुरू झाली. या कालावधीत संस्थेच्या गुणवत्तेत सातत्याने भर पडत गेली आहे.\nआपल्या देशात या संस्थेने विधी शिक्षणात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण क���ली आहे. संस्थेमार्फत अभ्यासक्रमात सातत्याने नावीन्यता आणली जाते. समाजाला भेडसावणाऱ्या महत्त्वाच्या पैलू आणि बाजूंचा ठळकपणे अभ्यास केला जातो. विधी शिक्षणाची दिशा ही न्यायाशी सुसंगती साधणारी ठेवली जाते. सातत्याने सामाजिक हिताच्या समस्या, प्रश्नांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. विद्यार्थ्यांच्या सामाजिक जाणिवांच्या जागृतीसाठी ही चर्चासत्रे उपयुक्त ठरली आहेत. या संस्थेने गेल्या वर्षी याच हेतूने मार्जिनलाइज्ड कम्युनिटी स्टडी सेंटर आणि इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी रिसर्च अॅंड ॲडव्होकसी आणि इन्स्टिट्यूट ऑफ लॉ अॅंड एथिक्स इन मेडिसिन या गटांची स्थापना केली. यामुळे विद्यार्थ्यांना मुक्तपणे सामाजिक विषयांवर आपली मते मांडता येतात, भाष्य करता येते. सामाजिक समस्यांच्या निर्धारणासाठी कोणत्या नव्या कायद्यांची गरज आहे, याविषयी विचारमंथन केले जाते. विद्यार्थ्यांना स्वतंत्ररीत्या विचार करण्याची संधी दिली जाते. अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या विषयांवर अध्यापकांच्या विरोधात मते व्यक्त करतात, त्यांना आव्हान देतात. त्यांच्या प्रश्नांना बगल न देता, उत्तरे दिली जातात.\nविधी विषयाशी संबंधित मुख्य अभ्यासक्रमांबरोबर इतर वेगळे विषय उदाहरणार्थ - निवडणूक सुधारणा, सायबर सुरक्षा, अंतराळ कायदे, स्पर्धात्मक कायदे, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य काळजी असे विषय शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते. दररोज दुपारचा वेळ सामाजिक विषयांच्या वादविवादासाठी ठेवला जातो. यासाठी संबंधित विषयातील शासकीय, सार्वजनिक क्षेत्र, खासगी क्षेत्र आणि विधी क्षेत्रातील तज्ज्ञांना पाचारण केले जाते. यातील काही तज्ज्ञ अध्यापनासाठी येत असतात. या संस्थेकडे अत्यंत समृद्ध असे ग्रंथालय आहे. परीक्षेच्या काळात मध्यरात्रीपर्यंत हे ग्रंथालय सुरू राहते.\nप्रवेश प्रक्रिया ः या संस्थेत बी.ए-एलएलबी (ऑनर्स) हा अभ्यासक्रम शिकवला जातो. हा पाच वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम आहे. हा संपूर्ण निवासी स्वरूपाचा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वसतिगृहासाठी नाव नोंदवणे आवश्यक आहे. बंगळूर येथील विद्यार्थी असला, तरी त्यास वसतिगृहातच राहावे लागते.\nप्रवेशासाठी कॉमन लॉ ॲडमिशन परीक्षा द्यावी लागते. या परीक्षेत पहिल्या ७५ ते १०० क्रमांकात येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळणे सुल��� होऊ शकते. पहिल्या ५०० विद्यार्थ्यांची पहिली पसंती ही संस्था असते. संस्थेतील शिक्षण हे बहुआयामी आणि प्रात्यक्षिकांवर भर देणारे असते. शिकवण्याच्या प्रकियेत प्रत्यक्ष वर्गातील अध्यापन, चर्चासत्रे, प्रकरण निहाय अभ्यास, अभिरूप न्यायालयाचे कामकाज आणि प्रकल्पकार्य अशा बाबींचा समावेश असतो.\nअभिनव पद्धती ः या संस्थेने अध्यापनाची एक नवी आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धत विकसित केली आहे. यानुसार एकाच वेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक अध्यापक शिकवतात व विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्यांचे समाधान करतात. सामाजिक आणि न्यायिक समस्यांच्या बहुज्ञानशाखीय विश्लेषणात्मक निराकरणाच्या दृष्टीने ही अध्यापन प्रक्रिया उपयुक्त ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या संस्थेतील अनेक विद्यार्थी कोलंबिया, येल, हारवर्ड, ऑक्सफर्ड, केंब्रिज, वारविक, मिशीगन यांसारख्या जागतिक श्रेष्ठत्वात वरच्या श्रेणीत असणाऱ्या विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी निवडले गेले आहेत. ऱ्होडस आणि इनलेक्ससारख्या प्रतिष्ठित शिष्यवृत्ती अनेक विद्यार्थ्यांना मिळत असतात. या संस्थेतील विद्यार्थी सध्या उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयांमध्ये कार्यरत आहेत. अनेकांनी त्यांची यशस्वी प्रॅक्टिस सुरू केली आहे. देश विदेशातील नामवंत कॉर्पोरेट लॉ कंपन्यांमध्ये उच्चपदावर कार्यरत आहेत. समन्यायी आणि सर्वसमावेशकतेचे गुण विद्यार्थ्यांच्या अंगी बाणावे यासाठी प्रयत्न केले जातात.\nदूरशिक्षण पद्धतीचे अभ्यासक्रम ः या संस्थेने दूरशिक्षण पद्धतीलाही महत्त्व दिले आहे. देशातील वैद्यकीय क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. त्यातील काही समस्या न्यायालयात जात आहेत. नीतिमत्तेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या बाबी लक्षात घेऊन संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॉ अॅंड एथिक्स हा अभ्यासक्रम मीनाक्षी मिशन हॉस्पिटल अॅंड रिसर्च या संस्थेच्या सहकार्याने सुरू केला आहे. डिप्लोमा इन एन्व्हायर्न्मेंटल लॉ, डिप्लोमा इन ह्युमन राईट्स, डिप्लोमा इन चाईल्ड राईट्स, कंझ्युमर लॉ अॅंड प्रॅक्टिस आणि सायबर लॉ अॅंड सायबर फॉरेंसिक हे इतर अभ्यासक्रम आहेत. हे अभ्यासक्रम दूरशिक्षण पद्धतीने करता येतात. या संस्थेचे अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्वसमावेश संधी मिळावी यासाठी सातत्य��ने प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना सातत्याने उत्तमोत्तम प्लेसमेंट मिळाले आहे.\nगेल्या काही वर्षांत सातत्याने सर्वोच्च स्थान पटकावणारी काही विधी महाविद्यालये- नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी -बंगळूर, द वेस्ट बेंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायन्सेस - कोलकता, सिम्बायोसिस लॉ स्कूल - पुणे, आयएलएसएस लॉ कॉलेज - पुणे, फॅकल्टी ऑफ लॉ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी - वाराणसी, फॅकल्टी ऑफ लॉ, युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ - पुणे, फॅकल्टी ऑफ लॉ अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगड, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी ओडिशा, फॅकल्टी ऑफ लॉ युनिव्हर्सिटी - लखनौ.\nपॅकेजेस ः गेल्या काही वर्षांत पुढील शासकीय विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट पॅकेज मिळाले आहेत. नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया युनिव्हर्सिटी - बंगळूर - सरासरी वार्षिक पॅकेज १५ ते १८ लाख रुपये, द वेस्ट बेंगाल नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ ज्युडिशिअल सायन्सेस - कोलकता - सरासरी वार्षिक पॅकेज ११ ते १३ लाख रुपये, फॅकल्टी ऑफ लॉ, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी - वाराणसी - सरासरी वार्षिक पॅकेज साडेपाच ते सहा लाख रुपये, फॅकल्टी ऑफ लॉ अलिगड मुस्लीम युनिव्हर्सिटी - अलिगड - सरासरी वार्षिक पॅकेज साडे पाचलाख ते साडेसहा लाख रुपये, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी - ओडिशा - सरासरी वार्षिक पॅकेज साडेपाच लाख ते साडेसहा लाख रुपये.\nपुढील खासगी विधी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना चांगले प्लेसमेंट मिळाले आहे. आयएलएस लॉ कॉलेज - पुणे - सरासरी वार्षिक पॅकेज आठ ते साडेआठ लाख रुपये, लॉयड लॉ कॉलेज - ग्रेटर नोईडा - सरासरी वार्षिक पॅकेज आठ ते साडेआठ लाख रुपये, सिम्बायोसिस लॉ कॉलेज - सरासरी वार्षिक पॅकेज आठ ते साडेआठ लाख रुपये, न्यू लॉ कॉलेज, भारती विद्यापीठ - पुणे - सरासरी वार्षिक पॅकेज सात ते आठ लाख रुपये, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ लॉ - मोहाली - सरासरी वार्षिक पॅकेज पाच ते सहा लाख रुपये.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanmk.com/result/saraswat-bank-exam-result.html", "date_download": "2021-07-25T02:07:00Z", "digest": "sha1:GYSYB3VPW3P75KV7K3WNVQLNCQND2QZZ", "length": 4220, "nlines": 83, "source_domain": "mahanmk.com", "title": "[Saraswat Bank] सारस्वत बँक भरती परीक्षा निकाल २०२१", "raw_content": "\n[Saraswat Bank] सारस्वत बँक भरती परीक्षा निकाल २०२१\n[Saraswat Bank] सारस्वत बँक भरती परीक्षा निकाल २०२१\nसारस्वत बँक [Saraswat Bank] मध्ये कनिष्ठ अधिकारी पदांची भरती परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nनवीन परीक्षा निकाल :\nMahresult.nic.in - दहावी बोर्ड परीक्षा निकाल २०२१\nदिनांक : १६ जुलै २०२१\n[RBI] भारतीय रिझर्व्ह बँक भरती परीक्षा निकाल २०२१\nदिनांक : ०८ जुलै २०२१\n[SSC] कर्मचारी निवड आयोग परीक्षा निकाल\nदिनांक : ०८ जुलै २०२१\n[Saraswat Bank] सारस्वत बँक भरती परीक्षा निकाल २०२१\nदिनांक : १९ मे २०२१\n[Arogya Vibhag] आरोग्य विभाग भरती २०२१\nदिनांक : २३ एप्रिल २०२१\n[Intelligence Bureau] इंटेलिजेंस ब्यूरो निकाल २०२१\nदिनांक : ०५ एप्रिल २०२१\n[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा निकाल\nदिनांक : ०५ एप्रिल २०२१\n[Exim Bank] भारतीय निर्यात-आयात बँक मॅनेजमेंट ट्रेनी पदांची पूर्व परीक्षा निकाल २०२१\nदिनांक : २७ फेब्रुवारी २०२१\nसर्व परीक्षेचे निकाल >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2021/01/Neharu-putala-hordingaj-congres-aakramak-manpa.html", "date_download": "2021-07-25T03:44:19Z", "digest": "sha1:CKL4KH2D3EJJJBABWKE5NPMHFZP2ROGC", "length": 8010, "nlines": 60, "source_domain": "www.mynagar.in", "title": "काँग्रेस हटवणार 'ते' होर्डिंग्ज", "raw_content": "\nकाँग्रेस हटवणार 'ते' होर्डिंग्ज\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर : विद्यार्थी काँग्रेसने लालटकी येथील पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याला झाकून टाकणारे होर्डिंग काढून टाकण्यासाठी महानगरपालिकेला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. सात दिवस लोटले तरी देखील जातीयवादी भाजपची सत्ता असणाऱ्या मनपाने जाणीवपूर्वक होर्डिंग्ज हटविले नसल्याचा आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी या निषेधार्थ मनपामध्ये काळे यांच्या नेतृत्वाखाली आज जोरदार ठिय्या आंदोलन केले.\nपंडित नेहरू अमर रहेचे फलक हातात धरत यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. यामुळे संपूर्ण मनपामध्ये आणि शहरामध्ये काँग्रेस आंदोलनाची चर्चा सर्वत्र सुरू होती.\nयावेळी बोलताना काळे म्हणाले की, मनपा प्रशासन दबावाखाली काम करत आहे. जातीयवादी असणाऱ्या भाजपची महापालिकेत सत्ता आहे यामुळेच हा सर्व प्रकार सुरु आहे. या सत्तेत स्थानिक राष्ट्रवादी भागीदार आहे. त्यांनी देखील या बाबतीत काही भूमिका घेऊन नये ही काँग्रेससाठी खेदाची बाब आहे. अशी टीका काळे यांनी केली.\nपं.नेहरू हे थोर स्वातंत्र्य सेनानी होते. देशाचे पहिले पंतप्रधान होते. पुतळ्याच्या परिसराची दैनावस्था मनपाच्या गलथान कारभारामुळेच झालेली आहे. ही बाब काँग्रेस कार्यकर्ते कदापि सहन करणार नाहीत. पं. नेहरू हा विषय काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी आस्था आणि श्रद्धेचा आहे हे मनपाने विसरू नये.\nएका बाजूला नगर शहराच्या विकासाचा पुरता बोजवारा उडालेला आहे. नागरिक हवालदिल झालेले आहेत. चांगलं काही करण्यामध्ये मनपातील सत्ताधारी पूर्णता अपयशी आहेतच पण त्याचबरोबर पंडित नेहरू पुतळा आणि परिसराची दैनावस्था करून त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखण्याचे पाप जाणीवपूर्वक केले आहे असे काळे म्हणाले.\nयावेळी फारुख भाई शेख, खलिल सय्यद, एनएसयूआयचे शहर जिल्हाध्यक्ष चिरंजीव गाढवे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, सेवादल काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख, विद्यार्थी काँग्रेसचे सुजित जगताप यांची भाषणे झाली.\nमागासवर्गीय काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नाथा आल्हाट, अनंतराव गारदे, कौसर खान, नीताताई बर्वे, क्रीडा काँग्रेसचे प्रवीण गीते पाटील, चेतन रोहोकले, डॉ. रिजवान शेख, प्रमोद अबुज, अमित भांड, अजित वाडेकर, शरीफ सय्यद, विकी करोलिया, आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.umcod.org/topic/clueless-about-how-to-pick-the-right-partner-and-have-your-dream-life/", "date_download": "2021-07-25T02:52:12Z", "digest": "sha1:YCCVH6V54WTNNYMZUYKJXJFO2LTIIEL2", "length": 13502, "nlines": 50, "source_domain": "mr.umcod.org", "title": "योग्य जोडीदार कसा निवडायचा आणि आपल्या स्वप्नातील जीवन कसे मिळवायचे याबद्दल अस्पष्ट? ०९ एप्रिल २०२०", "raw_content": "\nयोग्य जोडीदार कसा निवडायचा आणि आपल्या स्वप्नातील जीवन कसे मिळवायचे याबद्दल अस्पष्ट\nवर पोस्ट केले ०९-०४-२०२०\nयोग्य जोडीदार कसा निवडायचा आणि आपल्या स्वप्नातील जीवन कसे मिळवायचे याबद्दल अस्पष्ट\n… आणि इतर बर्याच गोष्टी ...\nमला हे माहित आहे:\nआमिष दाखवून कंटाळा आला आहे आणि मग आपला संबंध का बिघडू शकतो या कारणास्तव 10 कारणांसारख्या लेखांद्वारे स्पॉट बाहेर काढा; यशस्वी लोक OR / आणि काय करतात; आनंदी जोडप्याचे 5 नियम… (मी येथे कोणत्याही लेखांचा उल्लेख करीत नाही, मी जे काही पाहिले आहे त्या आधारे मी फक्त शीर्षके तयार केली आहेत. निश्चितच, तुला प्रकार माहित आहे\nमी प्रामाणिकपणे, प्रामाणिकपणे, यापुढे घेऊ शकत नाही.\nआणि मी थांबू शकत नाही कारण मला आणखी चांगले व्हायचे आहे. मला आणखी चांगले व्हायचे आहे मला उत्तम आणि उत्तम मनुष्य व्हावे अशी माझी इच्छा आहे. आणि मग एक चांगला साथीदार, चांगला मित्र बना.\nपुढच्या वेळी मी कोणाबरोबर आहे तेव्हा मी स्वप्न पाहतो की हे आपल्या सर्वांपैकी एखाद्याचे हृदय दुखावल्यासारखे नाही. मी स्वप्न पाहतो की हे संपत नाही.\nमला आणखी यशस्वी व्हायचे आहे. आणि माझं पुढचं नातं यशस्वी व्हावं अशी माझी इच्छा आहे - आणि यशस्वी म्हणजे मी प्रेमळ, चिरस्थायी, वचनबद्ध, परस्पर, आनंद आणि संप्रेषणाने परिपूर्ण…. हे कोणाला नको आहे\nआणि मग संशयाला सुरुवात होते. मी ही संपूर्ण गोष्ट योग्य प्रकारे करत आहे की नाही याची शंका.\nमी शिकलो आहे की एक सदोष मनुष्य असूनही (आपण सर्वच नाही), मी ख love्या प्रेमास पात्र आहे (आपण सर्वच नाही का ), मी ख love्या प्रेमास पात्र आहे (आपण सर्वच नाही का \nतरीही, मी ते लेख वाचतो आणि मला यासारख्या गोष्टींबद्दल आश्चर्य वाटू लागते\n… मी यासाठी हुशार आहे का\n… प्रौढ-गाढव नातेसंबंध सांभाळण्यासाठी मी इतके मोठे झालो आहे का किंवा मी खूप पाहिले आहे आणि याक्षणी फक्त एक निर्दय कुत्रा आहे\n… मी कधी भेटू का किंवा मी त्याला भेटलो, मग त्याला हरवले किंवा मी त्याला भेटलो, मग त्याला हरवले ��िंवा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी आपले नातेसंबंध निर्माण करतो, जेव्हा आपण त्यांना भेटतो तेव्हा योग्य स्थितीत असतो\n… मी माझा लोकांवरचा माझा विश्वास गमावला आहे, फक्त म्हणून किंवा तरीही हा एक भ्रम आहे\n… मी खरोखरच माझ्यासाठी काळजी घेत असलेल्या एखाद्याबरोबर असतो तेव्हा मीसुद्धा आरक्षित असतो किंवा मी खूप काळजी करतो\nमी नातेसंबंधांवर पुरेसे लेख वाचले आहेत किंवा मी बरेच वाचले आहे\n… मी स्वतःला शोधत आहे मी योग्य मार्गावर आहे किंवा मी स्वत: ला फसवून खरोखरच ट्रॅकवरुन गेलो आहे किंवा मी स्वत: ला फसवून खरोखरच ट्रॅकवरुन गेलो आहे किंवा मी नेहमीच इथे असतो आणि मी जात असताना मी कोण आहे हे तयार करतो\n… मी 21 व्या शतकातील डेटिंगसाठी खूप हुशार आहे किंवा खूप मुका (ओहो थांबा, आम्ही हे आधीच कव्हर केले आहे…. येथे मंडळांमध्ये जा…\n… मी लोकांवर जास्त विश्वास ठेवतो किंवा मी खूप संशयास्पद, निंद्य आणि आरक्षित आहे\nविश्वास अस्तित्वात आहे का\nखरे प्रेम अस्तित्वात आहे का याचा अर्थ काय आहे, खरे प्रेम\nआणि मग, सर्वांचा मुख्य विचार: दुसरा मनुष्य (माझ्यासाठी) चांगला आहे की नाही याचा माझा न्यायनिवाडा करणारा कोण आहे इतर कोण आहेत, त्यावर माझा न्याय करण्यासाठी\nही दुर्मीळ, अनोखी, श्वास घेणारी संधी, थोड्या काळासाठी इथे यावी यासाठी आपण सर्व फक्त स्टारडस्टचे चष्माच नाही का आपण ही संधी का स्वीकारत नाही\nमी येथे माझा अनमोल वेळ वाया घालवू शकतो का\nप्रश्नांची यादी पुढे आणि पुढे चालू राहते:\n… मी माझ्या आयुष्यात पुरेसे करत आहे की मी खूप काही करत आहे\n… आणि वरील सर्व पुन्हा सांगा.\nमला आता कशाबद्दलही काही माहिती नाही\nमी पुन्हा पुन्हा मानसिक वर्तुळात जात आहे आणि मी कोन बदलतो. हे असंख्य साहसी जगात फिरण्यासारखे आहे, एका वेळी महिने आणि आठवडे शोधणे, हे समजून घेण्यासाठी की मी आभासी वास्तविकता हेडसेट घातली आहे आणि मी खोलीचा अंधार सोडला नाही. आणि आपल्याला कॉम्प्यूटर गेम्सबद्दल काही माहिती असल्यास, एक आठवडा किंवा एक तास घालवण्यासाठी एक दिवस सेट केला जाऊ शकतो. वेळ असंबद्ध आहे. अंतर असंबद्ध आहे.\nआभासी वास्तविकता हेडसेट, माझ्या स्वत: च्या डोक्यातच अंगभूत.\nमी अजूनही त्या लहान, गडद, लहान मेंदूच्या जागेत आहे, एक इंच देखील हलवलेला नाही. दिवास्वप्न… मी आहे\nआणि मग या सगळ्याच्या मध्यभागी मी उत्तरा���ाठी इतरांकडे मदतीसाठी वळा. मी डावीकडे पाहतो, एक लेख मला माझ्या डोक्यात न येण्याचे थांबविण्याचे आणि तिथून बाहेर पडण्याचे 10 मार्ग देतो. उजवीकडे पहा, तेथे आत्ताच माझ्या आयुष्याच्या नात्यांचे नाते कसे आकर्षित करावे.\nतर, माझ्याकडे उत्तर नाही. पण मला बरेच प्रश्न आहेत.\nजर मी हा लेख \"योग्य जोडीदार कसा निवडायचा आणि आपल्या स्वप्नातील जीवन कसे मिळवायचे याविषयी बेबनाव\" कॉल करणार असेल तर आपण त्यावर क्लिक केले असते अरे थांब. मी ते म्हणतात. आणि येथे आपण वाचत आहात.\nब्लॉक केलेल्या नंबरमधील मजकूर संदेश कसे पहावेकोणतीही कोडिंग भाषा न करता मी किती महिन्यांत पायथन शिकू शकतो मी 15 वर्षांचा आहे, मी ऑनलाइन प्रोग्रामिंग कौशल्यातून पैसे कसे कमवू मी 15 वर्षांचा आहे, मी ऑनलाइन प्रोग्रामिंग कौशल्यातून पैसे कसे कमवू ई-कॉमर्स वेबसाइट तयार करण्यासाठी नेशनकर्ट कसे आहे ई-कॉमर्स वेबसाइट तयार करण्यासाठी नेशनकर्ट कसे आहे वर्डप्रेस साइट विकसित करण्यासाठी मी किती शुल्क आकारले पाहिजे वर्डप्रेस साइट विकसित करण्यासाठी मी किती शुल्क आकारले पाहिजे मी सानुकूल थीम डिझाइनसाठी साधारणत: $ 300 आणि ईकॉमर्स साइटची आवश्यकता असल्यास त्यांना सेट करण्यासाठी आणखी $ 300 घेते.आपण वेबसाइटचे टेम्पलेट कसे कॉपी करू शकता मी सानुकूल थीम डिझाइनसाठी साधारणत: $ 300 आणि ईकॉमर्स साइटची आवश्यकता असल्यास त्यांना सेट करण्यासाठी आणखी $ 300 घेते.आपण वेबसाइटचे टेम्पलेट कसे कॉपी करू शकता विकसक म्हणून नोकरी कशी मिळवायची विकसक म्हणून नोकरी कशी मिळवायची मला एक पदवी मिळाली आहे, विकसक म्हणून काम केले आहे, परंतु लोकप्रिय नसलेल्या वेब किंवा साधनांसह कधीही नाही मला एक पदवी मिळाली आहे, विकसक म्हणून काम केले आहे, परंतु लोकप्रिय नसलेल्या वेब किंवा साधनांसह कधीही नाहीविंडोजवर अजगर स्थापित आहे का ते कसे तपासायचे\nपायथनमध्ये एकाधिक फायली आयात कशी करावीआपल्या मोबाइल फोनवर कसे जायचेकोरोनाव्हायरस दरम्यान कर्मचारी प्रेरणा कशी टिकवायचीविचारसरणीचे गेम डिझाइन करा - आशीर्वाद किंवा शाप हे कसे वापरावे ते…कनेक्शन, स्थिरता आणि दिशा कशी प्रदान करावीएखाद्याने आपल्याला आवडले तर ते कसे सांगावेटाईटसह घोट्याचे बूट कसे घालायचे हे कसे वापरावे ते…कनेक्शन, स्थिरता आणि दिशा कशी प्रदान करावीएखाद्याने आपल्याला आवडले तर ते कसे सांगावेटाईटसह घोट्याचे बूट कसे घालायचेलघु व्यवसाय प्रारंभ: आपली वेबसाइट विनामूल्य कशी तयार करावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+034772+de.php", "date_download": "2021-07-25T03:35:46Z", "digest": "sha1:XMRBTG6D3IQD6YKEWIJX3ULAK5IOX5TD", "length": 3570, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 034772 / +4934772 / 004934772 / 0114934772, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 034772 हा क्रमांक Helbra क्षेत्र कोड आहे व Helbra जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Helbraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Helbraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 34772 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनHelbraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 34772 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 34772 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/sahil-sayyad-working-hard-to-represent-the-india-in-rowing-in-kokangaon-rak94", "date_download": "2021-07-25T03:26:24Z", "digest": "sha1:XIS3XVPYSRAFRHXDJIEJ2DZOZW56OPFP", "length": 6695, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अथांग सागराशी मीही करणार दोन हात… चहा टपरी चालवणाऱ्या साहिलची जिद्द", "raw_content": "\nअथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द\nकोकणगाव (जि. नाशिक) : नौकानयनातील रोईंग या क्रीडाप्रकारात नाशिकचे नाव उज्ज्वल करणाऱ्या दत्तू भोकनळ यापासून प्रेरणा घेत येथील साहिल युनुस सैय्यद या नवख्या क्रीडापटूने त्याच्या पाव��ावर पाऊल ठेवत अथांग सागराला गवसणी घालत त्याच्याशी दोन हात करण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यासाठी तो अपार मेहनत आणि कष्ट करीत असून त्याच्या मेहनतीकडे पाहिल्यास तो एकदिवस नक्कीच कोकणगावचे नाव सातासमुद्रापार नेणार यात शंका नाही… (sahil sayyad working hard to represent the india in rowing in kokangaon)\nशिक्षण व घरासाठी हातभार..\nकुटुंबाची परिस्थितीत जेमतेम, पण जिद्दीमुळे तो रात्रंदिवस मेहनत करू लागला. घरातील सर्वात लहान असला तरी साहील घरासाठी सर्वात मोठी जबाबदारी पार पाडतोय. स्वप्न साकारण्यासाठी तो निरंतर धडपड करत असतो. शिक्षण व घरासाठी हातभार म्हणून तो चहाची टपरीही चालवतो व उदरनिर्वाह करतो. रोज सकाळी साहिल कोकणगाव कादवा नदीवर बोटिंगसाठी येत असतो. सध्या साहिल बी.ए. च्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे. साहिल उत्तम प्रकारे नौकानयन करतो. अपार कष्ट, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने कॅनोईंग स्पर्धेत व जयपूर (राजस्थान) येथे झालेल्या अखिल भारतीय आंंतर विद्यापीठ स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावलं आहे.\nदेशसेवेसाठी पोलिस किंवा सैनिक व आशियाई स्पर्धेत जाण्याचे त्याचे स्वप्न आहे. त्याच्या या यशामागे त्याला महाविद्यालयातचे प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे, आमदार दिलीप बनकर, क्रीडा प्रमुख पाटील, सुलतान देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल विकास वाळुंज तसेच त्याच्या कुटुंबियांचा मोलाचा वाटा आहे.\nहेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/04/742.html", "date_download": "2021-07-25T04:03:34Z", "digest": "sha1:GEHAZOZBAKIAKTEKZJD24RMQXFDOFGGE", "length": 10745, "nlines": 49, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "साताऱ्याला कोरोनाचा विळखा वाढतोय आज तब्बल 742 नवे रुग्ण ...‼️", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nसाताऱ्याला कोरोनाचा विळखा वाढतोय आज तब्बल 742 नवे रुग्ण ...‼️\nएप्रिल ०२, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि. 2 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 742 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.\nसातारा तालुक्यातील मंगळवार पेठ 5, शुक्रवार पेठ 5, शनिवार पेठ 3, केसरकर कॉलनी 1, केसरकर पेठ 2, जिहे 2, धनगरवाडी 1, गेंडामाळ 1, सदबझार 15, गोडोली 8, कोडोली 3, मल्हारप��ठ 1, प्रतापगंजपेठ 3, चंदननगर 4,बिबळेवाडी 1, गजवडी 1, आकले 1, साबळेवाडी 2, अहीरेवाडी 1, विकास नगर 4, माचीपेठ 1, कुस बु. 1,नित्रळ 3, आरे 2, अंबवडे बु. 1, शाहुनगर 3, शाहुपुरी 6, संभाजी नगर 2, सैनिक स्कुल 7, कामाठीपुरा 1, बाबर कॉलनी 1, कोंढवे 2, करंजे 4, परळी 1, धावडशी 1, रावतवाडी 1, खोखडवाडी 1, निसराळे 1, पाडळी 1, कोपर्डे 3, वडुथ लिंब 7, वाढे लिंब 3, खोजेवाडी 6, काशिळ 2, यादोगोपाळपेठ 1, नांदगाव 2, शेरी 2, मरळी 1,गावडी 1, नागठाणे 1, स्वरुप कॉलनी 1, रामाचा गोट 1,बसप्पा पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, विकास नगर 1, क्षेत्रमाहुली 1, भरतगाववाडी 1, खेड 3, माचीपेठ 1, गडकरआळी 1, मोळाचा ओढा 2, वर्णे 1, शिवतर 1, सातारा इतर 43,\nकराड तालुक्यातील कराड 6, मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ 2, गुरुवार पेठ 1, शनिवारपेठ 2, ओगलेवाडी 1, कालेटेक 1, काले 3,मलकापूर 15, शेरे 1, कळंत्रेवाडी 1, जालगेवाडी 1, भोसलेवाडी 2, पाठारवाडी 1, कार्वेनाका 1, हजारमाची 4, तांबवे 2, उंडाळे 4, जुळेवाडी 3, गोंदी 2, शिवनगर 6, येणके 2, कोळे 3, शिवाजीनगर 1, मालखेड 1, जखीनवाडी 1, उंब्रज 1, आगाशीवनगर 1, सैदापुर 2, कोरेगांव 1,\nपाटण तालुक्यातील पाटण 2, कुंभारगाव 1, आचरेवाडी 2, मल्हारपेठ 1, धावडे 1, चोपदारवाडी 4, ठोमसे 1, दिवशी 1, त्रिपुडी 1, सावडे 1, सणबुर 1, तारळे 2, तळमावले 1, ढेबेवाडी 1,\nफलटण तालुक्यातील फलटण 2, मंगळवार पेठ 1, लक्ष्मीनगर 2, भडकमकरनगर 1, मलठण 4, आसु 4, मुंजवडी 1, पवार गल्ली 2, गोळीबार मैदान 3, जाधववाडी 2, विद्यानगर 1, बुधवार पेठ 1, आदर्की 3, बिबी 3, मताचीवाडी 1, हनमंतवाडी 1, तरडगाव 1, पाडेगांव 2, गिरवी 1, बिरदेवनगर 1, वाखरी 1, झिरपवाडी 1, कोळकी 1, काळज 3, मिरडे 1,\nखटाव तालुक्यातील खटाव 5, अंबवडे 5, पळशी 9, गोपुज 4, दारुज 1, कातरखटाव 1, वडुज 5, पिंपळवाडी 1, पडळ 1, मायणी 3, चितळी 10, भंडेवाडी 1, रनसिंगवाडी 3, बुध 2, पांगरखेळ 1, डिस्कळ 1, पंधारवाडी 1, कन्हेरवाडी 1, निढळ 1,\nमाण तालुक्यातील गोंदवले खु. 1, किरकसाल 1, मलवडी 1, वावरहिरे 1, म्हसवड 10, पानवन 1, विराळी 4, जाशी 3, दहिवडी 1, टाकेवाडी 1, भटकी 1,\nकोरेगाव तालुक्यातील कोरेगांव 16, तळीये 8, खामकरवाडी पळशी 4, दुधनवाडी पळशी 15, अरबवाडी पळशी 2, देऊर 1, त्रिपुटी 1,किन्हई 1, भुकरवाडी 1, सातारा रोड 3, भक्तवडी 1, पाडळी स्टे. 1, नलवडेवाडी 2, पिंपोडे बु. 1, विखळे 1, वाठार स्टे. 7, वाठार 2, कन्हेरखेड 1, रहिमतपुर 8, सोनके 1, किरोली 5, पिंपरी 4, निगडी 3, साप 1, न्हावी 1, नांदवळ 1, नांदगीरी 1, एकंबे 2, अनपटवाडी 1, धामनेर 1, वाघळी 1, तासगांव 1, अपशिंगे 2, विखळे 1,\nखंडाळा तालुक्यातील खंडाळा 7, पारगांव 1, लोणंद 12, शिरवळ 11, अहिरे 2, मार्वे 5, धावडवाडी 1, आसवली 4, भोसलेवाडी 1,घाटदरे 2, दापकेघर 4, दापटेघर 1, निरा 1, पाडेगांव फार्म 1, शेरेचीवाडी 1, शेखमिरवाडी 1, धनगरवाडी 1, आसवली 2,\nवाई तालुक्यातील वाई 4, गंगापुरी 2, रविवार पेठ 3, गणपती आळी 3, मधलीआळी 4, दत्तनगर 1, गुळुंब 2, वेळे 5, कवठे 1, सुरुर 2, पसरणी 3, मालतपुर 4, मालगांव 1, ओझर्डे 1, किकली 1, भुईंज 6, अनवडी 1, लोहारे 1, सोनजाईनगर 2, आसले 1, बावधन 3, रामडोह आळी 1, धोम 2,किकली 1, केंजळ 1, सिध्दनाथवाडी 1, बावधानाका 1, धर्मपुरी 1, सोनगीरवाडी 1,\nमहाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 33, क्षेत्र महाबळेश्वर 3, पाचगणी 9, काळमगांव 1, अवकाळी 1,दांडेघर 1, भेकवली 1, भिलार 1,\nजावली तालुक्यातील जावली 1, कुडाळ 2, रुईघर 1, काळोशी 1, कुसुंबी 2, बोंडारवाडी 1, भुतेघर 2, प्रभुचीवाडी 1, मोहाट 1, बामणोली 2, सानपाने 1, मेढा 2, अनेवाडी 1,\nइतर 5, अजनुज 3, पिसोनी 1, दिवशी बु. 2,कावडी 1, वांगी 1, सावळी 1, आंबेघर 1, वाघेश्वर 1, अलेवाडी 1, हवालदारवाडी 1, गंगांती 1, बोरगांव 1, भोगवली 1, आलेवाडी 1, निझरे 1, लाटकेवाडी 1, माजगांव 4,\nबाहेरील जिल्ह्यातील सांगली 1, मुंबई 2, सांगली 5, मिरज 1, कडेगांव 1, पुणे 1, कोल्हापूर 1,\nघरी सोडण्यात आलेले -60361\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/63585/by-subject/14/22898", "date_download": "2021-07-25T03:32:57Z", "digest": "sha1:ODAWQOCH3LEVFF4TGENCMMEZP32GRJ2U", "length": 5326, "nlines": 80, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २०१७ | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१७ /मायबोली गणेशोत्सव २०१७ विषयवार यादी /शब्दखुणा /मायबोली गणेशोत्सव २०१७\nअमृताहूनी गोड >> हेल्दी फ्रुट पिझ्झा >> जाई. लेखनाचा धागा जाई. 12 Jul 16 2020 - 2:04am\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - सनी लायनचे वीतभर कपडे - नाही फक्त प्रौढांसाठी. लेखनाचा धागा तुमचा अभिषेक 43 Nov 15 2017 - 12:13pm\nवस्त्रम आयुर्वेदीक लिमिटेडचे बी2 वनस्पती तेल - कविन लेखनाचा धागा कविन 5 Sep 29 2017 - 11:58am\nशब्दाली - ज्युनिअर मास्टरशेफ - पुरणपोळी - रेवती - वय ६.५ वर्षे लेखनाचा धागा शब्दाली 42 Sep 29 2017 - 11:46am\nकविकल्पना - ४ - तुझे ते खळखळून हसणे लेखनाचा धागा संयोजक 45 Sep 1 2017 - 12:49am\nकविकल्पना - ३ - मृगजळ लेखनाचा धागा संयोजक 28 Aug 30 2017 - 4:05pm\nनवीन ऑफरसह.. फोटोसह.. अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - ऊंचे लोग ऊंची पसंद तमिताभ - ऋन्मेऽऽष लेखनाचा धागा ऋन्मेऽऽष 48 Sep 15 2017 - 3:54pm\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स - जाई. लेखनाचा धागा जाई. 33 Sep 29 2017 - 12:31pm\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा : भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर : भरत. लेखनाचा धागा भरत. 14 Aug 26 2017 - 2:22pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.brambedkar.in/2021/05/23/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T03:48:24Z", "digest": "sha1:WQM7LPJQOIIMOI2MYF6M5274GBXHXRZP", "length": 7478, "nlines": 172, "source_domain": "marathi.brambedkar.in", "title": "विपश्यना साधनेमुळे डिप्रेशन दूर होते का? - BRAmbedkar.in मराठी", "raw_content": "\n#बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक #गेण्बा_महार\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य\nबाबासाहेब आंबेडकर इतिहास PDF\nबाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nबाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान..\nबुध्द आणि कार्ल मार्क्स\nबौद्ध धर्मातील मुलांची नावे\nबौद्ध मुला मुलींची नावे\nभगवान बुध्द आणि त्यांचा धम्म\nमंगल परिणय पत्रिका मायना\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nशुद्र पुर्वी कोण होते\nविपश्यना साधनेमुळे डिप्रेशन दूर होते का\nकोलंबिया विद्यापीठातून नाशिकचा सुपुत्र संवदेन अपरांती यांना बॅरिस्टर पदवी बहाल\nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\nओबीसींचे राजकीय आरक्षण- वस्तूस्थिती आणि विपर्यास\nआंधळा ओबीसी आणि कलम 340 (थ्रेड)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.umcod.org/topic/deliberate-practice-makes-perfect-how-to-become-an-expert-in-anything-a111e0/", "date_download": "2021-07-25T03:53:44Z", "digest": "sha1:TUZ4HVDSY6ZFWS6335G7URIL5AZR73QT", "length": 29026, "nlines": 120, "source_domain": "mr.umcod.org", "title": "(मुद्दाम) सराव परिपूर्ण करते: कशावरही तज्ज्ञ कसे व्हावे २१ सप्टेंबर २०१९", "raw_content": "\n(मुद्दाम) सराव परिपूर्ण करते: कशावरही तज्ज्ञ कसे व्हावे\nवर पोस्ट केले २१-०९-२०१९\n(मुद्दाम) सराव परिपूर्ण करते: कशावरही तज्ज्ञ कसे व्हावे\nमानवता भारावून गेली आहे.\nआम्ही पूर्वीपेक्षा वेगवान, हुशार, सामर्थ्यवान, भावनात्मकदृष्ट्या हुशार आणि कलात्मकदृष्ट्या प्रतिभावान आहोत.\nआज जगातील प्रत्येक व्यवसाय पहा.\nसंगीतापासून गणितापासून रेसट्रॅकवर धावण्यापर्यंत पूर्वीचे अशक्य दररोज गाठले जाते.\nदर्जेदार मानकांमधील हे सतत आणि जास्त वाढ कोठून येते\nनाही, अपवादात्मक प्रतिभावान लोक जन्माला आले नाहीत.\nआपल्या हस्तकला बनण्यास किती वेळ लागेल\nप्रतिभा म्हणजे आपण जन्माला आलेली काहीतरी किंवा आपण शिकण्याद्वारे शिकत आहात\nआणि उच्च पात्र लोक आपल्यापेक्षा इतर माणसांपेक्षा वेगळे काय करतात\nअनेक दशकांपासून संशोधक या प्रश्नांची उत्तरे शोधत आहेत. आणि अलीकडेच त्यांनी एक आश्चर्यकारक शोध लावला.\nक्रॉमे दे ला क्रॉमे - किंवा \"तज्ञ\" ज्यांना अधिकृतपणे म्हटले जाते - सर्वांमध्ये काहीतरी साम्य आहे.\n(आणि हे 10,000 तास नाही.)\n10,000 तास उघड ��रा\n२०० from पासून मॅल्कम ग्लेडवेलच्या \"आउटलीयर्स: द स्टोरी ऑफ सक्सेस\" या पुस्तकात त्यांनी 10,000 तासांचा \"जादू क्रमांक\" म्हणून उल्लेख केला आहे ज्याला एखाद्या व्यक्तीला तज्ञ होण्यासाठी त्याच्या हस्तकलेवर खर्च करावा लागतो.\nत्यांनी बिल गेट्स आणि बीटल्स यांच्यासारख्या लोकांचा उद्धरण केला, ज्यांनी त्यांच्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी बराच वेळ खर्च केला आहे असे म्हणतात.\nत्यांचा सिद्धांत डॉ. यांच्या संशोधनावर आधारित आहे. के. अँडर्स एरिकसन, संशोधन आणि विज्ञान क्षेत्रात उत्कृष्टतेचे नेतृत्व करणारे मानसशास्त्रचे प्राध्यापक.\nपरंतु एरिक्सन ग्लॅडवेलच्या निर्णयाशी पूर्णपणे सहमत नाही. खरं तर, तो त्यांना म्हणतो:\n\"... आमच्या कामाचे एक लोकप्रिय परंतु सरलीकृत दृश्य ... जे असे सूचित करते की ज्याने दिलेल्या क्षेत्रात पुरेसा सराव तास जमा केला असेल तो आपोआप तज्ञ आणि एक विजेता होईल.\"\nएरिक्सनच्या म्हणण्यानुसार, एखाद्या गोष्टीवर तज्ञ होण्यासाठी फक्त हजारो तास खर्च करणे इतकेच नाही. व्हर्चुओसो व्हायोलिन वादक किंवा आमच्या बाकीच्यांपेक्षा ऑलिम्पिक distinguथलीटचे वेगळेपणा म्हणजे ते हे तास कसे घालवतात.\nजाणीव सराव प्रविष्ट करा.\nचेतना सराव लक्ष केंद्रित, सातत्यपूर्ण आणि ध्येय-देणारं प्रशिक्षण आहे. हे प्रमाणपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देते. हे माहित आहे की सर्व व्यायाम एकसारखे नसतात.\nनैसर्गिक प्रतिभा ओलांडली जाते\nएक सामान्य समज आहे की प्रतिभा ही एक गोष्ट आहे जी आपण जन्मली किंवा नाही.\nपरंतु एरिकसनचा असा विश्वास आहे की अनुवंशशास्त्र आपल्या विचारांपेक्षा कमी महत्वाचे आहे.\nमोझार्ट घ्या. जवळजवळ प्रत्येकजण त्याला वाद्य प्रतिभावान म्हणून विचार करेल. परंतु एरिकसनच्या मते,\n“जर तुम्ही आजच्या सुझुकी मुलांबरोबर वेगवेगळ्या युगात संगीत वाजवणा plays्या संगीत प्रकाराची तुलना करत असाल तर त्याला अपवाद नाही. जर काहीही असेल तर ते तुलनेने सरासरी आहे. \"\nत्यांचा असा दावा आहे की मोझार्टने वारसा मिळालेल्या प्रतिभेच्या माध्यमातून चॅम्पियनशिप मिळवले नाही, परंतु त्याने लहान वयातच दीर्घ आणि कठोर सराव केल्यामुळे.\n\"एखाद्याच्या अनुवंशिकरित्या निर्धारित केलेल्या वैशिष्ट्यांद्वारे स्वतःची क्षमता मर्यादित असते असा विश्वास ...\" मी करू शकत नाही \"किंवा\" मी नाही \"यासं��ंधी सर्व संभाव्य विधानांमध्ये स्वतः प्रकट होतो.\"\nआपल्यात प्रतिभा नसल्याचा विश्वास हाच एकमेव घटक आहे जो आपल्याला पुढील स्टीव्ह जॉब्ज होण्यापासून रोखत आहे\nकार्यरत स्मृती वारसा मिळण्याजोग्या आहेत आणि बालपणात प्रौढांच्या कामगिरीमध्ये संज्ञानात्मक कौशल्ये महत्वाची भूमिका बजावतात याचा महत्त्वपूर्ण पुरावा आहे.\nतथापि, एखाद्या व्यक्तीच्या आनुवंशिकतेची पर्वा न करता, बरीच वर्षे कठोर आणि शहाणपणाने काम केल्याशिवाय कौशल्य तयार केले जाऊ शकत नाही.\nनियमित सराव का पुरेसा नाही\nनियम म्हणून, वारंवार सराव केल्यास मध्यम पातळीवर यश मिळते. सुरुवातीच्या स्पाइकनंतर, प्रगती थांबेल, एक पठार आहे - आणि नंतर थांबेल.\nकारण जेव्हा आपण सरासरीच्या पातळीवर पोहोचता तेव्हा आपली कार्य करण्याची क्षमता थांबते आणि एक प्रतिक्षिप्तपणा बनते.\nहेच कारण आहे की बर्याच वर्षांमध्ये नियमितपणे कौशल्याची पुनरावृत्ती करणे - स्वयंपाक करणे, वाहन चालविणे, प्रशिक्षण देणे - तज्ञांना ज्ञान मिळत नाही.\nआपण एक क्षमता राखली आहे, परंतु आपण त्यास तयार करत नाही.\nआणि आपल्या जीवनातील बर्याच क्षेत्रांमध्ये, कौशल्याची मूलभूत पातळी पुरेसे आहे. परंतु जर आपल्याला खरोखर थकबाकीदार व्हायचे असेल तर आपण या आत्मसंतुष्टतेवर विजय मिळविला पाहिजे आणि आपला आरामदायी क्षेत्र सोडून जावे.\nजे लोक सतत सुधारत असतात ते कधीही ऑटोपायलटमध्ये येत नाहीत.\nत्याऐवजी, ते त्यांच्या कौशल्यांचे तुकडे वेगळे करतात आणि काहीतरी चांगले तयार करण्यासाठी त्यांना परत एकत्र ठेवतात.\nपाण्यावर पाऊल ठेवण्याऐवजी ते त्यांच्या अभ्यासाला त्यांच्या क्षमतेच्या मर्यादेपर्यंत ढकलतात आणि त्यानंतर पुढे जाण्यासाठी (किंवा जंप करा).\nलेखक आणि उद्योजक मायकेल सिमन्स यांना एरिक्सनच्या संशोधनास अनुकूल असे एक सामान्य विभाजक सापडले.\nसिमन्स त्याला \"पाच-तासांचा नियम\" म्हणतो: प्रत्येक आठवड्याच्या एका तासाला जो एकवटलेला अभ्यास खूप समर्पित असतो.\nआणि हे सतत आणि प्रखर प्रयत्न आहेत जे त्यांना वेगळे करतात - आणि इतिहासातील अन्य उच्च-व्यक्तिमत्त्व.\nबेंजामिन फ्रँकलिनने कठोर दैनंदिन वेळापत्रकांचे पालन केले आणि शिकण्यास, विचार करण्यास आणि वाचण्यात लक्ष केंद्रित करण्यास वेळ दिला. त्याने त्याच्या प्रगतीचा मागोवा घेतला आणि छोटी ध्येये ठेवली.\nथिओडोर रुझवेल्ट दररोज काही तास गहन अभ्यासासाठी व्यतीत करत असत. ही सवय त्यांनी विद्यापीठात सुरू केली आणि अमेरिकन अध्यक्षपदापर्यंत टिकली.\nएलोन कस्तूरी शिकण्याची आणि स्वत: ची सुधारणा करण्याच्या त्याच्या महान प्रतिबद्धतेसाठी ओळखली जाते आणि दिवसातून दोन पुस्तके वारंवार वाचतात.\n10,000 तासाच्या नियमापेक्षा थोडा अधिक व्यवस्थापकीय वाटतो ना\nपरंतु हे नेहमीच सोपे नसते.\nचेतना सराव परिपूर्ण करते\nआपणास आधीच माहित असलेली कौशल्ये सादर करणे समाधानकारक आहे - परंतु यामुळे आपली कौशल्ये सुधारत नाहीत.\nम्हणून, मुद्दाम सराव म्हणजे केवळ पुनरावृत्ती होत नाही.\nयाची रचना आहे. तो विचारशील आहे. हे धोरणात्मक आहे.\nते फक्त मूर्खपणाचा सराव करत नाहीत. तू खूप व्यस्त आहेस. आपण जे आहात त्या जवळ आहात आणि तसे करण्यास अक्षम आहात.\nहे आरामदायक होऊ नये.\nआपण स्वत: ला रबर बँडप्रमाणे आपल्या बाह्य मर्यादेपर्यंत ताणता. बदलासाठी सतत दबाव आणि प्रेरणा असणे आवश्यक आहे.\nआणि जर आपणास एका तंत्राचा फायदा झाला नाही तर ड्रॉईंग बोर्डवर परत या.\nदुस words्या शब्दांत, जर आपण काल काहीतरी साध्य केले तर आज पुन्हा ते मिळवण्यापेक्षा आपल्याला अधिक करावे लागेल.\nअशा प्रकारे वाढ होते.\n4 चरणात हेतुपुरस्सर सराव\nकौशल्यामध्ये ज्ञानाचा विकास करणे नेहमीच मजेदार किंवा मजेदार नसते.\nमी माझी जोटफॉर्म कंपनी बनवलेल्या १२ वर्षात मी हे स्वतः शिकलो (आणि मोजले).\nमी माझ्या उत्पादनामध्ये व्यस्त होतो, आणखी एका समस्येला तोंड देण्यासाठी मी कंटाळलो आहे.\nनवीन किंवा व्यापक ज्ञान विकसित करण्यात मी जितका वेळ घालवतो तितका वेळ मला लागणार नाही हे दृश्यमान आहे.\nआणि माझा प्रतिकार ऐकण्याऐवजी ऐकून, मी बाह्य निधीशिवाय जवळजवळ 4 दशलक्ष वापरकर्त्यांकडे जोटफॉर्मचा विस्तार करण्यास सक्षम होतो.\nतथापि, ही भावना दिवसेंदिवस अंमलात आणण्यासाठी, आपल्याला समर्थन देणारी बुद्धिमान प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.\nबॉल रोलिंग कसे मिळवावे.\n1. स्वत: ला लहान लक्ष्ये सेट करा\nवेग कायम ठेवण्यासाठी आपल्याला किंमतीवर लक्ष ठेवावे लागेल.\nया कारणास्तव, \"गेट बेटर\" सारख्या इष्ट उद्दिष्टे आपल्या वर्तमान कौशल्यांकडे मार्गदर्शन करण्यासाठी पुरेसे अनिवार्य नाहीत - कमीतकमी एकट्या नसतात.\nआणि जसे मी आधीच लिहिले आहे, उच्च उद्दीष्टे तुम्हाला घाबरवतील आणि तुम्हाला पळवून लावतील.\n योग्य दिशेने चाव्याव्दारे आकाराचे, स्पष्टपणे परिभाषित, प्राप्य चरण.\nछोट्या ध्येये हा जागरूक अभ्यासाचा पाया आहे. आपण आपले सद्य ज्ञान विचारात घेतले पाहिजे आणि हळू हळू आपल्या सीमांना अर्थपूर्ण बदलांच्या दिशेने ढकलले पाहिजे.\nयाचा अर्थ असा की आपण आपले संपूर्ण दिर्घकालीन लक्ष्य - सुधार - बर्याच कंक्रीट बिल्डिंग ब्लॉक्समध्ये तोडले.\nदीर्घकालीन लक्ष्य: एक अनुभवी धावपटू होण्यासाठी\nमध्यम गोल: मॅरेथॉन 2019 चालवा\nतेथे जाण्यासाठी लहान चरणे: दर आठवड्यात 5 मिनिटांनी आपला धावण्याचा वेळ कमी करा.\nबदलांसाठी महत्त्वाची क्षेत्रे ओळखा. त्यांना लिहा चेकलिस्ट बनवा. लक्ष्यित उद्दीष्टांद्वारे क्रियेस प्रोत्साहित केले जाते. एकदा आपल्याकडे स्पष्ट प्रणाली आली की बाकीचे सर्व काही ठिकाणी लागू होते.\nप्रदीर्घ प्रयत्न अनेकदा अस्वस्थ किंवा निराशाजनक असतात. आणि तो संपूर्ण मुद्दा आहे.\nहेतुपुरस्सर सराव मजेदार नाही: दीर्घकालीन यशासाठी आपल्याला अल्प-मुदतीच्या आनंदाचे बलिदान द्यावे लागेल.\nही कोंडी रोजच्या जीवनातील बर्याच गोष्टींवर परिणाम करते. मला एक उदाहरण म्हणून घ्या.\nजर आपण मला विचारले की मी 110 गुंतवणूकदारांसह कंपनीत जोटफॉर्म कसे वाढवू शकतो, परंतु कोणतीही गुंतवणूक न करता आपल्यास उत्कटतेने बोलावे किंवा प्रेरणादायक कथा सांगा.\nसत्य हे आहे की, आकार बनवण्याबाबत मी इतका कधी उत्कट नव्हता. मी माझ्या स्वप्नांचे अनुसरण केले नाही.\nमी नुकत्याच मागील 12 वर्षांपासून उघडकीस आलो आहे, दररोज कंटाळवाणे काम करत असताना असंख्य प्रतिस्पर्धी जेव्हा ते आमच्या बाजारात प्रवेश करतात तेव्हा त्यांना पहात असतात.\nहे नेहमीच मजेदार नव्हते, विशेषत: जेव्हा आपण एखाद्या सर्वात स्पर्धात्मक उद्योगात आपला स्टार्टअप तयार करण्याचा प्रयत्न करीत असाल तर: ऑनलाइन फॉर्म. अगदी Google फॉर्म देखील रिंगमध्ये दाखल झाले आहे आणि आमच्या सर्वात कठीण प्रतिस्पर्ध्यांपैकी एक आहे.\nपरंतु या निराशेवरुन ते ढकलते, ज्यामुळे लक्षणीय सुधारणा होते. हे प्रगती करीत आहे, विशेषत: जर आपण खूप थकले असाल आणि त्याची काळजी घेऊ शकत नाही.\nहेतुपुरस्सर सराव केवळ नियमितपणामुळेच प्रभावी होतो.\nदिवसातून आपल्यासाठी स्वत: ला वचनबद्ध करा आणि त्यास सर्व किंमतींनी संरक्षण द्या. लवकरच अभिनय ���रण्याची सवय होते आणि आता यापुढे निर्णय घेण्याची गरज नाही. जादू येथे होते.\n3. ट्रॅक आणि मोजा\nएखाद्या क्षेत्रात प्रगती करण्यासाठी, समस्या आणि निराकरणे ओळखण्यासाठी आपल्याला आपली सामर्थ्य व कमजोरी दर्शविणे आवश्यक आहे.\nआपण प्रत्येक आठवड्यात किती कथा प्रकाशित करता\nआपण किती मैल धावता\nपद्धतशीर व्हा आणि दररोज आपल्या प्रगतीचा मागोवा घ्या.\nविद्यमान तज्ञ आणि सहकार्यांकडून तसेच आत्म-मूल्यांकनद्वारे नियमित अभिप्राय मिळणे देखील गंभीर आहे. आपल्या प्रगतीचा यथार्थिक आढावा घेण्यासाठी प्रामाणिक दृष्टीकोन आवश्यक आहे.\nते लिहा ते घे. ते मोजा. पुन्हा करा\nहेतुपुरस्सर सरावासाठी आपले 1000% पूर्ण, अविभाजित लक्ष आवश्यक आहे. म्हणूनच, ते केवळ थोड्या काळासाठीच राखले जाऊ शकते.\nतज्ञांनी दिवसातील एक तास, आठवड्यातून तीन ते पाच दिवस इष्टतम व्यायामाची वेळ मर्यादित केली आणि दोन तासांनंतर कामगिरी कमी केली.\nसंक्षिप्त रहा, तथापि हे आपल्याला वाटत असेल की आपण हे करू शकता असे वाटत असल्यास ते चालू ठेवणे मोह आहे. एक गजर सेट करा आणि वेळ संपेपर्यंत स्वतःवर कठोर रहा.\n आपल्याला रिचार्ज करणे आवश्यक आहे.\nअत्यंत लक्ष देणे हे कठोर मानसिक प्रशिक्षण आहे आणि आपण स्वत: ला सावरण्यासाठी वेळ दिला तरच त्याचे फायदे तुम्हाला जाणवतील. काहीही न करता मुद्दाम सराव करण्याच्या तीव्रतेचा प्रतिकार करा.\nआपले शरीर आणि मेंदू आपले आभार मानतील.\nडिस्पोजेबल रेजरने दाढी कशी करावीफक्त फ्रंटएंड किंवा बॅकएंड जाणून घेण्यासाठी मला आधीच अनेक वर्षे लागतील तर मी स्टॅक डेव्हलपमेंट कसा शिकू शकतो सॅमसंग बॅटरी कशी तपासावी ते मूळ आहेमी तयार केलेल्या वेबसाइटची किंमत कशी घ्यावी सॅमसंग बॅटरी कशी तपासावी ते मूळ आहेमी तयार केलेल्या वेबसाइटची किंमत कशी घ्यावी आपण HTML फाइलमध्ये जावास्क्रिप्ट फाइल कशी समाविष्ट कराल आपण HTML फाइलमध्ये जावास्क्रिप्ट फाइल कशी समाविष्ट कराल एखाद्याला जेडीने कसे संबोधित करावेपायथन माझी पहिली भाषा शिकण्यासाठी सहसा किती वेळ लागतो एखाद्याला जेडीने कसे संबोधित करावेपायथन माझी पहिली भाषा शिकण्यासाठी सहसा किती वेळ लागतो मला andriod अॅप विकसित करणे शिकायचे आहे, मी कसे प्रारंभ करू मला andriod अॅप विकसित करणे शिकायचे आहे, मी कसे प्रारंभ करू आणि मला कोणतीही प्रोग्रामिंग भाषा माहित नाही\nआप��्या आवडत्या अॅप्समध्ये इथरियमकडून रीअल-टाइम अद्यतने कशी मिळवायचीखरोखर प्रयत्न न करता पैसे कसे कमावायचेआपली व्हिज्युअल डिझाइन कशी सुधारित करावीविश्वासाची मर्यादा कशी सोडवायची आणि आपल्याला पाहिजे असलेले सर्व कसे साध्य करावेबहुतेक लोक त्यांची स्वप्ने कधीच खरी का मानत नाहीत (आणि कसा अपवादात्मक असावेत)गेम बदला - टोकनइज्ड गुंतवणूकी मेडेटेकमधील संधी कशा अनलॉक करतेबाजाराचे आकार - बाजारपेठेची गणना कराचांगले वाचल्याशिवाय कसे वाचायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A4%98%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T04:10:28Z", "digest": "sha1:ZPZFRUYMBVMI5KS3ZVQ6UNPD3OSNJN26", "length": 10066, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बी. रघुनाथ - विकिपीडिया", "raw_content": "\n(भगवान रघुनाथ कुळकर्णी या पानावरून पुनर्निर्देशित)\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nभगवान रघुनाथ कुळकर्णी ऊर्फ फुलारी ऊर्फ बी.रघुनाथ (१५ ऑगस्ट, इ.स. १९१३ - ७ सप्टेंबर, इ.स. १९५३) हे महाराष्ट्रातील एक मराठी कवी आणि लेखक होते.\nबी. रघुनाथ यांचा जन्म १५ ऑगस्ट, इ.स. १९१३ रोजी मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील सातोना या गावी झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर ते वयाच्या १४व्या वर्षी शिक्षणासाठी हैदराबादला गेले. तिथे ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. प्रतिकूल परिस्थितीमुळे पुढचे शिक्षण शक्य नव्हते. त्यामुळे ते सरळ इ.स. १९३२ साली परभणीत सरकारी बांधकाम विभागात कारकून म्हणून लागले.\nबी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला. त्यांची पहिली कविता हैदराबाद येथील \"राजहंस\" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिद्ध झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले.\nआपल्या कार्यालयात काम करीत असतानाच बी.रघुनाथ यांचे ७ सप्टेंबर, इ.स. १९५३ रोजी हृदयक्रिया बंद पडून निधन झाले.\nबी.रघुनाथ यांनी इ.स. १९३० ते इ.स. १९५३ या तेवीस वर्षाच्या काळात एकूण १५ पुस्तके लिहिली.\nपुन्हा नभाच्या लाल कडा(१९५५)\nफकिराची कांबळी (इ.स. १९४८)\nहिरवे गुलाब (इ.स. १९४३)\nबाबू दडके (इ.स. १९४४)\nम्हणे लढाई संपली (इ.स. १९४६)\nजगाला कळले पाहिजे (इ.स. १९४९)\nआडगांवचे चौधरी (इ.स. १९५४)\nअलकेचे प्रवासी (स्फुट लेख-संग्रह, इ.स. १९४५)\nकशाला मुखी पुन्हा तांबुल\nचंदनाच्या विठोबाची माय गावा गेली\nती तुमच्यावर हसली रे\nतुजवर लिहितो कविता साजणी\nते न तिने कधि ओळखले\nपुन्हा नभाच्या लाल कडा\nया जगताची तृषा भय़ंकर\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. १९१३ मधील जन्म\nइ.स. १९५३ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ जुलै २०१९ रोजी ०९:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/Lor%E0%A4%AA%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T04:06:28Z", "digest": "sha1:K37QTQMNF67ZRBNJLMAVFXT5HSC75KF2", "length": 50679, "nlines": 251, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपल संगीताच्या 3 विनामूल्य महिन्यांसह टेलर स्विफ्ट नाखूष | आयफोन बातम्या", "raw_content": "\nLorपल म्युझिकच्या 3 विनामूल्य महिन्यांसह टेलर स्विफ्ट नाखूष आहे\nमिगुएल हरनांडीज | | आयफोन, आमच्या विषयी\nLorपल म्युझिकला केवळ तीन महिने वर्गणीदारांची सदस्यता देण्याची कल्पना टेलर स्विफ्टला आवडत नाही जेणेकरुन 30 जूनपासून सुरू होणारी स्ट्रीमिंग संगीत सेवेमध्ये रहायची की नाही याविषयी ते निर्णय घेऊ शकतील, परंतु त्याविरूद्ध काही उपाययोजनाही त्यांनी केली आहे. टेलर स्विफ्टचा \"1989\" हा अल्बम threeपल म्युझिकवर त्या तीन चाचणी महिन्यांमध्ये उपलब्ध होणार नाही. टेलर स्विफ्टची नेहमीची लक्ष देण्याची गरज ही गायकाच्या ताज्या बालिश युद्धामध्ये पुन्हा एकदा स्पष्ट होते.\nटेलर स्विफ्टने तिच्या टम्बलरवर स्पष्ट केले आहे की तंत्रज्ञानाच्या जगासाठी Appleपलने जे काही केले त्याबद्दल तिचा आदर आहे, परंतु तिच्या मते, ज्या अटींवर Musicपल म्युझिकची तीन महिन्यांसाठी विनामूल्य चाचणी दिली जाते ते योग्य नाहीत. तीन महिन्यांच्या चाचणीदरम्यान तयार झालेल्या पुनरुत्पादनांसाठी कलाकार शुल्क घेत नाहीत हे त्याला योग्य वाटत नाहीखरं तर, ती म्हणाली की Appleपलकडे पैसे मोजावे म्हणून पैसे आहेत (जणू काही तिचे शेपूट लपेटलेल्या पैशासाठी तिचे काही संगीत देण्यास मोकळे पैसे नसले तरी).\nहे माझ्याबद्दल नाही, सुदैवाने हा माझा पाचवा अल्बम आहे आणि मी स्वतःला, माझा बँड आणि माझ्या टीमला आधार देऊ शकतो. हे नवीन कलाकार किंवा बँड बद्दल आहे ज्यांनी नुकताच त्यांचा पहिला एकल रिलीज केला आहे आणि त्याबद्दल मोबदला दिला जाणार नाही, त्या तरुण संगीतकारांबद्दल ज्यांना नुकताच पहिला तुकडा मिळाला आहे आणि रॉयल्टीबद्दल त्याचे debtsण भरून काढू शकले आहे. Appleपलच्या नवनिर्मितीप्रमाणेच निर्माता नाविन्यपूर्ण आणि निर्मितीसाठी अथक परिश्रम करतो, तरीही ते ढोंग करतात की जे स्वत: ला संगीतासाठी समर्पित करतात त्यांना त्यासाठी मोबदला दिला जात नाही - टेलर स्विफ्ट\nलॉन्च झाल्यानंतर फक्त दहा दिवसांनंतर पुन्हा एकदा ती अशीच परिस्थिती आहे ज्याबद्दल दुस no्या कुणीही तक्रार केली नव्हती, अशी तक्रार केली असती तर या सर्वांचा अर्थ होईल. खरं तर, टेलर स्विफ्टला म्युझिक स्ट्रीमिंग कंपन्यांमध्ये \"समस्या\" येण्याची ही पहिली वेळ नाही. थोडक्यात Appleपल संगीताचे (विडंबन पकडणे) फारच मोठे नुकसान आहे यात शंका नाही.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन » Lorपल म्युझिकच्या 3 विनामूल्य महिन्यांसह टेलर स्विफ्ट नाखूष आहे\nआपल्याला स्वारस्य असू शकते\n28 टिप्पण्या, आपल्या सोडा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड च��न्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nकार्लोस सुआरेझ पाझोस म्हणाले\nआयट्यून्स व स्पॉटिफाई व अन्य साइट वरून आपले सर्व संगीत काढा. आणि तसे, रेडिओ किंवा टेलिव्हिजनवर ठेवू नका, लोक हे विनामूल्य ऐकू शकतात त्या मजेदार प्लास्टिक सीडी ठेवा ज्या व्यावहारिकरित्या कोणालाही स्टोअरमध्ये नको आहे आणि तेच आहे.\nआणि रेकॉर्डसाठी मला तिचे रेकॉर्ड आवडतात पण मला लक्षाधीश मुलीबद्दल इतकी तक्रार समजली नाही कारण तिची कामे तिच्या प्रेक्षकांपर्यंत सहज पोहोचतात, ज्याने तिला लक्षाधीश बनविले आहे.\nकार्लोस सुरेझ पाझोस यांना प्रत्युत्तर द्या\nव्हिक्टर अल्फोन्सो टोलेडो म्हणाले\nया वेड्या बाईला आणखी लाखो हव्या आहेत, मला समजले की हे तिचे संगीत आहे आणि तिला हक्कांसाठी शुल्क आकारण्याची इच्छा आहे परंतु ती अतिशयोक्ती करीत आहे, पहिली गोष्ट मला असे वाटले की आपल्याकडे आधीपासूनच या प्रकारच्या गोष्टीसाठी दावा करण्यासाठी पुरेसे पैसे आहेत, जसे आपण म्हणता , अर्थातच ... आपले संगीत आपल्या स्वत: च्या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवा आणि ते इतर सर्व साइटवरून काढून टाकले आहे आणि आता ते कसे होते ते पहा. पी.एस. मला त्याचे संगीत देखील आवडते पण अहो\nव्हिक्टर अल्फोन्सो टोलेडोला प्रत्युत्तर द्या\nआपल्याला टेलर स्विफ्ट आवडत नाही मीही नाही ... परंतु बालिश म्हणून तिच्याकडे थोडे नाही: हा तिचा व्यवसाय आहे, तिचा पैसा आहे आणि तिला हे कसे करायचे आहे याची हुकूम देते.\nलेखात दुरूनच हरकत नसल्याचा वास. टेलरने घेतलेल्या उपायापेक्षा मी पूर्णपणे विरोध आहे, कारण सेवेसाठी पैसे देणार्या लोकांना सोडल्याशिवाय (कारण असे लोक असतील जे त्या तीन महिन्यांनंतर पैसे देतील) त्यात प्रवेश न करता (अर्थात ते ते बेकायदेशीरपणे डाउनलोड करू शकतात) , अर्थातच), परंतु याचा अर्थ असा नाही की तो जे काही इच्छितो ते करू शकतो, तो त्याचा अल्बम विकायला प्राधान्य देतो आणि तेच ते आहे (आणि तो 2014 मध���ये रिलीझ झालेला सर्वाधिक विक्री करणारा अल्बम आहे) आपण योग्यरित्या वाचल्यास तो स्वत: चाचणीच्या तीन महिन्यांबद्दल तक्रार करत नाही, परंतु त्याऐवजी Appleपल त्या तीन महिन्यांत कलाकारांना पैसे देत नाही आणि खरोखर प्रभावित झालेले लहान कलाकार आहेत (जरी माझ्या मते ते अतिशयोक्तीपूर्ण आहे, कारण तीन महिने इतके लांब नाही). बातमी लिहिताना तशा मार्गाने जाणे आवश्यक नव्हते, परंतु अहो, आणि मी घेतलेल्या उपाययोजनामुळे मलाही हरवले आहे.\nअसं असलं तरी, मी आशा करतो की तो त्याच्या मनात येईल आणि albumपल संगीत (अल्बम माझ्या दृष्टीने उत्तम अल्बम) वर त्याचा अल्बम प्रकाशित करेल.\nमिकेल यांना प्रत्युत्तर द्या\nदिखाऊ कुत्री, तिचे संगीत कचरापेटी आहे ... ती अशा पुरुषांबद्दल गाणे गात राहते ज्यांनी तिला वाईट प्रकारे चोखले\nAlलन फर्नांडिजला प्रत्युत्तर द्या\nकिमान तो चांगले लिहू शकतो.\nमॅन्युएल एस्पिनोसाला प्रत्युत्तर द्या\nमी चुकलो असेल तर मला दुरुस्त करा, मला त्याबद्दल फारशी माहिती नाही आणि मी जिथे पहातो त्या ठिकाणाहूनच बोलू.\nप्रथम ती तिच्या संगीतासह तिला पाहिजे ते करू शकते, मला वाटते की तिचे - किंवा तिचे लोक - त्यांच्या कल्पनांनुसार सर्वात चांगले काय आहे हे ठरविणे हे तिचे योग्य आहे. असे लोक आहेत जे त्याचे समर्थन करतात आणि जे त्याचे टीका करतात.\nमाझ्या संगीतातील \"नवीन\" म्हणून, त्यांनी आयट्यून्स किंवा स्पर्धेसारख्या व्यासपीठावर \"माझी गाणी\" लावली आणि स्वत: ला स्वत: ला प्रकट केले, ही साधी वस्तुस्थिती माझ्यानुसार त्या blessed महिन्यांच्या आशीर्वादांसाठी पुरेसे नाही.\nशेवटी जर आपण त्यास चिकटवून घ्या आणि एखादा चांगला अल्बम बनविला तर त्या प्लॅटफॉर्ममुळे आपल्याला विक्री करण्याची आणि नंतर पैसे कमविण्याची संधी मिळेल.\nप्रामाणिकपणे, मला असे वाटत नाही की असा कोणी आहे जो \"जगू शकणार नाही\" कारण आयट्यून्स 3 महिन्यांपर्यंत पैसे देत नाही, म्हणजे ... जर आपण आयट्यून्सवर नसता तर असे काहीतरी का दुखत असेल ... ते आपल्याकडे कोठेही ऐकत असतील हे श्रेयस्कर आहे ...\nअसं असलं तरी, प्रत्येक मत आदरणीय आहे, परंतु मला वाटतं की आपण यात काही चांगले आणि बाधक पहावे.\nजोसेप रिबेलिस सांचो म्हणाले\nहे परत जाण्यास काहीही घेणार नाही, भविष्य डिजिटल आहे.\nजोसेप रिबेल्स सांचो यांना प्रत्युत्तर द्या\nबरं, इतक्या तक्रारी ऐक��्यानंतर. Appleपल प्रत्येकास 3 महिने विनामूल्य डिव्हाइस का देत नाही आणि मग त्यांना ठेवायचे की नाही हे त्यांना ठरवू द्या. की जे लोक निषेध करतात त्यांना 3 महिने विनामूल्य का काम करत नाही आणि जर बॉसना ते कसे करावे हे आवडत असेल तर त्यांनी त्याला नोकरी दिली (एकापेक्षा जास्त लोक असतील). इतरांच्या पैशाने ऑर्डर करणे खूप सोपे आहे. U2 ने त्यांचा अल्बम देखील दिला »परंतु त्यांना आधी कधी पैसे दिले\nScl ला प्रत्युत्तर द्या\nया व्यक्तीचे संगीत भयानक आहे. मला वाटत नाही की कोणीही तिला चुकवेल. आपण Appleपलच्या सेवेचे प्रक्षेपण बिघडवण्याचा प्रयत्न केला, परंतु हा समुदाय शेकडो गायकांचा आहे, आणि हा एक गरीब कुचकामी आहे जो गायक म्हणून नाटक करतो.\nFhys ला प्रत्युत्तर द्या\nमला माहित नाही की ते कोण आहे\nअँड्रेस वर्गास व्हायसस म्हणाले\nमाझा अंदाज आहे की जेव्हा त्यांनी तिला पैसे देण्यास सुरवात केली नाही जेव्हा ती आता मुक्त होणार नाही तेव्हा #applemusic ती नवीन कलाकारांना ती रक्कम देणार आहे ज्यामुळे ती खूप बचाव करते \nअँड्रेस वर्गास व्हायसस यांना प्रत्युत्तर द्या\nमेमो ग्लेझ आरएमझेड म्हणाले\nही म्हातारी वाघाची अंडी खरडत आहे \nमेमो ग्लेझ आरएमझेडला प्रत्युत्तर द्या\nमुलीचे वय कितीही असो किंवा तिने चांगले किंवा वाईट गीत गायले असेल (ज्या मला प्रश्नातील विषयाशी काही देणे-घेणे नसलेले पेन्यूस युक्तिवाद वाटतात), आपण घेतलेल्या निर्णयामुळे येथे बरेच लोक तिला जन्म देत आहेत, आपल्याकडे कितीही पैसे असले तरी आपण months महिन्यांसाठी फीडबॅकसाठी नोकरीसाठी नक्कीच हो असे म्हणू शकत नाही ..... किती ढोंगी लोक आहेत.\nकार्लोस जे यांना प्रत्युत्तर द्या\nवृत्ताचे संपादकांद्वारे, आपण लेखाच्या शेवटी टॅगलाइनसह बरेच छोटे व्यावसायिक व्यवसाय दर्शवित आहात. जास्तीत जास्त, आपण आपल्या आवडीनुसार ती कलाकार नाही असे ओळींच्या दरम्यान सांगितले असते, परंतु तेथून 'Appleपल म्युझिकसाठी त्याचे फार मोठे नुकसान होणार नाही' असे म्हणणे खूप ओले झाले आहे (आणि आणि बुडणे), ती एक अतिशय प्रसिद्ध कलाकार आहे आणि नक्कीच असे लोक असतील ज्यांना includingपल सर्व्हिसचा समावेश नसल्याबद्दल भाड्याने घेत नाही (आमच्या आवडत्या कलाकारांपैकी कोणी नसते तर मी आणि बरेच लोक असेच करतात).\nया वेबसाइटवर असे दिसते आहे की जो कोणी Appleपलचा विरोध करतो किंवा या कंपनीच्या ड��झाइनची काही कल्पना किंवा त्याची कॉपी करतो तेव्हा आपण ती जन्मास आणावी लागेल (मला समजले आहे की वेबसाइट Appleपलबद्दल आहे, परंतु जेव्हा आपण इच्छुक असाल तेव्हा आपण इतर कंपन्यांविषयी बोलता ), जेव्हा Appleपल ती देखील मदर टेरेसा नसते आणि ज्यात उद्योगातील इतर दिग्गज लोकांप्रमाणे गलिच्छ कथा आणि कागदपत्र देखील लपवलेले असतात (आणि).\nमी कमी धर्मांधपणाची शिफारस करतो आणि पृष्ठास एक सक्षम माहिती माध्यम बनवितो.\nकार्लोस जे यांना प्रत्युत्तर द्या\nहा हा हा, तू मला सांगतेस की सांगतेस ठीक आहे, आयफोन 5 सीवर टीका केल्याबद्दल या ब्लॉगवर माझे झगडे झाले नाहीत, परंतु मुख्य संपादकांसमवेतही नरकावा लढला आहे.\nAppleपल उत्पादनांविषयी माहिती देण्यासाठी समर्पित ब्लॉग असणे आणि या ब्रँडसाठी क्लॅपर म्हणून काम करणे आणि या राक्षसाने केलेल्या, केलेल्या, किंवा आकाशाच्या थरापेक्षा जास्त करू शकणार्या अनिश्चित गोष्टीचे रक्षण करण्यासाठी आणि आणखी एक प्रयत्न करणे बदनाम करणे आणि अपमानास्पद (या प्रकरणात जसे) जे \"धाडस करतात\" कंपनीकडून काही कारवाईची टीका करतात.\nमाझ्यासाठी या प्रकरणाबद्दल हे अगदी स्पष्ट आहे ... हा कलाकार शेकडो कोट्यावधी डॉलर्स कमवू शकतो, चांगला किंवा वाईट असू शकतो, परंतु तिला for महिन्यांकरिता तिची निर्मिती सोडून देण्याची गरज नाही कारण एखाद्या तृतीय पक्षाला तिच्या सेवेचा प्रचार करण्याची इच्छा आहे. तिने हे अत्यंत आकर्षक कारणास्तव देखील वाढविले आहे कारण खरोखरच हे उपाय तिला जास्त हानी पोहोचवू शकत नाही, परंतु ज्या सर्व कलाकारांनी त्यांचे पहिले एकल प्रकाशित केले आहे आणि नैसर्गिकरित्या त्यांच्या कामासाठी शुल्क आकारण्याची इच्छा आहे त्या सर्व कलाकारांना ती चांगल्या प्रकारे सांगते, यामुळे त्यांचा नाश होतो. तुमच्यापैकी एखाद्याने आपल्या बॉसला पहिले 3 महिने काम दिले जेणेकरुन त्याने हे कसे करावे हे आपल्याला आवडेल का हे ते पाहू शकेल पण हे व्यावहारिकदृष्ट्या सारखेच आहे.\nअसं असलं तरी Appleपलने मागचा माग काढला आहे आणि alreadyपलच्या चांगल्या कामाचा बचाव करण्यासाठी आणि आता टेलर स्विफ्टला एक प्रकारची नायिका म्हणून प्रदर्शित करणार्या बातम्या ब्लॉगने आधीच प्रकाशित केल्या आहेत. साहजिकच प्रविष्टी दुसर्या संपादकाने लिहिलेली आहे जेणेकरून ती गोष्ट फारच सहज लक्षात येऊ नये.\nमी ��्यावेळी म्हटल्याप्रमाणे, बातमी बर्याच काळापासून क्रूड प्रचार ब्लॉग्ज होण्यासाठी माहिती ब्लॉग बनणे थांबवते. मी अद्याप येथे प्रविष्ट केल्यास Appleपलने सादर केलेल्या बातम्या पाहणे फक्त इतकेच आहे. उत्पादनांविषयी गुणवत्ता, कार्यप्रदर्शन इ. इत्यादी संदर्भात आपणास त्या चिमटासह घ्याव्या लागतील कारण ते कधीही पात्र नसतानाही त्यांच्यावर टीका केली जाईल. ही लाजिरवाणी गोष्ट आहे, पण ...\nअल्फोन्सो आरला प्रत्युत्तर द्या.\nहाय, अल्फोन्सो मी दुसरा संपादक आहे. मी आपणास खात्री देतो की आम्हाला काय म्हणायचे आहे ते कोणीही सांगत नाही आणि ते अधिक किंवा कमी लक्षात येण्यासारखे करण्यासाठी आम्हाला काहीही करण्याची गरज नाही. ते माझे मत आहे आणि दुसरे दुसर्या लेखकाचे आहे. मांजरीकडे तीन पाय पाहू नका.\nपाब्लो अपारीसिओला प्रत्युत्तर द्या\nमाझ्या कामाबद्दल तुमची टीका वाचून मला समजले की तुम्ही माझ्या बर्याच पोस्ट वाचल्या नाहीत. हे खरं वाचणे सोपे आहे, परंतु बर्याचजणांना ते समजले नसल्यामुळे मी ते स्पष्ट करतो.\n- मला या मुलीचे संगीत आवडले किंवा आवडले नाही. मी नक्कीच व्यावसायिक संगीताचा चाहता नाही.\n- या मुलीचे म्हणणे आहे की \"Appleपलकडे बरेच पैसे आहेत\" या बहाण्याने LEपलने चाचणीच्या तीन महिन्यांत संगीतकारांना पैसे द्यावे.\n- आम्हाला आठवते की LEपल त्या तीन महिन्यांत पैसे जमा करत नाही कारण ते विनामूल्य आहेत.\nती स्थिती मला अत्यंत स्वार्थी वाटत आहे आणि जर आपण स्वत: ला संगीताच्या दुनियेत थोडा माहिती दिली तर या मुलीने पहिल्या मुलासारख्या मुलाला जन्म दिल्याची ही पहिली वेळ नाही, तर सर्व प्रवाहातील संगीत सेवांमधील तिचे वैश्विकता अगदी स्पष्ट आहे. आपणास असे वाटते की आपली सीडी खरेदी करू शकत नाही असे लोक त्या ऐकू शकतात यापेक्षा आपल्याला पैशांची जास्त काळजी आहे. तथापि Appleपलला उत्पन्न मिळाले आहे, ज्याने त्याच्यापेक्षा बरीच मूल्ये दर्शविली आहेत.\nआणि आपणास Appleपलवर टीका करणारे एमआयओएस पोस्ट (या ब्लॉगचे लेखक) शोधायच्या असतील तर येथे आपल्याला स्वतःला दोन लॅप्स द्यायचे आहेत, येथे आयपॅड न्यूजद्वारे, उदाहरणार्थ आपल्याला अॅप स्टोअरवर टीका करणारे बर्याच पोस्ट सापडतील आणि अलीकडे खूपच गंभीर iOS सह 9. चला जाणूनबुजून चर्चा करू या. शुभेच्छा आणि मी आशा करतो की आपण आम्हाला वाचत रहा.\nमिगुएल हर्नांडीझ यांना प्रत्युत्तर द्या\nतुम्ही नक्कीच बरोबर आहात, मी ते नाकारत नाही. सर्व शुभेच्छा.\nमिगुएल हर्नांडीझ यांना प्रत्युत्तर द्या\nपरंतु नक्कीच आपण असे म्हणू की आपल्याकडे कितीही पैसे असले तरीही आपल्याला 3 महिन्यांकरिता फीडिंग कामाची ऑफर द्या ...... किती ढोंगी लोक\nचर्चा संपली, वरील टिप्पणीने बर्याच गप्प बसल्या.\nकोणीही नाही, पूर्णपणे कोणीही त्यांचे काम देत नाही. मी स्लेयरचा खूप मोठा चाहता आहे आणि त्यांनी कधीही तिकिटे दिली नाहीत आणि मी त्यांच्याशी सहमत आहे.\nयेथे फक्त बालिश गोष्ट म्हणजे 700 डॉलर्सहून अधिक किंमतीचा फोन विकत घेणे (किंवा आपल्या पालकांना असणे) आणि विनामूल्य गोष्टी हव्या असण्याची किंवा वाईट गोष्ट असणे, रागावले पाहिजे कारण कोणीतरी आपल्या कामाचा आदर करण्यास सांगितले आहे.\nअँटी जॉब्सला प्रत्युत्तर द्या\nया पृष्ठाचे संपादक आणि अॅप्सचे विकसक तेच करतात, 3 महिने त्यांचे कार्य आणि प्रयत्न करतात. मग येऊन अक्कल घेऊन टीका करा. आणि फॅशन (Appleपल) मध्ये गमावले गेलेले निराश चाहते नाहीत. तथापि, प्रत्येकाने स्वत: चे आयुष्य सुधारण्यासाठी शेवटचे न्यूरॉन जाळले आहे आणि स्वत: चा जीव तोडला आहे जेणेकरुन लक्षावधी डॉलर्सची एक कंपनी (Appleपल) आली आणि म्हणाली ... तू मला तुला 3 महिने पुल-ओ गेम देणार आहेस आपण जिथे आहात तेथे साध्य करण्यासाठी आपण स्वतःला एक तरुण म्हणून दिले. टेलरकडे खूप पैसा आहे, परंतु Appleपल देखील आहे. प्रवाहित सेवा Appleपलकडून आहे, ही त्यांची निर्मिती आहे, म्हणून आपल्या स्वत: च्या अटींची जबाबदारी घ्या, जर आपण 3 महिने देत असाल तर ते आपल्या बॅगमधून बाहेर काढा. कारण ते तुमचा isप्लिकेशन आहे. टेलरकडून नाही. आणि नक्कीच मी टेलरच्या बाजूने आहे.\nवाडेरिक यांना प्रत्युत्तर द्या\n१ my. My हा माझा आवडता अल्बम आहे, तथापि स्पॉटिफाईवर पहिल्या ठिकाणी न राहण्याचा हट्ट आणि आता Appleपल म्युझिकबरोबरचा हाच गोंधळ मला भयानक वाटतो आणि त्याचे कारण इंडी कलाकारांमधील कारणांबद्दल माफ करते तेव्हा आणखी वाईट ... मनी भुकेलेला कुत्रा.\nएन्रिक गोंझलेझ यांना प्रत्युत्तर द्या\nजेव्हा आपण \"पोडेमॉस\" चा कौन्सिलर असतो तेव्हा आपल्याला काय म्हणायचे आहे याची काळजी घ्या कारण ते आपल्याला यमक किंवा कारणाशिवाय अपमानासाठी राजीनामा देतील. माझ्या असेंब्लीच्या टाउन हॉलमध्ये आम्ही ठरवलं आहे की ज्य���ला टेलर स्विफ्ट आवडतो तो केवळ उधळपट्टी करणाla्या उदार गुलाम उद्योजकांना केवळ त्यांच्या पैशाचा विचार करेल, त्या करात थोडीशी कर वाढवून रेकॉर्ड देईल 😉\nElpaciEl ला प्रत्युत्तर द्या\nमी वाचलेल्या टिप्पण्यांचे दृष्टिकोन खूप चांगले आहेत, माझ्या मते मी कलाकार आणि कामगार यांच्या कामांची तुलना करण्यास सहमत नाही कारण ते काहीतरी वेगळे आहेत, हे खरे आहे की मी विनामूल्य 3 महिने काम करणार नाही कोणीही पण माझ्या मते पाहता, ट्रेलर स्विफ्टला तोट्याचा तितकासा त्रास नाही कारण त्याच्याकडे आधीच त्याचे लाखो लोक आहेत, किती कलाकार किंवा बँड एका गाणे प्रसारित करण्यासाठी एका रेडिओ स्टेशनच्या संधीची वाट पहात आहेत, इतरांनी पैसे दिले नसतील तरीसुद्धा त्यांची गाणी सांगा, चुकल्यास मला आठवत नाही की स्लेयरच्या सदस्यांना त्यांचा पहिला अल्बम तयार करण्यासाठी त्यांच्या पैशांची गुंतवणूक करायची होती आणि ते किती अंतरावर आले आहेत ते आपणास दिसते, हे माझे मत आहे\nआपण टेलरचे चाहते आहात याची शपथ घेण्याची गरज नाही. परंतु मी तुम्हाला आठवण करून देतो की \"BREAK\" चा निष्क्रीय सहभाग हा \"ब्रोकन\" आहे आणि \"ब्रोकन\" नाही आणि हे पृष्ठ कोणत्याही प्रकारच्या वादासाठी (नेहमीप्रमाणेच) खुले आहे परंतु नेहमीच आदरणीय आणि सभ्य चौकटीत आहे. कृपया मते सामायिक करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही गरजा पूर्ण करा.\nमिगुएल हर्नांडीझ यांना प्रत्युत्तर द्या\nबघूया. मी पाहतो की बहुतेकांना या विषयाबद्दल समजत नाही.\nसर्व प्रथम, मी या मुलीपासून फार दूर नाही आहे. माझ्या समजानुसार, कलाकार म्हणजे इतर कलाकार आणि संगीतकारांचा संदर्भ घ्या जे संगीत बाजारात नुकतेच प्रारंभ करीत आहेत. मुलगी काय व्यक्त करते ते अगदी तार्किक आहे आणि मला खात्री आहे की ती एक आहे ज्याने टेबलवर धडक दिली आहे कारण ती एक प्रभावशाली मर्यादा असलेली एक कलाकार आहे. याव्यतिरिक्त, या विषयावरील त्याच्या प्रभावामुळे Appleपलने स्वतः योजना बदलल्या. माफ करा पण, या मुलीसाठी ब्राव्हो. जर कमी कॅलिबरच्या कलाकारांनी Appleपलकडे व्यक्त केले ((ज्याचा संदर्भ ती आहे)) तर त्यांनी एक केसही हलविला नाही.\nआता, मला वाटते ते थोडे अधिक स्पष्ट झाले आहे.\nमिगुएल हर्नांडेझ आरएई «रोम्पीडो in मध्ये चौकशी करतात तेथे तुम्हाला ते सापडेल. कोणत्याही परिस्थितीत, माझी टिप्पणी समजण्यायोग्य आहे, जर आपल्याला ती समजली नसेल तर आपण ज्या गंभीर परिस्थितीत स्वत: ला शोधता त्या परिस्थितीत आपण स्वत: ला आधीच कल्पना करू शकता. किंवा मी माझे शब्दलेखन दुरुस्त करण्यास सांगितले नाही, आपण काय करावे ते स्वतःलाच सुधारित केले पाहिजे की आपण \"आदर आणि शिक्षण\" शोधत असाल तर ते मिळवा कारण या पृष्ठावर टीका करणारा मी एकमेव नाही आणि त्यामागील लोक जे आहेत.\nवाडेरिक यांना प्रत्युत्तर द्या\nजर तुम्हाला आदर पाहिजे असेल तर मिगुएल हर्नांडेझ प्रथम आदर करा. बरं, आपण या ब्लॉगवर जे लिहिले ते अतिशय व्यक्तिनिष्ठ आहे आणि या कलाकाराबद्दल आदर नसणे.\nपुढील आयफोनमध्ये theन्टीना ओळी नसल्यास काय करावे\nआयफोनवर फायली अपलोड करण्यासाठी आयटीयन्सचा एक चांगला पर्याय डब्ल्यूएएलटीआर आता विंडोजवरही आहे\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/jalgaon/marathi-news-chalisgaon-saygaon-village-two-brother-dam-drowning", "date_download": "2021-07-25T02:23:59Z", "digest": "sha1:4EWP3T4EVNBSMN2CXK5ERLRA2P2GN5IE", "length": 7295, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बंधाऱ्यात बैलगाडी उलटून आतेभाऊ-मामेभाऊचा बुडून मृत्यू", "raw_content": "\nबंधाऱ्यात बैलगाडी उलटून आतेभाऊ-मामेभाऊचा बुडून मृत्यू\nमेहुणबारे (ता. चाळीसगाव) : बैलगाडीने (Bullock cart) धाब्यावर टाकण्यासाठी खारी माती (Soil) घेऊन घराकडे येत असताना सतारी नाल्याच्या बंधाऱ्यात (Dam) बैलाचा पाय सटकल्याने बैलगाडी उलटून दोघे आतेभाऊ व मामेभाऊ (Brother) यांचा पाण्यात बुडून मृत्यू (Drowning) झाला. ही घटना सायगाव (ता. चाळीसगाव) येथे घडली. घटनेनंतर सायगाव गावावर शोककळा पसरली आहे. (saygaon village two brother dam drowning)\nहेही वाचा: भावी पत्नी, सासूला घरी सोडले, थोड्यावेळात आली अपघाताची बातमी\nसायगाव (ता. चाळीसगाव) येथील राकेश चिला अहिरे (वय १९) सुखदेव जगन जाधव (वय १८) हे दोघेही आतेभाऊ-मामेभाऊ सायगाव - नादगाव रस्त्यालगत असलेल्या सतारी शिव���रात दुपारी चारच्या सुमारास बैलगाडीने धाब्यावर टाकण्यासाठी लागणारी खारी माती घेण्यासाठी गेले होते.\nराकेश व सुकदेव हे दोघेही खारी मातीची बैलगाडी भरून सतारी नाल्याच्या बंधाराच्या पाण्यातून घरी येत असताना बैलाचा पाय पाण्यात सटकला व बैलगाडी पाण्यात उलटली. बैलगाडीवर बसलेले दोघेही पाण्यात पडले. त्या ठिकाणी शेळ्या चारणाऱ्या व्यक्तीने पाहिले. त्याने लगेच गावात भ्रमणध्वनीवर कळविले व त्याने लगेच दोघांनाही पाण्यातून बाहेर काढले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने चाळीसगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. या दोघांचे चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी सतीश महाजन यांनी दिलेल्या माहीतीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nहेही वाचा: पावसाअभावी पिके करपू लागली; दुबार पेरणीचे संकट\nअंध वडिलांचा आधार गेला\nराकेश हा पिलखोड येथे औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेत होता. आई वडिलांना एकुलता एक असून, त्याचे वडील अंध आहेत. दुसरा सुकदेव व राकेश दोघे आतेभाऊ मामेभाऊ होते. या दोघांचा मृतदेह पाहून आई, वडिलांनी एकच आक्रोश केला. हे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते. या दोघांवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/marathwada/kalamb-krishi-utpanna-bazar-samiti-election-osmanabad-pps96", "date_download": "2021-07-25T03:57:25Z", "digest": "sha1:4B4FYPW62L6GT5CKHSELTQJFPHU3PYE7", "length": 8433, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीत ‘अर्थ’कारण की ‘राज’कारण?", "raw_content": "\nकृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीत ‘अर्थ’कारण की ‘राज’कारण\nउस्मानाबाद: कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव निवडीवरून सत्ताधारी संचालकांमध्ये गटात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. जिल्हा उपनिबंधकांनी निवडीची प्रक्रिया फेटाळून लावल्याने यावर पडदा पडल्याचे बोलले जात आहे. कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळावर सध्या आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या गटाचे वर्चस्व आहे. त्यांच्याच गटाचे रामहारी शिंदे यांची सभापती पदावर वर्णी लागली आहे.\nदरम्यान, समितीचे सचिवपद रिक्त आहे. यावर एकाची वर्णी लावण्यासाठी संचालकांतील काही जणांचे मनसुबे होते. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत विरोधी गटाच्या सदस्यांना हाताशी धरून सत्ताधारी गटातील काही सदस्यांनी सचिवपदाची भरती करण्याचा ठराव घेतला. सत्ताधारी गटातील अन्य काही सदस्यांना याची माहिती नव्हती. त्यामुळे या ठरावावरून काही सदस्यांमध्ये चांगलीच चलबिचल झाली. ऐनवेळी असा ठराव घेतल्याने काही सदस्यांनी याबाबत विरोध दर्शविला. त्यात विरोधी सदस्यही ठरावाच्या बाजूने असल्याने सत्ताधारी गटातील काही सदस्य चांगलेच गोंधळून गेले. त्यांनी थेट आपल्या नेत्याशी संपर्क केला. त्यामुळे गोंधळ अधिकच वाढला.\n औरंगाबादच्या आसावरीची जागतिक पातळीवर भरारी\nपरिणामी, सत्ताधारी गटातील उर्वरित सदस्यांनी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालय गाठले. त्यांनी या ठरावाबाबत आपल्याला माहिती नाही. त्यामुळे आमचा याला विरोध आहे. असे तोंडी म्हणणे सांगितले. त्याचवेळी उपनिबंधक कार्यालयातून हा ठराव मंजूर होणार नसल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे सत्ताधारी गटातील अन्य सदस्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दरम्यान, घडलेल्या घटनेबाबत सत्ताधारी गटात चांगलीच उलटसुलट चर्चा सुरू झाली. एवढा तडकाफडकी ठराव कशामुळे घेतला. सत्ताधारी गटातील एका गटाने विरोधकांशी का जवळीक साधली. नेमके यात ‘अर्थ’कारण होते की ‘राज’कारण होते, याची चर्चा तालुक्याच्या राजकारणात चांगलीच रंगली आहे. दरम्यान, ठरावाला मान्यता मिळणार नाही. हे समजल्याने सत्ताधाऱ्यांमधील एका गटाचा डाव फसल्याची चर्चा बाजारसमितीच्या आवारात चवीने चर्चली जात आहे.\nबाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत आहे. याबाबत न्यायालयाने तसे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सचिव निवडीची प्रक्रिया संध्याच्या संचालक मंडळाला घेता येत नाही. त्यामुळे आम्ही त्या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.\n- विकास देशमुख, जिल्हा उपनिबंधक, उस्मानाबाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/2voBab.html", "date_download": "2021-07-25T02:51:19Z", "digest": "sha1:2BHI62XSIHKREF6MXZFZZX2NSNXEG66Y", "length": 7472, "nlines": 34, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ होण्यापेक्षास्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्’ व्हा, स्वत:ला, कुटंबाला वाचवा- उपमुख्यमंत्री अजित पवार", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासक���य योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nकोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ होण्यापेक्षास्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्’ व्हा, स्वत:ला, कुटंबाला वाचवा- उपमुख्यमंत्री अजित पवार\n‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ होण्यापेक्षास्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्’ व्हा, स्वत:ला, कुटंबाला वाचवा- उपमुख्यमंत्री अजित पवार\nमुंबई : ‘कोरोना’पासून बचावासाठी ‘होम क्वारंटाईन्’ किंवा ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ हे दोनंच पर्याय आज उपलब्ध आहेत. ‘कोरोना’ संसर्गानं ‘हॉस्पिटल क्वारंटाईन्’ होण्यापेक्षा नागरिकांनी स्वेच्छेनं ‘होम क्वारंटाईन्’ व्हावं, स्वत:चं आणि कुटुंबाचं संरक्षण करावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पिटलमध्ये दिसतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.\n‘कोरोना’बाबत काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णसंख्या वाढतेय, भाजीबाजारातल्या गर्दीमुळे ‘कोरोना’ तुमच्या घरात पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. ‘कोरोना’संदर्भातील नियम मोडणाऱ्यांना तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल झाली आहे, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.\nराज्य शासनाने आवाहन केल्यानंतर अनेक खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पिटल सुरु केले आहेत, परंतु ज्यांनी त्यांचे दवाखाने अजूनही सुरु केलेले नाहीत त्यांची नोंद राज्य शासनाने आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितले.\nराज्यात अन्नधान्याचा, खाद्यतेलाचा, दुध, भाजीपाल्याचा, औषधांचा, इंधनाचा मुबलक साठा आहे. या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कधीही बंद पडणार नाही. त्यामुळे खरेदीसाठी गर्दी करु नये. दिल्लीतील ‘मरकज’ घटनेपासून धडा घेऊन यापुढे कुठलाही सामुदायिक मेळावा आयोजित करु नये, त्याला परवानगी दिली जाणार नाही, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आज राज्यात रामनवमी भक्तीभावानं, साधेपणाने साजरी केल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. यापुढेही सर्व सण, उत्सव साधेपणानं साजरे व्हावेत, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.\nग्���ामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.umcod.org/topic/coda-protocol-how-to-monitor-coda-node/", "date_download": "2021-07-25T03:24:04Z", "digest": "sha1:K4PP4DL4SGAFEKJN72EPNB5ZFT6A2WA3", "length": 12551, "nlines": 49, "source_domain": "mr.umcod.org", "title": "कोडा प्रोटोकॉल: कोडा नोडचे परीक्षण कसे करावे ०८ एप्रिल २०२०", "raw_content": "\nकोडा प्रोटोकॉल: कोडा नोडचे परीक्षण कसे करावे\nवर पोस्ट केले ०८-०४-२०२०\nकोडा प्रोटोकॉल: कोडा नोडचे परीक्षण कसे करावे\nकोडा नोड चालवताना, ते प्रॉडक्शन ब्लॉक नोड किंवा स्नार्क नोडसाठी वापरले जात असले तरीही, नोड 24 तास ऑनलाइन नसल्याचे सुनिश्चित करणे सर्वात महत्वाचे आहे. तर मग आपण हे कसे सुनिश्चित करू शकता की सर्व कोडा नोड्स योग्यरित्या चालू आहेत हा लेख बिट कॅट आम्ही वापरत असलेला दृष्टिकोन सामायिक करतो.\nसद्य ब्लॉक उंची स्क्रिप्ट मिळवा (कोडा नोड)\nकोडा नोड्स जतन करण्यास प्रारंभ केल्यानंतर, आपण हे वापरू शकता:\nकमांड कोडा नोडची संबंधित माहिती प्राप्त करते, जसेः\nपरिणाम माहितीमध्ये आपण डेटाचा एक तुकडा पाहू शकता: उंची उंची: 11257, ही सद्य नोड ब्लॉक उंचीची माहिती आहे.\nझब्बिक्स एजंट कॉन्फिगर करा (कोडा नोड)\n1. स्थापना कोडा नोड सर्व्हरवर झब्बिक्स एजंट स्थापित करा. तपशीलांसाठी झब्बिक्स अधिकृत वेबसाइट पहा.\n२.जब्बिक्स सर्व्हरशी कनेक्ट होण्यासाठी झब्बिक्स एजंटला कॉन्फिगर करा.\nखालील फील्ड योग्य प्रकारे कॉन्फिगर केल्याची खात्री करा:\nसर्व्हर = {झब्बिक्स सर्व्हर पत्ता} सर्व्हरएक्टिव्ह = {झब्बिक्स सर्व्हर पत्ता} होस्टनाव = {झब्बिक्स एजंट होस्टनाव}\n3. कॉन्फिगरेशन पॅरामीटर्स झबबिक्स एजंटसाठी वापरकर्त्याने परिभाषित पॅरामीटर्स कॉन्फिगर केले.\nखालीलपैकी एक कॉन्फिगरेशन फील्ड जोडा:\nयूजरपॅरामीटर = मिळवा_हाइट, कोडा ग्राहकांची स्थिती | grep 'ब्लॉक उंची:'\nजेथे get_height एक वापरकर्ता-परिभाषित स्क्रिप्ट आहे जी मूळ कोडर ब्लॉक्स मिळविण्यासाठी वापरली जाते.\n4. कॉन्फिगरेशनच्या प्रभावासाठी पुन्हा सुरू करा झब्बिक्स एजंट\nsudo systemctl रीस्टार्ट झॅबिक्स-एजंट\nझब्बिक्स सर्व्हर (झब्बिक्स सर्व्हर) कॉन्फिगर करा\n1. इन्स्टॉलेशन झबबिक्स सर्व्हर वर झब्बिक्स सर्व्हर स्थापित करा. तपशीलांसाठी झब्बिक्स अधिकृत वेबसाइट पहा.\n२. चाचणी ज्याबॅबिक्स सर्व्हर स्थापित आहे त्या सर्व्हरवर लॉग इन करा आणि झेबिक्सिक्स एजंट यशस्वीरित्या कॉन्फिगर केले आहे की नाही याची चाचणी घेण्यासाठी खालील कमांड कार्यान्वित करा.\nहे आढळू शकते की कोडा नोडची ब्लॉक उंची माहिती यशस्वीरित्या प्राप्त झाली. जर झब्बिक्स सर्व्हरकडे zabbix_get स्थापित केलेला नसेल तर, स्थापित करण्यासाठी खालील आदेश चालवाः\nsudo योग्य स्थापित zabbix-get\nConfig. कॉन्फिगरेशन: १) कोडा नोड होस्ट खालील महत्त्वपूर्ण पॅरामीटर्सकडे लक्ष द्या आणि भरल्यानंतर जतन करा:\nहोस्टचे नाव: मोकळ्या मनाने गट भरा: योग्य एक एजंट इंटरफेस निवडा: परीक्षण केले जाब्बिक्स एजंटचे आयपी आणि पोर्ट भरा\n२) एक देखरेख आयटम तयार करा या लेखातील कॉन्फिगरेशन झब्बिक्सचे टेम्पलेट फंक्शन वापरते. टेम्पलेट तयार झाल्यानंतर, हे परीक्षण केलेल्या कोडा होस्टवर बंधनकारक आहे. आपण थेट संबंधित मॉनिटर देखील तयार करू शकता आणि कोडा होस्टच्या संसाधनांमध्ये ट्रिगर करू शकता.\nखालील महत्त्वपूर्ण पॅरामीटर्सकडे लक्ष द्या आणि भरल्यानंतर जतन करा:\nनाव: की भरण्यास मोकळ्या मनाने: झब्बिक्स एजंटमध्ये कॉन्फिगरेशन फाइलमध्ये कॉन्फिगर केल्याप्रमाणेच. अद्यतनितः मागणी भरा, कोडा वर्तमानातील ब्लॉकमधून काही मिनिटांची सरासरी, म्हणून 15-30 मिनिटे भरणे वाजवी आहे.\n3) ट्रिगर तयार करा खालील महत्त्वपूर्ण पॅरामीटर्सकडे लक्ष द्या आणि भरल्यानंतर जतन करा:\nनाव: तीव्रता भरण्यासाठी मोकळ्या मनाने: मागणीनुसार निवडा अभिव्यक्ति: खालील आकृतीमध्ये दर्शविलेला अर्थ असा आहे की जर गेट_हाइटचे मूल्य देखरेख वेळेत बदलले नाही तर ट्रिगर अट पूर्ण होईल.\n)) कृती तयार करा जेव्हा कोडा नोड ब्लॉकची उंची अद्ययावत केली जात नसेल तेव्हा निर्मिती क्रिया संबंधित प्रक्रिया पद्धत अवलंबू शकते. आपल्या वास्तविक परिस्थितीनुसार कॉन्फिगर करण्यासाठी आपण ई���ेल, नखे आणि टेलिफोन पाठवू शकता.\nखालील महत्त्वपूर्ण पॅरामीटर्सकडे लक्ष द्या आणि भरल्यानंतर जतन करा:\nअट: मागणीनुसार परंतु वरील ट्रिगर स्थितीपेक्षा तीव्रतेच्या पातळीसह. ऑपरेशनः ऑपरेशन मेलबॉक्स आणि फोन कॉन्फिगर करू शकते, ज्यास झब्बिक्स वापरकर्ता गटात कॉन्फिगर केले जाणे आवश्यक आहे.\nउपरोक्त कॉन्फिगरेशनची मालिका पूर्ण केल्यावर आपण कोडाच्या नोड्सची स्थिती स्पष्टपणे जाणू शकता. ऑपरेशन कॉन्फिगरेशनची दुसरी ओळ करण्यासाठी आपण वास्तविक परिस्थितीचे अनुसरण देखील करू शकता, जसे की कोडा नोड ब्लॉकची उंची अद्यतनित नसताना कोणती ऑपरेशन्स केली जातात.\nमी माझ्या वेबसाइटचे डिझाइन आणि विकास कसे सुधारू शकतो मी बिटकॉइन वरून कसे कमवू मी बिटकॉइन वरून कसे कमवू स्पॉटिफाइवर लोकांना कसे शोधायचेमी अँड्रॉइड डेव्हलपमेंटचा नवरा आहे मी 3 दिवसात Android अॅप कसा तयार करू स्पॉटिफाइवर लोकांना कसे शोधायचेमी अँड्रॉइड डेव्हलपमेंटचा नवरा आहे मी 3 दिवसात Android अॅप कसा तयार करूप्रोग्रामिंगचा कोणताही अनुभव नसलेला अॅप मी कसा तयार करूप्रोग्रामिंगचा कोणताही अनुभव नसलेला अॅप मी कसा तयार करू आपल्या प्रतिस्पर्धींना दररोज 350k अद्वितीय अभ्यागत मिळत असल्यास आपण एसईओसह पहिल्या पृष्ठामध्ये कसे रँक कराल आपल्या प्रतिस्पर्धींना दररोज 350k अद्वितीय अभ्यागत मिळत असल्यास आपण एसईओसह पहिल्या पृष्ठामध्ये कसे रँक कराल आपल्या शेतात जोरात कसे बनवायचेवेब विकासासाठी आपल्या सेवांची किंमत कशी आहे\nआपल्या दुःखी मित्राला मदतकारी मार्गाने कसे ऐकावेस्विफ्टमधील चीनी राशींमध्ये तारखा कशी रूपांतरित करावीधकाधकीच्या किंवा अनिश्चित काळाच्या वेळी जोसी पेरॉन सह माइंडफुलन्स आणि निर्मळता कशी विकसित करावीकृपया कसे म्हणायचे आणि धन्यवाद: गुड कम्युनिकेशनचे रहस्यआपले स्वतःचे ई-लर्निंग प्लॅटफॉर्म कसे तयार करावेएक्झामा ट्रीटमेंट - एक्झामा कायमचा कसा मिळवावासेंटोस 7 वर नागीओस इलेव्हन कसे स्थापित करावेअलेक्सा कस्टम स्किल आणि एडब्ल्यूएस लॅम्ब्डा (नोडजेएस) सह ईमेल संदेश कसा पाठवायचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/06/blog-post_45.html", "date_download": "2021-07-25T02:04:07Z", "digest": "sha1:ZCP7MPV7CVEHGG6CLGQCYLEIFCJDELYI", "length": 6418, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "वारूंजीतील स्ट्रीटलाईट उभारणी व धोकादायक पो�� स्थलांतरास मंजूरी .", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nवारूंजीतील स्ट्रीटलाईट उभारणी व धोकादायक पोल स्थलांतरास मंजूरी .\nजून २६, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nउपसरपंच अनुज पाटील व सहकार्यांच्या प्रयत्नांना यश.\nकराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : वारूंजी, ता. कराड येथील धोकादायक वीज पोल रस्त्यावरून स्थलांतरीत करणे व वाढीव वस्तीपर्यंत नवीन विद्युत पुरवठा करण्यास जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूरी मिळाली आहे. याकामी सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबतचे आदेश अधीक्षक अधियंता महावितरण सातारा यांना दिले आहे. याकामी उपसरंपच अनुज पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे.\nवारूंजी, ता. कराड येथील झुकलेलेे विद्युत पोल, सैल झालेल्या विद्युत वाहिन्यांची दुरूस्ती, आवश्यक ठिकाणी नवीन पोल उभारण्याची आवश्यकता तसेच जुन्या गावाकडे जाणार्यामार्गावर स्ट्रीटलाईट नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. याकामी उपसरपंच अनुज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन याकामी सहकार्य करण्याची मागणी केली होती.\nदि. 27 मार्च 2021 रोजी संबंधित मागण्याचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यात आले. यात नवीन पोल उभारणे, विद्युत वाहिनी राहत्या घरापासून बाहेर काढणे, झुकलेले पोल सरळ करणे, जिल्हा परिषद शाळा ते स्मशानभूमीपर्यंत स्ट्रीटलाईट बसवणे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.\nत्यानुसार सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी वारूंजीसह तांबवे, सैदापूर, निकडी, निसराळे, रहिमतपूर, कालगाव या गावातील धोकादायक पोल स्थलांतर तसेच वाढीव वस्तीपर्यंत नवीन विद्युत पुरवठा करणे आदी कामांना जिल्हा वार्षिक योजना 2021-22अंतर्गत महावितरण संदर्भातील कामांकरिता निधी उपलब्ध करून दिला आहे. दि.7 मे 2021 रोजी अधीक्षक बांधकाम विभाग सातारा यांना कळवण्यात आले आहे.\nहा निधी उपलब्ध झाल्याने वारूंजी गावातील विद्युत संदर्भात उपसरपंच अनुज पाटील व त्यांच्या सहकार्यांनी मागणी केली सर्व कामे पूर्णत्वास जाणार आहेत. दरम्यान, या निधीतून वारूंजीत कामांना सुरूवातही झाली आहे.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/bjp-activist-hanumant-guardian-minister/09252036", "date_download": "2021-07-25T03:21:27Z", "digest": "sha1:PNINJXFK2OVCLRUUCFVDEHFWCO3VUFPA", "length": 8407, "nlines": 32, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "भाजपाचे कार्यकर्ते हनुमंत : पालकमंत्री - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » भाजपाचे कार्यकर्ते हनुमंत : पालकमंत्री\nभाजपाचे कार्यकर्ते हनुमंत : पालकमंत्री\nरामटेक विधानसभेचा झंझावाती दौरा -पारशिवनी, आमडी, नगरधन, रामटेक येथे विजय संपर्क सभा\nनागपूर: भाजपाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या ताकदीची आठवण करून द्यावी लागते. हनुमंताला जेव्हा त्यांच्या ताकदीची आठवण करून दिली, त्यानंतरच लंकादहन झाले. भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही हनुमंताप्रमाणेच आहे. त्यांच्यातच भाजपाचा आमदार निवडून आणण्याची हनुमंतासारखी क्षमता असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.\nरामटेक विधानसभेच्या झंझावाती दौर्यादरम्यान आमडी येथे बुथप्रमुख, शक्तिप्रमुख व अन्य प्रमुख कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी संपूर्ण दौर्यात आ. मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्ह्याचे महामंत्री अविनाश खळतकर, सदानंद निमकर, संजय मुलमुले, कमलाकर मेंघर, प्रकाश वांढे, विजय हटवार, विस्तारक राम मुंजे आदी उपस्थित होते. रामटेक येथील सभेला विवेक तोतडे, विकास तोतडे, ज्ञानेश्वर ढोक, राजेश ठाकरे, दिलीप देशमुख, श्रीमती शिल्पा रणदिवे आदी उपस्थित होते.\nयाप्रसंगी बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी कमळावर रिंगणात असलेल्या उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करताना सांगितले की, 70 वर्षात जे होऊ शकले नाही, तो पंतप्रधान मोदींनी 370 कलम हटवून 3 महिन्यात करून करून दाखवले. काश्मीर आपले असतानाही ते आपले वाटत नव्हते. आता काश्मीरसह भारत एकसंध झाला आहे. जगातील सर्वात लोकप्रिय पंतप्रधान हे नरेंद्र मोदी असल्याचे सार्या जगाने स्वीकारले आहे.\nतसेच ��ागपूर जिल्ह्याला गेल्या 15 वर्षात न्याय मिळाला नाही. पण मागील 5 वर्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने न्याय दिला. 70 लाख लोकसंख्येला काँग्रेसचे सरकार फक्त 220 कोटी देत होते. फडणवीस सरकारने मात्र 770 कोटी रुपये देऊन या जिल्ह्याला न्याय दिला. आता कुणीही ही रक्कम कमी करू शकत नाही. शेतकर्यांचे उत्पादन वाढून त्यांची आर्थिक स्थित अधिक मजबूत करण्याचा प्र्रयत्न या शासनाने केला असल्याचे सांगून कन्हान नदी आता तोतलाडोहमध्ये आणण्याच्या प्रकल्पाला या शासनाने मंजुरी दिली आहे. सुमारे 3 हजार कोटींचा हा प्रकल्प होणार असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची सोय होणार आहे. निवडणुकीपर्यंत कार्यकर्त्यांना आता प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, असेही ते म्हणाले.\nसन 2015 प्रमाणे यावेळीही कार्यकर्त्यांनी कमळाला मतदान करून निवडून देण्याचे आवाहन करताना आ. मल्लिकार्जुन रेड्डी म्हणाले- रामटेकचा चौफेर विकास हा मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री बावनकुळे यांच्यामुळे झाला. सुमारे 200 कोटी रुपये या मतदारसंघाला त्यांनी दिले. आम्ही भूमिपूजने केलेली कामे अजून सुरु आहेत. भूमिपूजन करून पळून जाणार्यातील आम्ही नाही. रामटेक लोकसभेत आम्ही मित्र पक्षाचा खासदार निवडून दिला तसेच आता विधानसभेत मात्र भाजपाच्या आमदाराला निवडून द्यावे लागणार आहे, याचा कार्यकर्त्यांनी विचार करावा. कार्यकर्तेच आमची शक्ती असून त्यांची मेहनतच या मतदारसंघातून कमळाला निवडून देऊ शकते, असेही ते म्हणाले.\nनामनिर्देशन पत्र स्विकारण्याची तयारी पूर्ण… →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/08/Nagar-zp-online-education-student-lock-report-ahmednagar.html", "date_download": "2021-07-25T02:25:17Z", "digest": "sha1:I2LJHBESHDNCQE5E3N6UEZJELSIVHP7H", "length": 7485, "nlines": 59, "source_domain": "www.mynagar.in", "title": "55 हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण ‘लॉक’", "raw_content": "\n55 हजार विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण ‘लॉक’\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - करोनाच्या संसर्गांमुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद अन्य व्यवस्थानाच्या सर्व शाळा बंद आहेत. मात्र, सरकारने शाळांमधील शिक्षकांना ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या व शहरी भागात महानगरपालिकेच्या, तसेच इतर खासगीसह अन्य सर्व व्यव���्थापनाच्या शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास घेत आहेत. परंतु ऑनलाईन शिक्षणाची कोणतीही साधने अथवा अन्य कोणताच पर्याय नसल्याने जिल्ह्यातील 55 हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण लॉक झाल्याची माहिती समोर आली आहे.\nकरोना संसर्गामुळे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात शाळांसह सर्वकाही लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, गेल्या दीड महिन्यांपासून शाळा सोडून अन्य सेक्टर सुरू करण्यात आले आहेत. मात्र, शाळा बंद असल्याने सरकारने ऑनलाईन अभ्यासक्रम घेण्याच्या सूचना दिल्या होत्या.\nया आदेशानुसार जिल्हाभर जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका आणि अन्य आस्थपनेतील सर्वच शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांचा ऑनलाईन अभ्यास घेतात का याचा दर आठवड्याला जिल्हा परिषद आढावा घेत आहे.\nगेल्या महिन्यांत जिल्हा परिषदेच्या शाळेतील 90 टक्के शिक्षक म्हणजेचे 10 हजार 338 आणि 1 लाख 32 हजार 953 विद्यार्थी म्हणजेच विद्यार्थी हे व्हॉटस गु्रप, दिशा ऑप, ऑनलाईन शिकवणी देत होते. मात्र, चालू महिन्यांच्या साप्ताहिक माहितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेतील 10 हजार 336 आणि अन्य व्यवस्थापनाच्या 44 हजार 582 विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचे शिक्षण मिळत नसल्याचे समोर आले आहे. यामुळे जिल्ह्यातील पहिले ते आठवीपर्यंतच्या ऑनलाईन शिक्षणाचे पितळच उघडे पडले आहे.\n116 शिक्षक अध्यापनाच्या गंधाविना\nजिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे 11 हजार 413, तर इतर व्यवस्थापन शाळांचे 20 हजार 494 असे एकूण 31 हजार 907 शिक्षक आहेत. त्यापैकी केवळ 116 शिक्षक सध्या कोणतेही अध्यापक करत नाहीत. यात नगर, कर्जत, कोपरगाव आणि नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 13 शिक्षकांचा तर अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव नेवासा, शेवगाव कर्जत, पारनेर, नगर आणि मनपा हद्दीत अन्य व्यवस्थानातील 103 शिक्षकांचा समावेश आहे. उर्वरित सर्व शिक्षक ऑनलाईन, ऑफलाईन किंवा इतर मार्गाने अध्यापनाचे काम करतात, असे या अहवालातून स्पष्ट होते.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A9", "date_download": "2021-07-25T04:14:19Z", "digest": "sha1:V7TEDDUURBADYGRL5ONBC3REUM6K5BG2", "length": 3909, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १७०३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे\nवर्षे: १७०० - १७०१ - १७०२ - १७०३ - १७०४ - १७०५ - १७०६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमे २७ - झार पीटर द ग्रेटने सेंट पीटर्सबर्ग शहराची स्थापना केली\nडिसेंबर २७ - पोर्तुगाल व ईंग्लंडने मेथुएनच्या तहावर सही केली. पोर्तुगालहून आयात केलेल्या मद्याला(वाइन) ईंग्लंडमध्ये प्राधान्य.\nजुलै ३१ - डॅनियेल डॅफोला सरकारविरुद्ध वात्रटिका लिहिल्याबद्दल राजद्रोहाच्या आरोपाखाली चौकात बांधून ठेवून दगडांनी मारण्याची शिक्षा. या वात्रटिका जनतेला इतक्या आवडल्या की त्यांनी डॅफोला दगडांऐवजी फुलांनीच मारले.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanaukri.com/category/maharashtra/jalgaon/", "date_download": "2021-07-25T03:49:08Z", "digest": "sha1:J757LXMHZJO77ZNR7XWOK3UOLQGKCV6I", "length": 3800, "nlines": 101, "source_domain": "mahanaukri.com", "title": "Jalgaon | Maha Naukri 2020", "raw_content": "\nदि. शिरपूर पिपल्स को-ऑप. बँकेत लिपिक पदाच्या जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nइस्टीटयूट आॅफ फार्मसी, बांभोरी, जि. जळगाव येथे विवध...\nज्ञानज्योती माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय खडके, ता...\nआदर्श इंग्लिश मेडीअम स्कूल, मुक्ताईनगर येथे विविध...\nस्वामी विवेकानंद विद्यामंदिर रावेर येथे शिक्षक पदाच्या...\nमध्य रेल्वेत भरती कनिष्ठ लिपिक कम टंकलेखक पदाच्या १५०...\nचैतन्य आयुर्वेद महाविद्यालय, साकेगाव, जि. जळगाव येथे...\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"}
+{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-25T02:56:46Z", "digest": "sha1:MK4BWICIABG3LJXOWYUY2E6SQ5SKWRHY", "length": 10152, "nlines": 67, "source_domain": "uranajjkal.com", "title": "दुग्धव्यवसायाला नवीन वर्षात चांगले दिवस येणार;शेतकऱ्यांसाठी व्यवसाय ठरणार फायदेशीर – उरण आज कल", "raw_content": "\nदुग्धव्यवसायाला नवीन वर्षात चांगले दिवस येणार;शेतकऱ्यांसाठी व्यवसाय ठरणार फायदेशीर\nवालचंदनगर – कोरोना व लॉकडाउनमध्ये गटकाळ्या खाणाऱ्या दुग्धव्यवसायाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून चांगले दिवस येणार आहेत. येत्या १ जानेवारीपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला २७ रुपये ५० पैसे दर मिळणार असून, शेतकऱ्यांसाठी दुग्ध व्यवसाय फायदेशीर ठरणार आहे.\nहेही वाचा : देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही…\nकोरोनाच्या महामारीमुळे मार्च महिन्यामध्ये लॉकडाउनला सुरवात झाली. त्यामुळे सर्व बाजारापेठा व कार्यक्रम बंद झाल्या. त्यातून दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्रीमध्ये वेगाने घट झाली. दुग्धजन्यपदार्थाची मागणी घटली असली तरीही दुधाचे उत्पादन कमी झाले नाही. त्यामुळे दुधाचे दर टप्प्याने कमी होऊन १७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली आले होते. कोरोना व लॉकडाउन गंभीर परिणाम शेतकऱ्यांच्या दुधाच्या धंद्यावर झाला. शेतकऱ्यांना तोट्यामध्ये दुधाचा धंदा करावा लागला. अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय परवडत नसल्यामुळे दूध विकण्याऐवजी गायीच विकल्या. जून, जुलै महिन्यामध्ये दुधाच्या दरामध्ये समाधानकारक वाढ झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुग्धव्यवसायाकडे दुर्लक्ष केले. दरवर्षी पावसाळ्यानंतर वाढणारा दुग्धव्यवसाय चालू वर्षी वाढलाच नाही. याचा चांगला परिणाम दुधाच्या दरावरही होऊ लागला असून, दुधाचे दर वाढत चालले आहेत.\nहेही वाचा : जाहिरातींचे होर��डिंग पुणेकरांच्या जिवावर;अपघातांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करा\nसध्या दुग्धजन्य पदार्थ व दुधाला मागणी वाढल्यामुळे दुधाचे दरामध्ये वाढ झाली. १ जानेवारीपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ असलेल्या दुधाला २७ रुपये ५० पैसे दर मिळणार आहे. सध्याच्या दराच्या तुलनेमध्ये प्रतिलिटरला दीड रुपयांची वाढ होणार आहे.\n‘नवीन वर्ष शेतकऱ्यांसाठी फायदेशीर’\nदूध पावडर व बटरचे दर गेल्या सहा महिन्याच्या तुलनेमध्ये वाढले आहेत. सध्या संपूर्ण देशामध्ये कोरोनानंतरची अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली आहे. शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरु झाल्यास दुधाचे दरामध्ये वाढ होईल. नवीन वर्षात दुधाला यापेक्षा ही चांगला दर मिळेल, अशी अपेक्षा असून शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय फायदेशीर ठरणार आहे.\n– दशरथ माने, अध्यक्ष, सोनाई डेअरी\nहेही वाचा : राज्यात थंडी पुन्हा वाढणार; पुण्यात थंडी कमी\nकोरोना व लॉकडउनमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, लग्नसमारंभ शाळा व सर्व व्यवसाय बंद होते. मात्र, सध्या कोरोनानंतर परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. सर्व व्यवसाय व उद्योगधंदे जोमाने सुरु आहेत. त्यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थाची मागणी वाढली असून, दुधाचे दर वाढले आहेत. उत्तर व दक्षिण भारतामधून दूध व दुग्धजन्य पदार्थाला मोठी मागणी आहे.\n– अर्जुन देसाई, कार्यकारी संचालक, नेचर डेअरी\nहेही वाचा : प्लॅस्टिक बंदी केवळ कागदावरच;कोरोनाच्या उद्रेकामुळे कारवाया कमी झाल्याचा अधिकाऱ्यांचा दावा\nलॉकडाउनच्या काळामध्ये दुधाचे दर कमी झाल्यामुळे दुग्धउत्पादक शेतकरी देशोधडीला लागले होते. तोट्यामध्ये दूधधंदा करावा लागला. नवीन वर्षात वाढणारा दुधाच्या दरामुळे शेतकऱ्यांच्या हातामध्ये दोन पैसे राहणार आहेत.\n– लखन साळुंके, दुग्धउत्पादक शेतकरी, रणगाव (ता. इंदापूर)\nदूध व्यवसायातील ठळक बदल\n– १ जानेवारीपासून ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ गुणवत्ता असलेल्या दुधाला प्रतिलिटर मिळणार २७ रुपये ५० पैसे दर.\n– कोरोना व लॉकडाउनमुळे दुधाच्या दरात प्रतिलिटर १७ रुपयांपर्यंत घसरण.\n– दुधाचा दर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून दुग्धव्यवसायाकडे दुर्लक्ष.\n– पावसाळ्यानंतर दरवर्षीप्रमाणे दुग्धव्यवसायात अपेक्षीत वाढ नाही.\n– उत्तर व दक्षिण भारतामध्ये दूध व दुग्धजन्य पदार्थाच्या मागणीमध्ये वाढ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "http://misalpav.com/comment/545791", "date_download": "2021-07-25T01:44:15Z", "digest": "sha1:DXUN53J2JJXGBMY4JX2RD3KXHJKY3I6C", "length": 13790, "nlines": 190, "source_domain": "misalpav.com", "title": "श्री. अजित कडकडे | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nश्री.वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या समाधीच्या शताब्दीचे हे वर्ष आहे. या निमित्त्याने विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहेत.त्यांच्या ठाण्यात झालेल्या कार्यक्रमात मला श्री.अजित कडकडे यांचे गायन ऐकण्याची संधी मिळाली.तसेच त्यांना भेटुन २ शब्द बोलण्याची संधी मिळाली. :) त्या कार्यक्रमाच्या वेळी मी काही क्षणचित्रे टिपली ती आपल्यासाठी इथे देत आहे.\n{हौशी फोटुग्राफर } :)\nकॅमेरा :- निकॉन- डी-५१००\n* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.\nअजित कडकडे माझे आवडते गायक\nअजित कडकडे माझे आवडते गायक आहेत. मी पण त्यांच्यासारखा गोव्याचाच आहे .धन्यवाद.\nलहानपणापासून मी अजित कडकडे ना\nलहानपणापासून मी अजित कडकडे ना बघतोय. ते आहेत तसेच आहेत. जणू काही चिरतरुण.\nसुरेख भावमुद्रा टिपल्या आहेत\nजरा आधी माहीती द्यायची होती ना बाणा\nबाणा आधी का नाही सांगितलेस मी सुद्धा आलो असतो ना\nत्यांची जुनी एक कॅसेट माझ्याकडे होती पण हरवली.\nज्यात १)\"टाळी वाजवावी गुढी उभारावी\", २)\"पायी खदडावा वाजती गर्जती आले रघुपती दरबारा\" ही गाणी होती.\nमला ती हवी आहेत कोणाकडे असल्यास लिन्क देणे.\nधाग्याचे नाव बघून मला वाटल गेले की काय ... नंतर हायस वाटल \n>>चला...... हवा येवू दया \n>>चला...... हवा येवू दया \nनको. हवेने वितळलात तर पितळ उघडं पडायचं.\nभाव मुद्रा छान टिपल्या आहेत.\nआणि हे असे अप्रतिम फोटो इथे टाकल्याबद्दल मनापासून आभार\nजरा गाण्याबद्दल लिव की\nजरा गाण्याबद्दल लिव की\nकड़कडे यान्चे \"व्रुन्दावनी वेणू\" हे माझे अत्यन्त आवडते गीत\nमला वाटत श्री क्षेत्र माणगाव (सिंधुदुर्ग ) ला असावा .\nहो, ते चिरतरुण आहेत, आणि ते तसेच रहावेत ही परमेश्वराकडे प्रार्थना करतो. :)\nपुढच्यावेळी असा काही कार्यक्रम असल्यास आपल्याला नक्की कळवेन.\nत्यांच्या गाण्याबद्धल काय बोलु आणि लिहु ती माझी पात्रताच नाही ती माझी पात्रताच नाही त्यांनी शास्त्रीय संगीताने सुरुवात करुन नंतर भजन गायन केले. कित्येक वर्षांनी माझे कान त्रुप्त झाल्याचा आनंद मिळाला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील अनुभव कथन देखील केले. त्यांना तिथे नरसोबाच्या वाडीतील गुरुजी मंडळी आल्याचे माहित होते त्यामुळे त्यांनी आज मला माझ्या माहेरी आल्याचा आनंद झाला आहे असे सर्व श्रोत्यांना सांगितले. त्यांनी विठ्ठलाचे जे भजन म्हंटले त्यात त्यांनी विठ्ठल विठ्ठल असे आळवल्यावर माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले इतका आनंद मला मिळाला. त्यांच्या प्रत्येक गाण्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटाने सभागॄह भारुन गेले. :)\nवॄंदावनी वेणु हे माझे देखील आवडते गीत आहे, त्यांच्याशी जेव्हा बोललो तेव्हा, आपले श्रीगुरु सारखा असता पाठीराखा हे गीत मला फार आवडते असे त्यांना मी सांगितले. :)\nहा कार्यक्रम ठाण्यात झाला. ज्ञानराज कार्यालय पाचपाखाडी.\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 2 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2021-07-25T04:18:30Z", "digest": "sha1:UYSJDQNQ7U5J4JI3J3O6DJWOZJ3IVRTV", "length": 2412, "nlines": 31, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १५४१ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवर्ग:इ.स. १५४१ मधील मृत्यू\n\"इ.स. १५४१ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nLast edited on २३ एप्रिल २०१३, at ०९:३८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%80%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-25T03:58:21Z", "digest": "sha1:O2JC4WW7WHP6Q53G2KPUAPCVY3MINKED", "length": 6509, "nlines": 53, "source_domain": "uranajjkal.com", "title": "यवतमाळमधील गर्भवती वाघीण हत्याप्रकरणी 5 जणांना बेड्या, आरोपींच्या अटकेवेळी वनविभागाचा मोठा फौजफाटा – उरण आज कल", "raw_content": "\nयवतमाळमधील गर्भवती वाघीण हत्याप्रकरणी 5 जणांना बेड्या, आरोपींच्या अटकेवेळी वनविभागाचा मोठा फौजफाटा\nयवतमाळ : जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील मांगुर्ला जंगल परिसरातील गर्भवती वाघिणीच्या हत्येप्रकरणी (Yavatmal Tigress Murder Case) प्रकरणी आज 5 आरोपींना अटक करण्यात आली. नागोराव टेकाम, सोनू टेकाम, गोली टेकाम, बोनू टेकाम, तुकाराम टेकाम अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे सर्व आरोपी वरपोड येथील रहिवाशी आहेत.\nयाआधी या प्रकरणी दुभाटी गाव येथून दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मांगुर्ला येथे वाघिणीच्या क्रूरपणे हत्या केल्याच्या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. या वाघिणीची हत्या इतकी निर्घृण होती की हत्या करणाऱ्यांनी गुहे समोर आग लावली व वाघिणीचे दोन्ही पंजे तोडून नेले होते. विशेष म्हणजे ही वाघिण दोन महिन्याची गर्भवती होती. त्याच प्रकरणात पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने सदर कारवाई केली.\nमांगुर्ला जवळ वन क्रमांक 30 मध्ये 25 एप्रिल रोजी एका नाल्याच्या जवळील एका गुहेत एक वाघीण मृत अवस्थेत असल्याचे उघडकीस आले होते. वाघिणीच्या गळ्यात फास आढळला व तिच्या शरीरावर हत्याराने वार केल्याचे आढळून आले होते. व��घिणीच्या पुढच्या पायाचे दोन्ही पंजे गायब होते. त्यामुळे शिकारीच्या उद्देशाने ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात होती .\nआज आरोपींना अटक करताना वन विभागाचा मोठा फौजफाटा घेऊन ताफा मध्यरात्री 2.30 वाजताच्या सुमारास वरपोड या गावी पोहोचला. तिथे कोम्बिंग ऑपरेशन रावबत पथकाने सर्व आरोपींना अटक केली.\nविशेष म्हणजे आज जिल्ह्याच्या मारेगाव वनपरीक्षेत्रात असलेल्या सोनेगाव जवळील आसन (उजाड) शिवारातील एका नाल्याजवळ दिनांक 23 मार्च 2021 रोजी एक पट्टेदार 125 ते 150 किलोची वाघीण मृतावस्थेत आढळून आली होती.\nया प्रकरणी आज संयुक्त पथकाने झरी तालुक्यातील येसापूर येथे दुसरी धाड टाकत 3 आरोपींना अटक केली. यात आरोपींच्या घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे वन्यप्राण्याचे मांस तसेच शिकार करण्याचे साहित्य आढळून आले. या दोन वेगवेगळ्या वाघ हत्या प्रकरणात एकूण 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T03:15:51Z", "digest": "sha1:VT3KGHXI7XPZMPECFC7BJR2IOCIKZJQK", "length": 17694, "nlines": 187, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "चिखलीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन – Buldana Live", "raw_content": "\nHome/बुलडाणा (घाटावर)/चिखलीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन\nचिखलीत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन\nचिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहिना 100 कोटींचे वसुलीचे टार्गेट पोलीस अधिकाऱ्याला दिल्याचा आरोप झाल्याने महाराष्ट्राचे नाव बदनाम झाले. त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा या प्रमुख मागणीसाठी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या चिखली तालुका व शहर शाखेतर्फे आज, 21 मार्चला आंदोलन करण्यात आले आहे.\nचिखली येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात आंदोलन झाले. आंदोलनात पंचायत समिती सभापती सिंधुताई तायडे, चिखली अर्बन बँकेचे अध्यक्ष सतिश गुप्त, डॉ. प्रतापसिंह राजपूत, शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, तालुका अध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, कुणाल बोंद्रे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुदर्शन खरात, माजी नगराध्यक्ष सुहास शेटे, पंजाबराव धनवे, दिलीप डागा, प��रा. वीरेंद्र वानखेडे, सुरेंद्र पांडे, रघुनाथ कुलकर्णी, सचिन कोकाटे, महेश लोणकर, नगरसेवक सुभाष अप्पा झगडे, किशोर जमादार, भारत दानवे, विजय खरे,चेतन देशमुख, हरिभाऊ परिहार, अक्षय भालेराव, सिद्धेश्वर ठेंग, बळीराम काळे, संदीप लोखंडे, राजू अंभोरे, नितीन गोराडे, सागर पुरोहित, शंकर रुद्रकर, दत्ता खंडेलवाल, दीपक भाकडे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\nसाथीने गावाला पछाडेपर्यंत ना जि.प.अध्यक्षांनी गांभीर्याने घेतले, ना त्यांच्या यंत्रणेने; आज आरोग्य विभागाचे पथक दाखल, २८ रुग्णांची तपासणी\nकोरोना : आज नवे २ रुग्ण; १७ बाधितांवर उपचार सुरू\nसमस्या मांडायला गेले, मुख्याधिकारी गैरहजर पाहून दालनाला घातला “बेशरमा’चा हार\nरस्ता आहे की घसरगुंडी चिंचपूर-उंद्री दरम्यान दहा दिवसांत अनेक जण सटकले; कंत्राटदार बघतोय जीव जाण्याची वाट\nलोणारमध्ये अकोला जनता बँकेला रात्री साडेनऊला लागली आग\nसहावी प्रसुती होती… २५ वर्षांची विवाहिताही दगावली अन् बाळही जगले नाही\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांनो, पीकही घ्या अन् बक्षीसही मिळवा…; खरीप हंगामासाठी स्पर्धा जाहीर, सहभागी होण्याचे कृषी विभागाने आवाहन\n; सहा तलाव भरले, सरासरी 36.6 मि. मी. पावसाची नोंद\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\nसाथीने गावाला पछाडेपर्यंत ना जि.प.अध्यक्षांनी गांभीर्याने घेतले, ना त्यांच्या यंत्रणेने; आज आरोग्य विभागाचे पथक दाखल, २८ रुग्णांची तपासणी\nकोरोना : आज नवे २ रुग्ण; १७ बाधितांवर उपचार सुरू\nसमस्या मांडायला गेले, मुख्याधिकारी गैरहजर पाहून दालनाला घातला “बेशरमा’चा हार\nरस्ता आहे की घसरगुंडी चिंचपूर-उंद्री दरम्यान दहा दिवसांत अनेक जण सटकले; कंत्राटदार बघतोय जीव जाण्याची वाट\nलोणारमध्ये अकोला जनता बँकेला रात्री साडेनऊला लागली आग\nसहावी प्रसुती होती… २५ वर्षांची विवाहिताही दगावली अन् बाळही जगले नाही\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांनो, पीकही घ्या अन् बक्षीसही मिळवा…; खरीप हंगामासाठी स्पर्धा जाहीर, सहभागी होण्याचे कृषी विभागाने आवाहन\n; सहा तलाव भरले, सरासरी 36.6 मि. मी. पावसाची नोंद\nलोणारच्या विकासासाठी 2 समित्या\nलॉकडाऊनमुळे आत्महत्���ा वाढण्यापूर्वीच निर्बंध उठवावेत; जिल्ह्यातील या नेत्याने दिला इशारा\nसिंदखेड राजा ः आडत दुकानाला आग लागून 41 लाखांचा माल खाक\nमहावीर जयंती, हनुमान जयंती साधे पणाने साजरी करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन\n 24 तासांत 141 पॉझिटिव्ह 2 तालुक्यांचीही सेंच्युरी, शेगावात उसळी, जिल्हा सव्वापाचशेच्या पल्याड\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व��यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/video/shri-navdurga-devi-of-madkai-came-in-the-dream-of-kulava-marathi", "date_download": "2021-07-25T02:34:49Z", "digest": "sha1:P57VNV2EIJ4WC5F4RSCFVLP43URGWFXU", "length": 4234, "nlines": 71, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "NAVDURGA | कुळाव्याच्या स्वप्नात आली मडकईची श्री नवदुर्गा देवी | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nNAVDURGA | कुळाव्याच्या स्वप्नात आली मडकईची श्री नवदुर्गा देवी\nश्याम सूर्या नाईक | प्रतिनिधी\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/india-news-marathi/pakistani-onion-is-available-in-cheaper-rate-bbusinessman-worried-about-less-rate-nrsr-150015/", "date_download": "2021-07-25T03:05:42Z", "digest": "sha1:T3SSJUKJBI25QNKLKCUFWASBGC3KC4HW", "length": 14458, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "pakistani onion is available in cheaper rate bbusinessman worried about less rate nrsr | पाकिस्तानच्या स्वस्त कांद्यामुळे भाव उतरला, मालाला उठाव नसल्याने व्यापारी चिंतेत | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nकांद्याने व्यापाऱ्यांना रडवलंपाकिस्तानच्या स्वस्त कांद्यामुळे भाव उतरला, मालाला उठाव नसल्याने व्यापारी चिंतेत\nपाकिस्तानचा कांदा(Pakistani Onion) स्वस्त असल्याने त्या कांद्याला दुबईत मागणी(Demand For Onion) वाढली असल्याने दुबईला होणारी कांदा निर्यात कमी झाली. त्यामुळे परिणामी कांद्याच्या व्यापारावर परिणाम झाला असून मालाला अधिक उठाव नसल्याने कमी दरात विक्री करावी लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.\nनवी मुंबई: एपीएमसी(APMC) कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात(Onion Prize Down) पाच रुपयांची घसरण झाली. पाकिस्तानचा कांदा दुबईला आयात झाला असून तो कांदा स्वस्त असल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बांगलादेश सीमा बंद करण्यात आल्याने आपल्याकडून बांग्लादेशात जाणारा कांदा कमी झाला आहे. तर पाकिस्तानचा कांदा स्वस्त असल्याने त्या कांद्याला दुबईत मागणी वाढली असल्याने दुबईला होणारी कांदा निर्यात कमी झाली. त्यामुळे परिणामी कांद्याच्या व्यापारावर परिणाम झाला असून मालाला अधिक उठाव नसल्याने कमी दरात विक्री करावी लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत.\nहवेत बाण मारुन उपयोग होणार नाही कारण आरोपांमध्ये काहीच तथ्य नाही, प्रविण दरेकरांनी दिलं प्रत्युत्तर\nयाशिवाय, लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांना विक्रीची वेळ कमी झाल्याने ग्राहक कमी झाल्याने विक्रीवर परिणाम होऊन माल पडून राहत असल्याचे बोलले जात आहे.\nआशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जून महिन्यात कांद्याची ११ लाख ७० हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली होती. त्यामुळे बाजारपेठेत अवघ्या २७ दिवसांत तब्बल१८० कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.\nभारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतवारीचा आणि कमी दरामध्ये पाकिस्तानचा कांदा उपलब्ध झाला आहे. श्रीलंकेत भारतीय कांदा ४५० डॉलरमध्ये प्रति टन तर पाकिस्तानचा कांदा ३१० डॉलर प्रति टनामध्ये मिळत आहे. मात्र देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजारभाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा. पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये असे या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्��ोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/05/%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%AA%E0%A4%88-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2.html", "date_download": "2021-07-25T03:07:00Z", "digest": "sha1:ELOLDLUW63NR5XYECLHHPH2O3J433ND5", "length": 24408, "nlines": 232, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "थेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर ! - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nby Team आम्ही कास्तकार\nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चालू बंद राहत होते. पर्यायाने पपईचे दर घसरले. इतक्या कमी दरामध्ये विकल्यामुळे उत्पादन खर्चही हाती येत नव्हता. त्याचवेळी किरकोळ बाजारामध्ये विक्रेते अधिक दराने विक्री करत असल्याचे लक्षात आल्यानंतर विलास पतंगे -देशमुख या तरुण शेतकऱ्याने स्वतःच थेट विक्री करण्याचा पर्याय निवडला. त्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेली १० टन पपई वाहनाद्वारे परभणीमध्ये विविध ठिकाणी विकली. यातून मार्केटमधील दरांच्या तुलनेत तीनपट अधिक दर मिळवल्याचे त्यांनी सांगितले.\nविलास सुभाषराव पतंगे यांच्या कुटुंबीयांची परभणी येथून १२ किलोमीटरवरील तट्टूजवळा (ता. जि.परभणी) या गावच्या शिवारात ३० एकर शेती आहे. जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात असल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असते. पतंगे यांनी लिंबू, केशर आंबा या फळपिकांची लागवड केलेली आहे. हळद, आले या मसाला वर्गीय पिकांचे उत्पादन देखील ते घेतात. त्यांचे वडील सुभाषराव हे वसंतराव नाईक मराठवाडा कृष��� विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, आता पूर्णवेळ शेतीत लक्ष देतात.\nवाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या विलास यांनी गेल्या वर्षी प्रथमच पपईची दीड एकर क्षेत्रावर लागवड केली होती. उत्पादन सुरु झाल्यानंतर पंजाब, दिल्ली, इंदोर येथील व्यापाऱ्यांना थेट शेतामधून पपईची विक्री केली. त्यावेळी त्यांना प्रतिकिलो सरासरी १२ ते २८ रुपये असे दर मिळाले. थेट शेतातून ४५ टन पपईची विक्री केली. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे अन्य राज्यातील वाहतूक बंद झाली. पतंगे यांनी परभणी येथील मार्केटमध्ये पपई विक्रीसाठी नेली. पपईला जेमतेम ७ रुपये किलोपर्यंत दर देऊ केला. त्यावेळी किरकोळ व्यापारी मात्र ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री करत होते.\nकेले थेट विक्रीचे प्रथमच धाडस\nलॉकडाऊनमध्ये त्यांचा अॅटोमोबाईल व्यवसायही बंदच होता. अशा वेळी विलास वडिलांशी चर्चा करून पपई पिकवून स्वतः विक्री करण्याचा निर्णय घेतला. शेतातून कच्ची पपई घरी आणून रद्दी पेपर गुंडाळून पिकवली. दरम्यान संचारबंदीदरम्यान शेतीमाल विक्रीसाठीचे आवश्यक परवाने मिळवले. तीन मालवाहू अॅटोरिक्षा भाडेतत्त्वावर घेऊन विलास यांनी परभणी येथील वसमत रस्ता, कारेगाव रस्ता, जिंतूर रस्ता या परिसरात पपईची विक्री केली. नैसर्गिकरित्या पिकविलेल्या पपईला चोखंदळ ग्राहकांनी पसंती दिली. दररोज ४ ते ५ क्विंटल असे मार्च ते एप्रिल या दीड महिन्यात १० टन पपईची प्रति किलो २० रुपये दराने विक्री केली. मार्केटमधील ठोक विक्रीच्या तुलनेत तीनपट अधिक दर मिळाला. शहरातील संचारबंदी कडक केल्यामुळे उर्वरित ५ टन पपई स्थानिक व्यापाऱ्यांना थेट शेतातून विक्री केली, असे विलास यांनी सांगितले.\nलॉकडाऊनच्या स्थितीमध्ये पतंगे यांच्या पपईला केवळ सात रुपये प्रति किलो असा दर देऊ केला. मात्र स्वतः थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे तिप्पट दर मिळाला. परिणामी १.४ लाख रुपये अधिक उत्पन्न हाती आले. यातून स्वतः विक्री करण्याचा एक आत्मविश्वास मिळाला आहे.\n– विलास पतंगे- देशमुख, ९८५०८६७७८७\nथेट पपई विक्रीतून मिळविला तिप्पट दर \nपरभणी ः कोरोनाच्या स्थितीमध्ये लॉकडाऊन व प्रशासकीय धोरणामुळे फळे, भाजीपाला मार्केट सतत चालू बंद राहत होते. पर्यायाने पपईचे दर घसरले. इतक्या कमी दरामध्ये विकल्यामुळे उत्��ादन खर्चही हाती येत नव्हता. त्याचवेळी किरकोळ बाजारामध्ये विक्रेते अधिक दराने विक्री करत असल्याचे लक्षात आल्यानंतर विलास पतंगे -देशमुख या तरुण शेतकऱ्याने स्वतःच थेट विक्री करण्याचा पर्याय निवडला. त्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेली १० टन पपई वाहनाद्वारे परभणीमध्ये विविध ठिकाणी विकली. यातून मार्केटमधील दरांच्या तुलनेत तीनपट अधिक दर मिळवल्याचे त्यांनी सांगितले.\nविलास सुभाषराव पतंगे यांच्या कुटुंबीयांची परभणी येथून १२ किलोमीटरवरील तट्टूजवळा (ता. जि.परभणी) या गावच्या शिवारात ३० एकर शेती आहे. जायकवाडी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात असल्यामुळे सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता असते. पतंगे यांनी लिंबू, केशर आंबा या फळपिकांची लागवड केलेली आहे. हळद, आले या मसाला वर्गीय पिकांचे उत्पादन देखील ते घेतात. त्यांचे वडील सुभाषराव हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले असून, आता पूर्णवेळ शेतीत लक्ष देतात.\nवाणिज्य शाखेचे पदवीधर असलेल्या विलास यांनी गेल्या वर्षी प्रथमच पपईची दीड एकर क्षेत्रावर लागवड केली होती. उत्पादन सुरु झाल्यानंतर पंजाब, दिल्ली, इंदोर येथील व्यापाऱ्यांना थेट शेतामधून पपईची विक्री केली. त्यावेळी त्यांना प्रतिकिलो सरासरी १२ ते २८ रुपये असे दर मिळाले. थेट शेतातून ४५ टन पपईची विक्री केली. मात्र, मार्च महिन्यात लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे अन्य राज्यातील वाहतूक बंद झाली. पतंगे यांनी परभणी येथील मार्केटमध्ये पपई विक्रीसाठी नेली. पपईला जेमतेम ७ रुपये किलोपर्यंत दर देऊ केला. त्यावेळी किरकोळ व्यापारी मात्र ३५ ते ४० रुपये किलो दराने विक्री करत होते.\nकेले थेट विक्रीचे प्रथमच धाडस\nलॉकडाऊनमध्ये त्यांचा अॅटोमोबाईल व्यवसायही बंदच होता. अशा वेळी विलास वडिलांशी चर्चा करून पपई पिकवून स्वतः विक्री करण्याचा निर्णय घेतला. शेतातून कच्ची पपई घरी आणून रद्दी पेपर गुंडाळून पिकवली. दरम्यान संचारबंदीदरम्यान शेतीमाल विक्रीसाठीचे आवश्यक परवाने मिळवले. तीन मालवाहू अॅटोरिक्षा भाडेतत्त्वावर घेऊन विलास यांनी परभणी येथील वसमत रस्ता, कारेगाव रस्ता, जिंतूर रस्ता या परिसरात पपईची विक्री केली. नैसर्गिकरित्या पिकविलेल्या पपईला चोखंदळ ग्राहकांनी पसंती दिली. दररोज ४ ते ५ क्विंटल असे मार्च ते एप्रिल या दीड महिन्यात १० टन पपईची प्रति किलो २० रुपये दराने विक्री केली. मार्केटमधील ठोक विक्रीच्या तुलनेत तीनपट अधिक दर मिळाला. शहरातील संचारबंदी कडक केल्यामुळे उर्वरित ५ टन पपई स्थानिक व्यापाऱ्यांना थेट शेतातून विक्री केली, असे विलास यांनी सांगितले.\nलॉकडाऊनच्या स्थितीमध्ये पतंगे यांच्या पपईला केवळ सात रुपये प्रति किलो असा दर देऊ केला. मात्र स्वतः थेट ग्राहकांना विक्री केल्यामुळे तिप्पट दर मिळाला. परिणामी १.४ लाख रुपये अधिक उत्पन्न हाती आले. यातून स्वतः विक्री करण्याचा एक आत्मविश्वास मिळाला आहे.\n– विलास पतंगे- देशमुख, ९८५०८६७७८७\nपपई papaya परभणी parbhabi कोरोना corona शेती farming सिंचन लिंबू lemon हळद कृषी विद्यापीठ agriculture university पंजाब व्यापार मोबाईल वसमत उत्पन्न\nपपई, papaya, परभणी, Parbhabi, कोरोना, Corona, शेती, farming, सिंचन, लिंबू, Lemon, हळद, कृषी विद्यापीठ, Agriculture University, पंजाब, व्यापार, मोबाईल, वसमत, उत्पन्न\nविलास पतंगे -देशमुख या तरुण शेतकऱ्याने स्वतःच थेट विक्री करण्याचा पर्याय निवडला. त्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेली १० टन पपई वाहनाद्वारे परभणीमध्ये विविध ठिकाणी विकली. यातून मार्केटमधील दरांच्या तुलनेत तीनपट अधिक दर मिळवल्याचे त्यांनी सांगितले.\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी, मक्याचे चुकारे बाकी\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी, मक्याचे चुकारे बाकी\n‘हतनूर’चे ३६ दरवाजे उघडले\nशेकडो घरे पाण्याखाली; दरड कोसळून महिलेचा मृत्यू\nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला\n'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्जावरील व्याज माफ करा'\nपिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई; नगर झेडपीचा निर्णय\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड ��जार जणांना पुरातून बाहेर काढले\nशेतकरी व पशुधन मालकांकडून गोपाळरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी लवकरच अर्ज करा, संपूर्ण प्रक्रिया येथे आहे\nजम्मू-काश्मीर विभागात 14 लाख रोपट्यांची लागवड केली जाईल, सरकारने हे मोठे पाऊल उचलले\nअतिवृष्टी, पुराचा अकोल्यातील ३३ हजार हेक्टरला फटका\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%87.html", "date_download": "2021-07-25T02:50:43Z", "digest": "sha1:T2QCH67JOFM6GKLDUF54RD2UDYDMQG7J", "length": 26196, "nlines": 247, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नाशिक पट्ट्यात वाढतोय ‘शेवगा’ पिकाचा विस्तार - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनाशिक पट्ट्यात वाढतोय ‘शेवगा’ पिकाचा विस्तार\nby Team आम्ही कास्तकार\nin फळे, बाजारभाव, शेती\nनाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील वाढलेले क्षेत्र तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावाने कमी करावे लागते. याला पर्यायी म्हणून पेरू, अंजीर, शेवगा असे प्रयोग झाले. मात्र, काटकपणा, अवर्षणातही टिकाव धरण्याची क्षमता यामुळे २००८ मध्ये केवळ तीन एकरांवर असलेले शेवग्याखालील क्षेत्र पुढील दोन वर्षांत २०० एकरांवर गेले. आज जिल्ह्यात हे क्षेत्र चार हजार एकरांपेक्षा अधिक आहे.\nनाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंबाला पर्याय म्हणून २००८ मध्ये मालेगाव तालुक्यात पहिला प्रयोग करण्यात आला. तीन एकर क्षेत्रात सघन पद्धतीने ५x५ अंतरावर लागवड झाली. त्यातून हे क्षेत्र हळूहळू विस्तारत गेले. डाळिंब, द्राक्ष बागांच्या नियोजनाचा अनुभव असलेल्या अभ्यासू शेतकऱ्यांनी नवे वाण व प्रयोग केले. पूर्वीच्या एक छाटणीऐवजी दुबार छाटणीमुळे उत्पादनात वाढ झाली. परिणामी\nपारंपरिक पद्धतीतील एकरी उत्पादन ६ ते ७ टनावरून १५ टनांपर्यंत घेण्यात अनेक शेतकरी ���शस्वी झाले.\nसुधारित जातीची लागवड :\nसुरुवातीला तमिळनाडू कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित पीकेएम-१ (कोईमतूर-१), पीकेएम-२ (कोईमतूर-२) तसेच कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित भाग्या (के.डी.एम-०१) हे वाण लागवडीखाली होते. केवळ उन्हाळी बहाराचे ६ ते ७ टनांपर्यंत उत्पादन मर्यादित होते. पुढे ‘ओडिसी’ हे सुधारित वाण आले. त्यास वर्षातून दोनदा येणारा बहार, लागवडीनंतर अवघ्या ४ ते ५ महिन्यांत येणारा फुलोरा व सहा महिन्यांपासून हिरव्या रंगाच्या १.५ ते २ फूट लांबीच्या शेंगांची तोड सुरू होते. अधिक उत्पादकतेमुळे या वाणाला पसंती जास्त आहे. हंगामात शेवग्याला मागणी चांगली असल्याने दरही चांगला मिळतो. शेवगा जमिनीत नत्र स्थिर करतो. त्याचा पाला गळून जमिनीवर पडत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nगुणवत्तापूर्ण उत्पादनातून मिळविली बाजारपेठ :\nसुरुवातीला स्थानिक बाजारपेठेत विक्री. मात्र, उठाव कमी असल्याने अडचणी आल्या. २००९ पासून मुंबईत वाशी मार्केटला विक्री सुरू झाली. गुणवत्तेमुळे नाशिकच्या शेवग्याला व्यापारी मुंबईत स्थानिक व निर्यातीसाठी प्राधान्य देऊ लागले. यामुळे पुढे आखाती देश, मलेशिया, सिंगापूर येथे निर्यात होऊ लागला. आज येथून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी ७० टक्के वाटा नाशिक जिल्ह्याचा असल्याचे प्रयोगशील शेतकरी अभिमानाने सांगतात. आता थेट मराठवाड्यातून नांदेड, औरंगाबाद, परभणी, जालना, बीड येथे व्यापारी खरेदीसाठी येतात. अन्य राज्यातील व्यापारीही थेट बांधावरून खरेदी करतात.\nजिल्ह्यातील शेवगा लागवडीखालील अंदाजे क्षेत्र (एकर)\nमालेगाव (२५००), सटाणा (११००), देवळा (२५०), कळवण (१५०), चांदवड (१००), नांदगाव (२००), येवला (१००).\nनैसर्गिक आपत्तीच्या स्थितीतही बऱ्यापैकी स्थिर उत्पन्न देणारे पीक म्हणून आम्ही सुरुवातीला शेवगा पिकाकडे वळलो. जागतिक बाजारपेठेत मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे नवी संधी पाहत भविष्यामध्ये सेंद्रिय शेवगा शेतीकडे वळावे लागणार आहे. यात प्रक्रियेलाही मोठ्या संधी आहेत.\n– कृषिभूषण अरुण पवार, शेवगा उत्पादक, पवारवाडी, ता. मालेगाव\nशेवगा पीक कमी खर्चात, कमी पाण्यावर येणारे नगदी पीक ठरत आहे. पारंपरिक पिकाच्या तुलनेमध्ये किफायतशीर ठरत आहे. आर्थिक अडचणीच्या काळात शेवग्याने उत्तम साथ दिली आहे.\n– मनोहर खैरनार, शेवगा ��त्पादक, डोंगराळे, ता. मालेगाव\nनाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात डाळिंब या फळपिकानंतर शेवग्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेवग्याचे आयुर्वेदातील महत्त्व लक्षात घेता भविष्यात प्रक्रिया उद्योगाला मोठ्या संधी आहेत.\n– दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव\nनाशिक पट्ट्यात वाढतोय 'शेवगा' पिकाचा विस्तार\nनाशिक जिल्ह्यात कसमादे पट्ट्यात डाळिंबाखालील वाढलेले क्षेत्र तेलकट डाग रोगाच्या प्रादुर्भावाने कमी करावे लागते. याला पर्यायी म्हणून पेरू, अंजीर, शेवगा असे प्रयोग झाले. मात्र, काटकपणा, अवर्षणातही टिकाव धरण्याची क्षमता यामुळे २००८ मध्ये केवळ तीन एकरांवर असलेले शेवग्याखालील क्षेत्र पुढील दोन वर्षांत २०० एकरांवर गेले. आज जिल्ह्यात हे क्षेत्र चार हजार एकरांपेक्षा अधिक आहे.\nनाशिक जिल्ह्यामध्ये डाळिंबाला पर्याय म्हणून २००८ मध्ये मालेगाव तालुक्यात पहिला प्रयोग करण्यात आला. तीन एकर क्षेत्रात सघन पद्धतीने ५x५ अंतरावर लागवड झाली. त्यातून हे क्षेत्र हळूहळू विस्तारत गेले. डाळिंब, द्राक्ष बागांच्या नियोजनाचा अनुभव असलेल्या अभ्यासू शेतकऱ्यांनी नवे वाण व प्रयोग केले. पूर्वीच्या एक छाटणीऐवजी दुबार छाटणीमुळे उत्पादनात वाढ झाली. परिणामी\nपारंपरिक पद्धतीतील एकरी उत्पादन ६ ते ७ टनावरून १५ टनांपर्यंत घेण्यात अनेक शेतकरी यशस्वी झाले.\nसुधारित जातीची लागवड :\nसुरुवातीला तमिळनाडू कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित पीकेएम-१ (कोईमतूर-१), पीकेएम-२ (कोईमतूर-२) तसेच कर्नाटकातील बागलकोट कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित भाग्या (के.डी.एम-०१) हे वाण लागवडीखाली होते. केवळ उन्हाळी बहाराचे ६ ते ७ टनांपर्यंत उत्पादन मर्यादित होते. पुढे ‘ओडिसी’ हे सुधारित वाण आले. त्यास वर्षातून दोनदा येणारा बहार, लागवडीनंतर अवघ्या ४ ते ५ महिन्यांत येणारा फुलोरा व सहा महिन्यांपासून हिरव्या रंगाच्या १.५ ते २ फूट लांबीच्या शेंगांची तोड सुरू होते. अधिक उत्पादकतेमुळे या वाणाला पसंती जास्त आहे. हंगामात शेवग्याला मागणी चांगली असल्याने दरही चांगला मिळतो. शेवगा जमिनीत नत्र स्थिर करतो. त्याचा पाला गळून जमिनीवर पडत असल्याने जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते.\nगुणवत्तापूर्ण उत्पादनातून मिळविली बाजारपेठ :\nसुरुवातीला स्थानिक बाजारपेठेत विक्री. मात्र, उठाव कमी ���सल्याने अडचणी आल्या. २००९ पासून मुंबईत वाशी मार्केटला विक्री सुरू झाली. गुणवत्तेमुळे नाशिकच्या शेवग्याला व्यापारी मुंबईत स्थानिक व निर्यातीसाठी प्राधान्य देऊ लागले. यामुळे पुढे आखाती देश, मलेशिया, सिंगापूर येथे निर्यात होऊ लागला. आज येथून होणाऱ्या एकूण निर्यातीपैकी ७० टक्के वाटा नाशिक जिल्ह्याचा असल्याचे प्रयोगशील शेतकरी अभिमानाने सांगतात. आता थेट मराठवाड्यातून नांदेड, औरंगाबाद, परभणी, जालना, बीड येथे व्यापारी खरेदीसाठी येतात. अन्य राज्यातील व्यापारीही थेट बांधावरून खरेदी करतात.\nजिल्ह्यातील शेवगा लागवडीखालील अंदाजे क्षेत्र (एकर)\nमालेगाव (२५००), सटाणा (११००), देवळा (२५०), कळवण (१५०), चांदवड (१००), नांदगाव (२००), येवला (१००).\nनैसर्गिक आपत्तीच्या स्थितीतही बऱ्यापैकी स्थिर उत्पन्न देणारे पीक म्हणून आम्ही सुरुवातीला शेवगा पिकाकडे वळलो. जागतिक बाजारपेठेत मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. याकडे नवी संधी पाहत भविष्यामध्ये सेंद्रिय शेवगा शेतीकडे वळावे लागणार आहे. यात प्रक्रियेलाही मोठ्या संधी आहेत.\n– कृषिभूषण अरुण पवार, शेवगा उत्पादक, पवारवाडी, ता. मालेगाव\nशेवगा पीक कमी खर्चात, कमी पाण्यावर येणारे नगदी पीक ठरत आहे. पारंपरिक पिकाच्या तुलनेमध्ये किफायतशीर ठरत आहे. आर्थिक अडचणीच्या काळात शेवग्याने उत्तम साथ दिली आहे.\n– मनोहर खैरनार, शेवगा उत्पादक, डोंगराळे, ता. मालेगाव\nनाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात डाळिंब या फळपिकानंतर शेवग्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेवग्याचे आयुर्वेदातील महत्त्व लक्षात घेता भविष्यात प्रक्रिया उद्योगाला मोठ्या संधी आहेत.\n– दिलीप देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी, मालेगाव\nनाशिक nashik डाळ डाळिंब अंजीर वर्षा varsha मालेगाव malegaon द्राक्ष पूर floods तमिळनाडू कृषी विद्यापीठ agriculture university कर्नाटक मात mate व्यापार सिंगापूर नांदेड nanded औरंगाबाद aurangabad बीड beed उत्पन्न शेती farming आयुर्वेद\nनाशिक, Nashik, डाळ, डाळिंब, अंजीर, वर्षा, Varsha, मालेगाव, Malegaon, द्राक्ष, पूर, Floods, तमिळनाडू, कृषी विद्यापीठ, Agriculture University, कर्नाटक, मात, mate, व्यापार, सिंगापूर, नांदेड, Nanded, औरंगाबाद, Aurangabad, बीड, Beed, उत्पन्न, शेती, farming, आयुर्वेद\nकाटकपणा, अवर्षणातही टिकाव धरण्याची क्षमता यामुळे २००८ मध्ये केवळ तीन एकरांवर असलेले शेवग्याखालील क्षेत्र पुढील दोन वर्षांत २०० एकरांवर गेले. आज जिल्ह्यात हे क्षेत्र चार हजार एकरांपेक्षा अधिक आहे.\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा धुमाकूळ\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले\nलिंबाच्या ‘क्लस्टरने सुधारले अर्थकारण\nफूलशेतीतून मिळाली नवी दिशा\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2021-07-25T03:54:35Z", "digest": "sha1:WEUO4QZPPQHLLVH5C67DWDEQ7GXJUHQX", "length": 19262, "nlines": 187, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "याला म्हणतात प्रामाणिकपणा… जिलेबी खाताना हरवलेले 1 लाख शेतकर्याला असे मिळाले परत! – Buldana Live", "raw_content": "\nHome/क्राईम डायरी/याला म्हणतात प्रामाणिकपणा… जिलेबी खाताना हरवलेले 1 लाख शेतकर्याला असे मिळाले परत\nयाला म्हणतात प्रामाणिकपणा… जिलेबी खाताना हरवलेले 1 लाख शेतकर्याला असे मिळाले परत\nबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः धामणगाव बढे येथील शेतकरी रामकृष्ण लक्ष्मण मापारी यांची 1 लाख रुपये रक्कम असलेली बॅग मलकापुरातील हनुमान चौकातील हरियाणा जिलेबी सेंटर येथून लंपास झाल्��ाची घटना 5 फेब्रुवारी रोजी घडली होती. शेतकर्याला जिलेबी पडली 1 लाखात या मथळ्याखाली बुलडाणा लाइव्हने याबाबत वृत्त दिले होते. शेतकर्याची पैशांची बॅग जिलेबी सेंटरमधील मॅनेजरलाच सापडल्याने मॅनेजरने ती बॅग त्यातील 1 लाख रुपयांसह पोलीस ठाण्यात जमा करत प्रमाणिकतेचे दर्शन घडवले आहे. प्रामाणिकपणा दाखविल्याबद्दल हॉटेलचे मॅनेजर एकनाथ भगत यांचा पोलीस प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला.\n5 फेब्रुवारी रोजी शेतकरी रामकृष्ण मापारी यांनी त्यांचा मका विक्रीसाठी आणला होता. विक्रीनंतर त्यातून मिळालेले एक लाख रुपये घेऊन ते हरियाणा जिलेबी सेंटरवर जिलेबी खायला थांबले होते. जिलेबी खाल्ल्यानंतर 1 लाख रुपयांची बॅग लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी नाकाबंदी करून सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. मात्र ती बॅग गाडीवरून पडून मॅनेजर एकनाथ भगत यांना सापडली होती. त्यांनी याबाबतची माहिती हरियाणा जिलेबी सेंटरचे मालक ओमप्रकाश भट्टड यांना दिली. दोन दिवस उलटूनही बॅग घेण्यासाठी कुणीही न आल्याने 8 फेब्रुवारी रोजी ओमप्रकाश भट्टड आणि मॅनेजर भगत यांनी ही बॅग पोलीस ठाण्यात आणून दिली. पोलीस निरीक्षक काटकर यांनी शेतकर्याला याबाबत माहिती देऊन ठाण्यात बोलावून घेतले. प्रामाणिकपणा दाखवून एक लाख रुपयांची बॅग परत करणार्या मॅनेजर एकनाथ भगत व मालक ओमप्रकाश भट्टड यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांनी सत्कार केला. तसेच शेतकरी रामकृष्ण मापारी यांना 1 लाख रुपयांची बॅग परत करण्यात आली.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\nअरे देवा… चोरट्यांनी विद्येचे मंदिरही नाही सोडले; खामगाव तालुक्यात चार शाळा फोडल्या\n; नवे चा�� पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\nअरे देवा… चोरट्यांनी विद्येचे मंदिरही नाही सोडले; खामगाव तालुक्यात चार शाळा फोडल्या\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nअखेर मेहकरच्या प्रतिष्ठित व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल\nपुण्यातील गोळीबारासाठी शेगावमधून पुरवले पिस्तूल; पुण्याचे पोलीस शेगावमध्ये धडकले\nधक्कादायक… पावसाअभावी करपलेल्या पिकावर शेतकऱ्याने फिरवला ट्रॅक्टर; संग्रामपूर तालुक्यातील प्रकार\nमाहेरहून 3 लाख आणण्यासाठी विवाहितेचा छळ; बुलडाण्यात सासरच्या 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nप्रेमाच्या जाळ्यात फसवून युवतीवर शेगावमध्ये बलात्कार\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%82/", "date_download": "2021-07-25T03:09:44Z", "digest": "sha1:RR2XLG5QOJD4CYLT4FIKPZR6DXNKNEYK", "length": 19429, "nlines": 187, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "इलेक्शनमध्ये बनावट दारू….एलसीबीने उद्ध्वस्त केला बनावट दारूचा अड्डा!; मोताळा तालुक्यात कारवाई – Buldana Live", "raw_content": "\nHome/क्राईम डायरी/इलेक्शनमध्ये बनावट दारू….एलसीबीने उद्ध्वस्त केला बनावट दारूचा अड्डा; मोताळा तालुक्यात कारवाई\nइलेक्शनमध्ये बनावट दारू….एलसीबीने उद्ध्वस्त केला बनावट दारूचा अड्डा; मोताळा तालुक्यात कारवाई\nबुलडाणा (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः वरून दिसायला ब्रँडेड कंपनीची दारू दिसेल पण आतमध्ये काय आतमध्ये असू शकते बनावट दारू…हो तसाच प्रकार जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात समोर आला आहे. नकली दारू बनावटीचा धंदा बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. सुभाषसिंग दिवाण सिंग इंगळे (40, रा. तालखेड, ता. मोताळा) असे असे नकली दारू बनवणार्याचे नाव असून, त्याचा अड्डा उद्ध्वस्त केला असला तरी, अंधाराचा फायदा घेत तो पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. त्याला जंगजंग पछाडले जात आहे.\nग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्रीला ऊत आला असून, या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. तालखेडा शिवारात नकली दारू बनवण्याचा धंदा सुरू असल्याची गोपनीय माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून एलसीबी पथकाने आज पहाटे दोनच्या दरम्यान तालखेड शेत शिवार गाठले. पोलिसांची चाहुल लागल्याने अंधाराचा फायदा घेऊन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी घटनास्थळावरून 90 मि.ली.चे बनावट देशी दारूचे 24 नग बॉक्स, 90 मि.ली.च्या 162 रिकाम्या बाटल्या, 90 मि.ली. च्या 110 रसायन भरलेल्या बाटल्या, 80 लिटर रसायन, टॅगो पंच लिहिलेले रिंगचे 2000 झाकणे, बजाज पल्सर दुचाकी, बनावट लेबल असा एकूण 1,54,140 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंह राजपूत (खामगाव), अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे (बुलडाणा) यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ श्रीकृष्णा चांदुरकर, पो.ना. गजानन आहेरकर, पो.ना. लक्ष्मण कटक, पो.ना. राजेंद्र क्षीरसागर, पो.काँ. गजानन गोरले, पो.काँ.वैभव मगर, चालक एएसआय श्री. मिसाळ, चालक पो.ना. विजय मुंढे यांच्या पथकाने पार पाडली.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\nअरे देवा… चोरट्यांनी विद्येचे मंदिरही नाही सोडले; खामगाव तालुक्यात चार शाळा फोडल्या\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\nअरे देवा… चोरट्यांनी विद्येचे मंदिरही नाही सोडले; खामगाव तालुक्यात चार शाळा फोडल्या\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nआता तयारी प्रत्यक्ष लसीकरणाची… 10 केंद्रांवर 13 हजारांवर आरोग्य कर्मचार्यांना देणार लस\nकोरोनाचे रोज नवीन विक्रम\nजिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर वृद्ध कर्मचार्यांचा टाहो\nडोणगावचे सहकार विद्या मंदिर फोडले; प्राचार्��ांची केबिन फोडून चोरून नेली टीव्ही\nसाडेतीनशे पॉझिटिव्हची सरासरी कायम बाधितचा दर घसरला, बळींची संख्या 193 वर\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध���यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Cina.php?from=in", "date_download": "2021-07-25T02:02:09Z", "digest": "sha1:EHXWNNO5NOJXQCXKVENN7FNPMPIQLJML", "length": 9674, "nlines": 25, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड चीन", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामोआसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 09549 1159549 देश कोडसह +86 9549 1159549 बनतो.\nचीन चा क्षेत्र कोड...\nचीन येथे कॉल करण्यासाठी देश कोड. (Cina): +86\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, ���थापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी चीन या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765 123456 0086.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक चीन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/Domena+Ujhabekistana.php", "date_download": "2021-07-25T03:42:10Z", "digest": "sha1:NTROSUGVQASVICAABVGPQBP76QB4Y4TS", "length": 7932, "nlines": 16, "source_domain": "www.desakoda.info", "title": "उच्च-स्तरीय डोमेन उझबेकिस्तान(आंतरजाल प्रत्यय)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nदेशाचे नाव वा उच्च-स्तरीय डोमेन प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मॅसिडोनियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्यु��न्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामोआसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nउच्च-स्तरीय डोमेन उझबेकिस्तान(आंतरजाल प्रत्यय)\nउच्च-स्तरीय डोमेन (आंतरजाल प्रत्यय / टॉप-लेव्हल डोमेन) उझबेकिस्तान: uz\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+033637+de.php", "date_download": "2021-07-25T02:20:22Z", "digest": "sha1:OE7ZOU35HD6TVZKQBQGB4OHEP3VMADVZ", "length": 3588, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 033637 / +4933637 / 004933637 / 0114933637, जर्मनी", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 033637 हा क्रमांक Beerfelde क्षेत्र कोड आहे व Beerfelde जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Beerfeldeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 (0049) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Beerfeldeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +49 33637 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनBeerfeldeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +49 33637 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0049 33637 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Agia+Varvara+gr.php", "date_download": "2021-07-25T02:25:29Z", "digest": "sha1:OP355ZPBHFEWWJ3I6STAQ2CD6HCCXUSM", "length": 3427, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Agia Varvara", "raw_content": "\nक्षेत्र कोड Agia Varvara\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड Agia Varvara\nशहर/नगर वा प्रदेश: Agia Varvara\nक्षेत्र कोड Agia Varvara\nआधी जोडलेला 2894 हा क्रमांक Agia Varvara क्षेत्र कोड आहे व Agia Varvara ग्रीसमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रीसबाहेर असाल व आपल्याला Agia Varvaraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रीस देश कोड +30 (0030) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Agia Varvaraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +30 2894 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनAgia Varvaraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +30 2894 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0030 2894 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Enschede+nl.php", "date_download": "2021-07-25T01:53:00Z", "digest": "sha1:XJ3Z37ILS5KX6UXWRKNGCRG5MTXALQRF", "length": 3424, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Enschede", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nशहर/नगर वा प्रदेश: Enschede\nआधी जोडलेला 053 हा क्रमांक Enschede क्षेत्र कोड आहे व Enschede नेदरलँड्समध्ये स्थित आहे. जर आपण नेदरलँड्सबाहेर असाल व आपल्याला Enschedeमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. नेदरलँड्स देश कोड +31 (0031) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Enschedeमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +31 53 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनEnschedeमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +31 53 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0031 53 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/4797/?amp=1", "date_download": "2021-07-25T01:52:45Z", "digest": "sha1:ICRYOARGSFHSIRJNZHPOWBN6HSPDTYPO", "length": 4562, "nlines": 46, "source_domain": "beedreporter.com", "title": "20 दिवसात 125 जणांचा मृत्यू 12 हजार 232 रुग्ण डिस्चार्ज", "raw_content": "\nHome कोरोना 20 दिवसात 125 जणांचा मृत्यू 12 हजार 232 रुग्ण डिस्चार्ज\n20 दिवसात 125 जणांचा मृत्यू 12 हजार 232 रुग्ण डिस्चार्ज\nबीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा कहर वाढत आहे. गेल्या 20 दिवसात जिल्ह्यात तब्बल 15 हजार 561 बाधित रुग्णांची भर पडली तर 125 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या 20 दिवसात 12 हजार 232 रुग्णांनी यशस्वी मात केली. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आला आहे.\nरिपोर्टर आता टेलीग्रामवर आहे.\nआमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करण्यासाठी\nयेथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nगेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा कहर सुरू आहे. आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. ज्या गावात दहापेक्षा जास्त रुग्ण आढळून येतात त्या गावात आरोग्य यंत्रणा जावून गावातील लोकांच्या अँटीजेन टेस्ट घेतल्या जातात व तडकाफडकी त्यांच्यावर उपचार सुरू केले जात आहे. मात्र नागरिक कोरोनाचे नियम पाळत नसल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यातूनच मृतांची संख्या वाढत आहे.\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\n नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू\nNext articleकोविड बाबत आ. पवारांची रात्री 10 वा. तहसिल कार्यालयात बैठक\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम...\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanmk.com/recruitment/iims-recruitment.html", "date_download": "2021-07-25T03:41:51Z", "digest": "sha1:PLTGRUX2Q7QWM3IJKAXJEIZQYN2PQEZO", "length": 8572, "nlines": 163, "source_domain": "mahanmk.com", "title": "[IIMS] आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विज्ञान विज्ञान संस्था भरती २०२१", "raw_content": "\n[IIMS] आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विज्ञान विज्ञान संस्था भरती २०२१\n[IIMS] आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विज्ञान विज्ञान संस्था भरती २०२१\nआंतरराष्ट्रीय व्यवस्थापन विज्ञान विज्ञान संस्था [International Institute of Management Science Pune] पुणे येथे जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ०४ जून २०२१ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.\nपद क्रमांक पदांचे नाव जागा\n१ सहयोगी प्राध्यापक/ Associate Professor ०१\n२ सहाय्यक प्राध्यापक/ Assistant Professor ०२\n४ प्रशिक्षण आणि प्लेसमेंट समन्वयक/ Training & Placement Coordinator ०१\nपद क्रमांक शैक्षणिक पात्रता\nशुल्क : शुल्क नाही\nवेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.\nनोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)\nजाहिरात (Notification) : येथे क्लिक करा\nटीप: आपले वय मोजण्याकरिता Age Calculator चा वापर करावा.\n🏆 सरकारी नौकरी माहिती व्हाट्सएप्प वर मोफत मिळवण्याकरिता येथे क्लिक करा 🏆\nसर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका\nNMK (येथे क्लिक करा)\nनवीन जाहिरातींचे सर्वात जलद अपडेट्स मिळवण्यासाठी \"www.MahaNMK.com\" या संकेतस्थळाला दररोज भेट द्या\nwww.MahaNMK.com : महत्वाच्या लिंक्स\n[Brihan Mumbai Police] बृहन्मुंबई पोलीस भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\nग्रामीण रुग्णालय जळगाव भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०४ ऑगस्ट २०२१\n[District Hospital] जिल्हा रुग्णालय सातारा भरती २०२१\nअंतिम दिनांक : २२ सप्टेंबर २०२१\n[MahaBeej] महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित भरती २०२१\nअंतिम दिनांक : १७ ऑगस्ट २०२१\n[DIR Fish Goa] मत्स्यव्यवसाय संचालनालय गोवा भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[ICMR-NIMR] मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\n[IIBF] भारतीय बँकिंग आणि वित्त संस्था भरती २०२१\nअंतिम दिनांक : ०५ ऑगस्ट २०२१\nश्री चित्र तिरुनेल इंस्टीट्यूट फॉर मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी भरती २०२१\nअंतिम दिनांक : ३० जुलै २०२१\nसर्व जाहिराती पहा >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"}
+{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-25T02:09:23Z", "digest": "sha1:GNCBHP4FAVFCVDTTZBVTPBTDPIOCP3GY", "length": 6740, "nlines": 50, "source_domain": "uranajjkal.com", "title": "मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास माजीमंत्री आमदार देशमुख देणार राजीनामा – उरण आज कल", "raw_content": "\nमराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास माजीमंत्री आमदार देशमुख देणार राजीनामा\nसोलापूर ः गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाज आरक्षणासाठी संघर्ष करत आहे. त्यासाठी 58 मोर्चे काढले. याचे फलित समाजाला मिळाले होते. आमच्या सरकार��े मागासवर्गीय आयोग स्थापन करून आरक्षण दिले. उच्च न्यायालयानेही ते मान्य केले. मात्र, सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात आपण कमी पडलो असे वाटते. मराठा समाजाबरोबर आपण कायम उभे राहणार आहोत. आरक्षणासाठी कोणताही त्याग करण्यासाठी आपण तयार आहोत. आमदारकीपेक्षा समाज महत्वाचा आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास राजीनामा देण्याची तयारी असल्याचे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले.\nमराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज सोलापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे. सकल मराठा समाजाच्यावतीने जुळे सोलापुरातील डी मार्ट येथून आमदार देशमुख यांच्या घराकडे मोर्चा काढला. त्यांच्या घरासमोर आसूड आंदोलन केले. त्यावेळी सकल मराठा, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी आमदार देशमुख यांनी संवाद साधला. आरक्षणाविषयीची बाहू सर्वोच्च न्यायालयात ठोस पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nमराठा आरक्षणासाठी आता सर्व पक्षांनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी लागणार आहे. त्यासाठी जे करावे लागेल ती करण्याची आपली तयारी आहे. तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, एकत्र येऊन लढले पाहिजे, अशी समाजाची भावना आहे. माझ्या राजीनाम्याने जर आरक्षण मिळत असेत तर आपण एका पायावर राजीनामा देण्यास तयार आहोत. आपण लोकप्रतिनिधी आहोत. समाजाच्या भावनांचे, दुखाचे जर निवारण करता येत नसेल तर पदावर राहण्यात अर्थ नाही, त्यासाठी आपण कोणताही त्याग करू, असेही देशमुख म्हणाले. मराठा आरक्षणावर कोणाकडूनही राजकारण होत नाही. राज्य सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहे, केंद्राकडूनही प्रयत्न होतील. कोणताही पक्ष मराठा समाजाच्या आरक्षणला विरोध करेल, असे वाटत नाही, असेही देशमुख म्हणाले. दरम्यान, डी मार्ट येथून निघालेल्या मोर्चामध्ये राजन जाधव, श्रीकांत डांगे यांच्या अनेक मराठा समाजातील कार्यकर्ते, महिला सहभागी झाल्या होत्या.\nकंगनाने विचार न करता केलेल्या ट्वीटशी आम्ही सहमत नाही, चंद्रकांत पाटलांकडून भूमिका स्पष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/13364/by-subject", "date_download": "2021-07-25T02:14:50Z", "digest": "sha1:V5F4XDLJS2YYX7MI76ZJHFDZY7KGW5JK", "length": 2942, "nlines": 74, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मराठी उद्योजक विषयवार यादी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मराठी उद्योजक /मराठी उद्योजक विषयवार यादी\nमराठी उद्योजक विषयवार यादी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/11/Shetkari-morcha-dilli.html", "date_download": "2021-07-25T03:42:13Z", "digest": "sha1:XPSXZJUL4XUTOSBTXPECO36PZ2LBKU4G", "length": 5471, "nlines": 54, "source_domain": "www.mynagar.in", "title": "'या'कारणामुळे संजय राऊत संतापले", "raw_content": "\n'या'कारणामुळे संजय राऊत संतापले\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई - आणखी एक रात्र थंडीत काढल्यानंतर हजारो शेतकऱ्यांनी सलग चौथ्या दिवशी रविवारी केंद्राच्या नव्या शेतकी कायद्यांच्या विरोधातील आंदोलन सुरूच ठेवले. दरम्यान शेतकऱ्यांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.“जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्यं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का अशी विचारणा संजय राऊत यांनी केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.“जो शेतकरी तुमचा अन्नदाता आहे त्याला तुम्ही दहशतवादी, देशद्रोही म्हणत आहात. पंजाब, हरियाणामधील शेतकरी महाराष्ट्राप्रमाणे आहे. हा देश सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी ज्यांनी प्रयत्न केला, जी प्रमुख राज्यं आहेत त्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. शेतकरी काय दहशतवादी आहेत का,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आमचे आंदोलन सुरूच राहणार असून आम्ही दिल्लीचे पाचही प्रवेशमार्ग बंद करू, असे गेले ४ दिवस दिल्लीच्या सीमांवर ठिय्या मांडून बसलेल्या शेतकऱ्यांनी रविवारी सांगितले.“पंजाबच्या शेतकऱ्यांनी जगासमोर आदर्श ठेवत शांततेत आंदोलन या देशाच्या इतिहासात कधी झाल��� नव्हतं. ज्याप्रकारे शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला जातो हा बळाचा वापर जर चीनच्या सीमेवर केला असता तर लडाखमध्ये चीनचं सैन्य घुसलं नसतं,” असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-coffee-special-cover-story-mrunal-tulpule-marathi-article-3858", "date_download": "2021-07-25T03:09:03Z", "digest": "sha1:EKB4DT5CXWPJ7JJ4Q35FG3YIAMP6RTWP", "length": 20098, "nlines": 119, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Coffee Special Cover Story Mrunal Tulpule Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nएका कॉफी हाउसमध्ये गेले असता ‘प्राइड ऑफ इथिओपिया’ अशा अगदी हटके नावाची कॉफी ऑर्डर केली. अप्रतिम स्वादाची आणि चवीची ती कॉफी संपल्यानंतर लक्षात आले, की कपाच्या तळाशी टॉफीसारखे काहीतरी आहे. मी चमच्यात घेऊन काय आहे ते बघायला लागले, तर ती माझ्याकडे बघून हसली आणि मला म्हणाली, ‘इतकी वर्ष कॉफी पीत आहेस आणि मला ओळखले नाहीस कमाल आहे तुझी अग मी कॉफी बीन. कॉफीची आवड असणारे आणि मनापासून कॉफी पिणारे तुझ्यासारखे खूप लोक आहेत; पण त्यांना कॉफीबद्दल फारशी माहिती नसते.’ मी म्हणाले, ‘कॉफी हे एक उत्साहवर्धक पेय आहे व ते कॉफीच्या बियांपासून करतात एवढी माहिती मला आहे. तू आणखी काही वेगळे सांगणार आहेस का\nहे ऐकल्यावर ती कॉफी बीन मनापासून हसली आणि म्हणाली, ‘ऐक, सगळ्यात आधी मी तुला कॉफीचे झाड कसे असते किंवा त्याची फळे कशी दिसतात याबद्दल सांगते. सर्वसाधारणपणे १५ ते २० फूट उंचीपर्यंत वाढणारे कॉफीचे झाड कायम हिरवेगार असून ते काळपट हिरव्या पानांनी भरलेले असते. झाड लावल्यापासून तीन साडेतीन वर्षांत त्यावर मंद सुवास असलेल्या पांढऱ्या शुभ्र फुलांचे झुबके येतात व नंतर त्याला फळे धरू लागतात. ही फळे म्हणजेच कॉफीबेरीज्. सुरुवातीला हिरव्या रंगाच्या असणाऱ्या या बेरीज् पिकायला लागल्या, की त्याला आधी पिवळट व पूर्णपणे पिकल्यावर लालचुटूक रंग येतो. वाळल्यावर त्या काळसर रंगाच्या होतात. अशा हिरव्या, लाल व पिवळ्या बेरीज्चे घोसच्या घोस लगड��ेली कॉफीची झाडे फारच मोहक दिसतात. या लहान लहान बेरीज्् लंबगोलाकृती असून त्याचे साल जाड व कडवट चवीचे असते. फळातला गर मात्र गोडसर असतो. कॉफीच्या बियांचे महत्त्व निसर्गानेसुद्धा जाणले असणार व त्यामुळेच की काय प्रत्येक बीवर संरक्षक कवच म्हणून चिकटसर असे एक पातळ आवरण असते.\nकॉफीच्या झाडावर एकाच वेळी फुले व पिकलेली फळे असू शकतात. त्यामुळे बेरीज् काढण्याचे काम बरेच दिवस चालते. शक्यतो या बेरीज् हातानेच खुडल्या जातात. त्याच्या रंगावरून व आकारानुसार त्यांची वर्गवारी करण्यात येते. प्रत्येक झाडापासून दरवर्षी साधारणपणे पाऊण ते एक किलो वजनाच्या बिया मिळतात. या कॉफीच्या बिया म्हणजेच कॉफी बीन्स.\nबहुतेक सगळ्या बेरीज्मध्ये दोन दोन बिया असतात. त्यांचा आकार एका बाजूने गोलसर व दुसऱ्या बाजूने चपटा असतो. काही काही बेरीज्मध्ये फक्त एकच बी असते. तिला ‘पीबेरी’ असे म्हणतात. या पीबेरीज्ना नेहमीच्या बियांपेक्षा जरा वेगळी व छान चव असल्याने त्याला प्रचंड मागणी असते. त्या फारच कमी प्रमाणात मिळतात व त्यांची किंमतही भरपूर असते.\nतुमच्या समोर ज्या कॉफीच्या बिया येतात, त्या आधी बराच लांबचा प्रवास करून आलेल्या असतात. त्या प्रवासातील प्रत्येक टप्प्यात त्यांना वेगवेगळ्या प्रक्रियांमधून जावे लागते. फार पूर्वी कॉफीच्या बेरीज् झाडावरून तोडल्या, की उन्हात पसरून वाळायला ठेवत असत. वरच्या सालाला काळपट तपकिरी रंग आला व आतल्या बिया खुळखुळ्यासारख्या वाजायला लागल्या, की त्या पूर्णपणे वाळल्या असे समजत. मग वरचे साल काढून बिया वापरल्या जात. हल्ली मात्र या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. झाडावरच्या बेरीज् तोडल्या, की चोवीस तासाच्या आत त्याचा गर काढला जातो व बिया वेगळ्या केल्या जातात. त्यानंतर या बिया दोन दिवस फरमेंटेशन टँकमध्ये बुडवून आंबवल्या जातात. या प्रक्रियेत बियांवरचे पातळसे आवरण निघून जाते. आंबलेल्या बिया भरपूर पाणी वापरून धुतल्या जातात. बिया दोन-तीनवेळा पाण्यात खळबळून काढल्या, की त्यावर राहिलेले आंबलेले कण निघून जाऊन त्या स्वच्छ होतात. अशा स्वच्छ झालेल्या बिया नंतर वाळवल्या जातात.\nकॉफीच्या बिया वाळवण्याच्यासुद्धा निरनिराळ्या पद्धती आहेत. पारंपरिक पद्धतीत जराशा उंचावर ठेवलेल्या जाळीवर या बिया पसरल्या जात. यात बियांना सगळ्या बाजूंनी ��वा लागून त्या खराब होण्याची भीती कमी असते. दुसऱ्या पद्धतीत बिया सिमेंटच्या पत्र्यावर पसरून उन्हात वाळवल्या जातात. दमट हवेच्या प्रदेशात मात्र बिया वाळवण्याचे असे नैसर्गिक मार्ग अवलंबण्यापेक्षा त्या मोठ्या सिलेंडरमध्ये ठेवतात व त्यात गरम हवा सोडून वाळवल्या जातात. हल्ली तर त्या अनेक कृत्रिम पद्धतीने वाळवल्या जातात. वाळलेल्या बियांची नंतर वर्गवारी करण्यात येते. या बियांना कॉफीच्या हिरव्या बिया म्हणजेच (Green Beans) असे संबोधले जाते.\nकॉफी बीन्सवरील सर्वांत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे त्या भाजण्याची प्रक्रिया. उत्कृष्ट चवीची व स्वादाची कॉफी करण्यासाठी कॉफीच्या बिया योग्य पद्धतीने भाजण्याची आवश्यकता असते. कॉफीच्या बिया भाजणे ही एक कला मानली जाते. या बिया व्यवस्थित भाजल्या गेल्या आहेत की नाहीत हे ‘रोस्ट मास्टर’ची तयार नजर ओळखतेच; पण त्या भाजताना त्यातून येणारा आवाज, त्याचा सुटणारा वास व त्या भाजायला लागणारा वेळ या गोष्टींकडेही त्यांना अतिशय बारकाईने लक्ष द्यावे लागते.\nग्रीन बीन्स भाजताना त्यात रासायनिक तसेच इतर अनेक बदल घडून येतात. बिया गरम व्हायला लागल्या, की त्या तडकतात व त्यातला ओशटपणा बाहेर पडतो. हेच कॅफॉइल आणि त्याचा जो वास सुटतो तो कॉफीचा आरोमा. भाजण्याच्या प्रक्रियेमुळे बिया फुलून येऊन त्यांचा आकार जवळजवळ दुप्पट होतो व त्यांना प्रथम तपकिरी व नंतर काळपट रंग येतो.\nकॉफीच्या प्रकारानुसार त्या किती वेळ भाजायच्या हे ठरलेले असते. तयार होणाऱ्या कॉफीला कसा स्वाद व चव हवी आहे, त्याप्रमाणे या बिया कमी जास्त प्रमाणात भाजतात. जास्त भाजलेल्या बियांचा वास व स्वाद चांगला येतो. त्यामानाने कमी भाजलेल्या बियांना सौम्य वास असतो. अशा कमी जास्त प्रमाणात भाजलेल्या बियांना सिटी रोस्ट, व्हिएन्निज रोस्ट, फ्रेंच रोस्ट अशी नावे आहेत. त्यापैकी सिनेमन रोस्ट या प्रकारात कॉफीच्या बियांना भाजल्यावर दालचिनीसारखा रंग येतो. सर्वसाधारणपणे कॉफी याच रंगावर भाजली जाते. एस्प्रेसोसारख्या प्रकाराला मात्र काळपट रंगावर भाजलेल्या बिया लागतात.\nभाजण्यानंतरचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॉफीच्या बिया दळण्याचा वा त्यांची पूड करण्याचा. पूर्वी या बिया कुटल्या जात, पण त्यात बियांचे लहान मोठ्या आकाराचे तुकडे रहात असत. बिया एकसारख्या दळल्या गेल्या तर कॉफी जास्त चांगल्या चवीची होते. काही प्रकारची कॉफी तर वस्त्रगाळ असते. दळलेली कॉफी भाजलेल्या बियांपेक्षा लवकर खराब होते, तसेच ती जास्त दिवस दळून ठेवली तर तिचा स्वाद व वासही कमी होतो.\nखरेच किती छान माहिती सांगितली त्या कपातल्या कॉफी बीनने. मी तिचे मनापासून आभार मानले व तिला म्हणाले, ‘आता मी तुला कॉफीबद्दल एक लहानशी गोष्ट सांगते.’\n‘एकदा काही अरब लोक काहवा तयार करत असताना त्यातल्या काही बिया चुकून विस्तवावर पडल्या व जळू लागल्या. त्या बियांमधून येणारा सुंदर वास सर्वत्र पसरला. अरबांनी त्या अर्धवट जळलेल्या बिया बाहेर काढून उकळल्यावर सुंदर स्वादाची कॉफी तयार झाली. भाजलेल्या बिया उकळल्या असता तयार कॉफीलादेखील तो वास मिळतो व त्यामुळे कॉफी जास्तच स्वादिष्ट लागते, हे त्या लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर कॉफीच्या बिया कोळशावर भाजून दगडी खलबत्त्यात कुटल्या जाऊ लागल्या. तयार झालेली भुकटी उकळून त्यातला गाळ खाली बसला, की वरचे पाणी म्हणजेच कॉफी पिण्यासाठी वापरण्यात येऊ लागली. असेच वेगवेगळे अनुभव घेऊन व प्रयोग करून आजची मस्त चवीची आणि स्वादाची कॉफी तयार होऊ लागली.’\nही माहिती ऐकल्यावर कॉफी बीननेदेखील हसून माझे आभार मानले. आता आम्हा दोघांची चांगली मैत्री झाली आहे हे वेगळे सांगायला नको.\nकॉफी वर्षा varsha निसर्ग\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_(%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82)", "date_download": "2021-07-25T04:23:48Z", "digest": "sha1:PERO2RNUETTMSUMGTHZ7YK5JQAVT7XXF", "length": 5691, "nlines": 106, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाघापूर (सेलू) - विकिपीडिया", "raw_content": "\nवाघापूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.\nयेथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो.वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली न��ही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०२१ रोजी २१:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-25T02:03:22Z", "digest": "sha1:WVG2WJLYOJD75F4LYNOWUV22CCSMLXOW", "length": 6649, "nlines": 74, "source_domain": "uranajjkal.com", "title": "दादा कोंडके : मिलकामगाराचा पोरगा ते खळखळून हसवणारे अभिनेते – उरण आज कल", "raw_content": "\nदादा कोंडके : मिलकामगाराचा पोरगा ते खळखळून हसवणारे अभिनेते\nमुंबई : दादा कोंडके हे नाव माहीत नाही असं कुणी नसेल. जुन्या पीढीचे नायक ते आजच्या पीढीलाही आपलं वाटणारं एक नाव. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दादा कोंडकेंची आज जयंती. कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके यांचा जन्म 8 ऑगस्ट 1932 रोजी नायगांव, मुंबईत झाला.\nद्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या. अभिनयासोबतच त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेतील व सोबतच हिंदी व गुजराती भाषांतील चित्रपटांची निर्मितीही केली. नायगाव – मुंबईच्या मिलमजूर कामगाराच्या घरात गोकुळाष्टमीला जन्मलेल्या ह्या ‘कृष्णा’ने नावाचे सार्थक मराठी चित्रपट सृष्टीच्या पडद्यावर दाखवून दिले. बॅंड पथकातून सुरुवात करून हळूहळू वगनाट्ये, नाटके ह्यांनी सुरुवात केलेल्या दादांचे चित्रपट जीवन मेहनतीने साकारले गेले.\nपांढरपेशा वर्गाला त्यांच्या कमरेखालच्या विनोदांनी त्यांच्या सिनेमांपासून दूरच ठेवले. पण पिटातल्या प्रेक्षकांनी त्यांना जे डोक्यावर उचलून घेतले त्यानेच त्यांची कारकीर्द यशस्वी करवली. द्विअर्थी विनोदाकडे झुकणारे संवाद, चित्रपटातल्या तारिकेशी पडद्यावरची नको तितकी घसट व ह्या सर्वामुळे सतत सेन्सॉर बोर्डाशी उडणारे खटके, वादंग ह्यांनी त्यांच्या चित्रपटांना सतत निगेटिव्ह प्रसिद्धी मिळत राहिली. सोंगाड्या च���त्रपटात त्यांनी नाम्याची भूमिका, पांडू हवालदार या त्यांच्या भूमिका तर अजरामर आहेत.\nदादा कोंडकेंचे काही गाजलेले चित्रपट\nबोटं लावीन तेथे गुदगुल्या\nया हिंदी सिनेमांची निर्मिती\nतेरे मेरे बीच में\nअंधेरी रात में दिया तेरे हात में\nखोल दे मेरी जुबान\n14 मार्च 1998 रोजी दादरच्या निवासस्थानी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बाजूच्याच सुश्रूषा नर्सिंग होममध्ये दाखल केले. तिथंच त्यांनी शेवटचा श्वास घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95.html", "date_download": "2021-07-25T01:55:34Z", "digest": "sha1:N44XQC4KOXH7RE3ILDVVTBVNJLJV6YPG", "length": 21280, "nlines": 231, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची फसवणूक - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nतोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची फसवणूक\nby Team आम्ही कास्तकार\nनाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे उठाव असल्याने दरात तेजी आहेच. या दरम्यान तुमच्या शेतीमालाला चांगले पैसे देतो, असे प्रलोभन दाखवीत शेतकऱ्याचा विश्वास संपादन करत देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची एका तोतया व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.\nदेवळा तालुक्यातील मटाणे येथील कांदा उत्पादक नानाजी निंबा साबळे (वय ५८) यांनी इजियाज अन्सारी याच्या सांगण्यावरून बुधवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास पिक-अप वाहनात २९ क्विंटल ४५ किलो (६० गोण्या) कांदा विक्रीसाठी नाशिकमध्ये आणला होता. त्या वेळी संशयिताने पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड येथे त्यांच्याशी चर्चा करून विश्वास संपादन करत पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात बोलावले. तेथे मुन्ना ट्रेडिंग कंपनीसमोर कांद्याबाबत दोघांमध्ये व्यवहार झाला. २७ रुपये किलो या दराने व्यवहार ठरल्यानंतरही संबंधिताने २० रुपये किलो या दरानेच ५८ हजार ५०० रुपये दिले जाईल, अशी तोंडी हमी दिली. येथील एका गुदामात माल उतरविण्यात आला. बिलही बनविण्यात आले. मात्र पैसे मिळाले नव्हते.\nव्यवहार होऊन कांदा दिल्यानंतर श्री. साबळे यांनी व्यवहारापोटी शेतीमालाचे पैसे मागितले असता हा संशयित साबळे यांच्या वाहनात बसला व पुन्हा मालेगाव स्टॅण्ड येथे त्यांना घेऊन आला. त्या ठिकाणी साबळे दांपत्याला चहा पाजला. नंतर मोबाइलवर बोलायचे नाटक करून त्याने पळ काढला. शेतकऱ्याने फोन केला. मात्र व्यापाऱ्याचा मोबाइल बंद लागल्याने साबळे यांनी पुन्हा मार्केटमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत मालही गायब होता. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साबळे यांनी रात्री उशिरा (ता.१९) पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेतली.\nतोतया व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २९ क्विंटल ४५ किलो कांद्याची रक्कम न देता माल घेऊन फरारी झाला. यासंदर्भात पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित इजियाज अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कासर्ले तपास करीत आहेत.\nफसवणूक प्रकरणी महानिरीक्षकांचे पंचवटी पोलिसांना निर्देश\nपीडित कांदा उत्पादक शेतकरी दांपत्याने शनिवारी (ता. २१) विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. डॉ. दिघावकर यांनीही पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांना दूरध्वनी करत याप्रकरणी लवकरात लवकर तपास करण्याच्या सूचना केल्या.\nतोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची फसवणूक\nनाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे उठाव असल्याने दरात तेजी आहेच. या दरम्यान तुमच्या शेतीमालाला चांगले पैसे देतो, असे प्रलोभन दाखवीत शेतकऱ्याचा विश्वास संपादन करत देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची एका तोतया व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे.\nदेवळा तालुक्यातील मटाणे येथील कांदा उत्पादक नानाजी निंबा साबळे (वय ५८) यांनी इजियाज अन्सारी याच्या सांगण्यावरून बुधवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास पिक-अप वाहनात २९ क्विंटल ४५ किलो (६० गोण्या) कांदा विक्रीसाठी नाशिकमध्ये आणला होता. त्या वेळी संशयिताने पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड येथे त्यांच्याशी चर्चा करून विश्वास संपादन करत पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात बोलावले. तेथे मुन्ना ट्रेडिंग कंपनीसमोर कांद्याबाबत दोघांमध्ये व्यवहार झाला. २७ रुपये किलो या दराने व्यवहार ठरल्यानंतरही संबंधिताने २० रुपये किलो या दरानेच ५८ हजार ५०० रुपये दिले जाईल, अशी तोंडी हमी दिली. येथील एका गुदामात माल उतरविण्यात आला. बिलही बनविण्यात आले. मात्र पैसे मिळाले नव्हते.\nव्यवहार होऊन कांदा दिल्यानंतर श्री. साबळे यांनी व्यवहारापोटी शेतीमालाचे पैसे मागितले असता हा संशयित साबळे यांच्या वाहनात बसला व पुन्हा मालेगाव स्टॅण्ड येथे त्यांना घेऊन आला. त्या ठिकाणी साबळे दांपत्याला चहा पाजला. नंतर मोबाइलवर बोलायचे नाटक करून त्याने पळ काढला. शेतकऱ्याने फोन केला. मात्र व्यापाऱ्याचा मोबाइल बंद लागल्याने साबळे यांनी पुन्हा मार्केटमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत मालही गायब होता. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साबळे यांनी रात्री उशिरा (ता.१९) पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेतली.\nतोतया व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २९ क्विंटल ४५ किलो कांद्याची रक्कम न देता माल घेऊन फरारी झाला. यासंदर्भात पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित इजियाज अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कासर्ले तपास करीत आहेत.\nफसवणूक प्रकरणी महानिरीक्षकांचे पंचवटी पोलिसांना निर्देश\nपीडित कांदा उत्पादक शेतकरी दांपत्याने शनिवारी (ता. २१) विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांची भेट घेत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. डॉ. दिघावकर यांनीही पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांना दूरध्वनी करत याप्रकरणी लवकरात लवकर तपास करण्याच्या सूचना केल्या.\nशेती संप मालेगाव कंपनी नाटक पोलिस\nशेती, संप, मालेगाव, कंपनी, नाटक, पोलिस\nसध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे उठाव असल्याने दरात तेजी आहेच.\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासां��्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nभगवानगडाच्या पायथ्याला बिबट्याचा महिलेवर हल्ला\nगांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणी\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nशेतकरी व पशुधन मालकांकडून गोपाळरत्न पुरस्कार मिळविण्यासाठी लवकरच अर्ज करा, संपूर्ण प्रक्रिया येथे आहे\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2021-07-25T03:21:12Z", "digest": "sha1:ZM5DVFYDGTSJ5T77II6ZBLREA5QPVQOX", "length": 17443, "nlines": 187, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "दस्त नोंदणीसाठी गर्दी करू नका, त्या सवलतीचा लाभ घ्या! – Buldana Live", "raw_content": "\nHome/बुलडाणा (घाटावर)/दस्त नोंदणीसाठी गर्दी करू नका, त्या सवलतीचा लाभ घ्या\nदस्त नोंदणीसाठी गर्दी करू नका, त्या सवलतीचा लाभ घ्या\nबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शासनाने जानेवारी 2021 ते मार्च 2021 या कालावधीत मुद्रांक शुल्कामध्ये व अधिभारामध्ये सूट दिली आहे. सद्यःस्थितीत शहरी भागात 4 टक्के मुद्रांक व 1 टक्का नोंदणी शुल्क लागू राहणार आहे. ग्रामीण भागात 3 टक्के मुद्रांक शुल्क व 1 टक्का नोंदणी शुल्क लागू असणार आहे. ही सवलत 31 मार्च 2021 रोजी संपुष���टात येत असल्याने नोंदणी कार्यालयामध्ये दस्त नोंदणीकरिता पक्षकांराची जास्त प्रमाणात गर्दी होत आहे.\nपक्षकारांनी योग्य त्या मुद्रांक शुल्काचे चलन 31 मार्चपर्यंत काढून ठेवले असल्यास व दस्त सुद्धा 31 मार्च 2021 पर्यंत निष्पादन (दस्तावर देणार व घेणार यांची स्वाक्षरी) केल्यास दस्तांची नोंदणी कार्यालयात येऊन पुढील चार महिने म्हणजेच जुलै 2021 पर्यंत याच दरामध्ये नोंदणी करता येईल. त्यामुळे एकाच वेळी सर्व नागरिकांनी गर्दी न करता ऑनलाईन मुद्रांक शुल्क चलन भरणा 31 मार्च पूर्वी करावा. दस्त निष्पादीत करावे व पुढील 4 महिन्यापर्यंत शासनाने दिलेल्या सवलतीचा लाभ घेऊन दस्तऐवजाची नोंदणी करावी. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सवलतींचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहजिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी केले आहे.\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\nसाथीने गावाला पछाडेपर्यंत ना जि.प.अध्यक्षांनी गांभीर्याने घेतले, ना त्यांच्या यंत्रणेने; आज आरोग्य विभागाचे पथक दाखल, २८ रुग्णांची तपासणी\nकोरोना : आज नवे २ रुग्ण; १७ बाधितांवर उपचार सुरू\nसमस्या मांडायला गेले, मुख्याधिकारी गैरहजर पाहून दालनाला घातला “बेशरमा’चा हार\nरस्ता आहे की घसरगुंडी चिंचपूर-उंद्री दरम्यान दहा दिवसांत अनेक जण सटकले; कंत्राटदार बघतोय जीव जाण्याची वाट\nलोणारमध्ये अकोला जनता बँकेला रात्री साडेनऊला लागली आग\nसहावी प्रसुती होती… २५ वर्षांची विवाहिताही दगावली अन् बाळही जगले नाही\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांनो, पीकही घ्या अन् बक्षीसही मिळवा…; खरीप हंगामासाठी स्पर्धा जाहीर, सहभागी होण्याचे कृषी विभागाने आवाहन\n; सहा तलाव भरले, सरासरी 36.6 मि. मी. पावसाची नोंद\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\nसाथीने गावाला पछाडेपर्यंत ना जि.प.अध्यक्षांनी गांभीर्याने घेतले, ना त्यांच्या यंत्रणेने; आज आरोग्य विभागाचे पथक दाखल, २८ रुग्णांची तपासणी\nकोरोना : आज नवे २ रुग्ण; १७ बाधितांवर उपचार सुरू\nसमस्या मांडायला गेले, मुख्याधिकारी गैरहजर पाहून दालनाला घातला “बेशरमा’चा हार\nरस्ता आहे की घसरगुंडी चिंचपूर-उंद्री दरम्यान दहा दिवसांत अनेक जण सटकले; कंत्राटदार बघतोय जीव जाण्याची वाट\nलोणारमध्ये अकोला जनता बँकेला रात्री साडेनऊला लागली आग\nसहावी प्रसुती होती… २५ वर्षांची विवाहिताही दगावली अन् बाळही जगले नाही\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांनो, पीकही घ्या अन् बक्षीसही मिळवा…; खरीप हंगामासाठी स्पर्धा जाहीर, सहभागी होण्याचे कृषी विभागाने आवाहन\n; सहा तलाव भरले, सरासरी 36.6 मि. मी. पावसाची नोंद\nकोरोनाच्या ‘कमबॅक’मुळे प्रशासन हाय अलर्ट\nकोरोना ः मृत्यूचे तांडव थांबले; अवघे 89 रुग्ण घेताहेत उपचार\nपालकमंत्री डॉ. शिंगणे लाइव्ह : बुलडाण्यात शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच; मुख्यमंत्री जिल्ह्याला निराश करणार नाहीत; तसा शब्दच दिलाय..; तसा शब्दच दिलाय..\nशूऽऽ कडक लॉकडाऊन आहे, पण फक्त व्यापाऱ्यांसाठी\nशेतकऱ्यांनो सावधान…जिल्ह्यात 10, 11, 12 मार्चला पावसाची शक्यता\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80.html", "date_download": "2021-07-25T02:18:09Z", "digest": "sha1:MDSWY5R4DIE63KWWHRJU6OQYPH4NR4LN", "length": 42702, "nlines": 311, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य\nby Team आम्ही कास्तकार\nin पीक व्यवस्थापन, फळे, बातम्या\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. वाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभ��शीत करून त्यात अंडी घालतात. एक गोगलगाय ३-४ दिवसांत साबुदाण्याच्या आकाराची पांढरट पिवळसर रंगाची १०० ते ४०० अंडी घालते.\nसद्यःपरिस्थितीत विविध ठिकाणी शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. शेतात गोगलगायींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झालेला आहे, हे जाणून घेण्यासाठी पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. प्रादुर्भाव झाल्यानंतर वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nशास्त्रीय नावः अचेटिना फिलिका\nशंखी गोगलगाय गर्द, करड्या फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात.\nशरीर चिकट, ओलसर व लुसलुशीत असून चालताना त्या पृष्ठभागावर चिकट पदार्थ सोडतात.\nपाठीवर बदामी रंगाचा शंख असून त्यावर फिक्कट-तपकिरी रंगाचे लांबट पट्टे असतात. किडीच्या डोक्यावर दोन शिंगासारखे मऊ अवयव असतात.\nउष्ण कटिबंधीय व जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात.\nढगाळ वातावरण व पावसाळ्यात रात्रीच्या वेळी ही कीड जास्त सक्रिय व कार्यक्षम असते. दिवसा झाडांवर, गवताखाली, दगडांच्या सापटीत किंवा बांधावरील पालापाचोळ्यामध्ये लपून बसतात.\nपावसाळ्यातील ढगाळ वातावरण, दलदल, सावली, कमी सूर्यप्रकाश, जास्त पाऊस, ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता, ९ ते २९ अंश सेल्सिअस तापमान किडीच्या वाढीसाठी पोषक असते.\nशंखी गोगलगाय ऑक्टोबर ते मे महिन्याच्या कालावधी जमिनीमध्ये खोलवर सुप्त अवस्थेत जातात. व पाऊस पडल्यानंतर जमिनीतून बाहेर येतात.\nअन्नपाण्याशिवाय त्या चार ते सहा महिने जिवंत राहू शकतात. ही कीड जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते.\nवाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभुशीत करून त्यात अंडी घालतात.\nएक गोगलगाय ३-४ दिवसांत साबुदाण्याच्या आकाराची पांढरट पिवळसर रंगाची १०० ते ४०० अंडी घालते. तापमान १५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास, अंड्यातून १७ दिवसांत पिल्ले बाहेर पडतात.\nनर आणि मादी ही दोन्ही लिंगे एकाच गोगलगायीमध्ये असल्यामुळे त्यांचे प्रजनन जलद होते. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते.\nसुरुवातीच्या काळात पिल्लांचा खाण्याचा वेग जास्त असतो.\nशंखी गोगलगायींचा जीवनकाळ ५ ते ६ वर्षांचा असतो.\nशेतामध्ये वापरली जाणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच प्लॅस्टिक, शेणखत, विटा, वाळू, माती, कलम रोपे, बेणे, ऊस इत्यादींमार्फत या किडीचा प्रसार होतो.\nजमिनीवरील पालापाचोळा, इतर कुजके पदार्थ, पपई, केळी, झेंडू, भेंडी व जमिनीवर पडलेली पिवळी पाने (ज्यामध्ये कॅल्शिअम जास्त असते). रात्रीच्या वेळी रोपावस्थेतील पिकांचा जमिनीलगतचा भाग कुरतडून खातात. पिकांचे शेंडे, पाने, कळ्या, फुले, फळे, साल, नवीन फुटलेले कोंब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.\nशेणखत, सोयाबीन, कांदा, द्राक्ष, फुलकोबी, लसूण घास, टोमॅटो, भोपळा, काकडी, वाल, वांगी, कोबीवर्गीय पिके तसेच सर्व फळभाज्या व पालेभाज्या पिकांमध्ये प्रादुर्भाव दिसून येतो.\nया किडींना स्वसंरक्षणासाठी शंखांचे कवच असते. दिवसाच्या वेळी बांधावरील वाळलेले, कुजलेले गवत, पाला-पाचोळा, काडी कचरा यांच्या खाली, दगडांच्या सापटीत शंखात लपून बसतात.\nउन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट करावी.\nपिकांच्या मुळाशेजारी, मातीमध्ये गोगलगायींनी घातलेली अंडी गोळा करून नष्ट करावीत.\nत्यांच्या लपण्याच्या जागा शोधून त्या स्वच्छ व सपाट कराव्यात. शेतालगतचे बांध स्वच्छ करावेत.\nसंध्याकाळी आणि सूर्योदयापूर्वी बाहेर पडलेल्या, झाडावर लपून बसलेल्या गोगलगायी चिमट्याच्या साह्याने गोळा कराव्यात. आणि उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या २० टक्के द्रावणात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून माराव्यात. किंवा ३ फूट खोल खड्डा घेऊन त्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकून मातीने खड्डा झाकावा.\nशेतातील गोगलगायी गोळा करून प्लॅस्टिक किंवा सिमेंटच्या रिकाम्या पोत्यामध्ये भराव्यात. त्यावर चुन्याची पावडर किंवा कोरडे मीठ टाकून पोते शिवून घ्यावे. त्यामुळे गोगलगायी आतमध्ये मरून जातात.\nछोट्या आकाराच्या गोगलगायींच्या नियंत्रणासाठी, प्रति लिटर पाण्यात २० ग्रॅम मिठाचे द्रावण करून त्याची फवारणी करावी.\nप्रादुर्भावग्रस्त शेतात किंवा झाडाच्या खोडाजवळ संध्याकाळच्या वेळी मेटाल्डीहाईडच्या गोळ्या हेक्टरी ५ किलो या प्रमाणात टाकाव्यात. गोळ्यांची हाताळणी करताना हातमोजे वापरावेत. तसेच गोळ्या टाकल्यापासून कि��ान ६ ते ७ दिवस अन्य प्राणी शेतापासून दूर राहतील, याची काळजी घ्यावी.\nसंध्याकाळी शेतामध्ये २० ते २५ फूट अंतरावर गवताचे ढीग करून ठेवावेत. सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.\nएक किलो गूळ १० लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण करावे. तयार द्रावणामध्ये गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी प्रादुर्भावग्रस्त शेतात पसरवून ठेवावीत.\nप्रादुर्भाव झालेल्या द्राक्ष बागेमध्ये खोडाशेजारी आच्छादन (मल्चिंग) करणे टाळावे.\nगोगलगायींना द्राक्ष वेलींवर चढण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी, १ इंच रुंदीची तांब्याची पट्टी खोडाभोवती गुंडाळावी. किंवा प्लॅस्टिकची पिशवी खोडाभोवती आणि बांबू/सिमेंटच्या उभारलेल्या खांबावर गुंडाळून त्यावर घट्ट ग्रीसचा थर द्यावा.\nमुख्य शेतातील पिकावर प्रादुर्भाव करण्यापासून रोखण्यासाठी, पिकाच्या सर्व बाजूंनी २ मीटर पट्ट्यात राख पसरावी. त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना २ः३ या प्रमाणात मिसळून त्याचा राखेवर पातळ थर द्यावा. पाऊस पडत असल्यास किंवा जमीन ओली असल्यास या पद्धतीचा फारसा उपयोग होत नाही.\nउपद्रव झालेल्या ठिकाणी विषारी आमिषाचा वापर करून प्रभावी नियंत्रण मिळवता येते.\nविषारी आमिष तयार करण्याची पद्धत\nगहू किंवा भाताचा भुसा/कोंडा ५० किलो पुरेशा पाण्यामध्ये भिजत टाकून, त्यामध्ये २ किलो गूळ व २५ ग्रॅम यीस्ट मिसळावे. या मिश्रणात मिथोमिल (४० एसपी) ५० ग्रॅम टाकून हे द्रावण १२ ते १५ तास भिजत ठेवावे. तयार विषारी आमिष संध्याकाळच्या वेळी प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात (प्रति हेक्टर) पसरून टाकावे.\nआमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी व त्यांची पिल्ले गोळा करावीत. आणि जमिनीत १ मीटर खोल खड्डा घेऊन त्यात पुरून टाकावीत.\nहे विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी पाळीव जनावरे, पक्षी किंवा कोंबड्या खाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.मिथोमिल हे अत्यंत विषारी कीडनाशक असल्यामुळे त्याचा वापर करतेवेळी प्लॅस्टिकचे हातमोजे, गॉगल, मास्कचा वापर करावा.\nपिकलेली उंबराची फळे, पपया तसेच चिरडून मारलेल्या गोगलगायींचा देखील विषारी आमिष तयार करण्यासाठी उपयोग करता येतो.\nसंपर्क- डॉ. चांगदेव वायळ, ९४०५१८६३६६, (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि.नगर)\nसामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण शक्य\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. वाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभुशीत करून त्यात अंडी घालतात. एक गोगलगाय ३-४ दिवसांत साबुदाण्याच्या आकाराची पांढरट पिवळसर रंगाची १०० ते ४०० अंडी घालते.\nसद्यःपरिस्थितीत विविध ठिकाणी शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. शेतात गोगलगायींचा प्रादुर्भाव किती प्रमाणात झालेला आहे, हे जाणून घेण्यासाठी पिकांचे वेळोवेळी निरीक्षण करावे. प्रादुर्भाव झाल्यानंतर वेळीच नियंत्रणाच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भावावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी, गावातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.\nशास्त्रीय नावः अचेटिना फिलिका\nशंखी गोगलगाय गर्द, करड्या फिक्कट किंवा हिरव्या काळपट रंगाच्या असतात.\nशरीर चिकट, ओलसर व लुसलुशीत असून चालताना त्या पृष्ठभागावर चिकट पदार्थ सोडतात.\nपाठीवर बदामी रंगाचा शंख असून त्यावर फिक्कट-तपकिरी रंगाचे लांबट पट्टे असतात. किडीच्या डोक्यावर दोन शिंगासारखे मऊ अवयव असतात.\nउष्ण कटिबंधीय व जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात.\nढगाळ वातावरण व पावसाळ्यात रात्रीच्या वेळी ही कीड जास्त सक्रिय व कार्यक्षम असते. दिवसा झाडांवर, गवताखाली, दगडांच्या सापटीत किंवा बांधावरील पालापाचोळ्यामध्ये लपून बसतात.\nपावसाळ्यातील ढगाळ वातावरण, दलदल, सावली, कमी सूर्यप्रकाश, जास्त पाऊस, ८० टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रता, ९ ते २९ अंश सेल्सिअस तापमान किडीच्या वाढीसाठी पोषक असते.\nशंखी गोगलगाय ऑक्टोबर ते मे महिन्याच्या कालावधी जमिनीमध्ये खोलवर सुप्त अवस्थेत जातात. व पाऊस पडल्यानंतर जमिनीतून बाहेर येतात.\nअन्नपाण्याशिवाय त्या चार ते सहा महिने जिवंत राहू शकतात. ही कीड जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करते.\nवाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभुशीत करून त्यात अंडी घालतात.\nएक गोगलगाय ३-४ दिवसांत साबुदाण्याच्या आकाराची पांढरट पिवळसर रंगाची १०० ते ४०० अंडी घालते. तापमान १५ अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास, अंड्यातून १७ दिवसांत पिल्ले बाहेर पडतात.\nनर आणि मादी ही दोन्ही लिंगे एकाच गोगलगायीमध्ये असल्यामुळे त्यांचे प्रजनन जलद होते. त्यामुळे त्यांची संख्या झपाट्याने वाढते.\nसुरुवातीच्या काळात पिल्लांचा खाण्याचा वेग जास्त असतो.\nशंखी गोगलगायींचा जीवनकाळ ५ ते ६ वर्षांचा असतो.\nशेतामध्ये वापरली जाणारी अवजारे, बैलगाडी, यंत्रसामग्री, ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच प्लॅस्टिक, शेणखत, विटा, वाळू, माती, कलम रोपे, बेणे, ऊस इत्यादींमार्फत या किडीचा प्रसार होतो.\nजमिनीवरील पालापाचोळा, इतर कुजके पदार्थ, पपई, केळी, झेंडू, भेंडी व जमिनीवर पडलेली पिवळी पाने (ज्यामध्ये कॅल्शिअम जास्त असते). रात्रीच्या वेळी रोपावस्थेतील पिकांचा जमिनीलगतचा भाग कुरतडून खातात. पिकांचे शेंडे, पाने, कळ्या, फुले, फळे, साल, नवीन फुटलेले कोंब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.\nशेणखत, सोयाबीन, कांदा, द्राक्ष, फुलकोबी, लसूण घास, टोमॅटो, भोपळा, काकडी, वाल, वांगी, कोबीवर्गीय पिके तसेच सर्व फळभाज्या व पालेभाज्या पिकांमध्ये प्रादुर्भाव दिसून येतो.\nया किडींना स्वसंरक्षणासाठी शंखांचे कवच असते. दिवसाच्या वेळी बांधावरील वाळलेले, कुजलेले गवत, पाला-पाचोळा, काडी कचरा यांच्या खाली, दगडांच्या सापटीत शंखात लपून बसतात.\nउन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरट करावी.\nपिकांच्या मुळाशेजारी, मातीमध्ये गोगलगायींनी घातलेली अंडी गोळा करून नष्ट करावीत.\nत्यांच्या लपण्याच्या जागा शोधून त्या स्वच्छ व सपाट कराव्यात. शेतालगतचे बांध स्वच्छ करावेत.\nसंध्याकाळी आणि सूर्योदयापूर्वी बाहेर पडलेल्या, झाडावर लपून बसलेल्या गोगलगायी चिमट्याच्या साह्याने गोळा कराव्यात. आणि उकळत्या पाण्यात किंवा साबणाच्या २० टक्के द्रावणात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात टाकून माराव्यात. किंवा ३ फूट खोल खड्डा घेऊन त्यात पुरून त्यावर चुन्याची भुकटी टाकून मातीने खड्डा झाकावा.\nशेतातील गोगलगायी गोळा करून प्लॅस्टिक किंवा सिमेंटच्या रिकाम्या पोत्यामध्ये भराव्यात. त्यावर चुन्याची पावडर किंवा कोरडे मीठ टाकून पोते शिवून घ्यावे. त्यामुळे गोगलगायी आतमध्ये मरून जातात.\nछोट्या आकाराच्या गोगलगायींच्या नियंत्रणासाठी, प्रति लिटर पाण्यात २० ग्रॅम मिठाचे द्रावण करून त्याची फवारणी करावी.\nप्रादुर्भावग्रस्त शेतात किंवा झाडाच्या खो���ाजवळ संध्याकाळच्या वेळी मेटाल्डीहाईडच्या गोळ्या हेक्टरी ५ किलो या प्रमाणात टाकाव्यात. गोळ्यांची हाताळणी करताना हातमोजे वापरावेत. तसेच गोळ्या टाकल्यापासून किमान ६ ते ७ दिवस अन्य प्राणी शेतापासून दूर राहतील, याची काळजी घ्यावी.\nसंध्याकाळी शेतामध्ये २० ते २५ फूट अंतरावर गवताचे ढीग करून ठेवावेत. सकाळी त्याखाली लपलेल्या गोगलगायी गोळा करून नष्ट कराव्यात.\nएक किलो गूळ १० लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण करावे. तयार द्रावणामध्ये गोणपाटाची पोती भिजवून संध्याकाळी प्रादुर्भावग्रस्त शेतात पसरवून ठेवावीत.\nप्रादुर्भाव झालेल्या द्राक्ष बागेमध्ये खोडाशेजारी आच्छादन (मल्चिंग) करणे टाळावे.\nगोगलगायींना द्राक्ष वेलींवर चढण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी, १ इंच रुंदीची तांब्याची पट्टी खोडाभोवती गुंडाळावी. किंवा प्लॅस्टिकची पिशवी खोडाभोवती आणि बांबू/सिमेंटच्या उभारलेल्या खांबावर गुंडाळून त्यावर घट्ट ग्रीसचा थर द्यावा.\nमुख्य शेतातील पिकावर प्रादुर्भाव करण्यापासून रोखण्यासाठी, पिकाच्या सर्व बाजूंनी २ मीटर पट्ट्यात राख पसरावी. त्यावर मोरचूद आणि कळीचा चुना २ः३ या प्रमाणात मिसळून त्याचा राखेवर पातळ थर द्यावा. पाऊस पडत असल्यास किंवा जमीन ओली असल्यास या पद्धतीचा फारसा उपयोग होत नाही.\nउपद्रव झालेल्या ठिकाणी विषारी आमिषाचा वापर करून प्रभावी नियंत्रण मिळवता येते.\nविषारी आमिष तयार करण्याची पद्धत\nगहू किंवा भाताचा भुसा/कोंडा ५० किलो पुरेशा पाण्यामध्ये भिजत टाकून, त्यामध्ये २ किलो गूळ व २५ ग्रॅम यीस्ट मिसळावे. या मिश्रणात मिथोमिल (४० एसपी) ५० ग्रॅम टाकून हे द्रावण १२ ते १५ तास भिजत ठेवावे. तयार विषारी आमिष संध्याकाळच्या वेळी प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रात (प्रति हेक्टर) पसरून टाकावे.\nआमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी व त्यांची पिल्ले गोळा करावीत. आणि जमिनीत १ मीटर खोल खड्डा घेऊन त्यात पुरून टाकावीत.\nहे विषारी आमिष खाऊन मेलेल्या गोगलगायी पाळीव जनावरे, पक्षी किंवा कोंबड्या खाणार नाहीत, याची काळजी घ्यावी.मिथोमिल हे अत्यंत विषारी कीडनाशक असल्यामुळे त्याचा वापर करतेवेळी प्लॅस्टिकचे हातमोजे, गॉगल, मास्कचा वापर करावा.\nपिकलेली उंबराची फळे, पपया तसेच चिरडून मारलेल्या गोगलगायींचा देखील विषारी आमिष तयार करण्यासाठी उपयोग करता येतो.\nसंपर्क- डॉ. चांगदेव वायळ, ९४०५१८६३६६, (महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी जि.नगर)\nडॉ. चांगदेव वायळ, डॉ. दिपक पोतदार\nहवामान सूर्य ऊस पाऊस अवजारे equipments ट्रॅक्टर tractor पपई papaya झेंडू सोयाबीन द्राक्ष सकाळ बांबू bamboo गहू wheat महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university नगर\nहवामान, सूर्य, ऊस, पाऊस, अवजारे, equipments, ट्रॅक्टर, Tractor, पपई, papaya, झेंडू, सोयाबीन, द्राक्ष, सकाळ, बांबू, Bamboo, गहू, wheat, महात्मा फुले, कृषी विद्यापीठ, Agriculture University, नगर\nशंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त सक्रिय होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. वाळलेल्या कुजलेल्या गवताखाली, पिकांच्या खोडाशेजारी, बांधाला किंवा दगडाच्या सापटीत ३ ते ५ सेंमी खोल माती भुसभुशीत करून त्यात अंडी घालतात. एक गोगलगाय ३-४ दिवसांत साबुदाण्याच्या आकाराची पांढरट पिवळसर रंगाची १०० ते ४०० अंडी घालते.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\n'साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी घ्यावी'\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजन���\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+09+be.php", "date_download": "2021-07-25T04:04:27Z", "digest": "sha1:L2B6P5CE7MADRVVERFD47UL4J4TUFRFV", "length": 3584, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 09 / +329 / 00329 / 011329, बेल्जियम", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nक्षेत्र कोड: 09 (+329)\nआधी जोडलेला 09 हा क्रमांक Ghent (Gent/Gand) क्षेत्र कोड आहे व Ghent (Gent/Gand) बेल्जियममध्ये स्थित आहे. जर आपण बेल्जियमबाहेर असाल व आपल्याला Ghent (Gent/Gand)मधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. बेल्जियम देश कोड +32 (0032) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Ghent (Gent/Gand)मधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +32 9 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनGhent (Gent/Gand)मधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +32 9 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0032 9 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/goa/major-car-accident-in-dharbadoda-marathi", "date_download": "2021-07-25T03:28:14Z", "digest": "sha1:4LVY77OIOGI7Y25EBE3H5S2ITHJYLIIK", "length": 8109, "nlines": 81, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "धारबांदोड्यात कार झाडावर आदळली, दोघांवर काळाचा घाला | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nधारबांदोड्यात कार झाडावर आदळली, दोघांवर काळाचा घाला\nभीषण अपघातात दोघांवर काळाचा घाला\nशेखर नाईक | प्रतिनिधी\nधारबांदोडा : राज्यातील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे. धारबांदोड्यात भीषण अपघात झालाय. कारच्या झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंतजनक असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\nपिळये-धारबांदोड्यात मंगळवारी रात्री अपघात झाला. एक स्विफ्ट कार झाडावर आदळली. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जातंय. या अपघातात दोघांवर काळानं घाला घातलाय. यामध्ये दोघा तरुणांचा मृत्यू झालाय. एकाचा जागीच मृत्यू झाला. जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव राजदीप राजेंद्र नाईक असं असून त्याचं वय ३० वर्ष होतं. तो उसगावमध्ये राहत होत. तो मूळचा डिचोलीचा असल्याची माहिती मिळतेय.\nतर दुसऱ्या जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. सर्वेश रामदास गावडे असं त्याचं नाव असून वय २७ वर्ष होतं. आपेव्हाळ प्रियोळमधील सर्वेशचा उपचारादरम्यान जीएमसीमध्ये अखेरचा श्वास घेतलाय. तर तिसऱ्या जखमी तरुणावर उपचार सुरु आहे. तोही गंभीररीत्या जखमी आहे. शुभम सोमनाथ गावस असं त्याचं नाव असून त्याचं वय २८ वर्ष असल्याची माहिती मिळतेय. हा मूळचा धारबांदोड्याचा आहे. या अपघातामुळे मृत्यू झालेल्या दोघा तरुणांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झालाय.\nअपघातात जागीच मृत्यू झालेला राजदीप नाईक\nहेही वाचा – धारवाड अपघातातून बचावलेल्या तिनं सांगितलं की, जाग आली तेव्हा मैत्रिणींचे मृतदेह….\n भीषण अपघात, 13 जणांवर काळाचा घाला\n….शॉर्टकटने गेले नसते तर कदाचित अपघात टळला असता\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष र���पोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://misalpav.com/comment/1033064", "date_download": "2021-07-25T03:37:24Z", "digest": "sha1:3FZDMPUEGOVAWUHB2GK67YAWJQPZLEUD", "length": 47602, "nlines": 347, "source_domain": "misalpav.com", "title": "मराठी माणसे स्वताची प्रगती स्वःताच करू शकतात | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nमराठी माणसे स्वताची प्रगती स्वःताच करू शकतात\nस्वामि १ in जनातलं, मनातलं\nआपण ही आपली प्रगती करुन घ्याच.\nमराठी माणूस धंद्यात का माघे\nपरप्रातीयाचे गणित समजून घ्या.\nधंद्यामधे सिंडीकेटस असतात, रॅकेट्स असतात तसेच जातीय ग्रुप्ससुद्धा असतात फक्त त्याला चेंबर ऑफ कॉमर्स असे नाव नसते. ते पृष्ठभागावर देखील नसते. ही सिस्टीम इतकी स्मूथ बसली आहे कि आपल्याला रोज पाहून सुद्धा त्यातला जातीय कोन लक्षात येत नाही. ते वाईटच आहे असे म्हणता येईल का याबद्दल वेगवेगळी मतं येतील.\nअसा व्यवसाय केला जातो हे कोणताही अभ्यासक्रमात किव्वा कार्यक्रमात शिकवले जात नाही . हे कुठे पुस्तकातही वाचायला मिळणार नाही .\nयांचे काम कसे चालते ते त्यांच्याकडूनच शिका .\nमाझे अनेक पटेल मित्र आहेत. गुजरातेत तर त्यांचे वर्चस्व आहेच. मी काही दिवस इन्श्युरन्स एजंट म्हणून काम केलं. इन्शुरन्स एजंटला अनेक गोष्टी माहीत होतात. मी फर्ग्युसन रस्त्यावरच्या एका पटेलाकडून नियमित स्टेशनरी विकत घ्यायचो. माझ्या व्यवसायासाठी लागणारी काही रजिस्टर्स मी डिझाईन केली होती. ती हा बनवून द्यायचा. पुण्यात सर्वात पहिल्यांदा त्याच्याकडे जंबो कलर झेरॉक्स मशीन आले होते. छोट्या जागेतून त्याने व्यवसाय वाढवला. त्या कष्टाचे कौतुक आणि अभिमान दोन्ही आहेच. माझ्या ब्रॅंचचा धंदा सुद्धा त्याला दिल्याने मला तो चांगला मानायचा. या विश्वा���ावर त्याला माझ्याकडून पॉलिसी घेण्याबद्दल विचारले. ही पॉलिसी घेतली तर भांडवलवृद्धी होणार होती आणि ती हिट जाणार याबद्दल तज्ञांना विश्वास होता. एलआयसीच्या निवडक चांगल्या पॉलिसीमधली एक होती ती. त्यालाही ते मान्य होते. मैत्रीसुद्धा मान्य होती. पण त्याने जे सांगितले ते चक्रावून टाकणारे होते.\nया पटेलांचे एक मासिक (काय म्हणायचं त्याला ) निघते. त्या मासिकात कुठला पटेल काय धंदा करतो याची माहिती, फोन नंबर वगैरे तपशील दिलेला असतो. एक पटेल औरंगाबादला आहे. त्याच्याकडे कसल्या तरी स्टील प्लेट्स बनतात. तर मग ठाण्यातल्या पटेलाला त्या प्लेट्स त्याच्याकडून घ्याव्या लागतात. मुंबईतल्या पटेलाकडे जर त्या प्लेट्स मिळत असतील तर मग तो घेऊ शकतो. पण पटेलाव्यतिरिक्त दुस-याकडून चुकूनही घ्यायचे नाही असा दंडक आहे.\nइन्श्युरन्स साठी राजस्थानातून तीन पटेल पुण्यात येतात. पॉलिसी त्यांच्याकडून काढून घ्यायची हा नियम आहे. शेजारी इन्श्युरन्स एजंट राहत असेल आणि तो पटेल नसेल तर त्याच्याकडून पॉलिसी घेता येत नाही. मुंबईत सुद्धा बरेच पटेल इन्श्युरन्स एजंट्स आहेत. त्यांचे ग्राहक ठरले आहेत. थोडक्यात पटेल व्यावसायिकांनी आपसातच स्पर्धा करायची. एकाचा ग्राहक दुस-याने पळवायचा नाही. जर तो ग्राहक स्वत:हून वळाला तरच.\nहे अलिखित नियम जर तोडले गेले तर समुदायाकडून त्या पटेलाला अगदी छोटासा दंड लावला जातो. त्या काळी २१ रू होता. आताचे माहीत नाही. पण अमक्या तमक्या पटेलाने २१ रू. दंडापोटी भरले हे त्यांच्या त्या पुस्तिकेत प्रकाशित झाले रे झाले की तो पटेल आयुष्यातून उठतो. त्याच्याशी सर्व प्रकारचा धंदा समुदायाकडून बंद केला जातो. त्याला समाजाच्या ब्यांका देखील कर्ज देत नाहीत. भिशीतून त्याला बाहेर काढले जाते.\nकानात बाळी घालणारे मिठाईची, हार्डवेअरची, सायकल्सची, मेडीकलची, गिफ्ट आर्टिकलची दुकाने चालवणारे अस्वच्छ राजस्थानी लोक ही त्यांची ओळख आहे. पुण्यात, मुंबईत सर्वत्रच यांची दुकाने लक्षणीय आहेत. गुजराथी समाज पूर्वी जो किरकोळीचा व्यवसाय करायचा तो आता यांच्याकडे आहे. गुजराथी समाज होलसेल मधे गेला आहे.\nराजस्थानी दुकानदार गावाकडून एक मुलगा आणतो. त्याला राबवून घेतो. त्याचा पगार समाजाच्या ऑफीसकडे जमा करतो. मुलगा मोठा झाल्यावर जेव्हढे पैसे पगाराचे जमा झाले असतील तेव्हढेच दुकानदा��� भर घालून देतो. या मुलाला मग समाज दोन लाख रूपये उचल देतो (आकडे जुने आहेत). त्यातून त्याचा मालक त्याने हेरून ठेवलेले दुकान भाड्याने मिळवून देतो. दोन लाखात पागडी आणि दोन वर्षाचे भाडे असते. पगार जमा झालेला असतो. त्यातून तो वस्तू आणतो. कमी पडलेले पैसे समाजाकडून कर्ज म्हणून मिळतात. मग त्याचं दुकान चालू लागते. (दुकान चालेल का हा प्रश्नच नसतो). मग तो गावाकडून एक मुलगा आणतो. पुढे हे सायकल रिपीट होते. अशा पद्धतीने एकाची दोन, दोनाची तीन दुकाने होत जातात. हळू हळू सगळीकडे राजस्थानीच दिसू लागले आहेत. आता या दुकानांना लागणारा माल सुद्धा राजस्थानीच पुरवणार. यांचेही विमे त्यांचा समाजातला प्रतिनिधीच उतरवणार.\nआजपर्यंत समाजाकडून मिळालेल्या उचल आणि कर्जाला कुणी बुडवलेले नाही. धंदा चालला नाही असे झालेले नाही. यांना ब्यांकेची आवश्यकता नाही. कायदेशीर बाबींसाठी एखादे अकाउंट असते फक्त. यांच्यातही दंड लागतो.\nतिसरे उदाहरण अग्रवाल समाजाचे. हा वेगळा समाज आहे. यांचे जैन, शहांशी सख्य असते. यांची किराणा मालाची दुकाने असतात. मार्केट यार्डातल्या अग्रवालाकडे ते माल भरतात. अग्रवाल नसेल तर मग शहा, जैन. साधारण २०, २१ तारखेला हे महिन्याचा माल भरायला येतात. त्या वेळी त्यांना पैसे द्यायचे नसतात. पैसे कधी हे शेठ विचारत नाहीत. हेच सांगतात ३ तारखेला हिसाब चुकता करेंगे. बाजूचा मराठी दुकानदारही त्य़ाच शेठकडे माल भरायला आलेला असतो. पण त्याच्या आणि अग्रवालच्या दुकानात हटकून पाच पैशाचा फरक असतो. कारण हे शेठकडे रडतात. बाजूमे पाटील का दुकान है. साब मराठी माणूस उधरच जायेंगे. मग तो याला वेगळा दर लावतो. शिवाय खरेदी रोख नाही.\nयाच्याकडे एखाद रूपयाचा फरक असला की सगळी गर्दी त्याच्याकडे लोटते. एक तारखेला जास्तीत जास्त जोर असतो. जवळपास सगळा माल संपलेला असतो. दोन तारखेला माणूस पाठवला जातो. शेठचा हिशेब क्लोज.\nअजून बरीच उदाहरणे आहेत. इथे फक्त तीनच नमुने दिले आहेत.\nभारतातली बाजारपेठ अशीही चालते आणि खुलीही चालते. पण ही बारीक कलाकुसर माहीत नसलेले जेव्हां वाद घालायला येतात तेव्हां त्यांच्याशी काय बोलायचे \nआतातरी शहाणे व्हा .\nहल्ली बिल्डरांच्या पण संघटना आहेत. त्यांच्यातही सिंडीकेट्स निर्माण झालेत. जातीच्याच बिल्डराला जमिनी द्यायचे करार होताहेत. कुठल्याही रिअल इस्टेट एजंटला नवे ट्रेण्ड��स विचारा.\nखाण्यापिंयाच्या बाबतीत आजही अंधश्रद्धा, रुढी आहेत. त्या नाहीतच असे म्हणणा-यांना कोपरापासून नमस्कार. असे महानुभाव मला देवासमान आहेत. त्यामुळे त्यांचेच मत प्रमाण.\nमग आपण कुठे आहोत\nमराठी भाषिक समाज कधी असा विचार करणार.\nव्यवसायात एकमेकांना मदत कधी करणार.\nआता तरी आपल्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी यावर विचार मंथन करावे.\nBusiness Help Group करून तालुकावर मदत केंद्रे स्थापन करावीत.\nआपला समाज मागास राहिला याला दुसरे कोणीही जबाबदार नाही तर आपणच जबाबदार आहोत.\nसमाजाला मदत होईल असे उपक्रम न राबविता आपण फक्त राजकारण करीत राहिलो.\nराजकारण कराच पण राजकारणाचा फायदा समाजाला होईल असे उपक्रम सर्वांनी सुरु करावेत.\nकधी शिकणार आपण मराठी लोक का नुसतेच एकमेकांची उणीदुणी काढत बसणार \n*नोट-जसा आला तसा मजकूर पाठवला त्यामध्ये दुमत असू शकते* *business support group*\n\"मांसाहार करणाऱ्या मराठी माणसाला बिल्डरने घर नाकारले...\"\nअशा बातम्या आपण हल्ली सर्रास ऐकतो... तेव्हा लगेच आपल्या डोक्यात विचार येतो, हा एवढा माज यांच्यात येतो कुठून... मित्रांनो हा माज येतो आर्थिक सुबत्तेतुन... हि सुबत्ता जैन-मारवाडी समाजात प्रचंड आहे म्हणुनच अशा प्रकारे घर नाकारणारे बहुतांशी जैन-मारवाडीच असतात...\nमित्रांनो साधी गोष्ट सांगतो... यांच्या आर्थिक सुबत्तेच सगळ्यात महत्वाच कारण यांनी खर्च केलेल्या १०० रूपयातले ७० रूपये जैन-मारवाडी समाजातच परत येतात... कारण कोणतीही खरेदी ते स्वत:च्या समाजबांधवा कडुनच करतात म्हणुन पैसा त्यांच्या समाजातच फिरत राहतो... अगदीच नाईलाज झाला तरच ते बाहेरच्या माणसाकडून खरेदी करतात...\nहे आपल्यालाही शक्य आहे... आज मराठी माणसाने खर्च केलेल्या १०० रूपयातले जवळजवळ ९० रूपये बाहेर जात आहेत... मराठी समाजात फक्त १० रूपयेच परत येत आहेत... हेच कारण आहे कि आपल्यातले काहीच आर्थिक सबळ होत आहेत... परंतु समाज म्हणुन आपण सबळ होत नाही...\nम्हणुनच माझी सर्वांना विनंती आहे... मी जे सांगतोय त्याची सुरूवात करा... कठीण आहे पण अशक्य नाही... आपल्याकडे धंद्यात उतरणारी मुल कमी आहेत... पण मी जे सांगतोय ते केल तर त्यांना धंद्यात यश मिळण्याची शक्यता वाढेल आणि जास्तीत जास्त मराठी मुले धंद्यात उतरतील... आपली एक साधी कृती त्यांना प्रोत्साहन देईल....\n1) डॉक्टर मराठी निवडा\n2) वकील मराठी निवडा\n3) इंजीनियर मराठी निवडा\n4) सी.ए मराठी निवडा\n5) भाजी वाला मराठी निवडा\n6) मोबाइल रिचार्ज स्टोअर्स मराठी निवडा\n7) मेडिकल स्टोअर्स मराठी निवडा\n8) दूध डेअरी मराठी निवडा\n9) प्रिटींग प्रेस मराठी निवडा\n10) पेपर मराठी निवडा\n11) स्टेशनरी स्टोअर्स मराठी निवडा\n12) कपडयाचे दुकान मराठी निवडा\n13) इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीकल स्टोअर्स मराठी निवडा\n14) शेती कृषि सेवा केंद्र मराठी निवडा\n15) ट्रॅव्हल बुकींग मराठी निवडा\n16) फ्लोअर मिल मराठी निवडा\n17) किराणा स्टोअर्स मराठी निवडा\n18) हार्डवेअर दुकान मराठी निवडा\n19) झेरॉक्स सेंटर मराठी निवडा\n20) हॉटेल मराठी निवडा\n21) इतर उपयोगी वस्तुसाठी मराठी व्यापारी निवडा\nसमाजाच्या माणसाला मोठे करणे म्हणजेच समाज आर्थिक दृष्टया सुदृढ़ करणे होय\nमग बघा 10 वर्षात मराठी समाजाची आर्थिक सुधारणा कशी होते ती....\nजेव्हा घेणारे , विकणारे आणि निर्माता आपणच राहु तेव्हा नक्की मराठी समाजाची आर्थिक स्थिती सुधारेल..\nमग ह्या नवीन वर्षाला संकल्प करताय ना \nआपल्याच माणसांकडून जास्तीत जास्त खरेदी करण्याचा\nआपण जास्तीत जास्त मराठी व्यवसायिक निवड करावी.\nवरील लेख एका संघटनेने लिहला असून तो त्यांनी जास्तीत जास्त मराठी माणसांन कडे पोहचण्याची विनंती केली आहे\nमाफ करा, हे थोडं अवांतर होतंय. पण अनेकानेक धागे - व तेही एकाच विषयाभोवतीचे, ज्याला अनेकांनी समर्पक उत्तरे दिलेली आहेत-- काढत बसण्याचे तुमचे कसब 'वाखाणावे' असे आहे.\nह्यावरून काही वर्षांपूर्वी, दुसर्या एका ससंस्थळावर, तेथील एका धागाबहाद्दरांनी काढलेला धागा मला आठवला. 'पिलीयन रायडर स्त्रीयांनी आखूड टी- शर्ट्स घालावेत का\nजग बदलत चालले आहे\nआता पाहिल्याससरखी परिस्थिती नाहीं, व्यापाराच्या देशाच्या सीमा सैल झाल्या आहेत ,\nइथे टिकायचे असेल तर गुणवत्ते शिवाय पर्याय नाही\nसाधी नोकरी जरी करत असाल आणि तुमचे काम गुणवत्ता पूर्ण असले पाहिजे,\nओळखीवर किंवा गाव वाला म्हणून नोकरी मिळू शकते पण फक्त तुमच्या कामातील गुणवत्ता ती नोकरी टिकवू शकते,\nदुसरे महत्वाचे म्हणजे आपल्यात मतभेद नाहीत हे बाहेरच्या समाजाला दिसलं पाहिजे\nरस्त्यावर, bus मध्ये आशा सर्व ठिकाणी आपल्या संघटित पानाची जाणीव करून देणे खूप गरजेचं आहे\nत्याच प्रमाणे social मीडियावर सुद्धा ते संघटन दिसले पाहिजे\nआपली आर्थिक परिस्थिती सुधारवली पाहिजे.\nराजेश१८८ आपण बरोबर बोललात. दिवस आता व्यापारीकरणाचे आले आहेत. पैशाच्या बाबतीत आपण मजबूत झाल्याशिवाय आपला टिकाव लागणार नाही.\nरद्दीवाले .. राजस्थानी असतात.\nरद्दीवाले .. राजस्थानी असतात. तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनेच त्यांचा व्यापार चालत असतो. एक सेट झाला कि गावाहून दुसरा पोरगा आणतो. त्याला नवीन ठिकाणी धंदा सुरु करून देतो. फक्त रद्दीवर , चांगल्या ठिकाणी २ BHK घेतलाय आमच्या बिल्डींग मध्ये. आणि एक गाळा पण, जो भाड्याने दिलाय. मी तरी रद्दी देताना स्वतःच्या काटा वापरतो. कारण हे लोक रद्दीत ३० / ४० टक्के खातात. १२ किलो ऐवजी , ७ किलो. त्यांचा पितळी काटा वापरला कि. भरपूर कमाई .\nशिवसेना शाखा - बोर्ड - उत्तम कंपनीत कुरियर ची नोकरी. पगार + पेट्रोल खर्च देणार. वाईट वाटते.\nमराठी व्यवसाईक अशी लबाडी करत नाही, म्हणून तो अपयशी झाला.\nअभिजित १आपण चांगलेच उदाहरण दिले. अशी अनेक परप्रातीय व्यापाराची उदाहरणे देता येतील.\nमला मध्ये भेसळ करणे\nचोरीचा माल आणून विकणे\nमुळ लेबल काढून दुसरे लेबल लावणे\nअशी अनेक गुप्त कारस्थान मराठी व्यवसाईक करत नाही म्हणून तो धद्यामधे माघे पडतो. म्हणून मराठी माणसांनी लबाडी करावी असे मुळीच नाही. पण खरी परिस्थिती काय आहे हे मराठी माणसाला समजलेच पाहिजे.\nकायप्पा वरील ढकलपत्र चिटकावून इथं धागा म्हणून काढू शकतो \nअसं असेल तर आम्ही पण अगणित जिलेब्या इथं टाकू.\n- चौथा कोनाडा, जिलेबी केंद्र,\nपत्ता: मिपाकर कॉम्पल्स, स्व. स्वामि२ मार्ग, मिपावाडी, मराठीसंस्थळनगर.\nउद्योग व्ययसायत सुद्धा मराठी लोकांचा ठसा आहे\nकिर्लोस्कर, गरवारे सारखे किती तरी मराठी माणसांनी उद्योगात नाव कमावले आहे\nकिती तरी लहान मोठे व्यवसाय अत्यंत व्यवस्थित मराठी लोक सांभाळत आहेत\nसंख्या थोडी कमी असेल हे मान्य\nआणि आताची पिढी जुन्या मानसिकते मधून बाहेर पडली आहे आणि व्यवसाय करण्या चे प्रयत्न करून तो यशस्वी करण्याची त्यांची वृत्ती आहे\nआणि अशी खुप उदाहरणे आहेत\nमराठी Talent व कतृत्व विकले जात आहे\nराजेश१८८ आपण बरोबर सांगितले मराठी मध्ये ही कतृवात व्यापारी आहेत. पण आपल्याडील हुशार व बुद्धिवान तरूण भर पगाराच्या नोकरीत समाधान मानुन शांत बसतात. व आज दुदैवाने मराठी Talent केवळ परप्रातीयांना विकले जाते. आपल्या महाराष्ट्राच्या कायदा व घटणेत अशा कतृवात मराठी तरूणांचा व्यवसाई उपयोग करून मराठी व महाराष्ट्राची प्रगती करावी अशी तरतूद किंवा शिक्षण किंवा समज असती तर महाराष्ट्र व मराठी माणूस जपान जर्मनी कोरीया च्या बरोबर असता.\nमी गुजरात मध्ये असताना\nमी गुजरात मध्ये असताना माझा बेकायदेशीर दारू पुरवठा दार मराठी होता . तो धंद्याला चोख होता . एकदा दुप्लीकेट माल आला तर त्याने पैसे परत केले\nमी तुमच्या आदरास पात्र आहे का \nमला जर विमान घ्यायचे असेल तर मग बोईंग मध्ये मराठी माणूस उच्चपदस्थ आहे म्हणून बोईंग घ्यावे कि गरज बघून एअरबस घ्यावे \nवरुण मोहीतेजी कृ. स्वतःचे स्वतःस माफ करून दाखवावे\nवरुण मोहीतेजी मराठी विकिपीडियावरील \"मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी\" लेख -कुणि लिहिला आहे माहित नाही , त्यातील माहितीच्या अचूकतेचीही कल्पना नाही- पण एकदा लेखातील एका आडनावाच्या इतिहासाची माहिती डोळ्या खालून घालाच. आणि ती माहिती बरोबर असण्याची अत्यल्प शक्यताही तुम्ही गृहीत धरली तर तुम्हीस्वतःच्या भाषेबद्दल स्वतःलाच माफ करू शकणार नाही. इथेतर इतरांनी तुम्हाला प्रश्न विचारण्यचीही गरज नाही तुम्ही लेख डोळ्या खालून घाला आणि स्वतःचा स्वतःलाच प्रश्न विचारा आपल्या स्वतःच्या भाषेतील चुक कोणती \nप्रतिसादा मधे परत एकदा हीन\nप्रतिसादा मधे परत एकदा हीन पातळीचे प्रदर्शन\nसं.मं. : मिपाकर आणि समस्त मराठी समाज कुठे कमी पडतो आहे\nआधीच्या प्रतिसादात फक्त वरुण मोहितेंचेच विचार कमी पडताहेत असे वाटत होते. त्यांची मिपा कारकिर्द ९ वर्षांची आहे आणि इथल्या पहिल्या प्रतिसादा आक्षेप दाखवल्यावर 'का आणि आपण कोण' असा प्रतिसाद येतो तेव्हा वरुण मोहितेंपेक्षा मिपाकर आणि समस्त मराठी समाज कुठे कमी पडतो आहे असा प्रश्न पडतो आहे.\nबाकी संपादक मंडळ बघतीलच\nमिपावरील प्रतिसादांची पातळी अजून किती घसरत जाणार.\nमहाराट्र एकुण जागा ४८\nआता २३ मे ला लावणाऱ्या व्हिडिओत काय दिसतं हे बघायचं.\nत्यांचे तीर्थरूप निवडणूक आयोगाच्या\nत्यांचे तीर्थरूप निवडणूक आयोगाच्या अध्यक्षपदी असावेत :-) एकपण जागी उमेदवार नसतना ते ४७ जागा मनसेला देत आहेत :-))\nतुम्ही ओरंगजेब आहात क़ाय नाही तुम्हाला विनोदाचे वावड़े दिसते म्हणून विचारले\nतुमच्या प्रतिसादाच्या शैलीवरुन मोगाखाँची आठवण झाली.\nसर्जिकल स्ट्राईकमधे भारतात बळी पडलेला एक आयडी\nविनोदाचे वावड़े नाही जर ४८/४८ मनसेला असा अंदाज दिला असता तर तो विनोद समजून मनमुराद हसलो असतो पण वंचित आघाडीला १ ���णि मनसेला ४७ :-))\n>>>तुमच्या प्रतिसादाच्या शैलीवरुन मोगाखाँची आठवण झाली.>>> चला कोणाची आठवण तरी झाली हे खूप झाले.\nसर्जिकल स्ट्राईकमधे भारतात बळी पडलेला एक आयडी>>> ईश्वर मृतात्म्यास शांती देवो.\nविले पार्ल्यात मला मराठी\nविले पार्ल्यात मला मराठी सुतार , मराठी रंगारी , मराठी प्लंबर शोधून द्या.\nपार्ले सोडा हो. सातारा कोल्हापूर भागातही मराठी सुतार मिळणे दुरापास्त झालंय.\nयाला कारण काय असावे\nपूर्वी राजस्थानी सुतार असायचे पण आजकाल फक्त बीहारी सुतारच दिसतात\nलोकांनी व्यवसाय बदलला आहे सुतार कामात 500 रुपये रोज मिळत असेन आणि बाकी कामात 600\nमिळत असेल आणि रोज काम असेल तर सुतार काम का करेल ,\nसातारा चा विचार केला तर लोकांचा कल सैन्यात जास्त आहे आणि गल्फ मध्ये जाण्याचा\nपुणे जवळ आहे लहान मोठया नोकऱ्या मिळतात\nआणि कृष्णा माई च्या कृपेने पाणी सुद्धा आहे शेतीला\nपुण्यातले सुतार - एक अनुभव\nनुकतेच bro4u या संकेत स्थळावरून सुताराची मागणी नोंदवली. एक राजस्थानी सुतार उगवला व त्याने काम व्यवस्थित करून दिले. बोलता बोलता त्याने सांगितले कि त्यांच्या गावाचे अनेक सुतार पुण्यात कार्यरत आहेत. मोठ्या कामाखेरीज किरकोळ कामे करण्यात पण ते पुढे आहेत. सर्व मार्केट ताब्यात घेताहेत. दिवशी दीड हजार रुपये मजुरी कमावतात.\nअरे पण मराठीसाठी एव्हढे\nअरे पण मराठीसाठी एव्हढे लढणारे स्वामि यांचा आयडीला का बरे पंख लागले आणि आश्चर्य म्हणजे ते सुध्दा एका मराठ संकेत स्थळावरून.\nनंतर गड्डा झब्बु नावाने उगवले आणी सगळ्यांना दगड मारायला लागले. ६दिवस होते मोजुन नंतर ठाण्याच्या मेंटल हाॅस्पीटलवाल्यांनी धरुन नेले त्याला.\nदगड मारण्यात मजा नाही\nदगड मारण्यात मजा नाही. धोंडे मारायची ट्रेनिंग घ्यायला गेलो होतो :-)) बादवे ठाण्याच्या मेंटल हाॅस्पीटलमधे खूप जणांना गजकर्ण झालाय. तिकडे बाधित रुग्णांच्या पार्श्वभागावर लावायला जालीम लोशन तत्काळ पाहिजे असे ऐकिवात आहे :-))\nनाही हो गड्डा कुठे स्वर्गवासी\nनाही हो गड्डा कुठे स्वर्गवासी झालाय अजून आहे की जिवंत .\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 8 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास क���ंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-foodpoint-preeti-sughandhi-marathi-article-marathi-article-2998", "date_download": "2021-07-25T03:20:12Z", "digest": "sha1:CKQB3S2TFT2X3EPZITIQKHDM2LTGGASN", "length": 13409, "nlines": 137, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Preeti Sughandhi Marathi Article Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nरिफ्रेश करणारे इन्फ्युज्ड वॉटर\nरिफ्रेश करणारे इन्फ्युज्ड वॉटर\nसोमवार, 10 जून 2019\nशरीराला भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. उन्हाळ्यात डिहायड्रेशन होण्याची शक्यताही जास्त असल्याने सतत पाणी प्यावे लागते. सतत साधे पाणी पिण्यापेक्षा निरनिराळी फळे आणि पदार्थ वापरून तयार केलेले पाणी प्यावे. यालाच ‘इन्फ्युज्ड वॉटर’ म्हणतात. विविध फळांपासून तयार केलेल्या ‘इन्फ्युज्ड वॉटर’च्या रेसिपीज इथे देत आहोत.\nसाहित्य : एक सफरचंद, १ दालचिनीची छोटी कांडी, १ ग्लास पाणी, ४-५ पुदिन्याची पाने, १-२ लिंबाच्या फोडी.\nकृती : साल न काढता सफरचंदाच्या फोडी कराव्यात. एका जारमध्ये सफरचंदाच्या फोडी टाकाव्यात. त्यात दालचिनीच्या कांडीचा छोटासा तुकडा टाकावा. नंतर त्यात पुदिन्याची पाने आणि लिंबाच्या फोडी टाकून पाणी ओतावे. जारला झाकण लावून २-३ तास फ्रीजमध्ये ठेवावे. हे तयार झालेले पाणी हलवून प्यायला द्यावे.\nसाहित्य : कलिंगडाच्या २ फोडी, १ ग्लास पाणी, गरजेनुसार बर्फ, ५-६ पुदिन्याची पाने.\nकृती : कलिंगडाच्या फोडीचे साल काढून त्याचे बारीक तुकडे करावेत. नंतर एका ग्लासमध्ये कलिंगडाचे तुकडे टाकून त्यात पाणी आणि गरजेनुसार बर्फ टाकावा. पुदिन्याची पानेही त्याबरोबरच टाकावीत. नंतर तो ग्लास किमान एक तास तरी तसाच पाणी मुरत ठेवावा. एका तासाभराने हे पाणी पिता येते. पाण्यात राहिलेले कलिंगडाचे तुकडेही खाऊ शकता.\nसाहित्य : एका काकडीच्या फोडी, १ टीस्पून जिरेपूड, १ टीस्पून लिंबाचा रस, १ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ ग्लास पाणी, गरजेनुसार बर्फ.\nकृती : एका ग्लासमध्ये काकडीच्या फोडी घ्याव्यात. त्यात जिरेपूड, लिंबाचा रस आणि कोथिंबीर टाकावी. नंतर त्यात पाणी ओतून गरजेनुसार बर्फ टाकावा. हे पाणी ढवळून एक तास तसेच ठेवावे. म्हणजे त्या पाण्यात सगळे फ्लेवर्स येतील. नंतर हे पाणी तुम्ही पिऊ शकता.\nसाहित्य : एक टेबलस्पून डाळिंबाचे दाणे, २-३ टेबलस्पून गाजराचे तुकडे, २-३ पुदिन्याची पाने, १ टीस्पून लिंबाचा रस, १ ग्लास पाणी.\nकृती : एका ग्लासात पाणी घेऊन त्यात डाळिंबाचे दाणे, गाजराचे तुकडे, पुदिन्याची पाने आणि लिंबाचा रस टाकावा. ग्लास एक ते दीड तास फ्रीजमध्ये ठेवावा. थंड झाल्यावर प्यायला द्यावे.\nसाहित्य : दोन टेबलस्पून गाजराचे बारीक तुकडे, १ टेबलस्पून आंब्याचे तुकडे, १ लिंबाची फोड, १ ग्लास पाणी, १ टीस्पून ओवा आणि गरजेनुसार बर्फ.\nकृती : एका ग्लासमध्ये गाजर आणि आंब्याचे तुकडे टाकावेत. नंतर त्यात लिंबाचा रस, ओवा, बर्फ टाकून पाणी ओतावे. एक तास मुरत ठेवून नंतर प्यायला देऊ शकता.\nसाहित्य : दहा-बारा चिरलेली द्राक्षे, लिंबाची १ फोड, अर्धा टीस्पून दालचिनी पूड, १ ग्लास पाणी, गरजेनुसार बर्फ.\nकृती : एका ग्लासमध्ये चिरलेली द्राक्षे टाकावीत. त्यात लिंबाचा रस आणि दालचिनी पूड टाकावी. नंतर पाणी आणि गरजेनुसार बर्फ टाकावा. हे पाणी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून नंतर पिऊ शकता.\nसाहित्य : संत्र्याच्या पाच-सहा फोडी, काकडीच्या ५-६ फोडी, १ टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबाची १ फोड, ५-६ पुदिन्याची पाने, १ ग्लास पाणी आणि गरजेनुसार बर्फ.\nकृती : संत्र्यामधील बिया काढून टाकणे.\nएका ग्लासमध्ये संत्री आणि काकडी घ्यावी. नंतर त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर, पुदिन्याची पाने टाकावीत. नंतर पाणी ओतून बर्फ टाकावा आणि सर्व्ह करावे.\nसाहित्य : खरबुजाच्या ५-६ फोडी, ४-५ तुळशीची पाने, १ टीस्पून लिंबाचा रस, ७-८ कापलेली काळी द्राक्षे, १ ग्लास पाणी, गरजेनुसार बर्फ.\nकृती : एक ग्लास पाण्यात खरबुजाच्या फोडी, द्राक्षाचे तुकडे, तुळशीची पाने आणि लिंबाचा रस टाकावा. नंतर हवा तेवढा बर्फ टाकून ढवळून घ्यावे आणि थंड सर्व्ह करावे.\nसाहित्य : एक ग्लास नारळाचे पाणी, १ टेबलस्पून ताजे किसलेले खोबरे, १ ट��स्पून जिरेपूड, २-३ पुदिन्याची पाने, १ टीस्पून लिंबाचा रस, अर्धा ग्लास साधे पाणी.\nकृती : एका ग्लासमध्ये नारळाचे पाणी आणि साधे पाणी मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये जिरेपूड, लिंबाचा रस, पुदिन्याची पाने आणि बर्फ टाकावा. नंतर ते पाणी ढवळून घ्यावे आणि प्यायला द्यावे.\nटीप : हे पाणी दोन तासांच्यावर ठेवू नये.\nसाहित्य : पपईच्या २-३फोडी, १ टीस्पून लिंबाचा रस, १ टीस्पून चिरलेली कोथिंबीर, २-३ काकडीच्या फोडी, १ ग्लास पाणी आणि गरजेनुसार बर्फ.\nकृती : एका जारमध्ये पपई आणि काकडी घ्यावी. त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर आणि बर्फ टाकावा. नंतर एक ग्लास पाणी ओतून ढवळून घ्यावे आणि प्यायला द्यावे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/this-woman-has-donated-more-than-the-gdp-of-31-countries-of-the-world/", "date_download": "2021-07-25T02:52:44Z", "digest": "sha1:LRNDMTF4RJC7OXLTQFTXVOF5L2DM3BUG", "length": 8639, "nlines": 90, "source_domain": "mhlive24.com", "title": "अबब! जगातील 31 देशांच्या जीडीपीपेक्षाही अधिक संपत्ती दान केलीये 'ह्या' महिलेने - Mhlive24.com", "raw_content": "\n जगातील 31 देशांच्या जीडीपीपेक्षाही अधिक संपत्ती दान केलीये ‘ह्या’ महिलेने\n जगातील 31 देशांच्या जीडीपीपेक्षाही अधिक संपत्ती दान केलीये ‘ह्या’ महिलेने\nMHLive24 टीम, 16 जून 2021 :- जगातील सर्वाधिक श्रीमंत असणाऱ्या जेफ बेझोसची पूर्व पत्नी मॅकेन्झी स्कॉट सध्या चर्चेत आहे. कारण तिने 286 संस्थांना 2.74 बिलियन डॉलर्स दान दिले आहेत. अपवर्दी डॉट कॉमच्या अहवालानुसार घटस्फोटानंतर आतापर्यंत तिने 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त दान केले आहेत.\nविशेष बाब म्हणजे ही रक्कम जगातील एकूण 31 देशांची एकूण जीडीपीसुद्धा नाही. बिल मेलिंडा गेट्सने जगातील सर्वाधिक देणगी दिली आहे. जे 27 वर्षांत 50 बिलियन डॉलर आहे.\nस्कॉटने नुकतेच जाहीर केले की, त्यांनी आणि त्यांच्या टीम ने 286 संस्थांना 2.74 बिलियन डॉलर दान केले आहेत. देणगीचे प्रमाण वेगवेगळे असले तरी ते प्रति संघटनेत सरासरी10 मिलियन डॉलर्स आहे. त्यानंतर त्यांनी पोस्ट मीडियममध्ये या देणग्याबद्दल एक लेखही लिहिला आहे. विशेष म्हणजे जेफ बेझोसपासून घटस्फोट घेतल्यानंतर तिने दोन वर्षांत 8 अब्ज डॉलर्सहून अधिक देणगी दिली आहे.\nजगातील 31 देशांचीही इतकी जीडीपी नाही: दोन वर्षांत 8 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त देणगी हा आकडा\nमुळीच कमी नाही. बिल-मेलिंडा फाउंडेशननंतर असणारी आतापर्यंतची ही सर्वात मोठी देणगी आहे. विशेष गोष्ट अशी आहे की सध्या जगातील 31 देशांचा अंदाजित जीडीपीही तितकासा नाही.\nलाइबेरिया आणि बार्बाडोस व सेंट लुसिया आणि डोमिनिका या देशांमधील जीडीपी 8 बिलियनपेक्षा कमी आहेत. त्याच वेळी, जगातील एकूण 13 देशांची एकूण जीडीपी एकत्र केली गेली तर मॅकेन्झी स्कॉटने दोन वर्षांत तेव्हडी संपत्ती दान केली आहे.\n👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2021-07-25T03:58:16Z", "digest": "sha1:BJSCUDK2U6YSBTTF3MDZNYU3T5GU55H7", "length": 4309, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ७१३ - विक��पीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ७१३\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जानेवारी २०१४ रोजी १९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A5%E0%A4%AE-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T03:20:26Z", "digest": "sha1:DAERRJNQN5CZVVQA26IRPBBFG4UGVTRF", "length": 16568, "nlines": 126, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "प्रथम होमकिट सुसंगत oriesक्सेसरीज | आयफोन बातम्या", "raw_content": "\nप्रथम होमकिट सुसंगत oriesक्सेसरीज\nआयपॅड बातम्या | | आमच्या विषयी\nजरी आम्हाला अद्याप माहित नाही की आम्ही होमकीटचा आनंद घेण्यास सक्षम होऊ, नवीनतम अफवा सूचित करतात की nextपलच्या डब्ल्यूडब्ल्यूडीसी 8 ची उद्घाटन परिषद आयोजित केली जात असताना पुढील 2015 जूनला हा प्रकाश दिसू शकेल, असे अनेक उत्पादक आहेत ज्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. करण्यासाठी आमच्या आयफोन किंवा आयपॅडद्वारे आणि सिरीच्या मदतीने नियंत्रित करा, आमच्या घर किंवा कार्यालयाचे ऑपरेशन.\nसध्या बाजारात दिसणार्या बर्याच अॅक्सेसरीज ते आम्हाला हे नवीन तंत्रज्ञान स्वीकारण्यासाठी वास्तविक प्रोत्साहन देत नाहीततापमान सेन्सर, हवा गुणवत्तेचे सेन्सर, हवामान स्टेशन, पाळत ठेवणारे कॅमेरे यासारख्या वातानुकूलन किंवा हीटिंग (जसे की वातानुकूलन किंवा हीटिंग (जसे की दूरस्थपणे नियंत्रित करण्यात सक्षम होण्यासाठी) आमच्या घरांमध्ये किंवा आमच्याकडे असलेल्या डिव्हाइसशी जुळवून घेण्यात या कंपन्या लक्ष केंद्रित करतात असे मला दिसत नाही. यास प्रोग्राम न करता), स्लाइडिंग विंडो उघडा किंवा बंद करा, चांदी उघडा किंवा बंद करा (ती बदलल्याशिवाय) ...\nAppleपलने नुकताच एक आधार दस्तऐवज जारी केला जो चौथ्या पिढीच्या TVपल टीव्हीची पुष्टी करेल आणि यामुळे आपल्याला होमकिट-सुसंगत उपकरणे नियं��्रित करण्यास अनुमती मिळेल. अशाप्रकारे, तिसर्या पिढीचा Appleपल टीव्ही किंवा त्यापेक्षा मोठा असलेला आयओएस डिव्हाइससह कोणताही वापरकर्ता आपण व्हॉईस आदेशाद्वारे होमकीट सुसंगत डिव्हाइस नियंत्रित करण्यात सक्षम असाल. Appleपल होमकिट-सुसंगत उपकरणांची यादी देखील निर्दिष्ट करते ज्या एकदा होमकिट उपलब्ध झाल्यावर बाजारात येण्याची अपेक्षा आहे.\nसंध्याकाळची खोली 1ER109901000-जी. हे आम्हाला हवेची गुणवत्ता तसेच तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करण्यास अनुमती देते. संध्याकाळची खोली अस्थिर सेंद्रिय कंपाऊंड विश्लेषण सेन्सरद्वारे व्यवस्थापित केली जाते.\nसंध्याकाळचे हवामान 1EW109901000-जी. आमच्या घराच्या पूर्वसंध्या हवामानाच्या अंगणात किंवा गच्चीवर ठेवल्यास आम्हाला बाह्य तापमान तसेच आर्द्रता आणि वातावरणाचा दाब मोजता येतो.\nसंध्याकाळ ऊर्जा 1EE108301000. हे डिव्हाइस आम्हाला सिरी वापरुन त्यास कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करण्याची अनुमती व्यतिरिक्त आम्ही ज्या डिव्हाइसवर कनेक्ट केले आहे त्याद्वारे उर्जेची उर्जेची मात्रा नियंत्रित करण्यास अनुमती देते.\nसंध्याकाळी दार आणि खिडकी 1ED109901000-जी. दारे किंवा खिडक्या बंद / उघडलेल्या वेळेवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिव्हाइस.\nही उत्पादने एल्गाटो वेबसाइटवर उपलब्ध आहेत आपल्या आरक्षणासाठी\niHome कंट्रोल स्मार्ट प्लग iSP5. हे प्लग कनेक्ट केलेले आम्हाला वीज कनेक्ट किंवा डिस्कनेक्ट करण्यास अनुमती देते जे दूरस्थपणे दिवे, चाहते, ह्युमिडिफायर्स प्राप्त करतात जेणेकरून आम्ही घरी येण्यापूर्वी जर आपण लाईट बंद करण्यास किंवा फॅन किंवा ह्युमिडिफायरमध्ये प्लग इन करायचे असेल तर ते एक आदर्श साधन आहे.\nइंस्टीन हब प्रो (3 मॉडेल). या डिव्हाइसचे आभारी आहे की आम्ही एकाच घरामधून संपूर्ण घर स्वयंचलितपणे सोप्या आणि सोप्या मार्गाने स्वयंचलित करू शकतो जे या कंपनीने आमच्या घराचे चालक चालविण्यास उपलब्ध असलेल्या सर्व डिव्हाइसचे नियंत्रण आणि परीक्षण करण्याची अनुमती दिली आहे.\nलुट्रॉन अनेक मॉडेल सादर करतात जी, इंस्टीऑन हब प्रो मॉडेल प्रमाणेच, आम्ही आमच्या डिव्हाइसवर आमच्या घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये कनेक्ट केलेली सर्व साधने नियंत्रित करण्यास अनुमती देते, जे turnपल टीव्हीला सिरीद्वारे किंवा त्यांच्याद्वारे नियंत्रित करण्यासाठी कनेक्ट होतील. संबंधित अर्ज\nल्���ुट्रॉन स्मार्ट ब्रिज एल-बीडीजी 2-डब्ल्यूएच.\nल्युट्रॉन स्मार्ट ब्रिज प्रो एल-बीडीजीपीआरओ 2-डब्ल्यूएच.\nवॉल आणि सीलिंग लाइट्स पी-बीडीजी-पीकेजी 2 पी साठी ल्युट्रॉन स्मार्ट लाइटिंग किट.\nल्युट्रॉन स्मार्ट ब्रिज एल-बीडीजी 2-डब्ल्यूएच-सी.\nल्युट्रॉन स्मार्ट ब्रिज प्रो एल-बीडीजीपीआरओ 2-डब्ल्यूएच-सी.\nवॉल आणि सीलिंग लाइट्ससाठी ल्युट्रॉन स्मार्ट लाइटिंग किट पी-बीडीजी-पीकेजी 2 पी-सी.\nदिवे पी-बीडीजी-पीकेजी 2 डब्ल्यू-सी साठी ल्युट्रॉन स्मार्ट लाइटिंग किट.\nआमच्या शेवटच्या पॉडकास्ट आम्ही आमच्या होमकिटच्या प्रभावांबद्दल चर्चा करतो आणि शक्यता आम्हाला प्रदान करते तसेच त्यास सामोरे जाणा .्या समस्या याक्षणी, जेथे अद्याप या प्लॅटफॉर्मशी सुसंगत बरेच साधने नाहीत आणि त्याकरिता डिव्हाइसमध्ये मजबूत प्रारंभिक गुंतवणूकीची देखील आवश्यकता आहे.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » प्रथम होमकिट सुसंगत oriesक्सेसरीज\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAntपल वॉचवर येणारे एक उत्कृष्ट कॅलेंडर फॅन्टास्टिकल\nयापुढे एटी अँड टी कराराद्वारे आयफोन खरेदी केला जाऊ शकत नाही\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/06/blog-post_19.html", "date_download": "2021-07-25T03:01:41Z", "digest": "sha1:TQDEUZGNM4R7TASEBAY4MRNU5R2MYGFJ", "length": 4385, "nlines": 33, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "श्रेया आय केअर सेंटर तळमावलेचे संदीप मोहिते यांची सामाजिक बांधिलकी.", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nश्रेया आय केअर सेंटर तळमावलेचे संदीप मोहिते यांची सामाजिक बांधिलकी.\nजून १४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nतळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :\nमाझे गाव माझी जबादारी हे सूत्र हाती घेऊन श्रेया आय केअर सेंटर तळमावलेचे संदीप मोहिते यांनी कोचरेवाडी या मुळ गावी सॅनिटायझर, सॅनिटायझर मशीन, 600 N 95 मास्क, ऑक्सीमीटर व थर्मामीटर चे गावात वाटप करण्यात आले.\nसामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी गतवर्षीही कोरोना काळात रस्त्यावर उतरून समाजाची सेवा करणारे, बंदोबस्ताला सदैव 24 तास तैनात असणारे पोलीस कर्मचारी, होमगार्ड व सामाजिक कार्यकर्ते यांनाही मास्क सॅनिटायझरचे वाटप केले होते. नुकतेच त्यांनी आपल्या जन्मगावी कोचरेवाडी येथेही असाच सामाजिक उपक्रम राबवला यातून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.\nयावेळी चाफळ पोलीस कर्मचारी अमृत आळंदे, श्री.शिंदे, सतीश कचरे, गावचे सरपंच दगडू मोहिते, उपसरपंच नंदा मोहिते, पोलीस पाटील जयश्री मोहिते, बबन मोहिते, बाळासो मोहिते, गणपत मोहिते, बापुराव मोहिते, सचिन मोहिते, भरत मोहिते, निलेश मोहिते, रोहित मोहिते इत्यादी उपस्थित होते.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/politics/exclusive-bjp-sena-government-maharashtra-soon-narendra-modi-uddhav-thackeray-spoke-phone-discussed-a720/", "date_download": "2021-07-25T02:06:55Z", "digest": "sha1:IG3A5VOBUDCWFSW4PQNQMEJNMORDMXV7", "length": 21152, "nlines": 134, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Exclusive: महाराष्ट्रात लवकरच युती सरकार?; नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'; 'असा' असू शकतो सत्तेचा फॉर्म्युला - Marathi News | Exclusive bjp sena government in Maharashtra soon Narendra Modi Uddhav Thackeray spoke on phone discussed formula | Latest politics News at Lokmat.com", "raw_content": "\nबुधवार २१ जुलै २०२१\nमुंबई मान्सून अपडेटराज कुंद्रापंढरपूरउद्धव ठाकरेकोरोना वायरस बातम्याकोरोनाची लस नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस संजय राऊतदेवेंद्र फडणवीस\nExclusive: महाराष्ट्रात लवकरच युती सरकार; नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'; 'असा' असू शकतो सत्तेचा फॉर्म्युला\nMaharashtra Politics Uddhav Thackeray Narendra Modi : महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा युती सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती.\nExclusive: महाराष्ट्रात लवकरच युती सरकार; नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरेंची 'फोन पे चर्चा'; 'असा' असू शकतो सत्तेचा फॉर्म्युला\nठळक मुद्देमहाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यात पुन्हा युती सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच एक मोठा भूकंप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं 'आलात तर तुमच्यासोबत, नाहीतर तुमच्याशिवाय' असा पवित्रा घेऊन काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा दिलाय. त्यामुळे आघाडीत सारं काही आलबेल आहे का आणि पुढे राहील का, याबद्दल उलटसुलट चर्चा आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे नेते तर सुरुवातीपासूनच, हे सरकार फार काळ टिकणार नाही, असं भाकित वर्तवत आहेत. आता, त्या दिशेनं एक पाऊल पुढे पडलं असून राज्यात पुन्हा युती सरकार स्थापन होण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती 'लोकमत'ला खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.\nकाही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आरक्षण आणि राज्यातील अन्य काही प्रश्नांबाबत ही भेट होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हेही त्यांच्यासोबत होते. पण, या भेटीपेक्षा, नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात बंद दाराआड झालेल्या भेटीचीच चर्चा जास्त रंगली होती. महाराष्ट्राच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्या पार्श्वभूमीवर, दिल्लीवारीनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात गेल्या पाच-सात दिवसांत ४० मिनिटं फोनवर चर्चा झाल्याचं समजतं. या चर्चेदरम्यान मोदींनी उद्धव ठाकरेंसमोर भाजपाचा सत्तास्थापनेचा प्रस्ताव ठेवला असल्याची माहिती दिल्लीतील उच्चपदस्थ सूत्रांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.\nमहाविकास आघाडी सरकारमधून शिवसेना बाहेर पडल्यास मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडेच राहील आणि भाजपाचे दोन उपमुख्यमंत्री असतील, त्याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकाही शिवसेना-भाजपा एकत्र लढवतील, अशी चर्चा मोदी-ठाकरेंमध्ये झाल्याचं कळतं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा ३० जागा लढवेल आणि शिवसेनेला १८ जागा दिल्या जातील, तर विधानसभा निवडणुकीत २८८ जागांचं समसमान वाटप होईल आणि जो जास्त जागा जिंकेल त्या पक्षाचा मुख्यमंत्री असेल, इथपर्यंत या दोन नेत्यांचं बोलणं झाल्याचं सूत्रांनी सांगितलं.\nभाजपाने शिवसेनेसमोर ठेवलेल्या प्रस्तावावर 'मातोश्री'मध्ये मंथन सुरू आहेच, पण काँग्रेस-राष्ट्रवादीलाही या फोन कॉलची माहिती आहे आणि तेही आपली भूमिका ठरवत असल्याची आश्चर्यकारक माहितीही सूत्रांनी दिली. भाजपाने शिवसेनेला या प्रस्तावावर विचार करण्यासाठी कुठलीही ठरावीक कालमर्यादा दिलेली नाही. त्यामुळे ते आपला निर्णय काय घेणार, कधी घेणार आणि पुढे काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nटॅग्स :Uddhav ThackerayNarendra ModiMaharashtraPoliticsShiv SenaBJPcongressNational Congress PartyMumbai Municipal Corporationउद्धव ठाकरेनरेंद्र मोदीमहाराष्ट्रराजकारणशिवसेनाभाजपाकाँग्रेसनॅशनल काँग्रेस पार्टीमुंबई महानगरपालिका\nमहाराष्ट्र :नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे: प्रवीण दरेकर\nविरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्थानिक जनभावनेचा विचार करून विमानतळाला दिबांचे नाव देण्यात यावे असे वक्तव्य माध्यमांसमोर बोलताना केले आहे. ...\nकोल्हापूर :स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी विधानसभेत आवाज उठविणार : फडवणीस यांची ग्वाही\nकागल : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षांमधील विद्यार्थी हे नियुक्ती अभावी अडचणीत आले आहेत. या विद्यार्थ्या���ना ... ...\nकोल्हापूर :मनसुख हिरेन प्रकरण म्हणजे पंचवार्षिक योजना आहे का-मुश्रीफ यांचा एनआयएला सवाल\nPolitics Hasan Musrif Kolhapur : मुंबईतील उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ॲन्टेलिया या घरासमोर सापडलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील खरा मास्टर माइंड अजून मोकाटच आहे. याबाबत माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडेच प्रसारमाध्यमांनी अंगुली ...\nराष्ट्रीय :कर्नाटक भाजपत कलह पक्षातील नेत्यानंच केला 21 हजार कोटींच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप\nयावर बोलताना, कसल्याही प्रकारचे कन्फ्यूजन नाही. कॅबिनेटमधील कुणीही सदस्य दुःखी नाही, असे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी म्हटले आहे. ...\nमहाराष्ट्र :उल्हासनगरातील सिद्धांत संस्थेचा थेट पंतप्रधानांशी संवाद, तिसरी लाट रोखण्यासाठी देशाची तयारी\nकोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देशभरात पैरामेडिकल क्रैश कोर्स माध्यमातून १ लाख कोविडयोद्धा तथा फ्रंटलाइन वर्कर्स तयार करायचे आहेत. ...\nराजकारण :Farm Laws: “कृषी कायद्यावरील चर्चेसाठी केव्हाही तयार, स्वागत आहे”: नरेंद्र सिंग तोमर\nFarm Laws: नवीन कृषी कायद्यासंदर्भात केंद्र सरकारच्या वतीने कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. ...\nराजकारण :“संजय राऊतजी, तुम्हाला नाही, तर आम्हालाच धक्का बसलाय”; भाजपचा पलटवार\nशिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...\nराजकारण :2024 Lok Sabha Elections: काँग्रेसमध्ये मोठ्या बदलांची शक्यता, अध्यक्ष कोण\nLok Sabha Elections 2024: सोनिया गांधी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी कायम राहण्याची दाट शक्यता ...\nराजकारण :प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती होताच सिद्धूंनी अमरिंदर सिंग यांना दिला मोठा धक्का, कॅप्टनच्या गटाला लावला सुरुंग\nNavjot Singh Sidhu News: पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वर्चस्वाच्या लढाईत आता सिद्धूंचे पारडे जड होताना दिसत आहे. ...\nराजकारण :ऑक्सिजन वाद: 'सरकारवर गुन्हा नोंदवायला हवा', केंद्रीय मंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यावर संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nParliament Monsoon Session: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिलेल्या एका लेखी वक्तव्यामुळे के��द्र सरकावर टीकेची झोड उठत आहे. ...\nराजकारण :\"...म्हणून कोरोना काळात देशात अधिक मृत्यू झाले\"; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप\nCongress Priyanka Gandhi And Modi Government : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...\nराजकारण :“जो जनतेचं म्हणणं ऐकून घेत नाही, त्याला हुकुमशहा म्हणतात”; भाजप नेत्याचा मोदींना टोला\nराजस्थानमधील भाजप प्रदेशाध्यक्षांवर नाराज असलेला गट पक्षालाच घरचा आहेर देताना पाहायला मिळत आहे. ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nMumbai Rain Updates: मुंबईकरांनो सावधान हवामान खात्याकडून रेडअलर्ट जारी; पुढील ३-४ तास धोक्याचे\nCorona oxygen : होय, ऑक्सिजनअभावी देशात अनेकांचा मृत्यू, गडकरींचा व्हिडिओ व्हायरल\nIND vs SL : 'चॅम्पियन्स'सारखे खेळलात; थरारक विजयानंतर राहुल द्रविडची कौतुकाची थाप, पाहा ड्रेसिंग रुममधील प्रेरणादायी Video\nRaj Kundra: पोर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रासह पत्नी शिल्पा शेट्टीचाही सहभाग; पोलिसांनी वर्तवली शक्यता\n नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना ओढलं जातंय जाळ्यात; मोदींच्या नावे होतेय फसवणूक, वेळीच व्हा सावध\nलोकसंख्या नियंत्रणाचं महत्त्व सांगत होते भाजप आमदार; त्यांच्या मुलांची संख्या विचारताच म्हणाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/0V0L7s.html", "date_download": "2021-07-25T03:45:32Z", "digest": "sha1:ISD7LLIAMEDHGFLYOWFD66O3EJHFGNH3", "length": 6492, "nlines": 34, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nमुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश\nमुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट; घरोघर वितरणावर मात्र बंदी.....सर्व विभागाचे आयुक्त व संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश\nमुंबई - राज्यात कोवीड -१९ या विषाणूच्या नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून नव्या सुधारणेनुसार, २० एप्रिल २०२० पासून मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून (लॉकडाऊन) सूट देण्यात आली आहे मात्र वृत्तपत्रांचे घरोघर वितरण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व विभागाच्या आयुक्तालयातील आयुक्तांना तसेच संचालनालयातील संचालकांना कार्यालयात उपस्थित राहण्यास नव्या सुधारणेनुसार सांगण्यात आले आहे.\nकोरोना अर्थात कोवीड १९ चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केंद्र शासनाने ३ मे पर्यंत टाळेबंदी जाहीर केली आहे. मात्र, जनतेची अडचण लक्षात घेऊन २० एप्रिलपासून काही बाबींना या टाळेबंदीतून सूट देण्यात आली आहे. त्यासंबंधीची एकत्रित मार्गदर्शक सूचना १७ एप्रिल २० रोजी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये आज दुरुस्ती करण्यात आली. त्यामध्ये काही बाबींचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. यासंबंधीचे परिपत्रक आज काढण्यात आले आहे.\nत्यानुसार, राज्यातील प्रिंट मीडियाला टाळेबंदीतून वगळण्यात आले आहे. मात्र, कोवीड १९ च्या प्रसारणाचे प्रमाण पाहता वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघरी वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे.\nतसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातील आयुक्त, संचालनालयातील संचालक यांनी १० टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित रहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/author/anup/", "date_download": "2021-07-25T02:31:55Z", "digest": "sha1:2BQKXJPHL7ELVHS3YRMBUTY6HX36652L", "length": 1736, "nlines": 23, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "Anup Kulkarni, Author at HeBaghBhau.Com", "raw_content": "\nफक्त दिल्लीच नाही तर हि आहेत २० Most Polluted City of world\nजेव्हा बाळासाहेब म्हणतात, सुप्रिया माझी पण मुलगी पहा ठाकरे व पवार कुटुंबाची लव्ह हेट रिलेशनशिप\nआपल्या पोस्टवर भरपूर लाईक आणि कमेंट्स मिळवण्यासाठी जाणून घ्या खास टिप्स\nपानिपतच्या युद्धानंतर जेव्हा सदाशिवरावभाऊचा डुप्लिकेट संपूर्ण पेशवाईला वेठीस धरतो\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T02:52:35Z", "digest": "sha1:ZVFF6XBBJYZGEGB7RNC4PEBWLBTKNKHA", "length": 5983, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुंदरगढ जिल्हाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nसुंदरगढ जिल्हाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख सुंदरगढ जिल्हा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nओडिशा (← दुवे | संपादन)\nओडिशामधील जिल्हे (← दुवे | संपादन)\nअंगुल जिल्हा (← दुवे | संपादन)\nबौध जिल्हा (← दुवे | संपादन)\nभद्रक जिल्हा (← दुवे | संपादन)\nबालनगिर जिल्हा (← दुवे | संपादन)\nबरागढ जिल्हा (← दुवे | संपादन)\nबालेश्वर जिल्हा (← दुवे | संपादन)\nकटक जिल्हा (← दुवे | संपादन)\nदेवगढ जिल्हा (← दुवे | संपादन)\nधेनकनाल जिल्हा (← दुवे | संपादन)\nझर्सुगुडा जिल्हा (← दुवे | संपादन)\nजगतसिंगपूर जिल्हा (← दुवे | संपादन)\nकेओन्झार जिल्हा (← दुवे | संपादन)\nकोरापुट जिल्हा (← दुवे | संपादन)\nकेंद्रपाडा जिल्हा (← दुवे | संपादन)\nमलकनगिरी जिल्हा (← दुवे | संपादन)\nनबरंगपुर जिल्हा (← दुवे | संपादन)\nनुआपाडा जिल्हा (← दुवे | संपादन)\nनयागढ जिल्हा (← दुवे | संपादन)\nपुरी जिल्हा (← दुवे | संपादन)\nरायगडा जिल्हा (← दुवे | संपादन)\nसंबलपुर जिल्हा (← दुवे | संपादन)\nसोनेपुर जिल्हा (← दुवे | संपादन)\nगंजम जि���्हा (← दुवे | संपादन)\nगजपती जिल्हा (← दुवे | संपादन)\nजाजपूर जिल्हा (← दुवे | संपादन)\nखोर्दा जिल्हा (← दुवे | संपादन)\nकालाहंडी जिल्हा (← दुवे | संपादन)\nकंधमाळ जिल्हा (← दुवे | संपादन)\nमयूरभंज जिल्हा (← दुवे | संपादन)\nसुंदरगढ (← दुवे | संपादन)\nसाचा:ओरिसा - जिल्हे (← दुवे | संपादन)\nरुरकेला (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-25T02:54:27Z", "digest": "sha1:473KLZUNMXTHK6XMNOI7P2DKBQOXEXD5", "length": 22327, "nlines": 233, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "संशोधनावर तुम्ही तरी समाधानी आहाता का? ः कृषिमंत्री भुसे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसंशोधनावर तुम्ही तरी समाधानी आहाता का\nby Team आम्ही कास्तकार\nनगर ः शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याची मोठी जबाबदारी कृषी विद्यापीठांवर आहे. एका संशोधनावर लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते. संशोधनावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होतो. असे असले तरी शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतीमाल वाया जातो. मात्र, झालेल्या संशोधनावर आपण तरी समाधानी आहात का, असा प्रश्न कृषिमंत्री दादा भुसे यांनी उपस्थित केला. कृषिमंत्र्यांच्या अनेक प्रश्नांवर विद्यापीठातील अधिकारी निरुत्तर झाले.\nकृषिमंत्री भुसे यांनी सोमवारी (ता. ७) महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अनेक विभागांना अचानक भेटी देऊन पाहणी करत माहिती घेतली. प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, संशोधन संचालक डाॅ. शरद गडाख, कुलसचिव मोहन वाघ, मंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी रफीस नाईकवाडी व सुधाकर बोराळे यांच्यासह कृषी विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ उपस्थित होते.\nभुसे यांनी जंगली निवडूंग प्रक्षेत्र, गो संशोधन प्रकल्प, गांडूळ संशोधन प्रकल्प, पाणलोट विकास प्रकल्प, बांबू संशोधन प्रकल्प, कोरडवाहू फळ संशोधन, कृषी अवजारे, काढणी पश्चात तंत्रज्ञान आदींसह प्रक्षेत्रावर भेटी दिल्या. बहुतांश विभागाच्या भेटीत समाधानकारक संशोधने दिसली नसल्याने भुसे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.\nविद्यापीठांच्या संशोधनावर शेतकरी अवलंबून असताना समाधानकारक संशोधन होत नसतील तर सरकारचा कोट्यवधींचा निधी वाया जात आहे.\nतुम्हीच तुमच्या संशोधनावर समाधानी नसाल तर शेतकऱ्यांना काय समृद्ध करणार, असा प्रश्न उपस्थित करत चांगल्या संशोधनावर भर देण्याची अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.\nकृषिमंत्री भुसे यांची विद्यापीठ भेट अचानक ठरली. त्यानंतर विद्यापीठाने ते कुठे कुठे भेटी देतील याबाबत पत्र तयार केले. मात्र प्रत्यक्ष भेटीवेळी भुसे अचानक कोणत्याही विभागात तसेच प्रक्षेत्रावर जात होते. त्यामुळे कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केलेले नियोजन कोलमडत असल्याने अधिकारी, शास्त्रज्ञांची चांगलीच दमछाक झाली. त्यांनी प्रक्षेत्रावर काम करत असलेल्या मजुरांशी संवाद साधून चौकशी केली. थेट मजुरांना भेटून चौकशी करणारे भुसे आतापर्यंतचे पहिलेच कृषिमंत्री आहेत. येथील जैवतंत्रज्ञान प्रकल्पाला भेट देऊन भुसे यांनी जैवतंत्रज्ञान प्रकल्पाचा कारभार उघडा पाडला. शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून खरेदी केलेल्या मशिन बंद असल्याचे दिसून आले. अनेक वर्षांपासून या प्रकल्पात एकही संशोधन झाले नसल्याची बाबही समोर आली.\nसंशोधनावर तुम्ही तरी समाधानी आहाता का\nनगर ः शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणण्याची मोठी जबाबदारी कृषी विद्यापीठांवर आहे. एका संशोधनावर लाखो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते. संशोधनावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होतो. असे असले तरी शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतीमाल वाया जातो. मात्र, झालेल्या संशोधनावर आपण तरी समाधानी आहात का, असा प्रश्न कृषिमंत्री दादा भुसे यांनी उपस्थित केला. कृषिमंत्र्यांच्या अनेक प्रश्नांवर विद्यापीठातील अधिकारी निरुत्तर झाले.\nकृषिमंत्री भुसे यांनी सोमवारी (ता. ७) महात्मा फुले कृषी विद्यापीठातील अनेक विभागांना अचानक भेटी देऊन पाहणी करत माहिती घेतली. प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, आदर्श गाव योजना प्रकल्प व संकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, संशोधन संचालक डाॅ. शरद गडाख, कुलसचिव मोहन वाघ, मंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी रफीस नाईकवाडी व सुधाकर बोराळे यांच्यासह कृषी विद्यापीठातील अधिकारी, शास्त्रज्ञ उपस्थित होते.\nभुसे यांनी जंगली निवडूंग प्रक्षेत्र, गो संशोधन प्रकल्प, गांडूळ संशोधन प्रकल्प, पाणलोट विकास प्रकल्प, बांबू संशोधन प्रकल्प, कोरडवाहू फळ संशोधन, कृषी अवजारे, काढणी पश्चात तंत्रज्ञान आदींसह प्रक्षेत्रावर भेटी दिल्या. बहुतांश विभागाच्या भेटीत समाधानकारक संशोधने दिसली नसल्याने भुसे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.\nविद्यापीठांच्या संशोधनावर शेतकरी अवलंबून असताना समाधानकारक संशोधन होत नसतील तर सरकारचा कोट्यवधींचा निधी वाया जात आहे.\nतुम्हीच तुमच्या संशोधनावर समाधानी नसाल तर शेतकऱ्यांना काय समृद्ध करणार, असा प्रश्न उपस्थित करत चांगल्या संशोधनावर भर देण्याची अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.\nकृषिमंत्री भुसे यांची विद्यापीठ भेट अचानक ठरली. त्यानंतर विद्यापीठाने ते कुठे कुठे भेटी देतील याबाबत पत्र तयार केले. मात्र प्रत्यक्ष भेटीवेळी भुसे अचानक कोणत्याही विभागात तसेच प्रक्षेत्रावर जात होते. त्यामुळे कृषी विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केलेले नियोजन कोलमडत असल्याने अधिकारी, शास्त्रज्ञांची चांगलीच दमछाक झाली. त्यांनी प्रक्षेत्रावर काम करत असलेल्या मजुरांशी संवाद साधून चौकशी केली. थेट मजुरांना भेटून चौकशी करणारे भुसे आतापर्यंतचे पहिलेच कृषिमंत्री आहेत. येथील जैवतंत्रज्ञान प्रकल्पाला भेट देऊन भुसे यांनी जैवतंत्रज्ञान प्रकल्पाचा कारभार उघडा पाडला. शंभर कोटी रुपयांच्या अनुदानातून खरेदी केलेल्या मशिन बंद असल्याचे दिसून आले. अनेक वर्षांपासून या प्रकल्पात एकही संशोधन झाले नसल्याची बाबही समोर आली.\nशेती farming दादा भुसे dada bhuse नगर कृषी विद्यापीठ agriculture university पुणे महात्मा फुले पोपटराव पवार वाघ विकास बांबू bamboo कोरडवाहू अवजारे equipments जैवतंत्रज्ञान\nशेती, farming, दादा भुसे, Dada Bhuse, नगर, कृषी विद्यापीठ, Agriculture University, पुणे, महात्मा फुले, पोपटराव पवार, वाघ, विकास, बांबू, Bamboo, कोरडवाहू, अवजारे, equipments, जैवतंत्रज्ञान\nसंशोधनावर कोट्यवधी रुपयांचा खर्चही होतो. असे असले तरी शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा शेतीमाल वाया जातो. मात्र, झालेल्या संशोधनावर आपण तरी समाधानी आहात का, असा प्रश्न कृषिमंत्री दादा भुसे यांनी उपस्थित केला. कृषिमंत्र्यांच्या अनेक प्रश्नांवर विद्यापीठातील अधिकारी निरुत्तर झाले.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nसिंधुदुर्गातील सात दवाखान्यांत पशुवैद्यकीय अधिकारीच नाहीत\nकांदाचाळीसह अन्य योजनांचे प्रस्ताव लवकरच मागवणार\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/dinvishesh-news-marathi/june-18-a-special-day-in-history-the-first-genetic-vaccine-against-foot-and-mouth-disease-in-animals-was-developed-find-out-today-features-nrat-143549/", "date_download": "2021-07-25T03:07:48Z", "digest": "sha1:RGCXUHCXBYMXIVSL5ZOVZMHAZQDFKAWY", "length": 11205, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "June 18 a special day in history The first genetic vaccine against foot and mouth disease in animals was developed Find out today features nrat | १८ जून दिनविशेष; जनावरांमधे आढळणार्या लाळ-खुरकत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित करण्यात आली. ; जाणून घ्या आजच्या दिव��ाची वैशिष्ट्ये! | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nइतिहासात आजचा दिवस१८ जून दिनविशेष; जनावरांमधे आढळणार्या लाळ-खुरकत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित करण्यात आली. ; जाणून घ्या आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये\n१८१५ : वॉटर्लूच्या लढाईत नेपोलियनचा दारुण पराभव.\n१८३० : फ्रान्सने अल्जीरिया ताब्यात घेतले.\n१९०८ : फिलीपाइन्स विश्वविद्यालाची (University of the Philippines) ची स्थापना झाली.\n१९३० : चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.\n१९४६ : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.\n१९५६ : रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.\n१९८१ : जनावरांमधे आढळणार्या लाळ्या-खुरकुत (Foot and Mouth Disease) रोगावरील पहिली जनुकीय लस विकसित झाली.\n१९८३ : अंतराळवीर सैली राइड या अंतराळात प्रवास करणाऱ्या पहिल्या अमेरिकन महिला आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्��� टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/11255/", "date_download": "2021-07-25T03:30:09Z", "digest": "sha1:SXNVDIYGCXG2V7XQL7IPR6TWD4K5PTKI", "length": 10015, "nlines": 207, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Rahuri: ब्राह्मणी ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्राला पुरविले नॉन कॉन्टॅक्ट थर्मामिटर व डिजिटल ऑक्सिमीटर – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nHome corona Rahuri: ब्राह्मणी ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्राला पुरविले नॉन कॉन्टॅक्ट थर���मामिटर व डिजिटल ऑक्सिमीटर\nRahuri: ब्राह्मणी ग्रामपंचायतीने आरोग्य उपकेंद्राला पुरविले नॉन कॉन्टॅक्ट थर्मामिटर व डिजिटल ऑक्सिमीटर\nब्राह्मणी: ब्राह्मणी ग्रामपंचायतीच्या वतीने ब्राह्मणी आरोग्य उपकेंद्राला नॉन कॉन्टॅक्ट थर्मामिटर व डिजिटल ऑक्सिमीटर पुरवण्यात आले. यामुळे संथात्मक विलगीकरन केलेल्या व्यक्तीची तपासणी सोपी होणार आहे.\nब्राह्मणी जिल्हा परिषद शाळेत विलगीकरन केलेल्या लोकांचे आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीकडून देखरेख ठेवली जात आहे. त्यांची नियमित तपासणी केली जात असल्याचे ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे यांनी सांगितले. सार्वजनिक वैद्यकीय अधिकारी डॉ धोत्रे, प्रल्हाद खेडकर, आरोग्य सेविका चव्हाण, पंचायत समिती सदस्य सुरेश बानकर, सरपंच प्रकाश बानकर, ग्रा प सदस्य उमाकांत हापसे, कृषी उत्पन्न बाजार समिती सद्स्य रंगनाथ मोकाटे, माणिक गोरे, प्रेमसुख बानकर, बाबासाहेब भवार आदींच्या मदतीने हे कार्य सुरू आहे. तहसीलदार फसीयूद्दीन शेख, गट विकास अधिकारी खामकर, मंडळ अधिकरी चांद देशमुख हे कामकाजावर लक्ष ठेऊन आहेत.\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nमुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले\nPathardi Crime : तालुक्यातील माणिकदौडी येथे आढळला महिला व पुरुषाचा मृतदेह\nRahuri : कृषी विद्यापीठाचे ‘शेतकरी निवास’ बनले गुन्हेगारांचे उपचार केंद्र\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-potpooja-nandini-atmasiddhi-marathi-article-3024", "date_download": "2021-07-25T03:24:22Z", "digest": "sha1:YZI2IR5WI3D2KHJ3DF6UGKVSZHJNAEIN", "length": 24232, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Potpooja Nandini Atmasiddhi Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nज्याचं त्याचं ‘कम्फर्ट फूड’\nज्याचं त्याचं ‘कम्फर्ट फूड’\nसोमवार, 17 जून 2019\nजिभेला रुचणारं आप��� नेहमीच आवडीनं खातो. काहीजण तर कायम फक्त जिभेला रुचेल, असंच खातात. ‘खाईन तुपाशी, नाहीतर राहीन उपाशी’ असाच जणू त्यांचा बाणा असतो. तर दुसरीकडं, पोटात भूक कडाडली की समोर येईल ते काहीही खायला माणूस तयार असतो, असंही म्हणतात. शिवाय वैयक्तिक आवडीनिवडीही असतातच. पण तरीही ‘कम्फर्ट फूड’ हे या साऱ्याच्या पलीकडं आहे. ते नुसतीच भूक शमवत नाही आणि जिभेला तृप्त करत नाही; तर खाताना ते एक आंतरिक समाधान, जिवाला बरं वाटेल, असा दिलासा मिळवून देतं. म्हणजे तसे आपल्याला खाण्याचे बरेच पदार्थ आवडत असतात. काही खूप जास्त आवडतात, तर काही जरा कमी, तर काही बिलकूल आवडत नाहीत. काही पदार्थ असेही असतात, जे आपल्याला केव्हाही खायला आवडतात किंवा विशिष्ट परिस्थितीत किंवा ऋतुमानात ते असोशीनं खावेसे वाटतात. ते आपल्यासाठी ‘कम्फर्ट फूड’ असतं. त्याची एक अशी व्याख्या नाही. पण सर्वसाधारणतः जी पाककृती किंवा पदार्थ मनात स्मरणरंजन जागवतो, ज्याच्याशी आपलं भावनिक नातं जुळलेलं असतं, ते आपलं ‘कम्फर्ट फूड’ असतं, असं म्हणता येईल. हे कधी भरपूर कॅलरीयुक्त अन् खूप चमचमीत असू शकतं, तर कधी अगदी साधं, अगदी दैनंदिन खाण्यात सहभाग असलेलं. काही पदार्थ उन्हाळ्यात जीव गार करतात, तर काही थंडी-पावसाळ्यात हवी ती ऊब पुरवतात. आपल्या गरजेनुसार, अवतीभवतीच्या हवामानानुसार, मनात दडलेल्या सांस्कृतिक सादा-प्रतिसादांनुसार, बाळपणीच्या आठवणींचा माग काढत आणि कधी आपल्या मूडला अनुसरून किंवा मनात ताणतणाव असेल, तर विशिष्ट काही खावंसं वाटतं नि जीव शांतवावासा वाटतो, ते तेव्हा आपलं ‘कम्फर्ट फूड’ असतं...\nखरोखरच, अमुक एक गोष्ट म्हणजे ‘कम्फर्ट फूड’ आहे, असं म्हणूनच ठामपणे म्हणता येत नाही. कारण प्रत्येकाचं ‘कम्फर्ट फूड’ वेगळं असू शकतं. ते तसं असतंच. देश-प्रदेशानुसारही ‘कम्फर्ट फूड’ बदलू शकतं. विशिष्ट प्रकारची फोडणी देऊन केलेलं वरण किंवा कढी हे साधे पदार्थ एखाद्याचं ‘कम्फर्ट फूड’ होऊ शकतं, तर दुसऱ्या कुणासाठी साग्रसंगीत वाटणाघाटणाचा पदार्थच जीव शांतवणारा असतो. पूर्वी टीव्हीवर एक जाहिरात असायची, ज्यात कामानिमित्त देशोदेशी फिरणारी तरुणी घरी आल्यावर आपल्याला पहिल्यांदा काय खावंसं वाटतं, तर ‘वरणभात’, असं मराठीत सांगायची. हीच जाहिरात हिंदीत असे, तेव्हा तिच्या तोंडी शब्द असत, ‘दालचावल.’ इतर भाषांमधली ही जाहिरात कधी पहिली नव्हती, पण मनात यायचं, पंजाबीत ती सांगत असेल, ‘राजमाचावल’ आणि तमिळमध्ये ‘सांबारभात’.. कारण त्या त्या प्रांताचं ‘कम्फर्ट फूड’ वेगळंच असणार.\nलहानपणी आई-आजीच्या हातचे खाल्लेले, गावाची किंवा विशिष्ट सणासुदीची आठवण करून देणारे किंवा आजच्या धकाधकीच्या जीवनात केले न जाणारे पदार्थही कधी खायला मिळाले, तर ते आपलं मन शांतवणारं ‘कम्फर्ट फूड’ होऊन जातं. घरापासून लांब राहिल्यावर, घरचा एक कप चहाही केव्हा एकदा घेतो, असं वाटायला लागतं. ती चव मनात सतत डोकं वर काढत राहते. या दिवसात आमरस सोबतीला असतोच. तर पावसाळ्यात गरमागरम सूप, कांदा-बटाटा भजी हे पदार्थ ओल्या वातावरणाचा रंग खुलवतात. ताप आला, की औषध आपलं काम करतच असतं, पण गुरगुट्या भात आणि मेतकूट खाल्लं की बरं वाटतं. उन्हाळ्यात कालवलेला दहीभात किंवा त्याला फोडणी वगैरे देऊन केलेली दहीबुत्ती उष्णतेच्या त्रासावरचा दिलासा देणारं ‘कम्फर्ट फूड’ होते. थंडीत गरमागरम थालिपीठ, सूप, चिकन-मटण असे पदार्थ खावेसे वाटतात. मसालेदार किंवा तिखट जेवण झाल्यानंतर बऱ्याचजणांना दही-ताक घ्यावंसं वाटतं. तर काहीजणांना मात्र तो हुळहुळणारा तिखटपणा जिभेवर रेंगाळलेलाच आवडतो. कधी चहा-पोळी, चहा-पाव असे साधे आणि फार आवर्जून न सांगण्यासारखे पदार्थही एखाद्याच्या मनाला खुणावणारे असू शकतात. मनाची ओढ पूर्ण करण्यासाठी कधीतरी तेही खावेसे वाटतात. एरवीही कुणाला चिकन सूप, कुणाला सुकी मासळी, कुणाला गाजर हलवा, तर कुणाला पुरणपोळी; शिवाय डाळतांदळाची खिचडी, शेंगोळ्या असे साधे घरगुती पदार्थ आहेतच. ही यादी खरं तर न संपणारी आहे. शिवाय देशोदेशीचं जे स्टेपल फूड आहे, त्यातलेच पदार्थ त्या त्या ठिकाणच्या ‘कम्फर्ट फूड’च्या यादीत जाणं हे स्वाभाविकच. ‘कम्फर्ट फूड’ची व्याख्याही तशी बदलती आहे. अलीकडं फास्ट फूड हेच अनेकांचं ‘कम्फर्ट फूड’ आणि स्टेपल फूड होत चाललं आहे. ही बाब चिंतेचीच म्हटली पाहिजे. अर्थात, जास्त कॅलरीयुक्त, स्निग्धता जास्त असलेले तेलकट-तुपकट पदार्थ किंवा साखरेचा वापर असलेल्या गोड गोष्टी, तसंच आइस्क्रीम, चॉकलेट असे जिभेला आकर्षून घेणारे पदार्थ खाल्ले, तर त्यामुळं मेंदूला एक तरतरी येते, एकतऱ्हेचा आनंद मिळतो आणि त्यांच्या सेवनामुळं मिळणाऱ्या भावनिक तृप्तीमुळं एकप्रकारचं समाधानही मनाला लाभतं. विशिष्ट मानसिक स्���ितीत या तऱ्हेचे पदार्थ खावेसे वाटतात आणि ते खाल्लेही जातात, हे आता मनोविज्ञानानंही मान्य केलं आहे. नकारात्मक किंवा निराशात्मक भावनांमुळं या प्रकारचे खरं तर अनारोग्यकारी पदार्थ खावेसे वाटतात, कारण त्यांच्या सेवनामुळं तत्काळ आनंद मिळतो. ‘कम्फर्ट फूड’ आणि अपराधभावना यांचाही परस्परसंबंध असतो, हेही अभ्यासांती स्पष्ट झालं आहे. याचा प्रत्यय आपण अनुभवातून किंवा अवतीभवतीच्या निरीक्षणातून घेतच असतो. मानसिक ताणतणावामुळं या तऱ्हेचं ‘कम्फर्ट फूड’चं सेवन वाढतं आणि त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होताना दिसतात.\n‘कम्फर्ट फूड’ म्हटल्यावर असे अनेक प्रकार समोर येतात. स्मृतिरंजन करणारे, सुखावणारे, सोईचे असणारे आणि शरीराला आनंद देणारे असे चार गटातले पदार्थ हे ‘कम्फर्ट फूड’ ठरतात. यावर संशोधनही झालं आहे. ‘कम्फर्ट फूड’ नेमकं कोणतं हे ठरवायचं झालं, तर अनेकदा विक्षिप्त सवयीही त्यात सापडू शकतात. अमेरिकेतल्या पुरुषांना गरम आणि जेवणाशी संबंधित पदार्थ अधिक रुचतात, तर स्त्रियांना स्नॅकच्या गटात मोडणारे चॉकलेट आणि आइस्क्रीमसारखे पदार्थ हवेसे वाटतात. तसंच तरुणवर्गाचा कलही स्नॅक पद्धतीच्या पदार्थांकडं जास्त असतो, असं त्यात दिसून आलं होतं. आपल्याकडं असा धांडोळा घेतला, तर कदाचित अशीच किंवा याच्याच आसपासची उत्तरं मिळतील. आपल्या देशात बायका स्वयंपाक आणि त्याचं नियोजन करण्यात इतक्या अडकलेल्या असतात, की त्यांना जेव्हा आयतं ताट हातात मिळतं, तेव्हा तेच त्यांचं ‘कम्फर्ट फूड’ होतं. मग पदार्थ फार आवडते नसले, तरी काहीच बिघडत नाही. अशी वेगवेगळी रूपं घेऊन ‘कम्फर्ट फूड’ प्रत्येकाच्या आयुष्यात विसावलेलं असतं. मात्र ते दरवेळी जीव शांतवणारं असलं, तरी शरीराला अपायकारक ठरणारंही असू शकतं. तरुण व लहान मुलांमधील वाढता जाडेपणा आता आपल्याकडंही दिसायला लागला आहे. म्हणूनच जिभेला किंवा मनाला वाटलं, म्हणून करा त्यांना कम्फर्टेबल, असं सैल असून चालत नाही. कम्फर्टच्या मागं विचारही ठेवला, तर ते खाणं नक्कीच आपल्याला हितकारक ठरेल. ते खऱ्या अर्थानं आपलं ‘कम्फर्ट फूड’ ठरेल...\nसाहित्य : बटाटे, बारीक रवा, मीठ, आवडीनुसार तिखट किंवा मिरपूड, मीठ, तेल.\nकृती : बटाटे सोलून घ्यावेत आणि त्याचे गोल आकाराचे पातळ काप करून त्यांना थोडं मीठ लावून पंधरा मिनिटं बाजूला ठेवावेत. ���वा तापवत ठेवावा आणि त्यावर तेल घालावं. एका थाळीत बारीक रवा घेऊन, त्यात घोळवलेले बटाट्याचे काप तव्यावरील तेलात पसरून त्यावर झाकण ठेवावं. किंचित वाफ आली, की बाजू उलटावी. बाजूनं थोडं तेल पुन्हा सोडावं. खमंग लालसर रंग येऊ द्यावा. डिशमध्ये ठेवून आवडीनुसार वर चवीनुसार मीठ, तिखट वा मिरपूड भुरभुरावी. तेलाचा वापर आपापल्या पद्धतीनं कमी-जास्त करावा.\nपर्यायी सूचना : या कापांना लसूण वाटून लावल्यासही ते छान लागतील. याच पद्धतीनं वांग्याचे, सुरणाचे, कच्च्या केळ्याचे वा लाल भोपळ्याचेही काप करता येतात. सुरण आधी उकडून घेऊनही त्याचे काप केले जातात. सुरण अनेकदा खाजरा असतो, त्यामुळं त्याचे काप करताना चिंचेचाही वापर केला जातो. कच्च्या केळाचे काप लांबट आकारात करून त्याला लसूण वाटून लावलं, तर ते खमंग काप चक्क दिसतात अगदी माशाच्या तुकड्यासारखे... फसायलाच होतं\nसाहित्य : एक वाटी जाड रवा, पाऊण वाटी साजूक तूप, पाऊण ते एक वाटी साखर, रव्याइतकाच आंब्याचा रस, दीड वाटी दूध, आवडीनुसार बदाम, काजू इत्यादींचे काप.\nकृती : निम्मं तूप कढईत घालून, त्यावर रवा खमंग भाजावा. छान वास सुटला, की त्यात दीड वाटी दूध गरम करून घालावं आणि रवा चांगला परतावा. तो फुलून येईल. झाकण ठेवून एक-दोन वाफा आणाव्यात. त्यानंतर त्यात साखर मिसळून नीटपणे हलवून घ्यावं. साखर विरघळेलच. मग त्यात आंब्याचा रस घालावा. राहिलेलं तूप टाकून एकत्र हलवावं. दोन-तीन मिनिटं बारीक आचेवर झाकण ठेवून वाफ आणावी. वरून बदाम-काजूचे काप घालून एकदा हलवावं. आंब्याचा सुंदर चवीचा देखणा शिरा तयार आहे.\nपर्यायी सूचना : या शिऱ्यात तूप सढळ हातानं वापरावं, तरच शिरा छान मोकळा होतो. शिऱ्यात आंब्याचा रस रव्याच्या दुप्पट घातला, तरी उत्तमच. रंगही अधिक गडद येईल. साध्या रव्याप्रमाणं सुगंधी तांदुळाचा रवा किंवा वरी वापरूनही असा शिरा करता येईल किंवा गव्हाचा बारीक दलियाही वापरता येईल. त्याचाही रंग छानसा, पण जरा वेगळा येईल. केळं घालून प्रसादाचा शिरा नेहमीच केला जातो. तसंच आंब्याच्या शिऱ्याप्रमाणं सफरचंद घालूनही शिरा चांगला होतो. तो सालं काढून करावा. कधी अननस घालूनही करता येईल. दुसरं म्हणजे या शिऱ्याला फक्त आंब्याचा स्वाद येऊ द्यावा. त्यात वेलची, केशर वगैरे घालण्याची गरज नाही. तो तसाच छान लागतो.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक ���्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/3303/", "date_download": "2021-07-25T03:47:08Z", "digest": "sha1:BV3PRCQPYQHIXHM2QGB5XFZYXXYUMCWQ", "length": 13797, "nlines": 145, "source_domain": "beedreporter.com", "title": "खळबळजनक : डीसीसी बँकेवर प्रशासक येण्याची चिन्हे सेवा संस्था मतदारसंघातील सर्व अर्ज बाद ?", "raw_content": "\nHomeबीडखळबळजनक : डीसीसी बँकेवर प्रशासक येण्याची चिन्हे सेवा संस्था मतदारसंघातील सर्व अर्ज...\nखळबळजनक : डीसीसी बँकेवर प्रशासक येण्याची चिन्हे सेवा संस्था मतदारसंघातील सर्व अर्ज बाद \nसेवा संस्था मतदारसंघातून ११ जागांसाठी होत आहे निवडणूक\nजिल्ह्यातील ७३५ सेवा संस्थांपैकी केवळ १३ संस्थांचे लेखापरिक्षण ‘अ’ किंवा ‘ब’ वर्गाचे\nबीड (रिपोर्टर)- सेवा संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी संबंधित संस्था अ किंवा ब वर्गातीलच असायला हवी या नियमामुळे सेवा संस्था मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सर्वचे सर्व ८७ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याने बीड जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा पेच निर्माण झाला असून आता या निवडणुकीसाठी स्टे येतो की, निवडणुकच रद्द होते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर अर्ज बाद झाले आहेत. ७३५ सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखा परिक्षण अ किंवा ब वर्गात असल्याचे सांगण्यात येते.\nबीड जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागल्यानंतर १९ जागांसाठी तब्बल १६० जणांनी २१४ उमेदवारी अर्ज दाखल केले. या संस्थेच्या सेवा संस्था मतदारसंघातून तब्बल ८७ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सर्वच पक्षांच्या अनेक मातब्बरांचा समावेश आहे. आज उमेदवारी अर्ज छाननी सुरू झाली तेव्हा धक्कादायक बाब समोर आली. सेवा संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी संबंधित उमेदवार हा ज्या संस्थेमध्ये सदस्य आहे त्या संस्थेचा दर्जा (ऑडीट वर्ग) हा अ किंवा ब असायला हवा. परंतु बीड जिल्ह्यातील ७३५ सेवा संस्थांपैकी अवघ्या १३ संस्थांचे लेखापरिक्षण हे अ किंवा ब आहे, बाकी सर्व संस्था या ‘क’ वर्गात येतात. त्यामुळे डीसीसी बँक निवडणुकीच्या उपविधी नियमानुसार सेवा संस्था निवडणुकीत दाखल करण्यात आलेले ११ जागांसाठीचे ८७ अर्ज बाद होत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी रविकिरण देशमुख आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी गोपालसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत आज सकाळी ११ वाजल्यापासून छानणी प्रक्रिया सुरू आहे. यशवंतराव चव्हाण सभागृहात सर्वच पक्षांचे मातब्बर उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्ज बाद होऊ नये म्हणून वकिलाच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकार्यासमोर युक्तीवादही झाला. परंतु बँकेच्या उपविधी नियमानुसार निवडणूक निर्णय अधिकार्यांनी संबंधित ८७ उमेदवारांचे अर्ज बाद केले. यामध्ये विजयसिंह पंडित, बाबूराव सिरसट, फुलचंद मुंडे, महेंद्र गर्जे, वसंत सानप, अशोक लोढा, सत्यभामा बांगर, दशरथ वनवे, राजेंद्र मस्के, दाजीसाहेब लोमटे, ऋषिकेश देशमुख, वैजिनाथ मिसाळ, जयदत्त धस, मंगल सानप यांच्यासह अकरा जागांसाठी उमेदवारांनी ८७ अर्ज दाखल\nकेले होते ते सर्वचे सर्व बाद होताना दिसून येत आहे.\nडीसीसी बँक निवडणुकीत मोठा पेच\nअ, ब दर्जाअभावी सेवा संस्था गटातील ८७ अर्ज बाद झाल्यामुळे नियोजीत निवडणूक होणार की नाही यावर चर्चा होत असताना काही जाणकारांच्या मते एकतर या निवडणुकीवर स्टे येईल अथवा पुन्हा प्रशासक लागून नंतर निवडणुकीची घोषणा होईल.\nआठ जागांसाठी निवडणूक होणार का\nएकूण १९ जागांसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होत आहे मात्र सेवा संस्था गटातील अकरा जागांसाठीचे अर्ज बाद झाल्यामुळे अन्य आठ जागांसाठी निवडणूक होणार का जर निवडणूक झाली तरी आठ जागातून अध्यक्ष निवड करता येणार आहे का जर निवडणूक झाली तरी आठ जागातून अध्यक्ष निवड करता येणार आहे का अशा एक ना अनेक तांत्रिक बाजूंनी बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीला घेरून ठेवले आहे. राज्याचे सहकार निवडणूक लवाद प्राधिकरण काय निर्णय घेईल यावर बँकेचे भवितव्य ठरणार आहे.\nPrevious article४७ पॉझिटिव्ह, १६ जणांनी केली कोरोनावर मात\nNext articleधानोरा रोडवरील खड्डे बुजवायला मुहूर्त लागेना\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची प���डापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T02:50:59Z", "digest": "sha1:DO4Z5HP76U4ATN2BVEQX3D4Z56OFRGLM", "length": 3314, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बेल प्रयोगशाळा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबेल प्रयोगशाळा (Bell Labs / AT&T Bell Labs) ही जगातील कणविद्युत व संगणक अभियांत्रिकी संशोधनातील एक अग्रगण्य संस्था आहे. मुरे हिल येथे हिची मुख्य कचेरी असून न्यू जर्सी येथे प्रमुख संशोधन केद्र आहे. जगात अनेक ठिकाणी हिच्या शाखा आहेत.\nइथेच पुढील काही क्रांतिकारक शोध लागले.\n- युनिक्स संगणक प्रणाली\n- सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज\nही प्रयोगशाळा आतापर्यंत ६ नोबेल पुरस्कारांची मानकरी झाली आहे.\nबेल प्रयोगशाळेचे अधिकृत संकेतस्थळ\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® ह��� Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1618479", "date_download": "2021-07-25T02:56:31Z", "digest": "sha1:KQTN36NEKOK2DEGBW6U4G3PV6PW5ADJU", "length": 10128, "nlines": 28, "source_domain": "pib.gov.in", "title": "माहिती आणि प्रसारण मंत्रालय", "raw_content": "कोरोना सहाय्यता योजनेंतर्गत सरकार 1000 रुपये देत असल्याचा व्हॉट्सअॅपवरील दावा खोटा\nनवी दिल्ली, 25 एप्रिल 2020\nपत्र सूचना कार्यालयच्या (पीआयबी) फॅक्ट चेक युनिटने आज एका ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे की केंद्र सरकार तथाकथित कोरोना सहाय्यता योजनेंतर्गत कुणालाही 1000 रुपये देत नाही. हे ट्विट व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर फिरणार्या संदेशाला उत्तर म्हणून देण्यात आले होते, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की सरकारने डब्ल्यूसीएचओ योजना सुरू केली असून त्याअंतर्गत लोकांना प्रत्येकी 1000 रुपये दिले जात आहेत. यासाठी दिलेल्या लिंकवर लोकांनी क्लिक करून आपली माहिती भरायची होती.\nहा दावा आणि दिलेली लिंक दोन्ही फसव्या असून लोकांनी त्यावर क्लिक करू नये अशी सूचना ट्विटमध्ये करण्यात आली आहे.\nदावा: कोरोना सहायता योजना WCHO की तरफ से 1000 ₹ सहायता राशि सभी को दिया जा रहा हैें फॉर्म भरें और 1000 ₹ प्राप्त करें फॉर्म भरें और 1000 ₹ प्राप्त करें #PIBFactCheck: केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई भी योजना नहीं चलाई जा रही #PIBFactCheck: केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई भी योजना नहीं चलाई जा रही मैसेज में किया गया दावा व दिया गया लिंक फ़र्ज़ी है\nकृपया जालसाज़ों से सावधान रहे\nसोशल मीडियावर खोट्या बातम्यांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनुसार पत्र सूचना कार्यालयाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवा खोडून काढण्यासाठी एक समर्पित युनिटची स्थापना केली. ‘पीआयबी फॅक्टचेक’ हे ट्विटरवरील एक सत्यापित हँडल आहे जे सोशल मीडियावरील संदेशांवर नियमित देखरेख ठेवते आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी त्यातील आशयाचा व्यापक आढावा घेते. याशिवाय ट्विटरवर PIB_India हँडल आणि पीआयबीचे विविध प्रादेशिक युनिटचे हँडल ट्विटर समुदायाच्या हितासाठी #PIBFactCheck हॅशटॅग वापरुन ट्विटरवर कोणत्याही वृत्ताची अधिकृत आणि विश्वासार्ह आवृत्ती पोस्ट करत आहेत.\nकोणतीही व्यक्ती सोशल मीडियावरील कुठलाही संदेश मजकूर, ऑडिओ आणि व्हिडिओसह PIBFactCheck कडे सत��यतेच्या पडताळणीसाठी पाठवू शकते. https://factcheck.pib.gov.in/ या पोर्टलवर किंवा व्हॉट्सऍप क्र +918799711259 वर किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com. वर ऑनलाइन पाठवता येऊ शकते. https://pib.gov.in या पीआयबी संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती उपलब्ध आहे.\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालय\nकोरोना सहाय्यता योजनेंतर्गत सरकार 1000 रुपये देत असल्याचा व्हॉट्सअॅपवरील दावा खोटा\nनवी दिल्ली, 25 एप्रिल 2020\nपत्र सूचना कार्यालयच्या (पीआयबी) फॅक्ट चेक युनिटने आज एका ट्वीटद्वारे स्पष्ट केले आहे की केंद्र सरकार तथाकथित कोरोना सहाय्यता योजनेंतर्गत कुणालाही 1000 रुपये देत नाही. हे ट्विट व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणावर फिरणार्या संदेशाला उत्तर म्हणून देण्यात आले होते, ज्यात असा दावा करण्यात आला आहे की सरकारने डब्ल्यूसीएचओ योजना सुरू केली असून त्याअंतर्गत लोकांना प्रत्येकी 1000 रुपये दिले जात आहेत. यासाठी दिलेल्या लिंकवर लोकांनी क्लिक करून आपली माहिती भरायची होती.\nहा दावा आणि दिलेली लिंक दोन्ही फसव्या असून लोकांनी त्यावर क्लिक करू नये अशी सूचना ट्विटमध्ये करण्यात आली आहे.\nदावा: कोरोना सहायता योजना WCHO की तरफ से 1000 ₹ सहायता राशि सभी को दिया जा रहा हैें फॉर्म भरें और 1000 ₹ प्राप्त करें फॉर्म भरें और 1000 ₹ प्राप्त करें #PIBFactCheck: केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई भी योजना नहीं चलाई जा रही #PIBFactCheck: केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई भी योजना नहीं चलाई जा रही मैसेज में किया गया दावा व दिया गया लिंक फ़र्ज़ी है\nकृपया जालसाज़ों से सावधान रहे\nसोशल मीडियावर खोट्या बातम्यांच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनुसार पत्र सूचना कार्यालयाने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवा खोडून काढण्यासाठी एक समर्पित युनिटची स्थापना केली. ‘पीआयबी फॅक्टचेक’ हे ट्विटरवरील एक सत्यापित हँडल आहे जे सोशल मीडियावरील संदेशांवर नियमित देखरेख ठेवते आणि खोट्या बातम्या रोखण्यासाठी त्यातील आशयाचा व्यापक आढावा घेते. याशिवाय ट्विटरवर PIB_India हँडल आणि पीआयबीचे विविध प्रादेशिक युनिटचे हँडल ट्विटर समुदायाच्या हितासाठी #PIBFactCheck हॅशटॅग वापरुन ट्विटरवर कोणत्याही वृत्ताची अधिकृत आणि विश्वासार्ह आवृत्ती पोस्ट करत आहेत.\nकोणतीही व्यक्ती सोशल मीडियावरील कुठलाही संदेश मजकूर, ऑडिओ आणि व्हिडिओसह PIBFactCheck कडे सत्यतेच्या पडताळणीसाठी पाठवू शकते. https://factcheck.pib.gov.in/ या पोर्टलवर किंवा व्हॉट्सऍप क्र +918799711259 वर किंवा ईमेलः pibfactcheck@gmail.com. वर ऑनलाइन पाठवता येऊ शकते. https://pib.gov.in या पीआयबी संकेतस्थळावर देखील सविस्तर माहिती उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T03:57:17Z", "digest": "sha1:ISD4VL7I2PAMB65I7YOZNAZ6RNDFSXJQ", "length": 18409, "nlines": 187, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "‘बुलडाणा लाइव्ह’ला वृत्त झळकताच दिवे, फॅन बंद!; सरकारी कार्यालयांत दिसले दिलासादायी चित्र – Buldana Live", "raw_content": "\nHome/बुलडाणा (घाटावर)/‘बुलडाणा लाइव्ह’ला वृत्त झळकताच दिवे, फॅन बंद; सरकारी कार्यालयांत दिसले दिलासादायी चित्र\n‘बुलडाणा लाइव्ह’ला वृत्त झळकताच दिवे, फॅन बंद; सरकारी कार्यालयांत दिसले दिलासादायी चित्र\nबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः अधिकारी, कर्मचारी दालनात किंवा कार्यालयात नसतानाही पंखे आणि लाइटही चालूच राहून बुलडाणा शहरातील सरकारी कार्यालयांत विजेचा अपव्यय होत असल्याचे वृत्त काल बुलडाणा लाइव्हने प्रसिद्ध केले होते. वृत्त प्रसिद्ध होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने याची दखल घेत पंखे आणि लाइट कुणी नसेल तर बंद ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आज, 10 मार्चला जवळपास सर्वच सरकारी कायालयांनी विज बचतीची धडा शिकल्याचे बुलडाणा लाइव्हच्या पाहणीत दिसून आले.\nकोरोनामुळे कर्मचाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा आणण्यात आल्याने सरकारी कार्यालयांमध्ये उपस्थिती फारशी नसते. मात्र तरीही सायबांच्या रिकाम्या खुर्चीला पंखे हवा घालत असल्याचे चित्र तहसील, जिल्हा परिषदसह इतर सरकारी कार्यालयांत दिसून आले होते. जनतेला विजबचतीचा उपदेश करणाऱ्या सरकारी कार्यालयांतच हे चित्र असल्याने बुलडाणा लाइव्हने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. विशेष म्हणजे यात महावितरणच्या बुडाखालीही अंधार दिसला होता. वृत्त प्रसिद्ध होताच तातडीने सरकारी यंत्रणा हलली. अधिकाऱ्यांनी असा विजेचा अपव्यय यापुढे खपवून घेतला जाणार नाही, असे सुनावत कर्मचाऱ्यांची कानउघडणी केली. परिणामी आजचे चित्र काही वेगळेच होते.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम���यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाबद्दल थोडे कडक व्हावे; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वमताने कठोर निर्णय घ्यावे; ‘स्वाभिमानी’चे रविकांत तुपकर यांची अपेक्षा\nBuldana Live Exclusive… परवापासून निर्बंध होणार शिथिल; उद्या दुपारपर्यंत आदेश धडकण्याची शक्यता\nशॉक लागून मृत्यू; मग शरीरावर जखमा कशा; विवाहितेचा छळ झाल्याचा पित्याचा आरोप, ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nCorona Virus Update : एप्रिल फुल नव्हे, खरोखर 710 पॉझिटिव्ह बुलडाण्याचे द्विशतक, खामगाव सव्वाशेच्या घरात बुलडाण्याचे द्विशतक, खामगाव सव्वाशेच्या घरात\nपाच हजारांवरील गावात विलगीकरण कक्ष सुरू करा; आमदार श्वेताताई महाले यांचे बैठकीत निर्देश\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.esakal.com/global/deepest-swimming-pool-in-dubai-pjp78", "date_download": "2021-07-25T03:05:14Z", "digest": "sha1:PJQIDXGO2XIN62Z6U6PEZNONBN4HOSCD", "length": 6731, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दुबईत सर्वांत खोल जलतरण तलाव", "raw_content": "\nदुबईत सर्वांत खोल जलतरण तलाव\nदुबई - जगातील सर्वांत उंच इमारत, सर्वांत वेगवान रोलरकोस्टर अशी अभियांत्रिकी व स्थापत्यकलेची अनेक आश्चर्ये असणाऱ्या दुबईच्या (Dubai) शिरपेचात जगातील सर्वांत खोल जलतरण तलावाच्या (Swimming Tank) रुपाने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ‘डीप डाईव्ह’ नावाच्या या जलतरण तलावाचे नुकतेच उद्घाटन झाले. हा तलाव ६० मीटर खोल आहे. इतर कोणत्याही जलतरण तलावाच्या तुलनेत या तलावात अधिक खोल जाता येते. (Deepest Swimming Pool in Dubai)\n‘डीप डाईव्ह’चे संचालक जारोद जाबलोन्स्की यांनी या वैशिष्ट्यपूर्ण तलावाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, की समुद्रकिनारी आढळणाऱ्या शिंपल्याप्रमाणे या जलतरण तलावाची रचना आहे. पाण्यात खोलवर जाऊन मोती काढण्याच्या परंपरेला शिंपल्याच्या रचनेतून संयुक्त अरब अमिरातीने गौरविले आहे. सर्वाधिक खोल तलाव म्हणून या तलावाची गिनेस बुकमध्येही नोंद झाली आहे. या तलावात एक कोटी ४० लाख लिटर ताजे पाणी सामावू शकते. ते सहा ऑलिंपिक जलतरण तलावाइतके आहे. जागतिक पर्यटनाच्या नकाशावर महत्त्वाचे केंद्र असलेले दुबई कोरोनाविरुद्धच्या लढ्यातही आघाडीवर आहे. दुबईने जगातील सर्वाधिक वेगवान लसीकरण मोहिमेचाही मान पटकाविला. कोरोनामुळे प्रलंबित राहिलेल्या ‘एक्स्पो २०२०’ चे आयोजनही दुबईत येत्या ऑक्टोबरपासून होत आहे.\nहेही वाचा: पाक लष्कराच्या तुकडीवर दहशतवादी हल्ला; अधिकाऱ्यासह ११ सैनिक ठार\nखोली (मीटर) - ६०\nपाणी (लिटर) - एक कोटी ४० लाख\nतिकीट (डॉलर, प्रतितास) - १३५ आणि ४१०\n‘डीप डाईव्ह’ या जलतरण तला��ात प्रकाश व संगीताच्या मदतीने या तलावात पाण्याखालील खेळही खेळता येतात. मनोरंजन व सुरक्षिततेसाठी तलावात ५० कॅमेरेही बसविले आहेत. सर्वसामान्यांसाठी हा तलाव लवकरच खुला होईल.\n- जारोद जाबलोन्स्की, संचालक, ‘डीप डाईव्ह’ जलतरण तलाव, दुबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/08/blog-post_93.html", "date_download": "2021-07-25T03:49:08Z", "digest": "sha1:PVAEKK4DUSPCHKRZ6XVI3NZDFJMOZY2O", "length": 7631, "nlines": 79, "source_domain": "www.mynagar.in", "title": "तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार ; जाणून घ्या", "raw_content": "\nतुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार ; जाणून घ्या\nमाय अहमदनगर वेब टीम\nमंगळवार 25 ऑगस्ट रोजी विशाखा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. यासोबतच आजची ग्रहस्थिती ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहे. या शुभ योगाचा फायदा 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...\nमेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ८\nआपले मत इतरांना पटवून देऊ शकाल. वैवाहिक जीवनात एकमत असून कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम.\nवृषभ : शुभ रंग : आकाशी | अंक : १\nनोकरीच्या ठिकाणी प्रामाणिकमणे काम कराल. काही जुन्या चुकाही निस्तराव्या लागणार आहेत. एखादा महत्त्वाचा निर्णय चुकण्याची शक्यता आहे. सतर्क राहा.\nमिथुन : शुभ रंग : पिस्ता|अंक : ७\nमुलांच्या बाबतीत काही योग्य निर्णय घ्यावे लागतील.त्यांच्या शिस्तीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नवविवाहितांना बाळाच्या आगमनची चाहूल लागेल.\nकर्क : शुभ रंग : गुलाबी|अंक : ९\nमानसिक शांती लाभेल, आरोग्य उत्तम राहील. ओळखी होतील. वस्तू खरेदी कराल.\nसिंह : शुभ रंग : जांभळा|अंक : ४\nओळखी भविष्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील. इतरांचेही म्हणणे ऐकून घ्यायची तयारी ठेवा.\nकन्या : शुभ रंग : पांढरा|अंक : ५\nव्यवसायात यापूर्वी घेतलेले निर्णय अचूक ठरतील. लेखक व कवींच्या लिखाणास प्रसिद्धी मिळेल.\nतूळ : शुभ रंग : भगवा | अंक : २\nआज अत्यंत उत्साहवर्धक दिवस. वाढीव जबाबदाऱ्या समर्थपणे पेलू शकाल. दूरच्या प्रवासात खोेळंबा होईल.\nवृश्चिक : शुभ रंग : निळा | अंक : ३\nमहत्त्वाच्या कामांना विलंब होईल. बेरोजगारांची भ्रमंती चालूच ��ाहील. असलेले पैसे जपून वापरा.\nधनू : शुभ रंग : राखाडी | अंक : १\nमित्र दिलेले शब्द पाळतील. काही कारणाने दुरावलेले नातलग जवळ येतील. मनासारखा खर्च करता येईल.\nमकर : शुभ रंग : नारिंगी | अंक : ४\nभावना व कर्तव्य यात मनाची ओढाताण होणार आहे. काही अटीतटीचे प्रसंग चतुराईने पार पाडाल.\nकुंभ : शुभ रंग : तांबडा | अंक : ९\nउच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. महत्त्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल.\nमीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : १\nआज कार्यक्षेत्रात काही मनाविरुद्ध घटना घडण्याची शक्यता आहे. अशावेळी मानसिक संतुलन ढळू न देणे गरजेचे आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/12/Sanjay-raaut-vaktvya-aaghatit.html", "date_download": "2021-07-25T02:44:13Z", "digest": "sha1:CNBFBXL747FMFC3HMAKKTIWUDKRKF54V", "length": 5796, "nlines": 56, "source_domain": "www.mynagar.in", "title": "संजय राऊत यांच्या 'या' वक्तव्यामुळं आघाडीत ठिणगी?", "raw_content": "\nसंजय राऊत यांच्या 'या' वक्तव्यामुळं आघाडीत ठिणगी\nमाय अहमदनगर वेब टीम\nमुंबई: 'काँग्रेस पक्ष सध्या कमकुवत झाला आहे. त्यामुळं आता विरोधकांनी एकत्र येऊन यूपीएला मजबूत करण्याची गरज आहे,' असं परखड मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी मांडलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून महाआघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडीची स्थापना करून भाजपला धोबीपछाड दिल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्यातच सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळं काँग्रेसमधील नेतृत्वाचा प्रश्न गंभीर बनला आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल खुद्द काँग्रेसमध्येच एकमत नाही. गांधी परिवाराबाहेरील व्यक्तीला नेतृत्व देण्याची मागणी ज्येष्ठांकडून होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर यूपीएच्या अध्यक्षपदाची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांचं नाव त्यासाठी पुढं आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं यावर खुलासा करत, ही चर्���ा निरर्थक असल्याचं म्हटलं आहे.\nया संदर्भात संजय राऊत यांना विचारलं असता एकूणच त्यांनी सध्या परिस्थितीविषयी भाष्य केलं. 'पवार साहेब यूपीएचे अध्यक्ष झाल्यास आम्हाला आनंदच होईल. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी त्यासाठी नकार दिलाय. अधिकृतपणे असा काही प्रस्ताव समोर आला तर आमचा त्यांना पाठिंबाच असेल. कारण, काँग्रेस आता कमकुवत झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधकांनी एकत्र येऊन 'यूपीए'ला मजबूत करण्याची गरज आहे,' असं राऊत यांनी म्हटलं आहे.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/take-action-at-district-and-taluka-level-to-make-books-available-to-students-education-minister-varsha-gaikwads-order-to-the-officials-nrdm-150700/", "date_download": "2021-07-25T03:26:18Z", "digest": "sha1:XPL3BCYDHLH2TAK7ODOUBQWC66G4WRC7", "length": 14107, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Take action at district and taluka level to make books available to students; Education Minister Varsha Gaikwad's order to the officials nrdm | पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यवाही करा; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे अधिकार्यांना आदेश | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमुंबईपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यवाही करा; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे अधिकार्यांना आदेश\nकोरोनामुळे या वर्षी बालभारतीची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नव्हती. समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तके वितरण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.\nमुंबई : कोरोनामुळे या वर्षी बालभारतीची पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना प्राप्त झाली नव्हती. समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तके वितरण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.\nदरम्यान पाठ्यपुस्तके व स्वाध्याय पुस्तकांची वाहतूक करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया द्वारा मुंबईतील शिरीष कार्गो सर्विस प्रा. लिमिटेड कंपनीला वाहतूकदार म्हणून नियुक्त केले आहे. बालभारती भांडार ते शाळेपर्यंत पुस्तके वितरण करून ती पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी सुक्ष्म नियोजन करून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी व कालमर्यादेत हे काम पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. पाऊस, वारा अथवा नैसर्गिक आपत्ती यामुळे पुस्तके खराब होणार नाहीत यासाठी दक्षता घ्यावी लागणार आहे. राज्यातील प्राथमिक शिक्षण अधिकार्यांनी प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधीनी बालभारतीच्या भांडारा मध्ये मध्ये न जाता योग्य ते नियोजन करून व समन्वय साधून पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कार्यवाही करण्यास सांगितले आहे.\n‘लातुरातील दोन साखर कारखाने ईडीच्या रडारवर’; निलंगेकरांचा गौप्यस्फोट\nतसेचं शालेय स्तरावर पुस्तके प्राप्त झाल्यानंतर संबंधित शाळांनी पाठ्यपुस्तके केंद्र प्रमुखांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवावीत. वितरित केलेल्या पुस्तकांच्या सर्व नोंदी ठेवणे आवश्यक आहे. पुस्तके वितरित करत असताना ‘कोविड 19’ च्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून विद्यार्थी व पालकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/the-atmosphere-is-polluted-by-your-bdo-speaker-jhadumbe-presents-kaifiyat-ceo-advises-coordination-nrab-142653/", "date_download": "2021-07-25T03:38:11Z", "digest": "sha1:USAJJZ7CWALUKFDREGPQRLJRQIQEMRYU", "length": 13600, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "\"The atmosphere is polluted by your BDO\"; Speaker Jhadumbe presents kaifiyat, CEO advises coordination nrab | \"तुमच्या बीडीओमूळे वातावरण दुषित\" ; सभापती भडकूंबेनी मांडली कैफीयत , सीईओनी दिला समन्वयाचा सल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसोलापूर“तुमच्या बीडीओमूळे वातावरण दुषित” ; सभापती भडकूंबेनी मांडली कैफीयत , सीईओनी दिला समन्वयाचा सल्ला\nसभापती रजनी भडकूंबे , बीडीओ डॉ.जास्मीन शेख\nउत्तर सोलापूर सभापती रजनी भडकूंबे आणि बीडीओ डॉ.जास्मीन शेख यांच्यात अनेक दिवसापासून दैनंदीन प्रशासकीय कामकाजावरुन वाद होत आहेत. पं.स.सभेच्या ठरावात बीडीओ डॉ.शेख यांनी मनमानी करित फेरफार केला आहे. सभेस सदस्य गैरहजर असल्याचा शेरा असताना तो खोडून हजर असल्याचा शेरा बीडीओनी मारला , त्यामूळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सभापती भडकूंबे यांनी केला आहे.\nसोलापूर : तुमच्या बीडीओमूळे कार्यालयीन वातावरण दुषित होत असल्याची कैफियत उत्तर सोलापूर पंचायात समिती सभापती रजनी भडकूंबे यांनी सीईओ दिलीप स्वामी यांच्या समोर मांडली.\nउत्तर सोलापूर सभापती रजनी भडकूंबे आणि बीडीओ डॉ.जास्मीन शेख यांच्यात अनेक दिवसापासून दैनंदीन प्रशासकीय कामकाजावरुन वाद होत आहेत. पं.स.सभेच्या ठरावात बीडीओ डॉ.शेख यांनी मनमानी करित फेरफार केला आहे. सभेस सदस्य गैरहजर असल्याचा शेरा असताना तो खोडून हजर असल्याचा शेरा बीडीओनी मारला , त्यामूळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप सभापती भडकूंबे यांनी केला आहे. या पुर्वी विविध कर्मचारी संघटनेनी बीडीओ डॉ.जास्मीन शेख यांच्या विरोधात तक्रार सीईओंकडे केली होती.\nया सर्व पार्श्वभूमी सीईओ दिलीप स्वामी आणि प्रशासन डेप्युटी सीईओ परमेश्वर राऊत यांनी उत्तर सोलापूर पंचायात समिती कार्यालयात भेट घेत. सभापती अन् बीडीओ यांचे म्हणणे ऐकून घेतले. सभापती सदस्यांमध्ये समन्वय राखण्याचा सल्ला सीईओ स्वामी यांनी बीडीओ यांना दिला..दरम्यान या सगळ्या घडामोडीवर काय कारवाई होणार याची चर्चा जि.प.मुख्यालयात कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती.\nसुमारे एक तास बीडीओंची चौकशी करण्यात आली. बीडीओ यांच्या कार्यप्रणाली मूळे कार्यालयीन वातावरण दुषित होत असल्याची कैफीयत सीईओं समोर मांडली आहे.\n-रजनी भडकूंबे,सभापती, उत्तर सोलापूर पंचायात समिती\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/03/fdbdNI.html", "date_download": "2021-07-25T02:11:01Z", "digest": "sha1:GCFT627S75IKPMKXWYLII6U5HSDI3QAN", "length": 5413, "nlines": 34, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "लॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका - नवल किशोर राम", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nलॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका - नवल किशोर राम\nलॉकडावूनचे गांभीर्य ओळखून घराबाहेर पडू नका - नवल किशोर राम\nपुणे - पुणे जिल्ह्यात बहुतांशी नागरिक लॉकडावूनला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत असून अत्यावश्यक सुविधा देणारी यंत्रणा सुरु आहे. याकाळात औषध दुकाने, किराणामाल व भाजीपाल्याची दुकाने सुरु राहणार आहेत, तथापि या वस्तूंची खरेदी करताना नागरिकांनी एक मीटर चे अंतर (सोशल डिस्टन्सिंग ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.\nकोरोनाच्या प्रतिबंधासाठी प्रशा���न रात्रंदिवस कार्यरत असून या सेवेतील कर्मचाऱ्यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा. तसेच शासकीय व अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी ओळखपत्र दाखवल्यास रस्त्यात अडवू नये, अशा सूचना श्री. राम यांनी केल्या आहेत.\nशेतकऱ्यांनी पीक काढणीची कामे सामाजिक शिष्टाचार पाळून व योग्य ती दक्षता घेऊन सुरु ठेवावीत. अत्यावश्यक साधनसामुग्रीची ने-आण करणाऱ्या वाहतुकदारांनी वाहनांवर स्टिकर लावावेत.\nसद्यपरिस्थितीतही 5 ते 10 टक्के नागरिक कोणतेही कारण सांगून घराबाहेर रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी स्वतः साठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी घरी थांबावे, व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री. राम यांनी केले.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Boxboxbottom", "date_download": "2021-07-25T02:39:40Z", "digest": "sha1:Y4DWFSQTYVKNUTERYX5VE3DWBUUHTW2Y", "length": 2053, "nlines": 27, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "साचा:Boxboxbottom - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१७ रोजी ०९:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2021-07-25T04:15:04Z", "digest": "sha1:NI6HQ732B3B6B25HUTINNTNNXV327OMU", "length": 16120, "nlines": 710, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एप्रिल २२ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< एप्रिल २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\nएप्रिल २२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११२ वा किंवा लीप वर्षात ११३ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n१०५६ - क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.\n१८६४ - नाणे कायदा १८६४नुसार सगळ्या अमेरिकन नाण्यांवर In God We Trust छापण्यास सुरुवात.\n१९४८ - अरब-इस्त्रायल युद्ध. अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.\n१९७० - पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.\n१९७९ - विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले.\n१९९३ - नेटस्केपचा पूर्वावतार मोझेकची १.० आवृत्ती आली.\n१९९७ - राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.\n२००६ - प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.\n१६१० - पोप अलेक्झांडर आठवा.\n१६९२ - जेम्स स्टर्लिंग, स्कॉटिश गणितज्ञ.\n१७०७ - हेन्री फील्डिंग, इंग्लिश लेखक.\n१७२४ - इमॅन्युएल कांट, जर्मन तत्त्वज्ञ\n१८१२ - लॉर्ड जेम्स अँड्रु ब्राउन रॅमसे डलहौसी, भारताचा गव्हर्नर जनरल.\n१८७० - व्लादिमिर इलिच लेनिन, सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष.\n१८८३ - अंजनीबाई मालपेकर, भारतीय गायिका.\n१९०४ - रॉबर्ट ओपनहाइमर, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९१४ - बलदेव राज चोप्रा, भारतीय दिग्दर्शक व निर्माता (मृ. २००८)\n१९१६ - यहुदी मेनुहीन, व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक.\n१९१६ - काननदेवी, हिंदी अभिनेत्री आणि गायिका.\n१९१९ - डोनाल्ड जे. क्रॅम, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.\n१९२९ - उषा मराठे–खेर ऊर्फ उषा किरण, चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री\n१९३५ - भामा श्रीनिवासन, भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ.\n१९३९ - बाळ फोंडके, विज्ञानविषयक लेखक.\n१९५७ - डोनाल्ड टस्क, पोलिश पंतप्रधान.\n१९८१ - बेन स्कॉट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n२९६ - पोप कैयस.\n४५५ - पेट्रोनियस मॅक्सिमस, रोमन सम्राट.\n५३६ - पोप अगापेटस पहिला.\n���७४० - पहिला बाजीराव.\n१८८० - श्रीकृष्णशास्त्री रघुनाथशास्त्री तळेकर, कोशकार, संस्कृतचे अभ्यासक व 'शाळापत्रक' मासिकाचे पहिले संपादक.\n१९०८ - हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.\n१९३३ - हेन्री रॉइस, कार उद्योगपती.\n१९४५ - विल्हेल्म कौअर, जर्मन गणितज्ञ.\n१९७३ - वि.वि. बोकील, मराठी लेखक.\n१९८० - फ्रित्झ स्ट्रासमान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.\n१९९४ - रिचर्ड निक्सन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.\n१९९४ - सुशीलमुनी महाराज, विचारवंत, समाजसुधारक आचार्य.\n२००३ - बळवंत गार्गी, पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार.\n२००५ - फिलिप मॉरिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.\n२०१३ - लालगुडी जयरामन, व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक.\n२०१३ - जगदीश शरण वर्मा, भारताचे २७ वे सरन्यायाधीश.\nबीबीसी न्यूजवर एप्रिल २२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल २० - एप्रिल २१ - एप्रिल २२ - एप्रिल २३ - एप्रिल २४ - (एप्रिल महिना)\nवर्षातील महिने व दिवस\nआज: जुलै २४, इ.स. २०२१\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०२१ रोजी ०६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8.html", "date_download": "2021-07-25T03:40:57Z", "digest": "sha1:GGJZ2FFJR7KXBWOUFWIWF3YKDEAELV66", "length": 13077, "nlines": 204, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "या महिन्यांत चांगला पाऊस पडेल अशी शेतक farmers्यांसाठी सर्वात मोठी चांगली बातमी आहे - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nया महिन्यांत चांगला पाऊस पडेल अशी शेतक farmers्यांसाठी सर्वात मोठी चांगली बातमी आहे\nby Team आम्ही कास्तकार\nमान्सून (मान्सून 2021) हे शेतकर्यांसाठी खूप महत्वाचे आहे, कारण खरीप हंगामातील पिकांची पेरणी पावसाळ्यावर अवलंबून असते. शेतक For्यांसाठी सामान्य आणि चांगला मान्सून (मान्सून 2021) खूप महत्वाचा मानला जातो. यावेळी, पिकाला लागणारे पाणी पावसाळ्यापासून प्राप्त होते (मान्सून 2021).\nजर मान्सून (मॉन्सून 2021) सामान्य आणि चांगला असेल तर शेतकर्यांचे उत्पन्न वाढते. अशा परिस्थितीत देशभरातील शेतकर्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मान्सून (मॉन्सून 2021) हंगामात जून-जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल असा अंदाज आहे. जर असे झाले तर ते देशातील अर्थव्यवस्थेसह तसेच शेतक for्यांसाठी फायद्याचे ठरेल कारण भारतातील लोकसंख्येपैकी दोन तृतियांश शेती क्षेत्रावर अवलंबून आहे.\nयंदा मान्सून कसा पडेल\nऑस्ट्रेलियन मेटेरॉलॉजिकल ब्युरो (बीओएम-ब्युरो ऑफ मेटेरोलॉजी) म्हणतो की यावर्षी (मॉन्सून 2021) सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे जून-जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस पडेल. यावर्षी ला-निना आणि अल-निनोमध्ये कोणतीही शक्यता नाही. तथापि, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी-इंडिया हवामानशास्त्र विभाग) मान्सूनचा (मॉन्सून 2021) नवीन अंदाज जाहीर केलेला नाही. परंतु एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात याची घोषणा केली जाऊ शकते.\nचांगला पाऊस झाल्याने शेतक to्यांना मोठा दिलासा\nबिहार, झारखंडसह उत्तर भारतामध्ये मेच्या सुरुवातीच्या आठवड्यात धान्याची लागवड सुरू होते. अशा परिस्थितीत मान्सूनपूर्व चांगला पाऊस पडल्यास शेत तयार करण्यासाठी शेतकर्यांना बरीच मदत मिळेल. यासह, पाण्याची किंमत कमी होईल.\nखरीप हंगामातील पिके वेळेवर पेरली गेली तर उत्पादनही जास्त होईल.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्य���च्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nस्वप्नातील घर विकत घेण्यासाठी 90% कर्ज मिळवत आहे, ते कसे मिळवायचे ते माहित आहे\nजाणून घ्या, भगतसिंगला फाशी दिल्यानंतर जेल अधीक्षकांनी काय म्हटले आपण जाणून स्तब्ध व्हाल\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/aashadhi-akadashi-pandurang-song-new-song-launched-nrst-158636/", "date_download": "2021-07-25T02:05:25Z", "digest": "sha1:4LSPY4JNKDMWQX55IQXWE32NTDYK5GPI", "length": 17765, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "aashadhi akadashi pandurang song new song launched nrst | ‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने आणि ‘पांडुरंग’ गाण्याच्या माध्यमातून सुरू होतेय ‘कडक भक्ती’ची नवी वाटचाल' | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही ��्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमनोरंजन‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने आणि ‘पांडुरंग’ गाण्याच्या माध्यमातून सुरू होतेय ‘कडक भक्ती’ची नवी वाटचाल’\nविठू माऊलीच्या नामाने आणि आषाढी एकादशीचं औचित्य साधून ‘कडक भक्ती’ चॅनेलवरील पहिलं वहिलं भक्ती गीत ‘पांडुरंग’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे.\nपांडुरंग आणि त्याची पंढरी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी हक्काचं माहेर आहे यात काही शंका नाही. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्यामुळे ‘आषाढी एकादशी’ला अनन्य साधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हटले की प्रथम डोळ्यांसमोर येते ती विठू माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन होणारी पंढरपूरची वारी. या पावन दिवशी ‘कडक एंटरटेनमेंट’ अंतर्गत सुरु असेलेले आणि मराठी प्रेक्षकांना त्यांच्या हक्काच्या भाषेत मनोरंजन करणारे ‘कडक भक्ती’ या युट्युब चॅनेलच्या नवीन उपक्रमाची सुरुवात झाली आहे.\nवेगवेगळे विषय प्रादेशिक भाषेत मांडून आणि वेगवेगळ्या जॉनरच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे असे ‘कडक मराठी’च्या नरेंद्र फिरोदिया, श्रुती मुनोत आणि मयुरी मोरे- मुनोत यांनी ठरवले आणि तिच नवीन वाटचाल आज आषाढी एकदशीच्या निमित्ताने सुरु होतेय आणि ती नवी वाटचाल म्हणजे भक्तीपर विशेष कार्यक्रमासाठी असलेलं त्यांचं स्वत:चं असं स्वतंत्र व्यासपीठ ‘कडक भक्ती’. विठू माऊलीच्या नामाने आणि आषाढी एकादशीचं औचित्य साधून ‘कडक भक्ती’ चॅनेलवरील पहिलं वहिलं भक्ती गीत ‘पांडुरंग’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे.\nकडक एंटरटेनमेंट’ आणि ‘कोल्हापूर फिल्म कंपनी’ निर्मित ‘पांडुरंग’ या भक्ती गीताची संकल्पना मनोरंजनसृष्टीतील स्वप्नील संजय मुनोत, अक्षय मुनोत आणि\n‘पोश्टर बॉय’ उर्फ सचिन सुरेश गुरव यांची आहे. ‘कडक भक्ती’चं हे पहिलं भक्तीगीत गीतकार गुरु ठाकूर यांनी रचले आहे. या भक्ती गीताला विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिले आहे तर कृष्णा बोंगाणे यांनी त�� गायले आहे. छायाचित्रणाची जबाबदारी प्रथमेश रांगोळे यांनी उत्तमरित्या पेलली आहे तर संकलन वैभव पाटील आणि डिझाईन्स सचिन सुरेश गुरव यांनी केले आहे. या भक्तीगीताच्या निमित्ताने सचिन सुरेश गुरव यांनी निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे.\nभारत हा संस्कृती प्रिय देश आहे आणि आपला महाराष्ट्र तर संतांची भूमी म्हणून ओळखला जातो. म्हणजेच संस्कृतीचा उत्तम वारसा आपल्याला लाभला आहे. भारतातल्या विविध प्रादेशिक भाषांमधून विविध संस्कृतीची भक्तिगीते तयार करून त्या-त्या प्रादेशिक भाषांमध्ये देखील ती प्रस्तुत करण्याचा ‘कडक एंटरटेनमेंट’चा मानस आहे आणि याच विचारातून ‘कडक भक्ती’ प्रेक्षकांच्या भेटीस आले. या व्यासपीठावर प्रेक्षकांना फक्त भक्तिगीते ऐकायला- पाहायला मिळणार आहेत.\n‘अहमदनगर महाकरंडक’ एकांकिका स्पर्धेचे अध्यक्ष आणि प्रायोजक, ‘सोहम’, ‘अनुष्का मोशन पिक्चर्स’, ‘लेट्सअप’ प्रोजेक्ट्सचे प्रमुख, ‘अगंबाई अरेच्चा २’ आणि ‘ट्रिपल सीट’चे निर्माते आणि ‘लेट्सफ्लिक्स ओटीटी’चे प्रमुख उद्योजक नरेंद्र फिरोदिया हे ‘कडक मराठी’ या युट्यूब चॅनलचे पण संस्थापक आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रुती अक्षय मूनोत आणि मयुरी स्वप्निल मूनोत ‘कडक मराठी’ च्या माध्यमातून नवनवीन उपक्रम राबवणार आहेत.\nसध्याच्या महामारीच्या काळात आपल्या सर्वांना जाणवलं की वाईट काळातून सुखरुप बाहेर पडण्यासाठी आपल्याला भक्तीची साथ हवी असते. भक्तीमधून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. म्हणूनच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पॉझिटिव्ह व्हाईब्स पोहचवण्यासाठी ‘कडक एंटरटेनमेंट’ने ‘कडक भक्ती’ हा उपक्रम सुरू करण्याची योजना केली. आपल्या भारतात अनेक भाषा आहेत आणि त्या प्रत्येक भाषेत मनोरंजनात्मक, प्रेक्षकांशी जोडता येईल अशा विविध उपक्रमांचा विचार केला पाहिजे असं स्पष्ट मत ‘कडक मराठी’च्या संस्थापिकांचे आहे. ‘कडक भक्ती’ची सुरुवात तर झाली आहे आता लवकरच लहान मुलांसाठी विशेष असं व्यासपीठ, संगीत, इन्फोटेनमेंट इ.साठी देखील नवीन व्यासपीठ देखील सुरू होणार आहेत.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/horoscope/daily-horoscope-24-june-2021-there-is-a-possibility-of-buying-jewelery-and-clothes-from-people-of-this-horoscope-sign-you-get-leverage-to-grow-your-business-faster-find-out-how-your-day-will-go-today-146202/", "date_download": "2021-07-25T04:05:08Z", "digest": "sha1:B474OONKQHO44RMHGUS5P4DVAKPMYS2E", "length": 18035, "nlines": 204, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Daily Horoscope 24 June 2021 There is a possibility of buying jewelery and clothes from people of this Horoscope sign You get leverage to grow your business faster Find out how your day will go today nrat | दैनिक राशीभविष्य : २४ जून २०२१; ‘या’ राशीच्या लोकांकडून दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल. | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं प���णी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nDaily Horoscope 24 June 2021 दैनिक राशीभविष्य : २४ जून २०२१; ‘या’ राशीच्या लोकांकडून दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल.\nराशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस मेहनतीचा असणार आहे. व्यवसायातील कामांत सुधारणा होईल. जुना काळ विसरून पुढे गेलात तर यशस्वी रहाल. कोणताही वाद लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. महिलांचा दिवस घरातील कामांमध्ये व्यतीत होईल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : पिवळा, 4\nतुमच्या आयुष्यात खूप आनंद येणार आहे. तुम्ही रिअल इस्टेट खरेदी करण्याची योजना आखू शकता. व्यापाऱ्यांसाठी हा दिवस शुभ आहे. कामाच्या ठिकाणी असलेल्या तुमच्या कामगिरीवरून अनेकजण प्रभावित होतील. मेहनतीने अगदी कठीण कार्ये देखील सहजपणे पूर्ण केली जातील.\nआजचा शुभ रंग आणि अंक : भगवा, 1\nतुम्ही कुटुंबातील सदस्यांच्या अपेक्षांप्रमाणे सर्वकाही होईल. मनाला शांती मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळवल्यास आर्थिक परिस्थितीचा प्रश्न सुटेल. सर्जनशील कार्य करण्याची संधी मिळेल. आपल्या सल्ल्यानुसार कोणीतरी अभ्यासाच्या क्षेत्रात चांगले परिणाम आणणार आहे.\nआजचा शुभ रंग आणि अंक : आकाशी, 2\nतुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवू शकता. नशिबाच्या मदतीने तुम्ही काही मोठे यश मिळवू शकता. आर्थिक यश मिळण्याची शक्यता अधिक आहे. कोणत्याही चांगल्या आजचा शुभ रंग आणि अंक : हिरवा, 6\nतुमचा संपूर्ण दिवस छान मस्तीमध्ये जाणार आहे. आपली प्रतिमा अधिक मजबूत होणार. संपर्क आणि नातेसंबंधांचे फायदे मिळवण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या मालमत्तेविषयी कोणतीही माहिती गोपनीय ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. वैयक्तिक कामापेक्षा व्यावहारिक कामात अधिक रस असेल. नोकरीबाबत निष्काळजीपणा करू नका.\nआजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 4\nतुम्हाला तुमची विचारसरणी आणि वागणं संतुलित ठेवलं पाहिजे. दागिने आणि कपडे खरेदीची शक्यता आहे. व्यवसायात नवीन प्रयोग करून पुढे जाण्याची संधी मिळेल. आपल्यासमोर एक प्रकारचे आव्हान येऊ शकते. विद्���ार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे.\nआजचा शुभ रंग आणि अंक : केशरी, 6\nतुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करण्यास उत्सुक राहाल. हा काळ तुमच्यासाठी उत्साही असेल. कुटुंबातील कोणत्याही विषयावर तुमचं नियंत्रण ठेवण्याची गरज असेल. आपलं उत्पन्न वाढू शकते. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो.\nआजचा शुभ रंग आणि अंक : तांबडा, 3\nकुटुंबात आनंदाचं वातावरण असेल. लोह आणि धातूचा व्यवसाय करणार्यांसाठी वेळ चांगला आहे. तुम्हाला तुमच्या नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. आपण आपल्या दैनंदिन कामात काही बदल करू शकता.\nआजचा शुभ रंग आणि अंक : निळा, 7\nवडीलधाऱ्यांकडून आदर आणि सहकार्य पूर्णपणे प्राप्त होईल. इतरांच्या पुढे जाण्याची इच्छा आज तीव्र होऊ शकते. आर्थिक परिस्थितीत काही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अनुभव महत्वाचा असतो, पुन्हा होणाऱ्या चुका टाळा. आपल्या जोडीदाराबरोबर तुमचा काळ चांगला जाईल.\nआजचा शुभ रंग आणि अंक : गुलाबी, 3\nतुम्हाला तुमच्या अपेक्षांचं संतुलन ठेवावं लागेल. काही लोक कुटुंबात आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी उत्सुक असतील. कामाशी संबंधित चांगल्या आणि व्यावहारिक कल्पना आपल्या मनात येतील.\nआजचा शुभ रंग आणि अंक : पांढरा, 5\nतुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेसह सर्व कार्य हाताळू शकाल. घरातून निघताना गोड खाऊन निघाल्यास सगळी काम होतील. घाऊक विक्रेत्यांसाठी दिवस चांगला आहे. प्रॉपर्टी किंवा पैशांच्या व्यवहाराबाबत खूप काळजी घ्या.\nआजचा शुभ रंग आणि अंक : लाल, 7\nतुमच्यात आणखी आत्मविश्वास वाढेल. लवकरच तुमचं घर बांधण्याची किंवा खरेदी करण्याची तयारी सुरू करू शकता. उत्साहाने व्यवसायासंबंधी योजना पूर्ण कराल. कोणत्याही नवीन बदलासाठी स्वत:ला तयार करा.\nआजचा शुभ रंग आणि अंक : जांभळा, 9\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मु���्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/big-decision-of-the-state-government-regarding-maratha-reservation-nrms-154870/", "date_download": "2021-07-25T03:11:30Z", "digest": "sha1:B7HQHJZW3SHJB3OXFOJLEOSPSYECJJIR", "length": 14170, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Big decision of the state government regarding Maratha reservation nrms | ईएसबीसीच्या निुयक्त्या कायम करणार, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nMaratha Reservationईएसबीसीच्या निुयक्त्या कायम करणार, मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय\nउच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपा�� जास्तीत जास्त 11 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा या न्यायालयीन प्रकरणाचा अंतिम निर्णय, यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता तदर्थ स्वरूपात नेमणुका करण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला होता. आता 5 जुलै, 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने या तदर्थ स्वरुपातील नेमणुका कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुंबई : ईएसबीसी प्रवर्गाच्या आरक्षणास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत म्हणजेच दि. 14 नोव्हेंबर, 2014 पर्यंत ज्या उमेदवारांना ईएसबीसी प्रवर्गातून नियुक्त्या देण्यात आल्या असतील त्या कायम करण्याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने जारी केला आहे.\nईएसबीसी प्रवर्गासाठी राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण अध्यादेश, 2014 ( महाराष्ट्र अध्यादेश क्र. 13/2014) ला मुंबई उच्च न्यायालनाने दि. 14 नोव्हेंबर, 2014 रोजी अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानुसार उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने या आरक्षणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत दि. 21 फेब्रुवारी, 2015 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता.\nपुढे या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर होऊन आरक्षण अधिनियम, 2014 (महाराष्ट्र अधिनियम क्र. 1/2015) अस्तित्वात आला. या अधिनियमाविरोधातील दाखल रिट याचिकांवर उच्च न्यायालयाने दि. 7 एप्रिल, 2015 रोजीच्या आदेशानुसार या अधिनियमास स्थगिती दिली होती.\nमला जेव्हा वाटेल की आता यात राम नाही तेव्हा बघू..; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा\nउच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय होईपर्यंत खुल्या प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून तात्पुरत्या स्वरूपात जास्तीत जास्त 11 महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा या न्यायालयीन प्रकरणाचा अंतिम निर्णय, यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीकरिता तदर्थ स्वरूपात नेमणुका करण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला होता. आता 5 जुलै, 2021 च्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाने या तदर्थ स्वरुपातील नेमणुका कायम करण्याचा निर्णय घेतला आहे.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडम���्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/nagpur-board-announces-99-percent-result-nrat-156599/", "date_download": "2021-07-25T03:25:32Z", "digest": "sha1:PV2JBV5IHXM2TIZZQQGCE2UA2IGUD7XG", "length": 11532, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Nagpur board announces 99 percent result nrat | नागपुरचा बोर्डाचा निकाल ९९.८४ टक्के जाहीर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nSSC Result declaredनागप���रचा बोर्डाचा निकाल ९९.८४ टक्के जाहीर\nनागपूर (Nagpur). राज्य शिक्षण मंडळाने (State Board of Education) शुक्रवारी दहावीचा निकाल घोषित केला. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा निकाल (Nagpur Divisional Board of Education) 99.84 टक्के लागला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची (the corona) परीक्षा घेण्यात न आल्याने निकाल कसा जाहीर करावा हा मोठा प्रश्न होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या (the students) नववी आणि दहावीच्या गुणदानातून झालेल्या मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करण्यात आला. याआधारे 48375 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.\nनागपूर बोर्डाने यंदा 1 लाख 55 हजार 506 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. यातील 1 लाख 55 हजार 505 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. प्राप्त माहितीप्रमाणे 1 लाख 52 हजार 263 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरासरीनुसार 99.84 टक्के आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात सर्वाधिक 99.95 टक्के निकाल वर्धा जिल्ह्याचा आहे. यात मुलींची टक्केवारी 99.88 टक्के असून मुलांची टक्केवारी 99.80 टक्के आहे.\nनागपूर मंडळातील जिल्हानिहाय निकाल\nवर्धा – 99.95 टक्के\nभंडारा – 99.84 टक्के\nचंद्रपूर – 99.64 टक्के\nनागपूर – 99.86 टक्के\nगडचिरोली – 99.89 टक्के\nगोंदिया – 99.92 टक्के\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाट���े का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/decision-of-agitation-on-the-24th-in-pimpri-chinchwad-city-to-keep-the-canceled-obc-reservation-intact-nrpd-144512/", "date_download": "2021-07-25T04:02:24Z", "digest": "sha1:QQG7OC2SGZ5H65AMT7UT5AVGIRXSLP2I", "length": 15168, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Decision of agitation on the 24th in Pimpri-Chinchwad city to keep the canceled OBC reservation intact nrpd | रद्द झालेले ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात २४ ला आंदोलनाचा निर्णय | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nपुणेरद्द झालेले ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात २४ ला आंदोलनाचा निर्णय\nसर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशन मध्ये दिलेल्या निकालामुळे, संपूर्ण देशातील तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्स्थांमधिल ओबीसींचे राजकिय आरक्षण धोक्यात आले आहे, या निर्णयाचे दुरगामी परिणाम होत आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे.\nपिंपरी: रद्द झालेले ओबीसी आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी, पिंपरी-चिंचवड शहरात येत्या २४ जून रोजी आंदोलनाचा निर्णय पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. आज झालेल्या या बैठकीत महात्मा फुले समता परिषद, बारा बलुतेदार महासंघ, ओबीसी संघर्ष समिती, वंचित बहुजन आघाडी, जय भगवान महासंघ, माळी महासंघ, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, आणि सर्व राजकीय पक्षांचे आजी-माजी नगरसेवक, आणि कार्यकर्ते उपस्थित होते.\nसर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशन मध्ये दिलेल्या निकालामुळे, संपूर्ण देशातील तसेच महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्स्थांमधिल ओबीसींचे राजकिय आरक्षण धोक्यात आले आहे, या निर्णयाचे दुरगामी परिणाम होत आहे. संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ओबीसीं समजामध्ये असंतोष पसरला आहे. मंडल आयोग व ७३ आणि ७४ व्या घटना दुरूस्तीने ओबीसींना विविध पातळींवर आरक्षण दिले आहे. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण कायदेशीर असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. ओबीसी प्रवर्गातील वंचित जनसमुहांना लोकशाही प्रक्रियेत पंचायतराज संस्थांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे.\nसध्या उद्भवलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सरकारने त्वरीत उचित कार्यवाही करून, ओबीसींच्या हक्काच्या २७ टक्के आरक्षणाचे रक्षण करावे या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात आंदोलन करण्यात येणार आहे. सदर बैठकीमध्ये माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, माजी नगरसेवक सतिश दरेकर, काळुराम गायकवाड, आनंदा कुदळे, अॅड चंद्रशेखर भुजबळ, विजय लोखंडे, प्रताप गुरव , सुरेश गायकवाड ,नेहुल कुदळे, हिरामण भुजबळ ,गणेश ढाकणे वंदना जाधव ,अॅड.सौ.विद्या शिंदे, सौ कविता खराडे , शंकर लोंढे , ईश्वर कुदळे, विजय दर्शले, शिवदास महाजन,संतोष जोगदंड,सदानंद माने, पि.के .महाजन, रमेश सोनवणे सदानंद माने ,हनुमंत लोंढे ,संतोष गोतावळे,मधुकर सिनलकर ,नकुल महाजन, कैलास भागवत ,कैलास सानप आदी मान्यवर उपस्थित होते.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/5204/", "date_download": "2021-07-25T03:26:23Z", "digest": "sha1:7OUHCWHAOZZMM3RUFS4NXCQNBG7K2XDH", "length": 11031, "nlines": 139, "source_domain": "beedreporter.com", "title": "धारूर शहरात लसीकरणाचा फज्जा आरोग्य विभागाचे नियोजन कोलमडले लसीकरण केंद्र बनले कोरोना स्प्रेडर", "raw_content": "\nHomeकोरोनाधारूर शहरात लसीकरणाचा फज्जा आरोग्य विभागाचे नियोजन कोलमडले लसीकरण केंद्र बनले कोरोना...\nधारूर शहरात लसीकरणाचा फज्जा आरोग्य विभागाचे नियोजन कोलमडले लसीकरण केंद्र बनले कोरोना स्प्रेडर\nमहसूल व पोलिस प्रशासनाची बघ्याची भूमिका\nकिल्ले धारूर( रिपोर्टर) धारूर शहरामध्ये आज लसीकरणाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले लसीकरण केंद्रावर गर्दीच गर्दी दिसून आली शहारत लसीकरनास सुरुवात झाली खरी परंतु आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे लसीकरण केंद्र कोरोना सुपर स्प्रेडर बनत आहेत\nधारूर शहरात आज वडगावकर गल्लीतील नगरेश्वर मंगल कार्यालयात ४५ वर्षे वयावरील वृद्ध व्यक्ती तसेच १८ ते ४४ वयातील व्यक्तींना लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे यामुळे नगरेश्वर मंगल कार्यालयात लस घेण्यासाठी खूप मोठी गर्दी झाली. गर्दी आवरणामध्ये पोलीस प्रशासन अपयशी ठरले यातून आरोग्य विभागाचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले आहे कुठलेही नियोजन लसीकरणासाठी दिसून आले नाही दोन्ही वयोगटातील व्यक्तींना एकाच ठिकाणी लसीकरणासाठी बोलवल्यामुळे खूप मोठी गर्दी झाली होती लस घेण्यापेक्षा मरणाची भीती नागरिकांना या ठिक��णी वाटत आहे. या गर्दीमध्ये एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असेल तर संपूर्ण नागरिकांना कोरोणाची लागण होऊ शकते याकडे आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष दिसत आहे. काही वयोवृद्ध व्यक्तींकडे अँड्रॉइड मोबाईल देखील नाहीत तर काही मोबाईल नसणारे गरीब व्यक्ती फक्त इतरांकडे पाहताना दिसून आले. त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे नागरिकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. एकीकडे प्रशासन म्हणते ज्या व्यक्तींना लक्ष द्यायची आहे अशा व्यक्तींना फोन करून लसीकरणासाठी बोलवा परंतु धारूर ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कोणत्याही व्यक्तीला फोन करण्यात आला नाही किंवा बोलावण्यात आले नाही फक्त सोशल मीडिया वरून लस आली आहे घेण्यासाठी या अशा सूचना देण्यात आल्या त्यामुळे शहरातील अनेक नागरिक आज लस घेण्यासाठी नगरेश्वर मंगल कार्यालय आले तेथे गर्दीच गर्दी झाली होती यातून नगरेश्वर मंगल कार्यालयात जत्रा भरली आहे की काय असे दृश्य दिसत होतेधारुरच्या आरोग्य विभागाचा नेहमीच नियोजनाचा अभाव दिसून येतो धारूर मधील आरोग्य विभागाने कोरोनाचे भान ठेवून काम करायला हवे नसता धरून शहरात घराघरात कोरोना पसरेल.\nPrevious articleआज दुपारपर्यंत परळीत २८ जणांच्या चाचण्या एकजण निघाला पॉझिटिव्ह\nNext articleलस शेकड्यात, लोक हजारात जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआजच्या अहवालात १६० पॉझिटिव्ह आष्टीत ५५, बीड ३१ तर पाटोद्यात १४\nआष्टी,बीड,गेवराई, पाटोद्यात संसर्ग वाढला जिल्ह्यात 238 पॉझिटिव्ह\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊ��च, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/inflation-hits-after-petrol-diesel-now-cng-png-prices-have-gone-up-so-much/", "date_download": "2021-07-25T03:18:22Z", "digest": "sha1:7P6UYN7DCLGY35SBZGSUWK5DYKJJ4NY6", "length": 10891, "nlines": 93, "source_domain": "mhlive24.com", "title": "महागाईचा मार! पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी-पीएनजीच्या दरांत झाली 'इतकी' वाढ - Mhlive24.com", "raw_content": "\n पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी-पीएनजीच्या दरांत झाली ‘इतकी’ वाढ\n पेट्रोल-डिझेलनंतर आता सीएनजी-पीएनजीच्या दरांत झाली ‘इतकी’ वाढ\nMHLive24 टीम, 08 जुलै 2021 :- महागाईमुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती एकामागोमाग एक वाढत आहेत. आधीच महागड्या खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढल्या आहेत.\nइंद्रप्रस्थ गॅसकडून कळविण्यात आले आहे की दिल्लीत सीएनजीची किरकोळ किंमत. 44.30 रुपये प्रति किलो झाली आहे, जी आतापर्यंत 43.40 रुपये होती. म्हणजेच सीएनजीच्या किंमतीत प्रति किलो 90 पैसे वाढ झाली आहे. इतर ठिकाणी सीएनजीचे दर जाणून घ्या.\nगुरुग्राम मध्ये दर काय आहे :- मुझफ्फरनगर आणि शामलीसारख्या ठिकाणी सीएनजीचे दर 57.25 रुपये प्रतिकिलो आहेत. गुरुग्राममध्ये ते प्रति किलो 53.40 रुपये आणि रेवाडीमध्ये 54.10 रुपये प्रति किलो आहे. कैथलमधील सीएनजी किंमत प्रति किलो 51.38 रुपये आहे.\nकानपूर, हमीरपूर आणि फतेहपूर येथे सीएनजीचा नवीन दर 60.50 रुपये प्रतिकिलो आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद मधील सीएनजी किंमत आजपासून 49.08 रुपये प्रतिकिलोऐवजी 49.98 रुपये प्रति किलो होईल.\nपीएनजी देखील महाग झाले :- आजपासून नोएडा, ग्रेटर नोएडा आणि गाझियाबाद मधील पीएनजीची देशांतर्गत किंमत प्रति एससीएमसाठी 29.61 रुपये असेल. दिल्लीतील घरगुती पीएनजीची किंमत मूल्य वाढीव कर (व्हॅट) सह एससीएमनुसार 29.66 रुपये करण्यात आली आहे. करनाल आणि रेवाडीमध्ये पीएनजीची किंमत प्रति एससीएम 28. 46 रुपये आहे.\nइंधन महाग का होत आहे :- मे पासून इंधनाचे दर ��तत वाढत आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होत आहे. देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर सर्व काळात उच्च स्तर वर आहेत आणि असा अंदाज आहे की सध्या नजीकच्या काळात घट होण्याची चिन्हे नाहीत. आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे इंधनाचे दर स्थानिक पातळीवर वाढले आहेत. सरकारचे पेट्रोल आणि डिझेलवरील वाढीव उत्पादन शुल्कही याला मोठे कारण आहे.\nपेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा वाढविण्यात आले :- आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्यात आले आहेत. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 35 पैशांनी वाढून 100.56 रुपयांवर झाला आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रतिलिटर 9 पैशांनी वाढवून 89.62 रुपये प्रति लिटर झाला.\nकोलकातामध्ये 1 लिटर पेट्रोलची किंमत 100.62 रुपये आहे आणि 1 लिटर डिझेलची किंमत 92.65 रुपये आहे. मुंबईत आता 1 लिटर पेट्रोलची किंमत 106.59 रुपये आहे आणि 1 लिटर डिझेलची किंमत 97.18 रुपये आहे. चेन्नईमध्ये आता 1 लिटर पेट्रोलची किंमत 101.37 रुपये आहे तर 1 लिटर डिझेलची किंमत 94.15 रुपये आहे.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; म���च्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AE", "date_download": "2021-07-25T04:12:51Z", "digest": "sha1:3T3RDG2Z4ZA63KTPLH7T35H3G4P2LBTE", "length": 2837, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १७०८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १६८० चे - १६९० चे - १७०० चे - १७१० चे - १७२० चे\nवर्षे: १७०५ - १७०६ - १७०७ - १७०८ - १७०९ - १७१० - १७११\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1767631", "date_download": "2021-07-25T02:37:06Z", "digest": "sha1:YPORP3OONME2QYDLLE4YXNIHJC7NLPFV", "length": 4395, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"यक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"यक्ष\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:४८, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , १ वर्षापूर्वी\n००:१९, ३० मार्च २०२० ची आवृत्ती (संपादन)\nनिनावी (चर्चा | योगदान)\n१२:४८, ३ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTivenBot (चर्चा | योगदान)\nकुबेराने नेमून दिलेल्या कामात चूक केल्यामुळे एक वर्षाची शिक्षा भोगणारा एक यक्ष हा कालिदासाच्या मेघदूताचा नायक आहे.
\nपांडवांच्या अज्ञातवासाच्या काळात त्यांना एका तळ्याचे रक्षण करणारा एक यक्ष भेटतो. त्याने विचारलेल्या अवघड प्रश्नांची उत्तरे भीम अर्जुन, नकुल, सहदेव या चौघांना येत नाहीत. केवळ धर्म (युधिष्ठिर) त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. आजही सहजासहजी न सुटणाऱ्या अवघड प्रश्नाला यक्षप्रश्न म्हणतात.
\nपंचतंत्रातल्या एका गोष्टीत झाडावर बसलेल्या एका यक्षाला एका विणकराने स्वतःसाठीस्वत:साठी आणखी एक डोके आणि अधिकचे दोन हात मागितल्याची गोष्ट आहे.
\nमहाभारतातल्या शिखंडी नावाच्या स्त्रीने [[स्थूणाकर्ण]] नावाच्या एका यक्षाला आपला स्त्रीपणा देऊन त्याचे पुरुष असणे थोड्या दिवसापुरते घेतले होते. हे जेव्हा यक्षराज कुबेराला समजले तेव्हा त्याने स्थूणाकर्णाला शिखंडीच्या मृत्यूपर्यंत तो स्त्रीच राहील असा शाप दिला.
\nपुराणातल्या एका कथेत ब्रह्मदेवाने यक्षाचे रूप घेऊन देवांचे गर्वहरण केले होते.
\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9C,_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C", "date_download": "2021-07-25T04:04:32Z", "digest": "sha1:2JDW6JQTRRAUVRUIFLCGT5K3R2TGSRVM", "length": 12386, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज - विकिपीडिया", "raw_content": "\nकेंब्रिज, Cambridge, Cambridgeshire, केंब्रिजशायर, पूर्व इंग्लंड, इंग्लंड\nकेंब्रिज (CB2 1TQ, युनायटेड किंग्डम, Trinity Street)\n५२° १२′ २४.८४″ N, ०° ०७′ ००.८४″ E\nहा लेख कॅम्ब्रिजमधील कॉलेज याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ट्रिनिटी कॉलेज (निःसंदिग्धीकरण).\nट्रिनिटी कॉलेज हे इंग्लंडच्या कॅम्ब्रिज विद्यापीठाचा भाग असलेले महाविद्यालय आहे. याची स्थापना हेन्री आठव्याच्या राज्यकालात १५४६मध्ये झाली होती.\nट्रिनिटी कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये युनायटेड किंग्डमच्या सहा तसेच सिंगापूर, थायलंड, फ्रांस आणि भारताच्या प्रत्येकी एक पंतप्रधानांचा समावेश होतो. येथे विद्यार्थी असलेल्या आयझॅक न्यूटन, नील्स बोह्र, अर्नेस्ट रदरफोर्ड, अमर्त्य सेन, बर्ट्रांड रसेल, सुब्रम्हण्यन चंद्रशेखर, वेंकटरामन रामकृष्णन यांसह ३४ व्यक्तींना नोबेल पारितोषिक मिळालेले आहे. याशिवाय फ्रांसिस बेकन, एडवर्ड आठवा, रणजितसिंहजी, जी.एच. हार्डी, आल्फ्रेड टेनिसन, विल्यम थॅकरे, इ. अनेक ख्यातनाम व्यक्ती येथील विद्यार्थी होत्या.\nइ.स. १५४६ मधील निर्मिती\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nनकाशासह व���किडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०२० रोजी १०:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayuvacha.blogspot.com/2009/03/blog-post.html", "date_download": "2021-07-25T03:35:05Z", "digest": "sha1:GXCKTGT4GPP6YR4CSY5XIB4AHXJ2QO4D", "length": 8722, "nlines": 154, "source_domain": "vinayuvacha.blogspot.com", "title": "माय बोली- मनाची बोली: पुण्यातील एक दुकान", "raw_content": "माय बोली- मनाची बोली\nमनाला वाटलं काहीतरी बोलावं... काहीतरी लिहावं. म्हणून हा blog.\nशनिवार, मार्च १४, २००९\nडेक्कन कॉर्नर वर इंटरनॅशनल बुक हाऊसच्या शेजारी एक नारळ वाला आहे. तो त्याच्या दुकानावर कमी आणि इतर ठिकाणी जास्त असतो. परवाच मी आणि आई देवळात जायच्या वेळी तिकडे नारळ घेण्या साठी थांबलो. साहेब नेहमी प्रमाणे दुसरी कड़े गेले होते. शेजारच्या बाईला विचारले असता ती म्हणाली की तो येईलच थोड्या वेळात. पण आईला धीर नव्हता. ती पुढच्या दुकानात नारळ बघायला गेली. तेवढ्यात माझं लक्ष त्या दुकानात वाजत असलेल्या रेडियो वर गेलं. \"जाइए आप कहाँ जाएंगे, ये नज़र लौट के फ़िर आएगी\" हे गाणं वाजत होतं. मनात म्हण्तलं की रेडियोला पण दुसरं गाणं वाजवता आलं नाही. हे म्हणजे आम्हाला एक प्रकारचं आवाहन होतं. दुसरी कडून नारळ घेउन दाखावाच आई पुढे गेली होती. मी त्या दुकानासमोरच थांबलो होतो. तेवढ्यात तो दुकानदार आला आणि मला विचारलं काय पाहिजे. मी सांगितलं की आईला नारळ पाहिजे होता पण ती आता पुढे गेली. इकडे रेडियोवर अजून तेच गाणं वाजत होतं. \"जाइए आप कहाँ जाएंगे आई पुढे गेली होती. मी त्या दुकानासमोरच थांबलो होतो. तेवढ्यात तो दुकानदार आला आणि मला विचारलं काय पाहिजे. मी सांगितलं की आईला नारळ पाहिजे होता पण ती आता पुढे गेली. इकडे रेडियोवर अजून तेच गाणं वाजत होतं. \"जाइए आप कहाँ जाएंगे\" मला हसू आलं. आणि समोरून आई येताना दिसली. तिला विचारलं \"काय झालं\" मला हसू आल���. आणि समोरून आई येताना दिसली. तिला विचारलं \"काय झालं\" म्हणाली ते दूकान बंद आहे. म्हण्टलं आता इथे घे. नाहीतरी दुकानदार तुझी वाट बघत बसलाय. दुकानात गाणं चालू होतं- \"जाइए आप कहाँ जाएंगे, ये नज़र लौट के फ़िर आएगी\". प्रसंगाला अगदी शोभून गाणं होतं.\nद्वारा पोस्ट केलेले Vinay येथे ३/१४/२००९ १०:२३:०० AM\nमंगळ एप्रि १४, ०८:२९:०० AM [GMT]-६\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nअणु-उर्जेला विरोध: केवळ आरडा-ओरडा की खरंच चिंता\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nआसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड\nजनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल\nएकदा तरी आवर्जून वाचा\nपुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nओअॅसिस - पान १\nनेमाडे – एक असंस्कृत अडगळ\n5 दर्शवा सर्व दर्शवा\nसाधेसुधे थीम. epicurean द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.nagpurtoday.in/spraying-is-the-best-option-to-control-locusts-department-of-agriculture/06011838", "date_download": "2021-07-25T03:04:20Z", "digest": "sha1:HKONHRFB4B56XZBZJJ5CIRVIOALLIL2E", "length": 9406, "nlines": 33, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "टोळधाड रोखण्यासाठी फवारणी हा उत्तम पर्याय - कृषी विभाग - Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nHome » टोळधाड रोखण्यासाठी फवारणी हा उत्तम पर्याय – कृषी विभाग\nटोळधाड रोखण्यासाठी फवारणी हा उत्तम पर्याय – कृषी विभाग\nनागपूर: टोळधाडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फवारणी हा योग्य पर्याय असून फवारणी शक्यतोवर रात्री उशीरा किंवा पहाटेच्या वेळी करावी. यावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्येने झाडाझुडपांवर जमा झालेली असते व त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे कृषी विभागाच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.\nविभागात नागपूर जिल्हयातील काटोल तालुका व वर्धा जिल्हयातील आष्टी तालुक्यात टोळधाडीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे. काटोल तालुक्यातील फेटरी, खानगाव शिवारासह आमनेर गोंदी या परिसरातही टोळ आढळून आली आहे. ही कीड तीच्या मार्गातील सर्वप्रकारच्या हिरव्या पानांवर हल्ला करुन संपवून टाकते. ह्या किटकांच्या थव्याची व्याप्ती 10 किलोमीटर लांब व 2 किलोमीटर रुंद इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे.\nया किडीचे थवे ताशी 12 ते 16 किलोमीटर इतक्या वेगाने उड���ात. ही टोळधाड दिवसभर हवेच्या दिशेने उडत जातात, जातांना दिसेल त्या हिरव्या पानांचा फडशा पाडत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान संभवते. सद्यस्थितीत काटोल, नरखेड, तालुक्यात संत्रा पिकावर या किडीने आक्रमण केले असून झाडांचे शेंडे खाऊन टाकलेले दिसत आहे. कृषी विभागाच्या सुचनेनुसार शेतकऱ्यांनी शेतात धुर करणे, ड्रम वाजवून आवाज करणे व शेवटी फवारणी करणे सुरु केलेले आहे. सदर किडीच्या सामुहिक नियंत्रणासाठी ट्रक्टर ऑपरेटेड स्प्रेयर व अग्निशमन दलाच्या बंबांनी क्लोरोपायरीफॉस 80 लिटर किटकनाशकाची फवारणी काटोल परिसरात करण्यात आली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांतर्फे क्षेत्रिय भेटी देण्यात येतत असून शेतकऱ्यांना जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.\nवाळवंटी टोळ किंवा नाकतोडा ही एक महत्वाची कीड असून जेव्हा ही कीड समुहाने आढळून येते तेव्हा ही कीड मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. वाळवंटी टोळ आपली अंडी ओल्या रेतीमध्ये 10 ते 15 सेमी आत समुहाने घालतात. एक मादी साधारणत: 150 ते 200 अंडी घालते, अंडी सर्वसाधारणपणे 10 ते 12 दिवसात उबवतात. पिल्ल अवस्था 22 दिवसात पूर्ण होते. प्रौढ अवस्था लांबपर्यंत अडून नुकसान करते.\nशेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून शेताच्या आजुबाजुला मोठे चर खोदणे तसेच वाद्य वाजवून मोठ्याने आवाज करणे, संध्याकाळी रात्रीच्या वेळी झाडाझूडपांवर टोळ जमा होतात अशावेळी प्रादुर्भावगस्त शेतामध्ये मशाली पेटवून तसेच टायर जाळून धूर केल्यास नियंत्रण होते.\nप्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी आधारित किटकनाशक आझाडिरेक्टिन 1500 पीपीएम 30 मिली किंवा 5 टक्के निंबोळी अर्काची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 20 किलो गहू किंवा भाताच्या तुसामध्ये फिप्रोनिल 5 एससी 3 मिली मिसळावे व त्याचे ढिग शेतात ठिकठिकाणी ठेवावे. याकडे टोळ आकर्षित होतात व सदर अमिषामुळे ही कीड मरण पावते. मिथिल पॅराथिऑन 2 टक्के भूकटी 25 ते 30 किलो प्रति हेक्टर धुरळणी करावी.\nटोळांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास किटकनाशक क्लोरोपायरीफॉस 20 ईसी 24 मिली किंवा क्लोरोपायरीफॉस 50 ईसी मिली किंवा डेल्टामेथिन 2.8 ईसी 10 मिली किंवा फिप्रोनिल 5 एससी 2.5 मिली किंवा ल्यांबडासायहेलोथ्रिन 5 ईसी 10 मिली किंवा मॅलाथिऑन 50 ईसी 37 मिली प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.\nफवारणी शक्यतोवर रात्री उशीरा किंवा ���हाटेच्या वेळी करावी. यावेळी टोळ विश्रांतीसाठी मोठ्या संख्यने झाडाझुडपांवर जमा झालेले असतात, त्यावर फवारणी केल्यास बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळणे शक्य होते, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक आर. जे. भोसले यांनी केले आहे.\n← गंजीपेठ,भालदारपुरा येथे बुधवारी वीज पुरवठा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/mla-is-not-talking-about-vidarbha-backlog-in-the-assembly-what-should-we-do-with-it-the-governor-made-the-revelation-nrat-142774/", "date_download": "2021-07-25T03:53:10Z", "digest": "sha1:FFZYYGBL5U6TEMYP2I7VATYFW25LENRU", "length": 14153, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "MLA is not talking about Vidarbha backlog in the assembly what should we do with it The governor made the revelation nrat | विदर्भाच्या अनुशेषावर आमदार विधानसभेत बोलतच नाही, त्याला आम्ही काय करावे? राज्यपालांनी केला खुलासा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nनागपूरविदर्भाच्या अनुशेषावर आमदार विधानसभेत बोलतच नाही, त्याला आम्ही काय करावे\nविदर्भाचा अनुशेष (vidarbha backlog) मोठा आहे. आपणाकडे अनेक तक्रारी, निवेदने येतात. त्याची दखलही घेण्यात येते. मात्र, राज्याच्या विधानसभेत विदर्भाचे आमदार (mla of vidarbha) याबाबत बोलत नसल्याने आमच्याही अडचणी असल्याचे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (governor koshyari) यांनी व्यक्त केले.\nनागपूर (Nagpur). विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या (Vidarbha State Andolan Samiti) शिष्टमंडळाने (A delegation of Vidarbha State) सोमवारी राज्यपालांची (the Governor) भेट घेतली. विदर्भाचा अनुशेष व समस्यांवर (the backlog and problems of Vidarbha) त्यांनी दहा मिनिटे चर्चा केली. शिष्टमंडळात विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष अॅड. वामनराव चटप, मुख्य संयोजक राम नेवले, महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर, नागपूर जिल्हाध्यक्ष अरुण केदार यांचा प्रामुख्याने समावेश होता.\nनागपूर/ विदर्भातील उद्योगांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत; ४०० हून अधिक उद्योगांना मिळणार गती\nनागपूर करारानुसार लोकसंख्येच्या आधारावर विदर्भ विकासाला २३ टक्के निधी, बेरोजगारांना २३ टक्के नोकऱ्या, तज्ज्ञ शिक्षण संस्थांमध्ये २३ टक्के वाटा व इतर प्रत्येक ठिकाणी २३ टक्के वाटा विदर्भाला देण्याचे कबूल केले. त्या आधारे केंद्र सरकारने घटना दुरुस्ती करून विदर्भ इतर मागासभागांच्या समतोल विकासासाठी वैधानिक विकास मंडळे स्थापन केली. मंडळांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी राज्यपालांवर सोपविली. आज वैधानिक मंडळांची स्थापना होऊन २७ वर्ष लोटले. मात्र, अनुशेष भरून निघण्याऐवजी वाढला असल्याचे विदर्भवाद्यांनी राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिले.\n`विकास मंडळे कुचकामी, विदर्भ राज्यच द्या ना \nआजवरचा इतिहास बघता आणि वैधानिक विकास मंडळे कुचकामी ठरली असल्याने आता नव्याने मंडळाची स्थापना करण्याऐवजी स्वतंत्र राज्यच आम्हाला हवे असल्याची मागणी विदर्भवाद्यांनी केली. अनुशेषाचा कोट्यवधींचा आकडा बघता अनुशेष भरून निघणे अशक्य झाले आहे. विदर्भाचा निधी पळविण्यासाठी वेगवेगळ्या वाटा व युक्त्या केल्या जातात. त्यामुळे आपण राष्ट्रपती, पंतप्रधान व गृहमंत्री यांच्याकडे मागणी करावी अशी विनंती विदर्भवाद्यांनी राज्यपालांना केली.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.brambedkar.in/2021/06/14/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T03:06:14Z", "digest": "sha1:DHMP5XUWRH2QF3KVBKUZKCU2JKQCTEOV", "length": 8979, "nlines": 173, "source_domain": "marathi.brambedkar.in", "title": "अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना - BRAmbedkar.in मराठी", "raw_content": "\n#बाबासाहेबांचा एक दुर्लक्षित राहिलेला अंगरक्षक #गेण्बा_महार\nअनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989\nडाॅ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रकाश योजना\nडॉ बाबासाहेब आंबेडकर माहिती\nडॉ बाबासाहेबांचे कुळ परिचय\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रश्नावली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग १\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग २\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १८ , भाग ३\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड १९\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे – खंड २०\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धांना दिलेल्या २२ प्रतिज्ञा\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १०\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ११\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड १२\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७\nडॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ९\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य\nबाबासाहेब आंबेडकर इतिहास PDF\nबाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा\nबाबासाहेबांच्या चळवळीत मुस्लिम बांधवांचं अमूल्य योगदान..\nबुध्द आणि कार्ल मार्क्स\nबौद्ध धर्मातील मुलांची नावे\nबौद्ध मुला मुलींची नावे\nभगवान बुध्द आणि त्यांचा धम्म\nमंगल परिणय पत्रिका मायना\nमहात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nशुद्र पुर्वी कोण होते\nअनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजना\nसामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग,भारत सरकार कडून 2021-22 या वर्षाकरिता अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय परदेश शिक्षण शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत परदेशात पदव्युत्तर आणि पी. एच.डी. या विषयांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज करण्यासाठी एन.ओ.एस.पोर्टल उघडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी हे पोर्टल दिनांक-: 15/02/2021, ते 31/03/2021 या कालावधीपर्यंत सुरु राहील. सदर आॅनलाईन अर्ज करण्याची वेबसाइट www.nosmsje.gov.in आहे. फॉर्म भरण्यासाठी मार्गदर्शक तत्वे www.nosmsje.gov.in यावरती उपलब्ध आहे.\nकोलंबिया विद्यापीठातून नाशिकचा सुपुत्र संवदेन अपरांती यांना बॅरिस्टर पदवी बहाल\nलोकशाहीचा वापर करून लोकशाहीच्याच हत्येचा कट\nओबीसींचे राजकीय आरक्षण- वस्तूस्थिती आणि विपर्यास\nआंधळा ओबीसी आणि कलम 340 (थ्रेड)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97/", "date_download": "2021-07-25T04:04:12Z", "digest": "sha1:CI7PIPJ5NWH3G5ERDVBJLCWNUH7JWBJH", "length": 16421, "nlines": 186, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "…तर फोटो नाही म्हणून जळगाव जामोदचे ‘ते’ राहणार नाहीत ‘मतदार!’ – Buldana Live", "raw_content": "\nHome/खामगाव (घाटाखाली)/…तर फोटो नाही म्हणून जळगाव जामोदचे ‘ते’ राहणार नाहीत ‘मतदार\n…तर फोटो नाही म्हणून जळगाव जामोदचे ‘ते’ राहणार नाहीत ‘मतदार\nजळगाव जामोद (सय्यद अली मुर्तजा) ः जळगाव जामोद तालुक्यातील मतदारयाद्यांत अनेक मतदारांचे फोटोच नाहीत. बीएलओ त्यांना फोटो मागून थकले. पण अद्याप अनेक मतदारांनी फोटोच दिले नाहीत. त्यामुळे मतदारांनी तातडीने त्यांचे फोटो 15 मार्चपर्यंत बीएलओंकडे द्यावेत अन्यथा त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्यात येतील, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे. ग्रामपंचायत, नगरपरिषद व इतर ठिकाणी मतदारयाद्या 15 जानेवारीलाच लावल्या असून, वारंवार कळवूनही फोटो सादर करण्यास मतदारांकडूनच विलंब होत असल्याचे तहसीलदारांनी म्हटले आहे.\nपिकांच्या पानांवर अचानक पांढरे ठिपके; जळगाव जामोद तालुक्य���तील शेतकरी चक्रावले; जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी चक्रावले,अधिकारी म्हणतात, तूर्त रहस्य सांगता येणार नाही\nमेंढ्याच्या कळपावर वन्यप्राण्याचा हल्ला; दोन मेंढ्या फस्त; एक जखमी, सहा बेपत्ता, संग्रामपूर तालुक्यातील घटना\nऐकावं ते नवलंच… अचानक विहिरीतून गरम पाणी येऊ लागल्याने चक्रावले गावकरी; संग्रामपूर तालुक्यातील आश्चर्यकारक घटना\nरुग्ण दगावल्याने खामगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलसमोर राडा; हॉस्पिटल सील असूनही डॉक्टरांची ती शक्कल आली अंगलट\nपशुधन पदविका धारकांच्या संपामुळे पशुपालकांची गैरसोय, निर्बंध स्थगित होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार\nखामगावमध्ये कोसळली दुमजली इमारत; वेळीच कुटुंब बाहेर पडल्याने बचावले\nचला दारू घ्या दारू…. चांगेफळमध्ये महिलांनीच भरवला दारू विक्रीचा बाजार; कारण आहे ‘खास’\nएकनाथ खडसेंवरील कारवाईच्या निषेधार्थ मलकापुरात मोर्चा\nइंधन दरवाढीविरोधात खामगावात काँग्रेसची सायकल रॅली\n“भाजयुमो’च्या शेगाव शहराध्यक्षपदी विजय लांजुळकार\nपिकांच्या पानांवर अचानक पांढरे ठिपके; जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी चक्रावले; जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी चक्रावले,अधिकारी म्हणतात, तूर्त रहस्य सांगता येणार नाही\nमेंढ्याच्या कळपावर वन्यप्राण्याचा हल्ला; दोन मेंढ्या फस्त; एक जखमी, सहा बेपत्ता, संग्रामपूर तालुक्यातील घटना\nऐकावं ते नवलंच… अचानक विहिरीतून गरम पाणी येऊ लागल्याने चक्रावले गावकरी; संग्रामपूर तालुक्यातील आश्चर्यकारक घटना\nरुग्ण दगावल्याने खामगावच्या लाईफलाईन हॉस्पिटलसमोर राडा; हॉस्पिटल सील असूनही डॉक्टरांची ती शक्कल आली अंगलट\nपशुधन पदविका धारकांच्या संपामुळे पशुपालकांची गैरसोय, निर्बंध स्थगित होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार\nखामगावमध्ये कोसळली दुमजली इमारत; वेळीच कुटुंब बाहेर पडल्याने बचावले\nचला दारू घ्या दारू…. चांगेफळमध्ये महिलांनीच भरवला दारू विक्रीचा बाजार; कारण आहे ‘खास’\nएकनाथ खडसेंवरील कारवाईच्या निषेधार्थ मलकापुरात मोर्चा\nइंधन दरवाढीविरोधात खामगावात काँग्रेसची सायकल रॅली\n“भाजयुमो’च्या शेगाव शहराध्यक्षपदी विजय लांजुळकार\nजयंत पाटील शेगावमध्ये कार्यकर्त्यांशी साधणार संवाद, बैठकीची जय्यत तयारी, दुपारी 3 ला आगमन\nनांदुरा, लोणार येथे श्रीराम मंदिरासाठ�� निधी संकलन कार्यालयांचे उद्घाटन\nशेगावच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास; सकाळीच मुख्याधिकारी जेसीबी घेऊन उतरले रस्त्यावर\nपिंपळखुटा खुर्दसाठी टँकर मंजूर, खेपांचा हिशोब ठेवा\nतेजश्री कोरे संग्रामपूरच्या नव्या तहसीलदार\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे ती��ला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T03:48:59Z", "digest": "sha1:DZJ67EHLN4WIAJQP3X6VSYSWSFJHCBTL", "length": 19646, "nlines": 194, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "राममंदिरासाठी हातभार लागतोय हे भाग्यच..! जिल्हाभरात श्रीराम मंदिर निधी समर्पण महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद – Buldana Live", "raw_content": "\nHome/बुलडाणा (घाटावर)/राममंदिरासाठी हातभार लागतोय हे भाग्यच.. जिल्हाभरात श्रीराम मंदिर निधी समर्पण महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nराममंदिरासाठी हातभार लागतोय हे भाग्यच.. जिल्हाभरात श्रीराम मंदिर निधी समर्पण महाअभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत श्री रामाचे भव्य मंदिर उभे राहत आहे. 4 लाख रामभक्तांच्या बलिदानानंतर हा सुवर्णक्षण आम्हाला याची देही याची डोळा पाहता येणार आहे हे आमच्या जन्माचे भाग्यच आहे, अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहेत. भव्य श्रीराम मंदिर निधी समर्पण अभियान सध्या जिल्ह्यात सुरू आहे. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\nमाझ्या वडिलांनी सव्वा रुपया दिला होता, मीही सव्वा देईन…\n1989 च्या कारसेवेदरम्यान माझ्या वडिलांनी मंदिर निर्माणासाठी सव्वा रुपया दिला होता. मीसुद्धा सव्वा देईन असे म्हणत आलेल्या कार्यकर्त्याजवळ सव्वा लाख रुपयांचा धनादेश एकाने दिला.\nभांडे घासणारी मावशी म्हणाली, राम मंदिरासाठी मलाही द्यायचंय..\nभांडे घासणारी मावशी. घरोघरी जाऊन भांडे घासायचे अन् उदरनिर्वावाह चालवायचा. अभियानादरम्यान कार्यकर्त्यानी एका घरी जाऊन विषय सांगितला आणि निधी घेतला. घरी भांडे घासणार्या मावशीनेही मलाही निधी द्यायचा आहे. माझ्या पगारातून पैसे कमी करा पण यासाठी 2000 रुपये द्या, असे म्हणत मालकाकडून पैसे घेत निधी समर्पित केला.\nचिमुकल्यांनी दिले खाऊसाठी साचवलेले पैसे…\nया अभियानादरम्यान अंचरवाडी येथील दोन चिमुकले शिवम आणि यश यांनी साचवलेले पैसे राममंदिर निधीसाठी समर्पित केले.\n70 वर्षांची आजी म्हणते, थांबा,आज मी मजुरीला जाते अन् उद्या निधी देते…\nअभियानादरम्यान कोलारा (ता. चिखली) येथील 70 वर्षीय आजीजवळ त्या दिवशी देण्यासाठी पैसे नव्हते. परंतु रामाचे मंदिर होणार आहे. त्यासाठी मला पैसे द्यायचेय. तुम्ही थांबा आज मी रोजंदारीवर कमाला जाते अन् उद्या तुम्हाला पैसे देते, असे ती आजी म्हणाली.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nफी भरण्यासाठी इंग्रजी शाळांकडून पालकांची छळवणूक, लोणारमध्ये भाजपाची तक्रार\nशिवसेना नेत्याचा असाही आदर्श… शेतात खड्डा खोदून वडिलांचे रक्षाविसर्जन, त्यात लावले पिंपळाचे झाड, तेरवीच्या कार्यक्रमाऐवजी तुम्हीच वाचा काय घेतलाय निर्णय\nशासकीय योजनांच्या अंमलबजावणीतून शेवटच्या घटकाचा विकास साधावा ः खासदार प्रतापराव जाधव; दिशा समितीची बैठक\nसुपारी बहाद्दर पोलिसांच्या अडकित्त्यात; शेगावच्या लॅब चालकावर केला होता हल्ला\nसैलानी बाबा यात्रेच्या संदलमध्ये सुरक्षित अंतराचा फज्जा हजारोंचा जमाव, पोलिसांचा सौम्य छडीमार; हजारांवर व्यक्तींविरुद्ध होणार गुन्हे दाखल\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/17730/", "date_download": "2021-07-25T03:48:52Z", "digest": "sha1:F6DKQ7YCJ763UAIPMEDB3AQ6PUNYX64H", "length": 12872, "nlines": 212, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "शितलतरंग : ओस पडलेलं अंगण – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रवि��ार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nशितलतरंग : ओस पडलेलं अंगण\n“साफ होत चालली आहेत\nपण नाही हरवलं अजुनही\nअंगणात माझं मन दडलेलं.”\nआजच्या फ्लॅट संस्कृतीमुळे लुप्त होत चाललेलं आणि सर्वांच्या मनात जिव्हाळ्याचे घर करुन ठेवलेलं ते म्हणजे अंगण अंगण हा तर सर्वांच्याच आपुलकीचा विषय. पूर्वी गावात प्रत्येक घरासमोर असायचेच. त्याच्या मध्यभागी असायची ती आपल्या संस्कृती आणि पावित्र्याचे द्योतक असलेली ‘तुळस’.\nसकाळी आई लवकर उठून सडा-रांगोळी करायची. तुळशीला पाणी घालून पूजा करायची. अंगणाला खरी शोभा यायची ती आईने सारवून काढलेल्या त्या रांगोळीमुळेच. अंगणात फूलझाडांपासून फळ झाडांपर्यंत सगळीच झाडं दिमाखात डोलत असायची. देवाला वाहायला लागणारी फुले जसे मोगरा, जास्वंद, झेंडू, गुलाब, जाई-जुई ही अंगणातील बागेतूनच यायची. रात्रीच्या वेळी मन धुंद करणारी रातराणी तर मोहून टाकायची. दाणा-पाणी घेण्यासाठी चिमणी-पक्षी यांची वर्दळ नेहमीच असायची. त्यांच्या चिवचिवाटाने, किलबिलाटाने घर दणाणून जायचे.\nउन्हाळयात घरात केलेली वाळवणं जसं कुरडई, पापड, सांडगे हे दरवर्षीचे अंगणात वाळत घातलेली घरोघर दिसायची. तसेच उन्हाळ्यात लाहिलाही कमी व्ह्यायची ते अंगणातील आंब्याच्या किंवा कडुनिंबाच्या झाडाच्या सावलीनेच. अंगणात आम्ही भातुकलीच्या खेळापासून ते क्रिकेटच्या खेळापर्यंतच्या आठवणी अजूनही स्मरणात आहेत. संध्याकाळच्या वेळी अंगणाच रुप अधिकच लुभावणारं असतं. सुर्यास्तावेळी आरामखुर्चीत मंदगार वा-यात बसून चहा घ्यायची मजा काही औरच\nरात्रीच्या वेळी पडणारं टपोरं चांदणं. या चांदण्याच्या शितल प्रकाशात जेवणाची मजा. रंगणा-या गप्पा, गाण्याच्या भेंड्या, मौज मस्ती, ही अंगणातील सानिध्यातील एक अनुभव देणारा. सण समारंभाला देखील अंगणाचं वैशिष्टय जपले जाते. गुढीपाडव्याला गुढी उभारून, तर दिवाळीत पणत्यांच्या प्रकाशाने अंगण उजाळून जाते.\nघराची शोभा वाढते ते अंगणामुळेच. नव्हे घर ओळखाले जाते तेच अंगणावरुन. अंगण प्रसन्न तर घर प्रसन्न असं हे घराचं आणि अंगणाचं आतूट नातं. आजकाल घर बांधताना ह्याचा विचारच केला जात नाही. आज गावातही शहराचे अनुकरण केले जात असून अंगण आता केवळ नावापुरतेच उरले आहे.\nअंगण ही कल्पना नसून ते भारतीय संस्कृतीचं वैभव व वास्तव आहे. अंगणाच्या कुशित लहान मुलांच्या रांगण्यापासून, सणावरांचे सोहळे, विवाह समारंभ ते अंत्यविधीपर्यंत सगळे सामावलेले असते. असे हे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचे, विसाव्याचे, विरंगुळ्याचे अंगण मनात ओस पडलंय. आता अंगण फक्त आठवणीतच उरलंय…\nशितल ग. मलठणकर, चित्ते, पुणे (९८५०८८८४०४)\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nसचिन वराळ व मंगेश वराळ यांचा अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला…\nShirdi : साईबाबा संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांना नोटीस\n…..अखेर मुथ्था पिता-पुत्र जेरबंद पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाची कामगिरी...\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/04/blog-post_55.html", "date_download": "2021-07-25T03:02:31Z", "digest": "sha1:AS2DHWPWPNAFEGWOAADTTWQZV7TH2OP4", "length": 8369, "nlines": 45, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊनची घोषणा... उद्यापासून कडक निर्बंध! काय सुरु, काय बंद?", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमहाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊनची घोषणा... उद्यापासून कडक निर्बंध काय सुरु, काय बंद\nएप्रिल ०४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा : राज्यात संपूर्णपणे नसला तरी अंशत: लॉकडाऊन जाहीर करण्यात आल��� आहे. राज्यात विकेंड लॉकडाऊन जाहीर करण्यात आला असून शनिवार आणि रविवारी संपूर्ण राज्यात कडकडीत बंद राहणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावून लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्यात राज्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीनंतर नवाब मलिक यांनी याबाबतची माहिती दिली. राज्यात शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून लॉकडाऊन सुरू होईल. तो सोमवारी सकाळी 7 वाजता संपेल. दर आठवड्याला शनिवार आणि रविवारी राज्यात कडकडीत बंद राहणार आहे. फक्त यातून अत्यावश्यक सेवा वगळण्या आल्या आहेत. तसेच लॉकडाऊनची नियमावली उद्या रात्री 8 वाजता जारी करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.\nकाय काय बंद राहणार\nराज्यात विकेंड लॉकडाऊनच्या काळात राज्यात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. फक्त पुजाऱ्यांना मंदिरात पूजा करण्यासाठी मुभा देण्यात आल्याचं मलिक यांनी सांगितलं.\nनवाब मलिक काय म्हणाले \nशुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत कठोर लॉकडाऊन लागू असेल. हा निर्णय एकमताने झालाय. निर्णय घेण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेत्यांशी, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशीही चर्चा केलीय, असं मलिक म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनबाबत हॉटेल व्यावसायिक, उद्योजक, जीम चालक आणि सिनेसृष्टीतील दिग्गजांशीही चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात कोरोना वाढत असताना एकजुट दिसली पाहिजे, त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी राजकीय नेते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\n• उद्या रात्री 8 वाजेपासून नियमावली लागू\n• रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी\n• मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, डिलिव्हरी सर्व्हिस चालू\n• सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं काम करणार\n• इंडस्ट्री चालू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाही\n• बांधकाम चालू, सरकारी ठेके असलेली कामं सुरु राहणार\n• भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नि���्णय\n• शुटिंगवर गर्दी होणार नाही तिथे परवानगी, चित्रपटगृहे बंद राहणार\n• सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार, बस, रेल्वे, टॅक्सी बंद राहणार नाहीत, पण त्यांच्यातील प्रवासी क्षमता कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मास्क बंधनकारक, क्षमतेपेक्षा 50 टक्क्याने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/3155/", "date_download": "2021-07-25T03:27:05Z", "digest": "sha1:6ZA4ZQTOZHU7KB6SDO566YOPYK4SHQE5", "length": 9860, "nlines": 140, "source_domain": "beedreporter.com", "title": "ऊसतोडुन घरी परतत असतांना मजूराचा ट्रॅक्टर खाली चिरडुन मृत्यू.", "raw_content": "\nHomeबीडवडवणीऊसतोडुन घरी परतत असतांना मजूराचा ट्रॅक्टर खाली चिरडुन मृत्यू.\nऊसतोडुन घरी परतत असतांना मजूराचा ट्रॅक्टर खाली चिरडुन मृत्यू.\nबिचकुलदरा तांड्यातील एक २६ वर्षीय ऊसतोड मजुर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच गढी कारखान्यावर ऊस तोडत होता.चार महीने ऊसतोड करुन तो कुटुंबासह घरी परतत असताना आज दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान माजलगाव पिंपळनेर बीड रस्त्यावरील मुगगाव – पाटेगाव शिवारात शिवरस्त्यावर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली पडुन त्याचा चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे वडवणी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.\nटीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी वडवणी तालुक्यातील ऊस तोड मजूर गाव,घर व नातेवाईक सोडून हजारो कुटुंब ऊस तोडणी साठी पश्चिम महाराष्ट्र तसेच परराज्यात जातात. कशाची एक कुटुंब कर्नाटकामध्ये ऊसतोडीसाठी गेले.त्याठिकाणचा ऊस संपल्यामुळे गेवराई तालुक्यातील जय भवानी साखर कारखाना गढी या ठिकाणी ऊसतोडीसाठी आले होते.आज ऊसतोडीचे काम संपवुन घरी परतत असतानाच काळाने त्या कुटुंबाच्या कर्त्या माणसावर काळाने घ���ला घातला आणि होत्याचं नव्हतं झालं.\nवडवणी शहरापासून ३ कि.मी.आंतरावर असलेल्या बिचकुलदरा तांडा येथील विजय खिरू राठोड हा तरुण ऊसतोड मजूर गेल्या चार महिन्यांपासून कर्नाटक तसेच जय भवानी साखर कारखाना गडी याठिकाणी कुटुंबासह ऊसतोड करीत होता.मात्र आज दिनांक 16 रोजी तो मजूर ऊस तोडीचे काम संपून कुटुंबासह घरी परतत असताना बीड पिंपळनेर माजलगाव या मधल्या रस्त्यावरून गावी येत असताना या शिवारात ट्रॅक्टर क्रमांक ( एम.एच.४४ एस.५५३६ ) या ट्रॉक्टरच्या ट्रॉली खाली पडुन त्याचा चिरडून मृत्यू दुर्दैवी झाला.घरची परिस्थिती अत्यंत बिकट व हलाखीची असून त्याच्या पश्चात आई,वडील,पत्नी दोन मुले व एक मुलगी एक भाऊ असा परिवार आहे.\nPrevious articleटूलकिट प्रकरण: शंतनू मुळूक यांना जामीन मंजूर, निकिता जेकब यांच्या याचिकेवर उद्या निर्णय\nNext articleशंतनू पाठोपाठ निकिताला जामीन\nमामाला सोडून येणार्या भाच्याचा पुरात वाहून दुर्दैवी मृत्यू मोरेवाडी-सुर्डी पुलावरील घटना\nवडवणीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न; सीसीटिव्ही कॅमेर्यात दोन चोरटे कैद\nबनावट दस्ताऐवज प्रकरणी तलाठ्यासह दोघा जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-TOP-vidya-balans-new-look-in-ghanchakkar-film-3664991-NOR.html", "date_download": "2021-07-25T01:52:56Z", "digest": "sha1:BZKL6XEMXTCWZC6PMQTDBHFPLPORK2VR", "length": 3043, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "vidya balan's new look in ghanchakkar film | 'घनचक्कर' विद्याचा नवा लूक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'घनचक्कर' विद्याचा नवा लूक\nबर्याच दिवसांपासून विद्या बालन अनेक कार्यक्रमांत पारंपरिक पोशाखात दिसत आहे. आता आगामी चित्रपटात तिचा नवा लूक पाहायला मिळणार आहे. तिच्या आगामी 'घनचक्कर' चित्रपटात ती एका पंजाबी विवाहित महिलेच्या भूमिकेत आहे. पात्रानुसार ती पंजाबी सूटमध्ये दिसणार आहे. चित्रपटात कॅजुअल लूकमध्ये येण्यासाठी विद्या सध्या टी-शर्टसोबत हॅरम सलवार घालताना दिसणार आहे. आपल्या पतीबरोबर युरोप फिरण्याच्या पत्नीच्या इच्छेबाबतचे चित्रपटाचे कथानक आहे. चित्रपटात विद्यासोबत इम्रान हाशमी मुख्य भूमिकेत आहे.\n17 मेकअप शूट्स आणि 40 स्क्रीन टेस्ट दिल्यानंतर विद्या झाली 'परिणीता'\n विद्या, करीना, प्रियांका, कोणाला मिळणार अवॉर्ड \nविद्या आणि फरहान सांगणार 'शादी के साईड इफेक्ट्स' \n‘घनचक्कर’ मधील भूमिकेबाबत विद्या नर्व्हस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-shiv-sena-mp-sanjay-raut-declare-dr-m-s-swaminathan-as-president-candidate-5623798-NOR.html", "date_download": "2021-07-25T02:39:21Z", "digest": "sha1:5WVZGI4OGOO62KZXIXYO627UN6OGZOZ2", "length": 6493, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "uddhav thakare demands m s swaminathan for presidential candidate | उद्धव ठाकरेंच्या गुगलीने भाजपसमोर पेच; कृषितज्ज्ञ डॉ.स्वामिनाथन यांचे नाव केले पुढे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउद्धव ठाकरेंच्या गुगलीने भाजपसमोर पेच; कृषितज्ज्ञ डॉ.स्वामिनाथन यांचे नाव केले पुढे\nमुंबई- राष्ट्रपतिपदासाठी मोहन भागवत यांच्या नावाला आमची पहिली पसंती आहे. मात्र, त्यांच्या नावाला कोणी आक्षेप घेत असेल तर कृषितज्ज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांना राष्ट्रपती करावे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी करत भाजपसमोर चांगलाच पेच निर्माण केला आहे.\nशिवसेना सुरुवातीपासूनच मोहन भागवत यांना राष्ट्रपती करा, अशी मागणी करत आहे. मात्र, स्वतः मोहन भागवत यांनीच राष्ट्रपतिपदास नकार दिल्याने आता सेनेने स्वामिनाथन यांचे नाव पुढे करून नवी खेळी केली आहे.\nराष्ट्रपतिपदासाठी १७ जुलै रोजी निवडणूक होणार असून उमेदवाराच्या नावावर एकमत व्हावे म्हणून भाजप नेते प्रयत्न करत आहेत. त्याचाच भाग म्हणून राजकीय पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केली जात आहे. रविवारी भाजप अध्यक्ष अमित शहा उद्धव ठाकरे यांची यासाठीच भेट घेणार आहेत.\nउद्धव ठाकरे म्हणाले, देशातील सर्वच शेतकरी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींसाठी आग्रही आहेत. त्यामुळे स्वामिनाथन यांनाच राष्ट्रपती केले तर देशातील शेतकऱ्यांसाठी तो एक चांगला निर्णय असेल. एवढेच नव्हे तर भाजपकडे एखादे नाव असेल तर त्याचाही विचार करू. राष्ट्रपतिपदाची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी माझी इच्छा आहे, असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.\nपुणतांब्यातील शेतकऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना म्हणाले, शेतकऱ्यांचे हे प्रेम आहे, आशीर्वाद म्हणूनच मी सन्मान स्वीकारतो. तुम्ही माझा इथे सत्कार केला. मात्र, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने तुमचे आभार मानायला मी पुणतांब्याला येईन.\nजिल्हा बँकांकडे पैसे नसल्याने बँका पैसे देऊ शकत नसल्याचे समोर आले आहे. ठाकरे म्हणाले, जिल्हा बँकांमधल्या पैशाबद्दल सरकारने योग्य तो निर्णय लवकर घ्यावा. शेतकऱ्यांनी स्वतःला दुर्बल समजू नये. शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. शेतकरी कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, म्हणून मी मध्यावधीला विरोध करतोय, असेही त्यांनी स्पष्ट केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://pib.gov.in/PressReleseDetailm.aspx?PRID=1618663", "date_download": "2021-07-25T04:08:51Z", "digest": "sha1:2CH42V7ELJX64IAZF6JYAACVONI636ML", "length": 13288, "nlines": 98, "source_domain": "pib.gov.in", "title": "Press Information Bureau", "raw_content": "\nकोविड -19 चा सामना करण्यासंदर्भात पुढील नियोजनासाठी पंतप्रधानांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद\nलॉकडाउनमुळे चांगले परिणाम दिसून आले, दीड महिन्यात हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात देशाला यश – पंतप्रधान\n‘शीघ्र प्रतिसाद’ आपले ध्येय असायला हवे, ‘ दो गज दूरी ’ या मंत्राचे पालन करण्याची गरज : पंतप्रधान\nपंतप्रधान म्हणाले की, रेड झोन ऑरेंज झोनमध्ये आणि त्यानंतर ग्रीन झोनमध्ये परिवर्तित करण्याच्या दिशेने राज्यांचे प्रयत्न असायला हवेत\nआपण शूर बनायला हवे आणि सामान्य नागरिकांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या सुधारणा घडवून आणायला हव्यात : पंतप्रधान\nआपल्याला अर्थव्यवस्थेला महत्त्व द्यायचे आहे त्याचबरोबर कोविड -19 विरोधात लढा सुरू ठेवायचा आहे - पंतप्रधान\nआगामी काही महिन्यांत कोरोना विषाणूचा प्रभाव कायम असेल, मास्क आणि फेस कव्हर आपल्या जीवनाचा भाग असतील – पंतप्रधान\nमुख्यमंत्र्यांनी अभिप्राय दिले, आर्थिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि आरोग्यविषयक पायाभूत विकासाला चालना देण्यासाठी सुचवले उपाय\nनवी दिल्ली, 27 एप्रिल 2020\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-19 चा सामना करण्यासंदर्भात पुढील नियोजन आणि उद्भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी साधलेला हा चौथा संवाद होता. यापूर्वी 20 मार्च, 2 एप्रिल आणि 11 एप्रिल 2020 रोजी त्यांनी संवाद साधला होता.\nगेल्या दीड महिन्यांत हजारो लोकांचे प्राण वाचवण्यात देशाला यश आले असून लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम झाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. ते पुढे म्हणाले की, भारताच्या लोकसंख्येची इतर अनेक देशांच्या एकत्रित लोकसंख्येशी तुलना करता येईल. मार्चच्या सुरूवातीला भारतासह अनेक देशांमधील परिस्थिती जवळपास सारखीच होती. मात्र वेळेवर केलेल्या उपाययोजनांमुळे भारत अनेक लोकांचे रक्षण करू शकला आहे. त्याचबरोबर त्यांनी पूर्वसूचना देखील दिली कि विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही आणि सतत सतर्क राहणे सर्वाधिक महत्वाचे आहे.\nपंतप्रधान म्हणाले की, देशाने आतापर्यंत दोन लॉकडाऊन पाहिले आहेत, दोन्ही विशिष्ट बाबींमध्ये वेगळे आहेत आणि आता आपल्याला पुढील वाटचालीबाबत विचार करायचा आहे. ते म्हणाले की तज्ञांच्या मताप्रमाणे कोरोना विषाणूचा प्रभाव पुढील काही महिने दिसत राहणार आहे. ‘दो गज दूरी’ या मंत्राचा पुनरुच्चार करत ते म्हणाले की, पुढले काही दिवस मास्क आणि फेस कव्हर्स हे आपल्या जीवनाचा भाग बनणार आहेत. या परिस्थितीत प्रत्येकाचे उद्दिष्ट जलद प्रतिसाद हे असायला हवे असे ते म्हणाले. अनेकजण खोकला आणि सर्दी किंवा लक्षणे आहेत की नाही हे स्वत: जाहीर करत आहेत आणि हे स्वागतार्ह चिन्ह आहे.\nपंतप्रधान म्हणाले की कोविड-19 विरूद्ध लढा सुरू ठेवण्याबरोबरच आपल्य��ला अर्थव्यवस्थेला देखील महत्त्व द्यायचे आहे. तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या महत्वावर आणि सुधारणा स्वीकारण्यासाठी या वेळेचा वापर करण्यावर त्यांनी भर दिला. कोविड-19 विरोधातील लढाईत देशाच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी अधिकाधिक लोक आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करतील हे सुनिश्चित करण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले, “आपण शूर बनायला हवे आणि सामान्य नागरिकांच्या जीवनाला स्पर्श करणाऱ्या सुधारणा घडवून आणायला हव्यात .” साथीच्या आजाराशी लढण्यासाठी आणि संशोधनाला व नावीन्यतेला बळकटी देण्यासाठी विद्यापीठांशी संबंधित लोकांना एकत्र आणता येईल.\nहॉटस्पॉट्स म्हणजेच रेड झोन भागात मार्गदर्शक बंधने लागू करणे राज्यांसाठी महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की रेड झोन ऑरेंज झोनमध्ये आणि त्यानंतर ग्रीन झोनमध्ये परिवर्तित करण्याच्या दिशेने राज्यांचे प्रयत्न असायला हवेत.\nपरदेशी असलेल्या भारतीयांना आणण्याच्या मुद्यावर ते म्हणाले की, त्यांची गैरसोय होणार नाही आणि त्यांच्या कुटुंबियांना कोणताही धोका नाही, हे लक्षात ठेवून हे करायला हवे. पुढली रणनीती आखताना हवामानातील बदल - उन्हाळा आणि पावसाळा - आणि या ऋतूत होणारे संभाव्य आजार याकडे लक्ष केंद्रित करण्याची सूचना पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना केली.\nजास्तीत जास्त लोकांचे प्राण वाचवण्यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणे गरजेचे होते याचा केंद्रीय गृहमंत्र्यांनी या बैठकीत पुनरुच्चार केला.\nया संकटकाळात पंतप्रधानांच्या नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना अधोरेखित केल्या. त्यांनी आंतरराष्ट्रीय सीमांवर बारीक नजर ठेवण्याची गरज तसेच आर्थिक आव्हानांवर तोडगा आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना अधिक चालना देण्याच्या उपायांवर चर्चा केली. कोविड-19 विरुद्ध लढ्यात पोलिस दल आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामाप्रती नेत्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AC.html", "date_download": "2021-07-25T03:38:54Z", "digest": "sha1:W4KFJOWNT7XFBS67PU4MPWGYUTVZCUUT", "length": 17531, "nlines": 202, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी – आता पशुपालनासाठी ‘शून्य टक्के’ व्याजाने कर्ज! - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nशेतकर्यांसाठी आनंदाची बातमी – आता पशुपालनासाठी ‘शून्य टक्के’ व्याजाने कर्ज\nby Team आम्ही कास्तकार\nin किसान क्रेडिट कार्ड, कुक्कुट पालन, कृषिपूरक, पंतप्रधान पीक विमा योजना, शेती, शेतीविषयक योजना, शेळी पालन\nनवी दिल्ली | शेतीला पूरक असा जोडव्यवसाय म्हणून भारतीय शेतकरी पशुपालन करतात. देशातील बहुसंख्य शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी आपल्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणूनच याकडे पाहतात. परंतु हा उद्योग सुरू करताना शेतकऱ्यांना बऱ्याचदा भांडवलाचा प्रश्न निर्माण होतो. सरकारच्या एका निर्णयामुळे अशा पशुपालकांचा आर्थिक प्रश्न सुटणार आहे.\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nनोंदणी, आय-क्लासिक સ્થિતિप्लिकेशन मोड, ikhedut.gujarat.gov.in\nकेंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्या दिशेने सरकारी पातळीवर प्रयत्न देखील होत आहेत. याच हेतूने शेतकरी वर्गाला देण्यात येणाऱ्या किसान क्रेडीट कार्डच्या माध्यमातून विनातारण आणि तेही अतिशय कमी व्याजदरावर शेतकरी वर्गाला पशुधन खरेदी करता येणार आहे. हे कर्ज पशुसंवर्धनास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येत असून या माध्यमातून मत्सपालन, कुक्कुटपालन, मेंढ्या, शेळी, गाय व म्हशी संगोपनासाठी कर्ज घेता येते.\nकोणत्याही व्याजाशिवाय कर्ज मिळवा – या योजनेंतर्गत १.६० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदराने कर्ज दिले जाते. यामध्ये केंद्र सरकारचे ३ टक्के अनुदान देते तर राज्य सरकार उर्वरित ४ टक्के सवलत देते. अशा प्रकारे या योजनेंतर्गत घेतलेले कर्ज शेतकरी वर्गास शून्य टक्के व्याजाने मिळत आहे. सध्या हरियाणा सरकारच्या वतीने ही योजना मोठ्या प्रमाणात राबवली जात अ��ून थोड्याफार फरकाने देशातील इतर राज्यातही अशा प्रकारे कर्ज उपलब्ध होत आहे.\nपशुधन किसान क्रेडिट कार्ड: कर्ज कसे मिळवावे – पशुधन किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत १.६० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेताना शेतकऱ्यांना पशुसंवर्धन व दुग्ध विभाग उपसंचालक यांना प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. याआधी, शेतकऱ्यास आपल्या पशूचा विमा देखील घ्यावा लागेल. यासाठी केवळ रु. १०० द्यावे लागतील.\nकेंद्र सरकार देत असलेली योजना कशी आहे – साधरण दोन महिन्याच्या कालावधीत दुध संघ आणि दूध उत्पादक कंपन्यांशी संबंधित असलेल्या कोट्यवधी डेअरी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. यासाठी पशुपालन आणि डेअरी विभागाने एक विशेष अभियान राबवण्याचे आदेश दिलेत. दरम्यान या योजनेची सुरुवात १ जूनपासून झाली आहे. यावर्षीच्या ३१ जुलै पर्यंत सर्व दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याचा सरकारचा निर्धार आहे. शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड प्रदान करण्यासाठी भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाचा वित्तीय विभागही मदत करणार आहे. वित्तीय विभागाच्या मदतीने पशुपालन आणि डेअरी विभागाने सर्व राज्यातील दुध महासंघ आणि दुध संघाना ही योजना मिशन मोडवर घेण्यास सांगितली आहे.\nकोऑपरेटिव्ह डेअरी आंदोलनातून देशभरात साधारण १.७ कोटी शेतकरी २३० दूध संघांशी जुडलेले आहेत. हे शेतकरी आपले दूध डेअरींमध्ये घालत असतात. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात, दुग्ध सहकारी संस्था असणाऱ्या आणि विविध दूध संघांशी संबंधित असणाऱ्या आणि किसान क्रेडिट कार्ड नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना यात कव्हर केले जाणार आहे. पशुपालक विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ज्या शेतकऱ्यांकडे आपल्या जमिनी मालकीच्या पुरव्यावरून किंवा आपल्या नावाच्या सातबारानुसार केसीसी असेल तर ते आपल्या कार्डची क्रेडिट मर्यादा वाढवू शकता. परंतु व्याजावरील सूट ही फक्त ३ लाख रुपयांपर्यंतच असेल.\nपंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत पॅकेजचा हा एक भाग आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १५ मे २०२० ला केसीसी योजनेच्या अंतर्गत २.५ कोटी नव्या शेतकऱ्यांना यात समावेश करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. पशुपालन विभागच्या एका अधिकाऱ्याच्या मते , ज्या शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यांची अडचण दूर करण्याच्या उ��्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे. याच्यामार्फत शेतकऱ्यांना ५ लाख कोटी रुपये दिले जातील.\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nनोंदणी, आय-क्लासिक સ્થિતિप्लिकेशन मोड, ikhedut.gujarat.gov.in\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा धुमाकूळ\nगोसीखुर्द प्रकल्पाचे ३१ दरवाजे उघडले\nऔरंगाबाद जिल्ह्यात हमीभावातील ज्वारी, मक्याचे चुकारे बाकी\nमहाराष्ट्रात जलजीवन अभियानासाठी १८२९ कोटी; अशी राबवली जाणार योजना\nप्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना – ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’साठी ४००० कोटी रुपयांची तरतूद\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nचिपळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscexams.com/practice-paper-288/", "date_download": "2021-07-25T01:55:30Z", "digest": "sha1:EYCPOTSMEGYJHCVBEW7V6VIKT2D6X6M3", "length": 32905, "nlines": 594, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "महाभरती सराव प्रश्नसंच 288 - MPSCExams", "raw_content": "\nमहाभरती सराव प्रश्नसंच 288\nमहाभरती सराव प्रश्नसंच 288\nमहाभरती सराव प्रश्नसंच देताय मग सोडवून बघा 25 पैकी 25 मार्क्स मिळतात का\nप्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर सराव प्रश्नसंच येतील\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nLeaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 288\nमहाभरती सराव प्रश्नसंच 288\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nराज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे: अ) एकेरी न्यायायव्यवस्था ब)मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता क)समान आखील भारतीय सेवा पर्यायी उत्तरे\nभारतातील राष्ट्रपतींद्वारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे\nसंविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिति बरोबर जुळत नाही \nसुकाणू समित - डॉ.राजेंद्र प्रसाद\nकामकाज समिति - के.एम.मुन्शी\nमूलभूत हक्क उपसमिती - जे.बी.कृपालानी\nअल्पसंख्यांक उपसमिती - मौलाना अब्दुल कलाम आझाद\nसूची ‘अ’ व ‘ब’ मधील जोड्या जुळवा. अ) कायद्याचे राज्य i) ऑस्ट्रेलिया ब)घटनादुरुस्ते प्रक्रिया ii) इंग्लंड समवर्ती सूची iii) दक्षिण आफ्रिका\nभारतीय राज्यघटनेच्या प्रात्यविकानुसार भारत हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकचा अर्थ कोणता. अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो. ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते. क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो. खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा :\nअ आणि ड फक्त\nखलील विधाने विचारात घ्या : अ) सरनामा हा राज्यघटनेच्या मूलभूत वैशिष्ट्यांची संपूर्ण सूची प्रदान करतो. ब) सरनाम्यात घटनाकारांच्या वास्तविक उद्दिष्टाचा आणि तत्त्वज्ञाचा समावेश आहे. क) सरनाम्यातील ‘न्याय’ ही संकल्पना न्यायालयाने दिलेल्या संकुचित वैधानिक न्यायाइतकी मर्यादित नाही. वरीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत.\nफक्त अ आणि क\nउद्देशपत्रिकेची खालीलपैकी वर्णने आणि विद्वान यांची जुळणी करा : अ) राजकीय कुंडली i) पंडित ठाकुरदास भार्गव ब) कल्याणकरी राज्याची अचंबित करणारी तत्त्वे ii) एम.व्ही.पायली क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii) के.एम.मुन्शी ड) अशा प्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा iv) आचार्य जे.बी.कृपालानी पर्यायी उत्तरे :\nगटा बाहेरचा शब्द ओळखा : विचार, अभिव्यक्ती, विश्वास , श्रद्धा, उपासना, सामाजिक पर्यायी उत्तरे :\nराज्यघटनेच्या ‘प्रस्तावने’ बाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही \nती पं.जवाहरलला नेहरू यांनी तयार केलेल्या व मांडलेल्या \\'उद्दिष्टांच्या ठरावावर\\' आधारित आहे.\n1995 मधील ठरतीय जीवन विमा निगम खटल्यात \\'प्रस्तावना\\' हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च न्यायालयाने प्रतिपादन केले.\n1975 च्या 42 व्या घटनादुरुस्ती कायद्यान्वये प्रस्तावनते समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकता या तीन नवीन शब्दांचा समावेश करण्यात आला आहे.\nप्रस्तावना हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा strotahi नाही व त्याचा अधिकारांवर बंधनेही घालता येत नाही.\n1976 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. \nसरनाम्यामध्ये फक्त समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे दोन नवीन शब्द जोडण्यात आले.\nमंत्रिमंडळाच सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला.\nसर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांचे न्यायिक पुनर्विलोकणाचे आणि प्राधिलेख काढण्याचे अधिकार क्षेत्र मर्यादित करण्यात आले.\nलोकसभेचा आणि राज्य विधानसभांचा कार्यकल 5 वर्षावरून 6 वर्षापर्यंत वाढविण्यात आला.\nखालील विधाने विचारात घ्या : अ) पं.ठाकूरदास भार्गव यांनी सरनामा हा राज्यघटनेच आत्मा आहे’ असे मानले. ब) बेरूबारी संघ खटल्यास सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की सरनाम्यातून राज्यघटनेचा साधारण हेतु दिसतो आणि म्हणून तो राज्यघटनेचा भाग आहे. क) केशवानंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी संघ खटल्यात घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा प्रतिपादन केले. ड) 1979 च्या 42 व्या घटनादुरूस्ती अधींनियमाद्वारे सरनाम्यात- समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दांचा समावेश करण्यात आला. वरीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत \nखालीलपैकी कोणाचे भारतीय ‘राज्यघटनेचा आत्मा’ असे वर्णन केले जा��े.\nभारतीय राज्यघटनेची उद्देशापत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली \nभारतीय संविधानाणे नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली \nराज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे\nराज्यघटनेतील तरतुदी व त्यांची उगमस्थाने या बाबत जोड्या लावा: अ)प्रस्तावना-उद्देश्यपत्रिका i) आयरीश राज्यघटना ब) एकेरी नागरिकात्वाची पद्धत ii)कॅनेडियन राज्यघटना क) प्रबळ केंद्र युक्त संघराज्य iii)अमेरिकन राज्यघटना ड)राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत iv) यु.के.राज्यघटना पर्यायी उत्तरे\nभारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतासंदर्भात सूची अ आणि सूची ब यांच्या जोड्या जुळवा : -सूची अ)- अ)ब्रिटिश राज्यघटना ब)आयर्लंडची राज्यघटना क)ऑस्ट्रेलियाची ड) अमेरिकेची राज्यघटना -सूची- ब)- i)उपराष्ट्रपतींचे पद ii)संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक iii) मार्गदर्शक तत्त्वे iv) कॅबिनेट व्यवस्था पर्यायी उत्तरे :\nभारतीय राज्यघटनेच्या स्त्रोतबाबतच्या खालील विधांनांचा विचार करा : अ) संसदीय लोकशाही : ब्रिटिश राज्यघटना ब) संघराज्य : अमेरिकेची राज्यघटना क) मार्गदर्शक तत्त्वे : आयर्लंडची राज्यघटना ड) सामायिक सूची : ऑस्ट्रेलियाची राज्यघटना आता बरोबर असलेल्या विधांनांचि निवड करा.\nअ एकमेव बरोबर आहे\nअ आणि ब दोन्ही बरोबर\nअ,ब आणि क बरोबर आहे\nव्यक्तींना प्रतिष्ठेची खात्री देण्याकरिता राज्यघटनेत केलेल्या तरतुदी अशा आहेत . अ) उद्देशपत्रिकेत ‘बंदुभाव’ या तत्वाचा समावेश केला. ब) मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे. क) हे हक्क वादयोग्य (दादमागता येणारे) आहेत. ड)गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्यघटनेत राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्त्वे समाविष्ट केली आहेत. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधाने बरोबर आहेत.\nकेवळ अ आणि ब\nकेवळ अ,ब आणि क\nखालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत वैशिष्ठ्ये समजता येतील अ) राज्यघटनेने सर्वश्रेष्ठतत्व ब) न्यायालयीन पुनर्विलोकन क) कल्याणकारी राज्य ड)घटनादुरूस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार पर्यायी उत्तरे\nभारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेल्या न्यायिक पुनर्विलोकणाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे \n……. या नवीन संगणकीय पिढीमध्ये माहिती व संदेशवहन तंत्रज्ञानाचा उपयोग, सर्व काठीनी, सर्���जण, सर्व वेळी करतात.\nसंगणकाचे “डेस्कटॉप” कशाचा संदर्भ देते \nसंगणकाचा वेग वाढविण्यासाठी उद्देशाने सी.पी.यू. व रॅम (CPU and RAM) यांच्या जोडणीत खालीलपैकी काय वापरले जाते \nखालीलपैकी कोणती बाब संगणकाचा ‘मेंदू’ समजली जाते \n……..चा वापर काम्पॅक्ट स्वरुपात प्रचंड डेटा संग्रहीत करण्यासाठी केला जातो.\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nवाचा अंकगणित सराव पेपर 40 ( सरळव्याज व चक्रवाढव्याज )\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nLeaderboard: महाभरती सराव प्रश्नसंच 288\nमहाभरती सराव प्रश्नसंच 288\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट��सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 106\nविज्ञान सराव पेपर 105\nविज्ञान सराव पेपर 104\nविज्ञान सराव पेपर 103\nविज्ञान सराव पेपर 102\nअंकगणित सराव पेपर 144\nअंकगणित सराव पेपर 143\nअंकगणित सराव पेपर 142\nअंकगणित सराव पेपर 141\nअंकगणित सराव पेपर 140\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 324\nपोलीस भरती सराव पेपर 323\nपोलीस भरती सराव पेपर 322\nपोलीस भरती सराव पेपर 321\nपोलीस भरती सराव पेपर 320\nमहाभरती सराव प्रश्नसंच 320\nमहाभरती सराव प्रश्नसंच 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 318\nमहाभरती सराव प्रश्नसंच 317\nतलाठी भरती पेपर 257\nआमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 7841930710 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन सराव प्रश्नासंच पाठवू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/3066/", "date_download": "2021-07-25T03:53:04Z", "digest": "sha1:4CYKAJPK4AO2SWPJK7U6Y3JADEG47W2P", "length": 13014, "nlines": 141, "source_domain": "beedreporter.com", "title": "ताजी बातमी -वीज पुरवठा सुरुळीत करा म्हणत आ.लक्ष्मण पवारांनी महावितरण कार्यालयासमोरच सुरू केले आमरण उपोषण", "raw_content": "\nHomeबीडगेवराईताजी बातमी -वीज पुरवठा सुरुळीत करा म्हणत आ.लक्ष्मण पवारांनी महावितरण...\nताजी बातमी -वीज पुरवठा सुरुळीत करा म्हणत आ.लक्ष्मण पवारांनी महावितरण कार्यालयासमोरच सुरू केले आमरण उपोषण\nतालुक्यातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही – आ.लक्ष्मण पवार\nगेवराई (भागवत जाधव) रब्बी हंगामातील पिके ऐन भरात असतानाच, आघाडी सरकारच्या विद्युत विभागाने कोणतीच पूर्व सूचना न देताच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असताना आ.लक्ष्मण पवार यांनी आज दुपारी याबाबत महावितरण कार्यालयाचे येऊन अधिकाऱ्यांची बैठक घेत पूर्व सूचना न देता खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरळीत करा अशी विनंती केली मात्र प्रशासनाने अडमुठे धोरण ठेवून याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने आ.लक्ष्मण पवार यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट महावितरण कार्यालयाच्या दारातच ठिय्या मांडत आमरण उपोषण सुरू केले आहे.\nदरम्यान आ.पवार यांनी विज बिलाचे पैसै भरून विद्युत वितरण कंपनीला सहकार्य करण्याची भूमिका घेऊन, केवळ आम्हाला दहा दिवस मुदत द्या, अशी मागणी केली. मात्र, मंडळाच्या अधिकाऱ्यांनी आठमुठे पणा करत प्रतिसाद दिला नाही.\nआघाडी सरकार हे फक्त भाजपा पक्षाच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांकडून सक्तीची वसूली करत असल्याचा गंभीर आरोप आ. पवार यांनी केला आहे. तर आ. लक्ष्मण पवार यांनी उपोषण सुरू करताच चार दिवसापूर्वी बंद केलेले गावठाण फिड्डर महावितरण विभागाने सुरू केले आहे. मात्र जो पर्यंत शेती पंपाचा विद्युत पुरवठा पूर्णपणे सुरळीत होत नाही, तोपर्यंत आपण विद्युत कंपनीच्या कार्यालय परिसरातून उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेत येथील आ.लक्ष्मण पवार यांनी घेतली आहे.\nयावेळी जि.प.सदस्य पांडुरंग थडके, सभापती दीपक सुरवसे, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपाध्यक्ष राजेंद्र राक्षभुवनकर, पं. स.सदस्य जगन आडागळे नगरसेवक राहुल खंडागळे, ऍड.भगवान घुंबार्डे, भरत गायकवाड, अजित कानगुडे,जानमोहमद बागवान, समाधान मस्के,भाजप जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गिरी, करण जाधव, बाळासाहेब गायकवाड, पुरुषोत्तम दाभाडे, शेख बदुयोद्दीन, शेतकरी नेते नानासाहेब पवार, हिरापूरचे सरपंच अमोल तिपाले, सरपंच शिवाजीराव शिंगाडे, कैलास पवार, शेख मोहंमद, हिरापूरचे संतोष मुंजाळ, नितीन शेटे,रामप्रसाद आहेर, ब्रम्हदेव धुरंधरे, विठ्ठल मोटे, सुंदर धस, विनोद निकम, मातीन कुरेशी, गणेश मुंडे, मंजूर बागवान, सय्यद युनूस, शेख अब्दूलभाई, अशोक गोरे, शेतकरी रामराव मोहळकर, कृष्णा संत, प्रकाश शिंदे,हरीश वडघणे, सुरेश डाके, विनोद आहेर,रामनाथ महाडिक,उद्धव साबळे, प्रकाश गाडे, कृष्णा राठोड यांच्यासह सर्व नगरसेवक,पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. दरम्यान तालुक्यातील सर्व विद्युत पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय आपण उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आ.लक्ष्मण पवार यांनी घेतला आहे. तर उद्या तालुक्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलनाचा ईशारा ही त्यांनी दिला आहे.\nPrevious articleपेट्रोल-डिझेल सलग पाचव्या दिवशी महागले बीडमध्ये पेट्रोल ९६ रुपयांपर्यंत गेले\nNext articleबनसारोळा येथील सभागृहासाठी धनंजय मुंडे यांनी दिलेल्या शब्दाची पूर्ती १५ लाख रुपयांच्या सभागृहाचे भूमिपूजन संपन्न.\nमहसूल विभागाचा गोदावरी पात्रात छापा अवैध वाळूचे 17 हायवा पकडले; तहसीलदार सचीन खाडे यांची कारवाई\nआ. पवारांच्या हस्ते उद्या मतदारसंघातील विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ\nमादळमोहीत गोळीबार, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बालंबाल बचावले, थरार सीसीटीव्हीत कैद;आरोपी फरार\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://learnmarathiwithkaushik.com/courses/tukaramdas/", "date_download": "2021-07-25T03:31:43Z", "digest": "sha1:S3XCF46J5WZ4Y2U7UAPCJLLCOZQWFRPW", "length": 12636, "nlines": 62, "source_domain": "learnmarathiwithkaushik.com", "title": "तुका’राम’दास (Tuka'Ram'das) - Learn Marathi With Kaushik", "raw_content": "\nपुस्तक : तुका’राम’दास (Tuka’Ram’das)\nलेखक : तुलसी आंंबिले आण�� समर्थ साधक (Tulasi Ambile & Samarth Sadhak)\nभाषा : मराठी (Marathi)\nतुकाराम महाराज आणि रामदास स्वामींवर लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे. तुकाराम महाराजांवर २६ आणि रामदास स्वामींवर २१ लेख आहेत.\nतुकारामांवरच्या लेखात त्यांचे चरित्र मांडले आहे. त्यांच्या वेळची सामाजिक स्थिती, मुसलमानी आक्रमणाचा वरवंटा, जातिभेदात दुभंगलेला आणि कर्मकांडात गुरफटलेला समाज कसा होता याचे वर्णन आहे. या परिस्थितीला धक्का देण्याचे काम, समाजप्रबोधनाचं काम त्यांनी कसं केलं हे विशद केलं आहे. त्यावेळच्या सनातन्यांनी आणि इतर जातीतल्या धर्माभिमान्यांनी त्यांना त्रास दिला त्याचे ऊहापोह आहे. “गाथा तरल्या” आणि “सदेह वैकुंठगमन” हे तुकारामांबद्दलचे दोन प्रसिद्ध चमत्कार. ते चमत्कार का भाकडकथा याची चर्चा आहे. बऱ्याच लेखांत इतर संशोधकांची मते, अस्सल कागदपत्रे काय म्हणतात, तत्कालीन संत उदा. बहिणाबाई, त्यांचे बंधू कान्होबा हे आपल्या अभंगातून त्या त्या प्रसंगांचे वर्णन कसे करतात या आधारे तर्कशुद्ध मांडणी करायचा प्रयत्न केला आहे. तुकारामांची रूढ प्रतिमा म्हणजे भोळसट, व्यवहारात कच्चा, देवभक्त वाणी अशी असते. प्रत्यक्षात ते प्रपंचदक्ष होते आणि परिस्थिती विरुद्ध बंडखोरी करणारे कसे होते हे या उदाहरणांतून मांडायचा प्रयत्न केला आहे.\nकर्मकांड, चमत्कार करून लोकांना भुलवणारे, हिंसा-मदिरा-मैथुन यांना उपासनेत स्थान देणऱ्या उपासना पद्ध्तीवर ते कसा प्रहार करतात आणि त्यामगची पार्श्वभूमी पण लेखक समजावून सांगतो.\nत्यांच्या छळाबद्दल महाराज आपल्या अभंगात लिहितात त्याबद्दल\nरामदास स्वामींवरचे लेख हे चरित्रात्मक नसून त्यांच्या वाङ्मयावर आधारित आहेत. एकात त्यातही त्यांची भक्ती, अध्यात्म, धार्मिकता यापेक्षा सर्वसामान्य जीवनाबद्दल त्यांनी केलेला उपदेश यावर भर आहे. आजच्या काळातही तो उपदेश किती चपखल लागू पडतो ते मांडलं. आहे. दुसऱ्या प्रकारच्या लेखांत त्यांच्या साहित्याचे रसग्रहण आहे. रामदासांचे “मनाचे श्लोक” आणि “दासबोध” प्रसिद्ध आहेतच पण त्याबरोबरच त्यांनी अभंग, डफगाणी, दंडीगाणी इतकंच काय लावण्याही लिहिल्या आहेत हा फारसा प्रचलित पैलू नसलेला आपल्यासमोर आणला आहे. रामदास स्वामींनी दख्खनी उर्दू,हिंदी कानडी इ. भाषांतही त्यांनी रचना केली आहे, ही माहिती माझ्यास���ठी नवीनच होती. एक कवी म्हणून त्यांनी वेगवेगळी वृत्ते, छंद यांमध्ये यांचा वापर कसा केला आहे; “भीमरूपी महारुद्रा..” सारखी अजून १३ स्तोत्रे त्यांनी रचली आहेत त्याच्यातही रचना वैविध्य आहे. हे पण मला नवीन होतं.\nउदा. प्रपंच करणऱ्यांना कमी लेखण्याची गरज नाही असे स्वामी सांगतात. पण या प्रपंच करणऱ्याने आळशी असून उपयोगाचे नाही असा उपदेश ते करतात\nवेगवेगळ्या वृत्तांमधील मारुती स्त्रोत्रांबद्दल\nदख्खनी उर्दू मधल्या रचनांची झलक\nएकूणच रामदासस्वामींवरचा पुस्तकाचा भाग म्हणजे एक स्वमदत पुस्तक , काव्यरसग्रहण आणि अपरिचित पैलूंशी ओळख अशी तिहेरी मेजवानी आहे.\nमी ही लेखमाला लोकसत्तेत वाचली नव्हती त्यामुळे पुस्तकाच्या नावावरून मला असे वाटले होते की या दोन संतांच्या शिकवणीचा, विचारसरणीचा तौलनिक अभ्यास यात असेल. दोघे समकालीन असल्यामुळे त्यांचा एकमेकांशी संपर्क झाला होता का; एकमेकांवर काही प्रभाव पडला होता का किंवा एकाच घटनेकडे दोघांनी कशा पद्धतीने बघितले होते अशी काही चर्चा असेल. पण प्रत्यक्षात तसे काही नाही. त्यामुळे नाव थोडे दिशाभूल करणारे आहे. ही दोन स्वतंत्र पुस्तके एकत्र प्रकाशित केली आहेत असं म्हणून शकतो.\nलेखकांनी टोपणनाव घेऊन लेख लिहिले आहेत. प्रस्तावनेत म्हटले आहे की,”एकदा का एखादे सदर लोकप्रिय झाले, की संबंधित लेखकाचा लेखकराव होतो… उभय लेखकांच्या टोपण नावाच्या आग्रहाने तो धोका आणि महाराष्ट्राला नवे निरूपणकार मिळणे टाळता आले“. म्हणजे काय मला कळले नाही. पण किमान पुस्तकरूपाने लेखसंग्रह प्रकाशित करताना लेखकांची नावे उघड करायला हवी होती. त्यांचा या क्षेत्रातला अभ्यास आणि अधिकार स्पष्ट करायला हवा होता. असं मला वाटतं.\nदोन्ही संतांची भाषा चारशे वर्षं जुनी असल्याने सगळेच शब्द नीट कळत नाही. मराठी असूनही काही वेळा दुर्बोध वाटते. लेखांमध्ये या अभंगांचे, ओव्यांचे मराठीत शब्दशः भाषांतर द्यायला हवे होते.म्हणजे त्याच्या आजुबाजूचे विवरण अजून चांगलं समजलं असतं. वृत्तपत्रातल्या शब्दमर्यादेमुळे तेव्हा ते शक्य झाले नसेल पण पुस्तकात तसे देणे जमले असते. तळटीपांच्या स्वरुपात दिले असते तर लेखाचा ओघही बिघडला नसता.\nपुस्तक तुकोबांची जास्त खरी ओळख करून देते. रामदास स्वामींची अध्यात्मापलिकडची(किंवा अलिकडची -ऐहिक) बिहेवियरल/मॅनेजमेंट गुर��� अशी ओळख करू देते आणि अपरिचित पैलूंची झलक दाखवते. ज्यांनी या संतांचं लिखण स्वतः वाचेलेलं नाही अशांसाठी ही ओळख आवश्यकच आहे. त्यांचं साहित्य अजून वाचावं, मूळ साहित्य वाचावं असं नक्की वाटेल. पुस्तकाच्या शेवटीही हाच भाव प्रकट केला आहे.\nमी दिलेली पुस्तक श्रेणी :- आवा ( आवर्जून वाचा )\nआवा ( आवर्जून वाचा )\nजवा ( जमल्यास वाचा )\nवाठीनावाठी ( वाचलं तर ठीक नाही वाचलं तरी ठीक )\nनावाठी ( नाही वाचलं तरी ठीक )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/08/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B.html", "date_download": "2021-07-25T02:58:50Z", "digest": "sha1:S45ODKOPGWKM4AQDDS7RXOJLGMB7SX47", "length": 22507, "nlines": 228, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "अमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी देणार - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी देणार\nby Team आम्ही कास्तकार\nमुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अमृत आहार योजनेंतर्गत राज्यातील तब्बल पावणेआठ लाख लहान बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पुढील वर्षभर मोफत दूध भुकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दररोज दहा लाख लीटर दुधाचे रूपांतरण भुकटीत करण्याच्या योजनेला सुद्धा आणखी एक महिना म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nराज्यात दूध दरवाढीवरून राजकारण तापले आहे. दुधाच्या दर वाढीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी नुकतेच आंदोलन केले होते. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ५) बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव संजय कुमार, विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, महानंदचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.\nबैठकीत दूध दराच्या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात मोठ्या प्रमाणावर दूध भुकटी शिल्लक आहे. या शिल्लक भुकटीचा प्र��्न मार्गी लावल्यास दूध दराचा मुद्दा निकाली निघेल असा सूर बैठकीत व्यक्त झाला. याआधीच्या दोन बैठकांमध्ये अमृत आहार योजनेअंतर्गत लहान बालके आणि स्तनदा माता, गरोदर महिलांना दूध भुकटी देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. सध्या बाजारात भुकटीचे दर घसरले आहेत. नुकसान सोसून भुकटीची विक्री करण्याऐवजी योजनेअंतर्गत भुकटी मोफत दिल्यास योग्य होईल असे मत मांडण्यात आले. त्यानुसार दूध भुकटी पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. अमृत आहार योजनेअंतर्गत इतर आहारासोबतच दूध भुकटी मोफत दिली जाणार आहे. ही योजना पुढील वर्षभर राबविण्यात येणार असून त्यापोटी १२१ कोटी इतका खर्च राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. साधारण पाच हजार मेट्रिक टन दूध भुकटीचा वापर योजनेअंतर्गत होईल असे सांगण्यात आले.\nतसेच कोरोनाच्या काळात राज्यातील दुधाच्या मागणीत मोठी घट झाल्यामुळे राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळात अतिरिक्त दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविली होती. दोनवेळा मुदतवाढ देत ही योजना ३१ जुलैपर्यंत राबविण्यात आली. चार महिने दररोज १० लाख लीटर दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्यात आले. त्यापोटी १९० कोटी इतका निधी खर्च होणार आहे. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी या योजनेला आणखी एक महिना म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.\nया दोन्ही निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी तत्त्वतः मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nअमृत आहार योजनेंतर्गत मोफत दूध भुकटी देणार\nमुंबई : राज्यातील दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अमृत आहार योजनेंतर्गत राज्यातील तब्बल पावणेआठ लाख लहान बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पुढील वर्षभर मोफत दूध भुकटी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दररोज दहा लाख लीटर दुधाचे रूपांतरण भुकटीत करण्याच्या योजनेला सुद्धा आणखी एक महिना म्हणजेच ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.\nराज्यात दूध दरवाढीवरून राजकारण तापले आहे. दुधाच्या दर वाढीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी प���्षांनी नुकतेच आंदोलन केले होते. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता. ५) बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव संजय कुमार, विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, महानंदचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.\nबैठकीत दूध दराच्या मुद्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. राज्यात मोठ्या प्रमाणावर दूध भुकटी शिल्लक आहे. या शिल्लक भुकटीचा प्रश्न मार्गी लावल्यास दूध दराचा मुद्दा निकाली निघेल असा सूर बैठकीत व्यक्त झाला. याआधीच्या दोन बैठकांमध्ये अमृत आहार योजनेअंतर्गत लहान बालके आणि स्तनदा माता, गरोदर महिलांना दूध भुकटी देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. सध्या बाजारात भुकटीचे दर घसरले आहेत. नुकसान सोसून भुकटीची विक्री करण्याऐवजी योजनेअंतर्गत भुकटी मोफत दिल्यास योग्य होईल असे मत मांडण्यात आले. त्यानुसार दूध भुकटी पॅकिंग करून अमृत आहार योजनेतील ६ लाख ५१ हजार मुलांना आणि १ लाख २१ हजार गरोदर, स्तनदा मातांना मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. अमृत आहार योजनेअंतर्गत इतर आहारासोबतच दूध भुकटी मोफत दिली जाणार आहे. ही योजना पुढील वर्षभर राबविण्यात येणार असून त्यापोटी १२१ कोटी इतका खर्च राज्याच्या तिजोरीवर पडणार आहे. साधारण पाच हजार मेट्रिक टन दूध भुकटीचा वापर योजनेअंतर्गत होईल असे सांगण्यात आले.\nतसेच कोरोनाच्या काळात राज्यातील दुधाच्या मागणीत मोठी घट झाल्यामुळे राज्य सरकारने टाळेबंदीच्या काळात अतिरिक्त दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्याची योजना राबविली होती. दोनवेळा मुदतवाढ देत ही योजना ३१ जुलैपर्यंत राबविण्यात आली. चार महिने दररोज १० लाख लीटर दुधाचे रूपांतरण दूध भुकटीत करण्यात आले. त्यापोटी १९० कोटी इतका निधी खर्च होणार आहे. दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी या योजनेला आणखी एक महिना म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.\nया दोन्ही निर्णयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी तत्त्वतः मान्यता दिली आहे. पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या दोन्ही निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.\nमुंबई mumbai दूध राजकारण politics आंदोलन agitation मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare सुनील केदार विभाग sections महिला women कोरोना corona\nमुंबई, Mumbai, दूध, राजकारण, Politics, आंदोलन, agitation, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, सुनील केदार, विभाग, Sections, महिला, women, कोरोना, Corona\nराज्यातील दूध दराच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने अमृत आहार योजनेंतर्गत राज्यातील तब्बल पावणेआठ लाख लहान बालके, गरोदर आणि स्तनदा मातांना पुढील वर्षभर मोफत दूध भुकटी देण्याचा निर्णय घेतला आहे.\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा धुमाकूळ\nअतिवृष्टी संदर्भात मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक; जिल्हाधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे आदेश\nपैसे नसतानाही होऊ शकता शेतजमिनीचे मालक; जाणून घ्या काय आहे ‘ही’ योजना\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/01/blog-post_9.html", "date_download": "2021-07-25T01:52:53Z", "digest": "sha1:VC33FNC6MYJE2MWDW77ANGJDHSH6TCJK", "length": 10320, "nlines": 35, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "स्व उंडाळकरांच्या प्रतिमेस काकस्पर्श तर उपस्थित झाले निःशब्द!..", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ता��्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nस्व उंडाळकरांच्या प्रतिमेस काकस्पर्श तर उपस्थित झाले निःशब्द\nजानेवारी ०९, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसमाजातील देव माणूस तृप्त झाल्याच्या भावनेने कंठ फुटले.\nस्व विलासकाका पाटील उंडाळकर यांचा रक्षाविसर्जन विधी राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह त्यांच्या हजारों कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला.यावेळी हिंदू धर्माच्या रूढी प्रमाणे रक्षाविसर्जन विधी झाल्यावर मृत आत्म्यास नैवेद्य ठेवला जातो. त्याप्रमाणे विधी स्थळी स्व विलासकाका यांची प्रतिमा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती . दरम्यान हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या जनसमुदाय मधून एक कावळा थेट प्रतिमेवर बसला अन नैवेद्य शिवला. या काही क्षणात घडलेल्या प्रसंगाने काकांच्या वर प्रेम करणारे हजारो उपस्थित निःशब्द झाले व विधी स्थळावरून बाहेर पडताना समाजातील देव माणूस तृप्त झाला असल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली. या प्रतिमेला केलेल्या काकस्पर्शाची चर्चा दिवसभर मीडिया मध्ये व लोकांच्यात सुरू होती.\nप्रत्येक धर्मात एखाद्या प्राण्याला अथवा पक्षाला अनन्यसाधारण महत्व असून कोणत्या ना कोणत्या सुख अथवा दुःख कार्यक्रमात ,विधीकरिता त्यांना मानाचे स्थान आहे.हिंदू धर्मात ही व्यक्तीच्या मृत्यू पश्चयात होणाऱ्या प्रत्येक विधीसाठी \"कावळा\"या पक्षाची गरज असते. नसेल कावळा तर होईल घोटाळा हे आपण अनेक रक्षाविसर्जन विधी दरम्यान पहावयास मिळत असते.मग हा विधी रक्षाविसर्जन चा असो अथवा तेरावा असो नैवेद्य कावळ्याने शिवल्याखेरीज तो विधीच पूर्ण होत नाही.\nया कावळ्याची आख्यायिका अशी,हिंदुपुराण मध्ये कावळ्याला देवपुत्र मानले गेले आहे.एका कथेनुसार देवराज इंद्रपुत्र जयंत यांनी कावळ्याचे रूप घेऊन माता सीतेला जखमी केले.तेंव्हा प्रभू रामचंद्र यांनी ब्रह्मास्त्र वापरून जयंतच्या डोळ्याला इजा केली.जयतांनी आपल्या केलेल्या कृत्याची माफी मागितली अन प्रभू रामचंद्र यांनी माफ करून त्याला वरदान दिले की,तुला अर्पण केलेले भोजन पितरांना मिळेल, तेंव्हापासून पितरांना तृप्त करण्यासाठी कावळयाना पिंड अन्न दान दिले जाते.या आख्यायिका प्रमाणे हिंदू धर्मात कावळ्याला मृत्यूपाश्चात अनन्य साधारणमहत्त्व आहे.\nउंडाळे येथे राज्याचे माजी मंत्री ���्व विलासकाका पाटील उंडाळकर यांचा रक्षाविसर्जन विधी बुधवारी झाला.राजकीय सामाजिक, शैक्षणिक ,साहित्यिक मान्यवरांसह हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. ज्या ठिकाणी विधी संपन्न होणार होता.त्या ठिकाणी यापूर्वी कै आशादेवी पाटील यांच्या मृत्यू पश्चात विधी झाला होता. यावेळी हा विधी करताना कावळ्याची उणीव भासली होती.रक्षाविसर्जन विधी स्थळी मोठया संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.यावेळी बाहेर गावावरून येणाऱ्या लोकांकरिता स्व विलासकाका पाटील यांची प्रतिमा दर्शनी दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.हिंदू धर्मातील रीतिरिवाजा प्रमाणे विधी सुरू असताना परिसरामध्ये एकही पक्षी पहावयास मिळाला नाही. विधी संपन्न झाला अन त्यांचे पुत्र अँड उदयसिंह पाटील सह त्यांच्या कुटुंबियाने दर्शन घेऊन बाजूला होऊ लागले. इतक्यात कावळे येऊ लागले. त्यातील एक कावळा आला ते थेट स्व विलासकाका यांच्या प्रतिमेवर जाऊन बसला .थोडा वेळ थांबून नैवेद्य शिवला अन दक्षिण दिशेला निघून गेला.काही क्षणात हे घडत असताना उपस्थित मात्र निःशब्द होऊन हा प्रसंग बघत होते. बाहेर पडताना समाजासाठी अहोरात्र झटणारा माणसात देव पाहणारा देव माणूस तृप्त झाला असल्याच्या भावना व्यक्त करत अश्रूंना वाट मोकळी करून दिली. कावळ्याने नैवेद्य शिवणे अन मृत आत्मा तृप्त होणे हे जरी आजच्या विज्ञान युगात मान्य नसले तरी हिंदू धर्मात ही रूढ ,परंपरा कायम मानली जात आहे.या क्षणिक प्रसंगाची रक्षाविसर्जन विधी दिवशी सोशल मिडियावर चर्चा सुरू होती.\n- पत्रकार : प्रकाश पाटील, उंडाळे\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/04/cricket-umpires-right-to-refuse-holding-players-personal-items-ecb-icc-news-updates.html", "date_download": "2021-07-25T01:50:35Z", "digest": "sha1:E4ZGMMC4FXH72U3WGKFVXICNNEMKA4FJ", "length": 7359, "nlines": 57, "source_domain": "www.mynagar.in", "title": "पंचांचा गाेलंदाजाची कॅप, चष्मा सांभाळण्यास नकार; ईसीबीची मान्यता, काेराेनाच्या भीतीमुळे नवा निर्णय", "raw_content": "\nपंचांचा गाेलंदाजाची कॅप, चष्मा सांभाळण्यास नकार; ईसीबीची मान्यता, काेराेनाच्या भीतीमुळे नवा निर्णय\nमाय अहमदनगर वेब टीम\nलंडन - सामन्यादरम्यान गाेलंदाजी करताना बाॅलर हे मैदानावर उपस्थित पंचांकडे आपली कॅप आणि चष्मा साेपवतात. मात्र, अनेक वर्षांपासूनच्या या अलिखित परंपरेला आता ब्रेक लागणार आहे. कारण काेराेनाच्या भीतीमुळे आता सामनाधिकाऱ्यांनीच याबाबत सावध पवित्रा घेणारी मागणी केली. याला इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट मंडळानेही (ईसीबी) मान्यता दर्शवली. त्यामुळेच आता गाेलंदाज हे मैदानावर पंचांकडे आपल्या कॅप आणि चष्म्यासारख्या वस्तू साेपवू शकणार नाहीत. याला पंचांचा नकार असेल. यातूनच आता गाेलंदाजांना आपल्या सर्व काही वस्तू बाउंड्रीवरच ठेवाव्या लागणार आहेत. याशिवाय पंचांना मैदानावर असताना हाताला ग्लोव्हज किंवा मेडिकलसंबंधी काेणतीही वस्तू घालण्याची परवानगी नाही, अशी माहिती ईसीबीच्या वतीने देण्यात आली.\nसंसर्गाचा माेठा धाेका मैदानावर : काेराेना या महामारीच्या संकटाने सध्या जगभरात आराेग्याविषयीची काळजी घेण्याची माेठी शिकवण दिली. त्यामुळे प्रत्येक जण याचे नियम पाळताे. क्रिकेटच्या मैदानावर खेळताना व्हायरसच्या संसर्गाचा माेठा धाेका असताे. कारण चेंडू सीमारेषेवर गेल्यास बाॅलबाॅय आणि स्टेडियममध्ये गेल्यास चाहत्याच्या हाताचा स्पर्श हाेताे. यातूनही हा धाेका असताे. याशिवाय पंच हे चेंडूंचा आकार पाहतात. यातून पंच आणि गाेलंदाजांमध्ये या चेंडूची देवाणघेवाण हाेतेय.\nडीआरएसमधून अंपायर काॅल्स वगळावे : गाउल्ड\nडिसिजन िरव्ह्यू सिस्टिममधील (डीआरएस) अंपायर्सच्या काॅलला वगळण्यात यावे, अशी मागणी आंतरराष्ट्रीय स्तरावरील माजी पंच इयान गाउल्ड यांनी केली. २००९ मध्ये पहिल्यांदा या डीआरएसच्या संकल्पनेचा वापर कसाेटी सामन्यात करण्यात आला. हीच प्रणाली आता तिन्ही फाॅरमॅटमध्ये वापरली जात आहे. २५१ आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी करणाऱ्या गाउल्ड यांनी याबाबतचे आपले मत मांडले. ‘जगात याच्या वापरासाठी सर्वप्रथम पंचांच्या काॅलला वगळावे लागेल. याचा वापर पायचीतच���या निर्णयासाठी हाेताे. या एका निर्णयासाठी तब्बल ३७ कॅमेऱ्यांचा वापर हाेताेय, असेही ते म्हणाले.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/Ne9nu_.html", "date_download": "2021-07-25T02:22:41Z", "digest": "sha1:B7YFO4KHHAUSK6CP33FMGTGSRCH7E2EC", "length": 7469, "nlines": 32, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "कोरोनाच्या संकटामुळे यंदाचा पारायण सोहळा होणार साध्यापद्धतीने : गृहराज्यमंत्री शंभूराजे साहेब", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nकोरोनाच्या संकटामुळे यंदाचा पारायण सोहळा होणार साध्यापद्धतीने : गृहराज्यमंत्री शंभूराजे साहेब\nकोरोनाच्या संकटामुळे यंदाचा पारायण सोहळा होणार साध्यापद्धतीने : गृहराज्यमंत्री शंभूराजे साहेब\nकराड - महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिवर्षी दौलतनगर ता.पाटण येथील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रांगणात लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळा आयोजीत करण्यात येतो.यंदा या पारायण सोहळयाचे अकरावे वर्ष असून कोरोनाच्या संकटामुळे या पारायणामध्ये खंड पडू नये याकरीता दौलतनगर येथील श्री.गणेश मंदीरात साध्या पध्दतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायणाचे धार्मिक सोपस्कर पार पाडण्यात येणार असल्याची माहिती श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी तीन दिवसीय पारायण सोहळयाचे संकल्पक राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व ह.भ.प जयवंतराव शेलार महाराज यांनी प्रसिध्दीस दिली आहे.\nमहाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांची यंदाच्या वर्षी दि.२३ एप्रिल रोजी ३७ वी पुण्यतिथी असून प्रतिवर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी उद्योग व शिक्षण समुहाच्यावतीने दौलतनगर,ता.पाटण याठिका���ी कारखाना कार्यस्थळावरील दौलत औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्रांगणात दि. २० एप्रिल ते दि. २३ एप्रिल या कालावधीत तीन दिवसीय श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात येते. गत दहा वर्षापासून हा श्री. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंडीतपणे याठिकाणी सुरु असून यंदाच्या वर्षी या पारायणाचे अकरावे वर्ष आहे.कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी लोकनेते बाळासाहेब देसाईसाहेब यांचे ३७ व्या पुण्यतिथीनिमित्त श्री.गणेश मंदीरामध्ये सोमवार दि. २० एप्रिल ते गुरुवार दि. २३ एप्रिल, २०२० या कालावधीमध्ये अत्यंत साध्या पद्धतीने श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचे धार्मिक सोपस्कर पार पाडण्यात येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावा असे आवाहनही गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई व ह.भ.प जयवंतराव शेलार महाराज यांनी पत्रकामध्ये केले आहे.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "http://misalpav.com/comment/1018493", "date_download": "2021-07-25T03:05:07Z", "digest": "sha1:XSEKGQE2H5U37JSFG5DLBKRT6QASTJDO", "length": 64787, "nlines": 390, "source_domain": "misalpav.com", "title": "जोत्यिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट : CM इन वेटिंग | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nजोत्यिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट : CM इन वेटिंग\nअपेक्षेप्रमाणे मध्यप्रदेश आणि राजस्थान मध्ये अनुक्रमे कम���नाथ आणि गेहलोत यांची निवड झाली, काँग्रेस कितीही नवीन रक्ताला वाव देणार असं म्हणत असली तरीही या वेळेस सुद्धा रागांनी सेफ गेम खेळत जेष्ठ नेत्यांना संधी दिली किंवा या नेत्यांनी राहुल गांधींना तसं करण्यास भाग पाडलं. आज पायलट(४२) आणि सिंधिया(४७) यांचं जे वय आहे, साधारणपणे त्याच वयाच्या नेत्यांना भाजपाने मुख्यमंत्री केले होते( देवेंन्द्र फडणवीस आणि अजयसिंह बिश्त उर्फ योगी आदित्यनाथ). जोत्यिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट या नेत्यांना जर मुख्यमंत्री केले असते तर जनतेत एक आश्वासक संदेश नक्कीच गेला असता, कीं काँग्रेस राखायचे\nया पायलट आणि सिंधिया यांचं नेमकं कुठे चुकलं त्यांचं वय कमी म्हणून कि भविष्यात ते काँग्रेस नेतृत्वाला आव्हान ठरू शकतात म्हणून त्यांचा पत्ता कट केला ते कळत नाही. काँग्रेसचा पूर्वेतिहास पाहता दुसरं कारण मला जास्त योग्य वाटतं.\nयदाकदचीत 2019 ला केंद्रात\nयदाकदचीत 2019 ला केंद्रात कांग्रेसची सत्ता आली तर हे दोन्ही सुशिक्षित सुसंस्कृत तरुण मंत्री म्हणून कामी येतील, असा पक्ष श्रेष्ठीचा विचार असावा.\nमाझ्या मते ह्या दोघाना देखील राज्याच्या कच्कचीच्या राजकारणापेक्षा दिल्लीतील descent parliamentary procedural राजकारण पसंद केले असावे.\nत्याच बरोबर कॉंग्रेसच्या जुन्या स्व मतलबी राजकारण्यापेक्षा कुरबुर न कर्ता पक्ष बळकटीसाठी त्यानी समंजसपणाची भुमिका घेतली हे उत्तम केले.\nमोदी पेक्षा गडकरी मऊ, याला काऊण्टर यट्यक म्हणून सचिन- ज्योती वर्सेस रागा असे काही पेरले तर जात नाही ना.\nबाकी कोणाला मुख्यमंत्री बनवायचे हे त्यांच्या पार्टी आमदार, पक्ष श्रेष्ठी, पदाधिकारी, कार्यकर्ते () अणि जनतेचा जनाधार हे सर्व पडताळूनच निर्णय घेतला असणार. उगाच 3 दिवस नाही घालवले त्यानी.\n>>> कांग्रेसची सत्ता आली तर हे दोन्ही सुशिक्षित सुसंस्कृत तरुण मंत्री म्हणून कामी येतील, असा पक्ष श्रेष्ठीचा विचार असावा.\nमलाही असंच वाटतं, सत्ता येईल न येईल पण सध्याचं सरकारने यांची कोंडी करुन यांना राजकीय दृष्ट्या संपवले असते.\nभविष्यातील राजकीय प्रवासासाठी सांभाळले आहे हीच गोष्ट खरी वाटते, अर्थात भविष्यात हे सर्व पाहता येईलच.\nअसा विचार असेल तर स्तुत्य आहे\nअसा विचार असेल तर स्तुत्य आहे. पण सध्याचे काँग्रेस नेतृत्व एवढा प्रगल्भ विचार करेल असं वाटत नाही.\nह्याचे कारण आमच्या मते खा��ीलप्रमाणे,\n१. २०१९ ला सत्ता आल्यावर ह्या दोन तरुण नेत्यांना मंत्रिमंडळात घेता येईल असे करण्यासाठी आधी २०१९ ला सत्ता येण्यासाठी पावले उचलावी लागतील.\n२. आत्ता ह्या दोघांना त्यांच्या अनुक्रमे राज्यात मुख्यमंत्री बनवून काँग्रेस ने तरुण रक्ताला वाव दिला असे चित्र तयार करून तरुण मतदारवर्ग आकर्षित करता आला असता. शिवाय या दोन्ही तरुण नेत्यांनी लोकसभेच्या निवडणुकीत झोकून काम केले असते. आता तसे होईल असे वाटत नाही.\n३. २०१९ ला सत्ता आल्यास या दोघानांही केंद्रात चांगला पोर्टफोलिओ देऊन राज्यात कमलनाथ आणि गेहलोत यांना मुख्यमंत्री बनवता आले असते. ह्याने तबला आणि डग्गा दोन्ही हातात आले असते.\nसद्यस्थितीत तरी काँग्रेस नेतृत्वाने आपल्या समोरील संभाव्य अडथळा दूर केला असेच चित्र निर्माण झाले आहे.\nकाटावरचे बहुमत असल्यामुळे कोणती ही रिस्क न घेण्याच्या स्थितीत असल्यामुळे, मुरलेल्या नेत्यांकडे राज्याची धुरा दिली असावी.\nपाप्याची पितर पहिली संतुष्ट केली पहिजेत.\nबाकी यज फ्यक्टर मला नाही वाटत मैटर करतो. जुनी खोडं खुप हुशार असतात, असे माझे मत आहे.\nकाटावरचे बहुमत असल्यामुळे कोणती ही रिस्क न घेण्याच्या स्थितीत असल्यामुळे, मुरलेल्या नेत्यांकडे राज्याची धुरा दिली असावी.\nलोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अश्यावेळी म.प्र. आणि राजस्थान मध्ये फोडाफोडीचे राजकारण करून भाजप नेतृत्व स्वत:ची बदनामी करणार नाही असे वाटते. राजकारणात टायमिंगला महत्त्व असते म्हणतात. बिहारमध्ये केलेली फोडाफोडी एव्हाना लोकं विसरली असतील. पण परत तेच करून जनतेच्या नजरेत व्हिलन बनण्याचा मूर्खपणा भाजप नेतृत्व करणार नाही. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व बिनधास्त रिस्क घेऊ शकलं असतं.\nअर्थात इतक्या निवडणूक हरल्यावर मिळालेला विजय सुखावणारा असतो. त्यामुळे रिस्क घेण्याची मनस्थिती नसते.\nपण माझ्या मते, सिंधिया आणि पायलट यांना मुख्यमंत्रीपद नाकारून काँग्रेस नेतृत्वाने पक्षाच्या दृष्टीने जास्त मोठी रिस्क घेतली आहे. नाराजांना जाळ्यात ओढण्याचा डाव सद्य भाजप नेतृत्व नक्कीच खेळू शकते.\nवसुंधरा राजे महंजेच राजस्थान\nवसुंधरा राजे महंजेच राजस्थान-भाजप\nराजस्थान-भाजप महंजेच वसुंधरा राजे.....\nअश्या परिस्थितित पक्षबदल करुन bjp मधे निश्चित असनारी दुय्यम भूमिका कोण घेइल \nराज्यात सध्या दुय्यम प�� घेवुन, स्ट्रॉंग पॉर्ट्फ़ोलीओ खाती घ्यावी,\nउदया लोकसभेत आघाड़ी सरकार आल तर, एकतर मुख्यमंत्री केंद्रात जातिल व आपण मुख्यमंत्री होवु, किंवा आपण तरी केंद्रात मंत्री होवु असा विचार असेल....\nत्यामूले पक्षफूटी शक्यता नाही वाटत....\nफसव्नीस अणि योगी यांचे उदाहरण\nफसव्नीस अणि योगी यांचे उदाहरण देवून करमणूक झाली.\nमी वयाच्या दृष्टीने म्हणालो\nमी वयाच्या दृष्टीने म्हणालो कर्तृत्वाच्या बाबतीत फडणवीस करंटे निघाले असच म्हणावं लागेल. कर्जमाफीचा निर्णय सोडला तर अजयसिंह बिश्त यांच्या बद्दल न बोललेलंच बरं\nह्यांची मराठी वाचुन करमणुक\nह्यांची मराठी वाचुन करमणुक झाली.\n15 Dec 2018 - 7:26 pm | माईसाहेब कुरसूंदीकर\n\"असा पक्ष श्रेष्ठीचा विचार असावा.\"\nहे वाचून हसू आले. निवड करताना आमदार कोणाला प्राधान्य देतात ते पाहिले जातेच पण आर्थिक हितसंबंध जपणारा, व्यापारी वर्गाला अनुकुल असे निर्णय घेणारा, पण त्याचवेळी गरीब वर्गाचा कळवळा आहे असे दाखवून देणारा, पक्षाला गरज लागताच नैतिक्/अनैतिक धंदे करण्यार्या लोकांकडून पैसे वसूल करू शकणारा.. असे सर्व गुण असणारा निवडला जातो. मग कॉंग्रेस असो वा भाजपा वा आणखी कुणी... निवड करताना वेळ लागतो तो ह्याचमुळे म्हणून मग 'पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील तो मान्य करू' असे एका सूरात म्हंटले जाते. हाताशी काहीच न लागलेले मग 'पक्षकार्यास वाहून घेऊ' असे घोषीत करतात व कारभार सुरळीत चालू होतो.\nराजकारण करण्याच्या पद्धतीवर कोणता नेता पुढे येईल आणि कोणाला डच्चू मिळेल हे ठरते.\n\"जोत्यिरादित्य सिंधिया आणि सचिन पायलट यांच्यासारखे सुशिक्षित, हुशार आणि उजळ प्रतिमेचे नेते पुढे आले तर रागांचे काय होईल\" अशी सार्थ भिती असू शकते.\n'एकछत्री साम्राज्य' या तत्वावर बांधलेल्या संस्थांत, सिंधिया-पायलट यांच्या सारख्या लोकांचे पंख छाटले जातात व ते जमणे कठीण वाटले तर त्यांना इतर मार्गांनी दूर केले जाते, असे इतिहास सांगतो. दूरान्वयानेही प्रतिस्पर्धी होऊ शकेल असा संशय असलेला माणूस सद्य सर्वोच्च नेतृत्वाला घातक समजला जातो... किंबहुना, सर्वोच्च नेतृत्व स्वबळावर खंबीरपणे पाय रोवून उभे नसले तर असा धोका फारच वास्तविक असतो. त्यामुळे, \"दुसर्या-तिसर्या फळीचे नेते बनू न देता आणि पहिल्यानंतर एकदम चौथी-पाचवी फळी ठेवणे\", ही हिट् 'रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी' समजली जाणे अनि���ार्य असते. किंबहुना, ही रणनिती अंमलात आणणे हीच, स्वबळावर फारसे आस्तित्व नसलेल्या व सर्वोच्च नेत्याच्या जीवावर महत्व प्राप्त झालेल्या चौथी-पाचव्या फळीतल्या दरबारी (कोटरी) लोकांची, मुख्य चिंता आणि काम असते. सर्वोच्च नेतृत्वाची हुजरेगिरी करण्याचा खात्रीचा इतिहास आणि सारा जमा करण्याची क्षमता, हे दोन गुण एकछत्री साम्राज्यांत अनिवार्यरित्या सर्वोच्च असतात, हे सांगायला नकोच \n15 Dec 2018 - 9:11 pm | माईसाहेब कुरसूंदीकर\n'एकछत्री साम्राज्य' या तत्वावर बांधलेल्या संस्थांत, सिंधिया-पायलट यांच्या सारख्या लोकांचे पंख छाटले जातात\nखुद्द सिंधिया-पायलटही असेच मोठे झाले आहेत. ह्या दोघांचेही पिताश्री राजीव गांधींचे जवळचे सहकारी. सिंधिया-पायलट गडगंज श्रीमंत असल्याने काँग्रेसने त्यांना जवळ केले. तिकडे भाजपाने राजमाता विजयाराजेना पहिल्या फळीत बसवले.\nकाँग्रेसची परंपरा पंख छाटण्याचीच आहे . फक्त गांधी नेहरू हवे मला तरी जोतिरादित्य रागा पेक्षा उजवा वाटतो . रा गा लाही तसेच वाटत असेल तर..... \nमला तरी जोतिरादित्य रागा\nमला तरी जोतिरादित्य रागा पेक्षा उजवा वाटतो . रा गा लाही तसेच वाटत असेल तर..... \nम्हणजे तुमची व रागा ची, वैचारिक वेव्हलेंग्थ जुळती म्हणा की :) ;)\n म्हणजे आपल्यापेक्षा उजवे असलेल्याला बांधावर बसवायची काँग्रेसची पुराण्कालापासूनची क्लूप्ती तुम्हाला माहीत आहे तर मग हे सारखं तळ्यात-मळ्यात कशाला चालले आहे मग हे सारखं तळ्यात-मळ्यात कशाला चालले आहे इतके फ्लिटिंग विचार लई धोक्याचे असतात असे म्हणतात. =))\nतुम्ही व मी एकच ब्रॅण्डची बिडी फुंकली तर तुमची व माझी वैचारिक वेव्ह लेंथ जुळली असे म्हणायचे का कारण बिड्या फुकायचे धोरण देखील विचारातून ऊगम पावते नाहीतर प्रेते देखील बिड्या फुकताना दिसली असती \nसौ सुनार कि एक लुहार कि\n'एकछत्री साम्राज्य' या तत्वावर बांधलेल्या संस्थांत,....\nलोकांचे पंख छाटले जातात ......... दूरान्वयानेही प्रतिस्पर्धी होऊ शकेल असा संशय असलेला माणूस सद्य सर्वोच्च नेतृत्वाला घातक समजला जातो... किंबहुना, सर्वोच्च नेतृत्व स्वबळावर खंबीरपणे पाय रोवून उभे नसले तर असा धोका फारच वास्तविक असतो. त्यामुळे, \"दुसर्या-तिसर्या फळीचे नेते बनू न देता आणि पहिल्यानंतर एकदम चौथी-पाचवी फळी ठेवणे\", ही हिट् 'रिस्क मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी' समजली जाणे अनिवार्य अस��े.\nया उलट भाजप मध्ये बघा .... भविष्यात जर\nकाही कारणाने (उदा वार्धक्य , प्रकृती अस्वास्थ्य इ इ ) पंतप्रधान मोदी जर नेतृत्व देण्यास सक्षम नसतील,\nतर उद्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला लीड करायला\nतर भाजपकडे स्वबळावर खंबीरपणे पाय रोवून तरुण नेतृत्वाची दुसरी व तिसरी फळी दक्ष स्थितीत आहे.\nफक्त मला जरा दुसरी व तिसरी फळी ची नावे काही कारणाने स्मरत नाही.\nकोणी माझ्यासारख्याच एखाद्या राष्ट्रपेमी मिपाकराने लिस्ट दिल्यास आनंद होईल ...\nआणखी पुढे जाऊन कोणी राष्ट्रद्रोही असे म्हणू शकतो की आरएसएस हे सुद्धा 'एकछत्री साम्राज्य' या तत्वावर बांधलेल्या संस्थांत येते तर\n... कोणी एखाद्या राष्ट्रपेमी मिपाकराने त्यास अग्रिम उत्तर देऊन टाकावे...\nमाझा प्रतिसाद एका विशिष्ट संस्था-राजकारणाबद्दलची टिप्पणी होती. मूळ लेख काँग्रेसच्याबद्दल असल्याने अर्थातच त्या पक्षाचा उल्लेख अपरिहार्य होता. पण, त्या प्रतिसादाचा भाजपशी किंवा आरएसएसशी, तुलनात्मक किंवा इतर कोणताही नसलेला संबंध, तुम्हाला तुमच्या विशिष्ट चष्म्यातून दिसला हल्ली अश्या गोष्टींचे आश्चर्य वाटणे बंद झाले आहे, म्हणा \nमात्र, तुमच्या उच्च विचारशक्ती (किंवा तिच्या अभावामुळे) वापरून केलेल्या उपहासात्मक टीप्पणीने मलाही जरासे जालोत्खनन करावेसे वाटले. तेव्हा इथे खालील माहिती मिळाली...\n१९८० ते आजतागायत वाजपेयी, अडवानी, मुरली मनोहर जोशी, कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जना कृष्ण्मूर्ती, वंकैय्या नायडू, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, व अमित शहा या व्यक्ती पक्षाध्यक्ष झालेल्या आहेत. माझ्या माहितीप्रमाणे यांच्यातली एकही व्यक्ती वारसदारी पद्धतीने पक्षाध्यक्ष झालेली नाही, किंबहुना त्यापैकी कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये जवळचे (कदाचित दूरचेही) रक्ताचे नाते नाही. तुमच्या उच्च विचारशक्तीला त्यांच्यामध्ये काही नातेसंबंध दिसत असले तर माहीत नाही... एखादा चष्मा लावल्यावर तर कदाचित ते दिसतही असतील. तुम्हाला दिसणारे नातेसंबंध, आम्हालाही उलगडून दाखविण्याची कृपा करावी.\nआतापर्यंत भाजपने आपले पक्षाध्यक्ष किंवा पंतप्रधान वारसदारीने निवडले नसल्याने, मोदींनंतर कोणी ना कोणी पंतप्रधान निवडला जाईलच. तुमच्या दुर्दैवाने मोदींना मुलगा नाही व त्यांचा एकही नातेवाईक सत्ताकारणाच्या जवळपासही नाही, त्यामुळे वारसदारीने एखादे नाव पुढे येण्याची शक्यता नाही. तसेच, मोदींनंतर सर्व भाजप नेते सन्यास स्विकारून हिमालयात जाण्याची शक्यता दिसत नाही (तुमच्या चष्म्यातून दिसत असेल तर माहित नाही), तेव्हा त्यांच्यातला कोणीतरी एखादा नेता पुढे येईलच. तो कोण असेल यापेक्षा, त्याचे नाव तो पाळण्यात असतानाच निश्चित केलेले नसेल, हा मुद्दा माझ्या प्रसादातील चर्चेसाठी महत्वाचा होता.\nआरएसएसबद्दल माझा अभ्यास फार तोकडा आहे. आता तुम्हीच त्याच्यावर टीप्पणी केली आहे तर, त्याच्या मुख्यांच्या घराणेशाहीवरही तुम्ही तुमच्या प्रखर बुद्धीने प्रकाश टाकाल अशी आशा आहे.\nतेव्हा, परत उपहासाच्या मागे न लपता आणि गोलपोस्ट न बदलता... आणा ते सगळे नातेसंबंध उजेडात आणि टाका सर्व मिपाकरांच्या ज्ञानात भर\nगेल्या कॉग्रेस पक्षाध्यक्ष निवडणूकीत भाग घ्यायचा आहे असे जाहीर केल्यामुळे कॉग्रेसच्या महाराष्ट्रातील एका पदाधिकार्याची गच्छंती झाली हे ध्यानात असेलच. शिवाय, त्या पदाधिकार्याने त्या प्रकरणासंबंधी त्याचे व दिल्लीतील वरिष्ट काँग्रेस नेत्यांचे झालेले टेलिफोन संभाषण राष्ट्रिय टीव्ही वाहिन्यांवर जाहीर केले होते. त्यामध्ये दिल्लीतील नेत्यांनी \"कॉग्रेस एक फॅमिली लिमिटेड कंपनी आहे\" अश्या अर्थाचा शेरे मारले होते. त्यावेळेस कॉग्रेसची पक्षाध्यक्ष निवडणूक प्रक्रियाही उघड झाली होती. आता, तुमच्या चष्म्यातून ते सर्व गाळून दिसले असेल आणि एकदम टकाटक लोकशाही चकाकत दिसत असेल (जे कॉग्रेसी नेत्यांनाही दिसत नाही) तर, सरजी तुसी ग्रेट हो, असेच म्हणावे लागेल \nपरंतु खालील प्रश्नांचे उत्तर समजुन घेण्यास आवडले असते.\nकाही कारणाने (उदा वार्धक्य , प्रकृती अस्वास्थ्य इ इ ) पंतप्रधान मोदी जर नेतृत्व देण्यास सक्षम नसतील,\nतर उद्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला लीड करायला (पक्षी : पंतप्रधान उमेदवार याअर्थी) भाजपकडे स्वबळावर खंबीरपणे पाय रोवून तरुण नेतृत्वाची दुसरी व तिसरी फळी दक्ष स्थितीत आहे \nकोणी लिस्ट दिल्यास आनंद होईल ...\n*वैयक्तिक टिका हा संवादातील नकोसा इंग्रेडियंट वाटतो\nकोणी लिस्ट दिल्यास आनंद होईल ...\nमाफ करा पण आपण हा आयडी घेतल्यानंतर सतत इतरांकडून अमुक मुद्दयासाठी ही डिटेल्स द्या, तमुक मुद्दयासाठी ती डिटेल्स द्या अशा मागण्या, सुरूवातीला वडिलांच्या नावावर व आता स्वत: च्या नावावर करत आला आहात. असो, आता मी आपल्या कडून हे जाणून घेउ ईच्छितो की मोदि जेंव्हा सक्रिय राजकाराणात आले तेंव्हा ते कितव्या फळीतले उमेदवार म्हणुन दक्ष स्थितीत होते तसेच त्यांच्या पुढच्या फळ्यांमधे इतर कोणते उमेदवार दक्ष स्थितीत होते तसेच त्यांच्या पुढच्या फळ्यांमधे इतर कोणते उमेदवार दक्ष स्थितीत होते ही विस्तृत माहिती जर आपण दिलीत तर तीचा उपयोग मोदिंनंतर कोण ही विस्तृत माहिती जर आपण दिलीत तर तीचा उपयोग मोदिंनंतर कोण या आपल्या प्रश्नाचे ऊत्तर देण्यासाठी होइल.\n**आवांतर सर्व लोकांना काहीकाळ मुर्ख बनवता येते, काही लोकांना सर्वकाळ मुर्ख बनवता येते पण सर्व लोकांना सर्वकाळ मुर्ख बनवता येत नाही..\nपण...काही लोक सर्वकाळ इतर लोकान्ना मुर्ख समजतात....ते असच चालणार.....असो...\n१. *वैयक्तिक टिका हा\n१. *वैयक्तिक टिका हा संवादातील नकोसा इंग्रेडियंट वाटतो\n याला म्हणतात चलाखी किंवा साध्या सरळ स्पष्ट मराठीत, ढोंग कारण, फक्त मला जरा दुसरी व तिसरी फळी ची नावे काही कारणाने स्मरत नाही. असे (उपरोधाने का होईना पण) तुम्हीच लिहिले होते ना \nमग, तो ढोंगीपणा उघडा करायला तुमच्याच उपरोधाचा धागा पकडून कोणी उपरोधीक लिहिले तर त्याबद्दल गळा काढणे, हा सुद्धा ढोंगाचाच एक प्रकार असेल, नाही का तेव्हा, उगी, उगी \n२. तुम्ही मोदींच्या नंतरच्या नेत्याबद्दल जो मुद्दा उपस्थित केला होता त्यालाही वर सविस्तर उत्तर दिले असतानाही, ते न समजल्याचे परत ढोंग केले आहे. राजवंशवाद न पाळणार्या संस्थांत दुसर्या फळीत जवळपास पात्रता असणारे अनेक नेते तयार असतात, त्यांना युवराजपद देण्याची पद्धत नसते. वेळ येते तेव्हा त्यातला सर्वमान्य/बहुमान्य नेता निवडला जातो. संस्था ही कौटुंबिक जहागिर न समजणार्या सर्वच (राजकिय, व्यापारी, इ) संस्थांमध्ये हीच वस्तूस्थिती असते. पण, राजवंशवादात पूर्ण बुडून गेलेल्यांना (पक्षी : सिंहासनाचा पुढचा दावेदार युवराज कोण ह्याची माहिती तो पाळण्यात असतानाच हवी असणार्यांना) ही वास्तविकता दिसणे/पचवणे कठीण होत असते, तसे काहीसे झाले असावे. कठीण प्रसंगी सोईस्कर अंधत्व \nशिवाय, त्या मुद्द्यावर वर मामाजींनी ते वेगळ्या शब्दांत अधिक समजावून दिले आहेच.\nतरीही ते समजले नाही असे म्हणणे असेल तर, झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवायचा आमचा विचार नाही, असे समजावे. इतर वाचकांना हे प्रकाशाइतके लख्ख सत���य समजले असेलच व त्यांनी तुमचा वरचे प्रतिसाद वाचून तुमच्याबद्दल काय मत बनवायचे ते बनवले असेलच. :)\nइन्फोसिस नारायणमुर्तींनी सोडल्यावर आता या कंपनीचे कसे काय होणार असेच सगळ्यांना वाटत होते, पण कंपनी चालली, इतकेच नव्हे तर धावतेय..\nरतन टाटा निवृत्त झाले तेव्हा पन सगळे असेच म्हणाले होते..\nया सर्व संस्थांमध्ये सामुहिक लीडरशिप असते, म्हणजे त्यांच्या नेत्याकडे जर ही दुसरी/तिसरी फळी उपलब्ध नसेल तर संस्था उभीच राहू शकत नाही.\nइन्फोसिस नारायणमुर्तींनी सोडल्यावर आता या कंपनीचे कसे काय होणार असेच सगळ्यांना वाटत होते, पण कंपनी चालली, इतकेच नव्हे तर धावतेय..\nरतन टाटा निवृत्त झाले तेव्हा पन सगळे असेच म्हणाले होते..\nया सर्व संस्थांमध्ये सामुहिक लीडरशिप असते, म्हणजे त्यांच्या नेत्याकडे जर ही दुसरी/तिसरी फळी उपलब्ध नसेल तर संस्था उभीच राहू शकत नाही.\nम्हणजेच मोदींना सध्या पर्याय दिसला नाही , तरी तुमच्याच म्हणण्याप्रमाणे, भाजपा मधे दुसरी तिसरी फळी , जर नसेल तर् .... तर संस्था (भाजपा ) उभीच राहू शकत नाही.\nकिती तो वंशवादी आंधळे आणि\nकिती तो वंशवादी आंधळे आणि बहिरेपणा (याला साध्या सोप्या मराठीत 'गुलामीची सवय' असे म्हणतात). \"नवीन युवराज जन्मल्यापासून त्यांचे पाय धरून बसण्याची सवय असलेले, सुधारणे पलिकडे पोचलेले असतात\", हे सिद्ध करण्याची परिसीमा चालली आहे मस्तं मनोरंजन होत आहे. लगे रहो.\nसाध्वी ऋतंभरा , उमा भारती\nसाध्वी ऋतंभरा , उमा भारती किंवा गेला बाजार अडवाणे हे कितव्या फळीचे नेते आहेत.\nते भाजप च्या फळीत तरी आहेत का \nतुमच्या या अभ्यासपूर्ण उत्तरा ने सुद्धा मोदी विरोधकांच्या शंका दूर होणार नाहीत .\nकॉ च्या प्राइवेट ली कं ने गेली कित्तेक वर्ष देशाची अहोरात्र सेवा करून करोडों ची प्रोपर्टी ऊभी केली आणि अजुन सुद्धा डावपेच करून अध्यक्षपद फयामिली बाहेर जावे दिले जात नाही .\nमुळात तुम्ही ज्याला पहिली फळी\nमुळात तुम्ही ज्याला पहिली फळी म्हणताय तशी फळी भाजपात अस्तित्वातच नाही. आज सुद्धा सो कॉल्ड पहिल्या फळीत 2 नेते आहेत. एक नेता नाही.\nअन्य नेते, जसे गडकरी, राजनाथ, स्वराज(आता बहुधा निवृत्त), आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, जसे की शिवराज, रमणसिंग, एडीयुरप्पा हे सुद्धा ज्येष्ठतेमुळे पहिल्या फळीतच येतात. आत्ता झालेल्या निवडणुकांमध्ये तिकिटे देण्यामध्ये राज्य नेतृत्वाचा वरचष्मा राहिला आहे... राज्यात पहिली फळी नसेल तर असे होऊ शकत नाही.\nआणि हे संपले तर पुढची फळी म्हणजे फडणवीस, रूपानी, वगैरे तयार होत आहेतच. तुम्ही बघा हे नेते कधी पक्षश्रेष्ठी ना विचारतो असे धोरणात्मक बाबीत म्हणत नाहीत, त्यांना तितका फ्री हँड आहे, त्यांचे अध्यादेश कोणी अर्ध्यात फाडून टाकत नाही. अशी असते दुसरी फळी.\nआता याउलट बघा, काँग्रेसची दुसरी फळी - दिग्विजय, पायलट, शिंदे, नाहीतर सिब्बल, गुलाम नबी, चिदंबरम.. यांच्यापैकी कोणाला व्यापक जनाधार आहे यांच्यापैकी कोणता माणूस निर्विवादपणे काँग्रेसला नवीन दिशा देऊ शकेल ते सांगा, मग चर्चा करू.\nभाजपाचा नेता हा सामान्यपणे अजून तरी most accepted among the equals असतो. त्यामुळे युवराज पद नाही. एखाद्या नेत्याची इमेज larger than life होते, पण ते बहुतांशी तात्कालिक असते. अडवाणी देखील एकेकाळी असेच लोकप्रिय होते, पण बदलत्या काळाशी जुळवून न घेता आल्याने बाहेर फेकले गेलेच ना.\nदुसरी गोष्ट संघाची, संघ हा सांगण्यासाठी एकचालकानुवर्ती आहे, पण तुम्हाला संघाची निवडप्रक्रिया काय माहितेय की तुम्ही असे तारे तोडताय भाजपा आणि संघ या दोन्ही संघटनांमध्ये पायउतार होणार अध्यक्ष आपला उत्तराधिकारी निवडत नाही, तर त्याची निवड उरलेले लोक आपल्यापैकी एका परिणामकारक माणसाला शोधून पूर्ण करतात.\nअसो, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही अज्ञानाचा बुरखा पांघरून असले कोमनसेन्स नसलेले प्रश्न कडे विचारता अश्या प्रश्नांनी तुमचा चाहता वर्ग उगीच दुखावेल. काहीतरी चांगले मुद्दे काढा. नाहीतर खरच लुटचुके व्हाल.\nअसो, मला एक गोष्ट कळत नाही,\nअसो, मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही अज्ञानाचा बुरखा पांघरून असले कोमनसेन्स नसलेले प्रश्न कडे विचारता अश्या प्रश्नांनी तुमचा चाहता वर्ग उगीच दुखावेल. काहीतरी चांगले मुद्दे काढा. नाहीतर खरच लुटचुके व्हाल.\nचलाखी करून, स्वतःच्या हुशारीवर स्वतःच खूष असलेले (पक्षी : अंध झालेले) लोक, ही चूक नेहमीच करतात. ही चलाखी बर्याचदा बहुसंख्य लोकांच्या धानात येते हे समजण्याची हुशारी त्या अंधत्वाने झाकोळली जाते. बहुतेक वेळेस, बहुतेक लोक, \"कशाला पडायचे आपण फुकाच्या वादावादीत\" असा विचार करून चलाखी ध्यानात आली तरी तिच्याकडे दुर्लक्ष करतात. मग याचा अर्थ, \"वा वा, काय ग्रेट आहोत आपण. काय पण ग्रेट दिशाभूल केली लोकांची.\" असा लावला जातो. असे होऊ लागल��� की, आपली चलाखी आपल्यावरच उलटते आहे हे कळणे बंद होते (ब्रेन ब्लॉक)... अगदी, त्यामुळे तोंडावर सणकून आपटेपर्यंत इतर काहीही असो, \"न बोलता पाहणार्या/वाचणार्या लोकांमध्ये (जे बहुसंख्य असतात) आपल्या वागण्याने/लिखाणाने आपली किंमत किती कमी होत आहे/होईल हे न कळणे\", हे काही फारसे हुशारीचे लक्षण नाही.\nह्या मोराचा पिसारा गळुन पडुन\nह्या मोराचा पिसारा गळुन पडुन पार्श्वभाग उघडा पडलेला असतानाही वारंवार पिसारा फुलवायचा मोह काही आवरत नाही \n++ १ म्हात्रे काका...ते लोक्स स्टीव जाँब्स फ़ाँलाो करतात.....\nतुटे वाद संवाद तेथें करावा\nतुटे वाद संवाद तेथें करावा\nविवेके अहंभाव हा पालटावा॥\nहे सर्वांना माहीत आहेच, पण ते\nहे सर्वांना माहीत आहेच, पण तसे फक्त बोलणे व व्यवहारात त्याविरुद्ध वागणे, भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे अचूक लक्षण समजले जाते, हे सुद्धा सर्वांना माहिती आहेच\nटीप : हा प्रतिसाद वैयक्तिक नसून, ते एक सार्वजनिक व सार्वकालीक सत्य आहे \nकुठे पुरोगाम्यांच्या नादाला लागतांय\nवडिलांच्या नावाने भगवा पिसारा लावून नाचत होते पण पार्श्वभाग उघडा पडला होता ते समजले नाही.\nफक्त बोलणे व व्यवहारात\nफक्त बोलणे व व्यवहारात त्याविरुद्ध वागणे, भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे अचूक लक्षण समजले जाते, हे सुद्धा सर्वांना माहिती आहेच\nयाचे \" साधनशुचिता. आणि बेल्लारीचे रेड्डी बंधू...... \" हे एक उदाहरण देता येईल\nकिंवा अमूक एक विचार हा भाजपचा आहे. त्याचा संघाशी काही संबंध नाही.\nकिंवा बाबरी मशीद कार सेवकानी पाडली. त्यात त्यात जे होते किमान त्या वेळेस पुरता तरी त्यांचा संघ भाजप किम्वा विश्वहिंदु परीषद बजरंग दल यांच्याशी काहीच संबंध नव्हता\nफक्त बोलणे व व्यवहारात\nफक्त बोलणे व व्यवहारात त्याविरुद्ध वागणे, भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे अचूक लक्षण समजले जाते\nहे ज्या ज्या बाबतीत खरे असेल तर त्या सर्वच बाबतीत भोंदूपणाचे/ढोंगीपणाचे असते.\nमी कोणताच झेंडा खांद्यावर घेतलेला नाही. त्यामुळे, अर्थातच, त्याबाबतीत \"व्हॉटाबाऊटरी\" करायचीही मला अजिबात गरज वाटत नाही.\nकारण, एका चुकीचा दाखला देऊन दुसरी चूक झाकली जात नाही, तसे करणे चूक असते. प्रामाणिक माणसे दोन्ही गोष्टींना चूकच म्हणतात. :)\nचेन्नईत विरोधकांच्या पुरोगामी शक्ति चे प्रदर्शन \nदिनांक 16/12/18 रोजी चेन्नई येथे स्व. एम करुणानिधि यांच्या पूतळ्याचे अनावरण कर���्यासाठी भारतातील सर्वात महान पुरोगामी नेते रागा , मैड़म , चंद्राबाबू नायडू ,केरळ आणि पुड्डुचेरी चे मुख्यमंत्री हे एकत्र आले व त्यांनी पुरोगामी एकते चे शक्ति प्रदर्शन घडवले .\nस्टॅलिन यांनी यावेळी पंतप्रधान चे उमेदवार म्हणून रागा ची घोषणा केली , पण या घोषणे ची कुनकुन अगोदरच लागल्या मुळे कदाचित ब्यानर्जी व हत्तीवाल्या मैड़म हे मोठे पुरोगामी नेते गैहजर होते .\n2019 च्या निवडणुका जशा जवळ येतील तसे तर या महान राजकारणी नेत्यांच्या पुरोगामीत्वाचे विविध रंग मतदारना लवकरच दिसतील .\n२ एप्रिलला केलेल्या भारत बंद मध्ये भाग घेतलेल्या \"निष्पाप\" लोकांवरचे खटले ताबडतोप काढून घेतले नाही तर या दोन राज्य सरकारांना बाहेरून दिलेला पाठींबा काढून घेण्याचा इशारा सुश्री मायावतींनी दिला आहे.\nॲट्रॉसिटी ॲक्ट वरची सुप्रीम\nॲट्रॉसिटी ॲक्ट वरची सुप्रीम कोर्टाने केलेला बदल भाजपाने उलटवला त्या निर्णयाचे काही प्रमाणात दुष्परिणाम तीन राज्यात दिसून आला असे वाटते. आता मायावती अशा प्रकारच्या मागण्या करून काँग्रेसलासुद्धा सवर्ण विरोधात करून ठेवणार आणि याबाबतचा परिणाम लोकसभा निवडणुकीत भाजपाला लाभाच्या रूपात होऊ शकतो.\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१\nमिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१ अधिक माहितीसाठी येथे बघा\nसध्या 5 सदस्य हजर आहेत.\nनमस्कार, आज पर्यन्त नोंदणी केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे खाते सक्रिय करण्यात आले आहे. सदस्य नोंदणी केल्यावर, ईमेल आला नसल्यास किंवा सदस्य होताना काहीही अडचण येत असल्यास कृपया admin@misalpav.com या पत्यावर संपर्क साधावा.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-dr-anil-lachke-marathi-article-1305", "date_download": "2021-07-25T01:46:31Z", "digest": "sha1:ZXZ5LHBIYS4NNABTIBTFPS5JDYUCVSZO", "length": 29100, "nlines": 124, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Dr. Anil Lachke Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 मार्च 2018\n‘माझ्या व्हील-चेअरमुळे मला लोक ओळखतात की माझ्या विश्व-विषयक शोधांमुळे, हे मला अजून न सुटलेले कोडं आहे‘ - असं जगप्रसिद्ध सैद्धांतिक शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणत असत. मला विचारलं, तर मी म्हणेन ‘दोन्ही गोष्टी मुळे‘ कारण गेली ५५ वर्षे हॉकिंग व्हील-चेअर वरती बसून वैश्विक गूढ-रम्य गोष्टींचा शास्त्रशुद्ध शोध घेत होते. त्यांचा तो खास बैठकीवर असलेल्या कॉम्प्युटरवर केवळ एक बोट वापरून ते संशोधन करायचे आणि इतरांशी संवाद साधायचे. ‘अर्क ब्रिटिश‘ असले तरी ते कॉम्प्युटरमधून बाहेर पडणार-या शब्दांचे (‘मेटॅलीक‘) उच्चार अमेरिकन ढंगात येत असत. कारण त्यातील आवाजाचा ‘व्हॉइस सिंथेसायझर‘ अमेरिकन होता. त्यानंतर दर्जेदार आवाजाचा अत्याधुनिक सिंथेसायझर बाजारात आला. पण ‘माझा आवाज बदलला तर लोक मला ओळखणार नाहीत‘ - असं म्हणून त्यांनी तो नाकारला‘ कारण गेली ५५ वर्षे हॉकिंग व्हील-चेअर वरती बसून वैश्विक गूढ-रम्य गोष्टींचा शास्त्रशुद्ध शोध घेत होते. त्यांचा तो खास बैठकीवर असलेल्या कॉम्प्युटरवर केवळ एक बोट वापरून ते संशोधन करायचे आणि इतरांशी संवाद साधायचे. ‘अर्क ब्रिटिश‘ असले तरी ते कॉम्प्युटरमधून बाहेर पडणार-या शब्दांचे (‘मेटॅलीक‘) उच्चार अमेरिकन ढंगात येत असत. कारण त्यातील आवाजाचा ‘व्हॉइस सिंथेसायझर‘ अमेरिकन होता. त्यानंतर दर्जेदार आवाजाचा अत्याधुनिक सिंथेसायझर बाजारात आला. पण ‘माझा आवाज बदलला तर लोक मला ओळखणार नाहीत‘ - असं म्हणून त्यांनी तो नाकारला त्यांची व्हील-चेअर ते भर रस्त्यावरून जाताना वेगाने चालवत असत. क्वचित अपघात पण होत असत. लहानपणापासून त्यांची साहसी वृत्ती होती. पुढे शारीरिक साहसाचे रूपांतर बौद्धिक साहसात करण्यासाठी सतत प्रवृत्त झाले.\nऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवी परीक्षा देत असताना अतिशय दुर्मिळ आढळणा-या ‘मोटार न्युरॉन डिसीज‘ची व्याधी त्यांना जडली. बोलताना, गिळताना, जिना उतरताना किंवा ऑक्सफर्डमध्ये त्यांच्या आवडीचा नौकाविहार करताना शरीरावर त्यांचे नियंत्रण राहिले नाही. अशा व्याधीने ग्रासलेले रुग्ण फार तर दोन वर्ष जगतात, असं डॉक्टरांचे मत होतं. ऐन तारुण्य हिरावून घेतलेल्या या व्याधीने स्टीफन यांना वि��लांग केलं होतं. त्यांचा उत्साह आणि मेंदूत सामावलेली बुद्धी हिरावून घेण्यात ही व्याधी अपयशी ठरली. परिणामी हात-पायच काय पण सर्वांग लुळे पडले तरी सखोल चिंतनाच्या गाडीत बसून त्यांनी सतत अफाट पसरलेल्या विश्वातील कृष्णविवरांचं अध्ययन-अध्यापन आणि संशोधन केलं. ‘मी जखडलेल्या असलो तरी माझे मन मुक्त आहे म्हणूनच मनाची मुशाफिरी मनसोक्त करू शकतो, असं ते म्हणत. ‘विश्व हे अगाध-अनंत असले, तरीही आपण त्याला समजावून घेऊ शकतो, ही केवढी मोठी जमेची बाब आहे प्रत्यक्षात आपण एका मामुली ता-याच्या एका लहान ग्रहावरील माकडाच्या कुळामधील आहोत प्रत्यक्षात आपण एका मामुली ता-याच्या एका लहान ग्रहावरील माकडाच्या कुळामधील आहोत‘ वर्तमानकाळ हा आपल्या ताब्यात असतो, असं सांगणारे स्टीफन विश्वाच्या अस्तित्वाचा मागोवा घ्यायला मिळाला म्हणून कृतज्ञताही व्यक्त करतात. त्यांना जडलेल्या मोटर न्युरॉन डिसीज‘ या व्याधीचा त्रास काय असतो, हे जर सामान्य व्यक्तीच्या लक्षात आलं तर ती व्यक्ती ‘हात-पाय गाळून बसेल‘ वर्तमानकाळ हा आपल्या ताब्यात असतो, असं सांगणारे स्टीफन विश्वाच्या अस्तित्वाचा मागोवा घ्यायला मिळाला म्हणून कृतज्ञताही व्यक्त करतात. त्यांना जडलेल्या मोटर न्युरॉन डिसीज‘ या व्याधीचा त्रास काय असतो, हे जर सामान्य व्यक्तीच्या लक्षात आलं तर ती व्यक्ती ‘हात-पाय गाळून बसेल‘ स्टीफन हॉकिंग मूळचे इंग्लंडचे असले तरी त्यांना जगभरच्या जनमानसात एक आदराचं स्थान मिळालं.\nस्टीफन हॉकिंग १४ मार्च २०१८ रोजी वयाच्या शहात्तराव्या वर्षी अनंतात विलीन झाले. त्यांच्या जाण्याने जे विज्ञान विषयातील नाहीत, त्यांनाही हुरहूर वाटली. कारण त्यांनी (अखेरपर्यंत) स्वतंत्र बुद्धीने केलेले वैज्ञानिक कार्य नि:शंकपणे भरीव आहे.\nअत्युच्च घनता असलेली वस्तू प्रत्यक्ष प्रकाशाला देखील वाकवू शकेल, असा अंदाज सर आयझ्याक न्यूटन यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी केवळ गणिताच्या साह्याने कृष्णविवराचं अस्तित्व सूचित केलेलं होतं. प्रचंड घनता असलेली वस्तू प्रकाशच काय पण अवकाशालाही वाकवू शकेल, असा त्यांचा निष्कर्ष होता. परंतु गणिताने जे सिद्ध होतं ते प्रत्यक्षात तसेच असेल काय याबाबत आइन्स्टाईन साशंक होते. अंतराळातील या ‘कल्पिता‘ला ‘ब्लॅक होल‘ हे समर्पक नाव अमेरिकेच�� खगोलशास्त्रज्ञ जॉन व्हीलर यांनी पन्नास वर्षांपूर्वी (१९६७) दिले होते. पहिल्या सायग्नस-एक्स या कृष्णविवराचं अस्तित्व १९७३ मध्ये लक्षात आलं.\nकृष्णविवराची घनता महाप्रचंड असते. प्रकाशदेखील पूर्ण शोषून घेण्याची क्षमता कृष्णविवरात असल्याने त्याचे अस्तित्व ‘दिसत‘ नाही, म्हणून अनेक समज-अपसमज पसरलेले आहेत. ‘आमचे तर्कही कृष्णविवर शोषून घेत असल्याने त्यासंबंधी आम्ही विचार करण्याचे सोडलेले आहे‘- असं काही संशोधकांनी म्हटलेय मती कुंठित होऊन जिथं जाणत्यांचे तर्क थांबतात, तिथं स्टीफनचं ‘वर्क‘ सुरू झालं. कारण त्यांच्या जाणिवांना कृष्णविवरांच्या संकल्पनेने अक्षरशः ‘ओढून घेतलेले‘ होते.\nअतिप्रचंड वस्तुमान, अवकाश, गुरुत्वाकर्षण आदींचा विचार सामान्य सापेक्षतेच्या सिद्धांतात होतो. तसेच अतिसूक्ष्म अणु-उपअणूंचे संशोधन ‘पुंज-यांत्रिकी‘च्या साह्याने करतात. स्टीफन हॉकिंग दोन्ही विषयांचे संशोधन करून सिद्धांत मांडत होते. या मुळे त्यांच्या प्रबंधाला बराच विरोध झाला होता; पण नंतर तो मावळला. कृष्णविवराला महाप्रचंड गुरुत्वाकर्षणाची शक्ती लाभलेली असली तरी त्याला झुगारून त्यातून क्ष-किरण आणि फोटॉन वगैरेंचे किरणोत्सर्जन होते. ही ऊर्जा म्हणजेच वस्तुमान असते. याचा अर्थ काही अब्ज वर्षांनी वस्तुमान संपत आल्याने कृष्णविवरं आकसतात आणि त्यांचे अस्तित्व नष्ट होऊ शकते. विश्वातील कृष्णविवरांनी ‘शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझवून‘ त्यांना गिळंकृत केलेलं असलं तरी ती माहिती पूर्णतः नष्ट होत नाही. ती ‘घटना क्षितिजा‘मध्ये आपला ठसा उमटवून ठेवते; असं प्रो. हॉकिंग म्हणतात. एखादी वस्तू कृष्णविवरात खेचली जाताना ती फोटॉन आणि ग्रॅव्हिट्रॉन या ‘सॉफ्ट‘कणात आपला ठसा उमटवते. असं असलं तरी अद्याप ग्रॅव्हिट्रॉनचे अस्तित्व सिद्ध झालेलं नाही. ‘फिजिकल रिव्ह्यू लेटर्स‘ या अव्वल दर्जाच्या नियतकालिकात (जून २०१६) त्यांनी अँड्रयू स्ट्रॉमिंजर आणि माल्कम पेरी या सहका-यासह एक\nशोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यात कृष्णविवरासंबंधी काही महत्त्वपूर्ण रहस्यभेद केलेत.\nस्टीफन हॉकिंग यांचा स्वभाव थट्टेखोर पण असावा. कारण ते म्हणतात - ‘आपल्या पैकी जर कुणी चुकून कृष्णविवरात खेचला गेला तरी त्यानं धीर सोडू नये. कारण कृष्णविवर म्हणजे अनंतकाळचा तुरुंगवास नाही. ‘जो त्य��त खेचला जाईल, त्याला एखादी पळवाट सापडेल‘- असं ते गमतीने सांगायचे (त्यांची ही गंमत देखील गणितावर आधारलेली आहे). कुणी तरी त्यांना एकदा प्रश्न विचारला ‘जगातील सर्वांत गूढ असं तुम्हाला काय वाटतं (त्यांची ही गंमत देखील गणितावर आधारलेली आहे). कुणी तरी त्यांना एकदा प्रश्न विचारला ‘जगातील सर्वांत गूढ असं तुम्हाला काय वाटतं‘ क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले ‘स्त्री‘ क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले ‘स्त्री\nत्यांच्या या उत्तरात बराच सखोल अर्थ असावा. कारण पीएचडी करत असताना त्यांना जेन वाइल्ड नावाची एक मैत्रीण मिळाली. (खरं तर ती सुरवातीला त्यांच्या बहिणीची मैत्रीण होती) पण नंतर त्यांचा विवाह झाला. तिने आपल्या पतीची सातत्याने २० वर्षे सेवा केली. त्यांना तीन अपत्ये झाली. वीस वर्षांनंतर स्टीफनने त्यांच्या नर्सबरोबर विवाह केला. तो सहा वर्षच टिकला. सुदैवाने पहिल्या पत्नीने (जेनने) स्टीफनची पूर्ववतपणे शुश्रुषा सुरू ठेवली. यामुळेच स्टीफन यांना त्यांच्या संशोधनावर शेवटपर्यंत मन केंद्रित करता आलं असावं.\nस्टीफन हॉकिंग यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केलं जावं, अशी असंख्य लोकांची भावना होती. पण ते त्यापासून वंचित राहिले गेले. कारण ‘नोबेल‘च्या तोडीचे सैद्धांतिक शोध हे प्रत्यक्ष निरीक्षणातूनही सिद्ध व्हावे लागतात. असे प्रयोग खूप महागडे असतात आणि कौशल्याने करावे लागतात. कृष्णविवरांचा शेवट काही अब्ज वर्षांनी होणार आहे. अर्थातच त्याचं प्रत्यक्ष निरीक्षण आणि ‘सिद्धता‘ करता येणं (सध्या तरी) शक्य नाही. आइन्स्टाईन यांनीही गुरुत्वाकर्षणाच्या लहरीं संबंधी सिद्धांत १९२५ च्या सुमारास मांडलेले होते. पण त्या तरंगांचे प्रयोगांनी सूचित केलेलं अस्तित्व २०१६ मध्ये लक्षात आले. लायनस पॉलिंग यांना १९५८ मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले. दुस-यांदा नोबेल पारितोषिक देताना मात्र काही प्रतिकूल तांत्रिक बाबी पुढे आल्या. अखेरीस त्यांना मध्ये नोबेल प्राईज देण्यात आलं. त्यानुसार स्टीफन हॉकिंग यांना पण शांततेचे नोबेल प्राईज देता आलं असतं. कदाचित साहित्यामधील ते नोबेल मानकरी झाले असते. कारण त्यांचे ‘ए ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइम‘ या पुस्तकाच्या एक कोटींपेक्षा अधिक प्रतींची विक्री झाली आणि ते जगातील ४० भाषांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. ‘कृपया पुस्तकात एकह�� फॉर्म्युला किंवा समीकरण लिहू नका, कारण त्याचा खपावर विपरीत परिणाम होईल‘- असा इशारा प्रकाशकाने स्टीफन यांना दिला होता. तरीही स्टीफन यांनी त्या पुस्तकात टाळता न येणारे एक समीकरण ‘टाकलेले‘-होते. ते म्हणजे ‘इ = एमसी स्क्वेअर‘ स्टीफन हॉकिंग यांनी उतारवयातही शालेय मुला-मुलींसाठी सुंदर पुस्तके लिहिली. पुस्तक वाचताना त्यांना मजेत अणु-रेणू, अवकाश, गुरुत्वाकर्षण, विश्व, कृष्णविवर अशा अनेक संकल्पना सहज कळतील अशा गोष्टी बेमालूमपणे रचल्या. तरुणांसाठी लिहिलेली त्यांची जॉर्ज सिक्रेट की टू दि युनिव्हर्स (२००७), जॉर्ज अँड दि बिग बॅंग (२०१२), जॉर्ज अँड दि अनब्रेकेबल कोड (२०१४) ही पुस्तके गाजत आहेत. तेव्हा त्यांना साहित्यामधील नोबेल पारितोषिक द्यायला हवे होते. पण मरणोत्तर नोबेल पुरस्कार दिला जात नसल्याने, स्टिफन हॉकिंग ‘नोबेलने हुलकावणी दिलेले शास्त्रज्ञ‘ -म्हणून प्रसिद्ध पावतील.\nस्टीफन हॉकिंग बुद्धिप्रामाण्यवादी होते. परमेश्वर अस्तित्वात नाही, असे त्यांना वाटत होते. ते धार्मिक प्रवृत्तींचे नव्हते. धर्म हा अधिकारकेंद्रित आहे. निरीक्षण, परीक्षण आणि तर्कशुद्ध विचारांच्या पायावर विज्ञानाचे भरभक्कम आधिष्ठान असते, अशी त्यांच्या मनाची धारणा होती. ते खोडकर मात्र होते. त्यांची बॅटरीवर पळणारी व्हील-चेअर ते रस्त्यावरून जाताना वेगाने चालवत असत. त्यामुळे त्यांनी बरेच अपघात केले. भौतिकशास्त्रातील नियम म्हणजेच ‘गॉड‘ असल्याचं त्यांनी नमूद केलेलं होतं. ‘मी मृत्यूला भीत नाही, पण अजून खूप काम करायचे बाकी असल्याने जगायची इच्छा आहे‘, असं त्यांनी म्हटलं होतं. अपूर्णते शिवाय तुमच्या आणि माझ्याही जीवनाला अस्तित्व राहाणार नाही, - असं त्यांनी नमूद केलंय.\nस्टीफन हॉकिंग यांचे जीवन दीपस्तंभासारखे आहे. त्सुनामी येवोत अथवा वादळे येवोत; दीपस्तंभ दिशा-दर्शनाचे कार्य करून दिलासाही देतो. स्टीफन यांचे जीवनकार्य अवकाशातील दीपस्तंभाप्रमाणे आहे. हा दीपस्तंभ अवकाशातील ग्रह-गोल, तारे, धूमकेतू, तारांगणे, कृष्णविवरे यांच्यावर ‘प्रकाश’ टाकून त्यांच्या गूढ गोष्टींचा मागोवा घेतो. अशा वेळी मनात विचार येतो की, विश्वरचनाशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग हे फक्त ७६ वर्षे जगले नाहीत, तर ७६ ‘प्रकाश-वर्षे‘ जगले\nआपल्या नभांगणामधील सूर्यापेक्षा जे तारे १.४४ पट लहान आहेत ते त्���ांच्या ‘जीवना‘च्या अंतिम टप्प्यात आपले सारे तेज हरपून ‘श्वेतबटू‘ बनतात. त्याहून (विशेषतः तिप्पट) मोठे आहेत त्यांचा महाविस्फोट (‘सुपर नोव्हा‘) होतो, असा मूलभूत सिद्धांत १९८३ चे नोबेल मानकरी प्रो. चंद्रशेखर सुब्रह्मण्यम यांनी स्पष्ट केलेला होता. असा तारा स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे सूक्ष्मातिसूक्ष्म होत जातो. त्याचं वस्तुमान आणि ऊर्जा एकवटल्यामुळे तो प्रचंड ‘जड‘ बनतो. त्याचं कृष्णविवर तयार होतं त्याच्या भोवती एक अतितीव्र गुरुत्वाकर्षणाचे अदृश्य पण प्रभावी कुंपण तयार होते. त्याला घटना क्षितिज (‘इव्हेंट होरायझन)‘ म्हणतात. या अवस्थेला ‘सिंग्युलॅरिटी‘म्हणतात. त्याचा शोध जर्मनीच्या कार्ल श्वार्त्झश्वाइल्डने शंभर वर्षांपूर्वी (१९१६) लावला होता. सिंग्युलॅरिटी ते घटना क्षितिज एवढ्या अंतराला श्वार्त्झश्वाइल्डची त्रिज्या म्हणतात. एखाद्या ताऱ्याने अशा घटना क्षितिजाची त्रिज्या किंवा ‘लक्ष्मण रेषा‘ ओलांडली तर तो प्रकाशाच्यापेक्षाही अधिक वेगाने गिळंकृत होतो साहजिक प्रकाश बाहेर पडत नाही. येथे भौतिकीशास्त्राचे नियम शिथिल पडतात. कारण अवकाश आणि काळ यांचा अंमल संपुष्टात येतो.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://learnmarathiwithkaushik.com/courses/simple-marathi-conversation-in-bank/", "date_download": "2021-07-25T02:55:03Z", "digest": "sha1:L32JH6USKWDTEMKDEDL6Y2EAKNPY55OF", "length": 7008, "nlines": 102, "source_domain": "learnmarathiwithkaushik.com", "title": "Simple Marathi conversation : In Bank - Learn Marathi With Kaushik", "raw_content": "\n खाते उघडण्यासाठी मला फॉर्म कुठून मिळेल \n मला शाखा व्यवस्थापकांना भेटायचे आहे. ते कुठे बसतात\nI had applied for ATM card 1 month back. I have not received it yet. मी एक महिन्यापूर्वी एटीएम कार्डासाठी अर्ज केला होता पण अजून मिळाले नाही.\n मी चेकबुकसाठी अर्ज कसा करू\n मला डिमांड ड्राफ्ट तयार करायचा आहे.\nडीडी बनवायसाठी मला फॉर्म कुठे मिळेल \n मला तक्रार नोंदवायची आहे, अभिप्राय पेटी कुठे आहे\n तुम्हाला तुमच्या खात्यात किती रक्कम जमा करायची आहे\n मी कमीतकमी कीती रक्कम जमा करू शकतो\n मला चेक मिळायला किती वेळ लागेल \nI need the locker facility. मला तिजोरीची सुविधा हवी आहे.\nI want last year's account statements. मला मागच्या वर्षाचे अकाउंट स्टे��मेंट हवे आहे.\nI need net banking facility for my account मला माझ्या खात्यासाठी नेट बॅंकिगची सुविधा हवी आहे.\n साहेब, आपल्याला काय काम आहे\nI do not have AADHAR card. माझ्याकडे आधार कार्ड नाही आहे.\n वोटर कार्ड चालेल का (voTar kArD chAlel kA \n इथे पत्नीचे नाव का नाही लिहिले\nSir, I am not married. साहेब माझे लग्न झाले नाही आहे.\n आईचे नाव चालेल का (AIche nAv chAlel kA \n हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट का आहे \n रंगीत फोटो नाहीये का (rMgIt phoTo nAhIye kA \nI cannot open account without photo. मी फोटो शिवाय अकाउंट उघडू शकणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-2021.html", "date_download": "2021-07-25T02:10:53Z", "digest": "sha1:CPH4DHSBXXZPVYXLMDJFD3K4NKNXP447", "length": 24549, "nlines": 317, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "(नोंदणी) बिहार मेला 2021 - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n(नोंदणी) बिहार मेला 2021\nby Team आम्ही कास्तकार\nबिहार रोजगार मेला 2021 | ऑनलाईन नोंदणी बिहार जॉब फेअर | बिहार शोध मेला औरंगाबाद भागलपुर बशी दरभांगा किशनगंज मधेपुरा भोजपुर सहरसा | बिहार नियोजन मेळा 2021 | पटना रोजगार मेळावा | बिहार शोध मेला तिथी\nबिहार शोध मेला 2021 काळे राज्य के बेरोजगार आणि शिक्षक आस्पवारोसाठी श्रम संसाधन विभाग आणि बिहार सरकार द्वारा कार्यरत आहे | या मेलेमध्ये भाग घेतल्या जाणा राज्य्या राज्यातील बेरोजगार आणि शिक्षित तरुणांना मदत (बेरोजगार सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळण्याची संधी दिली जाईल) हा कार्यक्रम कौशल्य विकास च्या राज्यांतर्गत वेगवेगळ्या कार्यालयांमधील तरुणांच्या शिक्षणाविषयी राज्य सरकारच्या द्वारा आयोजित करण्यात आला आहे |\nबिहार रोजगार मेला 2021\nहे संशोधन संपूर्ण राज्याच्या 38 जिलोंमध्ये आयोजित केलेल्या वाढीव गोष्टी या कार्यक्रमाच्या अंतर्गत नोकरीसाठी बेरोजगर तरुणांची योग्यता 10 वी, 12 वी, बी .ए, बी. कॉम, बी .एससी, एमबीए (शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी, बी .ए, बी. कॉम, बी आहे) .एससी, एमबीए) राखी घेतली आहे | या बिहार मेला कालेज बेरोजगार आख्यायिका, आणि नियोजकोच्या एकाच ठिकाणी आमंत्रित केले गेले | आज आम्ही आपल्या या आर्टिकल मार्गे आहोत बिहार रोजगार मेळावा 2021 आमच्याबद्दल सर्व माहिती प्रॅडॅन्स असल्याचे आहे आमच्या या आर्टिकलकडे लक्ष द्या |\nराज्य श्रम संसाधन विभाग विविध नोकर्या आणि रिक्त लोकांसाठी (विविध प्रकारच्या खाजगी नोकर्या आणि रिक्त जागा) ऑनलाईन अर्ज चालू असतात बिहार राज्य ज्यांचा अनूकडील लाभार्थी आहे बिहार मेला 2021 योजना अंतर्गत नोकरीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे तो अधिकृत वेबसाइट वर ऑनलाईन अर्ज करू शकतो बिहार शोध मेलेसाठी अर्जदार जॉब हंटर्सचे आयुष्य 18 वर्षापासून कमी होत नाही आणि 35 वर्षापेक्षा जास्त असणे नाही | या कार्यक्रमात नियोजक आपल्या उत्साहीतेची जागा बेरोजगार पकडणे आणि युथियन्सची निवड करणे\nबिहार रोजगार मेळा योजना हायलाइट्स\nयोजनेचे नाव बिहार शोध मेला\nसुरु करून घेतले बिहार सरकार द्वारा\nलाभार्थी राज्य के बेरोजगार युवा\nबिहार शोध मेला 2021 तिथि, स्थान– बिहार रोजगार मेळावा\nशोध मेला स्थान तिथी\n17 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर 2019 पर्यंत\n24 ऑगस्ट ते 25 ऑगस्ट 2019 पर्यंत\n31 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर 2019 पर्यंत\n5 सप्टेंबर पासून 6 सप्टेंबर 2019 पर्यंत\n7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर 2019 पर्यंत\n14 सप्टेंबर पासून 15 सप्टेंबर 2019 पर्यंत\n19 सप्टेंबर पासून 20 सप्टेंबर 2019 पर्यंत\n21 सप्टेंबर पासून 22 सप्टेंबर 2019 पर्यंत\n26 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबर 2019 पर्यंत\n28 सप्टेंबर पासून 29 सप्टेंबर 2019 पर्यंत\n18 ऑक्टोबर पासून 19 ऑक्टोबर 2019 पर्यंत\n23 ऑक्टोबर पासून 24 ऑक्टोबर 2019 पर्यंत\n5 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 2019 पर्यंत\n16 नोव्हेंबरपासून 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत\n23 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2019 पर्यंत\n28 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर 2019 पर्यंत\n30 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2019 पर्यंत\n16 जानेवारी पासून 17 जानेवारी 2020 पर्यंत\n26 डिसेंबर ते 27 डिसेंबर 2019 पर्यंत\n14 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2019 पर्यंत\n18 डिसेंबर ते 19 डिसेंबर 2019 पर्यंत\n21 डिसेंबर ते 22 डिसेंबर 2019 पर्यंत\n28 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2019 पर्यंत\n2 जानेवारी 3 जानेवारी 2020 पर्यंत\n4 जानेवारी ते 5 जानेवारी 2020 पर्यंत\n9 जानेवारी ते 10 जानेवारी 2020 पर्यंत\n11 जानेवारी ते 12 जानेवारी 2020 पर्यंत\n17 जानेवारी ते 18 जानेवारी 2020 पर्यंत\n22 जानेवारी ते 23 जानेवारी 2020 पर्यंत\n24 जानेवारी ते 25 जानेवारी 2020 पर्यंत\n30 जानेवारी ते 31 जानेवारी 2020 पर्यंत\nकटिहार 1 फेब्रुवारी पासून 2 फेब्रुवारी 2020 पर्यंत\nमोतीहारी 5 फेब्रुवारी पासून 6 फेब्रुवारी 2020 पर्यंत\nसुपौल 7 फेब्रुवारी पासून 8 फेब्रुवारी 2020 पर्यंत\n14 फेब्रुवारी पासून 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत\n22 फेब्रुवारी पासून 23 फेब्रुवारी 2020 पर्यंत\n28 फेब्रुवारी पासून 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत\n17 ऑगस्ट पासून 1 सप्टेंबर 2019 पर्यंत\nबिहार राज्य फसल मदत योजना\nबिहार मेला 2021 चा मुख्य विषय\nराज्यातील प्रदर्शन मेलेच्या झेरिए बेरोजगार यंगो त्यांच्या शारिफिक योग्यतेच्या आधारावर खाजगी व्यवसायात रहात असलेल्या घरांच्या उपलब्धतेचा कार्यक्रम |\nहे बिहार मेला 2021 योजना राज्य लाभ प्रत्येक राज्याचा बेरूजगार युवा करू शकता |\nबेरोजगार युवा त्याच्या अनियंत्रित संसदेची आणि खासगी निवडीची निवड पर्यटकांची निवड |\nबिहार संशोधन मेला प्रदेशाच्या सर्व जिलोंमध्ये निर्धारित तिथी रोजी आयोजित कार्यक्रम |\nबिहार रोजगार मेला 2021 चा पात्रता\nआवेदक बिहार राज्य रहाणे |\nआवेदकच्या न्युमटम शिक्षकांची योग्यता १० पास होनी करा\nहे बिहार रोजगार मेला 2021 योजना अंतर्गत अभ्यासासाठी अव्हडॅकचे आयुष्य 18 ते 35 वर्षांच्या कालावधीत आहे\nसंशोधन मेला 2021 चे दस्तऐवज\nयोग्यता योग्य प्रमाण पत्र\nयात्रा कन्या उत्तर योजना\nबिहार मेला 2021 मध्ये अर्ज कसा कराल\nबिहारच्या अनूकडून लाभार्थी बिहार शोध मेले च्या अंतर्गत अर्ज करणे आवश्यक आहे ज्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचा फायदा घ्यावा\nसर्वप्रथम आवेदक राष्ट्रीय करिअर सेवा च्या अधिकृत संकेतस्थळ वर जाणे | अधिकृत वेबसाइट जाणून घ्या नंतर आपल्या साइटवर होम पेज वाढवा |\nया मुख्यपृष्ठावर सांगा साइन अप करा ऑप्शन विचार देगा या पर्याय क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपल्या पुढे पृष्ठाचा खुला संदेश\nया पृष्ठावरील नोटची नोंदणी म्हणून नोंदवा जॉब सीकर पर्याय निवडा. |\nऑप्शनची निवड झाल्यानंतर आपल्या रेजिट्रेशनच्या फॉर्मची माहिती खुलेआडगा |\nहे नोंदणी पत्रक सर्व माहिती पूर्ण करा जसे आपले नाव, आधार क्रमांक, मोबाइल नंबर, डेट ऑफ बर्थ, राज्य ऑप्शन अंतर्गत बिहार निवडले जाईल सर्व पूर्ण होईल |\nसर्व माहिती भरणे नंतर सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे | त्यानंतरच्या पृष्ठ खुल्या जीवनावर या पृष्ठावरील माहिती नोंदणी पडताळणी फॉर्म फॉर्म खुल्या स्पर्धेत आपल्याद्वारे घेतलेल्या नोंदणीच्या वेस्टिफिकेशनची आवश्यकता आहे\nआपल्याद्वारे नोंदणीकृत फॉर्ममध्ये मोबाइल नंबरवर गेला नोंदणी पडताळणी कोड मॅसेज आलेगा |\nआपण या फॉर्म मध्ये कोड कोर्स लिहू प्रस्तुत करणे के बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे\nया आपल्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणारी |\nपहिल्यांदा ऑफिसियल वेबसाइटवर जा. ऑफिशियल वेबसाइट जाणून घ्या नंतर आपल्या स्वतःच्या होम पेजची माहिती घ्या. या मुख्यपृष्ठावर सांगा ग्रीवा ऑपरेशन देगावर या ऑप्शनवर क्लिक करणे आवश्यक आहे.\nया ऑप्शनवर क्लिक केल्यावर आपले पुढील पृष्ठ उघडले गेले आहे. या पृष्ठावरील एक फॉर्म दाखवा देण्याकरिता या फॉर्ममध्ये आम्ही सर्व माहितीची माहिती, ईमेल आयडी, मोबाइल नंबर, स्टेट डिस्ट्रिक्ट, डिस्क्रिप्शन इत्यादी भरते.\nसर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या तक्रारी प्रविष्ट करा\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\nनोंदणी, आय-क्लासिक સ્થિતિप्लिकेशन मोड, ikhedut.gujarat.gov.in\nएपी वायएसआर मध्यान्ह भोजन योजना\nनोंदणी, आय-क्लासिक સ્થિતિप्लिकेशन मोड, ikhedut.gujarat.gov.in\nएपी वायएसआर मध्यान्ह भोजन योजना\nएपी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र अर्ज फॉर्म 2021: ऑनलाईन नोंदणी, पात्रता\nअर्ज, पात्रता, स्थिती, यादी\nअर्ज, पात्रता आणि फायदे\nऑनलाईन पेमेंटची स्थिती, लाभार्थी यादी\nपॉलीहाउस म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय ते जाणून घ्या\nजमीन रजिस्ट्रीचे नियम, फीस आणि ऑनलाईन चेक\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nवेगवेगळ्या राज्यांसाठी कृषी पायाभूत सुविधांचा अर्थसंकल्प, कोणत्या राज्याला किती मिळाला हे जाणून घ्या\nच��पळूणमधील दीड हजार जणांना पुरातून बाहेर काढले\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%88%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF/", "date_download": "2021-07-25T02:09:22Z", "digest": "sha1:NID5IYMLJNNDCLSMNADE2ERRAFPC5IBY", "length": 19976, "nlines": 188, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "नवा पायंडा… आईचे रक्षाविसर्जन 64 वटवृक्षांसाठी खोदलेल्या खड्ड्यांत करून रोपण! – Buldana Live", "raw_content": "\nHome/बुलडाणा (घाटावर)/नवा पायंडा… आईचे रक्षाविसर्जन 64 वटवृक्षांसाठी खोदलेल्या खड्ड्यांत करून रोपण\nनवा पायंडा… आईचे रक्षाविसर्जन 64 वटवृक्षांसाठी खोदलेल्या खड्ड्यांत करून रोपण\nदेऊळगाव राजा (राजेश कोल्हे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः परंपरेनुसार एखाद्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारानंतर रक्षाविसर्जन पवित्र धार्मिक स्थळी, पवित्र नदीपात्रात, तलाव किंवा जलाशयात विसर्जित केले जाते. मात्र यामुळे जलप्रदूषण होते. पाण्याचे व पर्यावरणाचे महत्त्व जाणणाऱ्या देऊळगाव राजा येथील डाॅ. संदीप नागरे यांनी आईच्या रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम नदीपात्रात न करता 64 वटवृक्षांच्या लागवडीचा निर्णय घेऊन त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात रक्षा विसर्जन केले आणि वृक्षांचे रोपण केले.\nडॉ. नागरे यांच्या आई दुर्गाबाई नागरे(६४) यांचे निधन 14 एप्रिल रोजी झाले होते. आज, 17 एप्रिलला रक्षा विसर्जन पार पडले. दहावे व तेरवीचा कार्यक्रम सुद्धा थोडक्यात करून येत्या काळात आईच्या स्मरणार्थ पर्यावरण संवर्धन शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रावर सन्मानजनक निधी खर्च करण्याचा मनोदय सेवानिवृत्त शिक्षक नानाभाऊ नागरे, डॉ. संदिप नागरे, व शिक्षक राजेश नागरे यांनी केला आहे. जल प्रदूषण टाळत पर्यावरण संवर्धन व्हावे यासाठी अशा प्रकारचे उपक्रम आदर्श ठरतात. धरती बचाओ परिवाराच्या माध्यमातून सातत्याने केला जाणाऱ्या आवाहनाला समाज चांगला प्रतिसाद देत असून अशा प्रकारचे कार्य ही परंपरा झाली पाहिजे, असे विचार यावेळी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे यांनी व्यक्त केले. शिवसेना नेते डाॅ. रामप्रसाद शेळके, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देवानंद कायंदे, डॉ. ���ामदास शिंदे, भाजपा ज्येष्ठ नेते डाॅ. गणेश मांटे, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गिते, नगसेवक गणेश बुरुकूल, मधुकर जायभाये, विजूभाऊ इंगळे, गणेश डोईफोडे आदींनी वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी केलेल्या पर्यावरण सवंर्धनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ही चळवळ लोकचळवळ करण्यासाठी तन मन धनाने सोबत असल्याचे सांगितले. नागरे कुटूंब तथा धरती बचाओ परिवार यांच्या संयुक्त सहभागातून समाजासमोर ठेवलेला आदर्श सर्व समाजासाठी दिशादर्शक ठरेल व यातूनच पर्यावरण संवर्धन चळवळ ही लोकचळवळ होईल, असा आशावाद वनश्री जनाबापू मेहेत्रे यांनी व्यक्त केला.\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\nसाथीने गावाला पछाडेपर्यंत ना जि.प.अध्यक्षांनी गांभीर्याने घेतले, ना त्यांच्या यंत्रणेने; आज आरोग्य विभागाचे पथक दाखल, २८ रुग्णांची तपासणी\nकोरोना : आज नवे २ रुग्ण; १७ बाधितांवर उपचार सुरू\nसमस्या मांडायला गेले, मुख्याधिकारी गैरहजर पाहून दालनाला घातला “बेशरमा’चा हार\nरस्ता आहे की घसरगुंडी चिंचपूर-उंद्री दरम्यान दहा दिवसांत अनेक जण सटकले; कंत्राटदार बघतोय जीव जाण्याची वाट\nलोणारमध्ये अकोला जनता बँकेला रात्री साडेनऊला लागली आग\nसहावी प्रसुती होती… २५ वर्षांची विवाहिताही दगावली अन् बाळही जगले नाही\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांनो, पीकही घ्या अन् बक्षीसही मिळवा…; खरीप हंगामासाठी स्पर्धा जाहीर, सहभागी होण्याचे कृषी विभागाने आवाहन\n; सहा तलाव भरले, सरासरी 36.6 मि. मी. पावसाची नोंद\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\nसाथीने गावाला पछाडेपर्यंत ना जि.प.अध्यक्षांनी गांभीर्याने घेतले, ना त्यांच्या यंत्रणेने; आज आरोग्य विभागाचे पथक दाखल, २८ रुग्णांची तपासणी\nकोरोना : आज नवे २ रुग्ण; १७ बाधितांवर उपचार सुरू\nसमस्या मांडायला गेले, मुख्याधिकारी गैरहजर पाहून दालनाला घातला “बेशरमा’चा हार\nरस्ता आहे की घसरगुंडी चिंचपूर-उंद्री दरम्यान दहा दिवसांत अनेक जण सटकले; कंत्राटदार बघतोय जीव जाण्याची वाट\nलोणारमध्ये अकोला जनता बँकेला रात्री साडेनऊला लागली आग\nसहावी प्रसुती होती… २५ वर्षांची विवाहिताही दगावली अन् बाळही जगले नाही\nजिल्ह्यातील शेतकऱ्��ांनो, पीकही घ्या अन् बक्षीसही मिळवा…; खरीप हंगामासाठी स्पर्धा जाहीर, सहभागी होण्याचे कृषी विभागाने आवाहन\n; सहा तलाव भरले, सरासरी 36.6 मि. मी. पावसाची नोंद\nकोरोना लसीकरणादरम्यान निमखेडमध्ये उडाला गोंधळ; तहसीलदार, पोलीस आल्यावर ग्रामस्थ झाले शांत\n सरपंचपद रिक्त राहिले, नो टेन्शन, हे आहेत त्याला पर्याय..\nगावकऱ्यांनो ‘त्यांना’ आवरा अन्यथा तुमचे गाव कोरोनाच्या दाढेत गेलेच समजा; गावागावात वाढलेत रुग्ण, बुलडाण्यात महिलेचा मृत्यू\nआजवर 61 हजार रुग्ण बरे होऊन परतले घरी ; आता 6 हजार बाधित घेताहेत उपचार\nशेतरस्त्याचा कालवा म्हणून वापर; शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांनी लिहिले सीएमना पत्र\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंश���ः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T02:32:46Z", "digest": "sha1:MJKYN3KJ6HXTTQ52UQKRP3IYIP4UGSZZ", "length": 19509, "nlines": 189, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "महावीर जयंती, हनुमान जयंती साधे पणाने साजरी करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन – Buldana Live", "raw_content": "\nHome/बुलडाणा (घाटावर)/महावीर जयंती, हनुमान जयंती साधे पणाने साजरी करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन\nमहावीर जयंती, हनुमान जयंती साधे पणाने साजरी करा; जिल्हा प्रशासनाचे आवाहन\nबुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस बिकट होत चालल्याने सर्व सण, उत्सव अत्यंत साधेपणाने व लोकांनी एकत्रित न जमता साजरे करण्यात येत आहेत. त्यामुळे २५ एप्रिलला साजरा होणारा महावीर जयंती उत्सव व २७ एप्रिल रोजी साजरा होणारा हनुमान जयंती उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत.\nया आदेशात म्हटले आहे की, कोवि���-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली असल्याने मंदिरात पूजा-अर्चा व दर्शनासाठी जाता येणार नाही. मंदिरामधील व्यवस्थापक अथवा विश्वस्त यांनी शक्य असल्यास दर्शनाची ऑनलाइन सुविधा, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकद्वारे उपलब्ध करून द्यावी. महावीर जयंतीनिमित्त कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. कोविड-१९ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे कोटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष महावीर जयंतीच्या दिनांकापर्यंत शासनस्तरावरून आणखी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nया आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद आहे.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nअप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले; 4 टिप्पर पकडले, 9 लाखांचा दंड\nकौतुकच… लोणार नगरपरिषदेने वसूल केले दीड कोटी रुपये\nदेऊळगाव राजा बाजार समितीत चोरट्यांचा धुडगूस; महिन्याची उसंत घेतल्यानंतर फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी डल्ला\n नवीन वर्षात शेतकरी आत्महत्येची दुर्दैवी मालिका… 22 दिवसांत 12 शेतकर्यांचा प्राणत्याग\nपिकांच्या पानांवर अचानक पांढरे ठिपके; जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी चक्रावले; जळगाव जामोद तालुक्यातील शेतकरी चक्रावले,अधिकारी म्हणतात, तूर्त रहस्य सांगता येणार नाही\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतः���्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/national/gas-subsidy-will-be-called-of-soon-marathi", "date_download": "2021-07-25T02:41:23Z", "digest": "sha1:PHY6MO4CXNYXAWAHCRL2LHSMP2EUEH7J", "length": 8073, "nlines": 78, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "महत्त्वाचं! सिलिंडरचं अनुदान संपुष्टात येण्याची शक्यता, कारण… | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\n सिलिंडरचं अनुदा�� संपुष्टात येण्याची शक्यता, कारण…\nटप्प्याटप्प्यानं अनुदान कमी केलं असल्याचं चित्र\nनवी दिल्ली : एकीकडे इंधनाचे दर वाढलेले आहेतच. अशातच आता घरगुती वापराचा सिलिंडरी 50 रुपयांनी महागलेलाय. तर दुसरीकडे केंद्र सरकार घरगुती सिलिंडरवर मिळणारं अनुदान संपुष्टात आणणार की काय, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. केंद्र सरकारनं घरगुती सिलेंडरवरील मिळणारे अनुदान टप्प्याटप्प्याने कमी केलंय. २७० वरून थेट ४० रुपयांपर्यंत खाली आणले आहे.\nदर महिन्याला बदलते किंमत\nप्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडरचे दर कमी जास्त होत असतात. नवे दर नव्या महिन्याच्या 1 तारखेला जाहिर होतात. मात्र यंदा 1 फेब्रुवारील सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पानंतर गॅसच्या किंमती गगनाला भिडल्यात. त्याचा सामान्य माणसावर परिणाम होत आहे. केंद्र सरकारने सिलिंडरचे नवे दर चार फेब्रुवारीला जाहीर केले आणि त्यामध्ये थेट २५ रुपयांची वाढ केली. चालू महिन्यात सोमवारी पुन्हा ५० रुपयांची वाढ केली. त्यामुळे फेबुवारी माहिन्यात दोन वेळ एकूण ७५ रुपयांची दरवाढ झाली. तसेच सरकारने अर्थसंकल्पात गॅस सिलेंडरवरील अनुदानाचा कोटा कमी केल्याने ग्राहकांना मिळणारे अनुदानही कमी झालं आहे. सध्या एका विना अनुदानित सिलिंडरसाठी ८२१ रुपये मोजावे लागत असून त्यावर केवळ ४० रुपये अनुदान ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. त्यामुळे अनुदानित सिलेंडर ७८0च्या पार गेली आहे. रुपयांचे पडत आहे.\nदरात वाढ, अनुदान तेवढेच\nगेल्यावर्षी आक्टोबर महिन्यात सिलिंडरचे दर ६४६ होते त्यावर ४० रुपये अनुदानाच्या स्वरूपात मिळत होते. गेल्या सात महिन्यात टप्प्याटप्प्याने सिलिंडरची दरवाढ झाली असून सध्या सिलेंडरचे दर ८२१ झाले तरी अनुदान ४० रुपयेच मिळत आहे.\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या ���देशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krushikranti.com/seeds/2/", "date_download": "2021-07-25T02:50:31Z", "digest": "sha1:YOAT5PPWGJHZ4TZZELH3TLHODOJAARIQ", "length": 5272, "nlines": 114, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "बियाणे - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nमहाराष्ट्रतील विविध भागा मधील बियाणे माहिती येथे मिळेल.तसेच विक्रेत्यांचा संपर्क देखील कृषी क्रांती च्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत\nकोलंबिया जातीचे तूर बियाणे मिळेल\nकांदा बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहे\nदशरत घास बियाणे मिळेल\nडाॅ. पंजाबराव देशमूख कृषी विद्यापीठ विकसीत तीळ NT 11(औरंगाबाद)\nODC शेवगा बियाणे मिळेल\nलागवडीसाठी एरंडीचे बी पाहिजे\nसोयाबीन बियाणे विकणे आहे\nBHN-10 सुपर न्यापियर उपलब्ध\nशेवग्याचे दर्जेदार शेवगा बियाणे मिळेल\nहळद बियाणे विकणे आहे\nखात्रीशीर घरगुती तयार केलेले कांदा बियाणे विकणे आहे\nनाशिक व गावरान कांद्याचे बियाणे विकणे आहे\nपंजाबराव देशमूख कृषी विद्यापिठ संशोधीत तिळ विकणे आहे\nअद्रकचे बेने विकणे आहे\nगावरान कांद्याचे बियाने विकने आहे\nहळद सेलंम बियाणे विकणे आहे\nकांदा बियाणे विकणे आहे\nआष्टर फुले बियाणे मिळेल\nउसाचे बेणे विक्रीसाठी उपलब्ध आहे\nसोयाबीनचे बियाणे विकणे आहे\nशेती विषयी माहिती सोबतच आपण महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rashtrasahyadri.com/18562/", "date_download": "2021-07-25T03:40:30Z", "digest": "sha1:ZAGKISF6WRZOTPFZNVWC3JEVGJGC3YZR", "length": 25297, "nlines": 206, "source_domain": "www.rashtrasahyadri.com", "title": "Editorial : तुझ्या गळा, माझ्या गळा – Rashtra Sahyadri", "raw_content": "\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडा��न शिथिल करण्याची मागणी….\nलॉकडाऊनची ऐसी की तैशी….\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nआशा वर्कर आणि पत्रकार यांचा सत्कार….\nशेतकऱ्यांनी चाळीत साठवलेला कांदा सडला…\nनारायण राणे यांचा केंदीय मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतर कोकणात जल्लोष…\nschool : इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू…\nवरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टराची आत्महत्या……\nव्यंकटेशकडुन ‘संकल्प नेत्रदानाची’ चळवळ\nतोक्ते चक्रीवादळाचा मुकाबला करण्यास प्रशासन\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांसाठी 24 तास मदत केंद्र सुरु….\nआजचे आकाश निरीक्षण: चंद्राभोवतीचे खळे\nEditorial : तुझ्या गळा, माझ्या गळा\nआजचा मित्र उद्या शत्रू होऊ शकतो, तर कालचा शत्रू आज मित्र होतो. मैत्रीचे अंतर्प्रवाह बदलत असतात. एक मित्र दूर गेला, की त्याच्याविरोधातील अन्य मित्र जवळ येतात. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला अवघे काही महिने राहिले असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जे नवे करार घडवून आणले, त्याने जागतिक राजकारणाची समीकरणेच बदलणार आहेत. जी राष्ट्रे सातत्याने परस्परांचा दुस्वास करीत होती, एकमेकांचे लचके तोडत होती, तीच राष्ट्रे आता तुझ्या गळा, माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा करायला लागली आहेत. एक महिन्यापूर्वी ट्रम्प यांनी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये यशस्वी मध्यस्थी करत जवळपास ७२ वर्षांनंतर दोन्ही देशांमध्ये मैत्री संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर आता बहरीन आणि इस्रायलमध्ये मैत्री करार झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीनंतर इस्रायलनंतर आता बहरीन या आणखी एका अरब देशाने इस्रायलसोबत मैत्री करार केला आहे.\nइस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि बहरीनचे किंग हमद बिन इसा अल खलीफा यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी या मैत्री कराराची माहिती जाहीर केली. इस्रायल आणि बहरीनमध्ये आता राजनयिक संबंध निर्माण होणार आहे. दोन्ही देशांमध्ये थेट विमानसेवा सुरू होणार आहे. त्याशिवाय, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान, शिक्षण, सुरक्षा आणि कृषी आदी क्षेत्रात सहकार्य केले जाणार आहे. हा एक ऐतिहासिक दिवस असल्याचे ट्रम्प या���नी म्हटले. आतापर्यंत इस्रायलसोबत मैत्री करण्यास अनेक देश टाळाटाळ करत होते. आता या परिस्थितीत बदल होत असून मैत्री संबंध निर्माण होत आहेत. पश्चिम आशिया अधिक स्थिर, सुरक्षित आणि समृद्ध होणार आहे. बहरीन आणि इस्रायलच्या करारावर पॅलेस्टाइनने निषेध केला आहे. हा करार म्हणजे विश्वासघात असल्याचे पॅलेस्टाइनने म्हटले आहे. अर्थात पॅलेस्टाईनकडून वेगळी प्रतिक्रिया अपेक्षित नव्हती. संयुक्त अरब अमिराती-इस्रायलने केलेल्या करारानंतर हा करार म्हणजे पाठित खंजीर खुपसण्यासारखा असल्याचे पॅलेस्टाइनने म्हटले. इराणनेही बहरीनवर टीका केली आहे. यामुळे आता बहरीनही इस्रायलच्या गुन्ह्यात भागीदार होणार असून या भागात सुरक्षिता आणि इस्लाम जगताला हा मोठा धोका असल्याचे इराणने म्हटले. संयुक्त अरब अमिरातीने बहारीन-इस्रायल मैत्री कराराचे स्वागत केले आहे. पश्चिम आशियात आणि जगभरात शांतता निर्माण होणार असल्याचा विश्वास संयुक्त अरब अमिरातीने व्यक्त केला आहे.\nसंयुक्त अरब अमिराती, बहरीन या देशांनी इस्रायलसोबतच्या मैत्री करारावर स्वाक्षरी केली आहे. या करारामुळे आता मध्य-पूर्व भागात मैत्री पर्व सुरू झाले असल्याचे बोलले जात आहे. अनेक वर्षांपासूनचे वैर विसरून अरब देशांनी इस्रायलसोबत मैत्री करार केला आहे. अमेरिकेची मध्यस्थी याकामी अतिशय महत्त्वाची ठरली. करारावर स्वाक्षरी होताना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू आणि संयुक्त अरब अमिराती आणि बहरीन या देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ट्रम्प यांनी या करारामुळे मध्य पूर्व भागात नवी सुरुवात झाली असून यामुळे आता जगातील अतिशय महत्त्वाच्या भागात शांतता प्रस्थापित होणार असल्याचे सांगितले. अनेक दशकांचा संघर्ष, वादानंतर आता आपण एका नवीन मध्य पूर्व भागाची सुरुवात करत असल्याचे त्यांनी म्हटले. इस्रायल, संयुक्त अरब अमिरात या देशांमध्ये आता दूतावास सुरू करण्यात येणार असून मित्र देश म्हणून एकत्र काम करणार आहेत.\nनेत्यान्याहू यांनी या कराराचे स्वागत करताना म्हटले आहे, की आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस मैत्री पर्वाची नवी पहाट घेऊन येणार आहे, तर पॅलेस्टीनने या करारावर टीका केली आहे. पॅलेस्टाइनच्या भूमीवरील अवैध ताबा इस्रायल सोडून देत नाही, तोपर्यंत मध्य पूर्व भागात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता ���िर्माण होणार नसल्याचे पॅलेस्टीनचे नेते महमूद अब्बास यांनी सांगितले. इस्रायल आणि पॅलेस्टीनमध्ये सुरू असलेल्या वादात अरब देशांनी आतापर्यंत पॅलेस्टिनच्या पाठिंब्यासाठी इस्रायलसोबत मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले नव्हते. आता मात्र, बदललेल्या परिस्थितीनंतर संयुक्त अरब अमिरातीने इस्रायलसोबत हातमिळवणी केली आहे. त्यानंतर बहरीननेदेखील इस्रायलसोबत मैत्री केली. संयुक्त अरब अमिरातीनंतर सौदी अरेबियादेखील इस्रायलसोबत मैत्री करू शकतो अशी चर्चा होती; मात्र पॅलेस्टाइनसोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त शांतता करारावर इस्रायलने स्वाक्षरी करण्याची अट सौदी अरेबियाने ठेवली आहे.\nजोपर्यंत इस्रायल पॅलेस्टाइनसोबत शांतता करारावर स्वाक्षरी होत नाही, तोपर्यंत त्यांच्याशी राजनयिक संबंध प्रस्थापित करता येणे अशक्य आहे. बहरीन आणि संयुक्त अरब अमिरातीने केलेल्या कराराचा पॅलेस्टाइनने निषेध केला आहे. हा करार म्हणजे पाठीत खंजीर खुपसण्यासारखे असल्याचे पॅलेस्टाइनने म्हटले. संयुक्त अरब अमिरातीनंतर बहरीननेही इस्रायलसोबत करार केल्यानंतर इराणने बहरीनवर टीका केली. आता बहरीनही इस्रायलच्या गुन्ह्यात भागीदार होणार असून या भागात सुरक्षिता आणि इस्लाम जगताला हा मोठा धोका असल्याचे इराणने म्हटले. इस्रायलसोबत अरब देशांकडून मैत्री करार होत असल्यामुळे जागतिक राजकारणावरही याचे पडसाद उमटणार आहेत. संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, बहरीन आणि येमेन आदी शेजारील देश इराणमुळे चिंतेत आहेत. या देशांना इराणच्या वाढत्या ताकदीची भीती वाटत आहे. त्यामुळेच इस्रायलसोबत मैत्री करून हे देश इराणची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. इराणदेखील चीन व तुर्कीसोबत मैत्री करून आपली ताकद आणखी वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.\nइस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीत झालेला करार भारताच्याही फायद्याचा ठरणार आहे.\nआंतरराष्ट्रीय राजकारणाचे तज्ज्ञ कमर आगा यांनी सांगितले, की इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरातीने इराणच्या वाढत्या धोक्याला लक्षात घेऊन एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. इराण आणि चीन दरम्यान करार झाला, त्याला प्रत्युत्तर म्हणून या कराराकडे पाहता येईल. संयुक्त अरब अमिराती आणि सौदी अरेबियाला इस्रायलची आवश्यकता भासत आहे. त्याच वेळी हे दोन्ही देश पाकिस्त��नपासून दूर होत आहेत. येमेनच्या लढाईत सौदी अरेबिया वाईट पद्धतीने फसले आहे. पाकिस्तानी लष्कराची मदत घेऊनही ही लढाई संपली नाही. हैतीच्या लढाईल इस्रायल सौदी अरेबियाची मदत करत आहे. इतकेच नाही, तर इस्रायल इराणला प्रत्युत्तर देण्यासाठी सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीची मदत करू शकतो. येत्या काळात सौदी अरेबिया ही इस्रायलसोबत मैत्री करू शकतो. पाकिस्तानवर काही बाबतीत असलेले अवलंबत्व सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात कमी करत आहे.\nसौदी अरेबियात मोठ्या संख्येने पाकिस्तानी लष्कर आहे. आता या करारानंतर हे सैन्य टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता आहे. त्यांच्याऐवजी इजिप्त आणि सुदानचे सैन्य हैती बंडखोरांविरोधात लढण्यासाठी सौदीत दाखल होत आहेत. इस्रायलकडून या सैनिकांना प्रशिक्षण आणि इतर मदत मिळण्याची शक्यता आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील ताणले गेलेले संबंध इस्रायलच्या पथ्यावर पडणार आहे. कोरोना पश्चात काळात जागतिक परिस्थिती बदललेली अेल. अमेरिका आखातात मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्याच्या स्थितीमध्ये नाही. त्यामुळे पश्चिम आशियात इस्रायलने अमेरिकेची भूमिका बजवावी अशी अमेरिकेची इच्छा आहे.\nलिबीयामध्ये संयुक्त अरब अमिरातीचे मोठे नुकसान होत आहे. संयुक्त अरब अमिरातीचे समर्थक असणारे खलीफा हफ्तार लढाई हारत आहेत. लिबीया सरकारला तुर्कस्थानकडून पाठिंबा मिळत आहे. आता, संयुक्त अरब अमिरातीला अत्याधुनिक शस्त्रे असणाऱ्या इस्रायलची साथ मिळण्याची शक्यता आहे. भारताचे अरब आणि इस्रायलसोबत चांगले संबंध आहेत. भारतात कच्चे तेल आखाती देशांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो. सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीत शांतता राहावी, अशी भारताची इच्छा आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्तानचे संबंध तुटल्यास भारताला मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे भारताला आर्थिक आणि रणनीतिक फायदा होणार आहे. सौदी अरेबियात भारताचा प्रभाव आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. इस्रायल-संयुक्त अरब अमिरातीमध्ये झालेल्या कराराचे परिणाम फक्त पश्चिम आशियापर्यंत मर्यादित राहणार नसून युरोप, आफ्रिका आदी देशांवर परिणाम होणार आहे.\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nगुप्तधनाची गुप्त विल्हेवाट लावली; मनसेचा आरोप….\nआदिवासींसाठी खावटी अनुदान योजनेअंतर्गत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..\nसाईभक्तांची गैरसोय होत असल्याने शनिवार आणि रविवार लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी….\nकांद्याला कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे रास्ता रोको\nनदीपात्रातील वाळू लिलावासाठी सुरू केल्या हालचाली :, नदीकाठच्या शेतकर्यांचा लिलावास विरोध\nपंढरपुरात कुंभार घाटाची भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू\nबातम्या आणि जाहिरातीच्या पलीकडे प्रसार माध्यमाचे खरे काम राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाने सुरू केले आहे. ग्रामीण आणि शहरी असा भेद मिटून विकासाची नवी आणि वेगवान वाटचाल सुरू व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanaukri.com/aurangabad-municipal-corporation-recruitment/", "date_download": "2021-07-25T01:51:31Z", "digest": "sha1:VJ7JWF2NYQEXDAGDA6PZI2CFSMQ2VGG2", "length": 4854, "nlines": 115, "source_domain": "mahanaukri.com", "title": "(AMC) औरंगाबाद महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या 11 जागा | Maha Naukri 2020", "raw_content": "\n(AMC) औरंगाबाद महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता पदाच्या 11 जागा\nAPMC कोल्हापूर येथे विविध पदांच्या 24 जागा\n(Sangali DCC) सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ सहाय्यक पदाच्या 400 जागा\n(ICG) भारतीय तटरक्षक दलात यांत्रिक पदाच्या जागा\nMPSC मार्फत महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा – 100 जागा\n(FCI) भारतीय अन्न महामंडळात विविध पदांच्या 4103 जागा\n(CWC) सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन मधे विविध पदाच्या 571 जागा\nपालघर जिल्हापरिषद येथे वकील पदासाठी भरती\nसोलापूर/ उस्मानाबाद येथे प्रशिक्षणार्थी नर्स पदाच्या...\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ई. ई. जी. तंत्रज्ञ...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय...\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/63585/by-subject/14/2646", "date_download": "2021-07-25T02:05:29Z", "digest": "sha1:ZAKVTQFRNT4EB5UJOQFRVPICZWZOFCWW", "length": 3622, "nlines": 73, "source_domain": "www.maayboli.com", "title": "जाहिराती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१७ /मायबोली गणेशोत्सव २०१७ विषयवार यादी /शब्दखुणा /जाहिराती\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - भराभर उंची वाढवणारी दुधात घालायची पावडर - धनंजय माने लेखनाचा धागा धनंजय माने 18 Sep 29 2017 - 12:00pm\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - फेसबुक साठी रेडीमेड स्टेट्स - जाई. लेखनाचा धागा जाई. 33 Sep 29 2017 - 12:31pm\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/63585/by-subject/14/7074", "date_download": "2021-07-25T03:34:50Z", "digest": "sha1:4ICFIO5ICSXOST2LQILK3DFCSA56WVHJ", "length": 3193, "nlines": 72, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बूट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २०१७ /मायबोली गणेशोत्सव २०१७ विषयवार यादी /शब्दखुणा /बूट\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - रंगीबेरंगी शू पॉलिश - योग लेखनाचा धागा योग 44 Sep 1 2017 - 5:47am\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mpscexams.com/mpscexams-free-current-affairs-test-24-june-2021/", "date_download": "2021-07-25T03:30:44Z", "digest": "sha1:U26HIKKPNDDEINCYPR2U2ETEJMRN3YLE", "length": 29289, "nlines": 431, "source_domain": "www.mpscexams.com", "title": "MPSCExams | Free Current Affairs Test -24 June 2021 Try to Solve - MPSCExams", "raw_content": "\nMPSCExams | चालू घडामोडी सराव पेपर देताय मग सोडवून बघा 10 पैकी 10 मार्क्स मिळतात का\nप्रश्नसंच सोडविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nमित्रांनो नवीन जाहिरातींचे जलद अपडेट आणि आमचे सराव पेपर्स मोफत मिळविण्यासाठी गूगल वर MPSCEXAMS असे सर्च करा त्यानंतर तुमच्या समोर Free Current Affairs Test येतील. चालू घडामोडी स��ाव पेपर\nसराव पेपर्स WhatsApp वर आपल्या मित्रांना शेअर करा\nचालू घडामोडी सराव पेपर -24 june 2021\n1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा\n2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा.\n3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील\n4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा\n5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे\n6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा\nत्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nकोणत्या मंत्रालयाने कोविड सेव्हीयरिटी स्कोअर सॉफ्टवेअर तयार केले\nआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय\nआरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोविड सेव्हीयरिटी स्कोअर सॉफ्टवेअर तयार केले आहे, जे त्वरित व्हेंटिलेटरची आवश्यकता असणाऱ्या रूग्णांची ओळख पटविण्यात मदत करणार. हे सॉफ्टवेअर गुवाहाटीच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेत तयार करण्यात आले आहे.\nग्राहक संरक्षण (ई-वाणिज्य) कायद्यातील प्रस्तावित दुरुस्तीनुसार, ई-वाणिज्य संस्थेने खालीलपैकी कोणत्या संस्थेकडे नोंदणी करावी\nभारत सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने ग्राहक संरक्षण कायद्यात दुरुस्ती करणारा नवीन मसुदा तयार केला आहे. यातील काही नवीन बाबींमध्ये खालील मुद्दे समाविष्ट आहेत –\nमुख्य अनुपालन अधिकाऱ्यांची नेमणूक निवासी तक्रार अधिकारी यांची नियुक्ती”क्रॉस-सेलिंग” चा समावेश”राखीव दायित्व”फ्लॅश सेल\nउद्योग संवर्धन व अंतर्गत व्यापार विभागाकडे (DPIIT) ई-वाणिज्य कंपन्यांची नोंदणी\nकोणत्याही ई-वाणिज्य कंपनीने त्यांच्या व्यासपीठावर किंवा अन्य ठिकाणी व्यवसाय करत असताना दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीच्या प्रदर्शनास परवानगी देऊ नये किंवा प्रोत्साहन देऊ नये.\nकोणते पीक इथेनॉलच्या निर्मितीसाठी पर्यायी कच्चा माल म्हणून वापरले जाऊ शकते हा शोध लागला\nभारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) याच्या केंद्रीय कंद पिके संशोधन संस्थेच्या (CTCRI) संशोधकांना जैव-इथेनॉलच्या निर्मितीसाठी कच्चा माल म्हणून कसावा वापरला जाऊ शकता येते हा शोध लागला आहे.\nकसावा हे एक महत्त्वाचे कंदपीक आहे. त्यामध्ये पिष्टचे (स्टार्च) प्रमाण जास्त असते. भारतात तामिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये सर्वात जास्त कसावा लागवड आहे. कसावा पीठ अनेक जीवनसत्त्वे भरलेले आहे. याशिवाय, ते लोह आणि पोटॅशियम देखील समृद्ध आहे. म्हणून, हे पचविणे देखील अगदी सोपे आहे.\nकोणत्या कंपनीने एक अत्याधुनिक कॅनोपी सेव्हरेंस सिस्टम (CSS) विकसित केली\nशस्त्रास्त्र संशोधन व विकास आस्थापना (ARDE)\nउच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा (HEMRL), पुणे\nशस्त्रास्त्र संशोधन व विकास आस्थापना (ARDE) आणि उच्च ऊर्जा पदार्थ संशोधन प्रयोगशाळा (HEMRL, पुणे) या संस्थांनी संयुक्तपणे एक अत्याधुनिक कॅनोपी सेव्हरेंस सिस्टम (CSS) विकसित केली आहे. या प्रणालीचा संकट काळात वैमानिकाला त्याची सुरक्षित सुटका करवून घेण्याचा मार्ग प्रदान करते.\nकोणत्या कंपनीने शक्तिशाली लेझर तंत्राचा वापर करून हवेतच ड्रोन यंत्रांना निष्क्रिय करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विमानाची चाचणी यशस्वी करण्यात इस्त्रायल देशाला मदत केली\nराफेल एडवांस्ड डिफेंस सिस्टम्स\nशक्तिशाली लेझर तंत्राचा वापर करून हवेतच ड्रोन यंत्रांना निष्क्रिय करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विमानाची चाचणी यशस्वी करण्यात इस्त्रायल देशाला एल्बिट सिस्टम्स लिमिटेड कंपनीने मदत केली आहे. यात भारतीय हवाई दलाने सुद्धा सहभाग घेतला होता.\nकोणते मगर प्रजातीच्या तीन उप-जातींचे घर असणारे भारतातील एकमेव राज्य ठरले\nओडिशा हे मगर प्रजातीच्या तीन उप-जातींचे घर असणारे भारतातील एकमेव राज्य ठरले आहे. राज्यात पुढील ठिकाणी या जाती आढळून येतात:\nभितरकनिका राष्ट्रीय अभयारण्यात मगर महानदीत सातकोसिया येथे गोड्या पाण्यात राहणारे घडीयाल खाऱ्या पाण्यात राहणारे मगर\nरबर मंडळाने _____ राज्यात जगातील पहिल्या GM रबर पिकांची क्षेत्र चाचणी घेण्यास सुरूवात केली आहे.\nरबर मंडळाने आसाम राज्यात जगातील पहिल्या GM रबर (GM -genetically modified) पिकांची क्षेत्र चाचणी घेण्यास सुरूवात केली आहे.\nकोथय्याम जिल्ह्यातील पुथुपल्ली येथे असलेल्या भारतीय रबर संशोधन संस्थेने (RRII) GM रबर झाडे विकसित केली आहेत. त्यांची गुवाहाटी येथे लागवड करण्यात आली आहे.\nकोणत्या क्षेत्रांमध्ये सहकार्यासाठी 22 जून 2021 रोजी भारत आणि फिजी या देशांमध्ये सामंजस���य करार झाला\n22 जून 2021 रोजी भारत आणि फिजी या देशांमध्ये शेती व संलग्न क्षेत्रातील सहकार्याबाबत सामंजस्य करार झाला. सामंजस्य करारात दुग्ध उद्योग विकास, तांदूळ उद्योग विकास, कंदमुळाचे वैविध्यकरण, जलसंपदा व्यवस्थापन, नारळ उद्योग विकास, अन्न प्रक्रिया उद्योग विकास, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन उद्योग विकास, कृषी संशोधन, पशुसंवर्धन, कीड आणि रोग, लागवड, मूल्यवर्धन आणि विपणन, कापणी आणि दळणे, पैदास व कृषी विज्ञान या क्षेत्रांमध्ये सहकार्याची तरतूद आहे\nकोणत्या कंपनीने सेमिनिस ब्रँडनावाच्या अंतर्गत यलो गोल्ड 48 नामक पिवळ्या टरबूज पिकाचे नवीन वाण भारतीय बाजारपेठेत सादर केले\nभारत क्रॉप सायन्सेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड\nक्रिपल क्रीक स्वीट वॉटरमेलन डीबीए\nजर्मनीच्या बेयर कंपनीने सेमिनिस ब्रँडनावाच्या अंतर्गत यलो गोल्ड 48 नामक पिवळ्या टरबूज पिकाचे नवीन वाण भारतीय बाजारपेठेत सादर केले आहे.\nस्वामित्व योजना याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:\n1. ग्रामीण भागामध्ये एकात्मिक मालमत्ता प्रमाणीकरण उपाय प्रदान करणे हे योजनेचे उद्दीष्ट आहे.\n2. ही योजना ग्रामीण भागातल्या मालकीची घरे असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तेच्या नोंदणीचे हक्क मिळवून देते.\nदिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे\nदोनही विधाने अचूक असल्यामुळे पर्याय (C) उत्तर आहे.\nस्वामित्व / SVAMITVA (Survey of villages and mapping with improvised technology in village areas) ही केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या अंतर्गत चालवली जाणारी योजना आहे. 24 एप्रिल 2020 रोजी या योजनेचा शुभारंभ झाला. ग्रामीण भागातल्या मालकीची घरे असणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मालमत्तेच्या नोंदणीचे हक्क देण्याच्या दृष्टीने त्यांच्या नावाची मालमत्ता पत्रे त्यांच्या सुपूर्त करण्याच्या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण नागरिकांना कर्ज घेताना किंवा इतर आर्थिक लाभ घेताना संपत्ती म्हणून त्यांच्या मालमत्तेचा वापर करण्याचा मार्ग या योजनेमुळे सुकर होणार आहे.\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nवाचा पोलीस भरती सराव पेपर 71\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\n✔ तुमचा एक ‘Share’ व ‘Like’ तुमच्या मित्रांना नोकरीची संधी देऊ शकतो \nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआपल्या मित्रांसोबत शेअर करा\nचालू घडामोडी सराव पेपर -24 june 2021\nसूचना : 1) कृपया सराव पेपर सुरू करण्या आधी तुमचे नाव लिहा 2) तुमचा जिल्हा आणि नंबर टाका त्यानंतर Start Quiz करा. 3) सर्व प्रश्न सोडवा त्यानंतरच तुमचे मार्क्स दिसतील 4) सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर फिनिश क्विज या बटन वर क्लिक करा 5) ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले आहे असे विद्यार्थीच ही टेस्ट सोडवू शकतात , तुम्हाला टेस्ट सोडविण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे 6)टेस्ट सुरू करण्याठी स्टार्ट क्विज बटन दाबा.\nटेस्ट सोडविल्या बद्दल धन्यवाद\nरिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसण्यासाठी खाली तुमचे नाव आणि ईमेल आयडी टाका आणि send बटन वर क्लिक करा त्यानंतर तुमचे नाव रिजल्ट मध्ये दिसेल.\n2) तुमचा ईमेल आयडी टाका\n3) त्यानंतर रिजल्ट बोर्ड वर तुमचे नाव दिसेल\nटेस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा\nमित्रांनो, अशाच प्रकारचे नवनविन सराव पेपर मिळण्याकरिता आमचा व्हाट्सअप्प नं.9923957743 तुमच्या ग्रुपमध्ये अॅड करा.\nचालू घडामोडी सराव पेपर सोडवा\nमराठी व्याकरण सराव पेपर सोडवा\nपोलीस भरती सराव पेपर सोडवा\nसामान्य विज्ञान सराव सराव पेपर सोडवा\nराज्यशास्त्र सराव पेपर सोडवा\nभूगोल सराव पेपर सोडवा\nइतिहास सराव पेपर सोडवा\nतलाठी सराव पेपर सोडवा\nअर्थशास्त्र सराव पेपर सोडवा\nIBPS सराव पेपर सोडवा\nआज प्रकाशित झालेल्या नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या मराठी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nताज्या हिन्दी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nफक्त पोलीस भरती उपयुक्त माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआरोग्या संबंधी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nवाचा महाभरती सराव प्रश्नसंच 236\nसामान्य विज्ञान सराव पेपर्स\nविज्ञान सराव पेपर 107\nविज्ञान सराव पेपर 106\nविज्ञान सराव पेपर 105\nविज्ञान सराव पेपर 104\nविज्ञान सराव पेपर 103\nअंकगणित सराव पेपर 145\nअंकगणित सराव पेपर 144\nअंकगणित सराव पेपर 143\nअंकगणित सराव पेपर 142\nअंकगणित सराव पेपर 141\nचालू घडामोडी सराव प्रश्नसंच\nपोलिस भरती सराव प्रश्नसंच\nपोलीस भरती सराव पेपर 324\nपोलीस भरती सराव पेपर 323\nपोलीस भरती सराव पेपर 322\nपोलीस भरती सराव पेपर 321\nपोलीस भरती सराव पेपर 320\nमहाभरती सराव प्रश्नसंच 320\nमहाभरती सराव प्रश्नसंच 319\nमहाभरती सराव प्रश्नसंच 318\nमहाभरती सराव प्रश्नसंच 317\nतलाठी भरती पेपर 257\nआमच्या WhatsApp ग्रुप मध्ये जॉइन होण्याकरीता आमचा नंबर 7841930710 तुमच्या मोबाइल मध्ये सेव्ह करा. आम्ही तुम्हाला रोज नवीन सराव प्रश्नासंच पाठवू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/sangli-news-marathi/prithviraj-pawar-warning-to-jayant-patil-nrka-155341/", "date_download": "2021-07-25T02:33:03Z", "digest": "sha1:RUGMIBLOPJCBH3VPANRMWMFONLZZPWPG", "length": 14151, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Prithviraj Pawar warning to Jayant Patil NRKA | ...तर रस्त्यावर उतरू; जयंत पाटलांना पृथ्वीराज पवारांचा इशारा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसांगली…तर रस्त्यावर उतरू; जयंत पाटलांना पृथ्वीराज पवारां���ा इशारा\nसांगली / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सांगली जिल्ह्यात कोरोनाचे संकट मोठे आहे, हे मान्यच; पण त्यासाठी सांगलीची बाजारपेठ उद्ध्वस्त होत असताना आम्ही बघत बसणार नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगलीवरील राग आहे, तो आम्हाला मान्य आहे. पण या काळात त्यांनी तो बाजूला ठेवावा आणि नियमांचे पालन करून व्यापार सुरु करण्यास मान्यता द्यावी, अशी मागणी भाजप नेते, सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी केली.\nते म्हणाले, दररोज वाढत निघालेला लॉकडाऊन कुठेतरी थांबवा; व्यापारी, फेरीवाले, भाजीपाला विक्रेते, फूल विक्रेते, फळ विक्रेते या गरीब घटकांना जगू द्या, अशी मागणी करत शहरातील कापडपेठ, गणपती पेठ, मारुती रस्ता येथील व्यापाऱ्यांनी मानवी साखळी केली. सुरक्षित अंतर ठेवून, हातात फलक घेऊन राज्य सरकारला साकडे घालण्यात आले. पृथ्वीराज पवार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रिक्षावाले, चहावाले, मोठे शोरुमवालेही फलक घेवून उभे होते. लॉकडाऊन काळातील सर्व कर्जाचे व्याज माफ करावे, प्रोत्साहन अनुदान द्यावे, महापुरात मिळाली त्याप्रमाणे मदत मिळावी, महापालिका व पोलिसांनी केलेल्या दंडाची रक्कम परत मिळावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.\nपृथ्वीराज पवार म्हणाले, जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर असताना राज्यातील प्रमुख मंत्री म्हणून जयंत पाटील यांनी कृष्णा साखर कारखान्याची निवडणूक घेण्यास विरोध करायला हवा होता. कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील वाळवा, कडेगाव परिसरात कोरोनाचा स्फोट झाला. वाळवा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या दररोज सरासरी चारशेने वाढत असताना त्यांनी तालुक्यात तळ ठोकणे गरजेचे होते. त्याऐवजी ते मराठवाड्याचा दौरा करून पक्ष वाढीचा कार्यक्रम राबवत राहिले आणि इकडे वाळवा तालुक्यातील संख्या जिल्ह्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या जवळपास 40 ते 45 टक्के आहे.\nसमस्या वाळव्यात मोठी आहे, महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या कमी आहे, मग इथे निर्बंध कशासाठी सांगली, मिरज शहरांसाठी विशेष बाब म्हणून परवानगी देणे आवश्यक होते. कोरोना संबंधीच्या उपाय योजना किंवा लॉकडाऊन हे कोणत्याही कायद्यानुसार राबवले जात नसून तो तारतम्याचा आणि सद्सदविवेकबुद्धीचा भाग असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग ��्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/centres-attempt-to-discredit-maharashtra-the-desire-of-the-people-of-delhi-to-ruin-the-public-health-system-in-the-state-minister-jayant-patil-239562.html", "date_download": "2021-07-25T02:50:34Z", "digest": "sha1:QV32OYF4F5LXSBXGTSL6VXXKVRRIWSMJ", "length": 32618, "nlines": 223, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "केंद्राचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिघडवण्याची दिल्लीतील लोकांची इच्छा- Minister Jayant Patil | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nरविवार, जुलै 25, 2021\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nParents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart ��ेले सील- BMC\nCovid-19 Update in Maharashtra: राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान; पहा आजची आकडेवारी\nMaharashtra Rainfall: येत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता; महाराष्ट्राला मिळणार दिलासा- IMD\nमहाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मदतकार्य सुरु ठेवण्यासाठी IAF कडून मोठी मदत (Watch Video)\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nमहाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार- एकनाथ शिंदे\nयेत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता\nDisha App मदतीने मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपी अवघ्या 6 मिनिटांत अटक\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने सुरु\nMaharashtra Floods: भूस्खलनाच्या विविध ठिकाणाहून NDRF ने बाहेर काढले 52 मृतदेह\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC\nCovid-19 Update in Maharashtra: राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान; पहा आजची आकडेवारी\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC\nCovid-19 Update in Maharashtra: राज्यात 6,269 नव्या कोरोनाबाधितांचे निदान; पहा आजची आकडेवारी\nMaharashtra Rainfall: येत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता; महाराष्ट्राला मिळणार दिलासा- IMD\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nAndhra Pradesh: Disha App मदतीने मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपीला अवघ्या 6 मिनिटांत अटक\nMaharashtra Floods: पावसामुळे रायगड येथे घडलेल्या घटनेबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले दु: ख\nDelhi Unlock: दिल्लीकरांसाठी खुशखबर सोमवारपासून मेट्रो आणि बसेस 100 टक्के क्षमतेने स���रु; सिनेमा हॉल्स, थिएटर 50 टक्के क्षमतेसह उघडतील\n161st Income Tax Day: केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने साजरा केला 161 वा प्राप्तिकर दिवस; FM Nirmala Sitharaman यांच्याकडून प्राप्तिकर विभागाची प्रशंसा\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nSnapchat: कोरोनामध्ये स्नॅपचॅटची वाढली लोकप्रियता, जगभरात तब्बल 293 दशलक्ष वापरकर्ते\nOrange Moon: आजची पोर्णिमा आहे खास, आज दिसणार केशरी रंगात चंद्र\nFacebook Cloud Gaming Service: फेसबुकची वेब अॅपद्वारे आयफोन आणि आयपॅडवर क्लाऊड गेमिंग सेवा सुरू\nSamsung Galaxy A22 5G: सॅमसंगचा गॅलेक्सी ए 22 5 जी स्मार्टफोन लाँच, जाणुन घ्या फिचर्स\nFlipkart Big Saving Days 2021 Sale: आजपासून 'फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज' ला सुरुवात, स्मार्टफोन ते इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर मिळणार धमाकेदार सूट\nतुम्हाला Battleground Mobile India च्या App मध्ये येतोय Error, 'या' सोप्प्या टिप्स वापरुन करा दूर\nPoco F3 GT: पोको इंडियाचा पोको एफ 3 जीटी स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nHigh-Speed Futuristic Pods: आता ट्राफिकची समस्या विसरा; भविष्यामध्ये चालणार ड्रायव्हरलेस हाय स्पीड फ्यूचरिस्टिक पॉड्स, Sharjah मध्ये होत आहे चाचणी (Watch Video)\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nTokyo Olympics 2020 Updates: महिला हॉकीच्या सुरुवातीच्या खेळात नेदरलँडने भारताला केले 5-1 ने पराभूत\nTokyo Olympics 2020 Updates: तीन वेळा ऑलिम्पियन बॉक्सर Vikas Krishan पहिल्या फेरीत गारद, जापानी खेळाडूचा भारताला मोठा धक्का\nIND vs ENG 2021: इंग्लंड कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी खुशखबर, ‘या’ भारतीय संघात झाला सामावेश; COVID-19 नियमांमुळे होते क्वारंटाईन\nTokyo Olympics 2020: ऑलिंपिकमध्ये रौप्य कामगिरीनंतर मीराबाई चानूची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली- ‘हे पदक माझ्या देशाला समर्पित’\nFlood in Konkan: सध्याच्या पुरपरिस्थितीत कोकणवासियांना मदत करण्याचे भरत जाधव याचे आवाहन (See Post)\nProject K: दीपिका पदुकोन आणि प्रभासने केली आगामी चित्रपटाला सुरूवात, अमिताभ बच्चनही चित्रपटात साकारणार महत्वाची भूमिका\n'Erotica Videos म्हणजे Porn नाही, माझा पती निर्दोष आहे'; Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty चा युक्तिवाद\nActress Monalisa: प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने मोहक अंदाजात फोटो केले शेअर, फोटो पाहून चाहते झाले घायाळ\nOTT वर सलमान खान नव्हे तर 'हा' सेलिब्रिटी करणार Bigg Boss-15 सीझनचे सुत्रसंचालन\nParents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nHappy Parents Day 2021 Messages: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त मराठी Wishes, Images, Greetings शेअर करुन आई-बाबांचा दिवस करा स्पेशल\nGuru Purnima 2021 Greetings: गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा Facebook Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत द्या आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nकेंद्राचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिघडवण्याची दिल्लीतील लोकांची इच्छा- Minister Jayant Patil\nजयंत पाटील म्हणतात, ‘स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहेत.\nमहाराष्ट्रात फक्त 3 दिवस पुरेल इतकाच कोरोना विषाणू (Coronavirus) लसीचा साठा शिल्लक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले होते. केंद्राने लसीचा पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र केंद्राने ही गोष्ट फेटाळून लावत राज्याला पुरेसे लसीचे डोस दिले असल्याचे सांगितले. यानंतर आता जणू काही केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरु झाले आहे. यावर, केंद्राचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न असून, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिघडवण्याची दिल्लीतील लोकांची इच्छा असल्याचे मत मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केले आहे.\nजयंत पाटील म्हणतात, ‘स्वातंत्र्योत्तर काळात कधीच न पाहिलेले संकट महाराष्ट्र मागील वर्षापासून पाहत आहे. महाराष्ट्राचे आरोग्य खाते, आरोग्यमंत्री राजेश टोपे व इतर संपूर्ण प्रशासन पूर्ण ताकदीने केंद्र सरकारचे पहिल्यापासून मर्यादित सहकार्य असताना या संकटाचा मुकाबला करत आहेत. काल केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी प्रसारित केलेल्या पत्रकातून फक्त महाराष्ट्राविषयीचा द्वेष प्रतीत होत आहे. केवळ महाराष्ट्रात विरोधी विचारांचे सरकार असल्याने महाराष्ट्राला सहकार्य न करण्याची दिल्लीची भूमिका दिसत आहे.’\nते पुढे म्हणतात, ‘कदाचित केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना महाराष्ट्राची पूर्ण माहिती नाही किंवा त्यांना अपूर्ण माहिती दिली गेली. महाराष्ट्राची लोकसंख्या, रुग्ण संख्या, किती लसी उपलब्ध झाल्या या प्रश्नांची शहानिशा करण्याआधी परिपत्रक काढून राज्याला बदनाम करण्याचे प्रयत्न केले जात आहेत का अशी मनात शंका आहे. देशात रुग्णांची संख्या सर्वात जास्त महाराष्ट्रात असताना, सर्वात जास्त लसी महाराष्ट्राला मिळायला हव्यात. मात्र तसे मुद्दाम होऊ दिले जात नाही आहे. महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था नीट चालू नये अशी दिल्लीतील काही लोकांची इच्छा दिसते.’ (हेही वाचा: दर आठवड्याला किमान 40 लाख Covid19 Vaccine चा पुरवठा करण्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी)\nशेवटी ते म्हणतात, ‘महाराष्ट्राला 85 लाख लसी मिळाल्या आहेत मात्र, महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12.50 कोटी तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 4.73 लाख इतकी आहे. गुजरातला मिळाल्यात 80 लाख लसी, तिथे लोकसंख्या 6.50 कोटी आहे तर ऍक्टिव्ह रुग्ण संख्या जवळपास 17 हजार आहे.’\nMaharashtra Coronavirus Minister Jayant Patil Public Health System केंद्र सरकार कोरोना विषाणू लस बदनाम करण्याचे प्रयत्न मंत्री जयंत पाटील महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्था\nमंत्री जयंत पाटील यांनी घेतली कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांची भेट; जाणून घ्या कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा\nचंद्रपूर मधील दारुबंदी उठविल्यानंतर चित्रा वाघ पुन्हा आक्रमक; जयंत पाटील यांचा जूना व्हिडिओ शेअर करत विचारला जाब\nCoronavirus Vaccination: कोरोना विषाणू लसीकरणाबाबत महाराष्ट्राने गाठला नवीन टप्पा; आज तब्बल पाच लाखांहून अधिक नागरिकांना दिली लस\nOxygen Shortage in Maharashtra: 'ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्राच्या पाया पडायलाही तयार आहे'; आरोग्यमंत्री Rajesh Tope\nMumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या ‘या’ मार्गावर उद्या मेगाब्लॉक\n7th Pay Commission: ‘या’ पेन्शनधारकांना मिळणार DR वाढीचा फायदा; येथे पहा संपूर्ण यादी\nMedical devices: ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरसह अन्य 3 उपकरणांच्या किंमतीमध्ये केंद्र सरकारने केली कपात\nसप्टेंबर महिन्यात लहान मुलांना दिली जाणार कोरोनावरील लस वाचा AIIMS च्या प्रमुखांनी काय म्हटले\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nParents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nTokyo Olympics: बॅडमिंटनपटू PV Sindhu हिची इज्राइलच्या केन्सिया पोलिकारपोवा विरोधातील सामन्यात दणदणीत विजय\nमाध्यमांच्या अभ्यासासाठी देशात प्रथमच होणार राष्ट्रीय स्तरावरील Common Entrance Exam; शनिवारी, 14 ऑगस्ट रोजी आयोजित\nMaharashtra Floods: राज्यातील पूरपरिस्थितीत एकूण 112 नागरिकांचा मृत्यू; 99 जण बेपत्ता\nMumbai: कोविड-19 नियमांचे उल्लंघन केल्याने मालाडमधील D-Mart केले सील- BMC\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nMahad, Raigad Landslide: महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा निधी 2 दिवसांत वितरीत होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा\nMaharashtra Rainfall: येत्या 24 तासांत पश्चिम किनारपट्टीवरील पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता; महाराष्ट्राला मिळणार दिलासा- IMD\nMaharashtra Floods: भूस्खलनाच्या विविध ठिकाणाहून NDRF ने बाहेर काढले 52 मृतदेह; 1,800 लोकांची सुटका\nMumbai Local Mega Block: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर उद्या मेगाब्लॉक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4", "date_download": "2021-07-25T02:05:53Z", "digest": "sha1:HKKQ2HDZNCMAGHOGHBSWFNM2J5RR7ZQ6", "length": 4462, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बीजगणित - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nबीजगणित (अरबी: جبر; इंग्लिश: Algebra, अल्जिब्रा / अल्जेब्रा ;) ही गणिती क्रिया व संबंध यांचे नियम अभ्यासणारी आणि त्यांतून उद्भवणाऱ्या बहुपद्या, समीकरणे व बैजिक संरचना अभ्यासणारी गणिताची एक प्रमुख शाखा आहे. भूमिती, विश्लेषण, चयन व संख्या सिद्धान्त या गणिताच्या अन्य शाखांसह बीजगणित शुद्ध गणिताचा महत्त्वाचा भाग मानले जाते.\nइंग्लिश भाषेमधील अल्जिब्रा हे नाव मुहम्मद बिन मुसा अल्-ख्वारिझ्मी ह्या एका इराणी गणितज्ञाच्या \"अल्-किताब अल्-जब्र वा-इ-मुकाबला\" (अरबी الكتاب الجبر والمقابلة ;) ह्या प्रबंधाच्या शीर्षकावरून आले आहे.\nभासकराचारय लीलावतेी माधे समीकरणाचा ाबहयास केला\nतत्त्वज्ञानाच्या स्टॅनफर्ड ज्ञानकोशातील बीजगणित या विषयावरील नोंद - ले.: वॉन प्रॅट ; (इंग्लिश मजकूर)\nकृपया बीजगणित-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ मार्च २०२० रोजी ००:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/932778", "date_download": "2021-07-25T02:34:30Z", "digest": "sha1:OFOPINE2G57EI4EH3L4B2YIFQAZPNN22", "length": 3027, "nlines": 66, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नटसम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नटसम्राट\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:२७, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती\n९१८ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n१९:१४, २२ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती (संपादन)\n१९:२७, ४ फेब्रुवारी २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n| नाव = नटसम्राट\n| भाषा = मराठी\n'''नटसम्राट''' हे [[वि. वा. शिरवाडकर]] यांनी लिहिलेले [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] नाटक आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.pamperedpeopleny.com/sonam-kapoor-ahuja-again-gives-us-temple-wear-goals-with-this-red-anarkali", "date_download": "2021-07-25T03:41:50Z", "digest": "sha1:G3E4T23ZU5LCCZY3YFPNOAIW7VDWHMUP", "length": 12321, "nlines": 116, "source_domain": "mr.pamperedpeopleny.com", "title": " अंधेरीच्या गणपती पूजेसाठी लाल अनारकली सूटमध्ये सोनम कपूर आहूजा - लाडके - डॉ. - फॅशन", "raw_content": "\nसोनम कपूर आहूजा पुन्हा या लाल अनारकलीने आम्हाला मंदिर-परिधान गोल करते\nखेळ आरबीसी हेरिटेजच्या पुढे अनिर्बन लाहिरीला विश्वास आहे\nबातमी कमतरता ही समस्या नाहीः आरोग्य मंत्रालयाने कोविड लसींच्या गैरप्रकारांबद्दल टीका केली\nतंत्रज्ञान रिलायन्स जिओ, एअरटेल, व्ही आणि बीएसएनएल कडून सर्व एन्ट्री लेव्हल डेटा व्हाउचर्सची यादी\nचित्रपट कोविड -१ Toमुळे कोर्टातून विरा सतीदार आका नारायण कांबळे यांचे निधन\nवाहन कबीरा मोबिलिटी हर्मीस 75 हाय-स्पीड कमर्शियल डिलिव्हरी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लाँच झाला\nवित्त एनबीएफसीसाठी सोन्याच्या किंमतीत जास्त चिंता नाही, बँकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे\nशिक्षण सीएसबीसी बिहार पोलिस कॉन्स्टेबलचा अंतिम निकाल 2021 जाहीर\nप्रवास एप्रिलमध्ये महाराष्ट्रात भेट देण्यासाठी १० सर्वोत्तम ठिकाणे\nमुख्यपृष्ठ फॅशन बॉलिवूड वॉर्डरोब बॉलिवूड वॉर्डरोब देविका त्रिपाठी बाय देविका त्रिपाठी | 5 सप्टेंबर 2019 रो���ी\nजर आपण एखाद्या मंदिरात जाण्याचा विचार करीत असाल आणि त्या नियमित कंटाळवाण्या पारंपारिक पोशाखांना घालायचं नसेल तर सोनम कपूर आहूजा आपल्यासाठी एक पोशाख कल्पना आहे. लाल सावलीत बुडवलेली, तिची मसाबा अनारकली मंदिर भेटी आणि इतर उत्सवाच्या प्रसंगी योग्य आहे. त्याबरोबरच सोनम लाल रंगाने कशी खेळत आहे हे आमच्या लक्षात आले आहे झोया फॅक्टर ट्रेलर लाँच बरं, अभिनेत्रीला लाल रंगाचा भाग्याचा रंग वाटतो आणि ती नक्कीच लाल रंगाच्या कपड्यांमध्ये भव्य दिसते. तर, तिच्या लाल कपडय़ांकडे परत येऊन तिने अंधेरीच्या गणपती पूजेसाठी ती परिधान केली.\nहा पोशाख प्रत्यक्षात मसाबाच्या नवीनतम गणेश चतुर्थी संग्रहातून आला आहे. टेलर्ड स्लीव्ह आणि उच्च गळ्यासह सविस्तर अशी, सोनम कपूरचा पोशाख परिष्कृत आणि त्याच वेळी दोलायमान होता. ती एक स्कार्लेट शिफॉन गोल्ड ट्री ग्रिड अनारकली होती, जी तिने स्कारलेट ट्री ग्रिड दुप्पटाबरोबर जोडली होती. तिच्या कपड्यात सूक्ष्म स्वरूपाचे वैशिष्ट्य देखील होते, ज्यात तिचा पोशाख वाढला होता. सोनमने तिचा अनारकली सूट सुशोभित जूट्यांसह बनविला जो तिच्या लूकमुळे चांगलाच गाजला.\nतिने आपला लूक विस्तृत सोन्याच्या झुमकिस आणि डोळ्यात भरणारा रिंग्जसह प्रवेश केला ज्याने तिच्या पारंपारिक फॅशनच्या भागांना उंचावले. मेकअपला गुलाबी लिप शेड, कॉन्टूरड गालची हाडे आणि सूक्ष्म नेत्र मेकअपद्वारे हायलाइट करण्यात आला. निर्दोष मध्यम-विभाजित पोनीटेलने तिचा अवतार घेतला. तथापि, तिच्या मंदिर भेटीबद्दल बोलताना, ही पहिलीच वेळ नाही, सोनम कपूर आहूजा आम्हाला wow आहे. उशीरा, द नीरजा तिच्या आगामी चित्रपटाचा आशीर्वाद घेण्यासाठी अभिनेत्री शनी मंदिरातही गेली. झोया फॅक्टर . त्या वेळी सोनमने एक उत्तम गुड अर्थ सलवार सूट घातला होता, जो एक ब्रोकेड नंबर होता आणि त्याने चांदीच्या सावलीत बुडविली. तिच्या सूटमध्ये लांब कुर्ता आणि सिगारेट पँटचा समावेश होता. तिने समृद्ध लाल फुलांच्या अॅक्सेंटसह सरासर दुपट्ट्यासह ती बनविली. तिने भूमिक ग्रोव्हरने चमकदार जूटिस यांच्या जोडीची जोडी तयार केली आणि तिचे स्टाईलिंग तिच्या बहिणी रिया कपूरने अगदी कमीतकमी केले.\nफोटो क्रेडिट (डावे पिक): हाऊस ऑफ पिक्सेल\nतर, तुम्हाला कसे सापडले सोनम कपूर आहूजाची नवीनतम लाल जोड आपण मंदिर भेटीसाठी तिच्या वांशिक फॅशनद्वारे प्रेरित आहात आम्हाला टिप्पणी विभागात ते कळू द्या.\nन्याहारीसाठी 13 स्वादिष्ट चिकन पाककृती\nवजन कमी करण्यासाठी अव्होकाडो: निरोगी वजन व्यवस्थापनास फ्रूट मदत कशी देते हे तपासा\nआपण दालचिनीचे दूध का प्यावे याची 8 कारणे\nआपल्याला माहिती आहे की सरडे व्यक्तीच्या भविष्याचा अंदाज घेऊ शकतात\nलेडीज: आपला कालावधी नैसर्गिकरित्या वेगवान करण्याचे 10 मार्ग\n7 सुंदर मार्ग ज्यामध्ये आपण कठीण काळात आपल्या जोडीदाराची जयजयकार करू शकता\nआपले भारतीय फॉर्मल अधिक स्टाइलिश दिसण्यासाठी 10 मार्ग\nबुद्धांच्या जीवनातून ज्ञान कथा\nमुघलई मटण बिर्याणी कृती - मोहक व चवदार\nजेव्हा आपण गाजरच्या रसाने कडुनिंबाचा रस प्याल तेव्हा काय होईल\nस्वतः करावे: प्रयत्न करण्यासाठी सोपी मस्करा रेसिपी\nस्नॉरिंग बरा करण्यासाठी 15 भारतीय घरगुती उपचार\nआपण जीवनशैली, सौंदर्य, फॅशन आणि आरोग्य सल्ला बातम्या अद्ययावत ठेवा की ही जीवनशैली साइट.\nभारतीय राष्ट्रीय ध्वजात भगवा रंग आहे\nपातळ केस असलेल्या पुरुषांसाठी केशरचना\nमुलाच्या आरोग्यासाठी लाल किताब उपाय\nआठवड्यातून वजन कमी करण्यासाठी घरगुती उपचार\nकेसांच्या वाढीसाठी मोहरीचे तेल आणि एरंडेल तेल\nस्वयंपाकघरातील कॅबिनेटमध्ये झुरळ कसे टाळता येईल\nआपल्या मित्राने आपल्याला आवडत असेल तर ते कसे करावे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/sangli-news-marathi/advocate-celebrated-cycle-day-in-every-thursday-nrka-153316/", "date_download": "2021-07-25T04:06:22Z", "digest": "sha1:K65RQ5QJFNEDSIQLOCN4OYP5QY2SYIWK", "length": 12129, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Advocate celebrated cycle day in every Thursday NRKA | सांगलीत वकिलांचा सायकल वार; दर गुरुवारी सायकलने न्यायालयात जाणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागद���त्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nसांगलीसांगलीत वकिलांचा सायकल वार; दर गुरुवारी सायकलने न्यायालयात जाणार\nसांगली/प्रवीण शिंदे/नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वाढते वायू प्रदूषण, इंधन दरवाढ आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने सांगली जिल्हा वकील संघटनेने ” सायकल वार” नावाचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत सर्व वकील दर गुरुवारी न्यायालयात सायकलने जातात.\nसणघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत वकिलांनी गुरुवारपासून उपक्रमाला सुरवात केली.\nकोरोनाच्या कालावधीमध्ये सध्या आरोग्य विषयक काळजीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. अशातच पेट्रोलच्या दारांना शंभरी पार केली आहे. सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ऍड. प्रमोद भोकरे यांनी एक गुरुवार सायकलवार हि संकल्पना बार असोसिएशनच्या सदस्यांपुढे मांडली. उपक्रमात अँड भाऊसो पवार , जेष्ठ वकील अँड जयंत नवले , अँड किरण राजपूत, अँड शीतल मदवाने, अँड विक्रम पाटील,अँड विकास काळे, अँड सुधीर गडदे, अँड बसवराज होऊसगौडर, व इतर सभासद हे सायकल वरून कोर्टात गेले. त्यांचे स्वागत संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र लांडे , सह सचिव अँड शैलेश पाटील, सदस्य अँड दत्ता वठारे, ऍड सुभाष संकपाळ तसेच न्यायालयीन अधीक्षक महेश कुलकर्णी व जिल्हा न्यायाधीश यांचे स्वीय सहायक एन.टी. पाटील यांनी केले, दर गुरुवार सायकलवरून कोर्टात येण्याचे सर्वांना यावेळी आवाहन करण्यात आले.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआ���े ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://cmnewsindia.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-25T03:07:38Z", "digest": "sha1:F4F5RNPRZETB236ST6E3A2CD2T47KZW4", "length": 10137, "nlines": 80, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "पोलीस Archives - CM NEWS INDIA", "raw_content": "\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n झिकाः आजार, लक्षणे व उपचार\nप्रांत पोलीस मित्र संघ आयोजित राजमाता जिजाऊ स्री शक्ती पुरस्कार सोहळा\nप्रांत पोलीस मित्र संघ आयोजित राजमाता जिजाऊ स्री शक्ती पुरस्कार सोहळा आकुर्डी येथील इंग्लिश मेडीयम हॉल 10/03/2021 रोजी संध्याकाळी 5\nकुसुमवत्सल्य फाऊंडेशनद्वारा आयोजित पोलिसांसाठी अभिनव स्पर्धा\nFebruary 16, 2021 February 16, 2021 cmnewsindia\t0 Comments\tअभिनव, अभिनव स्पर्धा, कर्तव्य, कुसुमवत्सल्य फाऊंडेशन, कोविड, खाकीतला राजकुमार, खाकीतली राजकुमारी, खाकीतली राणी, जबाबदारी, पोलीस, महाराष्ट्र, वर्दी, वैशाली पाटील, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, स्पर्धा\nकुसुमवत्सल्य फाऊंडेशनद्वारा आयोजित पोलिसांसाठी अभिनव स्पर्धा महाराष्ट्र पोलीसासाठी खास अभिनव स्पर्धा – पोलीस म्हणजे कर्तव्य,पोलीस म्हणजे जबाबदारी, पोलीस म्हणजे निष्ठा\nअनमोल जीवनाचा मुलमंत्र वाहतुकीच्या जनजागृतीत आहे- पो. नि. बाळासाहेब तांबे\nFebruary 15, 2021 February 15, 2021 cmnewsindia\t0 Comments\t��भियान, आकुर्डी, टाटा मोटर्स, ट्रॅफिक पोलीस, डिफेन्स स्पोर्ट अकॅडमी, डिफेन्स स्पोर्ट्स अकॅडमी, तांबे, निगडी, निगडी वाहतूक विभाग, निगडी वाहतूक विभाग ट्रॅफिक पोलीस, निरीक्षक, पालक, पिंपरी चिंचवड, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय, पुणे जिल्हा शिक्षण संस्थेचे क्रीडा अधिकारी, पोलिस आयुक्तालय, पोलीस, पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे, पोलीस प्रवाह, प्रांत पोलीस मित्र संघ, बाळासाहेब, मुलमंत्र, युवा आधार संस्था, वाहतूक, वाहतूक विभाग, वाहन परवाना, विद्यार्थी, विमा, श्याम भोसले, सुरक्षा\nवाहतूक सुरक्षा अभियान अंतर्गत अनमोल जीवनाचा मुलमंत्र वाहतुकीच्या जनजागृतीत आहे :- पोलीस निरीक्षक बाळासाहेब तांबे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय अंतर्गत\nपत्रकार क्षेत्रातील रिपोर्टर ऑफ द इयर सन्मानपत्र देऊन गौरव व पोलीस प्रवाह दिनदर्शिका प्रकाशन\nमा.निलेश बिबवे, मा.राहुल फुंदे, मा.आप्पासाहेब गवारे, मा.सचिन जगताप, मा.वैभव सत्वे, मा.राजेश सिंह, मा.अविनाश इटकर, मा.गणेश कडू इत्यादींना पत्रकार क्षेत्रातील रिपोर्टर\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nऍक्युरेट गेजिंगच्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nआशेचे द्वार प्रतिष्ठान, पुणे संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanmk.com/blog/current-affairs-15-june-2021.html", "date_download": "2021-07-25T03:39:10Z", "digest": "sha1:IAT4SFONOITKTWBCBMX4YIRE2MCYMQSM", "length": 14263, "nlines": 88, "source_domain": "mahanmk.com", "title": "चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जून २०२१", "raw_content": "\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जून २०२१\nचालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जून २०२१\nभारताकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार :\nऑनलाइन व ऑफलाइन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या जी ७ देश व अतिथी देशांच्या निवेदनावर भारताने रविवारी स्वाक्षरी केली आहे. ऑनलाइन व ऑफलाइन स्वातंत्र्यामुळे लोकशाहीचे रक्षण होत असते तसचे लोकांना भय व दडपशाहीपासून मुक्तता मिळत असते, असे या निवेदनात म्हटले आहे. जी ७ देशांनी सादर केलेल्या चीन विरोधातील मानवी हक्क व मूलभूत स्वातंत्र्ये या निवेदनावर भारताने व निमंत्रित देशांनी स्वाक्षरी केली नाही.\nराजकीय हेतूने प्रेरित होऊन इंटरनेट बंद करण्याच्या प्रकारांना यात विरोध करण्यात आला असून त्यापासून देशाचे स्वातंत्र्य व लोकशाहीला धोका असल्याचे म्हटले आहे. दी ओपन सोसायटीज स्टेटमेंट हे निवेदन जी ७ बैठकीच्या अखेरीस संमतीसाठी मांडण्यात आले.\nआभासी पद्धतीने या बैठकीत सहभागी होताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, लोकशाही व स्वातंत्र्य हे भारतीय संस्कृतीचे घटक आहेत. खुले समाज हे काही वेळा गैर माहिती व सायबर हल्लय़ांना बळी पडू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले.\nपंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे की, मोदी यांनी सायबर क्षेत्र हे लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी महत्त्वाचे राहिले पाहिजे त्याचा गैरवापर होता कामा नये असे मत व्यक्त केले. भारत, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका यांनी या निवेदनाला मान्यता दिली आहेत.\nदेशात आता करोनाचा ‘डेल्टा प्लस’ विषाणू :\nभारतात प्रथम आढळून आलेल्या डेल्टा म्हणजेच बी.१.६१७.२ या करोना विषाणू उत्परिवर्तनात आणखी उत्परिवर्तन घडून डेल्टा प्लस हा नवा विषाणूचा प्रकार तयार झाला आहे.\nडेल्टा प्लस अर्थात एवाय.१ हा करोनाचा विषाणू भारतात सध्या कमी प्रमाणात आहे. त्यामुळे त्याची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. या नव्या प्रकारामुळे करोनाची लागण कितपत तीव्र असू शकते, हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, हा प्रकार मोनोक्लोनल प्रतिपिंड मिश्रण या करोनावरील उपचारांना दाद देत नाही. भारतामध्ये अलीकडे याच उपचारपद्धतीला मान्यता देण्यात आलेली आहे.\nदिल्लीतील सीएसआयआर-इन्स्टिटय़ूट ऑफ जिनोमिक्स अॅन्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) संस्थेचे शास्त्रज्ञ यांनी रविवारी याबाबत ट्वीट केले आहे. करोनाना हा नवा विषाणू के४१७ एन उत्परिवर्तनातून तयार झाला आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नवे उत्परिवर्तन हे सार्स-कोव्ही-२ च्या स्पाईक प्रोटीनमधील बदलाने झाले आहे. हे प्रथिन विषाणूला मानवी पेशीत शिरकाव करण्यासाठी मदत करते.\n‘पब्लिक हेल्थ इंग्लंड’ने दिलेल्या माहितीनुसार, डेल्टामध्ये (बी.१.६१७.२) के४१७ एन उत्परिवर्तन झालेले ६३ जिनोम आतापर्यंत दिसून आले आहेत.\n‘बीसीसीआय’ची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक :\nइंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दुसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक ठरवण्यासाठी तसेच ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उच्चपदस्थ पदाधिकाऱ्यांची मुंबईत या आठवडय़ात बैठक होणार आहे.\nसद्यपरिस्थितीचा आढावा घेत ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनासाठी पोषक वातावरण आहे की नाही, यावरही चर्चा केली जाणार आहे.\n‘आयसीसी’ने विश्वचषकाच्या आयोजनाविषयीचा अंतिम निर्णय घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ला २८ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. या बैठकीत आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्याच्या तारखा ठरवण्याविषयी तसेच परदेशी खेळाडूंच्या उपलब्धतेविषयी चर्चा करण्यात येईल.\nदेशात लसीकरणानंतर ४८८ जणांचा मृत्यू; तर २६ हजार २०० जणांमध्ये दिसले गंभीर :\nकरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान सरकारी माहितीच्या आधारे सीएनएन न्यूज १८ ने दिलेल्या आखडेवारीनुसार देशात लसीकरणामुळे आतापर्यंत ४८८ जणांचा मृत्यू झालाय. तर २६ हजार जणांना लस घेतल्यानंतर गंभीर स्वरुपाचे साईड इफेक्ट दिसून आले आ���ेत.\nवैज्ञानिक भाषेमध्ये अशा गंभीर स्वरुपाच्या साईड इफेक्ट्सला अॅडव्हर्स इव्हेंट फॉलोइंगी इम्यूनायझेशन म्हणजेच एईएफआय असं म्हटलं जातं. लसीकरण मोहीम हाती घेणाऱ्या प्रत्येक देशामध्ये अशाप्रकारची आकडेवारी गोळा केली जाते. भविष्यामध्ये लसीकरणाचा दुष्परिणाम कमी प्रमाणात व्हावा यासाठी ही आकडेवारी गोळा केली जाते. ही आकडेवारी १६ जानेवारी ते ७ जून दरम्यानची आहे.\nआकडेवारी पाहिल्यास लसीकरणामुळे मृत्यू झालेल्याचं प्रमाणात फारच कमी आहे. देशामध्ये ७ जूनपर्यंत २३ कोटी ५० लाख जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. या कालावधीमध्ये एईएफआयची एकूण २६ हजार २०० प्रकरणं समोर आली आहेत. म्हणजेच टक्केवारीत सांगायचं झालं तर केवळ ०.०१ टक्के लोकांना लसीचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेत.\nआणखीन सोप्या भाषेत समजून सांगायचं झालं तर १४३ दिवसांच्या कालावधीमध्ये लस घेणाऱ्या प्रत्येक १० हजार जणांमागे केवळ एका व्यक्तीला लसींचे गंभीर दुष्परिणाम दिसून आलेत. तर लस घेणाऱ्या प्रत्येक १० लाख लोकांमागे दोन जणांचा मृत्यू झालाय.\n१५ जून चे दिनविशेष पाहण्यासाठी (येथे क्लिक करा)\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २४ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २३ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २२ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - २१ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १८ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १७ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १६ जुलै २०२१\n〉 चालू घडामोडी आणि दिनविशेष - १५ जुलै २०२१\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanmk.com/result/nabard-development-assistant-exam-result-09112019.html", "date_download": "2021-07-25T03:10:05Z", "digest": "sha1:LNR2EUA3LMSWYC5LYJSYCRD6PQ4F5ECS", "length": 5002, "nlines": 86, "source_domain": "mahanmk.com", "title": "राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक [NABARD] डेवलपमेंट असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल", "raw_content": "\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक [NABARD] डेवलपमेंट असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक [NABARD] डेवलपमेंट असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल\nराष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक [National Bank for Agriculture and Rural Development] डेवलपमेंट असिस्टंट पदांची भरती परीक्षा निकाल उपलब्ध झाला आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.\nपूर्व परीक्षा दिनांक : २० ऑक्टोबर २०१९ रोजी\nडेवलपमेंट असिस्टंट : येथे क्लिक करा\nडेवलपमेंट असिस्टंट (हिंदी) : येथे क्लिक करा\nनवीन परीक्षा निकाल :\nMahresult.nic.in - दहावी बोर्ड परीक्षा निकाल २०२१\nदिनांक : १६ जुलै २०२१\n[RBI] भारतीय रिझर्व्ह बँक भरती परीक्षा निकाल २०२१\nदिनांक : ०८ जुलै २०२१\n[SSC] कर्मचारी निवड आयोग परीक्षा निकाल\nदिनांक : ०८ जुलै २०२१\n[Saraswat Bank] सारस्वत बँक भरती परीक्षा निकाल २०२१\nदिनांक : १९ मे २०२१\n[Arogya Vibhag] आरोग्य विभाग भरती २०२१\nदिनांक : २३ एप्रिल २०२१\n[Intelligence Bureau] इंटेलिजेंस ब्यूरो निकाल २०२१\nदिनांक : ०५ एप्रिल २०२१\n[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा निकाल\nदिनांक : ०५ एप्रिल २०२१\n[Exim Bank] भारतीय निर्यात-आयात बँक मॅनेजमेंट ट्रेनी पदांची पूर्व परीक्षा निकाल २०२१\nदिनांक : २७ फेब्रुवारी २०२१\nसर्व परीक्षेचे निकाल >>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A8_%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T04:13:26Z", "digest": "sha1:SFNIZLOXEL5F2ISZ7VO4TVM4UULNXNWT", "length": 2278, "nlines": 28, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू.चे २ रे सहस्रक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.पू.चे २ रे सहस्रक\nसहस्रके: पू. ३ रे सहस्रक - पू. २ रे सहस्रक - पू. १ ले सहस्रक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ११:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%81.html", "date_download": "2021-07-25T03:28:09Z", "digest": "sha1:WZ77YA6IWWZVDIIYMCQK4AN2Y3AGZM74", "length": 19352, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "एफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार? - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nएफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार\nby Team आम्ही कास्तकार\nसातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन कारखाने वगळता उर्वरित सर्व साखर कारखान्यांना गाळप परवाना साखर आयुक्तांकडून मिळाला आहे. काही कारखान्यांच्या टोळ्याही दाखल झाल्या आहेत. पण, एफआरपी जाहीर न करताच कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. तर गेल्या वर्षी कारखान्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून शेतकऱ्यांना बिले दिली होती. पण, यावर्षी साखरेचे दर व सॅनिटायझर निर्मितीतून मिळालेल्या नफा लक्षात घेता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळेल, अशी आशा आहे.\nजिल्ह्यात १६ साखर कारखाने असून, यापैकी गेल्या वर्षी सात सहकारी व सात खासगी साखर कारखान्यांनी गाळप केले. गेल्या वर्षी सर्व कारखाने थोडे उशिरा सुरू झाले. पण, प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात नोंदणी केलेल्या उसाचे गाळप केले. त्यासोबतच एक दोन कारखान्याचा अपवाद वगळता एफआरपीची रक्कमही १०० टक्के अदा केली आहे. पण, कोरोनामुळे व मजुरीच्या प्रश्नावरून ऊसतोड मजुरांची उपलब्धता कमी प्रमाणात झाल्यास कारखान्यांना ऐनवेळी हार्वेस्टरचा वापर करावा लागणार आहे. पण, सर्वच कारखान्यांना हार्वेस्टर मशिन वापरणे शक्य नाही.\nत्यामुळे ऊस तोडणीसाठी टोळ्यांवर हंगामाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तरीही परवाना मिळालेल्या कारखान्यांनी टोळ्या आणण्यास सुरुवात केली आहे. पण, महत्त्वाचा मुद्दा एफआरपीचा आहे. गेल्या वर्षीची एफआरपीची रक्कम एक दोन कारखाने वगळता सर्वांनी १०० टक्के पूर्ण केलेली आहे. त्यामुळे या��र्षी एफआरपीची रक्कम कारखाने शेतकऱ्यांना एकरकमी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अद्याप तरी एकाही कारखान्याने एफआरपीबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. साखरेचे दर व कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मितीतून नफा कमविला आहे. त्यामुळे कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे सोपे जाणार आहे.\nकारखान्यांच्या प्रतिसादावर दराचे भवितव्य\nशेतकरी संघटनांनी अद्याप यावर्षीच्या ऊसदराची मागणी केलेली नाही. लवकरच ऊस परिषदा होऊन ऊसदराची मागणी होईल. या मागणीकडे कारखाने किती गांभीर्याने पाहणार, यावर यावर्षीच्या दराचे भवितव्य अवलंबून आहे.\nएफआरपी एकरकमी देणार की तुकडे होणार\nसातारा : यावर्षीच्या ऊस हंगामासाठी एक ते दोन कारखाने वगळता उर्वरित सर्व साखर कारखान्यांना गाळप परवाना साखर आयुक्तांकडून मिळाला आहे. काही कारखान्यांच्या टोळ्याही दाखल झाल्या आहेत. पण, एफआरपी जाहीर न करताच कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. तर गेल्या वर्षी कारखान्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून शेतकऱ्यांना बिले दिली होती. पण, यावर्षी साखरेचे दर व सॅनिटायझर निर्मितीतून मिळालेल्या नफा लक्षात घेता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळेल, अशी आशा आहे.\nजिल्ह्यात १६ साखर कारखाने असून, यापैकी गेल्या वर्षी सात सहकारी व सात खासगी साखर कारखान्यांनी गाळप केले. गेल्या वर्षी सर्व कारखाने थोडे उशिरा सुरू झाले. पण, प्रत्येकाने आपापल्या कार्यक्षेत्रात नोंदणी केलेल्या उसाचे गाळप केले. त्यासोबतच एक दोन कारखान्याचा अपवाद वगळता एफआरपीची रक्कमही १०० टक्के अदा केली आहे. पण, कोरोनामुळे व मजुरीच्या प्रश्नावरून ऊसतोड मजुरांची उपलब्धता कमी प्रमाणात झाल्यास कारखान्यांना ऐनवेळी हार्वेस्टरचा वापर करावा लागणार आहे. पण, सर्वच कारखान्यांना हार्वेस्टर मशिन वापरणे शक्य नाही.\nत्यामुळे ऊस तोडणीसाठी टोळ्यांवर हंगामाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. तरीही परवाना मिळालेल्या कारखान्यांनी टोळ्या आणण्यास सुरुवात केली आहे. पण, महत्त्वाचा मुद्दा एफआरपीचा आहे. गेल्या वर्षीची एफआरपीची रक्कम एक दोन कारखाने वगळता सर्वांनी १०० टक्के पूर्ण केलेली आहे. त्यामुळे यावर्षी एफआरपीची रक्कम कारखाने शेतकऱ्यांना एकरकमी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अद्याप तरी एकाही कारखान्याने एफआरपीबाबत भूमिका जाहीर केलेली नाही. साखरेचे दर व कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मितीतून नफा कमविला आहे. त्यामुळे कारखान्यांना एकरकमी एफआरपी देणे सोपे जाणार आहे.\nकारखान्यांच्या प्रतिसादावर दराचे भवितव्य\nशेतकरी संघटनांनी अद्याप यावर्षीच्या ऊसदराची मागणी केलेली नाही. लवकरच ऊस परिषदा होऊन ऊसदराची मागणी होईल. या मागणीकडे कारखाने किती गांभीर्याने पाहणार, यावर यावर्षीच्या दराचे भवितव्य अवलंबून आहे.\nएफआरपी जाहीर न करताच कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी सुरू केली आहे. तर गेल्या वर्षी कारखान्यांनी एफआरपीचे दोन तुकडे करून शेतकऱ्यांना बिले दिली होती. पण, यावर्षी साखरेचे दर व सॅनिटायझर निर्मितीतून मिळालेल्या नफा लक्षात घेता शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळेल, अशी आशा आहे.\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबार्शीत ओला दुष्काळ मागणीसाठी भारतीय किसान सभेचे आंदोलन\nकृषी योजनांच्या अंमलबजावणीत अकोला अव्वल\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/nagpur-news-marathi/universities-will-start-only-after-september-ugc-concerned-about-students-campus-attendance-nrvk-149704/", "date_download": "2021-07-25T02:38:32Z", "digest": "sha1:BJELCDR6JHCXIDA7X4KNPU6R2IQ3K4CX", "length": 14904, "nlines": 179, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Universities will start only after September; UGC concerned about student's campus attendance nrvk | विद्यापीठे सप्टेंबरनंतरच सुरु होणार; विदयार्थ्यांच्या कॅम्पस हजेरीची यूजीसीला चिंता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासाचे मिक्स मॉडेलविद्यापीठे सप्टेंबरनंतरच सुरु होणार; विदयार्थ्यांच्या कॅम्पस हजेरीची यूजीसीला चिंता\nकोरोनामुळे युनिव्हर्सिटी कॅम्पस किती काळ बंद राहणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदचे (आयसीएमआर ) संचालक बलराम भार्गव, एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य सदस्या सौम्या स्वामीनाथन यांच्यासह असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अनेक तज्ज्ञ आणि कुलगुरूंसह कार्यशाळा घेऊन नियमावली तयार करण्याचे ठरविले आहे.\nनागपूर : ‘विद्यापीठे उघडण्यासाठी कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही, परंतु ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून विद्यापीठे काही वर्गांसाठी उघडली जातील. तथापि यापूर्वी, कॅम्पसमध्ये कोरोना रोखण्यासाठी गाइडलाइन तयार केल्या जातील.’असा तोडगा सध्या पुढे आला आहे.\nकोरोनामुळे युनिव्हर्सिटी कॅम्पस किती काळ बंद राहणार या प्रश्नाच्या उत्तरासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदचे (आयसीएमआर ) संचालक बलराम भार्गव, एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया, जागतिक आरोग्य संघटनेच्या सदस्य सदस्या सौम्या स्वामीनाथन यांच्यासह असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजचे अनेक तज्ज्ञ आणि कुलगुरूंसह कार्यशाळा घेऊन नियमावली तयार करण्याचे ठरविले आहे.\nदेशात केंद्रीय, राज्य, डीम्ड, खासगी अशी 986 विद्यापीठे असून, जवळपास 4 कोटी विद्यार्थी आहेत. सॅनिटाइजेशन, मास्किंग, सामाजिक अंतर हे विद्यापीठाच्या निकषांमध्ये समाविष्ट केले गेले आहेत, परंतु जेव्हा सर्व विद्यार्थी कॅम्पसमध्ये असतील तेव्हा खरे आव्हान राहणार असलयाने चिंता वाढली आहे. कॅम्पसमध्ये ऑक्सिजन प्लँट असावा, अशी सूचना पुढे आली असून, त्यासाठीचा खर्च कोणी करावा यावर एकमत झालेले नाही.\nऑनलाइन आणि ऑफलाइन अभ्यासाचे मिक्स मॉडेल अवलंबले जाईल.\nज्या विद्यार्थ्यांचे प्रॅक्टिकल असलेले विषय आहेत किंवा ज्यांना क्लास रुम टीचिंग आवश्यक आहे त्यांना कॅम्पसमध्ये बोलावले जाऊ शकते आणि उर्वरित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरु ठेवता येतील.\nब्लेंडेड मेथड अंतर्गत व्हिडिओ लेक्चर्स, पॉडकास्ट, ऑनलाइन मटेरियलसुद्धा विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.\n'कॅम्पस उघडल्यावर विद्यार्थ्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवणे ही सर्वात मोठी समस्या असेल. म्हणूनच, कॅम्पस उघडल्यावरही सर्व विद्यार्थ्यांना एकत्र बोलावले जाऊ शकत नाही. अशावेळी शिक्षणाची ब्लेंडेड मेथड वापरली जाईल.\n-पंकज मित्तल, अतिरिक्त सचिव, यूजीसी\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अड���ण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/OAvgCb.html", "date_download": "2021-07-25T01:54:58Z", "digest": "sha1:VZBAXPULNBT5YYM6H3FPMMZYBM6QJCSO", "length": 8816, "nlines": 38, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "लोकनेते बाळासाहेब देसाई यांना डाॅ.संदीप डाकवे यांचा असाही सलाम", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nलोकनेते बाळासाहेब देसाई यांना डाॅ.संदीप डाकवे यांचा असाही सलाम\nलोकनेते बाळासाहेब देसाई यांना डाॅ.संदीप डाकवे यांचा असाही सलाम\nकराड - महाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांची एकाचवेळी रेखाटन, ठिपके, शब्द, स्क्रीबलिंग, पेपर कटींग आर्ट अशा चित्रकलेच्या विविध माध्यमातून 5 वेगवेगळी चित्रे रेखाटत अनोखी आदरांजली डाॅ.संदीप डाकवे यांनी वाहिली आहे. दि.23 एप्रिल रोजी बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी आहे, या पाश्र्वभूमीवर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ही चित्रे साकारली आहेत.\nलाॅकडाऊन मुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत, अशावेळी घरी उपलब्ध असलेल्या चित्रकलेल्या साहित्यातून डाॅ.संदीप डाकवे यांनी ही चित्रे तयार केली आहेत. कोरोना च्या पाश्र्वभूमीवर लोकनेते बाळासाहेब देसाई यांची चित्रे रेखाटून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे.\nमरळी (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे वैशिष्टयपूर्ण स्मारक पाहून सदर चित्रे रेखाटण्याची कल्पना डाॅ.संदीप डाकवे यांच्या मनामध्ये आली आणि ती प्रत्यक्षात उतरवली आहे. लाॅकडाऊनच्या काळातील वेळेचा संदीप डाकवे यांनी असा सदुपयोग केला आहे.\nलोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे साहित्य ��� कलाप्रेमी आहेत. चित्रप्रदर्शन, वर्तमानपत्र कात्रण प्रदर्शन, हस्तलिखित प्रकाशन, रांगोळी प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन अशा विविध प्रसंगी ना.शंभूराज देसाई यांनी आवर्जून उपस्थित राहून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे, कलात्मक दृष्टीकोनाचे, सामाजिक बांधिलकी जपणाÚया कलाविषयक गोष्टींचे नेहमीच भरभरुन कौतुक केले आहे.\nअखिल भारतीय विश्वविक्रमांची नोंद घेणाÚया ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात दोनदा नाव नोंदवलेले डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत.\nया उपक्रमातूतन केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/-, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज व माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना प्रत्येकी रु.5,000/-, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रु.3,000/-, भारत के वीर या खात्यात रु.1,000/- अशी रोख मदत केली आहे. संदीपच्या या वैविध्यपूर्ण उपक्रमांची दखल प्रिंट मिडीयासह टीव्ही 9 मराठी, झी 24 तास, ए एम न्यूज तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांनी घेतली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या साकारलेल्या विविध चित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nडाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेले वैविध्यपूर्ण कलात्मक उपक्रम:\nशब्दातून चित्रे, व्यंगचित्रे, खडूतन अष्टविनायक, मोरपीस व जाळीदार पिंपळाच्या पानावर कलाकृती, पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठे, कॅलीग्राफीतून जवानांना सलाम, वारीचे पोस्टर रेखाटून शुभेच्छा, एक दिवा जवानांसाठी, अक्षरातून विठ्ठल कलाकृती, भिंतीवर वारीचे चित्र, पेपर कटींग आर्ट, रांगोळी रेखाटन, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश, पोस्टर रेखाटन, 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा इ.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%AB%E0%A4%B2%E0%A4%95_%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-25T04:09:47Z", "digest": "sha1:TYFF6BK4YNIEU7MKJNADKAHHPU4XFFSL", "length": 7783, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्सला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्सला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विकिपीडिया:कळफलक शॉर्टकट्स या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nविकिपीडिया:सफर (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:विसोबा खेचर (← दुवे | संपादन)\nसहाय्य:संपादन (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Jaibhim (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.129.230.171 (← दुवे | संपादन)\nसाचा:Fonthelp (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:विकिभेट (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.144.109.226 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:प्रा.डॉ.दिलीप बिरुटे (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.149.40.172 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Mandards (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Sandesha (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.165.135.78 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:198.240.133.75 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.170.166 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.47.43 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.60.145.100 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Vinitdesai (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Deepnarsay (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.184.24.36 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Ashish parab (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.11.130 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.197.163.97 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:204.15.88.254 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:60.243.69.111 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:80.230.29.36 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.182.156.222 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.87.61.235 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.5.248 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.149.43.165 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:Rajeevmass~mrwiki (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.66.124 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.6.160 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.128.244 (��� दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:210.212.158.131 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.183.12.99 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:125.99.122.9 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.89.70.2 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.58.95 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.70.199.109 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:122.168.24.173 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:147.70.38.211 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.10.16 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.162.90 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.16.132 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.193.79 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:212.88.71.2 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:117.98.87.145 (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:82.60.11.205 (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T02:22:27Z", "digest": "sha1:WHCBAOMO6BT5WRQ7ICVJJJQI64TJKIGL", "length": 18218, "nlines": 189, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "महावितरणचा कोरोनाला फटका! 2 दिवसांचे अहवाल मिळाले एकत्र, पॉझिटिव्हचा आकडा फुगला!! 837 जण बाधित; तिघांचा मृत्यू – Buldana Live", "raw_content": "\nHome/बुलडाणा (घाटावर)/महावितरणचा कोरोनाला फटका 2 दिवसांचे अहवाल मिळाले एकत्र, पॉझिटिव्हचा आकडा फुगला 2 दिवसांचे अहवाल मिळाले एकत्र, पॉझिटिव्हचा आकडा फुगला 837 जण बाधित; तिघांचा मृत्यू\n 2 दिवसांचे अहवाल मिळाले एकत्र, पॉझिटिव्हचा आकडा फुगला 837 जण बाधित; तिघांचा मृत्यू\nबुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः हेडिंग वाचून वाचकच काय कुणीही बुचकळ्यात पडणार हे नक्की. पण हा फटका अप्रत्यक्ष आहे. साक्षात प्रयोगशाळेचा वीज पुरवठा खंडित असल्याने 2 दिवसांचे अहवाल एकत्र आले आणि जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा एकदम शेअर मार्केटच्या सेंसेक्सप्रमाणे उसळून तब्बल 837 वर पोहोचला मात्र हा फुगीर आकडा असल्याने नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाहीये मात्र हा फुगीर आकडा असल्याने नागरिकांनी घाबरून जायचे कारण नाहीये दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला असून, यामुळे एकूण बळींचा आकडा 198 वर गेला आहे.\nपरवा 4 मार्चला स्वॅब टेस्टिंग करणारी प्रयोगशाळा बंद राहिली. यामुळे काल आरटीपीसीआरचे फक्त 8 अहवाल मिळाले हो���े. रॅपिडचेच अहवाल मिळाले असल्याने सरासरीच्या तुलनेत फक्त 108 रुग्ण आढळले होते. ती तांत्रिक घट होती हे बुलडाणा लाईव्हच्या वृत्तात स्पष्ट करण्यात आले होते. परिणामी आज 3575 अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील 837 पॉझिटिव्ह आहेत. यातील आरटीपीसीआर अहवालाचा आकडा 2823 इतका आहे.\nदरम्यान, या विचित्र घडामोडीमुळे तालुकानिहाय रुग्ण वाढल्याचे दिसून येते. यात बुलडाणा तालुक्यात 127, खामगाव 57,शेगाव 99, देऊळगावराजा 54, चिखली 83, मेहकर 24, मलकापूर 36, नांदुरा 61, मोताळा 61, जळगाव जामोद 77 संग्रामपूर 92, सिंदखेडराजा 47.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्य��� दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nचोर मचाये शोर… रात्रीतून दोन घरे फोडली; बुलडाणा तालुक्यातील घटना\nतीन पुरुषांसह महिलेचा कोरोनामुळे मृत्यू; 180 नवे रुग्ण, 289 रुग्णांना डिस्चार्ज\nआत्मबोधातच जिवनाचे कल्याण : विवेकानंद जन्मोत्सवात हभप श्रीरंग महाराज बाहेगावकर यांचे प्रतिपादन\n4 ‘एपीआय’ झाले ‘पीआय’; 3 अधिकारी जाणार मुंबईला..\nबिग ब्रेकिंग ः धामणगाव बढेच्या तरुणीची बुलडाण्याच्या तुरुंगात आत्महत्या; रायपूर पोलिसांनी घेतले होते ताब्यात\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संजय राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदे��ीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.lokmat.com/national/mallikarjun-kharge-alleges-modi-shah-try-overthrow-maha-vikas-aghadi-govt-a719/", "date_download": "2021-07-25T02:36:20Z", "digest": "sha1:B67UEEKQ524TKE4NELNAM2DIPDYI2W3G", "length": 18662, "nlines": 136, "source_domain": "www.lokmat.com", "title": "आघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहा यांच्या हालचाली; काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप - Marathi News | mallikarjun kharge alleges Modi Shah try to overthrow the maha vikas aghadi govt | Latest national News at Lokmat.com", "raw_content": "\nरविवार २५ जुलै २०२१\nचिपळूणला महापुराचा वेढारत्नागिरीराज कुंद्राटोकियो ऑलिम्पिक 2021कोरोना वायरस बातम्याकोरोनाची लसमुंबई मान्सून अपडेट नरेंद्र मोदीमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस देवेंद्र फडणवीस\nआघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहा यांच्या हालचाली; काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप\nमोदी-शहा या जोडगोळीने कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर व काँग्रेस आघाडीचे सरकार पेगॅससद्वारे हेरगिरी करून पाडले.\nआघाडी सरकार पाडण्यासाठी मोदी-शहा यांच्या हालचाली; काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडून तिथे भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत, असा खळबळजनक आरोप राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे.\nते म्हणाले की, मोदी-शहा या जोडगोळीने कर्नाटकमधील जनता दल सेक्युलर व काँग्रेस आघाडीचे सरकार पेगॅससद्वारे हेरगिरी करून पाडले. त्यानंतर मध्य प्रदेशमधील काँग्रेस सरकार या दोघांनी उलथवून तिथे भाजपचे सरकार स्थापन केले. आता या दोघांची नजर महाराष्ट्रावर आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील नेत्यांवर पेगॅससद्वारे पाळत ठेवण्यात येत आहे का, याची मला कल्पना नाही. मोदी व शहा पेगॅससची मदत आता घेतात का, हेही मला माहीत नाही. मात्र कर्नाटक, मध्य प्रदेशात जे घडले, तो महाराष्ट्रासाठी इशारा आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजप नेते व घटनात्मक पदांवर विराजमान असलेल्या लोकांच्या सध्याच्या हालचाली पाहिल्यानंतर लक्षात येते की, त्यांचे इरादे चांगले नाहीत.\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत भेट\nआमच्या \"एकला चलो रे\" या नाऱ्याकडे गांभीर्याने बघू नका. पंधरा वर्षे महाराष्ट्रात आपण दोघे सत्तेत असतानाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळे लढलो. मंत्रिमंडळ बैठकीत आपण एकत्र निर्णय घ्यायचो आणि स्थानिक निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध प्रचार करायचो. आताही तेच करायचे. हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजावू. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या भेटीत असा संवाद झाला की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे.\nमोदी-अजित डोवाल यांचे इस्रायल दौरे कशासाठी\n२०१८-२०१९ या वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इस्रायल दौऱ्यावरून वादंग निर्माण झाले होते. याच दौऱ्यादरम्यान एनएसओ या कंपनीशी पेगॅसस तंत्रज्ञान विकत घेण्याबाबत बोलणी झाली असावी, असाही आरोप होत आहे. मोदी यांच्या दौऱ्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनीही काही वेळा इस्रायलला भेट दिली होती. डोवाल यांचे दौरे पेगॅससच्या मुद्द्याशी निगडित होते का, असाही सवाल विरोधकांनी विचारला आहे.\nवाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या\nटॅग्स :PoliticscongressMaharashtraNarendra ModiAmit Shahराजकारणकाँग्रेसमहाराष्ट्रनरेंद्र मोदीअमित शहा\nपुणे :लोणावळ्यात ��ुधवारी २४ तासांत विक्रमी ३९० मिमी पाऊस; सर्वत्र पाणीच पाणी\nHeavy Rains : जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. अनेक घरांमध्येही शिरलं पाणी. ...\nसंपादकीय :प्रादुर्भाव कमी, पण भीती कायम...\nCoronavirus : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे हे खरे; पण म्हणून अनिर्बंधपणे वावरणे योग्य ठरणार नाही. शासनाने अजूनही कायम ठेवलेल्या निर्बंधांना धुडकावून लावत नागरिक बेफिकीरपणे वावरताना दिसतात हे धोक्याला निमंत्रण देणारेच आहे. ...\nअन्य क्रीडा :कोल्हापूरच्या अनिकेतची सव्वादोन कोटींची भरारी; हैदराबादकडून करारबद्ध, महाराष्ट्रातील पहिला खेळाडू\nहैदराबाद एफसी संघाकडून तीन वर्षांकरिता खेळण्यासाठी तब्बल २ कोटी २५ लाखांच्या करारावर अनिकेतने स्वाक्षरी केली. ...\nसंपादकीय :सीएम टू पीएम.. ‘बाबा’ महाराज कऱ्हाडकरां’ची भविष्यवाणी\n‘पृथ्वी’वरचं ‘राज’ शोधण्यासाठी नारद मुनी भूतलावर पोहोचले, तर काय सांगावे - ‘बाबा महाराज कऱ्हाडकरां’च्या आश्रमासमोर राजकीय नेत्यांची ही प्रचंड वर्दळ... ...\nसंपादकीय :पवार-मोदी यांच्यातल्या गुळपिठाचे गुपित\nकेंद्रीय संस्थांचा ससेमिरा सहन करणाऱ्या मोदींना ‘आत’ टाकण्याची खुमखुमी यूपीए काळात अनेकांना होती... असे सांगतात, की तेव्हा पवार मध्ये आले\nसंपादकीय :आजचा अग्रलेख: टिकल ते इम्पिरिकल\n१९९४ पासून अंमलात असलेले ओबीसी आरक्षण थांबवितानाचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश अत्यंत स्पष्ट आहे. ...\nराष्ट्रीय :दुसरी लाट लांबली, रुग्णसंख्या कमी होईना; भारत बायाेटेकचा ब्राझीलसाेबतचा करार रद्द\nदिवसभरात सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ ३,४६४ इतकी राहिली. शुक्रवारी १६,३१,२६६ कोविड-१९ चाचण्या घेण्यात आल्या. ...\nराष्ट्रीय :शस्त्रांचे बोगस परवाने दिल्याप्रकरणी सीबीआयचे छापे; IAS अधिकाऱ्यांच्या घरांचाही समावेश\nकाश्मीर, दिल्लीत कारवाई ...\nराष्ट्रीय :देशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती\nशिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी देशातील काही रेल्वे स्थानकांचे खासगीकरण करण्यात आले आहे का, असा प्रश्न उपस्थित केला होता. ...\nराष्ट्रीय :'या' राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, महागाई भत्त्यात 11 टक्क्यांची वाढ\ndearness allowance : दरमहा सरकारच्या तिजोरीवर 210 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. ...\nराष्ट्रीय :Mukesh Ambani: 'अमेरिका-चीन, तो दिवस दूर नाही...'; मुकेश अंबानींची मोठी भविष्यवाणी\nwe will stand with america and china in 2047.: Mukesh Ambani 991 मध्ये आपल्या अर्थव्य़वस्थेमध्ये अनेक त्रुटी होत्या. आज मोठ्या प्रमाणावर क्रांती झाली आहे. आता भारताला 2051 पर्यंत सर्वांसाठी समान समृद्धी देणारी अर्थ्यव्यवस्थेत ते रुपांतरीत करायचे आहे, ...\nराष्ट्रीय :Udayanraje bhosale :दिल्लीत असलो तरी लक्ष महाराष्ट्रातच, उदयनराजेंनी पूरग्रस्तांना दिला धीर\nUdayanraje bhosale : खासदार उदयनराजे भोसले यांनी फेसुबक अकाऊंटवरुन भली मोठी पोस्ट लिहिली आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागातील बांधवांनो धीर सोडु नका, केंद्र आणि राज्य सरकार, आपत्ती व्यवस्थापनातील सर्व घटक, एनजीओज् आणि आम्ही सर्वजण तुमच्याबरोबर आहोत, ...\nमनोरंजनव्हिडीओफोटोफ्लिकक्रीडालाइफ स्टाइलऑटोतंत्रज्ञानमहाराष्ट्र विधानसभा निवडणूकब्लॉग्सअध्यात्मिकबातम्यासंपादकीयराशी भविष्य\nRaigad Landslide: तुम्ही दु:खातून सावरा, बाकीची सर्व काळजी आम्ही घेतो\n१३० काेटींच्या देशात केवळ २ टक्के भरतात प्राप्तीकर; ४ टक्के श्रीमंत शेतकऱ्यांना कर लावला तर...\nदेशातील रेल्वेस्थानकांचे खासगीकरण होणार नाही; राज्यसभेत रेल्वेमंत्र्यांची माहिती\nआजचे राशीभविष्य, २५ जुलै २०२१; कामात यश, आर्थिक लाभ आणि भाग्योदयाचे योग\n तरूणाची निर्घृण हत्या करून 'तो' भरवस्तीत पोहचला; संतप्त लोकांनी दगडानं ठेचून टाकला\nपॉर्नोग्राफी प्रकरण: शिल्पाच्या पतीविरुद्ध ‘ED’चीही कारवाई ; फेमाअन्वये दाखल होणार गुन्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/02/umnk_I.html", "date_download": "2021-07-25T03:24:52Z", "digest": "sha1:I2LMZ4GB6TS5BVORDWYQYNL4HNP2CQQA", "length": 4275, "nlines": 33, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nआदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार\nआदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार\nमुंबई - राज्यपालांच्या आदेशानुसार विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार कुमारी आदिती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.\nयापूर्वी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग खनिकर्म, पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.\nविधी व न्याय विभागाचा कार्यभार राज्यमंत्री म्हणून कुमारी तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार विधी व न्याय विभागाशी सबंधित विधान मंडळाचे सर्व कामकाज यापुढे कुमारी तटकरे यांनी पाहावे असेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून>\n〉 Dinvishesh (दिनविशेष दिनदर्शिका)\nसराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच\n〉 राज्यसेवा प्रश्नपत्रिका संच\n〉 सराव परीक्षा प्रश्नपत्रिका संच\n〉 पोलीस उपनिरीक्षक प्रश्नपत्रिका\n〉 विक्रीकर निरीक्षक प्रश्नपत्रिका संच\n〉 सहाय्यक कक्ष अधिकारी प्रश्नपत्रिका संच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%8C%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T04:16:45Z", "digest": "sha1:QCJBCPRAV4ZHRGZORO3JXTWH6OKNMM4E", "length": 4591, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किन्नौर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्याविषयी आहे. किन्नौर शहराच्या माहितीसाठी पहा - किन्नौर.\nकिन्नौर हा भारताच्या हिमाचल प्रदेश राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र रेकॉॅंग पेओ येथे आहे.\nउना - कांगरा - किन्नौर - कुलु - चंबा - बिलासपुर\nमंडी - लाहौल आणि स्पिति - शिमला - सिरमौर - सोलान - हमीरपुर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०७:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/video/bjp-c-t-ravi-talks-on-mhadai-issue-marathi", "date_download": "2021-07-25T02:02:23Z", "digest": "sha1:HJHLLYNT7MVP2Y2X7BDUFRNLE7XWB2YF", "length": 4177, "nlines": 71, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "कर्नाटकातून आलेले भाजपचे प्रभारी म्हादईवर म्हणाले… | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\nकर्नाटकातून आलेले भाजपचे प्रभारी म्हादईवर म्हणाले…\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर���थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"}
+{"url": "http://v-vatasaru.com/%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A2%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-25T02:59:09Z", "digest": "sha1:GT2HTEF33AIT7IG5EBAV2D5OTUXSPL7Q", "length": 12108, "nlines": 79, "source_domain": "v-vatasaru.com", "title": "शुक्र ग्रहांवरील ढगांमध्ये फॉस्फिन वायु असल्याचे सापडलेत पुरावे ! जीवसृष्टी असण्याची शास्त्रज्ञांना वाटते दाट शक्यता ! – विज्ञानाचा वाटसरू", "raw_content": "\nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता एलियन असण्याची कितपत शक्यता मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81 कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश मानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81 कोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश नवा जागतिक उच्चांक गेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास नवं संशोधन शुक्र ग्रहांवरील ढगांमध्ये फॉस्फिन वायु असल्याचे सापडलेत पुरावे जीवसृष्टी असण्याची शास्त्रज्ञांना वाटते दाट शक्यता \nशुक्र ग्रहांवरील ढगांमध्ये फॉस्फिन वायु असल्याचे सापडलेत पुरावे जीवसृष्टी असण्याची शास्त्रज्ञांना वाटते दाट शक्यता \nशुक्र ग्रहांवरील ढगांमध्ये फॉस्फिन वायु असल्याचे सापडलेत पुरावे जीवसृष्टी असण्याची शास्त्रज्ञांना वाटते दाट शक्यता \nनेचर या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार शास्त्रज्ञांना शुक्र ग्रहावरील ढगांमध्ये फॉस्फिन वायुचे पुरावे सापडले आहेत. हा पुरावा सापडल्याने संपूर्ण जगामध्ये एकाच खळबळ निर्माण झाली आहे. कारण हा वायु विषारी असला तरी तो एक तर मानव निर्मित उद्योगांमधून बाहेर पडतो किंवा तो काही सूक्ष्म जीवांकडून तयार केला जातो. या व्यतिरिक्त हा वायु निर्माण होण्याचा अन्य कोणताही नैसर्गिक मार्ग नसल्याचं शास्त्रज्ञाचं म्हणणे आहे.\nशुक्र ग्रहावर जीवन असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना फार पूर्वीपासून वाटत आहे. कारण या ग्रहाचा आकार, गुरुत्वाकर्षण आणि इतर बऱ्याच गोष्टी पृथ्वीसारख्याच आहेत. मात्र गेल्या शतकात शुक्र ग्रहावरील अवघड परिस्थितीची शास्त्रज्ञांना चांगलीच माहिती झाली. शुक्रावरील तापमान काही वेळा ९०० फॅरनहीट इतकं प्रचंड असतं. इतकेच नव्हे तर या ग्रहावर ६५ मैल उंचीपर्यंत ढग असून, यामुळे ग्रहाच्या पृष्ठभागावर हवेचा खूपच प्रचंड दाब असतो. अजून एक घातक गोष्ट म्हणजे शुक्र ग्रहावर कार्बन डाय ऑक्साइड मोठ्या प्रमाणात आहे, सोबत सल्फ्युरीक आम्लाचे ढगदेखील मोठ्या प्रमाणात आहेत.\nया सर्व गोष्टींमुळे शुक्राच्या पृष्ठभागावर कुठल्याही प्रकारचे जीवन असण्याची शक्यता खूप कमी असली तरी शुक्रावरील ढगांमध्ये सूक्ष्मजीव असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं शास्त्रज्ञांना वाटतं. ढगांमध्ये आम्ल असले, तरी त्याबरोबरच तिथे सूर्यप्रकाश, पाणी आणि सेंद्रिय पदार्थ हे जीवनासाठी लागणारे मुलभूत घटक उपलब्ध आहेत हे खूप महत्वाचे आहे. विशेष करून शुक्रावरील ढगांच्या मधल्या भागात परिस्थिती बऱ्याच अंशी पृथ्वी सारखीच आहे. आतापर्यंतच्या काही संशोधनांमध्ये शुक्रावरील वातावरणाच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिनील किरण शोषले जात असल्याचे शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले होते. यामागे सूक्ष्मजीव असू शकतात असे त्यावेळच्या शास्त्रज्ञांनी मांडले होते. परंतु गंधकाची काही संयुगे देखील यामागे असू शकत असल्याने या संशोधनाकडे फार कुतुहुलाने पहिले गेले नव्हते.\nमुळात फॉस्फीन हा वायु जीवसृष्टीसाठी विषारी मानला जातो. या वायूचा वापर दुसऱ्या महायुद्धात देखील केला गेला होता. परंतु आता या वायुचे पुरावे सापडल्याने शुक्र ग्रहावर खरोखरच जीवसृष्टी आहे कि काय, याबद्दल सर्व जगाचे लक्ष लागून राहिले आहे.\nPrevious मेंदू मधील इम्प्लांटच्या सहाय्याने अंध व्यक्ती देखील पाहू शकल्या अक्षरे : ह्युस्टनमधील शास्त्रज्ञांचा प्रयोग\nNext गेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास \nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nपुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.\nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता \nमानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81\nकोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश \nप्रॉक्झिमा सेंटॉरीकडून प्राप्त झालेत रेडिओ सिग्नल एलियन असण्याची कितपत शक्यता \nमानवाला ज्ञात असलेलं सर्वात मोठं कृष्णविवर : S5 0014+81\nकोरिअन शास्त्रज्ञांना १० कोटी तापमानाचा हायड्रोजन प्लाझ्मा २० सेकंदांपर्यंत टिकवून ठेवण्यात यश \nगेली ३३००० वर्षे पृथ्वी करत आहे ताऱ्यांच्या स्फोटानंतर उरलेल्या किरणोत्सर्गी अवशेषांमधून प्रवास \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://beedreporter.com/news/2797/", "date_download": "2021-07-25T02:25:50Z", "digest": "sha1:XOF664XAKVVPV2E7HDIWZZX2TV7O6OGH", "length": 25169, "nlines": 160, "source_domain": "beedreporter.com", "title": "अधिकाऱ्यांनो गांभीर्याने कामे करा… मुंडेंची पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना तंबी!", "raw_content": "\nHomeबीडअधिकाऱ्यांनो गांभीर्याने कामे करा… मुंडेंची पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना तंबी\nअधिकाऱ्यांनो गांभीर्याने कामे करा… मुंडेंची पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना तंबी\nजिल्ह्याचा विकास करताना सामान्य माणसांची बांधिलकी ठेवून उपक्रम राबविण्यात येतील- पालकमंत्री धनंजय मुंडे\nजिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 साठी तीनशे कोटी रुपये तरतूद मंजूर\nसन 2021-22 साठी सर्वसाधारणच्या २४२ कोटी रुपयेंसह एकत्रित 336 कोटी रुपये आराखडा मंजुर\nबीड, (जिमाका) दि. २ — : कोरोना आपत्तीमुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक एक वर्षाच्या दीर्घ कालावधीनंतर होत असून विविध विभागातील सर्व स्तरावर त्याचा परिणाम झाला आहे. आर्थिक व सामाजिक बदल दिसून येत असून या काळात अनेक उपाययोजना राबविण्यात आल्या, त्यासाठी जनतेचे देखील मोठे सहकार्य लाभले आहे. जिल्हा नियोजनाचे काम करताना सर्व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.\nआजच्या जिल्हा स्तरीय नियोजन समितीच्या बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शिवकन्या शिरसाट, आमदार प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षिरसागर, आ. नमिता मुंदडा, आ. लक्ष्मण पवार, आ. विनायक मेटे, जिल्हाधिकारी रवींद्र जगताप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अपर्णा गुरव, जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.\nतसेच सभाग्रहात जिल्हा नियोजन समितीचे सर्व सदस्य आणि विविध शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. गेल्या एक वर्षात विकासकामे व अन्य लोकाभिमुख कामांना मोठ्या प्रमाणात निर्बंध लागले होते. त्यामुळे यावर्षी मागील वर्षीच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याची जबाबदारी आता सर्वांवर आहे, अशा परिस्थितीत सर्व अधिकाऱ्यांनी गांभीर्याने जबाबदाऱ्या पार पाडल्यास आम्ही सर्व लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहू, कामात कसूर करणाऱ्यांची अजिबात गय करणार नाही, अशी तंबीच आज मुंडेंनी अधिकाऱ्यांना दिली. जिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन -२०२० हा अहवाल प्रकाशित न केल्यावरून देखील मुंडेंनी संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.\nकोरोना आपत्ती असताना देखील यावर्षी राज्य शासनाने जिल्ह्याचा नियोजन आराखडा मंजूर करून जानेवारीतच संपूर्ण निधी जिल्ह्यास उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये कोणताही निधी कमी केला नाही याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभाराचा ठराव पालकमंत्री ना. मुंडे यांनी मांडला व सभागृहाने त्यास मंजुरी दिली.\nऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात एक वसतिगृह उभारणार…\nबैठकीत उपस्थित केलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना जिल्ह्यातील ऊस तोड मजूर प्रश्नावर यापूर्वी चर्चेचा भर असायचा पण आता येत्या वर्षात जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या अतिरिक्त लाखो टन उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यामुळे ऊसतोड मजुरांचा जिल्हा ते ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा अशी जिल्ह्याची वाटचाल होत आहे.\nअसून ऊसतोड कामगारांसाठी निर्माण केलेल्या महामंडळाची राज्य व केंद्र सरकारच्या पातळीवरील नोंदणी व मंजुरी प्रक्रिया होऊन लवकरच याबाबतचा कायदा राज्य शासनाकडून अंमलात येईल. ऊसतोड कामगारांच्या मुला मुलींसाठी वसतिगृहे सुरू करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून बीड सह अहमदनगर , जालना या जिल्ह्यांमध्ये देखील ही वसतिगृहे सुरू केली जातील; बीड जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात एक वसतिगृह उभारण्यात येणार असल्याची घोषणाही ना. मुंडे यांनी यावेळी केली.\nराज्य शासनाने यावर्षी जानेवारी मध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे परंतु आर्थिक वर्ष संपत असल्याने कमी कालावधीमध्ये कामे करण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे सदर निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठीदेखील राज्य शासन स्तरावर प्रयत्न करू असे ना. मुंडे म्हणाले.\nयाप्रसंगी आमदार श्री. सोळुंके, आ श्री पवार श्रीमती मुंदडा, श्री क्षीरसागर, श्री मेटे , श्री आजबे, श्री दौंड आदींनी अनुपालन अहवालासह जिल्हा वार्षिक योजनेतील प्रारूप आराखडा, योजनेचा प्रगती अहवाल आदींबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या; तसेच विविध शासकीय कार्यालयांकडून कार्यवाही करताना होणाऱ्या त्रुटींबाबत सभागृहास माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने आमदार श्री सोळंके यांनी शेतकरी अनुदान तसेच कृषी कर्ज वाटप या अनुषंगाने महत्त्वपूर्ण सूचना केल्या आमदार श्री आजबे यांनी गहिनीनाथ गड व जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र विकास रस्ते विकास या प्रलंबित कामांबाबत मुद्दे उपस्थित केले. आमदार श्री क्षीरसागर यांनी अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृहासाठी बीड शहरातील जागा प्रश्नाबाबत अडचण दूर करण्याबाबत मागणी मांडली, आमदार श्री. पवार यांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्यांच्या स्थितीबाबत व त्यावरून होणाऱ्या वजनदार वाहनांच्या अवैध वाहतुकीबाबत प्रश्न मांडला. आमदार श्रीमती मुंदडा यांनी महावितरण संबंधित विषय मांडून क्षमतावाढ व ट्रान्सफॉर्मर ची जिल्ह्यात गरज असल्याचे नमूद केले. आमदार श्री दौंड यांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र एन आय सी यू वॉर्ड वार्ड आणि मजला वाढीबाबत निधी मागणीचा प्रस्ताव मांडला. आमदार श्री मेटे यांनी केंद्र सरकारच्या बजेट नुसार मराठवाड्याच्या नदीजोड प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी मिळवता येईल अशी सूचना मांडली; यासह विविध समिती सदस्यांनी मागण्या व सूचना मांडल्या\nभूसंपादन प्रक्रिया मोठ्या प्रमाणात झाली आहे तसेच काही ठिकाणी सुरू असून यामधील मावेजा चा प्रश्न प्रलंबित आहे तो सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठका घेऊन नियोजन करण्यात येईल.\nसदर अरखड्यामधील अतिरिक्त मागण्या राज्यस्तरीय बैठकीत मांडण्यात येतील. आराखडा तयार करताना १७ शाश्वत विकास ध्येयपूर्तीच्या अनुषंगाने विचार करण्यात आला आहे. त्याचबरोबर लिंग आधारित, महिला व बालविकास विभागाचा डाटाबेस देखील विचारात घेण्यात येईल.\nशासनाच्या सूचनांप्रमाणे १% शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी, तसेच ३% टक्के निधी बालकल्याण विभागासाठी चिन्हांकित करण्यात आला आहे.\nसमितीच्या सर्व सदस्यांना बोलायची संधी अन विरोधकांनी मानले मुंडेंचे आभार\nअनुपालन अहवालास मान्यता दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी नियोजन समितीतील सर्व सदस्यांना ऐन वेळी उपस्थित करावयाच्या मुद्द्यांसाठी वेळ उपलब्ध करून दिली. गेली अनेक वर्ष विविध पालकमंत्री येतात डीपीडिसी करतात आणि जातात, मात्र धनंजय मुंडे यांनी विरोधी पक्षासह सर्वांना आपले म्हणणे मांडायची संधी दिली यासाठी त्यांचे आभार मानायला हवेत असे जि. प. सदस्य संतोष हंगे म्हणाले.\nयावेळी झालेल्या चर्चेत समिती सदस्यांनी भाग घेऊन आपली मते व्यक्त केली तसेच विविध अधिकारी यांनी माहिती सादर केली याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, सभापती जयसिंह सोळंके , सभापती सविता म्हस्के, सभापती कल्याण अबुज तसेच सदस्य संतोष हंगे, विजयसिंह पंडित, डॉ योगिनी थोरात, अजय मुंडे, विजयकांत मुंडे , युवराज डोंगरे , उषा मुंडे , अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, तू पशुसंवर्धन उपायुक्त डॉ रवी सुरवाड आणि कृषी, सार्वजनिक बांधकाम महावितरण, जिल्हा परिषद, महसूल, नगरपालिका प्रशासन, क्रिडा, महिला व बालकल्याण व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.\nयाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेला माझा गाव सुंदर गाव अभियानासाठी गावस्तरावर राबविण्यात येणार्या उपक्रमाबाबत प्रसिद्धी पत्रकाचे अनावरण तसेच बर्ड फ्लू बाबत पशुसंवर्धन कार्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रकाचे प्रकाशन पालकमंत्री ना. धनंजय मुंडे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.\nबैठकीत जिल्हा वार्षिक योजने बाबत जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती गुरव यांनी सविस्तर सादरीकरण केले तर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ मडावी यांनी आभार प्रदर्शन केले.\nसन 2020-21 च्या साठी प्रगती अहवाल चर्चा करण्यात आली तसेच बीडीएस प्रमाणे प्राप्त 393 कोटी 86 लक्ष रुपये तरतुद व नियतवयास मंजुरी देण्यात आली\nआजच्या बैठकीत सन 2021 -22 साठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण मधून 242 कोटी 83 लक्ष रुपये अनुसूचित जाती उपयोजना मधून विशेष घटक योजनेस��ठी 92 कोटी बारा लक्ष रुपये तसेच क्षेत्र बाह्य आदिवासी उपयोजनेतून एक कोटी 74 लक्ष रुपये असा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला\nPrevious articleना.धनंजय मुंडेंचे बीडमध्ये दणक्यात स्वागत\nNext articleबीड, नगर पाठोपाठ धनंजय मुंडे यांचे औरंगाबादमध्येही जंगी स्वागत\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\nआष्टी, बीड तालुक्यात रुग्णसंख्या वाढू लागली\nकोम्बिंग ऑपरेशनमध्ये तीन जण पकडले, परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई\nशुभमचे कार्य सातासमुद्र पार, वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, लंडनतर्फे नगरसेवक शुभम धुत यांच्या कार्याचा गौरव\nताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी whatsapp ग्रुपला जॉइन करा येथे क्लिक करा\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nआष्टी पोलिसात आ.धसांवर गुन्हा, चौधरींच्या कंपाऊंडसह बांधकामाची पाडापाडी कुटुंबियांच्या गाडीवर दगडफेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://mhlive24.com/breaking/this-man-who-was-twice-worried-about-bread-carried-out-this-experiment-in-agriculture-today-he-is-earning-millions-of-rupees/", "date_download": "2021-07-25T03:32:34Z", "digest": "sha1:ORZXZWFP5C5ICEIWSREE6GB43KQXISXQ", "length": 9120, "nlines": 91, "source_domain": "mhlive24.com", "title": "दोन वेळा भाकरीची चिंता असणाऱ्या 'ह्या' व्यक्तीने शेतीत राबवला 'हा' प्रयोग; आज कमावतोय लाखो रु��ये - Mhlive24.com", "raw_content": "\nदोन वेळा भाकरीची चिंता असणाऱ्या ‘ह्या’ व्यक्तीने शेतीत राबवला ‘हा’ प्रयोग; आज कमावतोय लाखो रुपये\nदोन वेळा भाकरीची चिंता असणाऱ्या ‘ह्या’ व्यक्तीने शेतीत राबवला ‘हा’ प्रयोग; आज कमावतोय लाखो रुपये\nMHLive24 टीम, 2 जून 2021 :- जर तुम्ही योग्य दिशेने कठोर परिश्रम केले तर एक दिवस तुम्हाला नक्कीच यश मिळेल. यशाचा हा मूलभूत मंत्र आहे. सर्वांना ठाऊक आहे की आपण कृषी प्रधान देशाचे रहिवासी आहोत.\nइथली खूप मोठी लोकसंख्या खेड्यांमध्ये राहते, पण आजचे तरुण शेती सोडून नोकर्यासाठी शहरांकडे धावत आहेत. जर तरुणांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेती केली तर भरपूर पैसे मिळू शकतात.\nझारखंडच्या चाईबासाच्या खुंटपाणी ब्लॉकच्या रांगामाटी गावात राहणारे राम जोन्को याने याचे एक आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. पूर्वी ह्या शेतकऱ्याला दोन वेळा पोटभर भाकरीची चिंता असायची पण आज त्यांच्या शेतात लाखो रुपये किंमतीचे पपई वाढत आहेत. आज हा व्यक्ती लाखो रुपये कमावत आहे.\nशेतामध्ये 800 पपईची झाडे लावली :- शेतकरी राम जोन्को यांनी आपल्या शेतात 800 पपईची झाडे लावली आहेत. त्यावर 8 ते 10 लाख रुपयांची फळे आहेत. प्रत्येकाला माहित आहे की कोरोना साथीच्या आजारामुळे लॉकडाऊनमध्ये बेरोजगारी ही मोठी समस्या बनली आहे.\nराम जोन्कोसुद्धा त्याच समस्येने त्रस्त झाले होते. मग त्याने स्वावलंबी होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 4 महिन्यांपूर्वी आपल्या शेतात पपईची झाडे लावली आणि आज त्यांनी सुमारे 50 टन पपईचे उत्पादन तयार केले आहे.\nपपई बाजारात 40 रुपये किलो पेक्षा जास्त दराने विकली जात आहे :- शेतात पीक तयार आहे. तो बाजारात विकणार आहे. ते म्हणतात की पपई बाजारात 40 रुपये किलोपेक्षा जास्त दराने विकली जात आहे. जरी त्याने आपले पीक अर्ध्या भावाने विकले तरी त्याला 8 ते 10 लाख रुपयांचा नफा मिळेल.\n😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news\n🤷🏻♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप http://bit.ly/mhlivefbgroup\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख रुपये\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार ‘असे’ काही\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल फ्रिज\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा होणार वाचा अन लाभ घ्या\nकेवळ 50 हजार रुपयांची गुंतवणूक करुन करा 7-8 लाखांची कमाई, कमी जागेत सहज चालतो ‘हा’ व्यवसाय\n‘ह्या’ बँकेत मिळतेय एकदम स्वस्त गोल्ड लोन, जाणून घ्या व्याजदर आणि किती ईएमआय पडेल\nआता बाबा रामदेव यांना थेट टक्कर देणार गौतम अदानी ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय\nमहत्वाची बातमी : डॉ. मनमोहनसिंग यांचा अर्थव्यवस्थेविषयी मोठा इशारा ; पहा काय म्हणाले…\nजबरदस्त; ‘ह्या’ कंपनीची ई-बाईक स्मार्टफोनपेक्षाही स्वस्त \nएकाच प्रीमियममध्ये पती-पत्नी दोघेही होतील कव्हर; मॅच्युरिटीवर मिळतील 20 लाख…\nमहत्वाची बातमी: आरबीआयने पर्सनल लोन संदर्भात बदलले नियम; आता होणार…\n1 ऑगस्टपासून ‘ह्या’ नियमांत होणार बदल; थेट तुमच्या खिशावर परिणाम\nस्टेटबँकेकडून अलर्ट: त्वरित करा ‘हे’ काम, अन्यथा आपले खाते होईल…\nअदार पूनावाला यांच्या नावे झाली ‘ही’ कंपनी; तुम्हाला काय फायदा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://vinayuvacha.blogspot.com/2011/10/blog-post_26.html", "date_download": "2021-07-25T02:43:19Z", "digest": "sha1:NFWOLJDLBDCADDF3NSLAI4DPTN6AMF6F", "length": 11206, "nlines": 154, "source_domain": "vinayuvacha.blogspot.com", "title": "माय बोली- मनाची बोली: भले भले आले आणि मातीत मिळून गेले!", "raw_content": "माय बोली- मनाची बोली\nमनाला वाटलं काहीतरी बोलावं... काहीतरी लिहावं. म्हणून हा blog.\nबुधवार, ऑक्टोबर २६, २०११\nभले भले आले आणि मातीत मिळून गेले\nभारताचा इतिहासच असा आहे, की इथे आलेल्या परकीयांना कधी ना कधी तरी हार मानावीच लागली आहे. ह्या मातीचा सर्वात पहिला बळी ठरला तो जगज्जेता सिकंदर. त्याने पर्शियाच्या बलाढ्य शहा दरयुश-३ ला पराभूत केलं होतं. त्यानंतर तो मध्य आशिया जिंकत भारताच्या वेशी वर पोहोचला होता. त्याने भले ही पुरू राजाला हरविले असेल, पण त्या युद्धात त्याचा सैन्याने इतकी कच खाल्ली की तिने पुढे जायचा नकार दिला. सिकंदराला गंगा नदीच्या किनाऱ्या वरूनच परतावे लागले. त्यानंतर त्याच्या सामराज्यात कसलीच ताकद उरली नाही आणि त्याचा मृत्यु नंतर ते काही दशकातच कोसळलं. त्यानंतर कालांतराने आक्रमणकरते येत होते, ह्या देशावर आपली सत्ता बसवीत होते, पण त्यांना कालांतराने ह्���ा देशाचा भाग तरी व्हावं लागलं किंवा देश सोडून परत जावं लागलं. सदाशिवराव भाऊंना पानिपतात हरविणारा अहमदशहा अब्दालीला सुद्धा पुन्हा भारता कडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत झाली नाही. एवढी हानी त्याचा सैन्याला मराठी फौजांनी केली. इंग्रज, पोर्तुगीज, इ. युरोपीय आक्रमणकरते सुद्धा आले, आणि आपल्यावर राज्य सुद्धा केले. पण, अमेरिकी खंडात त्यांनी स्थानिकांचं अस्तित्वच जसं नामशेष केलं, तसं इथे त्यांना जमलं नाही. उलट त्यांची ह्यात बरीच हानि झाली. आणि अखेरीस त्यांना हा देश सोडून द्यावा लागला.\nआणि आता भारताचा हाच लौकिक खेळात सुद्धा पहायला मिळत आहे. विशेष करून क्रिकेट मधे. त्यामुळेच गेल्या १५ वर्षांत भारतात येणार्या संघाने केवळ २ वेळाच भारतीय संघाला पराभूत केले आहे. आणि तसंच नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड-भारत एकदिवसीय स्पर्धेत सुद्धा घडलं. सिकंदर प्रमाणेच अगदी महिन्या-दीड महिन्यापूर्वी भारताला नेस्तनाबूद करणार्या इंग्लंडचा भारतीय संघाने इथे भारतात त्यांचा सिकंदर करून टाकला. ५-० विजय मिळवून सपेशल दाखवून दिलं की आम्ही विश्वचषक विजेते कसे झालो ज्याप्रमाणे सिकंदरला भारतातून पराभव व नामुष्की पतकरून परत जावे लागले, त्याचप्रमाणे इंग्लंडचा संघ इथे मोठ्या वल्गना करत आला असता, त्यांना नामुष्की पदरात घेऊनच माय देशी परत जावे लागले.\nभारतीय संघाच्या ह्या कामगिरी बद्दल त्यांचे सपेशल अभिनंदन. आणि सचिन, जहीर, युवराज, हरभजन व सेहवाग नसताना ही कामगिरी बजावल्या बद्दल खेळाडूंचे अधिकच कौतुक करावेसे वाटते.\nभले भले आले आणि मातीत मिळून गेले\nद्वारा पोस्ट केलेले Vinay येथे १०/२६/२०११ १०:३१:०० PM\nलेबल: इंग्लंड, क्रिकेट, भारत\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nभले भले आले आणि मातीत मिळून गेले\nअणु-उर्जेला विरोध: केवळ आरडा-ओरडा की खरंच चिंता\nसरकारचे डोके ठिकाणावर आहे का\nमी शिवाजी राजे भोसले बोलतोय: नक्की पहा\nसन्माननीय कुमार केतकर यांस\nआसाराम बापूंचे आध्यात्मिक थोतांड\nजनलोकपाल विधेयकाने काय साधले जाईल\nएकदा तरी आवर्जून वाचा\nपुदिना पास्ता आणि गार्लिक ब्रेड\nदलपती - मणी रत्नम चा मास्टरपीस\nओअॅसिस - पान १\nनेमाडे – एक असंस्कृत अडगळ\n5 दर्शवा सर्व दर्शवा\nसाधेसुधे थीम. epicurean द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/04/1666-33.html", "date_download": "2021-07-25T03:28:45Z", "digest": "sha1:6CFB77BDJYOUPLDX5J7GNEAXCENOGKYM", "length": 4168, "nlines": 32, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "1666 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\n1666 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 33 बाधितांचा मृत्यू\nएप्रिल २७, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा दि. 27 (जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1666 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.\nतालुकानिहाय कोरोना बाधितांची आजची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 149 (4550), कराड 258 (15020), खंडाळा 74 (5935), खटाव 142 (8250), कोरेगांव 78 (8085),माण 123 (5591), महाबळेश्वर 31 (3189), पाटण 119 (3921), फलटण 151 (12134), सातारा 367 (22167), वाई 147 (7385 ) व इतर 27 (495) असे आज अखेर एकूण 96722 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.\nतसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (96), कराड 6 (419), खंडाळा 3 (81),खटाव 5 (237), कोरेगांव 1 (225), माण 2 (130), महाबळेश्वर 0 (28), पाटण 14), फलटण 1 (176), सातारा 11 (708), वाई 2 (174) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 2388 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना परवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krushikranti.com/location/akola/", "date_download": "2021-07-25T02:02:25Z", "digest": "sha1:KMHAGXCAKWBXAX6EVEPFVKNNHUUT6ZMB", "length": 3877, "nlines": 87, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "अकोला - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nअकोला जिल्ह्यातील शेती संदर्भातील जाहिराती येथे दिसतील.तसेच विक्रेत्���ांचा संपर्क कृषी क्रांतीच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत\nपावर विडर विकणे आहे\nकांदा बियाणे विकणे आहे\n19 एकर बागायत शेत जमीन विकणे आहे\n(Milking machine) दुध काढायची मशिन\nगोदाम भाड्याने व बटाईने देणे आहे\nउत्तम प्रतीचा काळा गहू विकणे आहे\nभुईमुग लागवड कधी करावी\nशेती विषयी व शेतीतील सरकारी योजना विषयी सल्ला मिळेल\nशेती विषयी माहिती सोबतच आपण महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krushikranti.com/location/beed/", "date_download": "2021-07-25T03:45:57Z", "digest": "sha1:5MFWKT7DHJWDSUG3D6WDUXDJXJUFFMA2", "length": 5102, "nlines": 118, "source_domain": "www.krushikranti.com", "title": "बीड - Krushi Kranti- Sell,Buy,Rent Agriculture Product, Information", "raw_content": "\nबीड जिल्ह्यातील शेती संदर्भातील जाहिराती येथे दिसतील.तसेच विक्रेत्यांचा संपर्क कृषी क्रांतीच्या माध्यमातून आम्ही उपलब्ध करून देत आहोत\nतुमच्या तालुक्यातील जाहिराती खालील दिलेल्या तालुक्याच्या नावावर क्लिक करून पहा\nचंद्र कोर असलेला बोकड विक्री आहे\nशिमला मिरची विकणे आहे\nगावरान कोंबड्या व कोंबडे विकणे आहे (बीड)\nसंत कृपा नर्सरी बीड\nशेडनेट भाडेतत्वावर देणे आहे\nहळद बियाणे विकणे आहे\nतुकाई नर्सरी (शासन मान्य) सर्व प्रकारचे रोप मिळतील\nदैविक कॅप्सूल ऑरगॅनिक प्रॉडक्ट\nनाशिक व गावरान कांद्याचे बियाणे विकणे आहे\nखिलार गाय विकणे आहे\nमोसंबीची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहे\nमाऊली मूरघास बेल गाठ विक्रीस उपलब्ध आहे\nझेंडू फुले विकत पाहिजे\nकांदा पिकाविषयी सल्ला मिळेल\nशेती विषयी माहिती सोबतच आपण महाराष्ट्र तसेच भारत देशाला लाभलेली महान संत परंपरा, विविध संतांच्या गाथा,ह.भ.प. यांची माहिती वाचा आमच्या संत साहित्य (santsahitya.in) या वेबसाईट वर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-PERS-rbi-says-bank-boards-to-do-detailed-scrutiny-of-financial-results-4993658-NOR.html", "date_download": "2021-07-25T01:48:12Z", "digest": "sha1:AGOCNCXG7ARRBA55HZQSWYVDSNDASIAS", "length": 6327, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "RBI says bank boards to do detailed scrutiny of financial results | सायबर सिक्युरिटी: आरबीआय स्थापणार स्वतंत्र आयटी शाखा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसायबर सिक्युरिटी: आरबीआय स्थापणार स्वतंत्र आयटी शाखा\nनवी दिल्ली-भारतातील सायबर सिक्युरिटीला मजबूत बनवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आयटी शाखा बनवण्यावर विचार करत आहे. बोर्डाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. या बैठकीत आयटी शाखा बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.\nजगातील इतर देशांप्रमाणे भारतातदेखील वेबसाइट हॅक होण्याची भीती असल्याचे राजन यांनी गोवा येथे झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या बोर्ड बैठकीनंतर सांगितले आहे. सायबर क्राइमचा निपटारा करण्यासाठी आपल्याला आता तयारी करावी लागेल, तसेच इतर बँकांनादेखील आयटीचा अधिक वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही राजन यांनी या वेळी सांगितले.\nरघुराम राजन यांनी सांगितले की, बैठकीत आर्थिक क्षेत्रातील सुधारणांसाठी घटनात्मक बदलांवर चर्चा झाली. याबाबतीत बोलण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत आर्थिक क्षेत्रात असे बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक हा बदल करण्यासाठी सरकारने आधीच पुढाकार घेतला आहे.\nसरकारसोबत मतभेद नाहीत : राजन\nसेंट्रल बँकेसाठी स्वतंत्र सार्वजनिक कर्ज केंद्र (पीडीएमए) बनवण्याच्या विरोधात नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या बाबतीत सरकार आणि रिझर्व्ह बँकेत कोणतेच मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. या आधीदेखील राजन यांनी या मुद्द्यावर पीडीएमए सरकार आणि सेंट्रल बँकेपासून स्वतंत्र हवे, ज्यामुळे आर्थिक शिस्त लागेल, असे म्हटले होते. लक्षणीय बाब म्हणजे, आर्थिक वर्ष २०१५-१६च्या अर्थसंकल्पात पीडीएमएचा प्रस्ताव होता. पैसा उभारणे, खर्च कमी करणे आणि जास्त कालावधीसाठी सार्वजनिक कर प्रणालीतील जोखीम स्तर कमी करणे हा यामागील उद्देश होता. केंद्र सरकारच्या निगराणीखाली काम करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात होता.\nरघुराम राजन यांनी बँकेच्या वाढत असलेल्या एनपीएवर चिंता व्यक्त केली. बँकांचा एनपीएवरील वसुलीचा वेग कमी असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची स्थिती नेमकी कशी आहे, याबद्दल सांगता येणे शक्य नसले तरी याबाबत चिंता व्यक्त करण्याची स्थिती असल्याचे ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-theme-park-of-dwarf-people-in-china-4965541-NOR.html", "date_download": "2021-07-25T03:24:36Z", "digest": "sha1:CVEGJ27J5R2QQMPKUFIPVH6IGP2SSBFI", "length": 6869, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Theme Park of Dwarf people in china | कर्मचारी ते कलाकार सगळेच बुटके, चीनमध्ये बुटक्यांना थीम पार्कच्या माध्यमातून नोकरी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकर्मचारी ते कलाकार सगळेच बुटके, चीनमध्ये बुटक्यांना थीम पार्कच्या माध्यमातून नोकरी\nकुनमिंग - चीनमध्ये अनोखा थीम पार्क सुरू आहे. यात फक्त बुटके आणि बुटकेच राहतात. किंगडम ऑफ लिटल पीपल्स नावाचे हे थीम पार्क पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. बुटक्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २००९ मध्ये हे पार्क सुरू करण्यात आले होते.\nचीनमध्ये अंधश्रद्धेमुळे बुटक्या लोकांवर समाजात वेगळे राहण्याची वेळ येते. त्यांना सहजपणे कुठल्या कार्यक्रमात सामावून घेतले जात नाही. त्यांना कुणी नोकरीही देत नाही. इतकेच नव्हे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे ऐकावे लागतात. त्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने या बुटक्यांच्या थीम पार्कची सुरुवात करण्यात आली. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे थीम पार्क सुरू झाले तेव्हा त्यावर प्रचंड टीका झाली. सरकार बुटक्यांना, बुटक्या कर्मचाऱ्यांना समाजापासून तोडू पाहत आहे, अशी टीका झाली. तरीही पार्क सुरू झाले. या पार्कमध्ये गार्ड प्राचीन काळातील पोशाख व प्लास्टिकचे कवच घालून तैनात करण्यात आले. पार्कमध्ये फायर सर्व्हिस, पोलिस दल, संसद व लोकशाही मार्गाने निवडून आलेले प्रतीकात्मक शासकदेखील आहेत. हे सर्वजण बुटके जे नृत्य कौशल्य\nदाखवू शकत नाहीत त्यांना सुरक्षा, हस्तकला, केटरिंग, स्वच्छता व इतर नोकऱ्या दिल्या जातात. शेजारी शहर कुनमिंगहून हे पार्क व्यवस्थित पाहता येते. कुनमिंग शहराच्या तुलनेत हालियामध्ये पायाभूत सुविधा कमी आहेत. येथे कलाकारांची एक परेड होते. त्या वेळी हे कलाकार राजाच्या अवतीभोवती चालतात.\nयेथे प्रवेश देण्याआधी उंची काटेकोरपणे मोजली जाते. येथे येणारे पर्यटक बहुतांश चिनी आहेत. कलाकारांसोबत ते छायाचित्रे काढून घेतात. कलाकारांनाही ते प्रोत्साहन देतात. काही कलाकारांनी सुरू केलेला वेटलिफ्टिंग शोही आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.\nघरांना कुलूप लागत नाही\nशिआओ शिआओ नावाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, येथे २०० कर्मचारी होते. त्यापैकी काही जण निघून गेले. कारण त्यांना घरची, कुटुंबीयांची आठवण येत होती. एका अन्य महिलेने सांगित��े की, धातू तयार करण्याच्या कारखान्यातील जोखमीची नोकरी सोडून ती येथे आली. चीनमध्ये बुटक्या लोकांना रोजगाराच्या फार कमी संधी उपलब्ध आहेत. त्यांना बाहेर प्रचंड टोमणे ऐकावे लागतात. त्या तुलनेत येथे सुरक्षित आहे. येथे घरांना कुलूप लावले जात नाहीत. कारण येथे चोरी होत नाही. वैवाहिक वाद व इतर भांडणे सोडवण्यासाठी एक समिती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-DIS-UTLT-shani-will-be-happy-with-you-by-5-changes-in-daily-life-5911447-PHO.html", "date_download": "2021-07-25T03:51:55Z", "digest": "sha1:Y6LXO3HU6EVNIZNE6WIJRQEYCOTMGTJ7", "length": 5377, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shani Will Be Happy With You By 5 Changes In Daily Life | शनिदेवाला ज्योतिष उपाय न करताही या 5 कामांनी करू शकता प्रसन्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशनिदेवाला ज्योतिष उपाय न करताही या 5 कामांनी करू शकता प्रसन्न\nशनीला ज्योतिषमध्ये क्रूर ग्रह मानण्यात आले आहे. क्रूर यामुळे कारण शनीच्या वाईट प्रभावामध्ये व्यक्ती चारही बाजुंनी अडचणीत सापडतो. विशेषतः शनी ढय्या, साडेसाती आणि महादाशेच्या काळात व्यक्तीला जास्त त्रास होतो. यामधील कॉमन समस्या म्हणजे, जॉबमध्ये अडचणी, अचानक ट्रान्स्फर होते, कष्टाचे पूर्ण फळ मिळत नाही, स्वतःचे सिक्रेट उघड होतात, आणि पूर्ण होत आलेले काम अपूर्ण राहते. या गोष्टीमुळे व्यक्ती कमकुवत होतो.\nपरंतु, केवळ ज्योतिषीय उपाय करून शनिदेवाला प्रसन्न केले जाऊ शकते असे नाही. 5 काम असे सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो. यासाठी तुम्हाला वेगळे कष्टही करावे लागत नाहीत. फक्त आपल्या सवयी आणि दिनचर्येत काही बदल करावे लागतील. हे बदल तुम्हाला कोणतेही ज्योतिष उपाय न करता शनीच्या अशुभ प्रभावापासून वाचवू शकतात.\nदिनचर्येत करा हे पाच बदल...\nरोज थोडावेळ व्यायाम करावा - दररोज थोडासा व्यायाम करावा किंवा वॉक घ्यावा. शरीरातून घाम निघणे शनीच्या अशुभ प्रभावाला दूर करतो. ज्योतिष शास्त्रानुसार घामामध्ये शनीचा वास मानण्यात आला आहे.\nकष्ट सोडू नका - ढय्या आणि साडेसातीमध्ये शनी जास्त काम करवून घेतो. ढय्याला लघु कल्याणी असेही म्हणतात. कारण यामुळे तुम्हाला जास्त कष्ट करावे लागतात आणि या कष्टाचे फळही मिळते. जर तुम्ही शनीच्या ढय्या आणि साडेसाती काळात कष्ट सोडून दिले तर याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.\nचुकी���्या कामाकडे दुर्लक्ष करा - ढय्या आणि साडेसातीच्या काळामध्ये व्यक्तीला चुकीचे काम करण्याची जास्त संधी मिळते, या संधीचा फायदा घेऊन तुम्ही पैसा कमवत असाल तर शनिदेव दंडित करतात. यामुळे चुकीच्या कामामध्ये कधीही सहभागी होऊ नका.\nपुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर दोन कामे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://hebaghbhau.com/entertainment/must-watch-netflix-original-in-hindi/", "date_download": "2021-07-25T03:27:28Z", "digest": "sha1:22OWPUKTFATHHN3VTXP7O2LZQ4JVBFUN", "length": 14188, "nlines": 57, "source_domain": "hebaghbhau.com", "title": "हिंदीतील काही नेटफ्लिक्स ओरिजनल चित्रपट आणि सिरीज जे नक्की पाहायलाच हवे - HeBaghBhau.Com", "raw_content": "\nहिंदीतील काही नेटफ्लिक्स ओरिजनल चित्रपट आणि सिरीज जे नक्की पाहायलाच हवे\nभारत हा १.२ Billion लोकसंख्या असलेला देश आहे. जगातील सर्व Marketing आणि Production houses हे याचा फायदा घेण्यासाठी भारतात अनेक Project सुरु करत आहेत. आता पर्यंत जुने चित्रपट आणि मालिका दाखवणारे Netflix आता भारतीय लोकसंख्येचा फायदा घेण्यासाठी हिंदी आणि इतर प्रांतिक भाषांमध्ये चित्रपट आणि मालिका काढताना दिसत आहे. Netflix आता भारतात Original content production वर भर देत आहे.\nम्हणूच या आर्टिकल मध्ये तुम्हाला आम्ही सांगू कि Netflix वर त्यांचे Original production असणारे अर्वोत्तम चित्रपट आणि मालिका, चला तर मग सुरु करूयात \nNetflix वरील सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट –\nया २ तासाच्या चित्रपटात दोन व्यक्तींच्या जीवनावर भर देण्यात आला आहे . यात संजय (विकी कौशल) आणि करीना (अंगिरा धार) या व्यक्तींच्या जीवनात चाललेल्या गोष्टींवर भर देण्यात आला आहे . यात दोघांना एक घर विकत घ्यायचे असते मात्र हि गोष्ट त्यांना एकट्याला शक्य न होणारी असते . यातच एक Couple- friendly home lone scheme बद्दल दोघांना कळते आणि दोघे एकमेकांच्या सोइ साठी लग्न करतात. या चित्रपटात त्या दोघांच्या जीवनात असलेला संघर्ष, आनंद, Comedy , जीवनातील क्षण चित्रित करण्यात आलेले आहेत. दोघांच्या उत्तम अभिनया मुळे हा चित्रपट बघण्यास आनंद वाटतो.\nहा चित्रपट महिलां वर होणार अन्याय आणि समाजात महिलांवर होणार अत्याचार हे सत्य दाखवणारा आहे. यात दिल्ली मधील तरुण पोलीस Soni (गीतिका विद्या ओहलन) जी तिच्या वरिष्ठां सोबत म्हणजे कल्पना (सलोनी बात्रा) सोबत काम करत असते आणि दिल्ली मधील महिलां विरुद्ध होणाऱ्या हिंसक गुन्हांचा शोध घेत असते. या चित्रपटात एक महिला पोलीस अधिकाऱ्याला कोण कोणत्या समस्यांना तों�� द्यावे लागते हे दाखवले आहे. या चित्रपटात प्रत्येक दिवशी महिलांवरील नियमित अत्याचार दाखवला आहे तसेच समाजात महिलांना देण्यात येत असलेले स्थान यावर एक प्रकारे झोत टाकून कडवट सत्य मांडण्याचा प्रयत्न झालेला दिसून येतो.हा चित्रपट समाजातील सर्वांसाठी नसला तरी प्रत्येकानी आवर्जून बघावा असा आहे .\n४ Short film ने बनवलेला हा चित्रपट आहे.भारतातील दिग्गज सिने निर्मात्यांनी (झोया अष्टयेकर,कारण जोहर,दिवाकर बॅनर्जी आणि अनुराग कश्यप) एकत्र येऊन हा सिनेमा बनवलेला आहे. या मध्ये भारतीय समाजातील Sexuality संबंधी विचार आणि Modern releshionships वर भर देण्यात आला आहे. जे तुम्ही थेटर मध्ये पाहू शकत नाही आणि त्याबद्दल चर्चा करू शकत नाही असे काही Topics या सिनेमात घेतले आहेत. यात कोणतेही आक्षेपार्ह विधान नाही मात्र विचार करण्यासारखा चित्रपट आहे. भारतातील बदलत चाललेली Social आणि Sexual relationships यातून समजते.\nLust stories या सिनेमा चाहत्यांना एक आनंदाची बातमी हि आहे कि हे निर्माते आते Ghost stories हा नवीन सिनेमा २०२० पर्यंत तुमच्यापर्यंत Netflix च्या माध्यमातून आणणार आहेत.\nकाही विशेष उल्लेख –\nअंदाधुंध हि एक अप्रतिम Movie आहे जी तुम्हाला आवडू शकेल. यात आयुष्यमान खुराणा आणि तब्बू यांनी Acting केली आहे. हा चित्रपट पाहताना अंगावर काटे आल्याशिवाय राहणार नाहीत.\nसलमान खान,शाहरुख खान,आमिर खान इत्यादी मोठ्या Actors च्या Movies इथे उपलब्ध आहेत. तसेच अनेक जुने हिंदी आणि मराठी चित्रपट सुद्धा तुम्ही पाहू शकता.\nमाझ्या आवडीचे काही चित्रपट मी इथे share करत आहे – Queen, Special २६, Dear zindagi, Stree इत्यादी.\nNetflix वरील सर्वोत्कृष्ट हिंदी मालिका –\nभारतीय TV Series या काही प्रमाणात Reality show, सास बहू, इत्यादी डोमेन मध्ये मर्यादित होत्या. त्याला फाटा देत Netflix ने Indian market मध्ये Thrill series चालू केली आणि तिला उत्तुंग प्रतिसाद मिळालेला आहे. या मध्ये सैफ अली खान आणि नवाज उद्दीन सिद्धकी यांनी चांगल्या प्रकारे अभिनय केलेला आहे.\nयात पोलीस विरुद्ध गॅंगस्टर्स असा विषय आहेच तसेच याच्या नावाप्रमाणे यात धर्माच्या नावावर केले जाणारे खेळ खूप उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहेत. Original language चावापर केल्यामुळे हि सिरीज काहीकाळ चर्चेत राहिली होती. २०१९ ला याचा Second part सुद्धा Release झाला आहे .\nभारतातील सर्वात भयानक अश्या “निर्भया हत्याकांड २०१२” यावर निघालेली हि Series आहे. पूर्ण देशाला ज्या मुळे धक्का बसला अशी हि घ��ना. या Series मध्ये शेफाली शहा यांनी काम केलं आहे. घडलेली घटना, उमटलेले पडसाद, लोकांना आलेला राग, लोकांचा आवाज, पोलीस यंत्रणेवरील दडपण या सर्वाना एक वाट देण्याचा प्रयत्न या Series द्वारे करण्यात आला आहे. घटने नंतर दिल्ली पोलिसांनी केलेली कारवाई आणि घटना यात आहे तश्या दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाने एकदा तरी हि Series पाहावीच.\nहि Series सर्वप्रथम Dice Media House ने YouTube वर प्रदर्शित केली होती त्या नंतर Netflix ने Seson एक आणि दोन उपलब्ध केलेला आहे. या मध्ये मिथिला पालकर आणि ध्रुव सेहगल यांनी उत्तम अभिनय केला आहे. Modern relationships मध्ये येणारे चढ उतार, संकटे, प्रेम, काम या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. जर तुम्ही कोणत्या गोड आणि Heart breaking series च्या शोधात असाल तर तुम्हाला हि Series नक्की आवडेल.\nसध्याच्या कालावधी मध्ये भुताटकी Series कमीच येत आहेत. Ghoul हि एक भुताटकी Series आहे. याची प्रेरणा हि अरब लोकसाहित्यातून घेतलेली आहे. यात राधिका आपटे प्रथम भूमिका बजावताना दिसते. यात एक Fascist ताकद उदयास आलेली असते. एका संशयित आतंकवाद्याची चौकशी चुकीच्या मार्गाने जाते आणि भुताटकी घटना व्हायला चालू होतात. Ghul हि Series, blumhouse ने बनवली आहे. भुताटकी Series मध्ये यांनी असेच अनेक Series बनवल्या आहेत उदाहरणार्थ Jordan peele’s get out.\nअशाप्रकारे Netflix वरील हि Most favourite movies आणि Series लिस्ट आम्ही तुमच्यासाठी मराठी मधून घेऊन आलो आहे. तुम्हाला यात जर आणखी काही Add करायचे असेल तर खाली कंमेंट बॉक्स मध्ये कंमेंट करू शकता. जर तुम्हाला कोणते प्रश्न असतील अथवा काही सूचना असतील तर आम्हाला निश्चित कळवा. आमच्या ब्लॉग ला असेच विशीत करत राहा आणि नवनवीन माहिती मराठी भाषेतून मिळवत राहा .\nतुम्हाला माहिती आहे का कि भारतातील २८ राज्यांना त्यांची नावे कशी मिळाली\nDebit Card वापरून EMI Pay करणे नक्की काय आहे आणि ते कसे काम करते\nहे बघ भाऊ डॉट कॉम वर तुम्ही आपल्या मराठी भाषेत रोज विविध महत्वाच्या गोष्टी वाचू शकाल – सोशल मीडियावरील इतर बाबीसाठी आम्हाला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर नक्की फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mahanaukri.com/indian-army-recrutment-rally/", "date_download": "2021-07-25T02:41:41Z", "digest": "sha1:EE2NBGUBPNXABQTHUJDFMEYLXCTKKS3W", "length": 6001, "nlines": 121, "source_domain": "mahanaukri.com", "title": "भारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ – मुम्ब्रा, ठाणे | Maha Naukri 2020", "raw_content": "\nभारतीय सैन्य भरती मेळावा २०१९ – मुम्ब्रा, ठाणे\nIndian Army Recrutment Rally 2019/ सैन्य भ��ती मेळावा २०१९ – मुम्ब्रा, ठाणे\n१. सोल्जर जनरल ड्यूटी\n३. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट)\n४. सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)\n५. सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल\nमेळाव्याचे ठिकाण : माननीय श्री अब्दुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, कौसा व्हॅली, मुंब्रा, जिल्हा – ठाणे\nसहभागी जिल्हे : मुंबई शहर, मुंबई उपनगरी, ठाणे, पालघर, रायगड, आणि नाशिक फ़क्त याच जिल्हातील उमेदवाराने अर्ज करावेत.\nऑनलाइन अर्ज सुरुवात दिनांक : १३ नोव्हेंबर २०१९ पासून.\nअर्ज करण्याचा अंतिम दिनांक : २७ नोव्हेंबर २०१९.\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा\nकेंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात ३०० जागा\nभारतीय अंतराळ संशोधन संस्थेत वैज्ञानिक पदाच्या ३२७ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी पदाच्या १३६ जागा\nबृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत ई. ई. जी. तंत्रज्ञ पदासाठी भरती\nरेल व्हील फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस पदांच्या १९२ जागा\nपालघर जिल्हापरिषद येथे वकील पदासाठी भरती\nसोलापूर/ उस्मानाबाद येथे प्रशिक्षणार्थी नर्स पदाच्या...\nभारतीय सैन्यदलात ०८ जागा – JAG प्रवेश योजना\nपॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या...\nलोकसेवा आयोगामध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक...\nअकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ७५ जागा\nबीव्हीजी (BVG) हेल्थ फूड प्रा. लि. मध्ये मॅनेजर...\nनाशिक जिल्ह्यातील आदिवासी निवासी शाळांसाठी भरती...\nके. के. वाघ शिक्षण संस्था, नाशिक येथे लिपिक व...\nसैनिक कल्याण विभाग, नाशिक महाराष्ट्र राज्य...\nबृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या १३८८ जागा\nबँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१७ – ४५० पी/टी सब...\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ऑफिसर पदाच्या १६६...\nनवाल डॉकयार्ड मुंबई येथे फायरमन पदाच्या ३३ जागा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"}
+{"url": "https://uranajjkal.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%9A-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2021-07-25T01:46:39Z", "digest": "sha1:PF4HSFYAC24ZCPLOMVXPLINK7AHASMCX", "length": 8021, "nlines": 63, "source_domain": "uranajjkal.com", "title": "राज्यात पोलिस विभागच लाचखोरीत अव्वल, 596 सापळ्यात 814 अधिकाऱ्यांसह कर्मचारी जाळ्यात – उरण आज कल", "raw_content": "\nराज्यात पोलिस विभागच लाचखोरीत अव्वल, 596 सापळ्यात 814 अधिकाऱ्यांसह कर्मचारी जाळ्यात\nयवतमाळ : ‘लाच देणे’ कायद्यान�� गुन्हा आहे. शासकीय गलेलठ्ठ पगारा व्यतिरिक्त चिरीमिरी घेत खिसे गरम करण्याचे प्रकार शासकीय कार्यालयात सर्रास चालतात. राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्षभरातील 596 सापळ्यात 814 अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. लाचखोरीत पोलिस विभाग अव्वल आहे, तर महसूल, भूमिअभिलेख द्वितीय क्रमांकार असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.\nहेही वाचा – चक्क १५० किलो सोन्या-चांदीच्या कमानीने केले होते आमदाराचे स्वागत, प्रचंड गर्दीत एकही…\nशासकीय कार्यालयात चिरीमिरी घेतल्याशिवाय कोणतेही काम होत नसल्याचा अनुभव अनेकांचा आहे. कामासाठी नागरिकांना पैशाची मागणी केली जाते. ‘शासकीय काम आणि बारा महिने थांब’ ही मराठी म्हण चांगलीच परिचित झाली आहे. लाच घेणे कायद्याने गुन्हा आहे. हा प्रकार थांबविण्यासाठी शासनस्तरावरून जनजागृती करण्यात येते. शासकीय कार्यालयात फलक लावण्यात येते. तरीदेखील शासनाकडून वेतन मिळत असताना अनेकांचा डोळा ‘वरकमाई’वर असतो. त्यातून गरजूंना पैशासाठी नाहक त्रास दिला जातो. होणारे काम महिनोमहिने केवळ पैशासाठी अडवून ठेवले जाते. या त्रासामुळे कंटाळलेले नागरिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करतात. पंचासमक्ष खातरजमा झाल्यावर छापा टाकला जातो. एक जानेवारी ते 16 डिसेंबर 2020पर्यंत एसीबीने राज्यात 596 सापळे रचले. त्यात 814 अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. वर्ग एकचे 41 अधिकारी, दोनचे 69, वर्ग तीन 490, वर्ग चार 21, इतर लोकसेवक 50 आणि खासगी 143 व्यक्तींचा लाचखोरीत सहभाग आढळून आला आहे. सापळा कारवाईत एक कोटी 39 लाख 32 हार 940 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.\nहेही वाचा – हुंडाबळी सासऱ्याने सुनेला चौथ्या माळ्यवरून ढकलले;…\nमहसूल, भूमिअभिलेख, नोंदणी विभागाचे 203 संशयित, पोलिस 209, विज वितरण कंपनी 36, महानगरपालिका 32, नगरपरिषद 22, जिल्हा परिषद 18, पं.स. 75, वनविभाग 39, पदुम विभाग चार, अन्न व नागरी एक, जलसंपदा सहा, सार्वजनिक आरोग्य विभाग 19, राज्य उत्पादन शुल्क सहा, प्रादेशिक परिवहन विभाग तीन, पाणीपुरवठा चार, बांधकाम विभागदहा, विक्रीकर विभागसहा, विधी व न्यायविभाग चार, समाजकल्याण सहा, नगररचना एक, वित्त विभाग सहा, सहकार व पणन 29, शिक्षण विभाग 24, अन्न व औषधी तीन, कृषी विभाग 16, राज्य परिवहन तीन, इतर विभाग 11, महिला व बालविकास चार, म्हाडा तीन, प्रदुषण नियंत्रण मंडळ दोन, वजन मापे दोन, उच्च व तंत्रशिक्षण दोन, कौशल्य, सामाजिक न्याव प्रत्येकी एक कारागृह विभाग तीन, असे एकूण 814 जण एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत.\nहेही वाचा –येणाऱ्या बाळासाठी केलेला नवस पूर्ण करण्यासाठी गेला बाप; मात्र, बाळ येण्यापूर्वी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+486+tr.php", "date_download": "2021-07-25T03:03:53Z", "digest": "sha1:52WZQ5KHKMG2JIOEKW272ZGEYB56FPC5", "length": 3605, "nlines": 15, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 486 / +90486 / 0090486 / 01190486, तुर्कस्तान", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nआधी जोडलेला 486 हा क्रमांक Şırnak क्षेत्र कोड आहे व Şırnak तुर्कस्तानमध्ये स्थित आहे. जर आपण तुर्कस्तानबाहेर असाल व आपल्याला Şırnakमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. तुर्कस्तान देश कोड +90 (0090) आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Şırnakमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +90 486 लावावा लागेल. या प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते. आपल्याला भारततूनŞırnakमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +90 486 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0090 486 वापरू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/101-iMonGt.html", "date_download": "2021-07-25T02:33:31Z", "digest": "sha1:4IK6BNSDRL7ZMNZ7ZPLL2WQEUYNRKAUG", "length": 5758, "nlines": 33, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कराड शहरसह तालुक्यात एकूण 101 गुन्हे दाखल", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nजिल्हाधिक��ऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कराड शहरसह तालुक्यात एकूण 101 गुन्हे दाखल\nजिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कराड शहरसह तालुक्यात एकूण 101 गुन्हे दाखल\nकराड - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सातारा जिल्ह्यात कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यतील अत्यावश्यक सेवेची चालू असणारी सर्व दुकाने ठरविक वेळेत सुरु राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.दरम्यान जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्यांनी या नियमांचा भंग केला अथवा दुर्लक्ष केले त्यांच्यावर कराड तालुक्यात कारवाई करण्यात आले आहे. कराड शहर व कराड तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.\nनागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी पारित केलेल्या आदेशाचे पालन सर्वांनी करणे बंधनकारक आहे. दरम्यान या आदेशाचा भंग अथवा या आदेशाकडे दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार व वेळेनुसार जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवावेत.\nCovid अनुषंगाने पारित आदेशाचे उल्लंघन केलेबाबत कराड तालुक्यात एकूण 101 गुन्हे व 4 न्यायिक खटले दाखल करण्यात आले आहेत. कराड शहर पोलीस स्टेशन -- 21 ( अधिक 4 न्यायिक खटले ), कराड ग्रामीण पोलीस स्टेशन - 21, उंब्रज पोलीस स्टेशन - 51, तळबीड पोलीस स्टेशन - 8 असे एकूण 101 गुन्हे व 4 न्यायिक खटले दाखल करण्यात आलेले आहेत.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}
+{"url": "https://cmnewsindia.com/%E0%A4%86%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A5%A8%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T02:00:03Z", "digest": "sha1:77OGIGBWWMFC7CBG4XEOTE7GD5GMZ32E", "length": 15550, "nlines": 88, "source_domain": "cmnewsindia.com", "title": "आळंदीत २५० वारकरी विद्यार्थ्याना किराणा साहित्याचे कीट वाटप -", "raw_content": "\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार\nपंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\n झिकाः आजार, लक्षणे व उपचार\nआळंदीत २५० वारकरी विद्यार्थ्याना किराणा साहित्याचे कीट वाटप\nMay 5, 2021 May 5, 2021 cmnewsindia\t0 Comments\tआळंदीत २५० वारकरी विद्यार्थ्याना किराणा साहित्याचे कीट वाटप\nआळंदीत २५० वारकरी विद्यार्थ्याना किराणा साहित्याचे कीट वाटप\nवारकरी शिक्षण संस्थेचा एक हात मदतीचा\nआळंदी (अर्जून मेदनकर ) : येथील वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने आळंदीत कीर्तन, प्रवचन तसेच शालेय शिक्षणासह वारकरी सांप्रदायिक शिक्षणासाठी आलेल्या वारकरी विद्यार्थ्याना लॉकडाउन काळात वारकरी विद्यार्थ्याना सुमारे एक महिना पुरेल इतके अन्नधान्य, किराणा साहित्य सामाजिक बांधिलकी जोपासत सुपूर्द करण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्स , आरोग्य विषयक नियमांचे काटेकोर पालन करीत सामाजिक बांधीलकीतून एक हात मदतीचा किराणा किट वाटप करीत सेवा कार्य रुजू करण्यात आले.वारकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ अद्यापक शांतिब्रम्ह मारुती महाराज कुरेकर यांचे मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला.\nया प्रसंगी वारकरी साधकांना आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी अंकुश जाधव, दैनिक पुण्यनगरीचे प्रसाद शिंगोटे, वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे, सचिव नाना महाराज चंदिले, विश्वस्त अप्पाबुवा पाटील महाराज , आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, आळंदी पोलिस ठाण्याचे गुप्त वार्ता विभागाचे मच्छीन्द्र शेंडे या प्रमुख मान्यवरांचे हस्ते किटचे वाटप करण्यात आले.\nया वेळी आळंदी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रल्हाद भालेकर, पत्रकार विलास काटे,अर्जून मेदनकर,उल्हास महाराज सूर्यवंशी, माणिक महाराज मुखेकर शास्त्री, व्यवस्थापक तुकाराम बुवा मुळीक, उमेश बागडे, अर्जुन बुवा बिराजदार, योगेशबुवा साळुंके, भीमसेन शिंदे, राजेंद्र होन्नर , अविनाश महाराज, हरिश्चंद्र महाराज यांचेसह साधक वारकरी उपस्थित होते .\nकोविड १९ संदर्भातील शासनाचे नियम व बंधने पाळत आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत वारकरी संप्रदायचे शिक्षण घेत असलेल्या तसेच माजी विद्यार्थी अशा सुमारे २५० साधक, वारकरी यांना संस्थेच्या वतीने किराणा साहित्य किटचे वाटप उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. याशिवाय उर्वरित इतर गरजू साधक वारकरी यांना संस्थेच्या भंडार गृहातून किराणा साहित्याचे अत्यावश्यक वस्तूंचे किट देण्यार येणार आहेत. यावेळी कार्यक्रमास खेडचे आमदार दिलीप मोहिते येणार होते. मात्र येता न आल्याने त्यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.\nस्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था १०४ वर्षांपासून आळंदीत वारकरी सांप्रदायिक शिक्षण देत आहे. यातून हजारो कीर्तनकार, प्रवचनकार तयार केले आहे. संस्थेतील शिक्षकांस पगार नाही तसेच मुलांना फी नाही. अशी एकमेव शिक्षण संस्था म्हणून या वारकरी शिक्षण संस्थेची वेगळी ओळख असल्याची माहिती संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे यांनी सांगितली. यावेळी संस्थेच्या कार्याचा आढावा त्यांनी घेतला. ते म्हणले कोरोंना या महामारीचे संकट काळात सर्वत्र सेवाभावी संस्था तसेच नागरिक समाजातील गरजूंना जमेल तशी मदत करीत आहेत. याच भावनेतून वारकरी शिक्षण संस्थेने यापूर्वी तीन वेळा अशा प्रकारे वारकरी विद्यार्थी व साधकांना जीवनावश्यक धान्य व किराणा साहित्य किट देवून संस्थेने एक हात मदतीचा उपक्रम संस्थेच्या अन्नपूर्णा निधीतून राबविला. यावर्षी हा चौथा उपक्रम असल्याची माहिती त्यांनी दिली.यावेळी आळंदीचे मुख्याधिकारी अंकुश जाधव,प्रसाद शिंगोटे यांचा संस्थेचे वतीने सत्कार करण्यात आला.\nमुख्यमंत्री निधीला एक लाख धनादेश सुपूर्द\nवारकरी शिक्षण संस्थेने कोरोंना महामारीचे संकटात राज्य शासनास मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देखील एक लाख रूपयांचा धनादेश खेडचे आमदार दिलीप मोहिते यांचे हस्ते पुण्याचे पालक मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कडे सुपूर्द करण्यात आला असल्याची माहिती खजिनदार भालचंद्र नलावडे यांनी दिली .\n← ममता बॅनर्जी यांच्या विरुद्ध कसब्यात आंदोलन\nगणेश चप्पलवार, संस्था��क- ॲग्रो टुरिझम विश्व, यांची विशेष मुलाखत →\nपूरग्रस्तांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचे प्रशासनाला आदेश\nमला योग्य तो न्याय मिळावा – राजकुमार सेठी\nअसंघटित कामगार कष्टकरी जनतेसाठी टास्क फोर्सची स्थापना करा: बाबा कांबळे.\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nआंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या प्रक्रियेला वेग; ऑक्टोबरपासून दोन अभ्यासक्रम होणार सुरू – क्रीडामंत्री सुनिल केदार\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nओएसिस फर्टिलिटीने सुरू केले एन्ड्रोलाईफ एक्सक्लूसिव मेल फर्टीलिटी क्लिनिक\nकोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सतर्क राहून उपाययोजना गतीने राबवा – उपमुख्यमंत्री अजित पवार\nऍक्युरेट गेजिंगच्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लान्ट ‘प्राणवायुदूत’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण\nआशेचे द्वार प्रतिष्ठान, पुणे संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी\nसदर सी एम न्यूज इंडिया या वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्वच बातम्या आणि जाहिरातींशी मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहार सहमत असेलच असे नाही. बातमीमुळे किंवा जाहिरातीमुळे कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. याची वाचक आणि जाहिरातदारांनी नोंद घ्यावी. वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमध्ये जाहिरात दाराने दिलेल्या आश्वासनान बाबत मालक, संपादक, उपसंपादक, प्रतिनिधी आणि वार्ताहर यापैकी कोणीही जबाबदार राहणार नाही. बातमी किंवा जाहिराती बाबत काही वाद उद्भवल्यास तो संगमनेर न्यायकक्षेत प्रविष्ठ राहील.\nमहाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ठळक\nघडामोडी, बातम्या पाहण्यासाठी लोकप्रिय वेब\nअवश्य भेट द्या आणि\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95", "date_download": "2021-07-25T04:10:56Z", "digest": "sha1:CIF6WZP7TXDCAGC6LMPUIF7BU67UWCBP", "length": 2622, "nlines": 33, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १२ वे शतक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १२ वे शतक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: ११ वे शतक - १२ वे शतक - १�� वे शतक\nदशके: ११०० चे - १११० चे - ११२० चे - ११३० चे - ११४० चे\n११५० चे - ११६० चे - ११७० चे - ११८० चे - ११९० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%80.html", "date_download": "2021-07-25T03:56:25Z", "digest": "sha1:PA2EHSZDNJSANUBO3D2TSWQBZ4QWAFHM", "length": 16184, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नांदेड जिल्ह्यात घरगुती वीजतोडणी सुरू - Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनांदेड जिल्ह्यात घरगुती वीजतोडणी सुरू\nby Team आम्ही कास्तकार\nनांदेड : राज्य सरकारने थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडणी करण्याची घोषणा करून २४ तास उलटण्यापूर्वी जिल्ह्यात घरगुती वीज तोडण्याचे काम सुरू केले आहे. अर्धापूर तालुक्यातील सावरगाव, मालेगाव येथील दहा नागरिकांची वीजतोडणी केली. यामुळे नागरिकांना अंधारात गुजराण करण्याची वेळ आली आहे.\nराज्य शासनाने नागरिकांकडील थकीत घरगुती वीजबिल प्रकरणी वीजजोडणी तोडण्याची घोषणा बुधवारी (ता. १०) केली. याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु झाली. गुरुवारी (ता. ११) जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज जोड तोडल्याच्या तक्रारी येत आहेत.\nअर्धापूर तालुक्यातील सावरगाव, मालेगाव येथील अनेक नागरिकांची वीज तोडणी महावितरणकडून करण्यात आली. यावेळी अनेकांनी बिल भरण्यासाठी एक-दोन दिवसाची मुदत मागितली. परंतु वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन तोडण्याचा धडाका सुरु होता. अर्धापूरमध���ल पांगरी येथे वीज तोडणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांचा रोष सहन करावा लागला. दरम्यान, मागीलवर्षी लॉगडाउनच्या काळापासून वीज बिल खंडित आहे.\nमागील वर्षी लॉकडाउनच्या काळापासून वीजबिल थकीत होते. यानंतर काही प्रमाणात बिल भरण्याची तयारी केली. परंतु कार्यकर्ते तसेच राजकीय पक्षाच्या लोकांनी वीजबिल माफ होणार आहे, भरू नका, असे सांगितल्यामुळे बिल भरले नाही. आज वीजतोडणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतीमालाचे पैसे आल्यावर बिल भरतो, असे सांगितले. परंतु त्यांनी वीज खंडित केली. त्यामुळे आम्हाला अंधारात रात्र काढावी लागली.\n– भीमराव जावध, सावरगाव ता. अर्धापूर\nनांदेड जिल्ह्यात घरगुती वीजतोडणी सुरू\nनांदेड : राज्य सरकारने थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडणी करण्याची घोषणा करून २४ तास उलटण्यापूर्वी जिल्ह्यात घरगुती वीज तोडण्याचे काम सुरू केले आहे. अर्धापूर तालुक्यातील सावरगाव, मालेगाव येथील दहा नागरिकांची वीजतोडणी केली. यामुळे नागरिकांना अंधारात गुजराण करण्याची वेळ आली आहे.\nराज्य शासनाने नागरिकांकडील थकीत घरगुती वीजबिल प्रकरणी वीजजोडणी तोडण्याची घोषणा बुधवारी (ता. १०) केली. याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरु झाली. गुरुवारी (ता. ११) जिल्ह्यात अनेक ठिकाणी वीज जोड तोडल्याच्या तक्रारी येत आहेत.\nअर्धापूर तालुक्यातील सावरगाव, मालेगाव येथील अनेक नागरिकांची वीज तोडणी महावितरणकडून करण्यात आली. यावेळी अनेकांनी बिल भरण्यासाठी एक-दोन दिवसाची मुदत मागितली. परंतु वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन तोडण्याचा धडाका सुरु होता. अर्धापूरमधील पांगरी येथे वीज तोडणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना नागरिकांचा रोष सहन करावा लागला. दरम्यान, मागीलवर्षी लॉगडाउनच्या काळापासून वीज बिल खंडित आहे.\nमागील वर्षी लॉकडाउनच्या काळापासून वीजबिल थकीत होते. यानंतर काही प्रमाणात बिल भरण्याची तयारी केली. परंतु कार्यकर्ते तसेच राजकीय पक्षाच्या लोकांनी वीजबिल माफ होणार आहे, भरू नका, असे सांगितल्यामुळे बिल भरले नाही. आज वीजतोडणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतीमालाचे पैसे आल्यावर बिल भरतो, असे सांगितले. परंतु त्यांनी वीज खंडित केली. त्यामुळे आम्हाला अंधारात रात्र काढावी लागली.\n– भीमराव जावध, सावरगाव ता. अर्धापूर\nनांदेड : राज्य सरकारने थकबाकीदार ग्राहकांची वीज तोडणी करण्याची घोषणा करून २४ तास उलटण्यापूर्वी जिल्ह्यात घरगुती वीज तोडण्याचे काम सुरू केले आहे.\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\nतुळशी धरणक्षेत्रात उच्चांकी ८९५ मिलिमीटर पाऊस \nमराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला\nपुणे जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा धुमाकूळ\nऔरंगाबादच्या भाजी मंडईची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी\nआम्ही कास्तकारच्या ट्विटर फीड वरून\nलिंबूवर्गीय पिकातील आंबिया बहर फळगळ नियंत्रण\nहलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आठवडा\n‘एफआरपी’ वाटपात राज्याची आघाडी : शेखर गायकवाड\nसातारा जिल्ह्यातील पाच धरणांतून ७५ हजार क्युसेक विसर्ग\nखानदेशात कांद्याच्या रोपवाटिका लागवडीसाठी तयार\nपीक विम्यासाठी ७२ तासांच्या आत नुकसान कळवा\nट्रॅक्टर आरोहित रेपर बाइंडर मशीन कापणी सुलभ करते, त्याची किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या\nबुलडाण्यातील खरीप पीकविमा प्रश्नावर टोलवाटोलवी उघड\nशेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, सरकारने या योजनेत हा मोठा बदल घडवून आणला\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअॅपबद्दल अधिक जाणून घ्या", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "https://www.maayboli.com/node/65118", "date_download": "2021-07-25T03:53:43Z", "digest": "sha1:JR5LP3F7WS7MFQRP3XEXVDDRNBT7U6JP", "length": 17332, "nlines": 221, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कांदा-कैरीची चटणी (शिजवलेली) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कांदा-कैरीची चटणी (शिजवलेली)\nगूळ किसून १ ते दीड वाटी - कैरीच्या आंबटपणावर अवलंबून\nही चटणी तशी साधीच आहे. (त्या ह्या म्हणतील उद्या वरण भाताची पण रेसिपी टाकाल तुम्ही. ) पण माझी फेवरेट आणि आमच्या (आंब्याचा शिरा फेम) आईची अशीच एक पॉप्युलर रेसिपी आहे ही. हल्ली हल्ली मला बरोब्बर तिच्यासारखी टेस्ट जमायला लागली आहे\nएखादे दिवशी बोरिंग बेचव भाजी असली तरी या चटपटीत चटणीमुळे एकदम तोंडाला चव येते.\nतर कैरी सालं काढून किसून घ्यायची. कांदा पण किसून घ्यायचा. मी कधी कधी चॉपर मधे करते दोन्ही. पण किसलेल्याचं टेक्स्चर जास्त आवडतं मला. कैरीच्या किसाचे चे प्रमाण कांद्याच्या साधारण दीडपट असलं पाहिजे.\nजिरे, मोहरी हिंग, हळद कढिपत्ता घालून फोडणी करा. त्यात कैरी आणि कांद्याचा कीस एकत्रच घाला. कांद्याच्या किसाचा जरा कच्चट वास जाईपर्यन्त हे मिश्रण मंद आचेवर परतत रहा. तेल सुटायला लागेल. मग किसलेला गूळ, तिखट मीठ घाला. गूळ विरघळेपर्यन्त थोडा वेळ मंद आचेवर ठेवा. त्यानंतर गॅस बंद करा. चटणी तयार\nसाधारण १ मध्यम बोल भरून होईल - किती खाता ते आपल्यावर अवलंबून\nया चटणीला मस्त लाल चकचकीत रंग येतो. चवीला फार तिखट नसते. आंबट गोड चव असते. पोळी, मेथी पराठे, साध्या ब्रेड च्या स्लाइस ला लावून किंवा साध्या मुगाच्या खिचडीसोबत साइड डिश म्हणून पण भारी लागते. दोनेक दिवस फ्रीजबाहेर पण व्यवस्थित राहते. माझ्याकडे त्यापेक्षा जास्त टिकत नाही पण टिकलीच तर दुसर्या दिवसानंतर फ्रीज मधे ठेवते मी.\n कैरी आणली की करणार\n कैरी आणली की करणार लगेच\nकैर्या आल्या की पाहील करून.\nकैर्या आल्या की पाहील करून. रेस्पी मस्त वाटतेय.\nमस्तच आहे रेसिपी . आणि चटणी\nमस्तच आहे रेसिपी . आणि चटणी असली वाटा घाटा नाहीये . कधी कधी मिक्सर मध्ये वाटायचा सुदधा कंटाळा येतो .\nआम्ही अशीच करतो पण कच्ची; ती अर्थातच टिकत नाही फार. आणि त्याला टक्कू/चटका वगैरे गोंडस/चटकदार नाव आहे.\nछान आहे रेसीपी. करणारच\nछान आहे रेसीपी. करणारच आता चांगल्या आंबट कैर्या यायला सुरुवात होईल.\nमस्त दिसतेय चटणी. तिखट घातलं\nमस्त दिसतेय चटणी. तिखट घातलं तर तिखट होइल ना.\nहो मीही जरा जास्त घालते तिखट,\nहो मीही जरा जास्त घालते तिखट, पण चव तिखट पेक्षा आंबटगोड कडे झुकणारी असते. तरी तुम्ही गूळ कमी तिखट जास्त वगैरे प्रयोग करून पाहू शकता.\n>>तिखट घातलं तर तिखट होइल ना.>>\nमस्त कैरी मिळाली की करुन\nमस्त कैरी मिळाली की करुन बघणार.\nछान आहे रेसीपी कैरीच्या सर्व\nछान आहे रेसीपी कैरीच्या सर्व रेसिपी आवडतात करून बघणार\nमस्तच. मी कच्ची चट्णी करते\nमस्तच. मी कच्ची चट्णी करते शेंगदाणे भाजलेले घालून. आता अशी करून बघेन. ही आणि दोन पोळ्या ब्रेफाच झाला की मस्त पैकी. सीझनच्या आधी टाकलीत ते बरे केलेत. मला छुंदा पण आवड्तो पण आपली मराठी चटणी असताना वो कायको करना.\nमी कढीपत्ता वापरायचं सोडले.\nआता ही कऊन पहायला हवी\nआता ही कऊन पहायला हवी\nअमा- कढिपत्ता वापरायचे का\nअमा- कढिपत्ता वापरायचे का सोडल�� म्हणजे आवड की हेल्थ रीझन्स - अॅलर्जी वगैरे म्हणजे आवड की हेल्थ रीझन्स - अॅलर्जी वगैरे सहज कुतुहल म्हणून विचारतेय.\nमस्त दिसतेय आणि मस्त वाटतेय.\nमस्त दिसतेय आणि मस्त वाटतेय.\nमी शिजवत नाही, कच्चीच ठेवते.\nमी शिजवत नाही, कच्चीच ठेवते. सोलापूरी पद्धत.\nआता चांगल्या आंबट कैर्या >\nआता चांगल्या आंबट कैर्या >> नशीबवान आहात. आमच्या राज्यात आंबट कैर्या विकण्यावर कायद्याने बंदी आहे बहुतेक. छोट्या, मोठ्या, फिकट रंगाच्या, गडद हिरव्या, लालसर सर्व प्रकारच्या कैर्या आणून पाहिल्या. एकदाही व्यवस्थित आंबट असलेली कैरी मिळालेली नाहि. न्यू जर्सी आणि क्वीन्स मधल्या दुकानातून आणलेल्या कैर्या पण तशाच \nतरी एकदा करुन पहाणार ही रेसिपी.\nदुकानातून तुमच्या घरी पोचेस्तोवर पिकत असतील - बराच पल्ला आहे ना\nमेधा, ह्या चांगल्या आंबट\nमेधा, ह्या चांगल्या आंबट कैर्या आमच्या इंग्रोमधेच मिळतात. ते सुद्धा वेळेवर तिथे पोचलं तर लागतो मटका कधी कधी\nया रेसिपी ने २,३ वेळा केली\nया रेसिपी ने २,३ वेळा केली चटणी..अप्रतिम taste आली .खूप आवडली घरी सगळ्यांना..thank you मैत्रेयी:) अल्पनाचा सखुबत्ता जरा माग पडला यावेळी\nतुमची गवार बेसन कोफ्ते भाजी पण जाम famous आहे आमच्याकडे..गवार ला एकदम वेगळंच glamour मिळालं:)\nमी आज या पद्धतीने चटणी केली\nमी आज या पद्धतीने चटणी केली , छान आहे चव \nअरे वा थॅन्क्स. मी पण काल\nअरे वा थॅन्क्स. मी पण काल केली आहे ही चटणी. दर सीझन मधे २-३ वेळा होतेच.\nकाहींनी मागे फीडबॅक दिला होता की कांद्याचा वास नीटसा गेला नाही आणि कच्चट राहिला असे. तर कांदा तेलात आधी घालून जरा परतून मग कैरी घातली तर काम सोपे होते. कैरी लगेच शिजते तशी. ही सुधारणा करायची होती पण आता संपादन नाही करता येत.\nचांगली रेसिपी आहे. करुन बघेन.\nचांगली रेसिपी आहे. करुन बघेन.\nमैत्रेयी आणी दिपांजली भगिनी हे कळलं (आंबा शिरा)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nचिमिचुर्री (नो वैदर्भीय टच व्हॉट सो एव्हर\nकेळे वांगे भाजी - फोटोसहित दिनेश.\nआळश्यांसाठी भाजी - लुफ्त-ए-पालक विजय देशमुख\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"}
+{"url": "https://www.mynagar.in/2020/05/Corona-breking-newasa-jaamkhedkar-dilasa-rugna-nigetiv.html", "date_download": "2021-07-25T02:47:27Z", "digest": "sha1:JTTN4VNR6LUXGUKKEDAVLQ3HEMTVRAJK", "length": 6495, "nlines": 59, "source_domain": "www.mynagar.in", "title": "नेवासा, जामखेडकरांना दिलासा ; आत्तापर्यंत 28 जण कोरोना मुक्त", "raw_content": "\nनेवासा, जामखेडकरांना दिलासा ; आत्तापर्यंत 28 जण कोरोना मुक्त\nमाय अहमदनगर वेब टीम\nअहमदनगर - कोरोना बाधित असलेल्या नेवासा येथील एक आणि जामखेड येथील दोघा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 28 झाली आहे. एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14 रुग्ण उपचार घेत असून दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.\nजिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले या व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. नेवासा येथील व्यक्ती\nकोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने त्याला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. मात्र 14 दिवसानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव आल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यानंतर सात दिवसांनी त्याचे अहवाल घेण्यात आले हे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला डिस्चार्ज देण्यात आला.\nतसेच जामखेड येथील दोन्ही व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला. हे दोन्ही रुग्ण जामखेड येथील कोरोना बाधित मृत व्यक्तीचे मुलगे आहेत. त्यांचे 14 दिवसांनंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला. मात्र जामखेड हॉटस्पॉट क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याने त्यांना संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे.\nजिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 44 असून त्यापैकी आता 28 रुग्ण कोरोना मुक्त होऊन परतले आहेत.\nदरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित तेवीस व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत आणखी 18 व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यत १६४४ व्यक्तींचे स्त्राव तपासणी केली असून त्यापैकी १५५५ जणांचे अहवाल निगेटीव आले आहेत.\nया बातम्याही तुम्हाला आवडतील\nलॉकडाऊनबाबत सरकारच्या आदेशाची प्रशासनाला प्रतिक्षा\nओला-सुका कचऱ्याचे विलगीकरण करावे; नगरसेविका संध्याताई पवार यांचे आवाहन\nअहमदनगर जिल्ह्यात नाईट कॅर्फु लागू\nसातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाची पूर्तता नाही – राजु शेट्टी\nचोरीला गेलेला 12 लाखांचा कांदा म्हैसुरला पकडला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}
+{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-coffee-special-cover-story-mrunal-tulpule-marathi-article-3860", "date_download": "2021-07-25T02:00:36Z", "digest": "sha1:PQWMNUBNGSGKI3TIBUY2BYDIXUJVBJAX", "length": 26346, "nlines": 123, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Coffee Special Cover Story Mrunal Tulpule Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 17 फेब्रुवारी 2020\nकॉफी संस्कृती हा वेगवेगळ्या देशांच्या खाद्यसंस्कृतीचा एक भाग मानला जातो; पण काही देशांच्या खाद्यसंस्कृतीत डोकावले तर असे लक्षात येते, की त्या देशांना स्वत:ची अशी ‘कॉफी संस्कृती’देखील आहे. त्या कॉफी संस्कृतीनुसार प्रत्येक देशात वेगवेगळे कॉफीचे प्रकार बघायला मिळतात. तिथल्या कॉफीला वेगळे नाव, ती करण्याची पद्धत वेगळी, पिण्याची पद्धत वेगळी आणि तिची चवही वेगळी असते. एवढेच काय तर ती कशी द्यायची, कशातून प्यायची, किती प्यायची याची गणितेदेखील ठरलेली असतात.\nअशा या बहुगुणी कॉफीचे आपल्याकडे रंगलेल्या गप्पा, जुन्या आठवणी, गाण्याची मैफील, पाऊस अशा अनेक गोष्टींशी नाते जोडले आहे. गाण्याच्या कार्यक्रमाला अथवा संगीत नाटकाच्यावेळी जायफळ वेलदोडा घातलेली ‘संगीत कॉफी’ द्यायची आपली पद्धत तर सर्वश्रुतच आहे. आनंदाच्या व दुःखाच्या क्षणी तर कॉफीची सोबत नक्कीच हवीहवीशी वाटते, त्यामुळे ‘थोडी कॉफी घे म्हणजे बरं वाटेल,’ हे आपल्याकडचे अगदी नेहमीच्या पठडीतले वाक्य आहे. भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये कॉफीने एक वेगळे स्थान मिळवले आहे; पण दक्षिण भारतात मात्र कॉफी संस्कृती आहे.\n‘फिल्टर कापी’ म्हणून ओळखली जाणारी दाक्षिणात्य कॉफी तयार करणे ही तेथील शेकडो वर्षे जुनी परंपरा आहे. तिथे कॉफी डिकॉक्शन करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा फिल्टर वापरला जातो, तर ती पिण्यासाठी कप व डबरा हे विशिष्ट प्रकारचे भांडे वापरले जाते. दूध व साखर घातलेले डिकॉक्शन कपातून डबऱ्यात व डबऱ्यातून कपात असे उंचावरून खाली वर ओतले जाते. यामुळे डिकॉक्शन, दूध व साखर एकत्र मिसळून फेसाळ कापी तयार होते आणि हीच खरी फिल्टर कापीची खासियत आहे. दक्षिण भारतीय कॉफी संस्कृतीनुसार कॉफी हे जरी एक पेय असले, तरी अशा प्रकारे केलेली ‘फिल्टर कापी’ ही एक भावना आहे.\nकॉफीची जन्मभूमी समजल्या जाणाऱ्या इथियोपियामधील काफा भागात लालचुटूक बेरीज लागलेली झाडे सापडली व त्यावरून त्याला कॉफी हे नाव पडले असे मानले जाते. इथियोपियामध्ये कॉफीला अनन्यसाधारण महत्त्व असून समारंभपूर्वक कॉफी तयार करणे हा लोकांच्या सामाजिक व सांस्कृतिक आयुष्यातला एक महत्त्वाचा घटक मानला जातो. विविध प्रसंगी मित्रमंडळी व नातेवाइकांना घरी बोलावून त्यांच्यासमोर पारंपरिक पद्धतीनुसार कॉफी करण्यात येते.\nअशा समारंभात कॉफी करण्याचा मान कुटुंबातील तरुण मुलीचा असतो. त्यावेळी ती इथिओपियाचा पारंपरिक पोषाख, म्हणजे रंगीत किनार असलेला पांढरा शुभ्र कफतान परिधान करते. काही तास चालणाऱ्या या कॉफी समारंभाची पूर्वतयारी खूप करावी लागते. ही कॉफी विशिष्ट आकाराच्या किटलीत कोळशाच्या शेगडीवर केली जाते. किटलीच्या चोचीला कॉफी गाळण्यासाठी घोड्याच्या केसांपासून केलेली बारीक जाळी लावलेली असते. तयार कॉफी बिनकानाच्या लहान लहान कपातून प्यायली जाते. या खास इथियोपियन कॉफी किटलीला ‘जबेना’ व कपांना ‘फिंजाल’ म्हटले जाते. जबेनामध्ये केलेल्या काळ्या कॉफीबरोबर भाजलेले शेंगदाणे, मक्याच्या लाह्या व बिस्किटासारखा एखादा गोड पदार्थ खाल्ला जातो.\nकॉफी तयार झाली आहे, हे सांगण्याचा मान कुटुंबातील सर्वांत लहान मुलाचा असतो. कॉफीचा पहिला कप त्याच्या हस्ते आलेल्या पाहुण्यांपैकी सर्वांत वयस्कर व्यक्तीला देण्यात येतो. त्याच्याकडून कॉफी चांगली झाल्याची पावती मिळाल्यावरच यजमानीणबाई इतरांना कॉफी देतात. तयार कॉफीची धार फूटभर उंचीवरून त्या टीचभर कपात ओतण्यासाठी बऱ्याच दिवसांचा सराव लागत असणार. या समारंभात प्रत्येकाने कमीतकमी तीन कप तरी कॉफी प्यावी अशी अपेक्षा असते. त्या आधी समारंभातून उठून जाणे चांगले समजले जात नाही.\nअशा तऱ्हेने कॉफीच्या बिया भाजण्यापासून दळण्यापर्यंत व नंतर त्यापासून कॉफी तयार करण्यापासून ती पिण्यापर्यंतच्या सर्व पद्धतींमागे काही रूढी व परंपरा आहेत. शेकडो वर्षे जुनी संस्कृती असलेल्या इथियोपियामध्ये आजही जुन्या रूढी व रीतिरिवाज पाळले जातात व कॉफी समारंभ हा त्यापैकीच एक.\nअरब जगतातदेखील कॉफीला खूप महत्त्व आहे. कॉफीच्या बिया भाजून व उकळून त्यापासून गरम पेय करण्याचे श्रेय अरब लोकांनाच दिले जाते. अशा तऱ्हेने तयार झालेल्या पेयाला म्हणजेच कॉफीला अरबी भाषेत काहवा असे म्हणतात. काहवाचा शब्दशः अर्थ बघितला, ���र तो झोप घालवणारे पेय असा होतो. अशा कॉफीला ‘अरबी वाईन’ असेदेखील म्हटले जाते.\nवेलदोडा घातलेली कॉफी हे अरब देशातील पारंपरिक पेय आहे व घरी आलेल्या पाहुण्यांना अशी कॉफी देणे हा अरब आदरातिथ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. कॉफीचा खरा स्वाद मिळावा यासाठी अरब लोक कॉफीच्या बिया आयत्यावेळी दळतात. पूर्वीच्या काळी आलेल्या पाहुण्यांसमोरच बिया दळून कॉफी केली जाई. पण आता ती पद्धत मागे पडली आहे.\nअरेबिक कॉफीने मोरोक्कोचे राष्ट्रीय पेय होण्याचा मान मिळवला आहे. ही कॉफी खूप कडक असून त्यात भरपूर साखर घातलेली असते. त्यात दूध नसते, पण बरेच वेळा दालचिनी, वेलदोडा, जायफळ, मिरे असे मसाले घातलेले असतात. या मसाल्यांमुळे मोरक्कन कॉफीला वेगळीच चव मिळते. अशी कॉफी तेथील लोक दिवसाच्या कोणत्याही वेळी पितात. तयार कॉफी सुरईसारख्या किटलीमध्ये घातली जाते व ती लहान लहान कपात उंचावरून ओतली जाते. अशा कडवट चवीच्या कॉफीबरोबर खजूर देण्याची तिथे पद्धत आहे.\nयुरोपच्या नकाशावर बघितले तर पोर्तुगाल, फिनलँड, नॉर्वे, इटली या देशात कॉफी संस्कृती अनुभवायला मिळते. पोर्तुगीज कॉफीला प्रेमाने ‘बिका’ असे म्हटले जाते. पोर्तुगीज लोक म्हणतात की बिका म्हणजे अनेक रंजक कहाण्यांचे मिश्रण आहे, कारण त्या कॉफीमागे इतिहास आहे. पोर्तुगालमध्ये कॉफीला इतके महत्त्व आहे, की तिथे कॉफीचा उत्सवदेखील अगदी धूमधडाक्यात साजरा केला जातो. त्या देशात कॉफी संस्कृतीप्रमाणेच ‘कॅफे संस्कृती’देखील आहे. जागोजागी असलेली लहान मोठे असंख्य कॅफेज ही पोर्तुगालची खरी ओळख आहे. तिथे कॉफीबरोबर ब्रेडचे गरमागरम पदार्थ सर्व्ह केले जातात. कॅफेमध्ये जाणे हा पोर्तुगीज लोकांच्या रोजच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. सकाळचा नाश्ता मिळण्याचे व दिवसभर मित्रमंडळींना भेटण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हे कॅफेज. पोर्तुगीज लोक कॅफेमध्ये बसून शांतपणे कॉफीचा आस्वाद घेत आपला दिवसाचा किती वेळ व पैसा खर्च करतात याचे मोजमापच नसते.\nकॉफी संस्कृती असलेला आणखी एक युरोपियन देश म्हणजे फिनलँड. सतराव्या शतकात स्वीडन व रशियामार्गे कॉफी या देशात पोचली. सुरुवातीला तिथे ते श्रीमंत लोकांचे पेय म्हणून ओळखले जाई; पण अल्पावधीतच त्याचा देशभर प्रसार होऊन ते सर्व स्तरातील फिनिश लोकांचे आवडते पेय झाले. असे म्हणतात की फिनिश माणूस आपल्���ा दिवसाची सुरुवात आणि शेवट कॉफी पिऊन करतो. देशातील अल्कोहोल पिण्यासंबंधीचे कडक नियम व वर्षातील सहा सात महिने असलेली कडक थंडी यामुळे शरीराला उबदार ठेवण्यासाठी फिनिश लोक खूप कॉफी पिऊ लागले. इतके की आज जगातील कोणत्या देशात सर्वांत जास्त कॉफी प्यायली जाते, असा प्रश्न पडला तर त्याचे उत्तर फिनलँडकडे बोट दाखवून दिले जाते.\nफिनलँडमध्ये कॉफी पिणे हा वैयक्तिक व सामाजिक जीवनातला एक महत्त्वाचा भाग झाला आहे. तेथील प्रत्येक समारंभात अथवा सणासुदीला इतर पदार्थांच्याबरोबर कॉफी असतेच. वेगवेगळ्या प्रसंगी देण्यात येणाऱ्या कॉफीला फिनलँडमध्ये त्या त्या प्रसंगानुसार नावे दिली आहेत. जसे निरोपाची कॉफी, अभिनंदनाची कॉफी, प्रवासातील कॉफी वगैरे. घरी आलेल्या पाहुण्याला ‘काहवी’ म्हणजेच फिनिश कॉफी व त्याबरोबर ‘पुला’ देण्याची फिनलँडमध्ये पद्धत आहे. फिनिश रीतिरिवाजानुसार यजमानीणबाई आपल्या पाहुण्यांसाठी ‘पुला’चे असे कमीत कमी सात प्रकार तरी करतेच. ‘पुला’ म्हणजे गव्हाच्या पिठापासून केलेले ब्रेडचे विविध प्रकार- पफ्स, डोनट्स, केक्स असे पदार्थ.\nआज जगात सर्वांत जास्त कॉफीची लागवड ब्राझील व त्या खालोखाल व्हिएतनाममध्ये केली जाते. व्हिएतनाममधील लोकांना कॉफी इतकी आवडते, की त्यांच्या देशाला ‘लँड ऑफ कॉफी लव्हर्स’ - कॉफी प्रेमींचा देश असे संबोधले जाते. फ्रेंच लोकांनी या देशाला कॉफीची ओळख करून दिली असली, तरी तिथल्या लोकांनी कॉफीच्या बिया भाजण्याची व कॉफी तयार करण्याची आपली अशी एक पद्धत विकसित केली. कॉफी करण्याची ही काहीशी आगळी वेगळी पद्धत व्हिएतनामी कॉफी संस्कृतीचा एक भाग आहे. ही कॉफी दोन प्रकारांनी प्यायली जाते. एक म्हणजे कॉफी डिकॉक्शनमध्ये कंडेन्स मिल्क घातलेली कोमट कॉफी व दुसरी म्हणजे बर्फ घातलेली काळी कॉफी. या काळ्या कॉफीत भरपूर साखर घातलेली असते.\nपारंपरिक व्हिएतनामी कॉफीचा एक वेगळाच थाट असतो. आजही व्हिएतनाममध्ये या पारंपरिक पद्धतीनेच कॉफी केली जाते. आपली कॉफी करण्याची पद्धत व देशात पिकलेल्या कॉफीची चव आणि स्वाद याचा व्हिएतनामी लोकांना फार अभिमान आहे. त्यांच्या कॉफीबद्दल एक खास गोष्ट म्हणजे, कोणी कोणाला कॉफी तयार करून देत नाही, तर प्रत्येकजण आपल्या आवडीनुसार आपली कॉफी करून घेतो.\nव्हिएतनामी पद्धतीनुसार कॉफीचा सरंजाम फारच सुंदर आणि वेगळ्या प्रकारचा असतो. प्रत्येक व्यक्तीला एका सुंदर ट्रेमध्ये कपबशी, त्या कपावर बसणारा लहानसा कॉफी फिल्टर, भरड दळलेली कॉफी पावडर, उकळत्या पाण्याची लहानशी किटली, कंडेन्स मिल्क, बर्फाच्या चुऱ्याने भरलेला ग्लास व साखरेच्या क्यूब्ज असे दिले जाते. कपावर ठेवलेल्या फिल्टरमध्ये आपण कॉफी पावडर घालायची व त्यावर गरम पाणी घालून झाकण लावायचे. साधारण पाच मिनिटांत कॉफीचे डिकॉक्शन कपात पडते. कपावरचा फिल्टर काढून आपल्याला गरम कॉफी हवी आहे का गार असे ठरवायचे. गरम कॉफी हवी असल्यास कपातल्या डिकॉक्शनमध्ये कंडेन्स मिल्क घालायचे. गार कॉफी हवी असल्यास ते डिकॉक्शन बर्फाने भरलेल्या ग्लासमध्ये ओतायचे व त्यात साखरेच्या क्यूब्ज घालून चमच्याने ढवळत ढवळत शांतपणे त्या कॉफीचा आस्वाद घ्यायचा. व्हिएतनामी कॉफीची चव फारच उत्तम असते; पण वाफाळती कॉफी प्यायची सवय असलेले लोक गार कंडेन्स मिल्क घातलेली कोमट कॉफी पिऊ शकत नाहीत.\nविविध देशातील कॉफी संस्कृती व त्या संस्कृतीतील काही खास गोष्टी कळल्यावर कॉफीसारख्या एका पेयाला किती महत्त्व मिळाले आहे हे कळते. कॉफीचा मंद सुवास व क्वचित कोड्यात पाडणाऱ्या अपूर्व अशा स्वादामुळे सर्वांनाच तिची सोबत कायम हवीहवीशी वाटते व त्यामुळेच आज जगातील कॉफी संस्कृती बहरली आहे.\nकॉफी ऊस पाऊस नाटक भारत दूध साखर वन forest झोप इटली स्वीडन वर्षा varsha ब्राझील\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"}
+{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Kshama_patil", "date_download": "2021-07-25T03:48:11Z", "digest": "sha1:RRDAZUGMFZVTUGI5SJSOVYCGT4EQ3YET", "length": 7630, "nlines": 58, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य चर्चा:Kshama patil - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nस्वागत Kshama patil, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे\nआवश्यक मार्गदर्शन Kshama patil, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.\nमराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ७७,५५० लेख आहे व २११ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.\nनवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.\nकृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.\nशुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे\nआपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा\nआपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.\nदृश्यसंपादक सजगता मालिका :\nदृश्य संपादकात छायाचित्रे (मिडिया), साचे (टेंप्लेट) आणि सारणी (टेबल) या सुविधा समाविष्ट करा या ड्रॉपडाउन मेनुवरून उपलब्ध होतात.\nदृश्यसंपादकाची अधिक सोपी साधनपट्टी (मेनुबार)\nविकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.\n-- साहाय्य चमू (चर्चा) २१:०१, ९ जून २०१९ (IST)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१९ रोजी २१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.buldanalive.com/20-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%80-30-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T03:52:31Z", "digest": "sha1:DMEDOUXHZZFBJQFUILKQBABKMQLVUFPW", "length": 18345, "nlines": 188, "source_domain": "www.buldanalive.com", "title": "20 वर्षीय तरुणी, 30 वर्षीय विवाहिता खामगावातून बेपत्ता… – Buldana Live", "raw_content": "\nHome/क्राईम डायरी/20 वर्षीय तरुणी, 30 वर्षीय विवाहिता खामगावातून बेपत्ता…\n20 वर्षीय तरुणी, 30 वर्षीय विवाहिता खामगावातून बेपत्ता…\nखामगाव (भागवत राऊत ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मुलाच्या खेळण्यावरून झालेल्या वादानंतर पत्नी मुलासह दुकानात जाते म्हणून घरातून गेली. ती परतलीच नाही. पतीने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली आहे. सौ. पूनम राजेश भीमराव मळकराम (30) असे बेपत्ता झालेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांचे पती राजेश यांनी ३ मार्चला पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली, की पत्नीसोबत मुलाच्या खेळण्यावरून वाद झाला होता. त्यानंतर २ मार्चच्या सायंकाळी सहाच्या सुमारास ती मुलाला दुकानात घेऊन जाते असे सांगून मुलासह घराबाहेर पडली. त्यानंतर ती परतलीच नाही. तिचा नातेवाइक तसेच अन्यत्र शोध घेतला. पण ती मिळून आली नाही. दरम्यान पोलिसांनी हरवल्याची नोंद घेतली असून, तपास नापोकाँ श्री. मोठे करत आहेत.\n20 वर्षीय तरुणी घरातून निघून गेली…\n20 वर्षीय तरुणी घरातून कुणाला काही न सांगता निघून गेली. ती अद्याप परतली नाही. त्यामुळे शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिच्या आईने हरवल्याची तक्रार नोंदवली आहे. दिपाली सुनील मानकर असे बेपत्ता झालेल्या मुलीचे नाव आहे. तिची आई सौ. अर्चना यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की ३ मार्चच्या दुपारी ४ च्या सुमारास ती घरातून निघून गेली. तिचा नातेवाइक आणि मैत्रिणींकडे शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही. काल रात्री उशिरा पोलिसांनी या प्रकरणी हरवल्याची नोंद घेऊन तिचा शोध सुरू केला आहे. तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\nअरे देवा… चोरट्यांनी विद्येचे मंदिरही नाही सोडले; खामगाव तालुक्यात चार शाळा फोडल्या\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nशेतात चक्कर मारायला गेलेल्या शेतकऱ्याला विहिरीत दिसला मृतदेह; खामगाव तालुक्यातील घटना\nअरे देवा… चोरट्यांनी विद्येचे मंदिरही नाही सोडले; खामगाव तालुक्यात चार शाळा फोडल्या\n; नवे चार पॉझिटिव्ह रुग्ण समोर\n; पोलीस दाम्पत्याची स्कूटी लोणारमधून लांबवली\nचिखलीतून आवळल्या दोन मोबाइलचोरांच्या मुसक्या; ११ मोबाइल जप्त\nआयशर ट्रकने कारला उडवले, एकाच कुटुंबातील पाच जण जखमी; बोरगाव वसू फाट्याजवळील घटना\nचार दिवसांपासून अंधारात असलेल्या डोणगावच्या ग्रामस्थांचा संताप, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना घेराव\n; घाटाखाली परिस्थिती भयंकर जिल्ह्यात बाधितांचा आकडा 24 हजार पार; बळी @ 215\nकोरोनाचा खामगावात एक बळी; नवे 41 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले\nकोरोना नियम पाळण्याची यांना एवढी का जिवावर येते; 59 जणांना दंड, बुलडाण्यात कारवाई\nभावाचा भावावरच जीवघेणा हल्ला, भाऊ फक्त एवढंच म्हटला होता की…; बुलडाणा तालुक्यातील घटना\nन्यूड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्याचार\nसीबीआयला हवी ती कागदपत्रे द्यावी लागणार; अनिल देशमुखांची डोकेदुखी वाढली\nमहिलेची छळवणूक; संज�� राऊतांवरील आरोपाचा निकाल राखीव\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा\nबनावट कागदपत्रांच्या आधारे पोलिसांना पिंट्याचा १३ वर्षे गुंगारा\nशाहरूखसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री झळकणार\n“पाॅर्न फिल्म’निर्मितीतून राज कुंद्राच्या खात्यात दररोज लाखो रुपये\nपाॅर्न फिल्म निर्मितीतून शिल्पाला “क्लीन चिट’\nपाच पैशांत बिर्याणीची आयडियाची कल्पना हाॅटेलमालकाच्या अंगलट\nन्यायालयात अवतरला संतापी “सनी देओल’… “तारीक पे तारीक’मुळे न्यायालयात तोडफोड\nधक्कादायकच… नवरदेवाचा स्वतःच्याच लग्नात वहिणीवर बलात्कार\nपाकिस्तानी क्रिकेट संघाच्या कर्णधाराकडून दहा वर्षे बलात्कार; महिलेच्या आरोपामुळे खळबळ\nटोमणा जिव्हारी; डाॅक्टर वहिणीवर हातोडी, कात्रीचे वार\nवेबसाईटला भेट देण्याचा तुमचा क्रमांक\nफेसबुक पेजला भेट द्या…\nबुलडाणा लाइव्हचे यु ट्यूब चॅनेल सब्सक्राईब करा…\nलाइव्ह ग्रुप संचालित,भालाफेक साप्ताहिकाची (RNI NO. MAHMAR/2011/40938) बुलडाणा लाइव्ह ही न्यूज वेबसाईट असून, या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार्या मजकूर/बातम्या/जाहिराती/व्हिडिओ/फोटो यातील मतांशी संपादक, वेबसाईट संचालक सहमत असतीलच असे नाही. यासंदर्भात कोणताही वाद बुलडाणा न्यायालयांतर्गत. अधिक माहितीसाठी वेबसाईटवरील CONTACT US, ABOUT US सदराला भेट द्यावी.या वेबसाईटवरील कोणताही मजकूर पूर्ण किंवा अंशतः आणि फोटो कॉपी करण्यास मनाई आहे. असे आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.बुलडाणा लाइव्हवर प्रसिद्ध होणार्या जाहिरातींची कोणतीही हमी बुलडाणा लाइव्ह घेत नाही. या जाहिरातींवर व्यवहार करणे हा पूर्णपणे वाचकांच्या स्वारस्याचा विषय असून, तसा कोणताही आग्रह बुलडाणा लाइव्ह करत नाही. त्यामुळे अशा व्यवहाराबद्दल बुलडाणा लाइव्हला जबाबदार धरता येणार नाही.\nपहाटे तीनला खडकन वाजले म्हणून आईने पाहिले तर अंधारात दिसला “तो’; चिखली शहरातील घटना\nशेजाऱ्यांनी इतका त्रास दिला की त्याने मध्यरात्री विष घेतले; उपचारादरम्यान मृत्यू, चिखली तालुक्यातील धक्कादायक घटना\nबुलडाण्यात जिल्हास्तरीय सर्वरोग निदान शिबिर\nमित्राच्या रूमवर नेऊन १६ वर्षीय मुलीवर बलात्कार; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल; चिखली शहरातील धक्कादायक घटना\nलग्न झाले, देवदर्शन झाले अन् चार दिवसांतच सागरने उचलले टोकाचे पाऊल; मोताळा तालुक्यातील धक्कादायक घटना\nerror: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.goanvartalive.com/goa/goan-varta/photostory-manohar-parrikar-jayanti-second-marathi", "date_download": "2021-07-25T03:43:50Z", "digest": "sha1:LT3SGVB5Y5UOH5PZ5B7BPYGQTJXQOP7V", "length": 6101, "nlines": 91, "source_domain": "www.goanvartalive.com", "title": "किमयागार! मनोहर पर्रिकरांच्या दुसऱ्या जयंतीनिमित्त त्यांच्या खास आठवणी | Goan Varta Live | गोवन वार्ता लाईव्ह | Goa News in Marathi | Latest Goa News Headlines", "raw_content": "\n मनोहर पर्रिकरांच्या दुसऱ्या जयंतीनिमित्त त्यांच्या खास आठवणी\nफोटोमधून पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा\nआजारी असतानाही कामाचा उत्साह तोच\nलोकांसोबत असलेला तगडा संपर्क\nमेरा परिवार भाजप परिवार अभियान राबवताना\nविविध कार्यक्रमांच्या लोकार्पण सोहळ्यातील उपस्थिती\nमुंबई आयआयटीमध्ये प्रमुख पाहुणे\nराजनाथ सिंहांसोबत महत्त्वाची चर्चा करताना\nश्यामा प्रसाद मुखर्जी यांना वंदन करताना\nकदंबा बसमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करताना\nमेडिकल कॅम्पमध्ये सहभागी होताना\nप्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी\nशेवटपर्यंत लोकांशी संवाद साधताना\nताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.\nसिंधुदुर्गात ‘गांजा रॅकेट’चा पर्दाफाश ; 3 किलो गांजा पकडला \nमुसळधार पाऊस, महापूर आणि सुसाट दारू वाहतूक…\nमालवणचा आलाप आहे पदकविजेत्या मीराचा फिजियो \nमदतीचा हात घेऊन काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा पूरग्रस्त भागात दौरा\nआर्थिक मदत द्या; टुरिस्ट गाईडची मागणी\nमुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून पैकुळवासिसांयासाठी तयार झाला पर्यायी रस्ता\nगोव्याच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक खबरबात, घडामोडींचे सर्व पैलू, विशेष रिपोर्ताज, माहितीपट इतकंच नव्हे तर शिक्षण, व्यवसाय, नोकरी, यासंबंधी सगळ्या गोष्टी सांगणारं गोव्यातलं एकमेव आणि विश्वासार्ह माध्यम म्हणजे गोवनवार्ता LIVE. गोव्याचा सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींचा मागोवा घेणारं एकमेव आणि गोव्याचं नंबर वन चॅनेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"}
+{"url": "https://www.krishnakath.page/2021/07/blog-post_14.html", "date_download": "2021-07-25T04:08:57Z", "digest": "sha1:6YHI4CQMNNLVVJLCDP2FOTA2H6PV24QM", "length": 5681, "nlines": 31, "source_domain": "www.krishnakath.page", "title": "मुंबईत काँग्रेसच्या आंदोलनाची बैलगाडी कोसळली,भाई जगताप पडले", "raw_content": "\nALL कृषीवार्ता ताज्या बातम्या राजकारण विशेष लेख शैक्षणिक संपादकीय\nमुंबईत काँग्रेसच्या आंदोलनाची बैलगाडी कोसळली,भाई जगताप पडले\nजुलै १०, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मुंबईतील अॅन्टॉप हिल येथील भरणी नाका परिसरात इंधन दरवाढीसह महागाईविरोधात आज मुंबई कॉँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी बैलगाडीवर चढून भाई जगताप यांच्यासह कॉँग्रेस कार्यकर्तेे केेंद्र सरकारविरोधात मोठमोठ्याने घोषणाबाजी करत होते. यावेळी बैलगाडीवर क्षमतेपेक्षा अधिक कार्यकर्तेे जमा झाल्याने बैलगाडी कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.\nकाँग्रेसने महागाई विरोधात दहा दिवसांचे आंदोलन पुकारले आहे. बुधवारपासून आंदोलन सुरू झाले आहे. यामध्ये महिला काँग्रेसनेही राज्यभर चूल मांडून आंदोलन केले आहे. संपूर्ण राज्यभर काँग्रेसतर्फे जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. आज अॅन्टॉप हिल येथे कॉँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा आंदोलन करण्यात आले. यावेळी ज्या बैलगाडीवर निदर्शने करण्यात येत होती ती बैलगाडीच उलटली आणि दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त कार्यकर्तेे बैलगाडीवर चढले होते. स्वतः भाई जगताप या बैलगाडीवर होते. सुदैवाने या घटनेत कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र बैलगाडीचे नुकसान झाले आहे. यावेळी भाई जगताप यांनी केंद्र सरकारने इंधन दरवाढीसह गॅसचे भावही मोठ्या प्रमाणात वाढवले आहेत. या भाववाढीमुळे सर्व सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. एकीकडे कोरोनाची परिस्थिती असताना हाताला काम नाही. त्यामध्ये ही दरवाढ होत आहे. अशा या दुहेरी संकटात नागरिक अडकला आहे. या परिस्थितीचा विचार करून लवकरात लवकर दरवाढ कमी करावी, अशी मागणी केली.\nविंग अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू .\nजुलै २१, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nआंबेघर येथे दरड कोसळल्याने 3 कुटुंब मातीच्या ढिगाऱ्याखाली.\nजुलै २३, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसातारा जिल्हाधिकाऱ्यांचा नवा आदेश ; 'या' वेळेत सर्व दुकाने, आस्थापनांना ���रवानगी\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nकाळगाव विभागात पावसाचा कहर ; जोशीवाडी येथील लोक रात्रीच झाले स्थलांतरीत.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nमोळावडेवाडी, मोरेवाडी येथे पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.\nजुलै २४, २०२१ • चंद्रकांत चव्हाण\nसंपादक : चंद्रकांत चव्हाण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/ajit-pawar-news-marathi/that-one-decision-paved-the-way-for-the-houses-of-the-mill-workers-said-praveen-darekar-159507/", "date_download": "2021-07-25T03:09:21Z", "digest": "sha1:W5XVIZ7TZH3QBCCGQE4XRPFRAVKE46GR", "length": 16965, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "That one decision paved the way for the houses of the mill workers, said Praveen Darekar | गिरणी कामगारांचा ‘दयावान’ दादा, त्या एका निर्णयामुळे झाला गिरणी कामगारांच्या घरांचा मार्ग मोकळा, प्रविण दरेकर यांनी सांगितला अनुभव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्याने गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\n#HappyBirthdayAjitPawarगिरणी कामगारांचा ‘दयावान’ दादा, त्या एका निर्णयामुळे झाला गिरणी कामगारांच्या घरांचा मार्ग मोकळा, प्रविण दरेकर यांनी सांगितला अनुभव\nअजितदादा पवार यांचा प्रभाव सहकार क्षेत्रावर आहेच. मी दादांना आज वीस वर्षे तरी ओळखतो आहे. आमचा संपर्क व संबंध हा प्रामुख्याने सहकारी बँकांशी निगडित बैठका व संमेलनांच्या माध्यमांतूनच आला. मी तसा त्यांना खूप जवळून ओळखत नाही. त्यांच्या राजकारणावर व पक्षातील कामगिरीवरही मी काही बोलणार नाही. पण त्यांच्या व्यक्तीमत्वाचा मला जाणवलेला विशेष गुण हा त्यांचा वक्तशीरपणा आहे. खरे तर, प्रत्येक राजकीय कार्यकर्त्यांने त्यांच्या त्या गुणाचे अनुकरण करणे आवश्यक आहे. दादा हे वेळेचे पक्के आहेत. त्यांच्याकडे मिनिटा मिनिटांच्या फरकाने भेटीच्या वेळा दिलेल्या असतात आणि ते तो सारा कार्यक्रम काटेकोरपणे सांभाळत असतात. अतिशय आणीबाणीचा प्रसंग असेल तरच त्यांचे ठरलेले वेळापत्रक बदलते. अन्यथा कितीही मोठा नेता समोर आला तरी ठरलेली बैठक वा ठरलेली भेट ते टाळत नाहीत. त्यांचा हा एक विशेष गुण मला अधिक भावतो. त्यांची निर्णय क्षमता आणि प्रशासकीय चतुराईबद्दलही दादांची ख्याती आहे, हे मी अनुभवाने सांगतो.\nअजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते आणि राज्य शासनातर्फे गिरणी कामगारांना घरे देण्याचा विषय होता. गिरणी कामगार हा अनेक वर्षे घरांसाठी रखडला होता. १९८२-८३ मध्ये मुंबईतील ऐतिहासिक गिरणी संपानंतर मुंबईतील गिरणी कामगार तर पिचलाच. पण गिरण्यांचे अर्थकारणही मोडकळीस आले. गिरण्या बंद पडू लागल्या आणि मग त्या बंद गिरण्याच्या मोकळ्या जागेतील गृहनिर्माण प्रकल्पांचा विषय गाजू लागला. तिथे मोठ मोठे मॉल होताना कामगार पाहत होता. पण ते घडत असताना जुन्या गिरण्यांच्या चाळीत राहणाऱ्या कामगारांनाही बेदखल व्हावे लागत होते. त्या विरोधात कामगारांनी आवज उठवला आणि वेळोवेळी राज्य शासनांने गिरणी कामगारांना घरे देण्याच्या योजना काढल्या. म्हाडाकडे व राज्य शासनाकडे बंद गिरण्याच्या जमिनींचा काही वाटा घेऊन तिथे म्हाडाने घरे बांधायची व ती गिरणी कामगारांना स्वस्त दराने उपलब्ध करून द्यायची, अशी योजना झाली.\nगिरणी कामगारांसाठी सरकारची घरेही तयार झाली. पण बँकिंग क्षेत्रापुढे मोठ्या तांत्रिक अडचणी उभ्या राहिल्या. असंख्य गिरणी कामगार हे या टप्प्यापर्यंत निवृत्तीच्या वयात पोहोचले होते. माणसाचे वय साठ झाल्यानंतर त्याला कोणतीच बँक कर्ज देऊ शकत नाही. शिवाय या कामगारांकडून परत फेडीसाठी उत्पन्न दाखवणेही अवघड जात होते. राज्य सरकारने त्यांना साधारण पन्नास लाख रुपयांची घरे ही साडेबारा लाख रुपये इतक्या कमी किमतीत देऊ केली होती. पण त्या रकमेसाठीही त्यांना कर्ज मिळणे अवघड झाले होते.\nहा सारा विषय मुंबै बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे व आम्ही संचालक दादांकडे घेऊन गेलो होतो. दादांनी गिरणी कामगारांची कैफियत ऐकून घेतली. घरे देण्याचा त्यांचा निर्धार पक्का होता. मग त्यांनी त्यात सरकारचे नियम बदलून मार्ग काढून दिला. गिरणी कामगारांना घरे भाड्याने देता येतील, अशी सवलत सरकारने दिली. ही सवलत वा सोय आधीच्या संबंधित शासन वा म्हाडाच्या निर्णयात नव्हती. ती सवलत मिळाल्यामुळे कामगारांचे ठराविक उत्पन्न दिसू लागले आणि साहाजिकच त्यांना कर्ज मिळणे सुलभ झाले. दादांच्या एका प्रशासकीय कौशल्यामुळे व निर्णय घेण्याच्या धाडसामुळे हजारो गिरणी कामगारांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.\nविरोधी पक्षनेते, विधान परिषद\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/mi-kalidas-on-audio-book-by-sandip-khare-nrst-154017/", "date_download": "2021-07-25T03:41:41Z", "digest": "sha1:EOVMVXYJML3LWQE5DAJYWR5JS7N63KEE", "length": 12524, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "mi kalidas on audio book by sandip khare nrst | कवी, गायक आणि अभिनेता संदीप खरे यांच्या आवाजात 'मी...कालिदास' | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "रविवार, जुलै २५, २०२१\n …वाढदिवस ठरला काळा दिवस, चिखलात रुतल्या���े गमवावे लागले पाय\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे, हे त्यांना ठरवू देऊ : इम्रान खान\nराज्यात ६ हजार २६९ नवीन कोरोनाबाधित रुग्ण, तर मुंबईत दिवसभरात ४१० रुग्णांची नोंद\nजे.जे. रुग्णालयातील औषध तुटवड्याचा दरडग्रस्तांना फटका, ८ जणांची प्रकृती स्थिर\nराज कुंद्राच्या अडचणीत वाढ, कानपूरमधील दोन तरूणींची बॅंक खाती सीज ; नवनवीन खुलासे समोर\nकाश्मीरच्या नागरिकांना पाकिस्तानात यायचं आहे की, स्वतंत्र व्हायचं आहे : इम्रान खान\n“कागदपत्रांची चिंता करु नका, तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” मुख्यमंत्र्यांचा तळीये वासियांना भावनीक आधार\n“भविष्यात महापुराचं पाणी अडवण्यासाठी जलआराखडा तयार करणार” मुख्यमंत्र्यांचं आश्वासन\nचार दिवसांनी मुसळधार पावसाचा जोर कमी, तीन दिवस विजेचा खेळखंडोबा ; दुरसंचार व्यवस्थाही ठप्प\nनुकसानग्रस्तांना राज्य सरकारने रोखीने आर्थिक मदत करावी ; देवेंद्र फडणवीस यांची मागणी\nमनोरंजनकवी, गायक आणि अभिनेता संदीप खरे यांच्या आवाजात ‘मी…कालिदास’\nघाटे लिखित 'वारस' हि कथा विज्ञानाकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते. कथानक मनोरंजक असलं तरी त्याच्या अंतरंगात मानवी अस्तित्वाला पडलेले प्रश्न आपल्याला ठळक दिसतात.\nहळूहळू वाचनसंस्कृतीची जागा श्रवणसंस्कृती घेऊ लागल्याचं चित्र जगभर पहायला मिळत आहे. बदलाचे हेच संकेत ओळखत ‘स्टोरीटेल मराठी’च्या माध्यमातून सिनेसृष्टीतील दिग्गजांच्या आवाजात मराठीतील साहित्यसंपदा श्रोत्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. यात विविध साहित्यप्रकारांतील वेगवेगळ्या दर्जेदार तसेच गाजलेल्या लोकप्रिय कथा, कादंबऱ्यांसोबतच खास नव्या ओरिजनल ऑडिओबुक मालिकांची निर्मिती ऑडिओबुकच्या माध्यमातून साहित्यरसिकांसाठी करण्यात येत आहे.\nआता प्रख्यात जेष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांच्या ‘वारस’ या कादंबरीचं रूपांतर ‘स्टोरीटेल मराठी’च्या नव्या ऑडिओबुकमध्ये करण्यात आलं असून, विज्ञानप्रेमी साहित्यरसिकांना अत्यंत वेगळा अनुभव घेता येणार आहे. या कादंबरीचं वाचन अभिनेते-दिग्दर्शक गणेश माने यांनी केलं आहे. घाटे लिखित ‘वारस’ हि कथा विज्ञानाकडं बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते. कथानक मनोरंजक असलं तरी त्याच्या अंतरंगात मानवी अस्तित्वाला पडलेले प्रश्न आपल्य��ला ठळक दिसतात.\nया कथेतील नचिकेतला एक मोहीम सोपवली जाते आणि ती फत्ते करण्यासाठी पृथ्वीवर जावं लागतं, पण हे सगळं करत असताना त्याला त्याच्याच अस्तित्वाचा शोध लागतो का खरा वारस नेमका कोण असतो खरा वारस नेमका कोण असतो या अशा अनेक प्रसंगाचा थरारक अनुभव दर्शवणारी कादंबरी गणेश यांच्या आवाजात साहित्यरसिकांना ऐकता येईल.\nTokyo Olympics 2020वेटलिफ्टिंग स्पर्धेत मीराबाई चानू मिळवले 'सिल्व्हर मेडल'\nऑलिम्पिक 2021टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या रणरागिणी\nदिलासादायक चिपळूणमध्ये प्रशासनाच्या बचावकार्याला आले यश - अनिल परब\nमहाडमध्ये महापूरमहाडमध्ये बचावकार्य सुरु, कोलाडची वाईल्डर वेस्ट टीम शहरात दाखल -पाहा Video\nफोटो गॅलरीPhoto Gallery : हरिनामाच्या गजरात अवघी दुमदुमली अलंकापुरी ; पाहा खास फोटो\nआले ना गोत्यातरविशंकर प्रसाद यांच्यावर आरोप, माहिती मंत्रालयात करोडोंचा घोटाळा\nभाजपला हे जड जाणारकाय असेल पुढची खेळी : मुख्यमंत्रिपदावरून हटविण्याचा मुद्दा, येदियुरप्पामुळे भाजपाची अडचण\nयांना अक्कल कधी येणारजे झालं ते योग्यच आहे; सर्वोच्च न्यायालयाची नोटीस, कावडयात्रेला परवानगी का\nयातच सर्वांचं भलं आहेहे व्हायलाच हवं; देशहितासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता\nवाद आणखी चिघळणार की मिटणारज्योतिरादित्य शिंदे यांची जबाबदारी, विमानतळाच्या नामकरणाचे देशव्यापी धोरण असावे\nरविवार, जुलै २५, २०२१\nएखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/bNjnBj.html", "date_download": "2021-07-25T02:30:48Z", "digest": "sha1:CKK76QWJOHROXOYPGUHS5RLBKRKJMDNH", "length": 13962, "nlines": 42, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "२३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने....सामान्य माणसांचा आवाज", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\n२३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने....सामान्य माणसांचा आवाज\n२३ एप्रिल - जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने....सामान्य माणसांचा आवाज\nकवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर यांना आजपर्यंत अनेक संस्थांनी सर्वोत्कृष्ट प्रकाशक / प्रकाशन संस्था म्हणून सन्मानित केलेले आहे. एका छोट्याशा गावातल्या अर्थात ग्रामीण भागातल्या या प्रकाशनानं जगाच्या साहित्य साहित्य क्षेत्राच्या नकाशावर स्थान पटकावलं आहे. आम्ही फक्त पुस्तकेच बनवत नाही तर जागतिक पातळीवर आम्ही मोठी झेप घेतली आहे आणि ही आमच्यासाठी मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. सामान्य माणसांचा आवाज, त्यांचे विचार विशेष लोकांच्यापर्यंत पोहचवण्याचे काम कवितासागरच्या माध्यमातून करत आहोत.\nआम्ही बनवलेली सर्व पुस्तके अत्यंत उच्च दर्जाची आहेत आणि आजपर्यंत आमचं एकही पुस्तक अयशस्वी ठरलेलं नाही. याचं कारण आमच्या प्रकाशनात अनेक कुशल व अनुभवी लोक काम करत आहेत आणि ते आपले ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोचवत आहेत. यातून गुणवत्ता राखली जात आहे. आमच्या प्रकाशनानं कायमच देशाला सध्याच्या परिस्थितीत काय गरज आहे, याचा विचार करून अत्यंत उपयुक्त पुस्तके विकसित केली. मुद्रण-प्रकाशन-वितरण या क्षेत्रात प्रकाशनाला मिळणार्या फायद्याचं प्रमाण खूपच कमी आहे, मात्र या कामाच्या यशातून आम्हा सर्वांना ‘किक’ मिळते व म्हणून आम्ही हे काम अत्यंत झपाटून करतो. आम्ही अत्यंत शांतपणे व संयमाने काम करणारी प्रकाशन संस्था आहोत. आम्ही आमच्या कामाचा कुठंही गवगवा करीत नाही किंवा बडेजाव करत नाही. आमच्या प्रकाशन संस्थेकडे सध्या उपलब्ध असलेल्या मनुष्यबळ आणि तंत्रकुशलतेचा उपयोग करून आम्ही इतरही काही क्षेत्रांत प्रवेश करणार आहोत. देशाच्या प्रगतीमध्ये आम्ही हातभार लावू शकतो, माहिती व मनोरंजनाबरोबरच ज्ञानाच्या कक्षा रुंदावू शकतो याचा आमची कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर आणि कर्मचार्यांना सार्थ अभिमान आहे.\nयशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी अथक मेहनत, प्रयत्न आणि कष्ट यासह अन्य कलागुणांच्या शिडीचाही वापर करावा लागतोच. मुद्रण आणि प्रकाशनाच्या क्षेत्राकडे मी व्यवसाय म्हणून न पाहता आवडीचे काम म्हणून पाहत असल्याने मला काम करताना कंटाळा न येता प्रत्येक गोष्ट मी अत्यानंदाने, उत्साहाने आणि अत्यंत सकारात्मकतेने करत असल्याने आणि परंपरागत प्रकाशन व्यवसायाला मी आधुनिक टच दिल्यामुळेच मला कमी कालावधीत जास्त यश मिळाले.\nवाचकांना सखोल माहितीचा आधार असणारा सकस सहज सोप्या शैलीतील मजकूर पुस्तक अथवा ग्रंथरूपात वाचायला मिळावा, वाचकांना लेखकांना वाचनानंद मिळावा.\nकवितासागर पब्लिशिंग हाऊसची स्थापना प्रकाशन गृह म्हणून झाली आहे. सामाजिक / आशय विषयांवरील, प्रश्नांसंबंधी, कला, विज्ञान-तंत्रज्ञान, संत साहित्य तसेच मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी दर्जेदार पुस्तकांची / ग्रंथांची निर्मिती करणे. प्रकाशन कार्यक्रम आयोजित करणे. कवितासागर हे वार्षिक प्रसिद्ध करणे. वेगवेगळी पुस्तके अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगभरातील वाचकांच्या पर्यंत पोहोचविणे हे आमचे ध्येय आहे.\nवयाच्या दहाव्या वर्षी माझा निबंध महाराष्ट्रातील नामांकित दिवाळी अंक ‘प्रसाद’ मध्ये प्रसिद्ध झाला आणि मला माझ्या पहिल्याच लेखाला मानधनसुद्धा मिळाले; त्यातूनच माझे साहित्य क्षेत्रात चांगले पदार्पण झाले, माझा लेख महाराष्ट्रभर पोहचला, तो काळ खूप वेगळा होता. लहानपणापासूनच पुस्तके वाचण्याची मला खूप आवड होती. कमी वयात विविध प्रकारची संधी मला मिळत गेली मीसुद्धा प्रत्येक संधीचे सोने केले. माझ्या वाचनाच्या आवडीचे पुढे आंतरराष्ट्रीय प्रकाशन व्यवसायात रुपांतर झाले. मात्र हे सर्व काही माझ्यासाठी सोपे नव्हते.\nबुलढाणा जिल्ह्यातील जामगाव (मेहेकर) येथे १ मे १९९० रोजी ‘काव्यबहार’ नावाचे काव्यविषयक अनियतकालिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, मोठ्या धाडसाने आणि अनेक अडचणींचा धैर्याने सामना करून सुरु केले. त्यानंतर दिवाळी अंक प्रकाशित करायला सुरुवात केली. नोकरीत मन रमेना म्हणून ‘प्राचार्य’ पदाची नोकरी सोडून पूर्णवेळ मुद्रण-प्रकाशन-वितरण व्यवसायाला सुरुवात केली.\nमोबाईल इंटरनेटच्या जमान्यात प्रिंट मीडियाचे महत्त्व कमी होत चालल्याची चर्चा आहे; पण सवडीने एखाद्या विषयाची माहिती घेण्यासाठी प्रिंट मीडियाचा महत्त्वाचा आधार आहे. छापील पुस्तक हातात घेऊन वाचणे हा वेगळाच आनंद आहे. वाचन कमी होत आहे असे मला वाटत नाही. गावोगावी गंभीर लेखन वाचणारे तरुण आहेत. मात्र आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची नितांत गरज आहे. प्रकाशकांनी गावोगावी जाऊन वाचकांच्यापर्यंत विविध मार्गांनी पोहोचले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते.\nकोणत्याही भाषेतील साहित्य लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य पुस्तके करतात. पुस्तके माणसाला जगण्याची प्रेरणा देतात. माणसांचं जगणं पुस्तकांमध्ये असतं. लोकांना जागरूक, कृतिशील करण्याचे व दिशा देण्याचे काम साहित्यिक, लेखक, कवी व पुस्तके करत असतात.\nआयुष्या��्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेकांच्या मार्गदर्शन, मदतीने आपण घडत असतो. त्यामुळे आपण कोण आहोत, यापेक्षा आपण कोणामुळे आहोत हे ओळखून ज्यांनी आपल्याला घडविले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता ठेवली पाहिजे.\n- डॉ. सुनील दादा पाटील\nकवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/04/cTTP0k.html", "date_download": "2021-07-25T03:03:03Z", "digest": "sha1:FN2LPDYKAVXUY35KLVM5YQXUMB2ONL27", "length": 10419, "nlines": 39, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात...सव्वा नऊ लाख नागरीकांचे सर्वेक्षण पूर्ण...२४५५ पथके कार्यरत", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nक्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात...सव्वा नऊ लाख नागरीकांचे सर्वेक्षण पूर्ण...२४५५ पथके कार्यरत\nक्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात...सव्वा नऊ लाख नागरीकांचे सर्वेक्षण पूर्ण...२४५५ पथके कार्यरत\nमुंबई : राज्यातील ज्या भागात कोरोना रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य विभागामार्फत ‘क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना’ अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रासाठी २९२ पथक काम करीत आहेत. पुणे महानगरपालिका क्षेत्रात ४१३, नागपूर महापालिका क्षेत्रामध्ये २१० पथके कार्यरत आहेत. त्यांच्यामार्फत घरोघर सर्वेक्षणाचे काम केले जात असून. राज्यभरात सुमारे १८ जिल्ह्यांमध्ये एकूण २४५५ पथके सर्वेक्षणाचे काम करीत आहेत. काल पर्यंत सुमारे ९ लाख २५ हजार ८२८ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात आ���े आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.\nमुंबई महापालिका क्षेत्र (पथकांची संख्या २९२), पुणे महापालिका (४१३), पिंपरी चिंचवड महापालिका (३८), पुणे ग्रामीण भाग (३३१), ठाणे जिल्ह्यातील ठाणे महापालिका(१४०), कल्याण डोंबिवली महापालिका (८२), नवी मुंबई महापालिका (१६९), उल्हासनगर(९०), रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिका(६५), रत्नागिरी (५४), अहमदनगर जिल्हा (१५) व महापालिका क्षेत्र (२५), यवतमाळ (५२), नागपूर महापालिका (२१०), सातारा (१८२), सांगली (३१), पालघर जिल्ह्यातील वसई विरार (७०), सिंधुदूर्ग (१९), कोल्हापूर महापालिका (६), गोंदीया (२०), जळगाव महापालिका (३६), बुलढाणा (९४), नाशिक ग्रामिण (२८) क्षेत्रात सध्या ही सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत.\nअसा आहे कंटेनमेंट आराखडा\nज्या भागात कोरोनाचे तीन किंवा त्यापेक्षा जास्त पॉझीटिव्ह रुग्ण आढळून आले तेथे क्लस्टर कंटेनमेंट कृती योजना राबविली जात आहे. त्यानुसार बाधीत रुग्ण ज्या भागात राहतो तेथून साधारणपणे तीन किलो मीटर पर्यंतच्या भागाचे सर्वेक्षण केले जाते. त्यासाठी तैनात करण्यात आलेल्या पथकांच्या माध्यमातून घरोघर जावून लोकांचे सर्वेक्षण केले जाते. सध्या राज्यात ज्या भागात एक रुग्ण जरी बाधीत आढळून आला तरी देखील सर्वेक्षणाचे काम केले जात असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले.\nअसे केले जाते सर्वेक्षण\nकंटेनमेंट झोन निश्चित झाल्यानंतर त्या भागाचा नकाशा तयार केला जातो. त्यातील घरांची संख्या त्याची लोकसंख्या विचारात घेऊन पथके तयार केली जातात. त्यांना विभाग वाटून दिला जातो. सकाळी आठ ते सायंकाळी चार यावेळात सर्वेक्षणाचे काम केले जात असून पथकातील सदस्य घरोघरी जाऊन नागरिकांना सर्दी, ताप खोकला, श्वास घेताना होणारा त्रास आदीबाबत माहिती घेतली जाते. लक्षणांनुसार रुग्णांची यादी तयार केली जाते. ती संबंधित आरोग्य अधिकाऱ्याला दिली जाते. ज्या पथकाला जो विभाग नेमून दिला आहे त्याच पथकाने पुढील १४ दिवस दररोज सर्वेक्षण करायचे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास संबंधित आरोग्य अधिकारी मोठ्या रुग्णालयाकडे त्याला पाठवतो.\nया पथकामध्ये आरोग्य कर्मचारी, एएनएम, हिवताप निर्मूलन कर्मचारी, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, आवश्यकता भासल्यास नर्सींग महाविद्यालयाचे विद्यार्थी यांचा समावेश केला जातो. या पथकामार्फत सर्वेक्षणा सोबत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे महत्वपूर्ण कामही केले जाते. शिवाय कोरोनाबाबत जनप्रबोधनचेही काम केले जाते.\nनागरिकांनी सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. त्यांना योग्य ती माहिती द्यावी. जेणेकरून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठी मदत होईल, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"}
+{"url": "https://www.rajsatya.page/2020/05/1-2-56-Ouw9B4.html", "date_download": "2021-07-25T03:53:37Z", "digest": "sha1:ZGUXAS2M6N5THWRGIC3HHGZ4GHPCTI3U", "length": 4934, "nlines": 33, "source_domain": "www.rajsatya.page", "title": "फलटण येथे निकट सहवासित 1 तर साताऱ्यात 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह;56 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह", "raw_content": "संपादक : गोरख तावरे\nALL क्रीडा जाहिरात / ADVT ताज्या बातम्या मनोरंजन मुलाखत विशेष लेख शासकीय योजना शेती/शेतकरी शैक्षणिक वृत्तान्त/लेख संपादकीय\nफलटण येथे निकट सहवासित 1 तर साताऱ्यात 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह;56 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nफलटण येथे निकट सहवासित 1 तर साताऱ्यात 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह;56 नागरिकांचे रिपोर्ट निगेटिव्ह\nकराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे पुणे जेल मधून सातारा जेलमध्ये प्रवास करुन आलेले 2 कैदी (वय वर्षे 31 व 58) व उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे बाधित रुग्णाचे निकट सहवासित 1 (वय वर्षे 6) असे एकूण 3 नागरिकांचा कोरोना (कोविड 19) अहवाल पॉझिटिव्ह आला असून ते कोरोना बाधित असल्याची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले असल्याची माहिती अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nतर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 40, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 16 अशा 56 नागरिकांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली आहे.\nआता सातारा जिल्ह्यात 66 रुग्ण कोरोना बाधित असून आतापर्यंत 9 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 77 बाधित रुग्ण आढळले आहेत.\nग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अटींचे पालन केल्यास कलम 144 मधून सूट : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nपुणे जिल्ह्यातील \"लॉकडाऊन\" यंत्रणांच्या समन्वयाचा उत्कृष्ट नमुना\nअतिवृष्टीच्या नुकसानीचा ३९२ कोटीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे सादर\nराज्य शासनामार्फत पत्रकारांसाठी गृह योजना राबवून घरे उपलब्ध करून द्यावीत : जेष्ठ पत्रकार आप्पासाहेब पाटील\n५ तारखेला रात्री ९ वाजुन ९ मिनीटांनी दिवे लावा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक संदेश.....उजेडात पुण्य, अन अंधारात होत पाप.... अंधार करू नका.\nराजसत्य संपादक : गोरख तावरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151563.91/wet/CC-MAIN-20210725014052-20210725044052-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}