diff --git "a/data_multi/mr/2021-31_mr_all_0142.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0142.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-31_mr_all_0142.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,418 @@ +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2013/02/movie-review-david.html", "date_download": "2021-07-25T21:23:30Z", "digest": "sha1:K5TZTOQM5TRLGCMNJNWBTGMJOSA3TK3H", "length": 21662, "nlines": 281, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): वळणा-वळणावरचा 'डेव्हिड' (Movie Review - David)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nवळणा-वळणावरचा 'डेव्हिड' (Movie Review - David)\nकिशोरदाचं यॉडलिंग... पंचमदाचं संयोजन... गुलजार साहेबांच्या काव्यातील जगावेगळी प्रतीकं.. नाना पाटेकरांची विशिष्ट आक्रस्ताळी संवादफेक.. अश्या अनेक गोष्टी आहेत, ज्या मला जाम आवडतात.. मलाच नव्हे, अनेकांना आवडतात. का किशोर/ पंचम/ गुलजार/ नाना ह्यांपेक्षा मोठे किंवा त्या तोडीचे दुसरे कुणीच नाहीत/ नव्हते किशोर/ पंचम/ गुलजार/ नाना ह्यांपेक्षा मोठे किंवा त्या तोडीचे दुसरे कुणीच नाहीत/ नव्हते होते की आणि आहेतही होते की आणि आहेतही तरी हेच आवडतात कारण - 'वेगळेपण'. आणि ते सादर करण्याची हिंमत, आत्मविश्वास.\nतेव्हढी नाही, पण त्याच पठडीतली हिंमतवान, आत्मविश्वासू प्रयोगशीलता जेव्हा कुणी एखाद वेळेसही दाखवतं, तेव्हा तेही आवडून जातं. बिजॉय नांबियार तेच दाखवतो... 'डेव्हिड' मधून. 'समथिंग डिफरंट'.\n'डेव्हिड' ही एक कहाणी नाही. 'डेव्हिड' हे एक पात्र नाही. ह्या तीन कहाण्या आहेत, तीन पात्रांच्या, तीन वेगवेगळ्या ठिकाणी आणि तीन वेगवेगळ्या कालखंडात घडणाऱ्या.\nइथे एक 'घनी' नामक माफिया असतो. त्याच्या दहशतवादी कारवायांची भारी किंमत चुकवलेले भारत सरकार, तीन जणांना त्याचा खातमा करण्यासाठी लंडनला पाठवते. हे तिघे भारतीय गुप्तचर/ सुरक्षा खात्याचे लोक, घनीची माहिती काढतात. त्याच्या भोवताली, अत्यंत विश्वासू लोकांचे अभेद्य कवच असल्याचे त्यांना समजून येते. ह्या विश्वासू लोकांपैकी एक, घनीचा 'उजवा हात' म्हणजे 'डेव्हिड' (नील नितीन मुकेश).\nघनीला मारायचे असेल, तर आधी 'डेव्हिड'ला मारले पाहिजे. पण ह्या कथेचा हाच एक कोन नाही. घनीच्या घरीच राहाणारा, त्याच्या मुलासारखाच असणारा 'डेव्हिड' नक्की कोण आहे ह्याबाबत संभ्रम आहे. ही कथा, घनीच्या खऱ्या, व्यसनाधीन चरसी मुलाचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी जेव्हा डेव्हिड-नूरची जोडी तोडून, जबरदस्तीने नूरशी त्याचे लग्न लावले जाते... तेव्हा एक वेगळे वळण घेते, पण त्या वळणाच्याही पुढे अजून व���णं घेऊन संपते.\nबांद्र्याच्या एका निम्न मध्यमवर्गीय वस्तीत राहाणारा फादर नोएल. त्याची तीन मुलं. दोन मुली आणि एक मुलगा - 'डेव्हिड' (विनय विरमानी).\nहा डेव्हिड एक गिटारवादक आहे. घरोघरी जाऊन गिटार शिकवणारा.. संगीतकारांचे उंबरठे झिजवणारा एक 'स्ट्रगलर'. फादर नोएल, लोकांना श्रद्धेची शिकवण देणारा एक सच्च्या दिलाचा धार्मिक माणूस. त्याच्या ह्या शिकवणीमुळे, कर्मठ धर्मांधांच्या रोषाला तो नकळत ओढवून घेतो. आपल्या संगीतक्षेत्रातील भवितव्याच्या 'गोल्डन ब्रेक'च्या उंबरठ्यावर डेव्हिड असताना एक प्रचंड मोठी उलथापालथ होते आणि एकमेकांशी क्षणभरही न पटणाऱ्या बाप-मुलाचं नातंच बदलून जातं. डेव्हिडच्या आयुष्याला एक कधी मनातही न आलेलं वळण मिळतं आणि तो अखेरीस अश्या एका जागी पोहोचतो, जिचा विचार त्यानेच काय, ही कहाणी पाहाणाऱ्यानेही केलेला नसतो \nइतर दोन कहाण्या खूप गंभीर.. आणि ही कहाणी, खूपच हलकी-फुलकी \nइथला डेव्हिड (विक्रम) एक दारूचं पिंप आहे. आपल्या आईसोबत राहाणारा डेव्हिड, लग्नाचं वय सरून गेलेला, अख्ख्या गावात नालायक, पनौती म्हणून कुप्रसिद्ध असतो. त्याला तीन मित्र - 'पीटर' (निशान नानैया), फ्रेनी (तब्बू) आणि त्याच्या वडिलांचं (सौरभ शुक्ला) भूत मुलाच्या लग्नासाठी आईने अनेक उंबरठे झिजवले असतात, पण काही केल्या ते जुळत नसतं. पूर्वी जेव्हा एकदा लग्न ठरलेलं असतं, तेव्हा डेव्हिडची होणारी बायको तिच्या बॉयफ्रेंडसोबत आयत्या वेळी पळून गेलेली असते. अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर गावात 'रोमा' (ईशा शेरवानी) ही एक मूक-बधिर मुलगी येते. तिची आणि डेव्हिडची ओळखच मुळी पीटरची गर्लफ्रेंड, जिच्याशी तो लग्न करणार असतो, अशी होते. पण तरीही डेव्हिड फॉल्स इन लव्ह मुलाच्या लग्नासाठी आईने अनेक उंबरठे झिजवले असतात, पण काही केल्या ते जुळत नसतं. पूर्वी जेव्हा एकदा लग्न ठरलेलं असतं, तेव्हा डेव्हिडची होणारी बायको तिच्या बॉयफ्रेंडसोबत आयत्या वेळी पळून गेलेली असते. अश्या सगळ्या पार्श्वभूमीवर गावात 'रोमा' (ईशा शेरवानी) ही एक मूक-बधिर मुलगी येते. तिची आणि डेव्हिडची ओळखच मुळी पीटरची गर्लफ्रेंड, जिच्याशी तो लग्न करणार असतो, अशी होते. पण तरीही डेव्हिड फॉल्स इन लव्ह एकीकडे त्याला असं वाटत असतं की रोमाही त्याच्यावर प्रेम करते... दुसरीकडे त्याची 'बेस्ट फ्रेंड' फ्रेनी, त्याला 'भीड बिनधास्त' म्हणून रोमाशी बोलायला भाग पाडत असते आणि... दुसरीकडे बापाचं भूत त्याला त्यापासून रोखत असतं.. शेवटी पीटर-रोमाच्या लग्नात BEST MAN बनलेला डेव्हिड एक निर्णय घेतो. निर्णय घेतो खरा, पण आयत्या वेळी तोही एक वेगळंच वळण घेतो.\nअश्या ह्या तीन स्वतंत्र कथा, एकाच वेळी आलटून पालटून पडद्यावर दाखवल्या जात असतात आणि तरीही त्यात आपला कुठलाही गोंधळ होत नाही. कहाणी बदलल्यानंतर, पहिल्याच फ्रेममध्ये आपण लंडनला आहोत, मुंबईला आहोत की गोव्याला हे लगेच समजून येतं. त्यासाठी दिग्दर्शकाने सगळ्यात सोप्प्या पद्धतीचा वापर केला आहे. लंडनची कहाणी कृष्ण-धवल, मुंबईतली कहाणी रंगीत आणि गोव्यातली जरा पिवळसर छटेत दाखवली आहे. तीन कहाण्यांमधल्या पात्रांच्या वेशभूषा, केशभूषाही लगेच फरक स्पष्ट करतात आणि प्रत्येक वेळेस, कहाणी बदलल्यानंतरच्या पहिल्याच फ्रेममध्ये दिग्दर्शक 'सीनारीओ' स्पष्ट करण्याचे व्यवधान पाळतोच.\nतसेच, विनाकारण त्या काळचं लंडन... त्या काळातली मुंबई वगैरे दाखवण्यावर वेळ व पैसा खर्च केलेला नाही. नाही तर त्याच त्या 'एरिअल दृश्यांनी' कंटाळा आला असता.\nतिन्ही 'डेव्हिडां'नी आपापल्या भूमिकेस न्याय दिला आहे.\nनील नितीन मुकेश खूप ग्रेट अभिनेता नाहीच. पण तो त्याचा वावर सहज असतो आणि त्याचा परफॉर्मन्स अवार्ड विनिंग नसला तरी हार्ट विनिंग असतो, असं माझं एक वैयक्तिक मत.\nविनय विरमानी खूप टवटवीत चेहरा वाटतो. आतल्या आत घुसमटणारा तरुण त्याने चांगलाच साकारला आहे.\nगोव्यातला 'विक्रम' भाव खाऊन जातो. भावनिक, विनोदी आणि हाणामारीच्या दृश्यातही तो अति अभिनय करत नाही. त्याचा संयतपणा लक्षात राहाण्याजोगा.\nइतर भूमिकांमध्ये, धार्मिक भावनांना भडकावणारी 'मालती ताई' म्हणून 'रोहिणी हत्तंगडी, पिअक्कड डेव्हिडच्या पिअक्कड बापाच्या भूताच्या भूमिकेतील सौरभ शुक्ला आणि फादर नोएलच्या भूमिकेतील 'नासेर' चोख काम करतात. तब्बूही व्यवस्थित.\nडेव्हिडच्या वडिलांच्या भूताने वेगवेगळ्या लोकांच्या अंगात शिरणे अतिशय गंमतशीर आहे... प्रत्येक वेळी हमखास हशा पिकतो.\nफादर नोएल दाढी करतानाचे दृश्य अंगावर काटा आणते..\nह्या तिन्ही कहाण्या अखेरीस एका धाग्याने एकमेकांशी जोडल्या जातात. ते आवश्यकही होतं, अन्यथा त्यांना एकत्र दाखवण्यात काही अर्थ नसता. पण तीन-तीन कहाण्या असूनही सिनेमाची लांबी (साधारण अडीच तास) जरा कमी करणे शक्य होते, असंही वाटलं. संगीत विशेष परिणामकारक नाही, पण अत्याचारीही नाही.. (सध्याचा ट्रेण्ड पाहाता, हेही नसे थोडके\n'विश्वरूपम' पाहावा की 'डेव्हिड' ह्या द्विधेत असताना माझ्या विचारांनी एक वेगळंच वळण घेतलं आणि मी 'डेव्हिड' निवडला and I think, it was a smart choice \nमस्त रिव्ह्यू . काल अडीच तास एका पिक्चर ला जाउन झोप काढली होती ... आज साडे सात चा शो आहे स्पाइस सिनेमा ला डेव्हिड चा . येतो जाउन\nआपलं नाव नक्की लिहा\nएक पंचतारांकित पतंग - कायपो छे \nमनाचे सांगताना फक्त सुचती दोन ओळी.. (संकेत तरही)\nशेर तुझ्यावर जेव्हा एकच सुचला होता..\nनक्कीच 'स्पेशल' - स्पेशल छब्बीस - (Movie Review - ...\nउधार सारे फिटेल नक्की..\nहातावरील रेषा जावे बघून मागे..\nवळणा-वळणावरचा 'डेव्हिड' (Movie Review - David)\nछोटीशीच गोष्ट, बडबड जास्त - 'प्रेमाची गोष्ट' \nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2014/09/movie-review-finding-fanny.html", "date_download": "2021-07-25T21:34:05Z", "digest": "sha1:5ZPNFXANKM7A3SJIOII45O732PMN42IU", "length": 20956, "nlines": 253, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): गुदगुदुल्यांचा शोध पूर्ण (Movie Review - Finding Fanny)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nगुदगुदुल्यांचा शोध पूर्ण (Movie Review - Finding Fanny)\n'बीइंग सायरस', 'कॉकटेल' सारखे सिनेमे देणाऱ्या होमी अदजानियाचा आहे, त्यामुळे 'फाईण्डिंग फॅनी' बघणारच, असं काही दिवसांपूर्वीच ठरवलं होतं.\nचित्रपटाची कथा काय आहे, हे मी सांगणार नाही कारण ती अगदी थोडीशीच आहे. त्यामुळे एक तर पूर्णच सांगायला लागेल किंवा थोड्यातली थोडीशी सांगितली तर अगदीच थोडी वाटेल. दोन्ही पटत नाही, त्यामुळे टाळतोच. फक्त तोंडओळख म्हणून इतकंच सांगतो की ���ँजेलिना (दीपिका पदुकोन), फर्डिनंट (नसीरुद्दीन शाह), डॉन पेद्रो (पंकज कपूर), रोझी (डिम्पल कापडिया) आणि सावियो द गामा (अर्जुन कपूर) ह्यांची ही कहाणी. हे पाच लोक 'फॅनी'च्या शोधात निघतात.... बस्स्. इतकंच. ह्यातलं कोण काय आहे कसा आहे वगैरे प्रश्न पडत असतील, तर पडू द्यावेत. त्याची उत्तरं तुम्हाला चित्रपट पाहुन मिळावीत अशी माझी इच्छा आहे \nनिसर्गरम्य गोव्यात घडणारं हे कथानक. गोव्याला 'भूतलावरील स्वर्ग' किंवा 'God's own land' का म्हणतात, हे हा चित्रपट पाहुन कळेल. गोव्याचं इतकं सुंदर दर्शन घडतं की आत्ताच्या आत्ता उठावं आणि निघावं आठवडाभराच्या सुट्टीवर असंच वाटतं. मुख्य म्हणजे, हे सौंदर्य दाखवताना गोव्यातला समुद्र दाखवलेला नाही किंवा अगदीच जर कुठल्या फ्रेममध्ये दिसलाही असेल तरी माझ्या लक्षात राहिला नाही, इतकं किरकोळ. गोव्याचं समुद्ररहित दर्शन हे म्हणजे औरंगाबादच्या रस्त्यावर एकाही खड्ड्यात न जाता गाडी घरपर्यंत पोहोचणं इतकं अशक्यप्राय वाटत असेल, तर मात्र तुम्ही हा चित्रपट ज्या किंमतीत तिकीट मिळेल, त्या किंमतीत काढून बघायला हवा.\nदीपिका पदुकोन ह्या चित्रपटाचं मुख्य 'व्यावसायिक' आकर्षण आहे, निर्विवाद. 'फाईण्डिंग फॅनी' मध्ये दिसलेल्या दीपिकाचं वर्णन अगदी अचूकपणे एका शब्दात होतं. 'सेक्सी'. तिचं बोलणं, चालणं, हसणं, बसणं, अगदी काहीही करणं निव्वळ दिलखेचक आहे. गालावरच्या खळीत तर मी किमान अडुसष्ट वेळा जीव दिला. पण पुन्हा पुन्हा जिवंत झालो कारण पुन्हा जीव द्यायचा होता.\nरसिक प्रेक्षकांसाठी चित्रपटाचं अजून एक आकर्षण म्हणजे नसीरुद्दीन शाह व पंकज कपूर ह्या दोन तगड्या अभिनेत्यांना एकत्र पडद्यावर बघणं. लडाखला गेलो असताना हिमालयाच्या उत्तुंग पर्वतरांगांतली अनेक उंच उंच शिखरे पाहिली, अर्थातच दुरूनच. प्रत्येक शिखर दुसऱ्याला मान देऊन उभं असल्यासारखं वाटत होतं. नसीर व पंकज कपूर ही दोन शिखरंही अशीच जेव्हा जेव्हा समोरासमोर आली आहेत, एकमेकांना मान देऊन उंच उभी राहिली आहेत. तसंच काहीसं इथेही होतं. दोघांच्यातले जे काही संवाद आहेत, त्यात कुणीही दुसऱ्यावर कुरघोडी करायला पाहत नाही. दोघेही आपापल्या जागेवरून धमाल करतात.\nडिम्पल कापडिया हा रोल तिच्याचसाठी असावा इतकी रोझी'च्या भूमिकेत फिट्ट बसली आहे. एका दृश्यात अपेक्षाभंगाचं व अपमानाचं दु:ख तिने अतिशय सुंदर दाखवलं आहे.\nदुसरीकडे अर्जुन कपूर त्याला कुठलाही रोल दिला तरी काहीही फरक पडणार नाही, हे दाखवून देतो. चविष्ट जेवणाचा मनापासून आस्वाद घेत असताना अचानक दाताखाली खडा येऊन होणारा रसभंग अर्जुन कपूर पडद्यावर येऊन वारंवार करतो. त्याच्याकडे पाहुन हा अजून 'टू स्टेट्स'मध्ये आहे की 'गुंडे'मध्ये आहे की 'इशक़जादे'मध्ये की अजून कुठला आलेला असल्यास त्यात आहे हे कळत नाही. त्याच्यासाठी सगळी पात्रं सारखीच आहेत.\nनिखळ विनोदांची पेरणी करतानासुद्धा हास्याचा खळखळाट घडवला जाऊ शकतो, हे जर तुम्ही विसरला असाल तर तुम्ही 'फाईण्डिंग फॅनी' बघायलाच हवा. बऱ्याच दिवसांनी असा खळखळून हसवणारा हलका-फुलका चित्रपट आला आहे. विनोदाची पातळी कंबरेखाली गेलेली असताना किंवा विनोदाच्या नावाने नुसता पाचकळपणा चालत असताना किंवा एखाद्याच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगल्याशिवाय विनोदनिर्मिती होत नसताना आलेला 'फाईण्डिंग फॅनी' मला तरी काही काळासाठी का होईना बासुदा, हृषिदांच्या जमान्यात घेउन गेला. मध्यंतरापर्यंत तर मी हा चित्रपट आजपर्यंत मी पाहिलेला सर्वोत्तम विनोदी चित्रपट ठरवला होता. पण मध्यंतरानंतर जराशी लांबण लागली आणि काही दृश्यं व विनोद वरिष्ठांसाठीचे असल्याने मी गोल्ड मेडलऐवजी 'सिल्व्हर' दिले आणि असं म्हटलं की,' हा आजपर्यंत पाहिलेल्या सर्वोत्तम विनोदी चित्रपटांपैकी एक आहे.'\nआजकाल चित्रपटाचं संगीत मेलडीपासून दूर गेलं आहे. ह्या निखळ विनोदाला जर तरल, गोड चालींच्या संगीताची जोड मिळाली असती तर कदाचित मी हा चित्रपट पाठोपाठचे शोसुद्धा पाहिला असता, असा एक अतिशयोक्तीपूर्ण विचार मनाला स्पर्श करतो आहे. गोव्यातल्या कहाणीत 'माही वे' वगैरे शब्दांची गाणी का हवी असा विचार करायला हवा होता. पण ते किरकोळ.\nहोमी अदजानियाने ह्या चित्रपटापासून माझ्या मनात तरी अशी 'इमेज' तयार केली आहे की केवळ त्याच्या नावावर चित्रपट बघायला जावा. 'बीइंग सायरस'मध्ये सायकोलॉजिकल थ्रिलर एका वेगळ्या पद्धतीने हाताळल्यावर, 'कॉकटेल'सारखा व्यावसायिक विषयही त्याने खूप संयतपणे हाताळला आणि एक निखळ विनोदी चित्रपट केला आहे. भीती एकच. 'सायरस'मध्ये असलेल्या सैफबरोबर त्याने 'कॉकटेल' केला आणि 'कॉकटेल'मधल्या दीपिकाबरोबर 'फाईण्डिंग फॅनी' केला. आता समीकरण पुढे नेण्यासाठी पुढील चित्रपट अर्जुन कपूरबरोबर करू नये \nहा चित्रपट मुळात इंग्रजीमध्ये बनला आहे. हिंदीतला चित्रपट डब केलेला असेल हे माहित नव्हतं त्यामुळे जुळवून घेईपर्यंत जरासा वेळ गेला. पण जर इंग्रजीत पाहिला तर जास्त मजा येईल, असंही वाटलं.\n'फाईण्डिंग फॅनी' हा कुठला आत्मशोध नाही. पडद्यावर कुणाला काय मिळतं, काय नाही ह्यापेक्षा प्रेक्षकाला दोन घटका निर्भेळ आनंद मिळतो, हे जास्त महत्वाचं आहे. कामाच्या व्यापात गुरफटल्यावर आपल्याला अधूनमधून एक बेचैनी जाणवत असते. काही तरी हवं असतं, पण काय ते कळत नसतं. अश्यातच ३-४ दिवस लागून सुट्ट्या येतात आणि मित्रांसह एका सहलीचा प्लान बनतो. सहलीहून परतल्यावर आपल्याला समजतं की इतके दिवस आपल्याला काय हवं होतं.\nगेले अनेक दिवस मीसुद्धा चित्रपटात काही तरी शोधत होतो. काय ते कळत नव्हतं. मी एक 'फाईण्डिंग फॅनी' शोधत होतो. काल तो शोध पूर्ण झाला. आता मी पुन्हा एकदा मसालेदार खाण्याला पचवायला तयार आहे.\nमराठी वृत्तपत्रा मध्ये ह्या सिनेमाचा review एकदम घाणेरडा दिला आहे, IBN लोकमतचा पुराचुरे तर TV सॆरिअल्स च्या review चा पण लायकीचा नाही....अभिजात विशयप्रधान सिनेमे ह्या लोकांना पचत नाहीत किंवा त्यांची बौधिक पातळी तेवढी नसते..ह्या सगळ्या कमतरते मध्ये ..अगदी खरा खरा review लिहणारे तुझ्यासारखे असले तर प्रेकाश्कांची फसवणूक थांबेल व चांगला अनुभव पदरात पडेल ..अभिनंदन - riya kulkarni\nआपलं नाव नक्की लिहा\nजाऊ विठू चल घरी..\nगुदगुदुल्यांचा शोध पूर्ण (Movie Review - Finding F...\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/kriti-senon-share-her-first-song-param-sundari-of-her-mimi-movie-on-social-media/", "date_download": "2021-07-25T23:18:59Z", "digest": "sha1:G6LUSEDNND4SKDNAGUZ3VVCUDBMEUMND", "length": 10018, "nlines": 70, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "'मिमी' चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित, जोरदार ठुमके लावताना दिसली क्रिती सेनन - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n‘मिमी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित, जोरदार ठुमके लावताना दिसली क्रिती सेनन\n‘मिमी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित, जोरदार ठुमके लावताना दिसली क्रिती सेनन\nबॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन या दिवसात तिचा आगामी चित्रपट ‘मिमी’मुळे खूप चर्चेत आहे. सध्या सर्वत्र तिच्या या चित्रपटाची चर्चा चालू आहे. या चित्रपटाच्या पोस्टर तसेच ट्रेलर देखील प्रदर्शित झाला आहे. क्रिती सेनन तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चित्रपटाचे अपडेट वेळोवेळी देत असते. अशातच तिच्या या चित्रपटातील एका गाण्याचे दर्शन तिने सोशल मीडियावर दिले आहे.\nक्रिती सेनन तिच्या ‘मिमी’ या चित्रपटातील ‘परम सुंदरी’ या गाण्याचा काही भाग सोशल मीडियावर शेअर केला आहे. या गाण्यामध्ये ती जोरदार ठुमके लावताना दिसत आहे. तिच्यासोबत सई ताम्हणकर देखील दिसत आहे. तसेच हे पूर्ण गाणे प्रदर्शित झाले आहे, याची देखील तिने माहिती दिली आहे. तिचे हे गाणे प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात आवडले आहेत. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. (Kriti senon share her first song param sundari of her mimi movie on social media)\nकाही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये एका सरोगसी मातेची कहाणी दाखवली. ती भूमिका क्रिती सेनन निभावत आहे. एका अमेरिकन जोडप्याला बाळ पाहिजे असल्याने ते बाळ क्रितीच्या गर्भात वाढवण्यासाठी ते तिला विनंती करतात. तसेच त्यासाठी ते तिला 20 लाख रुपये देणार आहेत असे सांगतात. यावर ती तयार होते. पण नंतर त्यांना हे बाळ नको असते. त्यामुळे ते जोडपं तिला गर्भपात करण्यास सांगतात. यादरम्यान तिची होणारी मानसिक आणि शारीरिक अवहेलना या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे.\n‘मिमी’ चित्रपटात क्रितीसोबत सुप्रिया पाठक, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा हे देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. या चित्रपटाची शूटिंग मागच्या वर्षी पूर्ण झाली आहे. हा चित्रपट महिला केंद्रित असणार आहे. यामध्ये सरोगेट आईची कहाणी दाखवली जाणार आहे. दिनेश विजान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हा चित्रपट 30 जुलैला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’\n-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’\n-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास\nनताशाने स्विमिंग पूलमधील हॉट फोटो केले शेअर, पती हार्दिकच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष\nप्रसिद्ध गायक राहुल देशपांडेंचे ‘माझे विठ्ठल रखुमाई’ गीत रसिकांच्या भेटीला; घरबसल्या घडणार विठुरायाचे दर्शन\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/neelam-kothari-badly-burnt-her-during-shooting/", "date_download": "2021-07-25T21:20:53Z", "digest": "sha1:WIYMVD6T5XUG32DPOTWL3AIXHPPK5SJY", "length": 10886, "nlines": 69, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "जेव्हा चंकी पांडेंमुळे अभिनेत्री नीलम कोठारी यांचे जळाले होते पाय, तेव्हा चंकी यांनी केले 'हे' काम - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nजेव्हा चंकी पांडेंमुळे अभिनेत्री नीलम कोठारी यांचे जळाले होते पाय, तेव्हा चंकी यांनी केले ‘हे’ काम\nजेव्हा चंकी पांडेंमुळे अभिनेत्री नीलम कोठारी यांचे जळाले होते पाय, तेव्हा चंकी यांनी केले ‘हे’ काम\nचित्रपटाची शूटिंग करणे म्हणजे खरंच एक दिव्य असते. अनेक संकटाना, समस्यांना सामोरे जात सिनेमांची शूटिंग पूर्ण केली जाते. चित्���पटाच्या शूटिंगसाठी कलाकार अनेक दिवस, महिने एकत्र राहतात, अशा वेळी त्यांच्यात चांगली मैत्री होणे स्वाभाविक असते. यासोबतच प्रत्येक चित्रपटाच्या सेटवर ऑफ कॅमेरा काहींना काही किस्से, मजेशीर घटना लहान मोठ्या फरकाने घडतच असतात. काही घटना तर कायम स्वरूपी आपल्या स्मरणात राहतात. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक किस्से खूप प्रसिद्ध आहे. मुलाखतींमधून, व्हिडिओमधून हे किस्से कलाकार जगासमोर आणत असतात.\nअसाच अभिनेत्री नीलम कोठारींच्या संदर्भातला एक किस्सा अभिनेते चंकी पांडे यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितला. चंकी पांडे आणि नीलम यांनी ‘पाप की दुनिया’, ‘आग ही आग’, ‘घर का चिराग’ आदी चित्रपटांमध्ये सोबत काम केले. ९० च्या दशकात अभिनेत्री नीलम खूपच लोकप्रिय आणि प्रसिद्ध होती. तिचे सौंदर्य पाहून तरुण पुरते वेडे व्हायचे. नीलमसोबत काम करायला मिळावे ही त्याकाळातल्या सर्वच अभिनेत्यांची इच्छा असायची. चंकी पांडे देखील याच यादीतले होते.\nएक दिवस चंकी पांडे यांना दिग्दर्शक पहलाज निहलानी यांनी त्यांच्या एका सिनेमाची ऑफर दिली, आणि बोलता बोलता चंकी यांना सांगीतले की, नीलम या चित्रपटात मुख्य अभिनेत्री असणार आहे. हे ऐकल्यावर तर चंकी पांडे आनंदाने वेडे झाले होते. या आनंदच्या भरात त्यांनी दिग्दर्शकांना सांगीतले की, त्यांना कार, बाइक, घोडा आदी सर्व चालवता येते.\nकाही दिवसांनी चित्रपटाची शूटिंग सुरु झाली. एका सीनमध्ये चंकी यांना लग्नाच्या मंडपातून नीलम यांना घेऊन पाळायचे होते. चंकी यांनी नीलमला सोबत घेतले आणि बाइकवर बसवले. यादरम्यान नीलम यांचा पाय बाइकच्या सायलेन्सरवर ठेवला गेला आणि त्यांचा पाय भाजला. चंकी यांनी लगेच त्यांना खाली उतरवले आणि त्यांची माफी मागितली. पुढे त्यांच्या पायाला मलम लावले. मला तेव्हा खूपच वाईट वाटत होते, मात्र नीलम यांनी ही घटना अगदी सामान्य सांगत काही वेळात पुन्हा उभे राहून सीन पूर्ण केला.\nनीलम यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्या मागील अनेक वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून लांब आहेत. २०२० साली नीलम ‘Fabulous Lives of Bollywood Wives’ या नेटफ्लिक्सच्या शो मध्ये दिसल्या होत्या. तर चंकी पांडे ‘हाऊसफुल ४’ सिनेमात दिसले होते.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-आता करोडोंची कमाई करणाऱ्या विद्या बालनला पहिल्या जाहिरात��साठी मिळाले होते केवळ ‘इतके’ रुपये\n ‘द कपिल शर्मा शो’ लवकरच करणार पुनरागमन; कृष्णा अन् भारतीने दिली हिंट\n-‘द फॅमिली मॅन’च्या ‘सुची’नं केलंय शाहरुख खानसोबत काम; आजही सांभाळून ठेवलीय अभिनेत्याने दिलेली ‘ही’ गोष्ट\nशनमुखप्रियाने पहिल्यांदाच ‘इंडियन आयडल’च्या मंचावर गायले शास्त्रीय गीत, परीक्षकांनी केले भरभरून कौतुक\n ड्रेस एवढा गच्च होतोय की उर्वशी रौतेलाला बसायला देखील होतोय त्रास, एका सेशनमध्ये उडाली फजिती\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/narendra-modi-live-update-cyclone-yaas-latest-news-update-national-disaster-management-authority-ndaf-telecom-ministries-128518799.html", "date_download": "2021-07-25T22:50:43Z", "digest": "sha1:RO6LURA4S3DVJ4MNZD7LFTHCAWUU63K3", "length": 6528, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Narendra Modi Live Update | Cyclone Yaas Latest News Update, National Disaster Management Authority (NDAF), Telecom Ministries | PM मोदींनी तयारीचा आढावा घेतला, NDMA-NDRF सहित 14 विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n'यास' चक्रीवादळ:PM मोदींनी तयारीचा आढावा घेतला, NDMA-NDRF सहित 14 विभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली\nतौक्ते चक्रीवादळानंतर आता देशाला 'यास' चक्रीवादळाचा धोका आहे. पूर्वमध्य बंगालच्या खाडीमध्ये शनिवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे सोमवार, 24 मे रोजी त्याचे ‘यास’ चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. हे वादळ 26 मे रोजी पश्चिम बंगाल, ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टी ओलांडेल असा अंदाज आहे. त्यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) यासह 14 विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी वादळाला सामोरे जाण्याच्या तयारीचा आढावा घेतला.\nया बैठकीला पश्चिम बंगाल, ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश अंदमान-निकोबार बेटे आणि पुडुचेरीचे मुख्य सचिव आणि अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, एनडीएमएचे सदस्य सचिव, IDF चीफ, गृह, ऊर्जा, शिपिंग, दूरसंचार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, नागरी विमान वाहतूक आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयाचे सचिव उपस्थित होते. कोस्ट गार्ड, एनडीआरएफ आणि आयएमडीचे डीजीही बैठकीस उपस्थित होते.\nबंगाल आणि ओडिशाला सर्वात जास्त धोका\nपश्चिम बंगाल,ओडिशा आणि बांगलादेशच्या किनारपट्टी भागात ताशी १५५ ते १६५ किलोमीटरच्या तुफान वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तर पश्चिम बंगालमधील गंगेच्या परिसरातील भागात आणि सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस पडेल. किनाऱ्यावर प्रचंड मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता असल्याने २३ मेपासून पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात जाऊ नका, असा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.\nएनडीआरएफची 85 पथके तैनात\nचक्रीवादळाचा धोका टाळण्यासाठी दिल्लीत राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली. यामध्ये कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी सहभागी उपस्थित होते. वादळाची शंका असलेल्या राज्यांमध्ये बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन दलाची (एनडीआरएफ) ८५ पथके सज्ज असल्याची माहिती देण्यात आली. पश्चिम बंगालच्या कोलकाता, हावडा या जिल्ह्यांसह ११ संवेदनशील जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफची पथके तैनात केली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/kalanb-tahsil-yermala-town-one-old-person-corona-positive-319773", "date_download": "2021-07-25T23:26:42Z", "digest": "sha1:LWYWOSAJ75EG2WZGOPR3G6Y5HC2HNNBY", "length": 9641, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Coronavirus : औषध आणायला गेले, अन् कोरोना बाधित झाले ! या गावातील नागरिकांची उडाली झोप", "raw_content": "\nकळंब तालूक्यातील येरमळा येथील वाणी गल्लीतील ६५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकाची झोप उडाली आहे. प्रशासनाने हा संपूर्ण परिसर कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. येरमळा येथील कोरोना बाधित हे बार्शी येथे औषध उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेले होते.\nCoronavirus : औषध आणायला गेले, अन् कोरोना बाधित झाले या गावातील नागरिकांची उडाली झोप\nकळंब (उस्मानाबाद) : तालूक्यातील येरमळा येथील वाणी गल्लीतील ६५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकाची झोप उडाली आहे. प्रशासनाने हा संपूर्ण परिसर कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. येरमळा येथील कोरोना बाधित हे बार्शी येथे औषध उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेले होते.\n औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..\nयांचा बार्शीतील व्यक्तींचा संपर्क आल्याने कोरोनाची लक्षणे असल्याचा संशय आल्याने त्यांचा स्बॉव नमुना घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्यांना तेथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यांच्या संपर्कातील सात व्यक्तींना येथील कोरोना सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.\nपालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले\nदोन महिन्यानंतर कोरोनाने कळंब तालुक्याची दारे उघडली आहेत. काही महिन्यांपूर्वी कळंब तालुका कोरोनामुक्त झाला होता. मुक्तीनंतर प्रशासनाने गांभीर्य घेतले नाही, त्यामुळे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात नागरिक सहज प्रवेश करीत आहेत. सोलापूर जिल्ह्याकडे कोरोना हॉटस्पॉट म्हणून पाहिले जात आहे. येरमळा येथील वाणी गल्लीत राहणारे कुटूंब बार्शी येथे गेल्या कित्येक वर्षापासून वास्तव्यास आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदी केली त्यामुळे हे कुटूंब टाळेबंदीची घोषणा झाल्यापासून येरमळा येथे मूळ गावी रहात आहे. मात्र बार्शीकडे नेहमीच ये-जा होती. शुक्रवारी (ता.१०) ६५ वर्षीय पुरुष यांना जुलाब झाल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे बार्शी येथील खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी गेले होते.\nही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...\nप्राथमिक तपासणी करून स्वाब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना लागलीच बार्शीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बाब कळंबच्या कोरोना पथकाला समजताच. त्यांनी येरमळा येथील वाणी गल्लीचा परिसर कोरोना प्रतिबंधात्मक म्हणून घोषित केला असून शनिवारी संपूर्ण परिसर सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.\nऔरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली\nकुटूंबातील सात व्यक्ती क्वारंटाईन\nदरम्यान ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी संबधित कोरोना पथकाला तात्काळ हा भाग कोरोना प्रतिबंधात्मक करण्याच्या सूचना केल्या. कुटूंबातील सात सदस्यांना कळंब मधील कोरोना सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.\nसंपादन : प्रताप अवचार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-district-five-hundred-and-fifty-villages-electricity-bills-have-pending-bms86", "date_download": "2021-07-25T23:24:33Z", "digest": "sha1:VTUSZBJZCAJQAAM3JXGYEEC6QRKXK3D7", "length": 10391, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | धुळे जिल्ह्यात ५५० गावांकडे वीज बिलांची थकबाकी", "raw_content": "\nधुळे जिल्ह्यात ५५० गावांकडे वीज बिलांची थकबाकी\nधुळे: ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजना आणि पथदिव्यांच्या वीज देयकांबाबत तिढा निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील ५५० ग्रामपंचायतींकडे (Gram Panchayat) पथदिव्यांच्या वीजबिलाची (Electricity bill for streetlights) सुमारे दोन कोटींच्या घरात थकबाकी आहे. ग्रामपंचायतींनी पथदिव्यांच्या वीज बिलांची थकबाकी पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून भरावी, असा शासनाचा आदेश आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या विकास निधीवर (Development Fund) टाच आली आहे. कोरोना (Corona) महामारीमुळे ग्रामपंचायतींच्या घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांची पुरेशी वसुली झालेली नाही. त्यात पथदिव्यांच्या थकीत वीजबिलांचा झटका ग्रामपंचायतींना बसणार आहे.\nहेही वाचा: अहिराणी कार्टून क्लीपची सोशल मिडीयात धूम..\nग्रामीण भागातील खेडेगावांमध्ये महावितरण कंपनीने अनेक वर्षांपूर्वी पोल उभे केले. याद्वारे लख्ख प्रकाश पडावा म्हणून दिवे लावले. या पथदिव्यांची व्यवस्था झाल्यामुळे गावे उजळून निघाली. या पथदिव्यांच्या बदल्यात येणारे वीजबिल शासनाकडून भरले जात होते. त्यासाठी ग्रामस्थांकडून दिवाबत्ती कर घेतला जात होता. अनेक वर्षांपासून हा नियम कधी मोडला नाही. मात्र, शासनाने आता पथदिव्यांचे बिल भरायचे बंद केले. त्यामुळे ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांच्या बिलाची थकबाकी वाढली आहे. जिल्ह्यातील ५५० ग्रामपंचायतींकडे पथदिव्यांची वीजबिलाच��� थकबाकी सुमारे दोन कोटींच्या घरात पोचली आहे.\nपथदिव्यांच्या वीजबिलाची थकबाकी वाढत गेल्यामुळे महावितरणच्या यंत्रणेवरही मोठा ताण आला आहे. आता बिल भरण्यासाठी व वाढीव बिल थांबावे, यासाठी पथदिव्यांची वीज जोडणी आणि तोडणीची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे अंधारात लोटली जात आहेत.\nहेही वाचा: तिसऱ्या लाटेची तयारी;जळगावात १४२ टन ऑक्सिजनची निर्मीती\nजिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींकडे स्वत:ची पाणीपुरवठा आणि नळयोजना आहे. त्याचप्रमाणे पथदिव्यांसाठीही वीज वापरली जाते. या दोन्ही गोष्टींच्या वीज देयकांची थकबाकी वाढत चालली आहे. ग्रामपंचायतींनी त्यांच्याकडील पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून प्रथम पथदिवे, पाणी योजनांची वीज देयके अदा करावी. नंतर इतर खर्च करावा, असे अलीकडच्या शासन आदेशात स्पष्ट केले आहे. राज्य शासनाने २०१८ मध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायतींकडून थकीत देयकांची ५० टक्के रक्कम आयोगाच्या निधीतून थेट महावितरणकडे जमा केली होती. नव्या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी त्यांना मिळालेल्या वित्त आयोगाच्या निधीतून वीज देयकांची पूर्ण रक्कम भरण्याची सूचना आहे. मात्र, बहुतांश ग्रामपंचायतींनी ही रक्कम भरली नसल्याने वाढती थकबाकी रोखण्यासाठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई होत आहे.\nहेही वाचा: मार्केट यार्ड बंदने १५ कोटींची उलाढाल ठप्प\nगावे अंधारात लोटली जाण्याची भीती\nगावातील लोकसंख्येच्या प्रमाणात पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना मिळतो. त्यातून पथदिव्यांचे बिल भागत नसल्याने गाव विकासावर मोठा परिणाम होणार आहे. काही ग्रामपंचायतींना मिळालेला निधी कमी असून, त्यापेक्षा पथदिव्यांचे वीजबिल अधिक आहे. यामुळे बिल भरायचे कसे हा प्रश्‍न आहे. दुसरीकडे पथदिव्यांचे वीजबिल भरले नाही म्हणून महावितरणकडून वीज जोडणी खंडित केली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावे अंधारात लोटली जाण्याची भीती आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/festivals-events/shivrajyabhishek-tithi-2021-hd-images-wallpapers-and-greeting-to-shared-via-whatsapp-and-facebook-to-greet-chhatrapati-shivaji-maharaj-262468.html", "date_download": "2021-07-25T23:24:26Z", "digest": "sha1:DQ5CG7TZP7RRBLXFUWTNL2TCR6K4TBTL", "length": 33603, "nlines": 232, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Shivrajyabhishek Tithi 2021 Images: तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छांसाठी HD Photos, Wishes, Messages इथून करु शकता डाऊनलोड | 🙏🏻 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दि��साचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: ��ुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nShivrajyabhishek Tithi 2021 Images: तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शुभेच्छांसाठी HD Photos, Wishes, Messages इथून करु शकता डाऊनलोड\nShivrajyabhishek Din Tithi Marathi Images: छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा 6 जून या दिवशीच पार पडला. परंतू, काही लोक हा दिवस तिथीनुसार साजरा करतात. यंदाचा तिथीनुसार येणारा शिवराज्याभिषेक 23 जून या दिवशी येतो आहे.\nसण आणि उत्सव अण्णासाहेब चवरे| Jun 23, 2021 07:01 AM IST\nShivrajyabhishek Din Tithi Marathi Images: छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन (Shivrajyabhishek Din Tithi) सोहळा 6 जून या दिवशीच पार पडला. परंतू, काही लोक हा दिवस तिथीनुसार साजरा करतात. यंदाचा तिथीनुसार येणारा शिवराज्याभिषेक (Shivrajyabhishek Tithi 2021) 23 जून या दिवशी येतो आहे. शिवराज्याभिषेक दिनापासून शिवशक सुरु होते. तिथीनुसार हा दिवस साजरा करणाऱ्या नागरिकांचे शिवशक आजपासून शिवशक सुरु होईल. यंदाचे शिवशक हे 348 वे असणार आहे. तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त एकेकांना शुभेच्छा देण्यासाठी इथे काही HD Images, Wallpapers, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) आदींसाठी देत आहोत. ज्या इथून डाऊनलोड करुन आपण वापरु शकता.\nछक्षपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केले. परंतू, मोठ्या कष्टातून स्वराज्य स्थापन करुनही काही सनातनी लोक आणि आजूबाजूचे राजेही त्यांना राजा मानत नसत. शिवराज्याभिषेक झाल्याखेरीच राजा न मानन्याची तेव्हा पद्धत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे शिवरायांनी शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित केला. हा सोहळा रायगड येथे 6 जून 1674 रोजी पार पडला. हा सोहळा पार पडल्यानंतर शिवशक सुरु झाले आणि शिवरायांना राजा म्हणून मान्यताही मिळाली. (हेही वाचा, Shivrajyabhishek Tithi 2021 Wishes: शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार मराठी स्टेटस, Messages, Images च्या माध्यमातून द्या शुभेच्छा\nशौर्य, चिकाटी, धाडस, व्यवस्थापन, अर्थकारण, समाजकारण, जनहिताच्या दृष्टीने राजकारण, स्वसंरक्षण आणि आत्मबल यांसह अनेक गुण���ंनी संप्पन्न असे शिरायांचे व्यक्तीमत्व होते. याशिवाय अनेक भाषा, कला आणि शास्त्रही त्यांना अवगत होती, असे अभ्यासक सांगतात. शिवरायांच्या कलागुणांचे, व्यक्तीमत्वांचे, विचारांचे विविध पैलू सदासर्वकाळ नागरिकांना उपयोगी पडतात. त्यामुळेच शिवरायांच्या स्मृती आजही लहानथोरांच्या स्मरणात कायम आहेत. त्यामुळेच राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर शिवभक्तांची आजही मोठी गर्दी पाहायला मिळते.\nChhatrapati Shivaji Maharaj Happy Shivrajyabhishek Din Shiv Swarajya Din 2021 Shiv Swarajya Din 2021 Wishes Shivrajyabhishek Din 2021 Shivrajyabhishek Din Images Shivrajyabhishek Din Messages in Marathi Shivrajyabhishek Din Photo Shivrajyabhishek Din Status Shivrajyabhishek Din Tithi Shivrajyabhishek Din Wallpapers Shivrajyabhishek Din Wishes in Marathi Shivrajyabhishek Sohala Shivrajyabhishek Sohala 2021 Shivrajyabhishek Sohala Marathi Wishes Shivrajyabhishek Sohala Messages Shivrajyabhishek Sohala Wish in Marathi Shivrajyabhishek Tithi Shivrajyabhishek Tithi 2021 छत्रपती शिवाजी महाराज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक तिथी शिवराज्याभिषेक दिन शिवराज्याभिषेक दिन 2021 शिवराज्याभिषेक दिन तारीख शिवराज्याभिषेक दिन तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन वॉलपेपर्स शिवराज्याभिषेक दिन व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस शिवराज्याभिषेक दिन शुभेच्छा शिवराज्याभिषेक दिनाचा इतिहास शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा शिवराज्याभिषेक शुभेच्छा शिवराज्याभिषेक सोहळा शिवराज्याभिषेक सोहळा 2021 शिवराज्याभिषेक सोहळा शुभेच्छा शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या शुभेच्छा शिवस्वराज्य दिन 2021 शिवस्वराज्य दिन इमेजेस शिवस्वराज्य दिन वॉलपेपर्स शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा शिवस्वराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शिवाजी महाराज सण आणि उत्सव\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/social-viral/demi-rose-hot-topless-photo-viral-on-social-media-156582.html", "date_download": "2021-07-25T23:26:10Z", "digest": "sha1:QAA5OFM37O73Z4XBCK73NATBJVFQWLU7", "length": 29917, "nlines": 228, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Demi Rose Hot Topless Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज चा Clevage दाखविणारा बोल्ड टॉपलेस फोटो सोशल मिडियावर व्हायरल; 5 लाखाहून अधिक लोकांनी दिले लाईक्स | 👍 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोल���दाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nDemi Rose Hot Topless Photo: हॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज चा Clevage दाखविणारा बोल्ड टॉपलेस फोटो सोशल मिडियावर व्हायरल; 5 लाखाहून अधिक लोकांनी दिले लाईक्स\nया फोटोमध्ये सुंदर, गोरी, नितळ त्वचा असलेली डेमी टॉपलेस असून आपल्या अंगावर नुसते टीशर्ट टाकले आहे. या फोटोला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे.\nहॉट अमेरिकन मॉडल डेमी रोज(Demi Rose) सोशल मिडियावर बरीच सक्रीय असते. तिचे इन्स्टाग्रामवर 14.2 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे एकाहून एक हॉट (Hot) आणि सेक्सी (Sexy) फोटोज नेहमीच चर्चेचा विषय असतात. त्यामुळे फोटो आणि व्हिडिओजच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांना खूश करत असते. लॉकडाऊनच्या काळातही तिने आपले बरेच फोटोज सोशल मिडियावर शेअर केले होते. नुकताच तिने आपला एक टॉपलेस (Topless) हॉट फोटो शेअर केला आहे. आपले Clevage दाखवत तिने आपल्या चाहत्यांसोबत हा फोटो शेअर केला आहे.\nया फोटोमध्ये सुंदर, गोरी, नितळ त्वचा असलेली डेमी टॉपलेस असून आपल्या अंगावर नुसते टीशर्ट टाकले आहे. या फोटोला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लोकांनी पसंत केले आहे.\nDemi Rose Hot Bikini Photos: उन्हाळ्यासाठी तयार झालेल्या डेमी रोज च्या बिकिनी मधील 'या' हॉट फोटोजला आतापर्यंत मिळाले 7 लाखाहून अधिक लाईक्स\nअलीकडेच तिने तिचा कलरफूल बिकिनीमधील एक हॉट फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. हा फोटो पाहून अनेकांना घाम फुटल्याखेरीज राहणार नाही.\nया फोटोत डेमी रोज ने निळ्या रंगाची बिकिनी घातली असली असून आपण उन्हाळ्यासाठी तयार झालो आहोत असे कॅप्शन या फोटोखाली लिहिले आहे.\n'Erotica Videos म्हणजे Porn नाही, माझा पती निर्दोष आहे'; Raj Kundra च्या अटकेनंतर Shilpa Shetty चा युक्तिवाद\nSex Video Shoot च्या अॅपवर Raj Kundra कडून अपलोड केले जायचे व्हिडिओ, प्रतिदिनी व्हायची लाखोंची कमाई\nMalaika Arora Hot Video: मलायका अरोरा हिच्या हॉट व्हिडिओची सोशल मीडियात चर्चा; पाहून चाहते दंग (Watch Here)\nभोजपुरी अभिनेत्री Monalisa गोव्यात दाखल, पूल जवळ झोपून सेक्सी पोज दिल्याने चाहते घायाळ\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane य���ंचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/big-news-for-the-public-ban-on-smart-meter-program-work-stopped-in-ya-states-for-a-year/", "date_download": "2021-07-25T23:25:04Z", "digest": "sha1:A4PM4CRQ2L3F2E3SUAYMOTB6SNNTCND2", "length": 20333, "nlines": 158, "source_domain": "mh20live.com", "title": "जनतेसाठी मोठी बातमी! स्मार्ट मीटर प्रोग्रामवर बंदी , ‘या’ राज्यांत वर्षभरासाठी काम थांबवलं – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\n स्मार्ट मीटर प्रोग्रामवर बंदी , ‘या’ राज्यांत वर्षभरासाठी काम थांबवलं\n स्मार्ट मीटर प्रोग्रामवर बंदी , ‘या’ राज्यांत वर्षभरासाठी काम थांबवलं\nनवी दिल्लीः देशातील सुमारे 25 कोटी लोकांसाठी मोठी बातमी आहे. ज्या राज्यात स्मार्ट मीटर बसविण्याचे काम चालू होते, तेथे आता एक वर्षासाठी ते काम थांबविण्यात आलेय. कोरोना साथीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता याला ब्रेक लावण्यात आलाय. स्मार्ट मीटरची अंतिम मुदत वाढविण्याच्या भीतीने मे महिन्यात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकेल. (Big news for 25 crore people\nप्रत्येक घरात इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर बसविण्याची तयारी\nकेंद्र सरकारतर्फे ही योजना चालविली जात असून, त्यामध्ये प्रत्येक घरात इलेक्ट्रिक स्मार्ट मीटर बसविण्याची तयारी आहे. हा कार्यक्रम बर्‍याच राज्यातही सुरू आहे. दरम्यान, कोरोना प्रकरणातील चिंताजनक वाढ लक्षात घेता या टप्प्यावर ब्रेक लावण्यात येत आहेत. ईईएसएल कंपनीला स्मार्ट मीटर बसविण्याचे काम मिळाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या कंपनीने चार राज्यांसह मीटर लावण्याचा करार केलेला आहे, परंतु कोविडचा विचार करता या क्षणी त्याला ब्रेक लावण्यात आलाय. एनर्जी एफिशियन्सी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात ईईएसएलकडे स्मार्ट मीटर बसविण्याचे टेंडर मिळाले आहे, पण कोविडचा प्रादुर्भाव थांबल्यानंतर ते ��ंतिम करण्यात येणार आहे.\n‘सीएनबीसी आवाज’ च्या वृत्तानुसार, वीज चोरीच्या घटना रोखण्यासाठी आणि विस्कळीत होणार्‍या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी स्मार्ट मीटर योजना पुढे आणली गेलीय. राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत स्मार्ट मीटर योजना गेल्या वर्षी सुरू करण्यात आली होती. या कार्यक्रमांतर्गत देशातील प्रत्येक घरात स्मार्ट मीटर बसविण्यात येणार आहेत. त्याची अंतिम मुदत सरकारकडून 2022 होती, परंतु कोरोनामुळे ढासळत चाललेल्या परिस्थितीत वर्षभर हे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.\nEECL कंपनीला स्मार्ट मीटर बसविण्याचे काम देण्यात आलेय. ही कंपनी ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. कंपनीने मीटर बसविण्याची संपूर्ण योजना आखून दिली आहे, परंतु कोरोनाची दुसरी लाट पाहता अंतिम मुदत पुढे ढकलली जात आहे. एका आकडेवारीनुसार आतापर्यंत EECL ला 80 लाख स्मार्ट मीटरची ऑर्डर प्राप्त झालीय. EECL ला हे आदेश बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणा यांसारख्या राज्यांकडून प्राप्त झालेत. EECL ने यंदा 30 लाख स्मार्ट मीटर बसविण्याचे लक्ष्य ठेवले होते, परंतु कोरोनामुळे त्याला उशीर झाला.\nEECL सध्या ‘वेट अँड वॉच’ स्थितीत असल्याचे सूत्रांनी सीएनबीसी आवाज यांना सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगवान होईल. गोवा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि राजस्थान यांसारख्या राज्यांकडून स्मार्ट मीटर बसविण्याचे आदेशही प्राप्त होत आहेत. या राज्यांशी वाटाघाटी जवळपास अंतिम टप्प्यात असून, लवकरच मीटर पुरवठा सुरू केला जाईल. EECL ला सुमारे 60 लाख नवीन स्मार्ट मीटरसाठी ऑर्डर मिळू शकतात. सध्या बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथून 80 लाख मीटरसाठी ऑर्डर मिळालीत.\n25 कोटी मीटर बसविण्याची तयारी\nकोरोनाची स्थिती कमी होताच हे काम वेगवान केले जाईल. राष्ट्रीय स्मार्ट मीटर कार्यक्रम 25 कोटी मीटर लावण्याची सरकारने घोषणा केलीय. मागील वेळीप्रमाणे एल अँड टी, एचपीएल यांसारख्या कंपन्यांनाही या वेळी मीटर बसविण्याचे कंत्राट मिळू शकेल. काही राज्यांमध्ये पायलट प्रोजेक्टच्या आधारे मीटरचे काम पाहिले जात असताना स्मार्ट मीटरचे कामही सुरू झाले. मीटरच्या यशाकडे पाहता, देशातील प्रत्येक राज्यात ते सुरू करण्याची योजना आहे आणि सरकार या दिशेने काम करीत आहे.\nराज्यस्तरीय EECL चे बिहारमधील दोन कंपन्���ांशी करार असून, त्या अंतर्गत स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. कराराअंतर्गत 23.4 लाख मीटर बसविण्यात येणार आहेत. हे स्मार्ट मीटर प्रीपेड आहेत जे मोबाईलप्रमाणे रिचार्ज करावे लागतील. EECL चे दक्षिण बिहार पॉवर वितरण कंपनी लिमिटेड (SBPDCL) आणि उत्तर बिहार पॉवर वितरण कंपनी लिमिटेड (NBPDCL) सह करार आहेत. बिहारमधील विजेच्या अडचणी लक्षात घेता स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. यासह, डिस्कॉमला त्यांचे आर्थिक स्थिती सुधारण्याची संधी देखील मिळेल. स्मार्ट मीटर बसविण्यामुळे डिस्कॉम्सचे योग्य संग्रह होईल, ज्यामुळे वीजपुरवठा होण्यास मदत होईल. यामुळे देखभाल खर्च कमी होईल. हे मीटर वेब-आधारित मॉनिटरिंग सिस्टमवर कार्य करतील.\nसंत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन\nभारतीय अन्न महामंडळाची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती\n‘चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान’ या विषयावर उद्या चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गगरानी यांचे व्याख्यान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचे लसीकरण ॲप बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे केली विनंती\nमराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं\nसंत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन\nभारतीय अन्न महामंडळाची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती\n‘चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान’ या विषयावर उद्या चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गगरानी यांचे व्याख्यान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचे लसीकरण ॲप बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे केली विनंती\nमराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्य���ज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nआमदार कैलास गोरंट्याल यांच्या निधीतून कोव्हीड सेंटरसाठी 1 कोटीचा निधीजिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिली मंजुरी\ngood news एका पैशाचीही गुंतवणूक न करता शेतकऱ्याला मिळणार 36 हजार, जाणून घ्या योजना\n८८ वर्षीय मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात\n‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या निवेदिका क्ष‍िप्रा मानकर यांचे व्याख्यान\nभारत व आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी प्रमुख अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची ‘स्टेलॅन्टिस’कडून घोषणा\nसातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान\nसातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान\nदिलासादायक बातमी; विशाखापट्टनममध्ये पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दाखल\nस्टार्ट अप इंडिया सीड फंड योजनेचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला प्रारंभ\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.insidemarathitech.in/blockchain-in-marathi/", "date_download": "2021-07-25T23:19:50Z", "digest": "sha1:ECMRHGHE2LVBJHHIVAPTUHJS4X26TTTL", "length": 12827, "nlines": 73, "source_domain": "www.insidemarathitech.in", "title": "ब्लॉकचेन | Blockchain | How it works? | In Marathi", "raw_content": "\nतंत्रज्ञान मराठी भाषेत | MARATHI TECH NEWS\nडिस्ट्रीब्युटेड कंप्युटिंग / ब्लॉकचेन\nब्लॉकचेन म्हणजेच “विस्तारित पक्की खतावणी तंत्रज्ञान” (डिस्ट्रीब्युटेड लेजर टेक्नॉलॉजी) मध्ये जगात अमुलाग्र बदल घडवण्याची क्षमता आहे. काहींच्या मते तर ब्लॉकचेनमध्ये इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी क्षेत्राला डिसरप्ट (बदल) करण्याची क्षमता आहे. २०२० मधील ब्लॉकचेनची स्थिती आणि इंटरनेटची सुरुवातीची स्थिती समान आहे अस जर गृहीत धरलं तर ब्लॉकचेनमध्ये किती मोठं सामर्थ्य आहे याची तुम्हाला कल्पना येईल. पण तो पल्ला गाठायला अजून बराच अवकाश आहे.\nपिअर-टू-पिअर तंत्रज्ञानावर आधारित ब्लॉकचेन (लेजर / खतावणी / लिस्ट) एकाच वेळी असंख्य सर्व्हर्सवर उपलब्ध असतं. या ब्लॉकचेनमधील एंट्री (किंवा माहिती ) सर्वांना बघता येते पण त्यात बदल करता येत नाही. ब्लॉकचेनमधील एंट्री सार्वजनिक असल्याने कोणत्याही एका व्यक्तीला यावर संपूर्ण ताबा मिळवणे जवळ जवळ अश्यक आहे. तरीही ते हॅक करता येऊच शकत नाही असं नाहीये, ब्लॉकचेन देखील हॅक होऊ शकतं (५१ टक्के अटॅक).\n*पिअर-टू-पिअर तंत्रज्ञानामध्ये दोन किंवा अधिक संगणक एकमेकांसोबत रिसोर्सेस (फाइल्स, टास्क) शेअर (सामायिक) करतात.\nसाधारणपणे इंटरनेटवरील डेटा डेटाबेस मध्ये साठवला जातो. ब्लॉकचेनमध्ये सुद्धा डेटाबेस वापरला जातो पण त्याचं स्वरूप वेगळ असतं. ब्लॉकचेनमध्ये एका मोठ्या लिस्टमध्ये (लेजर) डेटा साठवला जातो. हि लिस्ट सर्वांसाठी खुली असते. नेटवर्कमधील लोक ती लिस्ट पाहू शकतात, कॉपी करू शकतात. ज्यांच्याकडे या लिस्टची कॉपी असते त्यांना नोड म्हणतात. असे असंख्य नोड्स एकावेळी उपलब्ध असू शकतात आणि त्यांच्याकडे लिस्टची कॉपी असू शकते. जर लिस्टमध्ये नवीन एंट्री झाली तर नेटवर्कमधील सर्व नोडस् ना नवीन एंट्री बद्दल कळवण्यात येत आणि ती नवीन एंट्री जोडण्यात येते.\nनावाप्रमाणेच ब्लॉकचेन हि एक साखळी आहे असंख्य ब्लॉक्सची. यात ब्लॉक्समध्ये एंट्री साठवली जाते आणि त्यासोबतच त्याचा हॅश आणि मागील एंट्रीचा हॅश सुद्धा साठवला जातो. हॅश म्हणजे जो डेटा साठवला आहे त्याची एकमेव अशी किंमत. जर डेटा कोणी बदलला तर हॅशची किंमत बदलते. प्रत्येक ब्लॉकमध्ये मागील ब्लॉकचा हॅश असतो जर मागील ब्लॉकमधील डेटा बदलला गेला तर त्याचा हॅश बदलतो आणि पुढील ब्लॉक सोबतची लिंक तुटते. यापद्धतीने जर कोणी डेटा बदलण्याचा पर्यंत केला तर सर्वाना लगेच समजेल कि कोणता ब्लॉक बदलण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे डेटामध्ये प्रचंड पारदर्शकता येते.\nजरी एखादा नोड बंद झाला तरी नेटवर्कमधील असंख्य नोडपैकी एका नोडवर तरी हवी असलेली माहिती उपलब्ध असणारच. कधी कधी बँकेचे सर्व्हर्स बंद असतात किंवा हॅक होतात पण ब्लॉकचेनमुळे हि समस्या नाहीशी होईल. वरवर बघायला गेलं तर ब्लॉकचेन साधारणपणे लिंक-लिस्ट सारखं वाटेल पण खरं आव्हान त्याला विस्तारित (डिस्ट्रीब्युटेड) नेटवर्कला अनुसरून बनवणे यात आहे. यावर बरेच स्टार्टअप्स काम करत आहेत तर काही मोठ्या कंपन्या ब्लॉकचेनला स्टॅण्डर्डाइज करू पाहत आहेत.\nब्लॉकचेन हे एक तंत्रज्ञान असल्याने त्यात बदल करून आपल्या सोयीनुसार वापरू शकतो. प्रायव्हेट ब्लॉकचेन कंपनी आपल्या अंतर्गत कामकाजासाठी वापरते. वॉलमार्ट आणि आय.बी.एम. या कंपन्यांनी तर त्यांचं सप्लाय-चेन मॅनेजमेंट ब्लॉकचेनवर आधारित केलं आहे.\nस्मार्ट काँट्रॅक्ट्सच वैशिष्ट्य असं कि ते एकदा बनवल्यानंतर बदलता येत नाहीत, ते ब्लॉकचेनमध्ये असतात आणि ब्लॉकचेनप्रमाणेच त्याच्या असंख्य कॉपी उपलब्ध असतात. स्मार्ट काँट्रॅक्ट्स हा ब्लॉकचेन मधील प्रोग्रॅम असतो तो एखाद्या घटनेनंतर स्वतःहुन ठरवून दिलेल काम पूर्ण करतो. स्मार्ट काँट्रॅक्ट्समुळे ब्लॉकचेनला स्वयंचलित बनवता येणे शक्य झालं आहे. आणि एखाद्या गोष्टीत जितका मानवी हस्तक्षेप कमी तितकी ती गोष्ट पारदर्शक राहते.\nब्लॉकचेनचा सर्वांना माहित असलेला उपयोग म्हणजेच क्रिप्टोकरन्सी. बिटकॉइनमुळेच ब्लॉकचेन तंत्रज्ञान चर्चेत आलं आहे. ब्लॉकचेन इतर गोष्टींसाठी जस कि सप्लाय-चेन मॅनेजमेंट, टॅक्स कलेक्शन, लोन देणे, क्राउडफंडिंग इत्यादी गोष्टीसाठी देखील वापरता येऊ शकतं.\nएकूणच ब्लॉकचेनला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचायला अजून बराच काळ लागेल कारण ब्लॉकचेनमधील काही त्रुटी (जस कि प्रूफ-ऑफ-वर्क साठी लागणारी ऊर्जेची खपत) अजूनही नीट करायच्या आहेत. असं असलं तरीहि ब्लॉकचेन जग बदलेल असं छातीठोकपणे सांगणारे असंख्य लोक तुम्हाला इंटरनेट वर मिळतील. बरेचलोक ब्लॉकचेनमुळे लोकांना खऱ्या अर्थाने लोकशाही अनुभवता येईल असंदेखील म्हणतायेत असो ब्लॉकचेनच भविष्य काय आहे ते लवकरच आपल्याला समजेल पण मोठे बदल नक्कीच होणार यात शंका नाही.\nPrevious story ॲपल सिलिकॉन – एम १ चिप\nॲपल स्प्रिंग लोडेड इव्हेंट एप्रिल २०२१\nआकाश जाधव on ॲपल स्प्रिंग लोडेड इव्हेंट एप्रिल २०२१\nPratik on ॲपल स्प्रिंग लोडेड इव्हेंट एप्रिल २०२१\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%80-kunya-gavachi-song-lyrics-in-marathi-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8/", "date_download": "2021-07-25T22:15:39Z", "digest": "sha1:6Z7MPPJLGIBUFBWVGOTG3MB5GV42JEWS", "length": 4622, "nlines": 96, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "कुण्या गावची - Kunya Gavachi Song Lyrics in Marathi - सरीवर सरी 2005", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: कुण्या गावची\nसंगीत दिग्दर्शक: भास्कर चंदवारकर\nव्हिडिओ डायरेक्टर: गजेन्द्र अहिरे\nकुण्या गावची हे गीत सरीवर सरी या चित्रपट मधले आहे. ह्या गीत ला सं���ीत भास्कर चंदवारकर यांनी दिली आहे.\nकुण्या गावची तू मैना\nतू दे ना माझी दैना\nतुझ नाव गाव काय बोल\nबोल बोल बोल बोल\nमाझ रूप झाल धनी\nहि चोईकीच्या चंद्राची कोर\nसांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव\nकश्याला फुकटचा खायचा भाव…….\nजेब खाली फिरविन म्हणे मै हु राव\nकश्याला फुकटचा खायचा भाव…….\nसांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव\nकश्याला फुकटचा खायचा भाव\nहात धर माझा ही दुनियेची रीत\nदुनियेची रीत मोठी मुश्किल गो\nचल पोरी चल नवा मांडूया डाव\nअग कश्याला खायचा फुकटचा भाव…….\nदूर नको लय जरा जमीन पे आव\nकश्याला खायचा फुकटचा भाव…….\nसांग पोरी सांग तुझा ठिकाणा ठाव\nकश्याला खायचा फुकटचा भाव\nदर्याच्या भोवतीला जाश्तीशी जवानी बेभाट गो\nवेशीच्या वाटी बेभाट गो\nजीवाची मासोळी माझ्याव केली वार सोसाट गो\nदुखाच वार फार सोसाट गो\nए चल संग माझ्यामागे लाऊन नाव\nकश्याला खायचा फुकटचा भाव…….\nहात नको मारू आधी रोकडा दाव\nकश्याला खायचा फुकटचा भाव…….\nकश्याला खायचा फुकटचा भाव…….\nझयलो दिवाना | Zhaylo Diwana Lyrics – राज इरमाली आणि शाकंभरी...\nदिलरुबा | Dilruba Lyrics – सागर जनार्दन | सोनाली सोनावणे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2021-07-25T23:30:00Z", "digest": "sha1:YWUTVYA5CGTM7H5UQZL6UTUM5SIDX2NL", "length": 9672, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "रोहित शर्मासह पाच खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार; अधिकृत घोषणा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nरोहित शर्मासह पाच खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार; अधिकृत घोषणा\nरोहित शर्मासह पाच खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार; अधिकृत घोषणा\nनवी दिल्ली: क्रीडा क्षेत्रात मानाचा समजला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नावाची घोषणा आज शुक्रवारी २१ ऑगस्ट रोजी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने केली. यात भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा, पॅरा अॅथलेटिक्स मरिअप्पन थंगवेलू, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, कुस्तीपटू विनेश फोगाट आणि हॉकीपटू राणी यांचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाच्या इतिहासात एकाचवेळी पाच खेळाडूंना खेलरत्नने गौरविण्याची ही पहिली वेळ असेल. यापूर्वी २०१६ मध्ये स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू, जिम्नॅस्ट दीपा करमाकर, नेमबाज जितू राय आणि महिला मल्ल साक्षी मलिक यांना एकाचवेळी खेलरत्नने गौरविण्यात आले होते.\nरोहित शर्माची खेलरत्���साठी निवड झाल्यास हा मानाचा पुरस्कार मिळवणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरणार आहे. मागील वर्षी केलेल्या कामगिरीची दखल घेत बीसीसीआयने रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली. याआधी सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली यांना खेलरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सचिनला १९९८ साली, धोनीला २००७ तर विराटला २०१८ साली हा पुरस्कार मिळाला होता.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nखेलरत्नसाठी शिफारस झालेली राणी पहिली महिला हॉकीपटू आहे. या आधी पुरुष हॉकीपटूंमध्ये धनराज पिल्ले (२०००) व सरदारसिंग (२०१७) यांना हा गौरव प्राप्त झाला होता. १ जानेवारी २०१६ ते ३१ डिसेंबर २०१९ ला कालावधीत राणीने भारतीय संघाचे नेतृत्व करताना २०१७ ला महिला आशिया चषक जिंकून दिला. २०१८ च्या आशिया चषकात संघाने रौप्य पदक जिंकले तसेच २०१९च्या एफआयएच ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत निर्णायक गोल करीत तिने संघाला टोकियो ऑलिम्पिकची पात्रता गाठून दिली होती. विनेशने २०१८च्या राष्ट्रकुल स्पर्धा तसेच आशियाई स्पर्धेत सुवर्ण व २०१९ च्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपचे कांस्य पदक जिंकले होते.\nटेबल टेनिसपटू मनिका बत्राने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेत एकेरीत सुवर्ण व आशियाई स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. थंगवेलूने रिओ पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीचे सुवर्ण पदक जिंकले. वेगवान गोलंदाज ईशांत शर्मासह २7 खेळाडूंची यंदाच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली. दत्तू भोकनळ (रोइंग) राहुल आवारे (कुस्ती) मधुरिका पाटकर (टेबल टेनिस) आणि दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव या महाराष्ट्राच्या खेळाडूंचीही अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस झाली आहे.\nACB ट्रॅप: पंटरमार्फत सव्वा लाखांची लाच घेतांना जळगाव प्रांताधिकाऱ्यांसह लिपीक जाळ्यात\nजिल्ह्यात 870 कोरोनाबाधित रुग्ण आढळले\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ��ार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/farmers-protesting-at-singhu-border-burn-copies-of-the-farm-laws/articleshow/80258783.cms", "date_download": "2021-07-25T21:10:57Z", "digest": "sha1:TCUKVTE6SI7ARSJ37P4XG3EJAPKSGUF2", "length": 12190, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशेतकरी आक्रमक; दिल्ली सीमेसह अनेक ठिकाणी कृषी कायद्यांच्या प्रति जाळल्या\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी बुधवारी कृषी कायद्याच्या प्रति जाळत सरकारचा निषेध केला. लोहरी निमित्ताने शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी कृषी कायद्यांच्या प्रति जाळल्या.\nशेतकरी आक्रमक; दिल्ली सीमेसह अनेक ठिकाणी कृषी कायद्यांच्या प्रती जाळल्या\nनवी दिल्लीः दिल्लीच्या सीमेवर शेतकरी संघटनांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी लोहरी निमित्त बुधवारी संध्याकाळी सिंघू सीमेवर कृषी कायद्यांच्या ( farmers burn copies of the farm laws ) प्रती जाळल्या.\nनवे तीन कृषी कायदे आणि वीज बिल २०२० रद्द करण्याच्या शेतकऱ्यांच्या मागणीवर सरकारची भूमिका कठोर आहे. यामुळे सरकारविरोधातील आंदोलनाला वेग देत देशभरात २० हजाराहून अधिक ठिकाणी कृषी कायद्याच्या प्रती जाळल्या. सर्व ठिकाणी शेतकऱ्यांनी एकत्र येत कृषी कायद्याच्या प्रती जाळल्या आणि ते रद्द करण्यासाठी घोषणा दिल्या, असं किसान समितीने म्हटले आहे.\nप्रजासत्ताक दिनाला ट्रॅक्टर परेडमध्ये सहभागी होण्यासाठी सीमेवर एकत्र येण्याचं आवाहन किसान समितीने दिल्लीच्या सभोवतालच्या ३०० किलोमीटरच्या परिघात असलेल्या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केलं आहे. १८ जानेवारीला सर्व जिल्ह्यांत महिला शेतकरी दिन साजरा केला जाईल. बंगालमध्ये २० ते २२ जानेवारी, बंगालमध्ये २४ ते २६ जानेवारी, केरळ, तेलंगण, आंध्र प्रदेश २३ ते २५ जानेवारी आणि ओडिशामध्��े २३ जानेवारीला राज्यपाल भवनासमोर आंदोलन केले जाईल.\nकृषी कायदे: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सिद्धू म्हणाले, 'कोणतीही मध्यस्थी...'\nहवाई दलाला मिळणार ८३ तेजसचं बळ, ४८ हजार कोटींची डील\nहे कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी कसे फायद्याचे आहेत हे सांगण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे, असं एआयकेएससीसी म्हटलं आहे. तर या आंदोलनाला ५० हून अधिक दिवस झाले आहेत. नवीन कृषी कायद्यांमुळे तंत्रज्ञान विकास, भांडवलाची गुंतवणूक, दरवाढ होईल, असा केंद्राचा युक्तिवाद आहे. पण जर या कायद्यांनी या कामांची जबाबदारी मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना दिली तर हा कायदा निरर्थक ठरेल, असं एआयकेएससीसी सांगितलं. कॉर्पोरेटकडून गुंतवणूक होईल तेव्हा त्यांच लक्ष्य हे अधिक नफा मिळवणं, जमीन आणि जलस्रोतांवर संपादन करणं असेल, असं एआयकेएससीसीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकृषी कायदे: सुप्रीम कोर्टाच्या निकालावर सिद्धू म्हणाले, 'कोणतीही मध्यस्थी...' महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nरत्नागिरी रत्नागिरी: उपजिल्हा रुग्णालयातील नर्सच्या आत्महत्येने खळबळ\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\n महिला पोलिस कर्मचाऱ्याचे ३० नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nफ्लॅश न्यूज IND vs SL 1st T-20: श्रीलंका विरुद्ध भारत Live स्कोअर कार्ड\nक्रिकेट न्यूज टीम इंडियाचा नाद करायचा नाय, श्रीलंकेवर पहिल्याच सामन्यात दमदार विजय\nकोल्हापूर सांगली अजूनही जलमय; कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटांपर्यंत पोहोचली\nमुंबई Live: पुणे-बंगळुरू महामार्ग अजूनही बंदच; शिरोली ते सातारा रस्ता सुरू\nजळगाव जळगाव महापालिकेच्या उपमहापौरांवर गोळीबार; शहरात तणाव\nक्रिकेट न्यूज SL vs IND : सूर्यकुमार यादव तळपला, भारताने श्रीलंकेपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा...\nब्युटी प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी करत ‘ही’ 5 कामं, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nमोबाइल स्प्लॅश प्रूफ आणि हाय ग्राफिक्सने परिपूर्ण Redmi चे स्मार्टफोन खरेदी करा बजेटमध्ये, पाहा लिस्ट\nरिलेशनशिप कमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्री���ा संसार मोडला, घटस्फोटानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nमोबाइल जिओचा वर्षभर चालणारा प्लान, फक्त २ रुपये जास्त देवून मिळवा दुप्पट डेटा\nकार-बाइक औरंगाबादमध्ये लाँच होणार 'ही' दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, २००० रुपयांत बुकिंगला झाली सुरूवात\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/corona-reports-16-people-velha-are-negative-319775", "date_download": "2021-07-25T23:30:32Z", "digest": "sha1:DFVMJ4JMOEGBY4M2F47AMPQVTRDPGBCV", "length": 6814, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | या सोळा जणांच्या कोरोनाच्या अहवालामुळे वेल्ह्यातील नागरिकांना...", "raw_content": "\nकोवीड केअर सेंटरमधीलच डॉक्टरच बाधित असल्याने तालुका प्रशासनच मोठे चिंतेत पडले होते,\nया सोळा जणांच्या कोरोनाच्या अहवालामुळे वेल्ह्यातील नागरिकांना...\nवेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमधील कोरोनाबाधित महिला डॉक्टरच्या संपर्कातील आरोग्य विभागातील बारा जणांचे व मुंबई कनेक्शनमधून बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील कोळवडी गावातील चार जण, असे सोळा जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे वेल्हेप्रशासनासह नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे.\nअमोल कोल्हे सांगतात, कोरोनाच्या लढाईत...माझी ढाल, माझा मास्क...\nवेल्हे येथील कोवीड केअर सेंटरमधील ३५ वर्षीय महिला डॉक्टरच्या पतीला कोरोनाची बाधा झाली. त्यानंतर महिला डॉक्टरची कोरोना तपासणी करण्यात आली होती. यामध्ये तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर संपर्कातील वेल्हे आरोग्य विभागातील बारा कर्मचा-यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. कोवीड केअर सेंटरमधीलच डॉक्टरच बाधित असल्याने तालुका प्रशासनच मोठे चिंतेत पडले होते, तर कोळवडी येथील मुंबई कनेक्शनमधून बाधित झालेल्या ४५ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील चार व्यक्तींचे स्वॅब गुरूवारी (ता. ९) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.\nएका लग्नाची मोठी गोष्ट...वऱ्हाडींसह नवरा- नवरीचंही जुळलं कोरोनाशी नातं\nया सोळा जणांचे तपासणी अहवाल काल निगेटिव्ह आले. त्यामुळे तालुका प्रशासनासह वेल्हे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेल्हे तालुक्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३८ वर पोहचला असून, त्यापैकी ३५ जणांनी कोरोनावर मात केली आहे. साखर गावातील ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला असून, कातवडी ��� कोळवडी येथील प्रत्येकी एक रुग्णावर उपचार चालू असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी अंबादास देवकर यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/26918", "date_download": "2021-07-25T21:17:57Z", "digest": "sha1:BXFTZHWLMA2ZRN7CJZKKITMKOLE4H5ZD", "length": 48115, "nlines": 170, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आता गरज पाचव्या स्तंभाची | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आता गरज पाचव्या स्तंभाची\nआता गरज पाचव्या स्तंभाची\nआता गरज पाचव्या स्तंभाची\nसन २००९ मध्ये केंद्र सरकारने देशातील शेतकर्‍यांसाठी सुमारे ७० हजार कोटीची कर्जमाफी जाहीर केली तेव्हा बुद्धिजीवी अर्थतज्ज्ञांनी एकच गलका केला होता. त्यांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर हा देश बुडणार होता. दोन वर्षापेक्षा जास्त काळ उलटला पण अजून देश काही बुडला नाही. समुद्राच्या पाण्याखाली दक्षिण भारताचा काही भाग बुडण्याची शक्यता निर्माण झाली होती पण ती त्सुनामीमुळे; कर्जमाफीमुळे नाही. बुद्धिप्रामाण्यवादी अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार ७० हजार कोटी एवढी प्रचंड रक्कम शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्यात घालवली तर या देशाची अर्थव्यवस्था कोलमडणार होती किंवा कोसळणार होती, नाहीतर ढासळणार तर नक्कीच होती. पण अर्थव्यवस्था कोसळून त्याखाली गुदमरून काही जीवितहानी किंवा कोणी दगावल्याची खबर निदान माझ्यापर्यंत तरी अजून पोचलेली नाही.\nखरं तर एकदा काहीतरी कोसळायलाच हवे. काहीच कोसळायला तयार नसेल तर निदान अर्थव्यवस्था तरी कोसळायला हवी आणि त्या ओझ्याखाली दबून व चेंगरून या देशातले भ्रष्टाचारी शासनकर्ते, संवेदनाहीन प्रशासनकर्ते व त्यांचे सल्लागार अर्थतज्ज्ञ नियोजनकर्ते नाहीच दगावले तरी हरकत नाही; पण निदान काही काळ तरी यांचे श्वास नक्कीच गुदमरायला हवे, असे आता मला मनोमन वाटायला लागले आहे. कारण अर्थव्यवस्था बळकट असल्याचा नियोजनकर्त्यांनी कितीही आव आणला तरी आवश्यक त्या बिंदूवर ही अर्थव्यवस्था अत्यंत दुर्बल आहे, याची आता माझ्यासारख्या अर्थशास्त्र विषयाचा लवलेशही नसलेल्यांना खात्री पटू लागली आहे. देशाच्या आरोग्याच्या सुदृढ आणि निकोप वाढीसाठी ही अर्थव्यवस्था कुचकामी व अत्यंत निरुपयोगी आहे. सर्वांना मोफत शिक्षण पु���विण्याची, सर्वांना आरोग्य पुरविण्याची, बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्याची, हाताला काम मिळण्यासाठी नवनवे पर्याय उपलब्ध करून देण्याची, दारिद्र्यरेषेखालील जनतेला दारिद्र्यरेषेच्यावर आणण्याची, शेतीची दुर्दशा घालविण्याची या अर्थव्यवस्थेत अजिबात इच्छाशक्ती उरलेली नाही. यापैकी एकही प्रश्न मार्गी लावायचा म्हटले तर त्यासाठी या अर्थव्यवस्थेच्या तिजोरीत ठणठणाट आहे आणि तसा प्रयत्न करायची भाषा केल्याबरोबरच अर्थव्यवस्था कोसळायची भिती उत्पन्न व्हायला लागते, हेही नित्याचेच झाले आहे.\nमात्र ही अर्थव्यवस्था नको तिथे आणि चुकीच्या बिंदूवर अत्यंत बळकट आहे. शासनाचे आणि प्रशासनाचे ऐषोआराम पूर्ण करायचे म्हटले की ही अर्थव्यवस्था अत्यंत दणकट वाटायला लागते. आमदार-खासदार-मंत्र्यांची पगारवाढ किंवा भत्तेवाढ करताना किंवा सहावा-सातवा-आठवा वेतन आयोग लागू करताना अर्थव्यवस्था कोसळायचे बुजगावणेही कधीच उभे केले जात नाही आणि ते खरेही आहे कारण अर्थव्यवस्था बळकट केवळ याच बिंदूवर आहे. शिवाय सरकारी तिजोरीच्या चाब्याही नेमक्या अर्थव्यवस्थेच्या ह्याच बळकट बिंदूवर ज्यांची वर्दळ आहे, त्यांच्याच हातात आहे. त्यामुळे साहजिकच आर्थिक भ्रष्टाचाराच्या गंगोत्रीचा उगमही याच बिंदूपासून होतो, हे समजून घेणे गरजेचे आहे. बहुतांश बुद्धिजीवी, विचारवंत, अर्थतज्ज्ञ, शासक आणि प्रशासक हे या गंगोत्रीचे लाभधारक असल्याने ही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जिवाचा आटापिटा करीत असतात. यांचे चालणे, बोलणे, वागणे आणि लिहिणे प्रस्थापित व्यवस्थेला पूरक असेच असते. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्यामुळे सत्य कधीच बाहेर येत नाही. याचा अर्थ एवढाच की शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी ७० हजार करोड खर्च केल्याने देश बुडला नाही, अर्थव्यवस्था कोसळली नाही किंवा याच कारणामुळे महागाईही वाढली नाही. पण खरेखुरे वास्तव जाणिवपूर्वक ददवून ठेवले जाते.\nस्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण काळात केंद्रशासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी खर्च केलेल्या एकत्रित रकमांची बेरीज केली आणि या रकमेला शेतीवर जगणार्‍या लोकसंख्येच्या संख्येने भागीतले तर ही रक्कम काही केल्या दरडोई हजार-दीड हजार रुपयाच्यावर जात नाही. याचा स्पष्ट अर्थ एवढाच होतो की स्वातंत्र्यानंतरच्या प्रदीर्घ काळात शेतकर्‍यांना कर्जमाफ़ म्हणून केवळ दरडोई हजार-दीड हजार रुपयेच मिळालेत. मग प्रश्न उरतो हजार-दीड हजार रुपयाचे मोल किती ही रक्कम आमदार, खासदार यांच्या एका दिवसाच्या दरडोई भत्त्यापेक्षा कमी आहे. प्रथमश्रेणी कर्मचार्‍याच्या एका दिवसाच्या दरडोई पगारापेक्षा कमी आहे, चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याच्या दरडोई दिवाळी बोनसपेक्षा कमी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे वाममार्गाने सरकारी तिजोरीतून पैसे उकळून एक मंत्री दोन तासामध्ये पिण्यासाठी जेवढी रक्कम खर्च करतो, त्यापेक्षातर फारच कमी आहे. म्हणजे दरडोई मंत्र्याच्या पिण्यावर दोन तासासाठी सरकारी तिजोरीतून जेवढा खर्च होतो, त्यापेक्षाही कमी दरडोई खर्च शेतकर्‍यांच्या कर्जमाफी साठी गेल्या साठ वर्षातही झालेला नाही. पण हे कोणी विचारात घ्यायलाच तयार नाही.\nशेतकर्‍याला सरकारकडून अनुदान किंवा कर्जमाफीच्या स्वरूपात खूपच काही दिले जाते, असा एक भारतीय जनमानसात गैरसमज पोसला गेला आहे. काय दिले जाते असा जर उलट सवाल केला तर वारंवार रासायनिक खतावर भरमसाठ सबसिडी दिली जाते, याचाच उद्घोष जाणकारांकडून केला जातो. एवढ्या एका उदाहरणाच्यापुढे त्यांच्याही मेंदूला पंख फुटत नाहीत आणि बुद्धीही फारशी फडफड करीत नाही. ही रक्कम पन्नास हजार कोटीच्या आसपास असल्याचे सांगितले जाते. पण ही रक्कम थेट शेतकर्‍यांना दिली जात नाही, खते उत्पादक कंपन्यांना दिली जाते. संधी मिळेल तेथे-तेथे पार मुळासकट खाऊन टाकणार्‍यांच्या देशात पन्नास हजार कोटीपैकी बनावट कागदपत्रांच्या आधारे परस्पर किती रक्कम हडप केली जाते आणि शेतीतल्या मातीपर्यंत किती रक्कम पोचते, हा एक संशोधनाचा विषय ठरावा. शिवाय ही रक्कमही शेतकर्‍यासाठी दरडोई शे-पाचशे पेक्षा अधिक दिसत नाही. शिवाय ही रक्कम म्हणजे निलंबित केलेल्या कर्मचार्‍याला काहीच काम न करता निलंबन काळात फक्त रजिस्टरवर सही करण्यासाठी एक दिवसाच्या पगारावर शासकीय तिजोरीतून जेवढी रक्कम खर्च होते त्यापेक्षा कमीच आहे.\nया प्रचलित अर्थव्यवस्थेचे खेळच न्यारे आहेत. रासायनिक खतांच्या सबसिडीच्या नावाखाली कंपन्या आणि संबंधित शासक-प्रशासकांचे उखळ पांढरे होते. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या नावाखाली बॅंकाची बुडीत निघालेली कर्जे वसूल होतात. शेतीविषयक वेगवेगळ्या अनुदानावर राजकारणी डल्ला म��रून जातात. नाव शेतकर्‍यांचे आणि चंगळ करतात इतरच. शेतकर्‍याची ओंजळ रिकामीच्या रिकामीच राहते.\nहे खरे आहे की, स्वातंत्र्यपूर्व काळातही शेतकर्‍याला काहीच मिळत नव्हते. पण शेतकर्‍याचे नाव घेऊन हजारो कोटी रुपये शासकीय तिजोरीतून उकळून त्यावर अवांतर बांडगुळे नक्कीच पोसली जात नव्हती. स्वातंत्र्य असो की पारतंत्र्य, राजेशाही असो की लोकशाही, व्यवस्था कोणतीही असो शेतकरी उपेक्षितच राहिला आहे. स्वातंत्र्य मिळूनही आणि लोकशाही शासनव्यवस्था येऊनही शेतकरी दुर्लक्षितच का राहिला, याची काही कारणे आहेत.\nविधिमंडळ, न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमे हे लोकशाहीचे चार प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. पण शेतकर्‍यावाचून या चारही आधारस्तंभांचे काहीच अडत नाही. शेतकर्‍यांकडे अशी कोणतीच शक्ती वा अधिकार नाहीत की या चारही स्तंभांना शेतकर्‍यांची काही ना काही गरज पडावी आणि ज्याची कुठेच, काहीच गरज पडत नाही, तो अडगळीत जाणार हे उघड आहे. नाही म्हणायला शेतकर्‍याकडे काही अस्त्रे आहेत, पण ती त्याला वापरण्याइतपत पक्वता आलेली नाही.\nविधिमंडळ : लोकशाहीमध्ये मतपेटीच्या माध्यमातून विधिमंडळ अस्तित्वात येते. तेथे मताचा योग्य तर्‍हेने वापर करणे गरजेचे असते. पण दुर्दैवाने आपल्या देशात उमेदवाराच्या योग्य-अयोग्यतेच्या आधारावर, विकासकामांच्या आधारावर, अर्थविषयक धोरणांच्या आधारावर, प्रश्न सोडविण्याच्या पात्रतेच्या आधारावर मतदान करायचे असते, ही भावनाच अजूनपर्यंत रुजलेली नाही किंवा तसा कोणी प्रयत्नही करत नाही. या देशातला किमान सत्तर-अंशी टक्के मतदार तरी निव्वळ जाती-पाती, धर्म-पंथाच्या आधारावरच मतदान करतो, ही वास्तविकता आहे. जेथे सुसंस्कृत-असंस्कृत, सुशिक्षित-अशिक्षित, सुजाण-अजाण झाडून सर्वच वर्गातील माणसे मतदान करताना धर्मासाठी कर्म विकतात आणि जातीसाठी माती खातात, तेथे शेतकरी आपला हक्क मिळविण्यासाठी मतदानाच्या अधिकाराचा शस्त्रासारखा वापर करतील, हे कदापि घडणे शक्य नाही. कारण समाज हा नेहमीच अनुकरणप्रिय असतो. एकमेकांचे अनुकरण करीतच वाटचाल करीत असतो. त्यामुळे शेतकरी जात-पात-धर्म-पंथ सोडून न्याय्य हक्क मिळविण्याच्या आधारावर योग्य त्या व्यक्तीलाच मतदान करेल, अशी शक्यता निर्माण होण्याचीही शक्यता नाही आणि त्यामुळे शेतकरी वर्गाची मते गमावण्याच्या भ���तीने विधिमंडळ धोरणात्मक निर्णय घेताना शेतकरीहीत प्रथमस्थानी ठेवतील, अशी दुरवरपर्यंत संभाव्यता दिसत नाही.\nविधिमंडळात जायचे असेल तर निवडून यावे लागते आणि निवडून यायला प्रचंड प्रमाणावर पैसा लागतो, पक्षाचा आशीर्वाद लागतो. ज्याचा खर्च जास्त तो उमेदवार स्पर्धेत टिकतो. निवडणुका जिंकण्यासाठी वापरला जाणारा पैसा उमेदवाराने किंवा त्याच्या पक्षाने कुदळ-फावडे हातात घेऊन रोजगार हमीची कामे करून मिळवलेला नसतोच त्यामुळे सढळ हस्ते दान करणार्‍या दानशुरांची सर्व उमेदवारांना व राजकीय पक्षांना गरज भासते. परिणामत: जिंकून येणार्‍या उमेदवारावर आणि पक्षावर निधी पुरविणार्‍यांचाच दरारा असतो. शेतकरी मात्र मुळातच कंगालपती असल्याने उमेदवारांना किंवा राजकीय पक्षांना आर्थिकदान देऊन त्यांच्यावर वचक ठेवण्याची संधी गमावून बसतो.\nशेतकरी म्हणून शेतकरी या लोकशाहीच्या पहिल्या “स्तंभाला” काहीच देऊ शकत नसल्याने, त्याच्या पदरातही मग काहीच पडत नाही.\nन्यायपालिका : स्वमर्जीने किंवा सत्य-असत्याच्या बळावर न्यायपालिका न्याय देऊ शकत नाही. विधिमंडळाने केलेले कायदे हाच न्यायपालिकेच्या न्यायदानाचा प्रमुख आधार असतो. संविधानातील परिशिष्ट नऊ हे शेतकर्‍यांचे मूलभूत हक्क पायदळी तुडविणारे कलम आहे, अशी न्यायपालिकेची खात्री झाली तरी काहीच उपयोग नाही. न्यायपालिका संविधानाशी बांधील असल्याने शेतकरी हीत जोपासण्यात हतबल आणि असमर्थ ठरत आहेत. शेतकर्‍यांना चक्रवाढ पद्धतीने व्याज आकारणी करू नये किंवा मुद्दलाच्या रकमेपेक्षा व्याजाची रक्कम अधिक असू नये, असा दामदुपटीविषयीचा आदेश असूनही, कोणत्याही बॅंकेने आजपर्यंत त्याची अंमलबजावणी केली नाही. तरीही असा आदेश पायदळी तुडविणार्‍या बॅंकाना न्यायपालिका वठणीवर आणू शकल्या नाहीत.\nशिवाय आता न्याय मिळविणे अतिमहागडे झाले असून न्याय मिळविण्यासाठी येणारा खर्च शेतकर्‍यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.\nप्रशासन : शेतकर्‍याविषयी प्रशासनाची भूमिका काय असते याविषयी न बोललेच बरे. शेतकर्‍याच्या मदतीसाठी प्रशासन कुठेच दिसत नाही. शेतीच्या भल्यासाठी प्रशासन राबताना कधीच दिसत नाही. खालच्या स्तरावरून वरच्यास्तरापर्यंत कोणत्याही कर्मचार्‍याला भेटायला जायचे असेल तर खिशात पैसे टाकल्याशिवाय घरून निघताच येत नाही, अशी परि���्थिती आहे. ही मंडळी सर्व सरकारी योजना खाऊन टाकतात. आत्महत्याग्रस्त भागासाठी दिलेले पॅकेजही या मंडळींनी पार गिळंकृत करून टाकले.\nअशा परिस्थितीत प्रशासनाकडून शेतीच्या समस्या सुटतील असा आशावाद बाळगणे म्हणजे उंदराच्या विकासासाठी मांजरीची नेमणूक करण्यासारखेच ठरते.\nप्रसारमाध्यमे : शेतीच्या दुर्दशेला थोडीफार वाचा फोडण्याचे नित्यनेमाने प्रयत्न प्रसारमाध्यमाकडूनच होत असतात. पण प्रसारमाध्यमांच्याही काही मर्यादा आहेच. माध्यम चालवायला आर्थिकस्त्रोत लागतात. जाहिरात आणि अंकविक्री किंवा सबस्क्रिप्शन हे माध्यमांचे प्रमुख आर्थिकस्त्रोत बनलेले आहेत. जाहिराती देणार्‍यांमध्ये खुद्द शासन, खाजगी कंपन्या, वेगवेगळ्या संस्था असतात. शेतकर्‍याला जाहिरात द्यायची गरजच नसते किंवा तसे आर्थिक पाठबळही नसते. अंक विकत घेण्यामध्ये किंवा पेड टीव्ही चॅनेल पाहण्यामध्येही शेतकरी फ़ारफ़ार मागे आहेत. स्वाभाविकपणे पेपर विकत घेऊन वाचणारा वृत्तपत्राचा वाचकवर्गही बिगरशेतकरीच असल्याने वृत्तपत्रातले शेतीचे स्थानही नगण्य होत जाते. मग कृषिप्रधान देशातल्या महत्त्वाच्या कृषिविषयक बातम्या आगपेटीच्या आकारात शेवटच्या पानावरील शेवटच्या रकान्यात आणि ऐश्वर्यारायच्या गर्भारशीपणाच्या बातम्या पहिल्या पानावर पहिल्या रकान्यात इस्टमनकलरमध्ये झळकायला लागतात.\nशेवटी हा सारा पैशाचा खेळ आहे. शेतकर्‍याकडे पैसा नाही म्हणून त्याची कोणी दखल घेत नाही. दखल घेत नाही म्हणून शेतीची दशा पालटत नाही आणि शेतीची दशा पालटत नाही म्हणून पुन्हा शेतीमध्ये पैसा येत नाही, असे दृष्टचक्र तयार होते आणि हे दृष्टचक्र एकदातरी खंडीत करून शेतीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याची ऐपत लोकशाहीच्या चारही आधारस्तंभात किंचितही उरलेली नाही, हे पचायला जड असले तरी निर्विवाद सत्य आहे.\nत्यामुळे शेतीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आता पाचव्या स्तंभाची नितांत आवश्यकता आहे, असे म्हणावे लागते.\nहा बाफ सुद्धा \"वाहता धागा\"\nहा बाफ सुद्धा \"वाहता धागा\" होण्यासाठी या लेखात भरपूर पोटेन्श्यल आहे.\nगंगाधरराव, मला तरी यात एक डाव\nमला तरी यात एक डाव दिसतो. शेतकऱ्यास हलाखीमुळे वा इतर काही कारणामुळे शेती सोडायला लावणे. मग तिथे आस्थापनीय शेती (corporate farming) सुरू करणे. एकदा का कंपन्या शेतीत घुसल्या की धान्���ाचे भाव आभाळाला भिडलेच म्हणून समजा. मग शहरी जनतेस स्वस्त दारातला शेतमाल विसरावाच लागेल. जो शेतकरी हातातोंडाशी गाठ घेत कशीबशी शेती करीत होता तशीच शहरी नोकरदारावर हातातोंडाशी गाठ घालण्याची वेळ येईल.\nमला तरी यात एक डाव दिसतो.\nमला तरी यात एक डाव दिसतो. शेतकऱ्यास हलाखीमुळे वा इतर काही कारणामुळे शेती सोडायला लावणे. मग तिथे आस्थापनीय शेती (corporate farming) सुरू करणे. एकदा का कंपन्या शेतीत घुसल्या की धान्याचे भाव आभाळाला भिडलेच म्हणून समजा. मग शहरी जनतेस स्वस्त दारातला शेतमाल विसरावाच लागेल. जो शेतकरी हातातोंडाशी गाठ घेत कशीबशी शेती करीत होता तशीच शहरी नोकरदारावर हातातोंडाशी गाठ घालण्याची वेळ येईल.\nमला असे वाटत नाही. मी शेतकरी नाही पण शेतकर्‍याला किमान ५/१० एकर क्षेत्र असल्याशिवाय व जोड धंदे असल्याशिवाय शेती परवडत नाही हे लक्षात घ्यायला हवे. अश्यावेळी जर अर्धा/पाऊण एकर वाले शेतकरी एकत्र येऊन जर त्यांनी सामुहीक शेती केली तर ( सोसायटी ) नाही कोण म्हणतो.\nयामुळे काही शेतकरी शेतीव्यवसायाच्या पुर्ण बाहेर पडतील. अर्थव्यवस्था प्रगत होत असताना शेती यांत्रीकीकरणाने होऊन शेतीव्यवसायातले मनुष्यबळ सुरवातीला औद्योगीक उत्पादनात व नंतर सेवा क्षेत्रात स्थलांतरीत होणे हे अर्थ शास्त्राच्या नियमाला धरुन आहे असे मला वाटते.\nमॉल उघडले तेव्हा १५ वर्षांपुर्वी असाच गैरसमज झाला की छोटा दुकानदार मारला जाईल. पण असे घडले नाही. त्यामुळे आस्थापनीय शेती (corporate farming) सुरु होऊन शेतकरी देशोधडीला लागेल ही भिती मला वाटते बरोबर नाही.\nप्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देताना मुळ लेखाला न्याय दिला नाही त्यामुळे असे लिहावेसे वाटते की प्रत्येक नव्या निर्णयावर गदारोळ होतो. शेतकर्‍याची बाजु आजतरी सरकार घेतय. आजच्या गारपिटीवर सुध्दा आचारसंहीता बाजुला टाकुन निर्णय होईल.\nस्वातंत्र्यानंतरच्या संपूर्ण काळात केंद्रशासनाने शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठी खर्च केलेल्या एकत्रित रकमांची बेरीज केली आणि या रकमेला शेतीवर जगणार्‍या लोकसंख्येच्या संख्येने भागीतले तर ही रक्कम काही केल्या दरडोई हजार-दीड हजार रुपयाच्यावर जात नाही. याचा स्पष्ट अर्थ एवढाच होतो की स्वातंत्र्यानंतरच्या प्रदीर्घ काळात शेतकर्‍यांना कर्जमाफ़ म्हणून केवळ दरडोई हजार-दीड हजार रुपयेच मिळालेत. मग प्रश्न उरतो ��जार-दीड हजार रुपयाचे मोल किती ही रक्कम आमदार, खासदार यांच्या एका दिवसाच्या दरडोई भत्त्यापेक्षा कमी आहे. प्रथमश्रेणी कर्मचार्‍याच्या एका दिवसाच्या दरडोई पगारापेक्षा कमी आहे, चतुर्थश्रेणी कर्मचार्‍याच्या दरडोई दिवाळी बोनसपेक्षा कमी आहे आणि महत्त्वाचे म्हणजे वाममार्गाने सरकारी तिजोरीतून पैसे उकळून एक मंत्री दोन तासामध्ये पिण्यासाठी जेवढी रक्कम खर्च करतो, त्यापेक्षातर फारच कमी आहे. म्हणजे दरडोई मंत्र्याच्या पिण्यावर दोन तासासाठी सरकारी तिजोरीतून जेवढा खर्च होतो, त्यापेक्षाही कमी दरडोई खर्च शेतकर्‍यांच्या कर्जमाफी साठी गेल्या साठ वर्षातही झालेला नाही. पण हे कोणी विचारात घ्यायलाच तयार नाही.\nहा भाग विचार करायला लावणारा आहे.\n<< त्यामुळे शेतीमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी आता पाचव्या स्तंभाची नितांत आवश्यकता आहे, असे म्हणावे लागते. >>\nआपणांस अभिप्रेत असणारा हा पाचवा आधारस्तंभ कोणता\nशिवाय ह्या पाचव्या आधारस्तंभाचे कार्यक्षेत्र, अधिकार आणि जबाबदार्‍या याविषयी आपल्या काय कल्पना आहेत हेदेखील जाणून घेण्यास आवडेल. शिवाय हा आधारस्तंभ ही जबाबदारीने वागला नाही तर त्याच्यावर कारवाई करायचे अधिकार कुणाला हेदेखील ठरवायला हवे.\nमान्य असलेले आधारस्तंभ ४ असले\nमान्य असलेले आधारस्तंभ ४ असले तरीही जिवनाचा अविभाज्य घटक असलेली शेती ही आधारस्तं आहेच परंतु आजच्या घडीला शेतीला जे वाईट दिवस आलेत, त्यालाही वेगवेगळी कारणे आहेत. कर्जबाजारीपणा, औधोगिकरण, निसर्ग, कामचुकारपणा ही आहेत.\nसमजा ५ वा आधारस्तंभ निर्माण झाला तर नेमके काय होईल , शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांसाठी अनुदान मिळवायचे, ते वाटप करायचे , निसर्गाने घात केला की पुन्हा प्रश्न निर्माण होऊन, पुन्हा अनुदान मागायचे यातुन जरी भले होत असले तरी कर्जबाजारी पण कसा दुर होईल.\nनितीनचंद्र, >> मॉल उघडले\n>> मॉल उघडले तेव्हा १५ वर्षांपुर्वी असाच गैरसमज झाला की छोटा दुकानदार मारला जाईल. पण असे घडले नाही.\n>> त्यामुळे आस्थापनीय शेती (corporate farming) सुरु होऊन शेतकरी देशोधडीला लागेल ही भिती मला वाटते\nमॉलवाले छोटे दुकानदार गिळू शकले नाहीत. एक उदाहरण ऐकिवात आहे. वाशी (नवी मुंबई) ला छोट्या दुकानदारांनी मॉलना पुरवठा करायचे ठेके घेतले. मात्र शक्य झालं असतं तर मोठ्या मॉलने छोटे दुकानदार गिळले असते.\nशेतीच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. छोटे व्यापारी स्वहितार्थ जसे चटकन संघटीत होतात तसा शेतकरी होत नाही. त्याला जराही उसंत नसते. तो नेहमीच अगतिक (व्हल्नरेबल) राहिला आहे. इंग्लंडमध्ये अल्पभूधारकांना कसे देशोधडीला लावण्यात आले (१६ वे ते १८ वे शतक) ते इथे पहा (इंग्रजी दुवा) : http://homepage.ntlworld.com/janusg/landls.htm\nभारतीय शेतकऱ्याची अशी परिस्थिती होईलसे दिसते. भारतीय नेत्यांना स्वत:ची अक्कल नाही. ते आजूनही इंग्रजांच्या तालावर नाचण्यात धन्यता मानतात.\nहे असे विषय तुम्ही कळकळीने\nहे असे विषय तुम्ही कळकळीने मांडता. पुन्हा येईन तेव्हां २ पैसे लावीन...\nमला समजलेले मुद्दे : १.\nमला समजलेले मुद्दे :\n१. शेतक-यापर्यंत मदत पोचत नाही विविध वाटा फुटून ही मदत नाहीशी होते.\n२. स्वत: शेतकरी हतबल राहिला आहे, व्यस्त राहिला आहे.\n३. राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आधीपासूनच आहे.\n१. सर्व शेतकरी एकाच अधिनियमाखाली केंद्रिय पद्धतीने एकत्रित रजिस्टर करावेत व शेतीच्या आकारमानानुसार वर्गीकृत करण्यात यावेत.\n२. प्रत्येक शेतक-यास एक स्मार्ट कार्ड देण्यात यावे जे वरील वर्गीकरणानुसार अनुरूप असेल व त्यानुसार मदतीचा प्रकार ठरविता येईल.\n३. ७-१२ प्रमाणे प्रत्येक शेतक-याची केवायसी प्रकारची माहिती संकलित केली जावी.\n४. खासगी संस्थाना या शेतक-यांस मदत देण्यास आमंत्रित करावे व त्याची माहिती देखील ठेवण्यात यावी.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nतर्कजिज्ञासा: विलोम परिणाम अर्थात काउंटर इंट्यूटीव्ह (Counter intuitive) निकीत\nसावधान, ड्रिंक आणि ड्राईव्हचा गुन्हा गांभिर्याने घ्या (माझा कटू अनुभव) : पूर्वार्ध Parichit\nसोकावलेल्या अंधाराला इशारा अभय आर्वीकर\nकधी तुम्ही चोर आहात,असे स्वत:लाच वाटले आहे का,मनातच\nप्रचलित व्यवस्थेत भ्रष्टाचाराची अनिवार्यता : लेखांक - ३ अभय आर्वीकर\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2015/03/movie-review-barkhaa.html", "date_download": "2021-07-25T22:17:05Z", "digest": "sha1:NNPR4G2BNYUW4LGTXFHH7N7U66GVPBWR", "length": 18079, "nlines": 270, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): बरखा सुमार आयी (Movie Review – Barkhaa)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिक���ट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nवर्षानुवर्षं सकाळी उठून चहा किंवा कॉफी घेण्याची जवळजवळ प्रत्येकाला सवय असते. तीच चव, साधारण तीच वेळ आणि बहुतेकदा जागाही तीच. फक्त काही ठराविक काळानंतर 'कप' बदलतो. अगदी तसंच, वर्षानुवर्षं रोज सकाळी जाग आल्यावर प्रेमत्रिकोणाची किंवा 'पहिल्या नजरेत होणारं प्रेम आणि नंतर नावावर शेम' ह्या चहा किंवा कॉफीची हिंदी चित्रपटकर्त्यांचीही जुनी सवय आहे. फक्त ठराविक काळानंतर इथेही 'कप' बदलत गेला आहे. पहिली नजर जुळण्याच्या निवडक जागा कायम ठेवत नजरांची उगम स्थानं व मिलन स्थानं बदलत गेली आहे. ह्या 'प्रेम ते शेम ते परत प्रेम' प्रवासाची हाताळणी थोडी बदलत गेली आहे. ती अगदी जराशी वास्तववादी झाली आहे. अश्या कहाण्या दाखवताना पडद्यावर मात्र आजही ठोकळेच का असतात, हे मात्र मला समजत नाही.\n'प्रेम-शेम-प्रेम'वाल्या 'बरखा' मधले ठोकळे आहेत 'ताहा शाह' आणि 'सारा लोरेन'. (पैकी हीरोचं नाव पहिलं आहे.)\nएका नावाजलेल्या वकिलाचा मुलगा असलेला जतीन सबरवाल (ताहा) हिमाचल प्रदेशात मित्रासोबत गेला असताना बरखा (सारा)ला पाहतो आणि पहिल्या नजरेत वेड लागावं, असं तिच्यात काहीही नसतानाही तिच्यासाठी वेडा होतो. मग ती पांढरी पाल त्याला मुंबईत परतल्यावर पुन्हा भेटते. कालांतराने ती एक बार डान्सर असल्याचा एक भावनिक, सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक धक्का बसतो. भूकंपाप्रमाणे एका धक्क्यासोबत अजून एक धक्का बसतो, जो मी सांगणार नाही पण पण ह्या सगळ्यातून तो सावरणार आहे, हे आपल्याला माहित असतंच, सावर्तोच. अत्यंत बाष्कळपणे ही कहाणी, लिहिण्याआधीच सुचलेल्या शेवटापर्यंत पोहोचते. असा एकंदरीत कहाणीचा प्रवास.\nह्या दरम्यानच्या काळात असह्य प्रवासाचा आनंद काय असतो, ह्याचा पुरेपूर प्रत्यय येतो. पडद्यावर दिसणाऱ्यांपैकी १-२ सह-अभिनेत्यांचा अपवाद वगळता सर्व जण 'सुमार अभिनय स्पर्धे'त हिरीरीने सहभाग नोंदवल्यासारखे वावरतात.\n'ताहा शाह' ही स्पर्धा अगदी सहजपणे जिंकतो. तो अनेक वर्षांतून एकदा येणाऱ्या विशिष्ट आकड्यांच्या तारखेप्रमाणे विशेष उल्लेखनीय आयटम आहे. त्याच्या चेहऱ्यावर हवा तो भाव दिसावा म्हणून मेक अपवाला, साउंड रेकॉर्डिस्ट, कॅमेरामन इ. सर्वांनी जीवाचं रान केलंय, मात्र त��� क्षणभरही विचलित होत नाही. तो विनोद करताना हास्यास्पद आणि भावनिक होताना विनोदी वाटतो.\n'सारा लोरेन'ला दुसरा क्रमांक मिळाल्याने ती जराशी खट्टू होईल. पण त्यात तिची खरोखर काहीच चूक नाही. तिची भूमिकाच अशी होती की तिने कितीही प्रयत्न केला, तरी अभिनयाचा थोडासा भास निर्माण होणं स्वाभाविकच होतं. मख्ख चेहऱ्याने लख्ख अंगप्रदर्शन करणाऱ्या जॅकलिन फर्नांडीस, लिसा रे, सेलिना जेटली, इ. पांढऱ्या बाहुल्यांच्या क्लबमध्ये 'सारा'ला आजीवन सदस्यत्व मिळू शकेल, नव्हे द्यायलाच हवं.\nहिमांशू चटर्जी, पुनीत इस्सार व इतर सर्व कलाकारांना उत्तेजनार्थ बक्षीस विभागून देता येऊ शकेल. पण बारवाल्या 'अन्ना'च्या भूमिकेतील आशिष रॉयला 'सुमार अभिनय स्पर्धे'साठी अपात्र ठरवावं लागेल.\nसगळ्यांकडून इतकं अप्रतिम प्रदर्शन करवून घेतल्याबद्दल दिग्दर्शकाच्या रिकाम्या खुर्चीला मात्र एक विशेष पारितोषिक दिलं गेलं पाहिजे. कारण चित्रपट हे दिग्दर्शकाचंच माध्यम असतं. पडद्यावर दिसणारे चेहरे निमित्तमात्र असतात.\nह्या सगळ्यात एक-दोन गाणी मात्र उगाच बरी जमून गेली आहेत. ती गाणी आपल्याला आवडल्याने थोडासा रसभंग होतो. खासकरून साबरी ब्रदर्सची कव्वाली 'मन कांटो मौला' चांगलीच लक्षात राहते आणि काही काळासाठी कलाकारांच्या नेत्रदीपक योगदानाला विसरायला भाग पाडते.\nहिमाचलसारख्या निसर्गसुंदर भागात केलेलं चित्रणही इतकी इतकं सफाईदारपणे वाईट केलं आहे की कुठल्याही फ्रेममध्ये सौंदर्याचा लवलेश दिसू नये. मुंबई आणि हिमाचल हे दोन्ही भाग न पाहिलेल्यांना ह्या दोन्हींमध्ये फक्त बर्फाचा फरक आहे, असंही वाटू शकेल इतकं हे चित्रण सफाईदार आहे.\nसमजा दोन-अडीच तास कुठे तरी वेळ घालवायचाच असेल, तर उन्हाळ्याचे दिवस आहेत; उगाच इथे तिथे उंडारण्यापेक्षा एखाद्या स्वस्तातल्या, स्वच्छ व वातानुकुलीत चित्रपटगृहात जाऊन 'बरखा'चं तिकीट काढावे. अगदी कोपऱ्यातली जागा निवडावी आणि खुर्ची पुश बॅक करून ताणून द्यावी. उत्तम झोप होईल.\nरेटिंग - १/२* (अर्धा तारा)\nहे परीक्षण मराठी दैनिक 'मी मराठी लाईव्ह' मध्ये आज (२९ मार्च २०१५ रोजी) प्रकाशित झाले आहे :-\nदैनिकासाठी लिहिण्याचा एक तोटा म्हणजे, बघण्याची मुळीच इच्छा नसताना अनेक चित्रपट पाहावे लागतात. त्यातलाच हा प्रकार म्हणायचा का असो, तुमची पोस्ट पाहिली आणि मग ट्रेलर पाहिला. तसाह�� कधीही पाहिला नसता असाच सिनेमा आहे.\nअश्या सिनेमांमध्ये शक्यतोवर सहाय्यक अभिनेते अतिशय गुणी काम करताना दिसतात नाही का\nमला तर नेहमी असं वाटतं की कुठल्याही सिनेमामध्ये सहाय्यक अभिनेते चांगलंच काम करताना दिसतात.\nआपलं नाव नक्की लिहा\nकोई ताज़ा हवा चली हैं (World Cup 2015)\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/calcatar/", "date_download": "2021-07-25T23:29:13Z", "digest": "sha1:PRCPV2AJM7FMSMEX7EFY65TKE3KYB4YU", "length": 34721, "nlines": 217, "source_domain": "mh20live.com", "title": "मिशन बिगीन अगेन’ अतंर्गत 30 जून पर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/औरंगाबाद/मिशन बिगीन अगेन’ अतंर्गत 30 जून पर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी\nमिशन बिगीन अगेन’ अतंर्गत 30 जून पर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश जारी\nऔरंगाबाद:राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 30 जून 2020 च्या मध्य रात्रीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद ज��ल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) हे मनाई आदेश जारी केले असून हे आदेश यापुढे दिनांक 30 जून 2020 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहतील.\nशासनाच्या मिशन बिगिन अगेन अंतर्गतच्या आदेशानुसार दिनांक 01 जून पासून पुढील नियमावली व उपाययोजना लागू करण्यात येत आहे. याअंतर्गत कोव्हीड 19 च्या व्यवस्थापनाबाबत केंद्र शासनाचे निर्देश\nऔरंगाबाद जिल्हयासाठी पूढील प्रमाणे लागू राहतील.\nरात्रीची संचारबंदी – अत्यावश्यंक बाबी वगळता रात्री 9.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यत नागरिकांची हालचाल/आवागमन पुर्णपणे प्रतिबंधीत करण्यात येत आहे.\nकमजोर व्यक्तींना/गटांना संसर्गापासून संरक्षण 65 वर्षावरील जेष्ठ नागरीक, यापूर्वी इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाच्याब खालील बालके, वैद्यकीय बाबी व अत्यावश्यआक बाबी वगळता राष्ट्रीय निर्देकांनुसार घरी राहतील यांची दक्षता घ्यावी.\ni. सार्वजनिक आरोग्ये कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मागदर्शक तत्वांनुसार महानगरपालिका / जिल्हा प्रशासनाकडुन कन्टेनमेंट झोन निर्धारीत करण्यात येईल.\nii. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका, औरंगाबाद तर जिल्हयाच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी, औरंगाबाद हे कन्टेनमेंट झोनची निश्चिती करतील. कन्टेनमेंट झोन हे रहिवाशी कॉलनी, मोहल्ला,झोपडपटटी, इमारत, इमारतीचा समुह, गल्ली्, महानगरपालिका वार्ड, पोलीस स्टेशनची हद्द, खेडेगांव, गांवाचा समूह, ग्रामपंचायतयांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.\niii. कन्टेानमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा चालु राहतील. कन्टेनमेंट झोनमध्ये नागरीकांची ये-जा रोखण्यासाठी काटेकोर परिघीय नियंत्रण ठेवण्यात यावे. कन्टेनमेंट झोनमध्ये केवळ वैद्यकीय, आपत्कालीन सेवा आणि जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठीच नागरीकांचे आवागमण चालु राहील. याबाबतीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्या‍ण मंत्रालयाचे मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे बंधनकारक आहे.\nनिर्बंध शिथील करणे व टप्याटप्याने लॉकडा���न उघडणे\nऔरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कन्टेंनमेंट क्षेत्र वगळता खालील बाबींना निर्बधासह चालू करण्यास परवानगी राहील. ज्या बाबींना यापुर्वी परवानगी देण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड 2 (1) नुसार कोव्ही)ड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्याससाठी आवश्यंक त्या उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मा.मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार/दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे.\nत्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्येर लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.\nऔरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र वगळून वि‍वक्षीतपणे प्रतिबंध नसलेल्या सर्व गोष्टींना खालील अटी व शर्तीवर परवानगी राहील.\na. अनुज्ञेय असलेल्या कुठल्या ही बाबीसाठी कोणत्याही शासकीय अधिका-यांची परवानगीची आवश्यक असणार नाही.\nb. क्रिडा संकुले व क्रिडागृहे तसेच सार्वजनिक वापरातील खुल्या जागावर वैयक्तीक व्यायाम करण्या‍साठी परवानगी राहील. तथापी प्रेक्षक आणि समुह गतीविधींना परवानगी असणार नाही. सर्व प्रकारचे शारीरीक व्यायाम आणि इतर सर्व गोष्टी योग्य सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे.\nसर्व शासकीय व खाजगी वाहतुकीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.\ni. दुचाकी – केवळ चालक\nii. तीनचाकी- चालक व इतर 2 प्रवासी\niii. चारचाकी- चालक व इतर 2 प्रवासी\nd. सामाजिक अंतर व निर्जतुकीकरणाच्या उपायांचा अवलंब करुन जिल्हया अंतर्गत बस वाहतूक जास्तीत जास्त 50 टक्कें क्षमतेने करता येईल.\ne. आंतर जिल्हार बस वाहतूक बंद राहील.\nf. सर्व बाजार / दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यत सुरु राहतील. तथापी गर्दी उसळल्यास व सामाजिक अंतराच्या तत्वाचे पालन होत नाही असे दिसून आल्यास स्थानिक प्राधिकरणाने संबंधीत बाजार/दुकाने तात्काळ बंद करावीत.\nमनाई आदेशा दरम्यान दिनांक 30 जून 2020 पर्यत प्रतिबंधीत असलेल्यार बाबी खालीलप्रमाणे आहेत –\ni. सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या शैक्षणीक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग/संस्था बंद राहतील. तथापी ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानग�� राहील.\nii. सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक – वैद्यकीय सेवा, एअर अॅम्बु्लन्स्, सुरक्षा विषयक बाबी आणि गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळून बंद राहील.\niii. रेल्वे प्रवासी वाहतूक व खाजगी विमान सेवा बंद राहतील तथापी स्व तंत्र आदेशाव्दारे परवानगी दिलेल्या बाबी वगळून.\niv. सर्व सिनेमा गृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे, मंगल कार्यालये आणि एकत्रित जमण्याची ठिकाणे आणि तत्सम इतर ठिकाणे.\nv. सर्व सामाजिक/राजकीय/ क्रिडा विषयक/ मनोरंजन /शैक्षणिक / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम / इतर संमेलने.\nvi. सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. सर्व धार्मिक सभा/परिषदा बंद राहतील.\nvii. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरेंट आणि इतर सर्व आदरातिथ्य सेवा बंद राहतील. मात्र आरोग्य/पोलीस/शासकीय अधिकारी/आरोग्य विषयक कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्ती जसे की, पर्यटक आणि अलगीकरणासाठी आवश्यक असणारी आदरातिथ्य सेवा चालु राहतील. तसेच बस डेपो, रेल्वे स्टे्शन आणि विमानतळावरील उपहारगृहे चालू राहतील. घरपोच सेवा देण्याासाठी उपहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.\nठराविक व्यक्ती व वस्तुच्या आवागमणास सुनिश्चित करण्यायबाबतचे विशेष निर्देश\ni. सर्व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती जसे की, डॉक्टर्स, नर्सेस, सर्व पॅरामेडीकल कर्मचारी, स्वच्छ्ता कर्मचारी, अॅम्बूलन्स यांना कोणत्याही निर्बंधा शिवाय आंतरराज्यीय आणि आंतर-जिल्हा आवागमनास परवानगी राहील.\nii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार आंतर राज्य व आंतर जिल्हया मध्ये अडकलेल्या कामगार, प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक इत्यादींच्या हालचाली नियंत्रित असतील.\niii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार श्रमिक विशेष गाड्या चालू राहतील.\niv. सर्व रिकाम्या ट्रकसह सर्व प्रकारच्या वस्तू‍ /मालवाहतुकीची आंतरराज्यीय हालचाल करण्यास परवानगी राहील.\nआरोग्य सेतू अॅपचा वापर\ni. आरोग्य सेतू अॅप हे संसर्गाची संभाव्य धोक्याची सुरवातीच्या काळात माहिती देते त्यामुळे ते व्यक्तींसाठी व समाजासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते.\nii. कार्यालये व कामाच्या ठिकाणांची सुरक्षीतता विचारात घेता जास्तीत जास्त कर्मचारी आरोग्य सेतू अॅप अनुरुप मोबाईल फोनमध्ये Install करतील याची खात्री करावी.\niii. जिल्हा प्रशासन नागरिकांना आरोग्यक सेतू अॅपचा वापर करावा आणि त्यांचे आरोग्याची अद्ययावत माहिती सदरील अॅपवर अपलोड करावी असे आवाहन करीत आहे. जेणे करून जोखमीच्या वेळी सबंधीताना तात्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येईल.\nस्थानिक पातळीवर नागरीकांनी स्व.तः हून काही आस्थापना/दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अत्यावश्यक गोष्टींची दुकाने,औषधालये व कृषि सेवा संबंधीत दुकाने कोणत्याही परिस्थितीत चालु राहतील.\nकोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे\nसर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्याय ठिकाणी व प्रवास करतांना फेस मास्कावापरणे बंधनकारक आहे.\nसार्वजनिक ठिकाणी दोन व्य,क्ती्मधील अंतर किमान 6 फुट (दो गज की दुरी) ठेवावे. दुकानामध्येच ग्राहकाची संख्याा एकावेळी 5 पेक्षा जास्ता असणार नाही. याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत दुकानदार/आस्‍थापना चालक यांचेवर राहील.\nमोठया प्रमाणावर गर्दी होणारे ठिकाणे जसे की, संमेलने/परिषदा इ. प्रतिबंधीत असतील.\nविवाहा सारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवून 50 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल तसेच अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक\nव्यक्तींना परवानगी असणार नाही.\nसार्वजनिक ठिकाणी व कामाच्या‍ ठिकाणी थुंकणे दंडनिय राहील. व त्या साठी संबंधीत स्था्निक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार दंड आकारण्यात यावा.\nसार्वजनिक ठिकाणी पान, तबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान यांचे सेवन करण्याास मनाई राहील.\nपान, तंबाखूची दुकाने, रेस्टॉरंट पुर्णपणे बंद राहतील.\nकामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त सूचना\nजेथे शक्य असेल तेथे जास्तीत जास्ते घरी राहून काम (Work from Home ) चा अवलंब करावा.\nसार्वजनिक आरोग्यय व कुटुंब कल्याण विभागाकडुन निर्गमित सूचनानुसार सर्व प्रवेश व निर्गम स्थाानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटाइझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्यार ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅड वॉश उपलब्ध करुन देण्यात यावे.\nसर्व कामाच्याे ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅडल आदींचे दोन पाळया दरम्यान तसेच वांरवार निर्जतूकीकरण करावे.\nदोन पाळयामध्ये सुयोग्य अंतर ठेवू�� तसेच भोजन अवकाश योग्य वेळेचा ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी.\ni. सर्व अत्यावश्ययक सेवा पुरविणा-या दुकानांना यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे चालु राहण्यास परवानगी असेल.\nii. सर्व अत्यावश्ययक सेवा पुरवित नसलेल्या दुकानांना यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे दिलेली सुट व मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर चालु राहण्या‍स परवानगी राहील. तसेच अशी दुकाने संबंधीत महानगरपालिकांनी घेतलेल्या निर्णयानुसार कार्यरत राहतील.\niii. सर्व अत्यावश्यक वस्तु/साहित्य व अत्यावश्यक नसलेल्या वस्तु्/साहित्य यांच्या ई-कॉमर्स सेवा चालू राहतील.\niv. सद्या चालू असलेली सर्व औद्योगिक केंद्रे कार्यरत राहतील.\nv. सर्व बांधकामाशी निगडित क्षेत्रातील (सार्वजनिक/खाजगी) कामे सुरु राहतील. तसेच सर्व मान्सुसनपुर्व कामे (सावर्जनिक/खाजगी) सुरु राहतील.\nvi. घरपोच सेवा देण्यासाठी उपहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.\nvii. ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.\nviii. सर्व शासकीय कार्यालये 5 टक्के किंवा 10 व्यक्ती (जे जास्त असेल ते) या तत्वावर चालू राहतील.\nix. नागरीकांच्या हालचालीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.\ni. दुचाकी – केवळ चालक\nii. चारचाकी- चालक व इतर 2 प्रवासी\nx. एखाद्या विशेष किंवा सर्वसाधारण आदेशानुसार इतर कोणत्या ही बाबींसाठी परवानगी राहील.\nदंडात्मक तरतूदी – उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचे विरुध्दा आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेवर विरुध्द कुठल्यांही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nमूठभर मनुके खा, निरोगी रहा; दररोज खाण्याचे हे आहेत 6 फायदे\nजिल्ह्यात 1049 कोरोनामुक्त, 460 रुग्णांवर उपचार सुरू\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/film-production-is-no-longer-just-a-monopoly-of-pune-mumbai-mla-ambadas-danve/", "date_download": "2021-07-25T21:58:14Z", "digest": "sha1:VDFPCLYPPSWHAHOTBLT6SYAZHLTG3UMQ", "length": 15763, "nlines": 150, "source_domain": "mh20live.com", "title": "चित्रपट निर्मिती केवळ आता केवळ पुण्या-मुंबईची मक्तेदारी नाही – आमदार अंबादास दानवे – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोर��ना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/क्रीडा व मनोरंजन/चित्रपट निर्मिती केवळ आता केवळ पुण्या-मुंबईची मक्तेदारी नाही – आमदार अंबादास दानवे\nचित्रपट निर्मिती केवळ आता केवळ पुण्या-मुंबईची मक्तेदारी नाही – आमदार अंबादास दानवे\n“बाबा” लघुपटाच्या पोस्टरचे आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते दिमाखात विमोचन\nऔरंगाबाद | दि. २६\nचित्रपट निर्मिती हि केवळ पुणे-मुंबई च्या कलाकारांची मक्तेदारी राहिली नाही. औरंगाबाद जिल्ह्यातही चांगले कलाकार असून सर्वसामान्य माणूसहि या कला क्षेत्रात आता उतरून यशस्वी होऊ शकतो. असे मत शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी व्यक्त केले. किशोर सूर्यवंशी लिखित व सचिन ठोकळ दिग्दर्शित “बाबा” या लघुपटाच्या पोस्टर चे विमोचन आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते सोमवारी (दि.२६) करण्यात आले.\nशहरातील आदर्श प्रोडक्शन एम एच २० च्या वतीने स्री भ्रूण हत्येंवर आधारीत शेतकऱ्याचे कथानक असलेल्या “बाबा” या लघुपटाची निर्मिती करण्यात येत आहे. यावेळी संपादक अनिल सावंत, व्यवस्थापक प्रशांत सुर्यातळे, परळी वैजनाथ चे नगरसेवक सचिन कागदे, भाजपचे वरिष्ठ नेते रत्नाकर म्हस्के, डिफेन्स करिअर अकादमी चे सचिन महाले, अमित ठाकरे, युवा नेते दीपक म्हस्के, लेखक किशोर सूर्यवंशी, लघुपटाचे समन्वयक अविनाश चव्हाण, यांची प्रमुख उपस्थिती होती. पोस्टर विमोचन प्रसंगी आमदार अंबादास दानवे म्हणाले कि, या लघुपटातून शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला असून स्री भ्रूण हत्येंवर आधारीत शेतकऱ्याचे कथानक असलेल्या “बाबा” या लघुपटास आमदार अंबादास दानवे यांनी शुभेछ्या दिल्या. भविष्यात समाजातील विविध घ���नेवर आधारीत चित्रपटाची निर्मिती आदर्श प्रोडक्शन ने करावी अशी अपेक्षा आमदार दानवे यांनी यावेळी व्यक्त केली. प्रशांत सूर्यतळे म्हणाले कि, समाजातील वास्तविक घटना चित्रपटातून साकारणे हे एक मोठे आव्हान असते त्यामुळे दिग्दर्शक आणि लेखकामध्ये चांगला समन्वय असावा लागतो. या चित्रपटातील सर्व कलावंतानी मेहनतीने काम करावे असे आवाहन त्यांनी केले. डिफेन्स करिअर अकादमी चे संचालक सचिन महाले म्हणाले कि, आदर्श प्रोडक्शन ने विविध चित्रपटाची निर्मिती करून देशभरात होणार्या विविध लघुपट महोत्सवामध्ये आपला सहभाग नोंदवावा. भविष्यातील विविध चांगल्या चित्रपट निर्मितीसाठी त्यांनी शुभेछ्या आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.\nआदर्श प्रोडक्शन च्या वतीने लवकरच डान्स क्लास ची सुरुवात करण्यात येणार असून या डान्स क्लास चे उद्घाटन आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेता आकाश ठोकळ यांचा वाढदिवस यावेळी साजरा करण्यात आला. या चित्रपटात किशोर सूर्यवंशी, सचिन ठोकळ, सचिन अंभोरे, मनोज पगारे, आकाश ठोकळ, साक्षी राठोड, मानसी शेवाळे, सुनिता शेवाळे, ज्ञानेश्वर तुपे, अमोल मगरे, रोहित मोतीचूर, व्यंकटेश बाविस्कर, राजू जाधव, आदित्य सोनवणे, आदींच्या भूमिका आहेत. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात लघुपटातील सर्व कलावंताना शुभेछ्या दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लघुपटाचे दिग्दर्शक सचिन ठोकळ यांनी केले तर सुत्रसंचालान सचिन अंभोरे यांनी केले.\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nदिल्ली येथून लावणी सम्राट स्वप्नील विधाते यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर\nएमएक्स प्लेअर वरील ‘इंदौरी इश्क’ या आपल्या पहिल्या डिजिटल शो बाबत समित कक्कड उत्साहित \nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nदिल्ली येथून लावणी सम्राट स्वप्नील विधाते यांना भारत गौरव पुरस्कार जाहीर\nएमएक्स प्लेअर वरील ‘इंदौरी इश्क’ या आपल्या पहिल्या डिजिटल शो बाबत समित कक्कड उत्साहित \nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nमराठवाड्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य-सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण\nगौताळा अभयारण्याच्या शासकीय वाहनाची जाळपोळ चार लाखाचे नुकसान ,अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल\nसूर नवा ध्यास नवा – आशा उद्याची “महाअंतिम सोहळा” १३ जून रोजी\nअभिनेता स्वप्नील जोशी व सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांनी जपली सामाजिक बांधिलकी\nतू सौभाग्यवती हो मध्ये सूर्यभान आणि ऐश्वर्या यांचं लग्न\n‘द पॉवर’च्या प्रीमिअरमध्ये विद्युत जमवालला फुल ऑन हाणामारीचे प्रसंग \nवाहेद शेख अॅथलेटिक्सची प्री-लेवल-वन प्रशिक्षकपरीक्षा उत्तीर्ण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/it-is-a-serious-offense-to-sell-an-expired-item-or-product/", "date_download": "2021-07-25T21:18:53Z", "digest": "sha1:BS44ISO54CWHBR7KLBOQTE3KLKE46QXY", "length": 8856, "nlines": 141, "source_domain": "mh20live.com", "title": "तारीख संपलेली वस्तू किंवा उत्पादन विक्री करणे हा गंभीर गुन्हा – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/II जागो ग्राहक जागो ll/तारीख संपलेली वस्तू किंवा उत्पादन विक्री करणे हा गंभीर गुन्हा\nII जागो ग्राहक जागो ll\nतारीख संपलेली वस्तू किंवा उत्पादन विक्री करणे हा गंभीर गुन्हा\nसदर क्रमांक :- 98\nII जागो ग्राहक जागो ll\n💥 एखाद्या दुकानदाराने ग्राहकाला कालबाह्य, तारीख संपलेली वस्तू किंवा उत्पादन विक्री करणे हा गंभीर गुन्हा आहे. नवीन ग्राहक ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक आयोग किंवा केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण यांच्याकडे ग्राहक दाद मागू शकतो. यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही…✍🏻\nII जागो ग्राहक जागो ll\nवाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा: संजय सोनवणे\nII जागो ग्राहक जागो ll\nग्राहकांनी खरेदी करताना अधिक जागृत राहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nII जागो ग्राहक जागो ll\n24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष…..\nII जागो ग्राहक जागो ll\nनवीन ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत 5 लाख रुपये ,तक्रार करता येते\nII जागो ग्राहक जागो ll\nII जागो ग्राहक जागो ll\nवाजवी किंमत आणि शुद्धता या ग्राहकाच्या मुख्य गरजा: संजय सोनवणे\nग्राहकांनी खरेदी करताना अधिक जागृत राहावे -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\n24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन विशेष…..\nनवीन ग्राहक संरक्षण कायदा अंतर्गत 5 लाख रुपये ,तक्रार करता येते\nII जागो ग्राहक जागो ll\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nराजाबजार जैन मंदिरात आचार्य विरागसागरजी महाराज यांच्या ३८ वा दिक्षादिवस उत्साहात साजरा\nसावता परिषद संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी जगदिश बुलबुले\nII जागो ग्राहक जागो ll\nII जागो ग्राहक जागो ll\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी या��ची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/730353", "date_download": "2021-07-25T23:31:02Z", "digest": "sha1:K3SCECIFV6ACYFN3G6VNQMEPYO47TI6H", "length": 2218, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:०५, २५ एप्रिल २०११ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: sr:Ни (слово)\n०७:२५, १९ मार्च २०११ ची आवृत्ती (संपादन)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: war:Nu (agi))\n१९:०५, २५ एप्रिल २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: sr:Ни (слово))\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/3410/", "date_download": "2021-07-25T23:01:36Z", "digest": "sha1:XKS7CZUXLUZWOVH7VG2WCDE22QTONSZU", "length": 11446, "nlines": 153, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "अनोळखी पुरूष जातीचा मृतदेह आढळला ,गेवराई पोलिसांनी केले आवाहन – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/क्राईम/अनोळखी पुरूष जातीचा मृतदेह आढळला ,गेवराई पोलिसांनी केले आवाहन\nअनोळखी पुरूष जातीचा मृतदेह आढळला ,गेवराई पोलिसांनी केले आवाहन\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email01/08/2020\nगेवराई — शहरातील राष्ट्रीय महामार्ग जवळ असलेल्या साई धाब्याजवळ एका पुरूष जातीचा अनोळखी मृतदेह शुक्रवार दि. 31 रोजी सकाळी अकराच्या सुमारास आढळला असून हा मृतदेहाची ओळख पटली ���ाही. ज्यांना ओळख होईल, अशा नागरिकांनी गेवराई पोलीस ठाण्यात संपर्क करावा असे आवाहन गेवराई पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nया बाबत मिळालेली माहिती अशी की, गेवराई पोलिस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 रोडच्या नालीची साफसफाई करत असताना साई धाब्याजवळ रोडच्या पश्र्चिम बाजूस रोडच्या नाली लगत एरंडाच्या झाडांमध्ये आय.आर.बी काम करणाऱ्या कामगारांना एक पुरुष जातीचे अनोळखी मृतदेह शुक्रवार दि.31 रोजी सकाळी अकराच्या सुमारास आढळून आले. त्यांनी सदरील माहिती गेवराई पोलिसांना कळविली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. आजुबाजुला काही मिळते का याचा शोध घेतला ओळखीचा कोणताही पुरावा आढळून आला नाही. हा मृतदेह कोणाचा आहे अद्याप शोध लागला नसून ह्या इसमाचा रंग सावळा, उंची साडेपाच फूट, शरिर बांधा मजबूत, सरळ नाक, काळे डोळे, केस काळे व समोरील बाजूस टकल पडलेले, अंगात निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट, पांढरा व जांभळ्या रंगाचा टि शर्ट, कमरेला काळ्या रंगाचा बेल्ट, हाफ पांढरे रंगाचे बनियन असून ज्या व्यक्तीला या इसमाची ओळख होईल, अशा नागरिकांनी\n9970843420 किंवा गेवराई पोलिस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन गेवराई पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nखून प्रकरणातील फरार कोरोना पॉझिटीव्ह आरोपीसह अन्य एक गजाआड\nजिल्ह्यात १४ दिवसात विक्रमी १७ लाख ७१ हजार पिक विमा अर्ज नोंदणी\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nअल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार\nअल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांन��� दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_635.html", "date_download": "2021-07-25T22:30:40Z", "digest": "sha1:BLRGFB7UVCYOFI56IVIQPGHVXSXMQTMH", "length": 13037, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "व्हेंचर कॅटलिस्टचे स्टार्टअप्सना बळ - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / उद्योग विश्व / मुंबई / व्हेंचर कॅटलिस्टचे स्टार्टअप्सना बळ\nव्हेंचर कॅटलिस्टचे स्टार्टअप्सना बळ\n◆२०२० मध्ये १०२ स्टार्टअप्समध्ये केली ७०० कोटी रुपयांची गुंतवणूक...\nमुंबई, १६ डिसेंबर २०२० : भारतातील सुरुवातीच्या टप्प्यातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणारा व्हेंचर कॅटलिट्स ग्रुप (व्हीकॅट्स) हा कोव्हिड-१९ साथीच्या काळाती पुन्हा एकदा या श्रेणीत २०२० या वर्षातील अग्रेसर लीडर म्हणून पुढे आला आहे. ही मुंबईतील गुंतवणूक संस्था असून ती इन्क्युबेटर व सेबी रजिस्टर्ड अॅक्सलरेटर फंड ९युनिकॉर्न्स चालवते. या संस्थेने मागील ६३ करारांच्या तुलनेत या वर्षी १०२ या सर्वाधिक संख्येने करार केले.\nभारतातील लहान शहरांतील स्टार्ट-अप इकोसिस्टिम मजबूत करण्यावर भर असलेल्या व्हीकॅट्सने विविध क्षेत्रातील कल्पनेच्या स्वरुपात असलेल्या तसेच अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या बिझनेसमध्ये यावर्षी ७०० कोटी रुपये सिंडिकेशनद्वारे गुंतवले. २०१९ मध्ये ही गुंतवणूक ५०० कोटी रुपयांची होती.\nव्हेंचर कॅटलिट्स ग्रुपचे सह संस्थापक व अध्यक्ष अपूर्व रंजन शर्मा म्हणाले, “२०२० मध्ये भारत व विदेशातील असंख्य गुंतवणूक संस्थांनी गुंतवणुकीची प्रक्रिया धीमी केली असताना, आम्ही वृद्धी कायम ठेवली. संस्थापकपूरक गुंतवणुकदार या नात्याने विचार केल्यास, प्रत्येक संकट हे संधी घेऊन येत असते, यावर आम्ही विश्वास ठेवतो. अर्थात, आम्ही योग्य मूल्यांकनानुसार नावीन्यपूर्ण व चांगल्या स्टार्टअपची निवड करू शकलो आणि या आशादायी स्टार्टअप्सच्या पाठीशी उभे राहिलो. ”\nअग्रगण्य जागतिक रिसर्च फर्म- ट्रॅक्सन आणि क्रंचबेसच्या आकडेवारीनुसार, व्हीकॅट्सने सुरुवातीच्या टप्प्यातील किंवा कल्पनेच्या टप्प्यातील गुंतवणूक करणाऱ्या संस्थांना मागे टाकले. यात एंजललिस्ट इंडिया, लेट्सव्हेंचर, मुंबई एंजल्स आणि ब्लूम व्हेंचर यांचा समावेश आहे. स्टार्ट-अपमधील निधीत गुंतवणुकीपासून त्यांच्या अस्तित्वापर्यंतच्या सर्व निकषांनुसार ही तुलना करण्यात आली. सलग दुस-या वर्षी व्हीकॅट्सने, जागतिक स्तरावरील १० सर्वात सक्रिय अॅक्सलरेटर्स आणि इन्क्युबेटर्सच्या यादीत स्थान मिळवले. या यादीत वायकॉम्बिनेटर आणि टेकस्टँडर्डनंतर कंपनीने तिसरे स्थान पटकावले. तसेच प्लगअँड प्ले, ५०० स्टार्टअप्स, एसओएसव्ही आणि अँटलर ग्लोबल या संस्थांना करार संख्येच्या निकषावर मागे टाकले.\nउद्योग विश्व X मुंबई\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/04/tik-tok-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95.html", "date_download": "2021-07-25T22:44:10Z", "digest": "sha1:YENB5FN7EJTOLYHNBY6WCY4RL67STB7V", "length": 7135, "nlines": 96, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Tik Tok कडून महाराष्ट्राला पाच कोटी रुपयांची मदत -", "raw_content": "\nTik Tok कडून महाराष्ट्राला पाच कोटी रुपयांची मदत\nTik Tok कडून महाराष्ट्राला पाच कोटी रुपयांची मदत\n#COVID_19 विरुद्धच्या लढ्यात @TikTok_IN @BytedanceTalk चा सक्रिय सहभाग. #मुख्यमंत्रीसहायतानिधी -कोविड१९ साठी ५ कोटी रुपयांची मदत, त्याशिवाय महाराष्ट्र पोलिसांसाठी एक लाख मास्कचा पुरवठा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपनीचे मानले आभार. pic.twitter.com/okUeZ1MMR1\nPM Kisan Scheme : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले ९३ हजार कोटी; अशाप्रकारे करू शकता अर्ज\nउत्तराखंड: उघडले केदारनाथ मंदिर कपाट\nऑनलाइन शॉपिंग कशी करायची – How to shop online\nFathers Day date 2021: जाणून घ्या तारीख, इतिहास आणि सर्व गोष्टी वडिलांसाठी विशेष…\nशुभ शनिवार सुविचार : Shubh Shanivar Images ( प्रेरणादायक सुविचार मराठी )\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AC%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-2020-%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-25T21:50:29Z", "digest": "sha1:SPAVYR5C5HJRNE6XJBJGQYW2TVRPIORT", "length": 11964, "nlines": 111, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "Appleपल डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2020 मुख्य YouTube वर कव्हर करेल आयफोन बातम्या", "raw_content": "\nAppleपल YouTube वर डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2020 मुख्य थेट कव्हर करेल\nपरी गोन्झालेझ | | आमच्या विषयी\nपहिला WWDC उद्घाटनाचा मुख्य मथळा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी पुढील ऑनलाइन सोमवारपासून सुरू होईल. या प्रेझेंटेशनमध्ये आम्ही Appleपलने आपल्या स��्व ऑपरेटिंग सिस्टमसाठी तयार केलेल्या बातम्या पाहू: टीव्हीओएस, आयओएस, मॅकओएस आणि वॉचोस. या ऑपरेटिंग सिस्टमचा पहिला बीटा देखील जारी केला जाईल आणि एक नवीन डिव्हाइस सोडले जाण्याची शक्यता आहे. यावेळी वैयक्तिकरित्या सार्वजनिक नसतील परंतु Appleपल नेहमीच्या ठिकाणांव्यतिरिक्त हा कार्यक्रम यूट्यूबवरही प्रसारित करेल. 19 जून (स्पॅनिश वेळ) रोजी सकाळी 00:22 वाजता प्रारंभ होणा Cup्या या सादरीकरणाचे वेळापत्रक कपर्टिनोमधील लोकांनी आधीच तयार केले आहे.\nYouTube वर देखील उद्घाटन डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2020 मुख्य विषयाचे अनुसरण करा\nपूर्ण ट्रान्समिशन पुढे. 22 जून रोजी सकाळी 10 वाजता पीडीटीच्या specialपलच्या विशेष कार्यक्रमासाठी आमच्यात सामील व्हा. एक स्मरणपत्र सेट करा आणि आम्ही आपल्याला शोपूर्वी एक अद्यतन पाठवू.\nयूट्यूबमध्ये एक उत्तम आणि मजबूत थेट प्रसारण प्रणाली आहे. म्हणूनच Appleपलला हवे आहे ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील सर्वात मोठ्या संख्येपर्यंत पोहोचू शकता जेणेकरून कार्यक्रमाचे स्वागत सर्वात शक्य आहे. काही तासांपूर्वी, YouTube चॅनेलने प्रीमियर म्हणून कॉन्फिगर केलेले नवीन थेट प्रसारण सुरू केले. हे बद्दल आहे डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2020 च्या उद्घाटनात्मक भाषणात आमच्याकडे भेट आहे. स्पेनमधील संध्याकाळी 19 वाजता हे प्रसारण सुरू होईल आणि आम्हाला YouTube वर कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा असेल तर आम्ही बेल सक्रिय करू शकतो जेणेकरून प्रसारण सुरू होण्याच्या पाच मिनिटांपूर्वी आम्हाला सूचित केले जाईल.\nAppleपल या कार्यक्रमाच्या प्रथेप्रमाणे या अधिकृत कार्यक्रमाच्या वेबसाइट व्यतिरिक्त संपूर्ण कॉन्फरन्सचे ऑनलाइन अनुसरण करण्यासाठी विशेषत: तयार केलेल्या डब्ल्यूडब्ल्यूडीसी अनुप्रयोगांमध्ये कार्यक्रम प्रसारित करेल. नंतर, आम्ही YouTube चॅनेलवर आणि Appleपल इव्हेंट वेबसाइटवर विलंबित आधारावर संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद घेण्यास सक्षम आहोत. इतिहासातील पहिल्या ऑनलाइन डब्ल्यूडब्ल्यूडीसीच्या उद्घाटनावर उद्भवणार्‍या सर्व बातम्या, आयफोन न्यूजमध्ये आपण थेट येथे अनुसरण करू शकता याची आपल्याला आठवण करून द्या.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आमच्या विषयी » Appleपल YouTube वर डब्ल्यूडब्ल्यूडीसी 2020 मुख्य थेट कव्हर करेल\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nरॅप्टेन अ‍ॅप स्टोअर फीची तपासणी करण्यासाठी युरोपियन युनियनमध्ये स्पॉटिफाईवर सामील झाले\nपॉकेट कॅस्टकडे आता Appleपल वॉचसाठी स्वतंत्र अनुप्रयोग आहे\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nUalपलच्या बातम्यांवरील स्पॅनिशमध्ये सर्वाधिक इतिहास असणारे पोर्टल म्हणजे Actप्युलॅडॅड आयफोन, आयफोन, आयमॅक किंवा आयपॅड सारख्या Appleपलवर आणि ताज्या बातम्यांसह १० वर्षांहूनही अधिक काळ पुरविलेली. आपण फॉर्म वापरून आपल्या सूचना पाठवू शकता संपर्क अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना संपादकीय कार्यसंघ.\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/09/25-7-janata-karti-ho.html", "date_download": "2021-07-25T22:02:53Z", "digest": "sha1:V7JRST35TJ6TJUOQMQ5Z2YOXR5RSUANU", "length": 17234, "nlines": 82, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात 25 सप्टेंबर पासून 7 दिवस जनता कर्फ्यू", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात 25 सप्टेंबर पासून 7 दिवस जनता कर्फ्यू\nचंद्रपूर जिल्ह्यात 25 सप्टेंबर पासून 7 दिवस जनता कर्फ्यू\nमनोज पोतराजे सप्टेंबर २०, २०२० 0\nØ रुग्णांच्या सेवेत संवाद रिमोट रोबोट उपलब्ध करून देणार\nØ बेडच्या उपलब्धते विषयी मोबाईल ॲपद्वारे माहिती मिळणार\nØ कोरोना संदर्भात माहितीसाठी हेल्पलाईन क्रमांक\nØ पुढील आठवड्यात 1 हजार बेडची उपलब्धता\nचंद्रपूर,दि.21 सप्टेंबर: आतापर्यंत कोरोना चाचणीचा अहवाल रुग्णांना देण्यात येत नव्हता, मात्र यापुढे रुग्णांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जो असेल तो त्यांना देण्यात येणार असल्याच�� माहिती मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. नियोजन भवन मध्ये लोकप्रतिनिधी, व्यापारी संघटना, सर्व पक्षांचे प्रतिनिधी यांची जनता कर्फ्यू संदर्भात बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते.\nया बैठकीला आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरीक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाळ, मनपा आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, ब्रह्मपुरी उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, बल्लारपूर उपविभागीय अधिकारी संजय डाहुले तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, चंद्रपूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष सदानंद खत्री, विनोद बजाज तसेच व्यापारी मंडळाचे सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.\n25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या कालावधीत संपूर्ण जिल्हाभरात जनता कर्फ्यू:\nजनता कर्फ्यू संदर्भात आणि जिल्ह्यातील इतर समस्या संदर्भात नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, मागील जनता कर्फ्यूचा फायदा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी झाला आहे. या कर्फ्यू नंतर संभावित रुग्णसंख्या पेक्षा 256 नी दैनंदिन रुग्ण संख्या कमी झाल्याचे निदर्शनास आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्यामुळे आता वाढणारी रुग्ण संख्या बघता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुन्हा एकदा जनता कर्फ्यूची आवश्यकता आहे. लोकांना चार दिवसाचा अवधी देऊन 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोंबर या कालावधीत संपूर्ण जिल्हाभर व्यापारी संघटना, छोटे दुकानदार आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी केले.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि महिला रुग्णालय येथे नागरिकांना कोरोना संदर्भात कोणतीही माहिती मिळविण्यासाठी टोल फ्री 1077 तसेच, 07172- 251597 या क्रमांकावर संपर्क साधावा.\nपुढील आठवड्यात 1 हजार बेडची उपलब्धता:\nवाढती रुग्ण संख्या बघता शासकीय महाविद्यालयात 100 बेड वाढविण्यासंदर्भात युद्धपातळीवर काम सुरू आहे. तसेच महिला रुग्णालयात 450 बेड उपलब्ध करून देण्यासाठीचे काम देखील सुरू आहे. यातील 100 बेड पुढील आठवड्यात तसेच 350 ऑक्सिजन बेड सुद��धा पुढील आठवड्यात उपलब्ध होतील. त्याचबरोबर सैनिकी शाळेत 400 बेडचे रुग्णालय सुरू करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. पुढील आठवड्याभरात जवळपास एक हजार बेड रुग्णांसाठी उपलब्ध होतील. याशिवाय राजूरा, वरोरा, ब्रह्मपुरी, भद्रावती येथे 100 बेडचे रुग्णालय सुरू करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. शिवाय शहरातील 17 खाजगी रुग्णालय अधिग्रहित करून कोरोना रुग्णांसाठी तेथील बेड उपलब्ध करून देण्यात आलेआहे.\nसंपूर्ण देशभरात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये द्राव्य ऑक्सीजन प्लांट उभारण्यासाठीची प्रक्रिया मागील आठवड्यात सुरू झाली असून पुढील दोन दिवसात याची निविदा प्रक्रिया संपेल. पुढील 15 दिवसात हा 13 केएल क्षमतेचा प्लांट तयार होऊन रुग्णालयांना सुरळीतपणे ऑक्सिजनचा पुरवठा होईल. पण तोपर्यंत 200 ऑक्सीजन मशीन विकत घेण्याचे आदेश दिले आहे.शिवाय जंम्बो सिलेंडरचा पुरवठा करण्यासाठी आणखी एक पुरवठा दाराचा शोध घेण्यात आला असून त्यांच्याकडून रोज अडीचशे ते तीनशे सिलेंडरचा पुरवठा होत आहे.\nआरटीपीसीआर चाचण्यांची संख्या जिल्ह्यात वाढविण्यात आली असून दोन प्रयोगशाळेत आता 1 हजार चाचण्या रोज केल्या जातील. 40 रुग्णवाहिका घेण्यासाठीचा आदेश देण्यात आला असून 15 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल. शासकीय महाविद्यालयातील सिटीस्कॅन मशिनचा वापर हा 100 टक्के कोविड रुग्णांसाठीच करण्यात यावा. इतर रुग्णांसाठी दुसरी सिटीस्कॅन मशिन खरेदी करण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याचे आदेश देण्यात आले आहे.\nहोम आयसोलेशनसाठी बीईएमएस डॉक्टरांची उपलब्धता करुन देण्यासंदर्भात प्रशासनाला श्री.वडेट्टीवार यांनी निर्देश दिलेत. त्यासोबतच महानगरपालिकेला दोन कोटी रुपये कोरोना सुविधांसाठी उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी सांगितले.\nसंवाद रिमोट रोबोट उपलब्ध करून देणार:\nरुग्णालयात डॉक्टरांची संख्या कमी असल्यामुळे रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. त्याचबरोबर डॉक्टरांना सुद्धा कोरोनाची लागण झाल्यामुळे डॉक्टरांची संख्या कमी होत आहे. यावर उपाय म्हणून आता अतिदक्षता वार्ड मध्ये कोरोना रुग्णांशी तज्ञ डॉक्टरांचा संवाद, रुग्णांची विचारपूस आणि उपचार तसेच रुग्णांच्या नातेवाइकांना सुद्धा रुग्णांशी संवाद साधता यावा यासाठी संवाद रिमोट रोबोट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्ण, डॉक्टर आणि नातेवाईक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याचे काम या माध्यमातून होणार आहे. अशा पद्धतीचा प्रयोग करणारा चंद्रपूर हा राज्यातील पहिला जिल्हा असणार आहे. जिल्ह्यात दोन रोबोट लावण्यात येणार आहे.\nबेडच्या उपलब्धतेविषयी मोबाईल ॲपद्वारे माहिती मिळणार:\nकोणत्या रुग्णालयात किती बेड कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध आहे. याची माहिती आता नागरिकांना मोबाईल ॲपवर मिळू शकते. याच ॲपचा उपयोग करून एखाद्या रुग्णाला ऑनलाइन नोंदणी करून रुग्णालयात दाखल होता येऊ शकते. यासंदर्भातील माहिती देणारा डॅश बोर्ड डिजिटल स्वरूपात रुग्णालयाच्या बाहेर आणि शहरातील काही चौकांमध्ये लावण्यात येईल. त्यामुळे रुग्णांना जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या रियल टाइम कळू शकते. असेही त्यांनी सांगितले.\nमास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड:\nकोरोनाची साखळी तोडणे हा सामूहिक जबाबदारीचा भाग आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाळावी. नागरिकांनी नियमितपणे मास्क वापरावा. यापुढे मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल, असे श्री.वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_414.html", "date_download": "2021-07-25T21:41:24Z", "digest": "sha1:UPTC2PRFUJKUZ3LRQJMKFGS7D2KDKSWW", "length": 13447, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरीच साध्या पद्धतीने करण्याचे महापौर महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / यंदा नवीन वर्षाचे स्वागत घरीच साध्या पद्धतीने करण्याचे महापौर महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन\nयंदा नवीन वर्षाचे स्वागत घरीच साध्या पद्धतीने करण्याचे महापौर महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन\nठाणे , प्रतिनिधी : कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत घरीच राहून, साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन ठाणे शहराचे प्रथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे.\nसरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध मोठ्या उत्साहाने सहभागी होवून आनंद लुटत असतात. धार्मिक तसेच सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून आनंद साजरा करत असतात. सध्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तथापि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मार्गदर्शक नियमावली जाहीर केली असून त्या अनुषंगाने महापालिकेनेदेखील मार्गदर्शक तत्वे तयार केली असून नवीन वर्षाचे स्वागत घरीच राहून साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\nनवीन वर्षाच्या स्वागताचा उत्सव यंदा कोरोनाच्या जागतिक महामारीत सापडला आहे. आपण सर्वजण या महामारीचा यशस्वी सामना करीत असलो तरीही नवीन वर्षाचे स्वागत करताना सर्वांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उत्सव साजरा करताना प्रशासनाने घातलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी ठाणेकरांना केले आहे.\nठाणे शहरात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णाच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे प्रशासनाच्यावतीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बहुसंख्य नागरिक घराबाहेर पडून सार्वजनिक ठिकाणी एकत्र येवून आनंद व्यक्त करत असतात.\nत्या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियमावली तयार केली असून नागरिकांनी त्याचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, फटाके वाजवू नयेत, जमावाने रस्त्यावर फिरू नये, तसेच वयोवृद्ध नागरिक तसेच लहान मुलांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.\nयंदा नवीन वर्षाचे स्वागत घरीच साध्या पद्धतीने करण्याचे महापौर महापालिका आयुक्तांचे ठाणेकरांना आवाहन Reviewed by News1 Marathi on December 30, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/testing-time/experience-of-learning-chinese-language/articleshow/73720098.cms", "date_download": "2021-07-25T22:56:05Z", "digest": "sha1:7GFXHB5BHVFTK6TNF42CTZ5NPKAS5VXB", "length": 16798, "nlines": 137, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनसतेस घरी तू जेव्हा\nमला एक लक्षात आलं की, मराठी बोलता येणाऱ्यांना ही भाषा बोलणं फार काही कठीण नाही. आपल्याला जोडाक्षरांचा उच्चार करण्याची सवय असते किंवा चमच्यातल्या ‘च’ आणि चायनातल्या ‘च’मधला फरक ठाऊक असतो.\nमला एक लक्षात आलं की, मराठी बोलता येणाऱ्यांना ही भाषा बोलणं फार काही कठीण नाही. आपल्याला जोडाक्षरांचा उच्चार करण्याची सवय असते किंवा चमच्यातल्या ‘च’ आणि चायनातल्या ‘च’मधला फरक ठाऊक असतो.\nभाषेमध्ये खूप ताकद असते हे ऐकलं होतं आणि जर्मनीत अनुभवलंही होतं. ती भाषा वाचून कळू शकत होती, पण ही चित्रलिपी कशी शिकायची मी खूप टाळत होते, पण चीनमध्ये जरा स्थिरस्थावर झाल्यावर भाषा शिकणं हे किती गरजेचं आहे याचा पावलोपावली प्रत्यय येत होता. या लोकांना इंग्रजी भाषेचा गंधही नव्हता. क्वचित कुणी ‘थँक यू’, ‘सॉरी’ वगैरे म्हणताना दिसत. सुरुवातीला तर आपण काही विचारायला गेलं की, लोक आधीच ‘तींग बू तोंग’ म्हणायचे. म्हणजे ‘मला (त्या व्यक्तीला) समजत नाहीय किंवा समजलं नाही’. त्यांचं हे ‘टिंग टाँग’ आम्हाला समजायचं नाही. मग खाणाखुणा करून दाखवल्या की हे हसत सुटणार. जाम वैताग यायचा. चिडचिड व्हायची. अक्षरशः विदूषक बनल्यागत वाटायचं. पण करता काय\nसगळ्यात आधी मी ‘नी हाओ’ म्हणजे ‘हॅलो’ म्हणायला शिकले. हळूहळू घरच्या कामवाल्या बाईमुळे स्वैपाक घरातले काही शब्द कळले. मग काही मैत्रिणींकडून शॉपिंगशी संबंधित शब्द कळले. यांच्या भाषेत बाराखडी (alphabets) हा प्रकारच नाहीय. ही चित्रलिपी शिकणं फारच कठीण काम आहे. हे लिहिताना एखादी रेष जरा उभ्याची तिरपी झाली तर अर्थाचा अनर्थ होतो. अगदी ‘ध’चा ‘मा’ म्हणून मी आपली लिहिण्याच्या वाटेला गेलेच नाही.\nइथे प्रामुख्याने मँडरीन चायनीज बोलली जाते. ही भाषा बोलता येण्यासाठी या भाषेचा उच्चार कसा करायचा हे लोकांना कळावं आणि ही भाषा वाचणं सगळ्यांना सोपं जावं यासाठी यांनी या शब्दांचे उच्चार ‘पिनयीन’च्या स्वरूपात लिहिण्याची सोय करून ठेवली आहे. हे ‘पिनयीन’ इंग्रजीमध्ये लिहितात. म्हणजे भाषा शिकणाऱ्याला हे ‘पिनयीन’ वाचून त्या शब्दांचा उच्चार नीट कळतो. अर्थ समजायला सोपं जातं. या उच्चारांचे टोन फार महत्त्वाचे आहेत. त्यांच्या चढ-उतारांवर शब्दांचा अर्थ अवलंबून असतो. एका शब्दाचे काही वेळा तीन-चार अर्थही असू शकतात. नवीन शिकणाऱ्यांची फार गंमत होते. ‘मा’ हा शब्द कसा उच्चारला जातो त्यावर त्याचा अर्थ आई, घोडा किंवा तीळ (खायचा) असा होऊ शकतो. एकमेकांशी काहीही संबंध नसलेल्या या शब्दांचा उच्चार चुकला की काय गंमत होत असेल याची कल्पना करू शकतो. यांचे काही वाक्प्रचार पण गमतीदार आहेत. ‘मी लगेच आलो’ असं म्हणायचं असेल तर ‘वोऽ मासांन दावलं’ असं म्हणतात. याचा शब्दशः अर्थ घेतला तर ‘मी घोड्यावर बसून आलो/पोचलो’ असा होईल.\nमला एक लक्षात आलं की, मराठी बोलता येणाऱ्यांना ही भाषा बोलणं फार काही कठीण नाही. आपल्याला जोडाक्षरांचा उच्चार करण्याची सवय असते किंवा चमच्यातल्या ‘च’ आणि चायनातल्या ‘च’मधला फरक ठाऊक असतो. त्यामुळे इतर देशांतल्या मैत्रिणींपे���्षा मला ही भाषा पटकन बोलता येऊ लागली आणि हे बघून इथले लोक फार खूश होतात. कौतुक करतात. खूप प्रश्न विचारतात. मला अर्थातच त्याचा फायदा होतो. यामुळे नवनवे शब्द कळत गेले. उत्साहाच्या भरात आपण ही भाषा वापरायला लागतो आणि कधीकधी एखादी चिनी व्यक्ती ‘अरे थांबा, मी इंग्रजी बोलेन पण तुमची चायनीज आवरा’, असंही सांगून जाते. आमचे काही मित्र एका ठिकाणी फिरायला गेले असताना घडलेला हा किस्सा. तिथल्या चिनी टूर गाइडला हे सगळे मिळून चिनी भाषेत काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते. प्रत्येक जण आपापलं चिनी भाषा ज्ञान वापरून वेगवेगळ्या पद्धतीनं त्या गाइडशी बोलण्याची कसरत करत होता. शेवटी १०-१५ मिनिटांनी गाइड म्हणाली ‘कॅन एनी ऑफ यू स्पीक इंग्लिश’ सगळी मेहनत वाया’ सगळी मेहनत वाया सगळ्यांची हसून हसून पुरेवाट झाली.\nइथे बऱ्याच पोटभाषा किंवा बोली (डायलेक्ट्स)ही आहेत. मँडरीनपेक्षा त्या पूर्णपणे वेगळ्या आहेत. आमचा ड्रायव्हर इतरांशी ‘शांघायनीज’ बोलीत बोलतो. त्यातलं अ की ढ मला कळत नाही. ‘कँटोनीज’मधलंही काही कळत नाही. ‘श्ये श्ये’ (xie xie) म्हणजे थँक यू, ‘लू’ म्हणजे ‘रस्ता’ हे सुरुवातीला विचित्र वाटतं. चित्रांची अशी ही विचित्र वाटणारी भाषा; दहा वर्षं झाली या भाषेतला रोज कुठलातरी नवा शब्द मी शिकतेच आहे. काही समजलं नाहीच तर बिनधास्त ‘तींग बू तोंग’ म्हणून मोकळी होते.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशिस्त म्हणजे एवढी की... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nअहमदनगर करोनाचे आकडे फिरले; 'या' जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\nरत्नागिरी रत्नागिरी: उपजिल्हा रुग्णालयातील नर्सच्या आत्महत्येने खळबळ\nकोल्हापूर सांगली अजूनही जलमय; कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटांपर्यंत पोहोचली\nमुंबई राज्यात करोना रुग्णसंख्येतील चढ-उतार कायम; आज पुन्हा ६ हजार ८४३ नवे रुग्ण\nकोल्हापूर पुन्हा महापुराचा धोका : राधानगरी धरणाचे ५ दरवाजे उघडले; नदीची पाणी पातळी वाढणार\nऔरंगाबाद बिअरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात; बॉक्स लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड\nधुळे महाराष्ट्रा��्या सुपुत्राला वीरमरण; तब्बल ८ महिने दिली मृत्यूशी झुंज\nक्रिकेट न्यूज IND vs SL 1st T-20 Playing 11 Live Score : श्रीलंकेवर विजय मिळवत भारताने दिली विजयी सलामी\nमोबाइल स्प्लॅश प्रूफ आणि हाय ग्राफिक्सने परिपूर्ण Redmi चे स्मार्टफोन खरेदी करा बजेटमध्ये, पाहा लिस्ट\nमोबाइल जिओचा वर्षभर चालणारा प्लान, फक्त २ रुपये जास्त देवून मिळवा दुप्पट डेटा\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २५ जुलै २०२१ रविवार : चंद्र आज मकर राशीतून जात असताना अनेक राशींसाठी लाभदायक\nकरिअर न्यूज पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा दिलासा, ऑगस्टमध्ये देता येणार परीक्षा\nब्युटी प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी करत ‘ही’ 5 कामं, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2021-07-25T23:44:32Z", "digest": "sha1:VXSQFDGKBE5WIOUIMF74QGJPITFNLV5O", "length": 4702, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६३३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६३३ मधील जन्म\n\"इ.स. १६३३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1128778", "date_download": "2021-07-25T23:46:39Z", "digest": "sha1:CWNGFQ6I4NQPGXDDJZ3FHOR3LHS4TDX4", "length": 2861, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सुको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सुको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:२८, २३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती\n७१ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\n०७:४६, २७ जून २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:Emperor Sukō)\n०९:२८, २३ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n[[वर्ग:इ.स. १३३४ मधील जन्म]]\n[[वर्ग:इ.स. १३९८ मधील मृत्यू]]\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/04/ntse-maharashtra-result-2021-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9C-1-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2021-07-25T23:08:46Z", "digest": "sha1:6S22XESRWHKVEPVU7ZU3QYBNSLROGKAU", "length": 9060, "nlines": 97, "source_domain": "itechmarathi.com", "title": "NTSE Maharashtra Result 2021 - स्टेज 1 आणि 2 गुणवत्ता यादी येथे चेक करा . -", "raw_content": "\nNTSE Maharashtra Result 2021 – स्टेज 1 आणि 2 गुणवत्ता यादी येथे चेक करा .\nNTSE Maharashtra Result 2021 – स्टेज 1 आणि 2 गुणवत्ता यादी येथे चेक करा .\nएमएससीई, पुणे मार्च २०२१ मध्ये एनटीएसईचा निकाल २०२० महाराष्ट्र घोषित करेल. एनटीएसई महाराष्ट्र २००० चा निकाल गुणवत्ता यादीच्या स्वरुपात आणि लॉगिन विंडोद्वारे जाहीर केला जाईल. महाराष्ट्र एनटीएसई गुणवत्ता यादीमध्ये एनटीएसईच्या दुसर्‍या टप्प्यातील परीक्षेसाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांचा वैयक्तिक आणि निकालाचा तपशील आहे. सर्व विद्यार्थी लॉग इन विंडोद्वारे महाराष्ट्र एनटीएसई निकाल 2020-21 मध्ये प्रवेश करून त्यांचे गुण तपासू शकतात. यासाठी, त्यांना निकाल लॉगिन विंडोमध्ये सीट क्रमांक किंवा यूडीएसआयई कोड प्रविष्ट करणे आवश्यक आहे. एनटीएसई महाराष्ट्राच्या निकालाबरोबरच एमएससीई देखील कटऑफ गुण जाहीर करेल. एनटीएसई 2021 ची पहिली पहिली परीक्षा 13 डिसेंबर 2020 रोजी ऑफलाइन मोडमध्ये घेण्यात आली आहे. घोषणेपूर्वी उत्तर कीचा वापर करून विद्यार्थी महाराष्ट्रातील एनटीएसई निकालाचा अंदाज लावू शकतात. एनटीएसई महाराष्ट्र निकाल २०२०-२१ आणि इतर संबंधित बाबींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा संपूर्ण लेख वाचा.\nगुगल पेक्षा जबरदस्त टॉप १७ सर्च इंजिन \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/05/chandrapur_19.html", "date_download": "2021-07-25T22:14:04Z", "digest": "sha1:WX7ZPIQD7WSULWGUD275HFRDGV2XB3J7", "length": 6770, "nlines": 67, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "‘आनंदवन’कडून जिल्हा सहाय्यता निधीला दीड लाखाची मदत", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर‘आनंदवन’कडून जिल्हा सहाय्यता निधीला दीड लाखाची मदत\n‘आनंदवन’कडून जिल्हा सहाय्यता निधीला दीड लाखाची मदत\nमनोज पोतराजे मे १९, २०२० 0\nचंद्रपूर, दि.19 मे : आपल्या विविध सामाजिक उपक्रमासाठी अग्रेसर असणाऱ्या महारोगी सेवा समिती, आनंदवन कडून जिल्हा सहाय्यता निधीला मदत करण्यात आली.\nजिल्हा प्रशासनाच्या सर्व उपक्रमात आनंदवन सहभागी असल्याचे यावेळी आनंदवन मार्फत स्पष्ट करण्यात आले.\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन काटेकोर उपाययोजना करत असून, या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत. जिल्हा सहाय्यता निधीस मदत करत आहेत, तसेच मदत करू इच्छित आहेत.\nआज प्रामुख्याने महारोगी सेवा समिती, आनंदवन वरोराच्या वतीने आनंदवनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शीतल आमटे-करजगी व आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांच्या हस्ते रु.1 लक्ष 55 हजार 234 रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.\nकलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे.\n���ोव्हिड-19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.\nजिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात. त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA/", "date_download": "2021-07-25T23:48:40Z", "digest": "sha1:D365KE5ZWAZIFQAIQSPZSOQMWE43Q4IN", "length": 10345, "nlines": 108, "source_domain": "ejanshakti.com", "title": "उमराण येथे गुरुवारी खरीप पीक कर्ज मेळावा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nउमराण येथे गुरुवारी खरीप पीक कर्ज मेळावा\nउमराण येथे गुरुवारी खरीप पीक कर्ज मेळावा\nनवापूर: तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन उमराण (ता. नवापूर) येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेत गुरुवारी, ११ जूनला दुपारी एक वाजता करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना\nखरीप पीक कर्ज हवे असेल त्यांनी किंवा काही अडचणी असतील अश्या शेतकऱ्यांनी नवापूर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात पंचायत समितीचे माजी सदस्य गावित यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nशेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक\nमेळाव्यात तालुका व जिल्हास्तरीय सर्व बँकांचे प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. तालुक्यातील शंभर टक्के पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने उमराण\nयेथील बँक ऑफ बडोदा शाखेत खरीप कर्ज वाटप शेतकरी मेळावा आयोजित केला आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता आहे किंवा अडचण आहे त्यांनी कागदपत्रांसह १० जूनच्यापूर्वी नवापूर तालुका काँग्रेस कमिटी कार्यालयात संपर्क करावा.\nशेतकरी कर्जमुक्त होण्यासाठी व फेर कर्ज घेण्यास पात्र होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 व महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 या योजना जाहीर केल्या आहेत. या योजनांमध्ये लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना व आतापर्यंत कर्ज न मिळालेल्या शेतकऱ्यांना तसेच पीएम किसान सन्मान योजना अंतर्गत लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करणे हे शासनाचे धोरण आहे. खरीप कर्ज एक लाखापर्यंत घेतल्यास आणि ३१ मार्चपूर्वी परतफेड केल्यास शेतकऱ्यांना कर्ज बिनव्याजी उपलब्ध होते. तसेच दोन ते तीन लाखापर्यंत कर्ज फक्त तीन टक्के निधी उपलब्ध होते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना घेणे आवश्यक आहे. या खरीप हंगामसाठी सर्व शेतकऱ्यांना कर्जवाटप करावे, यासाठी संबंधित यंत्रणेने गावपातळीवर कर्जवाटप मेळावे आयोजित करावे व सर्व कर्ज वाटप करावे कोणताही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही यासाठी त्यांनी पाठपुरावा करावा, असे शासनाने जाहीर केलेले आहे.\nखरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयीकृत बॅंकांचा आढावा घेण्यात आला. परंतु पीक कर्ज वाटप समाधानकारक झाल्याचे दिसून आले नाही. याबाबत संबंधित बँकांना विचारणा केली असता शेतकरी कर्ज घेण्यास उत्सुक नाहीत. आम्ही कर्ज द्यायला तयार आहोत. परंतु शेतकरी कर्ज घ्यायला तयार नाहीत असे सांगण्यात आले. तथापि शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होत नाही. अशा तक्रारी प्राप्त होत आहेत. शेतकऱ्यांसाठी खरीप पीक कर्ज वाटप मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्यास सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समितीचे माजी सदस्य जालमसिंग गावित यांनी केले आहे.\nराष्ट्रीय कार्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज\nशाळा सुरू करण्याबाबत लवकर निर्णय:अजित पवार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nठाकरे सरकार फक्त मुंबई लिमिटेड सरकार\nविद्यापीठाजवळ अपघात; कुसुंब्यातील दुचाकीस्वार जागीच ठार\nचोपडा तालुक्यातील मोटारसायकल चोरट्यास अटक\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/farmers-protest-amit-shahs-reply-to-foreign-celebs-commenting-on-farmers-agitation-no-propaganda-can-deter-indias-unity-220100.html", "date_download": "2021-07-25T22:29:16Z", "digest": "sha1:56F7A2WWYC6PGBR2XNB73L3HXF4IY24D", "length": 32600, "nlines": 229, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Farmers' Protest: शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य केलेल्या परदेशी सेलेब्जना अमित शाह यांचे उत्तर- 'कोणताही प्रोपोगांडा भारताच्या ऐक्याला अडथळा आणू शकत नाही' | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनु���ार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्���े संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौक���ी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nFarmers' Protest: शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य केलेल्या परदेशी सेलेब्जना अमित शाह यांचे उत्तर- 'कोणताही प्रोपोगांडा भारताच्या ऐक्याला अडथळा आणू शकत नाही'\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवरुन सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने यासंदर्भात म्हटले आहे की, असे हॅशटॅग आणि टिप्पण्यां योग्य किंवा जबाबदार नाहीत. अशा टिप्पण्या करण्यापूर्वी सत्य जाणून घेतले पाहिजे आणि मुद्दे योग्यरित्या समजून घेतले पाहिजेत.\nराजधानी दिल्लीच्या सीमेवर गेले दोन महिने चालू असलेल्या शेतकरी चळवळीची (Farmers' Protest) दखल अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांनी घेतली आहे. या प्रकरणामध्ये पॉप गायिका रिहानासह अनेक प्रसिद्ध परदेशी मान्यवरांनी हस्तक्षेप केला आहे. रिहानाच्या ट्वीटनंतर भारतामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप झाले. आता त्याला गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कोणताही प्रोपोगांडा भारताच्या ऐक्यात अडथळा आणू शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे. कृषी कायद्यांबाबत पॉप स्टार रिहाना, पर्यावरणतज्ज्ञ ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा आणि अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस यांनी भाष्य केले आहे. याबाबत भारतीय विदेश मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे.\nया सर्वांना उत्तर देताना अमित शाह यांनी ट्वीट केले आहे की, कोणताही प्रोपोगांडा भारताच्या ऐक्याला अडथळा आणू शकत नाही कोणताही प्रोपोगांडा भारताला नवीन उंची गाठण्यापासून थांबवू शकत नाही कोणताही प्रोपोगांडा भारताला नवीन उंची गाठण्यापासून थांबवू शकत नाही हा प्रोपोगांडा भारताचे भवितव्य ठरवू शकत नाही, तर ते ‘प्रगती’ ठरवेल. हीच प्रगती साधण्यासाठी संपूर्ण भारत एकत्र उभा आहे.’\nअनेक विदेशी सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाविषयी भाष्य केले आहे. पॉप स्टार रिहाना हिने आपल्या ट्विटरवर शेतकरी चळवळीशी संबंधित एक बातमी शेअर करत म्हटले आहे की, ‘आपण याबद्दल का बोलत नाही’ रिहानाने #FarmersProtest या हॅशटॅगसह हे ट्विट केले आहे. दुसरीकडे पर्यावरण कार्यकर्ते ग्रेटा थनबर्ग म्हणाली होती की, ‘आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या निदर्शनात त्यांच्या सोबत आहोत.’ (हेही वाचा: Red Fort Violence And Flag Hoisting: लाल किल्ल्यातील हिंसाचारात सामील असलेल्या दीप सिद्धू आणि इतरांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचे इनाम जाहीर)\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर परदेशी सेलिब्रिटींच्या ट्विटवरुन सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने यासंदर्भात म्हटले आहे की, असे हॅशटॅग आणि टिप्पण्यां योग्य किंवा जबाबदार नाहीत. अशा टिप्पण्या करण्यापूर्वी सत्य जाणून घेतले पाहिजे आणि मुद्दे योग्यरित्या समजून घेतले पाहिजेत. नकळत काहीही बोलणे चुकीचे आहे. भारतीय संसदेने संपूर्ण वादविवाद आणि चर्चेनंतर कृषी क्षेत्राशी संबंधित सुधारवादी कायदे पारित केले आहेत.’\nAmit Shah Farmers Protest Foreign Celebs onFarmers Protest Propaganda अमित शाह परदेशी सेलेब्ज प्रोपोगांडा भारताचे ऐक्य शेतकरी आंदोलन\nPegasus Controversy: अमित शाह यांनी पॅगसस प्रकरणी राजीनामा द्यावा- राहुल गांधी\nFarmer Protest: आजापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे शेतकऱ्यांचे आंदोलन, सिंघू बॉर्डर���र पोलिसांकडून कडक बंदोबस्त\nAgricultural Law: 'त्यांच्या अश्रूंमध्ये सर्व काही दिसते', राहुल गांधी यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र\nPankaja Munde: 'नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा माझे नेते' पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळला\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nViral Video: ���रातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\n डोंगरावरून अचानक होऊ लागला दगडांचा वर्षाव, 9 पर्यटकांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी, पहा अंगावर काटा आणणारा Video", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/videos/maharashtra-bendur-2021-messages-270593.html", "date_download": "2021-07-25T21:18:58Z", "digest": "sha1:7F4ZHLLPHAJBCJLODWW236JGXJH66AN2", "length": 25971, "nlines": 214, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Maharashtra Bendur 2021 Messages: बेंदूर सणाचे औचित्य साधून खास WhatsApp Status, Wallpapers | Watch Videos From LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउं���ेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमद��र फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्र���ाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nबेंदूर सणाचे दिवशी शेतकरी एकमेकांना या सणाच्या शुभेच्छा देत असतात. आपणही या खास दिवशी आदी माध्यमातून शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी WhatsApp Status, WhatsApp Stickers, Wishes, Facebook Messages, GIFs, HD Images, Greetings, Quotes इथून डाऊनलोड करु शकतात.\nCOVID-19 Cases in Mumbai: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी; COVID-19 बाधित रुग्णांच्या संख्येत घट\nLal Bahadur Shastri Jayanti: लाल बहादुर शास्त्री याच्याबद्दल्या जाणून घेऊयात काही खास गोष्टी\nNo Mask,No Entry: मुंबईमध्ये मास्क नसल्यास सार्वजनिक परिवहन बसेस,टॅक्सी आणि रिक्षांमध्ये प्रवेश नाही\nUday Samant Tests COVID-19 Positive : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोविड-19 ची लागण\nMadhya Pradesh : प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडल्याने IPS अधिकाऱ्याची पत्नीला बेदम मारहाण\nDr. Harsh Vardhan: भारत अजूनही हर्ड इम्युनिटीपासून दूर; संरक्षणासाठी अधिकाधिक सुरक्षा बाळगणे गरजेचे\nBharat Bandh Against Farm Bills: कृषी विधेयकाविरोधात आज भारत बंद; शेतकरी संघटनांचे देशव्यापी आंदोलन\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: ���ारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/nagwade-jagtaps-factories-hit-sajan-sugar-pachpute-72510", "date_download": "2021-07-25T23:00:03Z", "digest": "sha1:WGLRNGNY2EX7EHHMIODQASGI3XQOF4FB", "length": 19068, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नागवडे, जगताप यांच्या कारखान्यांना पाचपुतेंच्या \"साजन शुगर'ची टक्कर - Nagwade, Jagtap's factories hit by \"Sajan Sugar\" of Pachpute | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागवडे, जगताप यांच्या कारखान्यांना पाचपुतेंच्या \"साजन शुगर'ची टक्कर\nनागवडे, जगताप यांच्या कारखान्यांना पाचपुतेंच्या \"साजन शुगर'ची टक्कर\nनागवडे, जगताप यांच्या कारखान्यांना पाचपुतेंच्या \"साजन शुगर'ची टक्कर\nगुरुवार, 18 मार्च 2021\nचार लाख टनांच्या आसपास ऊस बाहेरच्या कारखान्यांनी उचलला. त्यातच येथील कारखान्यांनीही कार्यक्षेत्राबाहेरचा ���स आणला आहे.\nश्रीगोंदे : तालुक्‍यातील तीन साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. नागवडे, कुकडी व साजन शुगर या कारखान्यांनी आतापर्यंत 15 लाख 67 हजार टन उसाचे गाळप केले. गाळपात नागवडे कारखाना, \"कुकडी' पुढे असून, या दोन्हींच्या मानाने कमी क्षमता असणाऱ्या \"साजन शुगर'नेही यंदा त्यांना चांगली टक्कर दिली आहे.\nज्येष्ठ नेते राजेंद्र नागवडे यांच्या अधिपत्याखाली असलेला नागवडे कारखाना, माजी आमदार राहुल जगताप यांचा कुकडी कारखाना तसेच साजन पाचपुते यांचा साजन शुगर या तीन कारखान्यांकडून सध्या श्रीगोंदे कारखान्यात गाळप सुरू आहे.\nतालुक्‍यातील चारपैकी तीन साखर कारखान्यांचे गाळप सुरू होऊन जवळपास पावणेपाच महिन्यांचा काळ लोटला आहे. तालुक्‍यात गेल्या वर्षी उसाचे क्षेत्र मोठे होते. त्यापैकी जवळपास सोळा लाख टन उसाचे गाळप स्थानिक कारखान्यांच्या वाट्याला आले. चार लाख टनांच्या आसपास ऊस बाहेरच्या कारखान्यांनी उचलला. त्यातच येथील कारखान्यांनीही कार्यक्षेत्राबाहेरचा ऊस आणला आहे.\nहेही वाचा.. अर्सेनिक अल्बम संशयाच्या भोवऱ्यात\nनागवडे कारखान्याने बुधवारपर्यंत (ता. 17) सहा लाख 73 हजार 140 टन, कुकडी कारखान्याने सहा लाख 27 हजार 300, तर \"साजन शुगर'ने दोन लाख 67 हजार टन उसाचे गाळप केले आहे. गाळप व उताऱ्यात नागवडे कारखान्याची आघाडी आहे. त्याचा 10.84 टक्के, \"कुकडी'चा 10.18 टक्के, तर \"साजन शुगर'चा उतारा 10.5 टक्के आहे.\nहंगाम अंतिम टप्प्यात आला असून, नागवडे व कुकडी कारखान्यांचे प्रत्येकी सात लाख टनांपेक्षा जास्त गाळप होईल, अशी अपेक्षा आहे.\nहेही वाचा... गांधी या कारणाने संतापले\n\"साजन' दरात मागे राहणार नाही\n(स्व.) सदाशिव पाचपुते यांनी सुरू केलेल्या पूर्वीच्या साईकृपा व आताच्या साजन शुगर कारखान्याने क्षमतेच्या तुलनेत यंदा गाळपात चांगली बाजी मारली आहे. कारखान्याचे अध्यक्ष साजन पाचपुते म्हणाले, \"\"यंदा पहिल्यांदाच तीन लाख टन उसाचे गाळप होणार आहे. शिवाय, इतरांच्या तुलनेत दराबाबत मागे राहणार नाही. सदाअण्णांना हीच आदरांजली ठरणार आहे.''\n\"मृत्युंजयदूत' करणार वाहनचालकांचे प्रबोधन\nश्रीगोंदे : नगर-सोलापूर महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. हे अपघात कमी करण्यासाठी व चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी घोगरगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे विद्यार���थी व ग्रामस्थ \"हायवे मृत्युंजयदूत' म्हणून रस्त्यावर उतरणार आहेत.\nघोगरगाव येथे महामार्ग पोलिस निरीक्षक शंकर शिंदे यांनी ग्रामस्थांची बैठक घेतली. यात प्रामुख्याने अपघात होऊ न देणे, झाल्यास प्रथमोपचार काय करावेत, अपघातग्रस्तांना कसे हाताळावे, याचे त्यांनी मार्गदर्शन केले. अपघात कमी करण्यासाठी व वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी \"हायवे मृत्युंजय दूत' म्हणून पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. त्यास छत्रपती शिवाजी विद्यालयातील विद्यार्थी व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. या दूतांना लवकरच ओळखपत्रे दिली जाणार आहेत. सहायक फौजदार रमेश कुलांगे, शकील शेख, कपिल राजापुरे, सूर्यभान झेंडे, अभिमन्यू घनवट, पोलिस पाटील सुदाम बोरुडे, प्राचार्य अविनाश गांगर्डे उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nउपजिल्हाधिकाऱ्यांनी पुरात उडी घेऊन वाचवले दोन तरुणांचे प्राण..\nनांदेड ः राज्यात सध्या सर्वत्र पाऊस, अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. या पुराने पीकांचे नूकसान, घराची पडझड तर झालीच पण अनेकांना आपले...\nरविवार, 25 जुलै 2021\nतो भीषण आवाज ऐकून घराबाहेरच थांबले असते तर ४५ जीव वाचले असते...\nमहाड : दरड कोसळण्यापूर्वी दुर्घटनेचे काही संकेत मिळाले होते. जमिनीतून आवाज येऊ लागल्यानंतर ग्रामस्थ बाहेर आले. त्यानंतर ते सगळे एकत्र आले. या वेळीच...\nशनिवार, 24 जुलै 2021\nभाजपची महानगरपालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी नाना पटोले लागले कामाला...\nनागपूर : दिल्ली येथे राहुल गांधी Rahul Gandhi यांची भेट घेऊन आल्यानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपुण्यातील दुकाने, हॉटेल ७ पर्यंत सुरु राहणार \nपुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे Pune शहराचा पॉझिटिव्हीटी...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपिचड यांच्या मागे बावनकुळेंची ताकद, अकोल्यात भाजपची जोरदार बांधणी\nअकोले : अकोले तालुक्याचे माजी आमदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यात अनेक...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपरभणीवर आभाळ फाटले; हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात...\nपरभणी : गेल्या १५ दिवसांपासून जिल्ह्यात तीन वेळा अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्याती�� हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके हातची...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nकोयनेचे दरवाजे १२ फुटांवर; ५३ हजार क्युसेकचा विसर्ग\nकोयनानगर : कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून, धरणात २४ तासांत १२.७८ टीएमसीने वाढ झाली आहे. धरणात प्रतिसेकंद सरासरी ८४ हजार ८७८ क्युसेक...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nकोल्हापूर, सांगलीची पूरपरिस्थिती बिकट झाल्याने चिंचवडचा दौरा आटोपता घेत पाटील कोल्हापूरकडे...\nपिंपरी : अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीमुळे मदतकार्यात अडथळा येतो, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लगेचच पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर गेले...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nभूस्खलनात आंबेघर गावच वाहून गेले; चार कुटुंबातील १४ जण बेपत्ता\nपाटण : मुसळधार पावसाने पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी येथे पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या भुस्खलनात आंबेघर तर्फ मरळी गावच वाहून गेले. अवघ्या...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपरभणी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार\nपरभणी : जिल्ह्यातील एकतीस महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. (Heavy rains in 31 revenue circles of Parbhani) जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी पावसाची सरासरी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nहतनूर धरणचे 41 दरवाजे उघडल्याने नंदूरबारला पूराची स्थिती\nनंदूरबार : संततधार पाऊस आणि तापीसह उपनद्यांना आलेल्या पुरामुळे नंदूरबार जिल्ह्यात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. (Due to heavy rains Tapi River...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nडोंगर, दऱ्या, धबधब्यांवर जाऊन सेल्फीचा मोह टाळा; पोलिसांकडून सावधानतेचा इशारा..\nऔरंगाबाद : ग्रामीण भागात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे नागरिकांच्या जिवीताचे व मालमत्तेच्या सुरक्षितेच्या दृष्टीकोनातुन जिल्हयातील नागरिकांनी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nऊस साखर पूर floods नगर सोलापूर महामार्ग अपघात पोलिस पुढाकार initiatives\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.songlyricsindia.com/dimple-lyrics-sanju-rathod/", "date_download": "2021-07-25T21:21:35Z", "digest": "sha1:273RQ2NBVN5KNVGO2P5EAK4IPQFBD2JF", "length": 6764, "nlines": 184, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "Dimple Rap Version Lyrics 2021 | Best Song - Song Lyrics | SongLyricsIndia.com", "raw_content": "\nडिंपल हे गीत चे गायक संजू राठोड हे आहेत. ह्या गीत ला संगीत डीजे उदय यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द संजू राठोड यांनी लिहिले आहेत. आणि संजू राठोड एसआर यांनी हे गीत सादर केले आहे.\nसंगीत लेबल: संजू राठोड एसआर\nतू किती ग साधी आहेस\nआणि फक्त माझी च आहेस\nकधी क���ी जरा भांडते\nपण जान बेबी तू माझी आहेस\nतुझ्याविना काही सुचत नाही\nतूच तू हवीशी आहे\nकधी कधी अशी लाजते\nअसे वाटते की तू राजी आहेस\nकस डिंपल येतेय गालावरी\nमाझ काळीज रूतलय तुझ्यामंधी\nकस डिंपल येतेय गालावरी\nमाझ काळीज रूतलय तुझ्यामंधी\nतू किती आवडते मला\nकिती प्रेम करतो मी\nजरी काही बोलत नाही\nआज तुझ्या सोबत नाही\nतूच माझी दुनिया सारी\nतुझा च मी होणार\nतुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा\nतुझ्या प्रेमात झालोय खुला जसा\nकस डिंपल येतेय गालावरी\nमाझ काळीज रूतलय तुझ्यामंधी\nखूप छान वाटेल मला\nपिल्लू बेबी करशील मला\nतू इतकी सुंदर की\nमाझी च नजर लागेल तुला\nहोय मी मानलय की\nतुझ्या addicted मी बेबी\nजाऊ नको लांब लांब\nहो लागलय मला जन्नत\nहि धडकन हि तडपण\nया मनात होणारी तळमळ\nतुझ्याच साठी असते ना बेबी\nआठवण नको तुझी साथ हवी\nतुझ्या सोबतीची वाट हवी\nआभाळा इतक प्रेम तुझ्यावर\nसांग पुन्हा येनार कधी\nबाहो मै तुम मेरी चले आओ ना\nरुठो ना मुझसे इस कदर\nNarlan Pani Lyrics – ध्रुवन मूर्ति और प्रीत बंद्रे 2021\nतू सांग ना | Tu Sang Na Lyrics – सनी जाधव आणि प्रीती जोशी 2021\nझयलो दिवाना | Zhaylo Diwana Lyrics – राज इरमाली आणि शाकंभरी कीर्तिकारी 2021\nदिलरुबा | Dilruba Lyrics – सागर जनार्दन | सोनाली सोनावणे 2021\nतुझ लगीन साळू की भुलू भुलू वाळू – Tuz Lagin Salu...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/06/blog-post_10.html", "date_download": "2021-07-25T23:22:49Z", "digest": "sha1:I6LIUBHWAJND4FA72X4BXRAABU5LUVHV", "length": 47072, "nlines": 265, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: तेथे कर माझे जुळती - भाग ३", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nतेथे कर माझे जुळती - भाग ३\nआयुष्यात आपल्याला अनेक माणसे भेटतात. त्यातली कांही प्रसिध्दीच्या शिखरावर जाऊन पोचतात, कांही आपापल्या क्षेत्रात चांगले नांव कमावतात तर कांही फक्त त्यांच्या परिचयातल्या लोकांनाच माहीत असतात. पण अशा सगळ्या प्रकारच्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रभाव पडत असतो. अशाच कांही व्यक्तींबद्दल मी 'तेथे कर माझे जुळती' या मालिकेत लिहायला सुरुवात केली आहे. परमपूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले आणि स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या दोन उत्तुंग व्यक्तींविषयी मी पहिल्या दोन भागात लिहिले होते. त्यांच्या जीवनकार्याबद्दल आजवर अमाप लिहिले गेले आहे, त्यात आणखी भर घालण्याएवढी माझी पात्रता नाही. त्याम���ळे त्यांच्या मोठेपणाबद्दल फारसे कांही न लिहिता माझ्या व्यक्तीगत जीवनाच्या वाटेवरील कुठल्या वळणावर योगायोगाने मला त्यांच्याबरोबर कांही क्षण घालवण्याची संधी मिळाली आणि त्याचा माझ्यावर काय परिणाम झाला या मी मनाशी जपून ठेवलेल्या आठवणींबद्दलच लिहिले होते. आज या लेखात मी माझ्या परिचयाच्या एका जवळच्या व्यक्तीबद्दल लिहितांना याच्या नेमके उलट करणार आहे. ते मला कधी, कुठे, किती वेळा आणि किती वेळ भेटले वगैरे व्यक्तीगत स्वरूपाचा मजकूर शक्य तो टाळून त्यांचे जे वेगळेपण मला त्यातून जाणवले तेवढेच या ठिकाणी सांगणार आहे.\nयोगायोगाने तेसुध्दा पुण्याचे जोशीच आहेत. श्री.प्र.ह.जोशी या नांवाने ते साहित्य, संगीत, नाट्य वगैरे क्षेत्रात सुपरिचित आहेत, आमचे प्रभाकरराव आणि बच्चेकंपनीचे आवडते जोशीकाका. त्यांचे बालपण मुधोळ, बागलकोट वगैरे लहान लहान गांवात गेले. त्या काळी तो भाग त्रिभाषिक मुंबई प्रांताच्या कानडी विभागात होता, राज्यपुनर्रचनेनंतर तो म्हैसूर राज्याला जोडला गेला आणि कालांतराने त्या राज्याचेच नांव बदलून 'कर्नाटक' असे ठेवले गेले. पण तोंपर्यंत प्रभाकरराव उच्च शिक्षण आणि अर्थार्जनासाठी महाराष्ट्रातील कोल्हापुराला आले होते. अधिक चांगली संधी मिळताच ते पुण्याला आले आणि तिथेच स्थायिक झाले. त्यामुळे पुणे हीच त्यांची मुख्य कर्मभूमी आहे असे म्हणता येईल. त्यांच्याबरोबर माझी ओळख पुण्यातच झाली. त्यांच्या बोलण्याची ढब, शब्दोच्चार आणि बोलण्यात येणारे उल्लेख यावरून मी बरेच दिवस त्यांना कोल्हापूरचे समजत होतो. माझ्याप्रमाणेच ते सुध्दा कानडी मुलुखातून आले आहेत हे मला कालांतराने कळले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात झपाट्याने बदलत गेलेले तिकडचे समाजजीवन आम्ही दोघांनी जवळून आणि डोळसपणे पाहिले होते, त्याशिवाय त्या भागातले रीतीरिवाज, समजुती, वाक्प्रचार, खास खाद्यपदार्थ वगैरे अनेक समान धागे मिळाल्यामुळे आम्हाला संवाद साधायला मदत झाली.\nपहिल्या भेटीत एकमेकांची ओळख करून घेतांना शिरस्त्याप्रमाणे आम्ही दोघांनी आपण कुठे काम करतो ते सांगितले. प्रभाकररावांनी सांगितलेल्या संस्थेची आद्याक्षरे ऐकून माझ्या डोक्यात कांहीच प्रकाश पडला नाही. हे पाहून त्यांनी त्यांच्या संस्थेचे पू्र्ण नांव सांगितले. कदाचित मी पुणेकर नसल्यामुळे तरीही मला त्यातून फारसा बोध झाला नाही. ती संस्था संरक्षण खात्याशी संबंधित आहे एवढे समजल्यानंतर मी जास्त चौकशी केली नाही. त्यांनीही मी काय काम करतो ते कधी विचारले नाही. बोलण्यासारखे इतर असंख्य विषय असल्यामुळे एकमेकांच्या ऑफीसमधल्या कामाबद्दल बोलण्याची आम्हाला कधीच गरज पडली नाही. प्रभाकररावांच्या व्यक्तीमत्वाच्या तानपु-यात अगणित तारा आहेत. त्यातली एकादी तार माझ्यातल्या एकाद्या तारेबरोबर जुळायची आणि तिच्या झंकारातून एक प्रकारचा सुसंवाद साधायची असेच नेहमी होत गेले.\nसंरक्षणखात्यातल्या संस्था नेहमीच मुख्य शहरापासून दूर, सहसा कोणाच्या नजरेला पडू नयेत अशा जागी असतात. प्रभाकररावांचे कार्यस्थळही असेच त्या काळच्या पुण्याच्या विस्तारापासून दूर आडवाटेला होते आणि पेशवाईपासून चालत आलेल्या पुण्यपत्तनाच्या पुरातन भागात ते रहात होते. त्यामुळे ते सकाळी लवकर घरातून निघत आणि परत येईपर्यंत त्यांना बराच उशीर होत असे. या जाण्यायेण्याच्या दगदगीमुळेच सर्वसामान्य माणूस थकून जाईल आणि निवांत फावला वेळ कशाला म्हणतात असा प्रश्न तो विचारेल. प्रभाकररावांच्याकडे मात्र चैतन्याचा एक अखंड वाहणारा श्रोत असावा. नोकरी आणि त्यासाठी जाण्यायेण्याला लागणारा आणि इतर जीवनावश्यक कामांना देण्यात येणारा वेळ आणि श्रम खर्च करून उरलेल्या वेळातला थोडा वेळ ते स्वतःसाठी बाजूला काढून तो साहित्य, संगीत, कला वगैरेंच्या आविष्कारात घालवत. कथा, कविता, विनोद, लेख, संवाद वगैरे विविध प्रकारचे लेखन ते करायचे. त्यांचे हस्ताक्षर मोत्यांसारखे सुरेख आहे. आपल्या लेखनाच्या सुवाच्य आणि सुडौल प्रती काढून ते पुण्यातल्या नियतकालिकांकडे पोंचवत आणि छापून येईपर्यंत त्याचा पाठपुरावा करीत. मला हे सगळे अद्भुत वाटत असे. त्यांचे पाहून मलाही चार ओळी लिहायची हुक्की अधून मधून यायची, पण त्या कागदावर उतरेपर्यंत त्यात काना, मात्रा, वेलांट्यांच्या चुका होत असत, अक्षरे किंवा शब्द गाळले जात, किंवा ते बदलावेत असे वाटे आणि त्या खाडाखोडीनंतर तो कागद कोणाला दाखवायला सुध्दा संकोच वाटत असे. असले लिखाण घेऊन एकाद्या अनोळखी माणसाकडे जाण्याचा विचार माझ्या कल्पनेच्या पलीकडचा होता. त्यातूनही एकदा महत्प्रयासाने मी दोन तीन विडंबनात्मक चारोळ्या लिहून पोस्टाने एका जागी पाठवल्या. वर्षदीड वर्षा���ंतर अचानक त्या कांही मुद्रणदोषांना सोबत घेऊन छापून आल्या, पण त्याच्या खाली माझे आडनांव घाटे असे छापले होते. माझ्या परीने मी लिहिलेली अक्षरे ती वाचणा-याला वेगळी दिसली असतील तर त्यांचा तरी काय दोष म्हणा. पण त्याचे पारिश्रमिकसुध्दा कोणा घाट्यानेच बहुधा परस्पर लाटले असावे. प्रभाकररावांचे साहित्य मात्र कसल्याही ओळखी पाळखीच्या आधाराशिवाय नियमितपणे प्रकाशित होत होते, याचे मला प्रचंड कौतुक वाटत असे.\nमाझ्या शाळेतल्या ज्या मुलांचे हस्ताक्षर चांगले होते ती मुले पुस्तकांतली चित्रे पाहून ती हुबेहूब तशीच्या तशी त्यांच्या वहीत काढायची. या दोन्ही कामांसाठी हांताच्या बोटांच्या हालचालींवर एकाच प्रकारचे नियंत्रण मिळवावे लागत असणार. पण स्वतंत्र चित्रे काढण्यासाठी ते पुरेसे नाही. त्यासाठी प्रतिभेचे लेणे लागते. व्यंगचित्र काढायचे असेल तर विलक्षण निरीक्षण, मार्मिकता, विनोदबुध्दी वगैरे इतर अनेक गुण त्यासोबत लागतात. प्रभाकररावांकडे या सगळ्यांचा संगम असल्यामुळे ते आकर्षक व्यंगचित्रे किंवा हास्यचित्रे काढीत असत आणि ती सुध्दा छापून येत. या निमित्याने संपादन, प्रकाशन वगैरे बाबीसुध्दा त्यांनी पाहून घेतल्या. इतर साहित्यिकांकडून साहित्य मिळवून आणि त्यात स्वतःची भर घालून त्यांनी एक स्वतंत्र दिवाळी अंक काढला. कालांतराने तो बंदही केला. मला ज्या अशक्यप्राय वाटत अशा कित्येक गोष्टी ते अगदी सहज हातात घेत, त्या यशस्वीपणे पूर्ण करेपर्यंत त्यासाठी कठोर मेहनत घेत आणि त्यानंतर तितक्याच सहजपणे त्या सोडून देत हा अनुभव त्यांच्या बाबतीत मला येतच राहिला.\nसाहित्याच्या क्षेत्रातला एक अभूतपूर्व असा नवा प्रयोग त्यांनी यशस्वीपणे करून दाखवला. अनेक नव्या कवींच्या अप्रकाशित रचना गोळा करून त्यांनी त्या आपल्या सुरेख हस्ताक्षरात मोठ्या अक्षरात वेगवेगळ्या ड्रॉइंग पेपरवर लिहून काढल्या, त्यावर समर्पक अशी रेखाचित्रे रेखाटली आणि त्या सर्व कविता मोठमोठ्या आकाराच्या बोर्डांवर लावून पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात त्यांचे चक्क प्रदर्शन भरवले. त्याच्या उद्घाटनासाठी मान्यवरांनी हजेरी लावली, स्थानिक वर्तमानपत्रांत त्याचे वृत्तांत छापून आले आणि रसिक पुणेकरांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. त्यात प्रदर्शित केलेल्या काव्यांची एक पुस्तिकासुध्दा ते दरवर्षी काढत. 'काव्यगंध' या नावाचा हा उपक्रम त्यांनी अनेक वर्षे यशस्वीपणे चालवला. अशा प्रकारची प्रदर्शने नाशिक, नागपूर आदी अन्य शहरात भरवण्याबद्दल विचारणा झाली. परदेशात गेलेल्या मराठी बांधवांनी त्यासंबंधी उत्सुकता दाखवली. विविध प्रकारच्या कवितांचे पोस्टर्स घेऊन आमचे प्रभाकरराव लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिसच्या दौ-यावर गेले आहेत असे एक रम्य चित्र मला दिसायला लागले होते. अखेर हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन 'काव्यतरंग' या नांवाने भारतातच झाले. त्यासाठी परदेशस्थ कवींनी आपल्या रचना ईमेलद्वारे इकडे पाठवणे अधिक सोयिस्कर झाले असावे.\nजितक्या सहजपणे प्रभाकररावांची बोटे कागदावर चालून सुरेख अक्षरे किंवा चित्रे काढतात तितक्याच कौशल्याने ती हार्मोनियमच्या पट्ट्यांवरून फिरून त्यातून सुमधुर अशी नादनिर्मिती करतात. एकाद्या उस्ताद, खाँसाहेब किंवा बुवांचे गंडाबंधन करून संगीताचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्याइतका वेळ त्यांना कधीच मिळाला नसणार, पण एकलव्याप्रमाणे एकाग्रचित्ताने साधना करून त्यांनी आपले वादनकौशल्य कमावले आहे. गोड गळ्याची देण असलेली कोणतीही व्यक्ती एकादी गाण्याची ओळ ऐकून ती तशीच्या तशी गुणगुणू शकते तितक्याच सहजपणे ते कुठलीही लकेर ऐकल्यावर पहिल्याच प्रयत्नात तशीच्या तशी पेटीतून काढतात. त्यामुळे ओळखीचे चार संगीतप्रेमी भेटले आणि त्यांची मैफल जमली की प्रभाकरराव पेटीवर बसणार हे गृहीतच धरले जाते. तेसुध्दा कसलेही आढेवेढे न घेता तयार होतात, गाणारा कुठल्या पट्टीत गाणार आहे वगैरे चौकशी न करता त्याची पट्टी अचूक पकडतात आणि कोमल ऋषभ किंवा शुध्द निषाद (हे कशा प्रकारचे प्राणी असावेत) असली चर्चा न करता त्याच्या गाण्यात आपले रंग भरतात. एकाद्या दर्दी गायकाने काळी चार किंवा पांढरी पांच अशा विशिष्ट पट्टीतले सूर मागितलेच तर त्यातील षड्ज आणि पंचम दाखवून ते त्याचे गाणे सुरू करून देतात आणि त्याला उत्तम साथ करतात. त्यांचे घरच संगीतमय आहे. त्यांच्याकडे अनेक निवडक सुरेल ध्वनिमुद्रिका, टेप्स आणि आता सीडीज यांचा मोठा संग्रह आहे आणि त्यातल्या छान छान चिजा ते उत्साहाने ऐकवतात. अर्थातच स्वतः ते भरपूर ऐकत असणारच. आपली पत्नी आणि मुलगा यांच्याबरोबर त्यांनी घरचाच एक मिनिऑर्केस्ट्रा तयार केला आहे. या त्रिकूटाने निवडक गाण्यांचे कांही सार���वजनिक कार्यक्रम करून रसिकांचे मनोरंजन केले आहे.\nकांही वर्षांपूर्वी एकदा ते हिमालयातल्या एका दुर्गम अशा जागी गेले असल्याचे अचानक कोणाकडून तरी ऐकले. मला त्याचा कांही संदर्भच लागेना. त्यांच्या बोलण्यात कधी गिर्यारोहणाचा उल्लेख आला नव्हता. त्यातून ते ऑफीसतर्फे तिकडे गेले असल्याचे समजल्यावर मी अधिकच गोंधळात पडलो. हिमालयातल्या समुद्रसपाटीपासून खूप उंचावर असलेल्या जागी जे अतीशीत आणि विरळ वातावरण असते त्याचा सैनिकांच्या सामुग्रीवर काय परिणाम होतो अशा प्रकारच्या कसल्याशा अभ्यासासाठी गेलेल्या तज्ज्ञांच्या समीतीमध्ये त्यांचा समावेश होता असे नंतर समजले. कदाचित ते अशा प्रकारच्या मोहिमांमध्ये त्यापूर्वीसुध्दा इतरत्र गेलेही असतील, पण त्याची वार्ता माझ्या कानावर आली नव्हती. साहित्य, संगीत, कला वगैरेमध्ये रमणारे हे गृहस्थ उच्च दर्जाचे शास्त्रीय संशोधनाचे कार्य करत होते हे मला माहीतच नव्हते. त्यांच्याकडे कांही प्रशासनिक कार्य असेल किंवा हिशोब ठेवणे वा तो तपासणे अशा स्वरूपाचे काम असेल असे मला उगाचच वाटत असे. मी सुध्दा आपल्या कामाबद्दल कोणापुढे कधी चकार शब्द काढत नसल्याने माझ्या कामाच्या स्वरूपाबद्दल लोकांच्या मनात काय काय कल्पना असतील कोण जाणे.\nप्रभाकरराव सेवानिवृत्त होणार असल्याचे समजल्यावर ते पूर्णवेळ साहित्य आणि संगीताला वाहून घेऊ शकतील आणि त्या क्षेत्रात कांही भरीव स्वरूपाचे प्रकल्प हातात घेतील असे मला वाटले होते. कदाचित ते एकादा मोठा ग्रंथ लिहून त्याचे प्रकाशन करतील, एकादे संगीत नाटक रंगमंचावर आणतील, कविता, चुटकुले आणि चित्रे यांची प्रदर्शने वेगवेगळ्या शहरात भरवतील, विविधगुणदर्शनाचे कांही अफलातून कार्यक्रम सादर करतील, होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एकादी कार्यशाळा सुरू करतील अशा त्यांच्या संभाव्य कामाबद्दल अनेक प्रकारच्या कल्पना माझ्या मनात आल्या. त्यांना पाककलेतही चांगली गती असल्यामुळे त्यांनी खास कोल्हापुरी रस्सा किंवा कर्नाटकातले चित्रान्ना, बिशीब्याळीअन्ना यासारखे भाताचे खास प्रकार पुरवणारे उच्च श्रेणीचे खाद्यगृह उघडले असते तरी मला त्याचे फार मोठे आश्चर्य वाटले नसते. पण त्यांनी जे कांही मनात ठरवले होते ते माझ्या कल्पनेच्या अत्यंत स्वैर भरारीच्या (वाइल्डेस्ट इमॅजिनेशनच्या) पार पलीकडले होते. त्यांनी पुण्याहून चाळीस पन्नास किलोमीटर दूर एका खेड्यात एक जमीनीचा पट्टा घेऊन या वयात त्यात स्वतः काबाडकष्ट करून मातीतून मोती पिकवायचे ठरवले. आपले इतर व्याप सांभाळण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना पुण्यात राहणे आवश्यक होते. इतक्या दूर रोज ये जा करण्यासारखी सोयिस्कर बससेवा उपलब्ध नव्हती आणि रोज आपल्या मोटारीने जाणे येणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे ते सलगपणे बरेच दिवस एकट्यानेच त्या शेतावर एका कामचलाऊ छप्पराखाली रहात असत आणि अधून मधून गरजेपुरते पुण्याला येऊन परत जात असत. जमीनीची नांगरणी करण्यापासून ते आलेल्या पिकांची कापणी व मळणी आणि झाडांची लागवड करण्यापासून फळांची व भाज्यांची वेचणी इथपर्यंत सारी कामे त्यांनी स्वतःच्या हाताने केली, वेगवेगळ्या प्रकारची बीबियाणे, खते, कीटकनाशके वगैरेंचा उपयोग करून पाहिला आणि या सर्वातून एक वेगळ्याच प्रकारच्या निर्मितीचा आनंद लुटला. त्यांचा हा यशस्वी प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची अनिवार इच्छा मला अनेक वेळा झाली, पण ते जमण्यापूर्वीच त्यांनी या प्रकल्पाचा गाशा गुंडाळला. त्याबद्दल अत्यंत शांतपणे त्यांनी सांगितले की शेती करावी किंवा न करावी या दोन्ही बाजूंना पहिल्यापासून परस्परविरोधी अनेक कारणे होतीच. आधी पहिली बाजू जड होती म्हणून मी तसा निर्णय घेतला होता, त्यानंतर तिकडची कारणे हलकी होत गेली आणि इकडची वजनदार होऊन पारडे उलट बाजूने झुकल्यावर तो बदलला.\nत्यांनी शेती करणे सोडून दिले असले तरी त्यानिमित्याने त्यांचे वनस्पतीविश्वाशी जडलेले नाते तुटले नाही. आता त्यांनी आपल्या बिल्डिंगच्या गच्चीवरच छोटीशी किचन गार्डन तयार केली आहे. त्यामुळे गच्चीवर प्रत्यक्ष परिणाम होऊ नये किंवा कोणाला तसे बोलायला जागा मिळू नये म्हणून लाकडाच्या चौकटी ठेऊन त्यावर दुधाच्या प्लॅस्टिकच्या लहान लहान पिशव्यांमध्ये ही रोपवाटिका तयार केली आहे. त्यात लावलेल्या रोपांसाठी सेंद्रिय खत निर्माण करण्याविषयी त्यांचे आगळ्या प्रकारचे संशोधन चालले आहे. पारंपरिक पध्दतीत सर्व पालापाचोळा एका खड्ड्यात पुरून ठेवतात आणि कांही महिन्यानंतर त्याचे नैसर्गिक रीतीने खतात रूपांतर होते. यात वेळ लागतो आणि यासाठी लागणारी मोकळी जागा शहरात कुठून मिळणार प्रभाकररावांनी एक नवा प्रयोग सुरू के���ा. मिळेल तो पाला गोळा करून ते आपल्या गच्चीवर बसवलेल्या सोलर कुकरमध्ये चांगला शिजवून घेतात आणि त्याचा लगदा थोड्या मातीत मिसळून झाडांच्या मुळापाशी घालतात आणि त्यावर मातीचा थर पसरवतात. यामुळे रोपांची वाढ झपाट्याने होते असे त्यांचे निरीक्षण आहे. आता किती मातीमागे किती दिवसांनी किती लगदा घालायचा याचे ते ऑप्टिमायझेशन करताहेत.\nत्यांच्याबरोबर गप्पा मारत असतांनाच आम्ही टेलिव्हिजनवरील बातम्या पहात होतो. बातम्यांच्या खाली शेअर्सचे भाव स्क्रोल होत होते इकडे माझे लक्षसुध्दा नव्हते. मध्येच \"मी एका मिनिटात येतो\" असे सांगून प्रभाकरराव उठून आत गेले आणि बाहेर आल्याआल्या त्यांनी सांगितले, \"अमक्या अमक्या कंपनीचा भाव साडेअठरा झालेला पाहिला म्हणून तिचे शंभर शेअर विकून आलो.\" शेअरबाजारात खरेदीविक्री करणे ही आता कोट्याधीशांची मक्तेदारी राहिलेली नाही हे मला ऐकून ठाऊक झाले असले तरी प्रत्यक्षात ते करणारे मी अजून पाहिले नव्हते. मी अचंभ्याने आणि भाबडेपणाने त्यांना विचारले, \" अहो इथे तर हजारो कंपन्यांचे भाव स्क्रोल होतांना दिसत आहेत, त्यातली नेमकी हीच कंपनी तुम्ही कशी निवडली\"त्यांनी त्यावर सांगितले, \"मी याचा सखोल अभ्यास सुरू केला आहे.\" एक वही दाखवून त्यांनी पुढे सांगितले, \"या इतक्या निवडक कंपन्यांच्या शेअर्सच्या भावात रोज होणारा चढउतार मी तारखेनुसार इथे लिहून ठेवला आहे. रोजच्या रोज बदलणारे त्याचे आंकडे पाहून तो कमी होत असला किंवा वाढत असला तरी त्याचा एक अंदाज बांधता येतो. आणि एकादा अंदाज जरी चुकला तरी बाकीचे अनेक अंदाज बरोबर येतात. त्यामुळे एकंदरीत आपला फायदाच होतो. आता याच कंपनीचे पहा, महिन्याभरापूर्वी अमक्या किंमतीला बरा वाटत होता म्हणून मी तिचे दोनशे शेअर्स विकत घेतले होते, पण तो भाव कमी व्हायला लागला तेंव्हा त्यातले शंभर विकून टाकले, तो आणखी कमी झाल्यावर आता याहून कमी होणे शक्यच नाही असे वाटल्यावर तेवढ्याच किंमतीत दीडशे शेअर्स विकत घेतले, म्हणजे माझ्याकडे अडीचशे शेअर्स झाले. आज शंभर विकून त्यात माझे जवळ जवळ अर्धे पैसे वसूल झाले. दोन चार दिवसात याची किंमत अजून वाढली की आणखी शंभर विकेन, म्हणजे माझे सारे पैसे परत मिळून वर माझ्याकडे पन्नास शेअर्स राहतील. त्याचा भाव उतरला तर मी वाट पाहीन किंवा विकलेले शेअर्स कमी किंमतीत पुन्हा विकत घेईन. वगैरे वगैरे .... \" त्यांचे बरेचसे सांगणे माझ्या डोक्यावरून चालले होते. कोणाच्या तरी सांगण्यावरून मीही पूर्वी कधी तरी थोडेसे शेअर्स विकत घेऊन ठेवले होते आणि आपल्या मुलांबाळांप्रमाणे त्यांच्यावर प्रेम करत आलो होतो. त्यांचा भाव वर चढला की मला आनंदाचे भरते येते आणि कोसळला की मलाही रडू कोसळते. एकदाच लॉटरीची तिकीटे विकत घेऊन आयुष्यभर वाटेल तेंव्हा त्याचा रिझल्ट पहाण्याची ती एक प्रकारची सोय झाली होती. अगदी गरज पडल्याखेरीज ते विकून टाकायचा विचारही कधी माझ्या मनात येत नाही. आता मात्र मलाही त्यांच्याकडे अलिप्त भावनेने पहायला शिकले पाहिजे असे वाटायला लागले.\nअशा खूप छोट्या छोट्या गंमती माझ्या आठवणीत आहेत. त्या प्रत्येकात आश्चर्यचकित होण्याची पाळी नेहमी माझ्यावरच आली होती. नव्या भेटीत प्रभाकररावांचे कोणते नवे रूप समोर येईल याचा विचारच मी आता करत नाही. त्यामुळे आता आश्चर्य वाटणे जरा कमी झाले आहे. मात्र त्यांची आठवण निघाली की दर वेळी बोरकरांची एक ओळ मला आठवते, \"दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती.\"\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nसांचीचे स्तूप - भाग ४\nसांचीचे स्तूप - भाग ३\nसांचीचे स्तूप - भाग २\nसांचीचे स्तूप - भाग १\nतेथे कर माझे जुळती - ४ - प्रकाश झेंडे - भाग १,२,३\nबर्फाचे घरटे - भाग १,२,३\nपाऊले चालती पंढरीची वाट\nत��थे कर माझे जुळती - भाग ३\nग्रँड युरोप - भाग ३७ समारोप\nग्रँड युरोप - भाग ३६ गुड बाय युरोप\nग्रँड युरोप - भाग ३५\nग्रँड युरोप - भाग ३५\nग्रँड युरोप - भाग ३४ सहलीमधील निवासस्थाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-wachak-lihitat-marathi-article-2200", "date_download": "2021-07-25T22:53:22Z", "digest": "sha1:TXHZ4JLHODET7GIOYGK2ADAQBR2CPNDT", "length": 9426, "nlines": 121, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Wachak Lihitat Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 29 ऑक्टोबर 2018\nनिवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा.\nसंपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिचित्रण असणारा ‘आश्‍वासक चेहरा’ हा मृणाल नानिवडेकर यांचा लेख वाचला. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे ही फार मोठी नावे आहेत. देशाच्या राजकारणात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये मला कोणताही नेता या उंचीवर जाईल असे वाटत नाही. मात्र फडणवीस त्याला अपवाद म्हणावे लागतील. कारण कमी वयात महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे भविष्यात महाराष्ट्रातून जर कोणी पंतप्रधानपदाच्या असतील तर त्यात फडणवीस यांचे नावे सर्वात वरच्या क्रमांवर असेल.\nरवींद्र जोशी, कर्वेनगर, पुणे\nविचारांना चालना देणारी व्यंगचित्रे\nसकाळ साप्ताहिकचा ६ ऑक्‍टोबरचा अंक वाचला. यातील विजय पराडकर यांची व्यंगचित्रे विचारांना चालना देणारी आहेत. अस म्हणतात, की एक व्यंगचित्र हे दहा अग्रलेखाइतके प्रभावी असते. पराडकरांची व्यंगचित्रे पाहिल्यावर हे वाक्‍य मनोमन पटते. अंकातील सर्वच लेख वाचनीय आहेत.\nसां. रा. वाठारकर, चिंचवड\n‘सकाळ साप्ताहिक’ अंकातील सर्वच लेख वाचनीय असतात. २० ऑक्‍टोबरच्या अंकातील पृथ्वी शॉ याच्या कामगिरीची माहिती देणारा क्रीडांगण सदरातील क्रिकेटमध्ये ‘पृथ्वी’राज हा लेख विशेष आवडला. कमी वयात ऐवढी मोठी झेप पृथ्वीने कशी घेतली याची माहिती या लेखात वाचली. लहान वयात पृथ्वीने केलेल्या संघर्षाचे कौतुक वाटते.\n‘सकाळ साप्ताहिक’चा प्र���पर्टी विशेष हा अंक वाचला. यातील ‘रेरानंतरचा बांधकाम व्यवसाय’ हा संजय देशपांडे यांचा लेख आवडला. रेरा फक्त ग्राहकांच्याच नाही तर बांधकाम व्यावसायिकांच्याही फायद्याचा आहे, हे समजले. रेरा हा कायदा केवळ ग्राहकांच्या फायद्याचा आहे असा एकतर्फी प्रचार केला जात होता. मात्र बांधकाम व्यवसायिक आणि ग्राहक या दोघांच्याही हिताच विचार या कायद्यात केला असल्याचे वाचून आनंद झाला. अंकातील शहरे आणि गुंतवणूक, पर्यावरणपूरक शहरी गृहरचना, अंगणी माझ्या.., आधुनिक स्वयंपाक घर हे सगळेच लेख वाचनीय आहेत.\nराकेश जाधव, धनकवडी, पुणे\nसकाळ ई-मेल सकाळ साप्ताहिक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/actress-urvashi-rautela-on-her-video-gave-a-strong-reply-to-the-troll/", "date_download": "2021-07-25T23:02:56Z", "digest": "sha1:BEV2JADG4MYASNP6IDNE4F26UHSVP36N", "length": 11575, "nlines": 78, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "'हिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि...', म्हणत युजरने केले उर्वशीला ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले 'असे' प्रत्युत्तर - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n‘हिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि…’, म्हणत युजरने केले उर्वशीला ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले ‘असे’ प्रत्युत्तर\n‘हिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत, आणि…’, म्हणत युजरने केले उर्वशीला ट्रोल; अभिनेत्रीनेही दिले ‘असे’ प्रत्युत्तर\nसध्याच्या जगात कलाकार आपल्या अभिनयाव्यतिरिक्त त्यांच्या सोशल मीडियामुळे अधिक चर्चेत असतात. जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यातीलच एक म्हणजे अभिनेत्री उर्वशी रौतेला. उर्वशी रौतेला सध्या इंस्टाग्रामवरील सर्वाधिक फॉलोअर्सच्या शर्यतीत आघाडीवर आहे. जेनिफर एनिस्टर (३७.६ मिलियन), टिकटॉक सेंसेशन एडिसन रे (३८.६ मिलियन) आणि हॅरी स्टाईल्स (३८.९ मिलियन) यांना मागे सोडत तिचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे तिला इंस्टाग्रामवर ३९ मिलियन फॉलोअर्स झाल्याने हे तिच्यासाठी एक सेलिब्रेशनच होते. यासोबतच तिच्यासाठी आणखी एक सेलिब्रेशन होते ते, तिचा पाळीव श्वान (कुत्रा) ऑस्करही एक वर्षाचा झाला. उर्वश��ने या सेलिब्रेशनला खास करण्याची संधी सोडली नाही.\nउर्वशीने नुकतेच आपल्या या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देत तिने लिहिले की, “इंस्टाग्रामवर ३९ मिलियन प्रेम मिळाले. सर्वांना माझे प्रेम. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ऑस्कर रौतेला.”\nया व्हिडिओत दिसते की, उर्वशीने खूपच रॉयल अंदाजात केक कापला आहे. त्याचसोबत तिच्या रूमचीही सुंदर सजावट पाहायला मिळत आहे.\nअशातच उर्वशीच्या या पोस्टवर कमेंट करत एका महिला युजरने तिला ट्रोल केले. तिने लिहिले की, “तिला ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ती केक कापत आनंद साजरा करत आहे. दुसरीकडे विराट कोहलीचे १३७ मिलियन फॉलोअर्स आहेत, पण तो आनंद साजरा करत नाही.”\nउर्वशीने दिले खणखणीत प्रत्युत्तर\nउर्वशीने तीन थर असलेल्या गुलाबी केकचा फोटो शेअर करत ट्रोलरला खणखणीत प्रत्युत्तर दिले. तिने लिहिले की, “माफ कर श्रीमती भांडवलकर. मात्र, केक ऑस्करच्या पहिल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा आहे. माझ्यासाठी नाही.” यावरून दिसते की, उर्वशीला ट्रोलर्सचा कोणताही फरक पडत नाही. अशा ट्रोलर्सना कसे प्रत्युत्तर द्यायचे, हे तिला चांगले माहिती आहे. (Actress Urvashi Rautela On Her Video Gave A Strong Reply To The Troll)\nउर्वशीच्या आगामी प्रकल्पांबद्दल बोलायचं झालं, तर ती एका तमिळ चित्रपटातून आपले तमिळ पदार्पण करणार आहे. यामध्ये ती मायक्रोबायोलॉजिस्ट आणि एका आयआयटीयनच्या भूमिकेत झळकणार आहे. यासोबतच ती एका द्विभाषी थ्रिलरमध्येही दिसणार आहे. उर्वशी जियो स्टुडिओची वेबसीरिज ‘इन्सपेक्टर अविनाश’मध्येही रणदीप हुड्डासोबत मुख्य भूमिकेत आहे, जी सुपर कॉप अविनाश मिश्रा आणि पूनम मिश्राच्या सत्य घटनेवर आधारित एक बायोपिक आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n ‘बिग बॉस १५’ टीव्हीवर होणार बॅन सलमान खानने दिली हिंट\n-आम्ही घेतली कोरोनाची लस कपिल शर्माने संपूर्ण टीमचे केले व्हॅक्सिनेशन; शो पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला\n-प्रिया वारियरचा देशात नाही तर परदेशात डंका साडी नेसून रशियाच्या रस्त्यांवर केला भन्नाट डान्स\nटोकियो ऑलिंपिक २०२१: भारतीय खेळाडूंना प्रोत्साह देण्यासाठी भोजपुरी कलाकारांनी बनवले गाणे; टिझर रिलीझ\n‘प्रिन्स ऑफ रोमान्स’ अरमान मलिकचे २७ व्या वर्षात पदार्पण; ऐका त्याची आतापर्यंतची टॉप ५ गाणी\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/lack-of-black-fungus-injection-in-kashi-need-of-500-doses-daily-128538400.html", "date_download": "2021-07-25T21:51:40Z", "digest": "sha1:7VX2VYPPMHDTWBE5C37V3F2PVKAJ5XGZ", "length": 6309, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lack of black fungus injection in Kashi, need of 500 doses daily | काशीमध्ये ब्लॅक फंगस इंजेक्शनची कमतरता, रोज 500 डाेसची गरज - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nब्लॅक फंगस:काशीमध्ये ब्लॅक फंगस इंजेक्शनची कमतरता, रोज 500 डाेसची गरज\nवाराणसी / चंदन पांडेय2 महिन्यांपूर्वी\nपंतप्रधान माेदींच्या मतदारसंघात इंजेक्शनचा तुटवडा\nपंतप्रधान नरेंद्र माेदींच्या बनारस मतदारसंघात काेराेनाच्या हाहाकारानंतर आता ब्लॅक फंगसनेही पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. या शिवाय इंजेक्शनच्या तुटवड्यामुळेही रुग्ण आणि कुटुंबीयांची डाेकेदुखी वाढवली आहे. बीएचयू येथील सर सुंदरलाल चिकित्सालयाच्या पाेस्ट काेविड वाॅर्डात आतापर्यंत १०१ रुग्ण दाखल झाले आहेत. इंजेक्शनसाठी त्यांच्या कुटुंबीयांना पटणा आणि दिल्लीपर्यंत धाव घ्यावी लागत आहे. इंजेक्शनचा तुटवडा ब्लॅक फंगसच्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरत आहे आतापर्यंत यामुळे १५ रुग्ण दगावले आहेत. त्याच वेळी, डॉक्टर पर्यायी इंजेक्शन आणि औषधांवर अवलंबून राहत अशा रुग्णांवर उपचार करण्यात व्यस्त आहेत. यूपी सरकारने रेडक्राॅस साेसायटीवर ब्लॅक फंगसच्या रुग्णांना अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचा पुरवठा करण्याची जबाबदारी साेपवली आहे परंतु अद्याप एकही मिळालेले नाही.\nवाराणसी रेडक्राॅस साेसायटीचे सचिव डाॅ. संजय राय म्हणाले, एक आठवड्यापूर्वी शासनाने जबाबदारी निश्चित करून इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल, असे सांगितले हाेते. त्यानंतर काळाबाजार हाेऊ नये म्हणून रेडक्राॅसकडून रुग्णांना इंजेक्शन देण्यात येतील. एका रुग्णाला राेज ३ - ५ इंजेक्शनची गरज आहे. अंदाजे साडेसहा हजार रुपयांचे एक इंजेक्शन आहे. त्यासाठी कमिटी स्थापन केली असून त्यात आयुक्त, आराेग्य सहसंचालक, बीएचयूचे डाॅक्टर आणि रेडक्राॅस साेसायटीचे सचिव या सदस्यांचा समावेश आहे.\nशस्त्रक्रियेची पूर्ण तयारी, पण इंजेक्शन नाही\nबीएचयूच्या सर सुंदरलाल रुग्णालयाच्या कोविड पोस्टमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सदस्य शंकर चौधरी यांनी सांगितले की, त्याचा भाऊ कैलाशची पत्नी राधा ब्लॅक फंगसने पीडित आहे. २५ मे राेजी तिला दाखल केलेे होते. गुरुवारी संध्याकाळी शस्त्रक्रियेसाठीही नेले पण त्यांना अ‍ॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शन मिळालेले नाही,प्रकृती गंभीर आहे. इंजेक्शन नसल्याने त्याला पर्याय देण्यात येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एप्रिलच्या अखेरीस राधाला ताप येऊन टायफाइड झाला हाेता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A1%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-25T23:40:42Z", "digest": "sha1:OPTLB3N6ECXIOAQLA5CE54CG4EXWPK6I", "length": 58678, "nlines": 415, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इडन गार्डन्स - विकिपीडिया", "raw_content": "\n३० सप्टें-३ ऑक्टो २०१६:\nइंग्लंड वि. वेस्ट इंडीज\nबंगाल क्रिकेट संघ (१९०८-सद्य)\nकोलकाता नाईट रायडर्स (२००८ - सद्य)\nशेवटचा बदल २ डिसेंबर २०१६\nस्रोत: ईडन गार्डन्स, क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)\nइडन गार्डन्स (बंगाली: ইডেন গার্ডেন্স) हे कोलकाता, भारत येथील क्रिकेटचे मैदान आहे. बंगाल क्रिकेट संघ आणि आयपीएल संघ कोलकाता नाईट रायडर्सचे ते घरचे मैदान असून कसोटी क्रिकेट आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांसाठी वापरले जाणारे मैदान आहे.[२] ६६,००० आसनक्षमतेनुसार ते भारतातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान असून मेलबर्न क्रिकेट मैदाना खालोखाल जगातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. इडन गार्डनला \"कलोसियमला क्रिकेटचे उत्तर\" म्हणून संबोधले जाते आणि ते जगातील एक सर्वात आयकॉनिक मैदान मानले जाते.[३] क्रिकेट विश्वचषक, ट्वेंटी २० क्रिकेट विश्वचषक, आशिया चषक यांसारख्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा तसेच भारतीय प्रीमियर लीगचे अनेक सामने ह्या मैदानावर झाले आहेत. १९८७ मध्ये, विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामन्याचे आयोजन करणारे हे जगातील दुसरे मैदान ठरले, याआधी तीन विश्वचषक अंतिम सामन्यांच्या यजमानपदाचा मान मिळवणार्‍या लॉर्ड्सचा क्रमांक लागतो.\nमैदानावर झालेल्या ४० कसोटी सामन्यांपैकी भारतीय संघाने १२ सामने जिंकले आहे तर ९ सामने गमावले आहेत, उर्वरित १९ सामने अनिर्णित राखण्यात संघाला यश आले आहे.[४]\n१ इतिहास आणि क्षमता\n५ आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी\n६ संदर्भ आणि नोंदी\n१८४१ मध्ये आराखडा तयार केलेल्या कोलकत्त्यातील एक उद्यान इडन गार्डन्स वरुण मैदानाचे नाव ठेवले गेले. इडन गार्डन्स उद्यानाला हे नाव त्यावेळचे भारतीय गव्हर्नर जनरल लॉर्ड ऑकलंड ह्यांच्या मुली इडन भगिनींच्या नावावरुन दिले गेले होते.[५] मैदान शहराच्या बी. बी. डी. बाग क्षेत्रात, राज्य सचिवालयाजवळ आणि कलकत्ता उच्च न्यायालयासमोर आहे. सुरवातीस मैदानाला 'ऑकलंड सर्कस गार्डन्स’ असे नाव दिले गेले होते परंतू नंतर बायबल मधील इडन गार्डनवरुन प्रेरणा घेऊन त्याचे नामकरण 'इडन गार्डन' असे करण्यात आले.[६] मैदानाची स्थापना १८६४ साली झाली आणि क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी मैदानाचे नुतनीकरण केल्यानंगतर सध्या मैदानाची क्षमता ६६,३४९ इतकी आहे. [७][८]; नुतनीकरणाआधी मैदानाची आसनक्षमता १,००,००० इतकी होती. १९८७ विश्वचषकाआधी, मैदानाची क्षमता १,२०,००० इतकी होती असे म्हटले जाते, परंतू त्याबाबत कोणतीही अधिकृत नोंद नाही. तथापि, ह्या मैदानावर सहा सामने खेळले गेले आहेत, ज्यावेळी एका दिवशी १,००,००० प्रेक्षकांनी सामन्याला हजेती लावलेली आहे.[२]\nमैदानावरील पहिल्या कसोटी सामन्याची नोंद १९३४ साली केली गेली तर पहिला एकदिवसीय सामना १९८७ साली खेळवला गेला.[२] इडन गार्डनवर खेळवले गेलेले हिरो चषक स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये खेळवला गेलेला पहिला सामना हा ह्या मैदानावर प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता.[९] इडन गार्डन हे त्याच्या मोठ्या संख्येने जमा होणार्‍या आणि गलका करणार्‍या प्रेक्षकांबद���दल ओळखले जाते. असे म्हटले जाते की \"गच्च भरलेल्या इडन गार्डन्स मध्ये खेळल्याशिवाय क्रिकेटपटूचे क्रिकेटचे प्रशिक्षण पूर्ण होत नाही.\"[१०][११] बी. सी. रॉय क्लब हाऊसचे नाव पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री डॉ. बी. सी. रॉय यांच्या नावावरुन दिले गेले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे मुख्यालय मैदानाच्या आवारात आहे. आयपीएलचे सामने सुद्धा ह्या मैदानावर होतात आणि हे मैदान कोलकाता नाईट रायडर्स संघाचे होम ग्राउंड आहे.\n१९४६ साली, फॉर्मात असलेल्या मुश्ताक अलीला ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेस XI विरुद्धच्या अनधिकृत कसोटीमधून वगळण्यात आले. त्यानंतर प्रेक्षकांनी (\"नो मुश्ताक, नो टेस्ट\" अशा घोषणांसह) केलेल्या निषेधामुळे, निवड समितीने त्याला पुन्हा संघात घेतले.[१२]\n१९६६/६७ वेस्ट इंडीज आणि १९६९/७० ऑस्ट्रेलिया दौर्‍यादरम्यान मैदानावर दंगली घडल्य होत्या.[२]\n१६ ऑगस्ट १९८० च्या पूर्व बंगाल आणि मोहन बागान संघादरम्यानच्या डर्बी लीग सामन्यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीमुळे १६ फुटबॉल चाहत्यांना आपले प्राण गमवावे लागले होते.[१३]\nक्रिकेट विश्वचषक, १९८७ च्या संस्मरणीय अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ७ धावांनी पराभव केला.\nहिरो चषक, १९९३-९४ मधील भारत वि दक्षिण अफ्रिका, पहिल्या उपांत्य सामन्यात सचिन तेंडुलकरने टाकलेल्या, शेवटच्या निर्णायक षटकांत दक्षिण आफ्रिकेला ६ चेंडूंमध्ये ६ धावांची गरज असताना, फक्त ३ धावा देऊन भारताला संस्मरणीय विजय मिळवून दिला.[१४]\nभारतीय फलंदाजी कोसळल्याने प्रेक्षकांनी व्यत्यय आणलेला, क्रिकेट विश्वचषक, १९९६ मधील भारत वि. श्रीलंका उपांत्य सामना श्रीलंकेला बहाल करण्यात आला.[२]\nपेप्सी इंडिपेंडन्स चषक, १९९७च्या दुसर्‍या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाच्या सर्व कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारांनी, संपूर्ण मैदानावर एक सन्मान फेरी दिली.\n१९९९ मध्ये, भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर पाकिस्तानच्या शोएब अख्तरचा धक्का लागल्याने धावचीत झाला. अख्तरने तेंडुलकरच्या मार्गात अडथळा आणला आणि गर्दीचा क्षोभ झाला, त्यामुळे पोलिसांन प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढावे लागले. सामना रिकाम्या मैदानात सुरु राहिला.[१५]\nकपिल देवने त्याची पहिली एकदिवसीय हॅट्ट्रीक १९९१ साली श्रीलंकेविरुद्ध ह्याच मैदानावर घेतली.[१६]\nहरभजन सिंगने २०००/०१ मध्ये ह्याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध हॅट्ट्रीक घेतली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला.[१७]\nव्ही.व्ही.एस. लक्ष्मण ने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०००/०१ मध्ये २८१ धावा केल्या. इडन गार्डन्सवरील ही सर्वात मोठी वैयक्तिक धावसंख्या आहे. बहुतांश सामन्यावर वर्चस्व राखल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला हा सामना गमवावा लागला. २०००-०१ मधील बॉर्डर गावस्कर चषक मालिकेतील ही दुसरी कसोटी म्हणजे कसोटी इतिहासातील अशी केवळ तिसरी वेळ आहे, जेव्हा फॉलो-ऑन मिळालेल्या संघाने कसोटी सामना जिंकला.[१८][१९]\nइडन गार्डनवर सचिन तेंडुलकरच्या कारकिर्दीतील ऐतिहासिक १९९वा सामना ६-१० नोव्हेंबर २०१३ रोजी वेस्ट इंडीज विरुद्ध झाला. भारताने सामना ३ दिवसात एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला.\n१३ नोव्हेंबर २०१४ रोजी मैदानाच्या १५०व्या वर्धापनदिनी, इडन गार्डन्स एकदिवसीय इतिहासातील फलंदाजाच्या सर्वोच्च धावसंख्येचे साक्षीदार होते. श्रीलंकेविरुद्ध चवथ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने १७३ चेंडूंत २६४ धावा करुन इतिहास रचला.[२०]\n३ एप्रिल २०१६ रोजी, ह्याच मैदानावर, काही तासांच्या अंतराने, आयसीसी विश्वचषक ट्वेंटी२० स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुष स्पर्धा वेस्ट इंडीजच्या महिला आणि पुरुष संघाने जिंकल्या.\nमैदानावरील कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम चार धावसंख्या भारताने नोंदवल्या आहेत. २००१ मध्ये ६५७-७, २०१० मध्ये ६४३-६, १९९८ मध्ये ६३३-५, आणि २०११ मध्ये ६३१-७.[२१]\nमैदावार सर्वाधिक कसोटी धावा व्ही.व्ही.एस. लक्ष्मणच्या नावावर आहेत (१२७१ धावा), त्याखालोखाल राहुल द्रविड (९६२ धावा) आणि सचिन तेंडुलकर (८७२ धावा) ह्यांचा क्रमांक लागतो. [२२]\nमैदानावर सर्वात जास्त कसोटी बळी घेण्याचा विक्रम हरभजनसिंगच्या नावे आहे. त्याने एकूण ४६ बळी घेतले आहेत, त्यानंतर अनिल कुंबळेने ४० तर बिशनसिंग बेदीने २९ गडी बाद केले आहेत. [२३]\nएकदिवसीय क्रिकेटमध्ये ह्या मैदानावरी सर्वाधिक धावसंख्या ५ बाद ४०४ ही २०१४ साली भारताने श्रीलंकेविरुद्ध केली होती. त्याखालोखाल २००९ मध्ये भारताने ३१७-५, आणि श्रीलंकेने २००९ मध्येच ३१५ धावा केल्या होत्या. [२४]\nमैदानावर सर्वाधिक एकदिवसीय धावा सचिन तेंडुलकरने केल्या आहेत (४९६ धावा), त्यानंतर मोहम्मद अझरुद्दीनने ३३२ आणि श्रीलंकेच्या अरविंद डिसिल्व्हाने ३०६ धावा केल्य��. [२५]\nइडन गार्डन्सवर सर्वात जास्त १४ बळी घेतले ते अनिल कुंबळे आणि कपिल देवने (१४ बळी) त्यापाठोपाठ जवागल श्रीनाथ ८ बळी आणि रवींद्र जडेजा व अजित आगरकरने ७ बळी घेतले आहेत.[२६]\nइडन गार्डन्सवर सर्वोत्कृष्ट कसोटी भागीदारी व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि राहुल द्रविड दरम्यान २००१ मधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यामधील पाचव्या गड्यासाठीची ३७६ धावांची आहे.[२७] आणि एकदिवसीय सामन्यातील सर्वोत्कृष्ट भागीदारी २००९ मध्ये श्रीलंकेविरुद्ध गौतम गंभीर आणि विराट कोहली दरम्यान २२४ धावांची आहे.[२८]\nव्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि मोहम्मद अझरुद्दीन ह्या दोघांनी ह्या मैदानावर प्रत्येकी ५ शतके केली आहेत.\n१३ नोव्हेंबर २०१४ मध्ये रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम केला. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने १७३ चेंडूंत २६४ धावा केल्या.\nकोलकाता मधील इमारतींमध्ये मैदानावरचे प्रकाशझोत\nक्रिकेट विश्वचषक, २०११ नुतनीकरणाआधी मैदान\nक्रिकेट विश्वचषक, २०११ आधी इडन गार्डन्सच्या नुतनीकरणाचे काम घेतले गेले.[२९] क्रिकेट विश्वचषक, २०११ साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने घालून दिलेली मानदंड पूर्ण करण्यासाठी नुतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले. बंगाल क्रिकेट असोसिएशनने मैदानाच्या नुतनीकरणाच्या कामासाठी बर्ट हिल आणि व्हिएमएस यांच्या गटाला कायम ठेवले. नुतनीकरणाच्या योजनेमध्ये नवीन क्लबहाऊस आणि खेळाडूंसाठी सुविधा, मैदानाला नवीन स्वरुप देण्यासाठी बाह्य भिंतीमधील सुधारणा, विद्यमान छताला नवे धातूचे अच्छादन, नवीन/सुधारीत संरक्षण सुविधा आणि माहिती फलक तसेच इतर सामान्या पायाभूत सविधांमधील सुधारणा यांचा समावेश होता. त्याशिवाय अंदाजे १,००,००० इतकी असलेली प्रेक्षकक्षमता कमी करुन ६६,००० वर आणणे हा सुद्धा सुधारणांचा एक भाग होता.\nनुतनीकरणाच्या अपुर्‍या राहिलेल्या कामामुळे उद्भवलेल्या असुरक्षित स्थितीमुळे, आयसीसीने इंग्लंड वि. भारत सामना इडन गार्डन्सवर न खेळवण्याचे ठरवले. २७ फेब्रुवारी २०११ रोजी नियोजित असलेला सदर सामना एम्. चिन्नास्वामी मैदान, बंगलोर येथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.[३०]\nमैदानावर १५, १८ आणि २० मार्च २०११ रोजी आयोजित केलेले सामने वेळापत्रकानुसार पार पडले. नियोजित सामन्यांपैकी केनिया वि झ��म्बाब्वे या शेवटच्या सामन्यासाठी फक्त १५ प्रेक्षकांनी तिकीटे विकत घेतली. विकल्या गेलेल्या तिकीटांच्या मैदानावरील नोंदींपैकी ही सर्वात कमी आकडेवारी आहे. [३१]\nआजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३२]:\n५-८ जानेवारी १९३४ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n३१ डिसेंबर १९४८ - ४ जानेवारी १९४९ भारत वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक\n३० डिसेंबर १९५१ - ४ जानेवारी १९५२ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n१२ - १५ डिसेंबर १९५२ भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n२८ डिसेंबर १९५५ - २ जानेवारी १९५६ भारत न्यूझीलंड अनिर्णित धावफलक\n२ - ६ नोव्हेंबर १९५६ भारत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ९४ धावा धावफलक\n३१ डिसेंबर १९५८ - ४ जानेवारी १९५९ भारत वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज १ डाव आणि ३३६ धावा धावफलक\n२३ - २८ जानेवारी १९६० भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\n३० डिसेंबर १९६० - ४ जानेवारी १९६१ भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n३० डिसेंबर १९६१ - ४ जानेवारी १९६२ भारत इंग्लंड भारत १८७ धावा धावफलक\n२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९६४ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n१७ - २२ ऑक्टोबर १९६४ भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\n५ - ८ मार्च १९६५ भारत न्यूझीलंड अनिर्णित धावफलक\n३१ डिसेंबर १९६६ - ५ जानेवारी १९६७ भारत वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज १ डाव आणि ४५ धावा धावफलक\n१२ - १६ डिसेंबर १९६९ भारत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १० गडी धावफलक\n३० डिसेंबर १९७२ - ४ जानेवारी १९७३ भारत इंग्लंड भारत २८ धावा धावफलक\n२७ डिसेंबर १९७४ - १ जानेवारी १९७५ भारत वेस्ट इंडीज भारत ८५ धावा धावफलक\n१ - ६ जानेवारी १९७७ भारत इंग्लंड इंग्लंड १० गडी धावफलक\n२९ डिसेंबर १९७८ - ३ जानेवारी १९७९ भारत वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक\n२६ - ३१ ऑक्टोबर १९७९ भारत ऑस्ट्रेलिया अनिर्णित धावफलक\n२९ जानेवारी - ३ फेब्रुवारी १९८० भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n१ - ६ जानेवारी १९८२ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n१० - १४ डिसेंबर १९८३ भारत वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज १ डाव आणि ४६ धावा धावफलक\n३१ डिसेंबर १९८४ - ५ जानेवारी १९८५ भारत इंग्लंड अनिर्णित धावफलक\n११ - १६ फेब्रुवारी १९८७ भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n२६ - ३१ डिसेंबर १९८७ भारत वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक\n२९ जानेवारी - २ फेब्रुवारी १९९३ भारत इंग्लंड भारत ८ गडी धावफलक\n२७ नोव्हेंबर - १ डिसेंबर १९९६ भारत दक्ष��ण आफ्रिका दक्षिण आफ्रिका ३२९ धावा धावफलक\n१८ - २१ मार्च १९९८ भारत ऑस्ट्रेलिया भारत १ डाव आणि २१९ धावा धावफलक\n१६ - २० फेब्रुवारी १९९९ भारत पाकिस्तान पाकिस्तान ४६ धावा धावफलक\n११ - १५ मार्च २००१ भारत ऑस्ट्रेलिया भारत १७१ धावा धावफलक\n३० ऑक्टोबर - ३ नोव्हेंबर २००२ भारत वेस्ट इंडीज अनिर्णित धावफलक\n२८ नोव्हेंबर - २ डिसेंबर २००४ भारत दक्षिण आफ्रिका भारत ८ गडी धावफलक\n१६ - २० मार्च २००५ भारत पाकिस्तान भारत १९५ धावा धावफलक\n३० नोव्हेंबर - ४ डिसेंबर २००७ भारत पाकिस्तान अनिर्णित धावफलक\n१४ - १८ फेब्रुवारी २०१० भारत दक्षिण आफ्रिका भारत १ डाव आणि ५७ धावा धावफलक\n१४ - १७ नोव्हेंबर २०११ भारत वेस्ट इंडीज भारत १ डाव आणि १५ धावा धावफलक\n५ - ९ डिसेंबर २०११ भारत इंग्लंड इंग्लंड ७ गडी धावफलक\n६ - ८ नोव्हेंबर २०१३ भारत वेस्ट इंडीज भारत १ डाव आणि ५१ धावा धावफलक\n३० सप्टेंबर - ३ ऑक्टोबर २०१६ भारत न्यूझीलंड भारत १७८ धावा धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३३]:\n१८ फेब्रुवारी १९८७ भारत पाकिस्तान पाकिस्तान २ गडी धावफलक\n२३ ऑक्टोबर १९८७ न्यूझीलंड झिम्बाब्वे न्यूझीलंड ४ गडी धावफलक\n८ नोव्हेंबर १९८७ ऑस्ट्रेलिया इंग्लंड ऑस्ट्रेलिया ७ धावा धावफलक\n२ जानेवारी १९८८ भारत वेस्ट इंडीज भारत ५६ धावा धावफलक\n२८ ऑक्टोबर १९८९ भारत पाकिस्तान पाकिस्तान ७७ धावा धावफलक\n१ नोव्हेंबर १९८९ पाकिस्तान वेस्ट इंडीज पाकिस्तान ४ गडी धावफलक\n३१ डिसेंबर १९९० बांगलादेश श्रीलंका श्रीलंका ७१ धावा धावफलक\n४ जानेवारी १९९१ भारत श्रीलंका भारत ७ गडी धावफलक\n१० नोव्हेंबर १९९१ भारत दक्षिण आफ्रिका भारत ३ गडी धावफलक\n२४ नोव्हेंबर १९९३ भारत दक्षिण आफ्रिका भारत २ धावा धावफलक\n२५ नोव्हेंबर १९९३ श्रीलंका वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज ७ गडी धावफलक\n२७ नोव्हेंबर १९९३ भारत वेस्ट इंडीज भारत १०२ धावा धावफलक\n५ नोव्हेंबर १९९४ भारत वेस्ट इंडीज भारत ७२ धावा धावफलक\n१३ मार्च १९९६ भारत श्रीलंका श्रीलंका बहाल धावफलक\n२७ मे १९९७ पाकिस्तान श्रीलंका श्रीलंका ८५ धावा धावफलक\n३१ मे १९९८ भारत केनिया भारत ९ गडी धावफलक\n१९ जानेवारी २००२ भारत इंग्लंड भारत २२ धावा धावफलक\n१८ नोव्हेंबर २००३ भारत ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया ३७ धावा धावफलक\n१३ नोव्हेंबर २००४ भारत पाकिस्तान पाकिस्तान ६ गडी धावफलक\n२५ न���व्हेंबर २००५ भारत दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १० गडी धावफलक\n८ फेब्रुवारी २००७ भारत श्रीलंका अनिर्णित धावफलक\n२४ डिसेंबर २००९ भारत श्रीलंका भारत ७ गडी धावफलक\n१५ मार्च २०११ आयर्लंड दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका १३१ धावा धावफलक\n१८ मार्च २०११ आयर्लंड नेदरलँड्स आयर्लंड ६ गडी धावफलक\n२० मार्च २०११ केनिया झिम्बाब्वे झिम्बाब्वे १६१ धावा धावफलक\n२५ ऑक्टोबर २०११ भारत इंग्लंड भारत ९५ धावा धावफलक\n३ जानेवारी २०१३ भारत पाकिस्तान पाकिस्तान ८५ धावा धावफलक\n२० ऑक्टोबर २०१४ भारत वेस्ट इंडीज रद्द धावफलक\n१३ नोव्हेंबर २०१४ भारत श्रीलंका भारत १५३ धावा धावफलक\n२२ जानेवारी २०१७ भारत इंग्लंड इंग्लंड ५ धावा धावफलक\nआजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३४]:\n२९ ऑक्टोबर २०११ भारत इंग्लंड इंग्लंड ६ गडी धावफलक\n८ ऑक्टोबर २०१५ भारत दक्षिण आफ्रिका रद्द धावफलक\n१६ मार्च २०१६ बांगलादेश पाकिस्तान पाकिस्तान ५५ धावा धावफलक\n१७ मार्च २०१६ अफगाणिस्तान श्रीलंका श्रीलंका ६ गडी धावफलक\n१९ मार्च २०१६ भारत पाकिस्तान भारत ६ गडी धावफलक\n२६ मार्च २०१६ बांगलादेश न्यूझीलंड न्यूझीलंड ७५ धावा धावफलक\n३ एप्रिल २०१६ इंग्लंड वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज ४ गडी धावफलक\n^ \"ऐतिहासिक इडन गार्डन्स बीसीसीआयसाठी: सीएबी अध्यक्ष\". इंडिया.कॉम. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n↑ a b c d e \"इडन गार्डन्स\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इंडिया कीप विनिंग – बट क्राऊड स्टे अवे\". बीबीसी न्यूज (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ बॅग, शमिक. \"इडनच्या सावलीमध्ये\". इएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ इडन गार्डन्स | भारत | क्रिकेट मैदाने | इएसपीएन क्रिकइन्फो. इएसपीएनक्रिकइन्फो.कॉम. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"कोलकाताचे इडन गार्डन, क्रिकेट विश्वचषकाची अंतिम मुदत चुकवणार\". इकॉनॉमिक टाइम्स. २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"हीरो चषक, १९९३-९४\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स हेरिटेज प्लॉट ऑफ रेकॉर्ड्स रोमान्स\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रो��ी पाहिले.\n^ \"हॅज इडन गार्डन्स लॉस्ट इट्स आयकॉनिक ग्लोरी\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"दुर्दैवाने, ते आज प्रतिभावान खेळाडूकडे पाहत नाहीत: रेडीफची मुश्ताक अली सोबत मुलाखत\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"१६ ऑगस्ट १९८० च्या आठवणी: भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"सचिन टाईज देम डाऊन\". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"द रन-आऊट दॅट स्पार्क्ड अ रायट\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"नोंदी / कसोटी सामने / गोलंदाजीतील नोंदी / हॅट-ट्रीक्स\" (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"फोर्स्ड टू फॉलो-ऑन येट वन\". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"बॉर्डर गावस्कर चषक – २री कसोटी\". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / फलंदाजीतील नोंदी / एका डावात सर्वात जास्त धावा\". २ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वोत्तम धावसंख्या\" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वात जास्त वैयक्तिक धावा\" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सर्वात जास्त बळी\" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सर्वोत्तम धावसंख्या\" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सर्वात जास्त वैयक्तिक धावा\" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / एकदिवसीय सामने / सर्वात जास्त बळी\" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / गड्यानुसार सर्वोत्कृष्ट भागीदारी\" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / एकदिवसीय सामने / गड्यानुसार सर्वोत्कृष्ट भागीदारी\" (इंग्रजी भाषेत). ३ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ क्रिकेट विश्वचषक २०११ साठी कोलकत्याचे इडन गार्डन्स नवीन रुपडे घेणार. वर्ल्ड इंटेरियर ड���झाइन नेटवर्क. ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"भारत-इंग्लंड विश्वचषक सामना इडन गार्डन्सवर होणार नाही\" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ बसू, रिथ. \"एम्प्टी एंड टू इडन्स कप – ॲंड द रोअर डाइड: जस्ट १५ मॅच-डे टिकेट्स सोल्ड फॉर झिम्बाब्वे-केनिया टाय\" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / कसोटी सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\n^ \"इडन गार्डन्स, कोलकाता / नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० सामने / सामने निकाल\" (इंग्रजी भाषेत). ५ डिसेंबर २०१६ रोजी पाहिले.\nक्रिकेट विश्वचषक, २०११ मैदान\nइडन गार्डन्स, कोलकाता · फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली · एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई · पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली (चंदिगड) (उपांत्य) · एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर · सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अहमदाबाद (उपांत्य-पुर्व) · विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, नागपूर · वानखेडे स्टेडियम, मुंबई (अंतिम सामना)\nरणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो (उपांत्य) · महिंदा राजपाक्षा मैदान, हंबन्टोटा · मुथिया मुरलीधरन मैदान, कँडी\nचट्टग्राम विभागीय मैदान, चट्टग्राम · शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका (उपांत्य-पुर्व)\nभारतातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदाने\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nहोळकर क्रिकेट मैदान (इंदूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (चेन्नई)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nकॅप्टन रूप सिंग स्टेडियम (ग्वाल्हेर)\nके.डी. सिंग बाबू मैदान (लखनौ)\nशहीद विजय सिंग पाठिक क्रीडा संकुल (ग्रेटर नोएडा)\nजवाहरलाल नेहरू मैदान (इंदूर)\nबरकतुल्लाह खान मैदान (जोधपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान (नागपूर)\nविदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (नागपूर)\nसवाई मानसिंह मैदान (जयपूर)\nजेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल (रांची)\nजवाहरलाल नेहरू मैदान (गुवाहाटी)\nहिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान (धरमशाला)\nगांधी क्रीडा संकुल मैदान (अमृतसर)\nजवाहरलाल नेहरू स्टेडियम (नवी दिल्ली)\nनहर सिंग मैदान (फरिदाबाद)\nपंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान (मोहाली)\nफिरोजशाह कोटला मैदान (नवी दिल्ली)\nसेक्टर १६ स्टेडियम (चंदीगढ)\nइंदिरा गांधौ मैदान (विजयवाडा)\nइंदिरा प्रियदर्शिनी मैदान (विशाखापट्टणम्)\nएम. चिन्नास्वामी मैदान (बंगळूर)\nएम.ए. चिदंबरम स्टेडियम (चेन्नई)\nजवाहरलाल नेहरू मैदान (कोची)\nडॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान (विशाखापट्टणम्)\nराजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (हैदराबाद)\nलाल बहादूर शास्त्री मैदान (हैदराबाद)\nआयपीसीएल क्रीडा संकुल मैदान (वडोदरा)\nमहाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम (पुणे)\nमाधवराव सिंधिया क्रिकेट मैदान (राजकोट)\nमोती बाग मैदान (वडोदरा)\nसरदार वल्लभभाई पटेल मैदान (अहमदाबाद)\nसरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम (अहमदाबाद)\nसौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान (राजकोट)\nभारतीय प्रीमियर लीग मैदाने\nकोलकातामधील इमारती व वास्तू\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ सप्टेंबर २०२० रोजी १९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/thats-how-it-was-newly-appointed-gram-panchayat-members-washed-their-feet-69252", "date_download": "2021-07-25T21:46:59Z", "digest": "sha1:KRPKI6ZFSQMRJ6DFGBUKESIKWNJOXIKP", "length": 17090, "nlines": 214, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "असा झाला सत्कार ! नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचे पाय धुवून केले औक्षण - That's how it was! Newly appointed Gram Panchayat members washed their feet | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचे पाय धुवून केले औक्षण\n नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचे पाय धुवून केले औक्षण\n नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्यांचे पाय धुवून केले औक्षण\nसोमवार, 25 जानेवारी 2021\nगावाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांचे पवित्र गंगाजलाने पाय धुवून, औक्षण करीत, झाडाचे रोप भेट देवून सत्कार करण्यात आला.\nसंगमनेर : गावाच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या ग्रामपंचायतींच्या नवनिर्वाचित कारभाऱ्यांचे पवित्र गंगाजलाने पाय धुवून, औक्षण करीत, झाडाचे रोप भेट देवून सत्कार करण्यात आला. हा आगळावेगळा उपक्रम तालुक्यातील सावरगाव तळ या गावातील ग्रामस्थांनी आयोजित केला होता.\nभारतीय संस्कृती व धर्मशास्त्रानुसार गंगाजलाला पवित्र मानले जाते. गावाच्या विकासाच्या वाटचालीत महत्वाचा पाया असलेल्या ग्रामसंसदेवर निवडून आलेल्या सदस्यांनी पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात, पवित्र गंगाजलाप्रमाणे वागून, स्वार्थविरहीत विकासगंगा गावात आणावी या हेतूने, गुलाब पाकळ्या टाकलेल्या गंगाजलाने नवनिर्वाचित सदस्यांचे पाय धुवून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.\nसर्व सदस्यांना झाडाचे रोपटे भेट म्हणून देत, वनसंपत्तीच्या रक्षणात अग्रेसर असलेल्या ग्रामस्थांनी वृक्षलागवडीचा संदेशही दिला आहे. चुरशिच्या निवडणूकांमुळे गावात मोठ्या प्रमाणात गटातटाचे राजकारण होते. मतदानासाठी दारू व पैसा यांचा वापर झाल्याने व्यसनाधिनता वाढते. संस्कारांचा लोप होतो व गावातील सामाजिक सौहार्द कमी होवून त्याचा परिणाम विकास कामांवर होतो. या गावाने मागील काळात जलसंधारण, मृदसंधारण आदींसह अनेक योजना यशस्वीपणे राबविल्या आहेत.\nराजकिय कटूता टाळून, दोन गटातील गावाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी\nपोलिस पाटील गोरक्ष नेहे, संतोष फापाळे आणि डॉ. शंकर गाडे यांनी मुख्य समन्वयक���ची भूमिका पार पाडली. त्यांना दोन्हीही गटातील सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहकार्य केले.\nया वेळी पाणी फाउंडेशनचे राज्याचे मुख्य प्रशिक्षक संदेश कारंडे, विभागीय समन्वयक विक्रम फाटक, राजेंद्र जाधव, पोलिस पाटील गोरक्ष नेहे, वनपाल रामदास डोंगरे, विवेकानंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शंकर गाडे, संतोष फापाळे, रवी नेहे, नामदेव थिटमे, पोपट थिटमे, राजाराम फापाळे, विलास नेहे, शंकर नेहे, हरीश्चंद्र नेहे, रावसाहेब थिटमे, परशराम नेहे, कारभारी गाडे, पत्रकार गोरक्ष नेहे, संदीप थिटमे, माधव नेहे, रमेश नेहे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआमदाराच्या सख्ख्या भावाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक : परमबीरसिंग प्रकरणाची सत्ताधाऱ्यांना धास्ती\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Ex Mumbai CP Parambirsingh) यांच्या खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल एका...\nरविवार, 25 जुलै 2021\nनाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला\nभंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे Suryakant Ilme यांना...\nरविवार, 25 जुलै 2021\nजळगावला हवंय विकासासाठी दमदार नेतृत्व\nजळगाव : शहर आणि जिल्हा सध्या दमदार नेतृत्वाच्या प्रतीक्षेत आहे. (Jalgaon in need of strong leaders) सर्वव्यापी नेतृत्व नसल्याने जळगावची सध्या घुसमट...\nरविवार, 25 जुलै 2021\nफक्त चपलेवरून पोलिसांनी लावला १५ लाखाच्या चोरीचा छडा\nपिंपरी : सेवाविकास को ऑपरेटीव्ह बॅंकेत (Seva Vikas Co-operative Bank) कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या गुन्ह्यात बॅंकेचे माजी अध्यक्ष अमर...\nरविवार, 25 जुलै 2021\nअखेर `नासाका`साठी देविदास पिंगळेंचा प्रस्ताव शासनाला सादर\nनाशिक : येथील नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याबाबत (Nashik sugar foctory starts on rental basis proposal submits to...\nरविवार, 25 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेश���ात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा...\nशनिवार, 24 जुलै 2021\nतुमची-आमची तिसरी पिढी एकत्रित काम करते रोहित पवारांना ढाकणे रमले आठवणीत\nपाथर्डी : तुम्ही जनेतेच्या कामात राहा जनता तुमच्यासोबत येतेच. शरद पवार व मी दोघांनी एकत्रीत काम केले आहे. अॅड. प्रताप ढाकणे व अजित पवार(Ajit pawar)...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे\nसंगमनेर : जनतेने नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात...\nशनिवार, 24 जुलै 2021\nअजून किती लोकांचे बळी घेतल्यावर सरकारला जाग येणार\nमुंबई : गेल्या पाच दिवसांपासून कोकणात पूर सदृश परिस्थिती आहे. गुरुवारी तीन ठिकाणी दरड कोसळली असताना सुद्धा राज्य सरकारने नौदल व तटरक्षक दलाला...\nशनिवार, 24 जुलै 2021\nप्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या प्रतीक्षेत गतप्राण झाले सूर्यभान...\nमौदा (जि. नागपूर) : २०२२पर्यंत सर्वांना हक्काचे घर देण्याचे वचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले होते. मात्र सूर्यभान जंगलूजी...\nशनिवार, 24 जुलै 2021\nशासकीय कामांत इंग्रजी वापराल तर खबरदार, अध्यादेश मराठीतून न काढल्यास कारवाई....\nनागपूर : शासकीय कामकाज मराठीतूनच केले पाहिजे कारण मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आले आहे. पण शासनाचे विविध अध्यादेश अजूनही इंग्रजीतून काढले जातात....\nशनिवार, 24 जुलै 2021\nविकास यती yeti गंगा ganga river संगमनेर उपक्रम भारत वर्षा varsha गुलाब rose निवडणूक राजकारण politics नासा दारू व्यसन जलसंधारण पोलिस विभाग sections राजेंद्र जाधव पत्रकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/01/blog-post_15.html", "date_download": "2021-07-25T22:45:25Z", "digest": "sha1:QVEDXS5RQ4VKHEKBAQFMLQ3OVKI6QM52", "length": 11189, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "मराठी माध्यमाच्या शाळेला कचरा व्यवस्थापनासाठी भाजप पदाधिकारी सुजित महाजन यांचे सहकार्य - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / मराठी माध्यमाच्या शाळेला कचरा व्यवस्थापनासाठी भाजप पदाधिकारी सुजित महाजन यांचे सहकार्य\nमराठी माध्यमाच्या शाळेला कचरा व्यवस्थापनासाठी भाजप पदाधिकारी सुजित महाजन यांचे सहकार्य\nडोंबिवली , शंकर जाधव : घरातून ओला-सुका कचरा वेगळा करून द्यावा अन्यथा दंड आकाराल जाईल तसेच रस्त्याच्या कडेला कचरा टाकता��ा सापडल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे पालिका प्रशासनाचे निर्देश आहेत.शहरातील शाळांनी हाच नियम लागू असल्याने शाळांनी सकारात्मक प्रतिसाद ददिला आहे. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील स्वामी विवेकानंद (अरुणोदय) शाळेने कचरा व्यवस्थापन करण्याचे ठरविले. त्यांच्या या कामात भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ ओबीसी आघाडी अध्यक्ष सुजित महाजन यांनी मदतीचा हात पुढे केला.\nनवीन वर्षात या कामाला सुरुवात म्हणून भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ ओबीसी आघाडी अध्यक्ष महाजन,भा.ज.पा.डोंबिवली पश्चिम मंडल प्रदीप चौधरी, विलास भोपतराव कोषाध्यक्ष यांच्या हस्ते संस्थेचे सदस्य रवींद् (बा) जोशी व भूषण धर्माधिकारी यांच्याकडे शाळेला ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी २४० लिटरचे २ कचरा डबे सुपूर्द केले.रवींद्र जोशी यांनी सुजीत महाजन यांच्या मदतीबाबत आभार मानले. शाळा व्यवस्थापनाने महाजन यांना लेखी पत्र देत आमच्या अडचणीचे ताबडतोब निर्णय घेऊन आम्हाला मोठी व छान उत्तम प्रतीचे डबे उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार मानले.\nमराठी माध्यमाच्या शाळेला कचरा व्यवस्थापनासाठी भाजप पदाधिकारी सुजित महाजन यांचे सहकार्य Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/3470/", "date_download": "2021-07-25T21:29:00Z", "digest": "sha1:6PCWNSCPAAAUJWBFY7PG5NHQUAHSXFYE", "length": 10877, "nlines": 152, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "coronavirus :36 वर्षीय कोविड योद्धा पोलीस कर्मचाऱ्या सहित महिलेचा मृत्यू – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/coronavirus :36 वर्षीय कोविड योद्धा पोलीस कर्मचाऱ्या सहित महिलेचा मृत्यू\ncoronavirus :36 वर्षीय कोविड योद्धा पोलीस कर्मचाऱ्या सहित महिलेचा मृत्यू\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email03/08/2020\nबीड — येथील जिल्हा रुग्णालयात आष्टी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या 36 वर्षीय कोरोना बाधित पोलीसाचा उपचारा दरम्यान सोमवारी दुपारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. कोरोना योध्दा पोलीस कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. याबरोबरच 65 वर्षीय महिलेचा देखील दुपारी मृत्यू झाला.\n36 वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मयत पोलीस कर्मचारी बीड येथील रहिवासी असून आष्टी ठाण्यात कार्यरत होते. दरम्यान बीड जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गेवराई तालुक्यातील एका 65 वर्षीय महिलेचा सोमवारी दुपारी कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने ही माहिती दिली. जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या आता 36 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान आज 25 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nबीड जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींना सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण-- जिल्हाधिकारी राहुल रेखावार\nबीडच्या पाच सुपुत्रांनी यूपीएससी परीक्षेत फडकला झेंडा\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निर��क्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/swapnil-parents-said-that-if-mpsc-decision-taken-8-days-ago-he-would-not-have-died", "date_download": "2021-07-25T22:17:08Z", "digest": "sha1:Q5CA6WFR75H76AFET4SJ5Y6LUKORW4IF", "length": 8729, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ...तर स्वप्नीलचा जीव वाचला असता; आईची भावूक प्रतिक्रिया", "raw_content": "\n...तर स्वप्नीलचा जीव वाचला असता; आईची भावूक प्रतिक्रिया\nकेडगाव : ''माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली आहे. हे दुर्देव आहे. सरकारने घेतलेले निर्णय आठ दिवसापुर्वी घेतले असते तर स्वप्नीलचा जीव नक्की वाचला असता. कोरोनाच्या काळात निवडणुका होऊ शकतात मग एमपी���ससीच्या मुलाखती का होऊ शकत नाही. सरकार कारणे देत असल्याने लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे.'' अशी खंत स्वप्नील लोणकरचे वडील सुनील व आई छाया यांनी व्यक्त केले.\nएमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न लागल्यामुळे आत्महत्या केलेल्या स्वप्नील सुनील लोणकर याच्या कुटुंबियांची मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी केडगाव ( ता.दौंड ) येथे भेट घेऊन सांत्वन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी दोन लाख रूपयांचा धनादेश ठाकरे यांनी लोणकर कुटुंबियांना दिला.\nस्वप्नील लोणकर हा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाला होता. कोरोनामुळे त्याची मुलाखत न झाल्याने नियुक्ती होत नव्हती. वय वाढत असल्याने नैराश्यामधून त्याने बुधवारी फुरसुंगी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. लोणकर कुटुंबिय हे मुळचे केडगावचे. स्वप्नीलच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्नील हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मृत्यूचे विधानसभा अधिवेशनातही पडसाद उमटले. यावेळी मनसे नेते राजेंद्र वागस्कर, मनसेचे उपाध्यक्ष सुधीर पाटसकर, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सागर पाटसकर, गजानन काळे, सचिन कुलथे, राजू चातू, प्रजोत वाघमोडे, प्रितम वलेचा, सुनील नवले, नीलेश वाबळे, पोपट सुर्य़वंशी, संतोष भिसे, मंगेश साठे, अविनाश गुढाटे, राष्ट्रवादीचे तुषार थोरात, दिलीप हंडाळ आदी उपस्थित होते.\nयावेळी अमित ठाकरे म्हणाले, ''घडलेली घटना ही दुर्देवी आहे. लोणकर कुटुंबियांच्यामागे संपुर्ण मनसे पक्ष उभा आहे. कोणतीही मदत लागली थेट फोन करा. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली जाईल.''\nस्वप्नीलचे वडील सुनील व आई छाया लोणकर म्हणाल्या, ''स्वप्नीलला लहानपणापासून सामाजिक कार्याची आवड होती. सनदी अधिकारी तुकाराम मुंडे व पोलिस आयुक्त विश्वास नांगरेपाटील यांचा त्याच्यावर प्रभाव होता. लहानपणी वाढदिवसाला मिळालेल्या पैशातून तो गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देत असत. माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर सरकारला जाग आली आहे. हे दुर्देव आहे. सरकारने घेतलेले निर्णय आठ दिवसापुर्वी घेतले असते तर स्वप्नीलचा जीव नक्की वाचला असता. एमपीएससीच्या मुलाखती घेऊन जागा भरणे हीच स्वप्नीलला श्रद्धांजली ठरेल. आमचा म्हातारपणाचा आधार गेला आहे. कोणत्याही विद्यार्थ्याने तणावात न राहता टोकाचा ��िर्णय घेऊ नये. नोकरी नाही मिळाली तरी चालेल काहीही व्यवसाय करून चटणी भाकरी खाऊ.''\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2449367/deepika-padukone-or-ranveer-singh-who-is-rich-dcp-98/", "date_download": "2021-07-25T21:29:08Z", "digest": "sha1:6FIF4BULRUYTDWXHZZ3JOHQFNLNLPL5F", "length": 11458, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: दीपिका की रणवीर कोण आहे श्रीमंत… | deepika padukone or ranveer singh who is rich dcp 98 | Loksatta", "raw_content": "\n\"काहीही करा, पण आम्हाला उभं करा,\" उद्धव ठाकरेंसमोर पूरग्रस्त महिलेला अश्रू अनावर\nमहाराष्ट्रात पूर आल्यानंतर बॉलिवूडच्या एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही; मनसे संतापली\nएटीएममधून पैसे काढण्याच्या नियमामध्ये १ ऑगस्टपासून बदल; जाणून घ्या अधिक माहिती\nकुस्तीपटू प्रिया मलिककडून सुवर्णपदकाची कमाई\nTokyo 2020: \"मिराबाई तुम्ही यापुढे तिकीट तपासण्याचं काम करायचं नाही,\" मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा\nदीपिका की रणवीर कोण आहे श्रीमंत…\nदीपिका की रणवीर कोण आहे श्रीमंत…\nबॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी म्हणजेच अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदूकोण यांची जोडी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. दोघे ही बॉलिवूडमधील टॉपचे कलाकार आहेत.\nहे दोघेही अनेक ब्रॅंडचे ब्रॅंड अम्बॅसिडर आहेत. त्यात दीपिका ही बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री आहे. तर रणवीर देखील बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.\n'प्युअरनेटवर्थ'ने दिलेल्या वृत्तानुसार, दीपिकाला वर्षभरात कमीत कमी २५ कोटी रुपये मिळतात. तर, 'रिपब्लिक टीव्हि'ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या तीन वर्षांपासून दीपिकाची संपत्ती ही दरवर्षी ४० टक्केने वाढते. दीपिकाची एकूण संपत्ती ही ५० मीलियन डॉलर इतकी आहे.\nदीपिका एका चित्रपटासाठी १० -१२ कोटी रुपये घेते. कोणत्याही ब्रँडची ब्रँड अम्बॅसिडर होण्यासाठी ती ८ कोटी रूपये घेते.\nदीपिकाला प्रत्येक महिन्याला ३० चित्रपटांच्या ऑफर्स येतात. ती एका महिन्याला २ कोटी रूपये कमवते.\nदीपिकाकडे ऑडी A8, रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ आणि बीएमडब्ल्यू सारख्या असंख्य महागड्या गाड्या आहेत.\nदीपिका समाजसेवा देखील करते. तिने महाराष्ट्रातील एक गाव दत्तक घेतले आहे. दीपिकाने ऑल अबाऊट यु, के ए एंटरटेन्मेंट या कंपनींमध्ये गुंतवणूक केलेली असून या तिच्या कंपनी आहेत.\nरणवीर सिंगची एकूण संपत्ती ही २०७ कोटींची आहे. रणवीर हा बॉलिवूडमधील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे.\nरणवीर एका वर्षात ३० कोटी रूपये कमवतो. दरम्यान, रणवीर एका चित्रपटासाठी १० ते १५ कोटी रुपये आकारतो.\nरणवीरकडे महागड्या गाड्या आहेत. अ‍ॅस्टन मार्टिन रॅपिड, जग्वार एक्सजेएल, टोयोटा लँड क्रूझर प्राडो, मर्सिडीज बेंझ ई क्लास, मर्सिडीज बेंझ जीएलएस या सगळ्या गाड्यांची किंमत ही ७० लाखापासून ३.२९ कोटीं पर्यंत आहे. एवढंच नव्हे तर रणवीरकडे ६८ लाखांचे शू कलेक्शन आहे.\nरणवीरचा मुंबईच्या ब्युमोंडे टॉवर्समध्ये सी फेसिंग अपार्टमेंट आहे. याची किंमत १५ कोटी रुपये असून गोरेगाव येथे १० कोटींची आणखी एक प्रॉपर्टी आहे. एवढंच नाही तर गोवा मध्ये जवळपास ९ कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे.\nमहाराष्ट्रात पूर आल्यानंतर बॉलिवूडच्या एकाही कलाकाराला साधं ट्वीटही करावंसं वाटत नाही; मनसे संतापली\nRaj Kundra Porn Case : त्या ऑफरच्या दाव्यावर सई ताम्हणकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली...\n'ड्रग्स देऊन अभिनेत्रींचे आक्षेपार्ह व्हिडीओ शूट केले जातात आणि...', अभिनेत्रीचा खळबळजनक दावा\nPhotos : तुम्हाला माहितीये का... हे स्टार किड्स काय करतात\n\"MBA Topper होता... सई आयुष्यात आली आणि...\"; 'त्याचे' फोटो Instagram वर झाले व्हायरल\nपालघर जिल्ह्यात भात लागवडीयोग्य पाऊस\n७१ हजार मतदार बाद\nपेठ, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये जोरधार\nराज कुंद्राने २५ लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप\nथेट पंतप्रधान मोदींना दखल घेण्यास भाग पाडणारा इसक मुंडा नेमका आहे तरी कोण", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/johnny-lever-daughter-jamie-lever-new-comedy-video-viral/", "date_download": "2021-07-25T22:09:37Z", "digest": "sha1:GSV23PXIT2LXVXMG624MEQ6HVJ3PASC7", "length": 10635, "nlines": 74, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "जेवताना जेमी लिव्हरला लागली मिर्ची; दिले असे एक्सप्रेशन्स की, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nजेवताना जेमी लिव्हरला लागली मिर्ची; दिले असे एक्सप्रेशन्स की, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट\nजेवताना जेमी लिव्हरला लागली मिर्ची; दिले असे एक्सप्रेशन्स की, पाहून तुम्हीही व्हाल लोटपोट\nबॉलिवूडमध्ये किंवा बॉलिवूडबाहेर कॉमेडीसाठी बेस्ट कोण असा प्रश्न कोणीही विचारला तरी डोक्यात एकच नाव येते ते म्हणजे जॉनी लिव्हर. जॉनी लिव्हर हे त्यांच्या कॉमेडीने अनेक दशकांपासून रसिकांचे मनोरंजन करत आले आहेत. कॉमेडी असो की मिमिक्री या दोन्ही गोष्टींमध्ये कदाचित त्यांचा हात धरणारा अजून कोणी आलाच नाही. मात्र, जॉनी लिव्हर यांची मुलगी जेमी लिव्हर देखील वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत कॉमेडीच्या क्षेत्रात नशीब आजमावत आहे.\nवडिलांप्रमाणे जेमी देखील कॉमेडी आणि मिमिक्रीमध्ये प्रतिभावान आहे. तिने तिच्या टॅलेंटच्या जोरावर कॉमेडीच्या क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे. सोशल मीडियावरही जेमीला लाखो फॉलोवर्स आहेत. ती नेहमी तिचे वेगवेगळे मजेशीर व्हिडिओ टाकतच असते. तिचे हे सर्व व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होतात.\nनुकताच जेमीजा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जेवण करत असताना तिने चुकून मिरची खाल्ली आणि त्यावर तिने जबरदस्त एक्सप्रेशन्स देत फॅन्सचे मन जिंकले आहे. जेमीने तिच्या फॅन्ससोबत वेळ घालवण्यासाठी सोशल मीडियावर डिनर आयोजित केला होता. यावेळी खात असताना तिला मिरची लागली आणि यावर तिने तिच्या हटके स्टाईलमध्ये भन्नाट एक्सप्रेशन्स दिले आहे. तिचे हे एक्सप्रेशन्स पाहून बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.\nतिचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी तिला ‘एक्सप्रेशन क्वीन’ संबोधले आहे. तसेच काहींनी लिहिले की, “तुम्ही निर्जीव व्हिडिओमध्ये देखील जीव आणतात.” जेमीला आता तिचे फॅन्स चित्रपटांमध्ये पाहण्यासाठी उत्सुक झाले आहे. जेमीचा हा व्हिडिओ खूप पसंत केला जात असून आतापर्यंत या व्हिडिओला २ मिलिअनपेक्षा अधिक व्ह्यूज आले आहेत.\nनुकताच जेमीने तिचे भारतीय पोशाखातील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिच्या या फोटोंना चाहत्यांनी खूप पसंत केले. जेमीला या अवतारात पाहणे तिच्या चाहत्यांसाठी सुखद धक्काच होता.\nविशेष म्हणजे जेमीने चित्रपटातही काम केले आहे. तिने ‘किस किसको प्यार करू’, ‘हाऊसफुल ४’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-संजू बाबाची पत्नी वयाच्या ४२ व्या वर्षीही आहे एकदम फिट; वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ केला शेअर\n’ मुलाला कुशीत घेऊन आईने एका हाताने घेतला भन्नाट कॅच; अनुष्का शर्माही झाली इम्प्रेस\n-‘अभिनेत्याला जामीन अन् संताला जेल’, म्हणत पर्ल पुरीवर भडकले आसारामचे भक्त, सोशलवर मीडियाद्वारे राग व्यक्त\n ज्येष्ठ बंगाली अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; संगीत नाटक अकादमी पुरस्काराने केले होते सन्मानित\nसमुद्रकिनारी ‘मिस्ट्री मॅन’चा हात पकडून धावताना दिसली जान्हवी कपूर; चाहते म्हणाले, ‘तो नशीबवान आहे तरी कोण\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/09/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AA.html", "date_download": "2021-07-25T22:15:47Z", "digest": "sha1:WZMIDCCGAT46EBKIUWFOQ7F6W7OARQN4", "length": 10232, "nlines": 105, "source_domain": "itechmarathi.com", "title": "व्हाट्सअप वर येत आहेत हे पाच नवीन फीचर्स, अपडेट करत राहा तुमचे व्हाट्सअप ? -", "raw_content": "\nव्हाट्सअप वर येत आहेत हे पाच नवीन फीचर्स, अपडेट करत राहा तुमचे व्हाट्सअप \nव्हाट्सअप वर येत आहेत हे पाच नवीन फीचर्स, अपडेट करत राहा तुमचे व्हाट्सअप \nव्हाट्सअप वर येत आहेत हे पाच नवीन फीचर्स, अपडेट करत राहा तुमचे व्हाट्सअप \nलोकप्रिय मेसेंजिंग प्लॅटफॉर्म व्हाट्सअप मध्ये वेळोवेळी महत्वाचे अपडेट मिळत असते आणि वेगवेगळे बदल केले जातात. अशाच नवीन सुविधा या व्हाट्सअप मध्ये ऍड केल्या जात आहेत.\nया सुविधा या व्हाट्सअप बीटा टेस्टिंग ॲप मध्ये अगोदर झालेल्या आहेत. आता लवकरच या व्हाट्सअप मध्ये देखील येणार आहेत.\nहे एक महत्वाचे पिक्चर व्हाट्सअप मध्ये ऍड होत आहे. यामध्ये तुम्ही ग्रुप कॉलिंग साठी वेगळ�� रिंगटोन ठेवू शकता. जर तुम्हाला ग्रुप कॉलिंग करत असाल ग्रुप कॉलिंग करताना वेगळी कॉलिंग रिंगटोन ऐकू येईल त्यासाठी तुम्ही ग्रुप कॉलिंग रिंगटोन हे पिक्चर वापरू शकता आणि आपल्याला आवडती रिंगटोन ठेवू शकता.\nव्हाट्सअप दूडलेस हे फिचर सुरुवातीला फक्त व्हाट्सअप वेब आणि डेस्कटॉप साइटवर पाहायला मिळणार आहे. त्याच्यावर काही प्रक्रिया झाल्यानंतर अँड्रॉइडवर देखील हे आपल्या मोबाईल वर पाहू शकतात.\nहे एक महत्त्वाचे फिचर हे व्हाट्सअप मध्ये ऍड होत आहे, यामध्ये नवीन कॉलिंग फिचर असणार आहेत त्या म्हणजे संपूर्ण इंटरफेस हा बदलला जाणार आहे. यामध्ये कॉलिंग चे बटन असे कॉलेज बटन व कॉलिंग बटन देखील बदललेले असणार आहे.\nॲनिमेटेड स्टिकर्स देखील अपडेट मिळाला असेल किंवा तुम्ही लगेच अपडेट करत. यामध्ये ॲनिमेटर स्टिकर्स पाहायला मिळणार आहेत जे तुमची चॅटिंगची मजा आणखीनच वाढवतील.\nItech marathi : मोबाईल मधील फोटोज्, व्हिडिओज, SD कार्ड मध्ये कसे घ्याल \nहा मराठी युट्यूबर देत आहे, ब्लॉगिंग आणि यूट्यूब संदर्भात तुमच्या प्रश्नांची उत्तरे\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/twelve-foot-statue-shivaji-maharaj-be-installed-aurangabad-apmc-marathi", "date_download": "2021-07-25T21:58:51Z", "digest": "sha1:P3JJXGRLGUZLZUXNEZPFZW4PLNJ7TFK4", "length": 7443, "nlines": 131, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आता शेतकऱ्यांना रोज घडणार शिवरायांचे दर्शन, पहा ते कसे?", "raw_content": "\nबाजार समितीमधील फूल मार्केटच्या बाजूने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा पुतळा बसविण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजार समिती असून येथे अनेक वर्षांपासून शिवरायांचा पुतळा बसविण्याची मागणी होती. बाजार समितीच्या विकासकामांमध्ये हा पुतळा बसविण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला.\nआता शेतकऱ्यांना रोज घडणार शिवरायांचे दर्शन, पहा ते कसे\nऔरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नवीन मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य असा पाच टनांचा, साडेबारा फूट उंचीचा पुतळा बसविण्यात येणार आहे. चबुतऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी सोमवारी (ता. १३) दिली.\nबाजार समितीमधील फूल मार्केटच्या बाजूने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा पुतळा बसविण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजार समिती असून येथे अनेक वर्षांपासून शिवरायांचा पुतळा बसविण्याची मागणी होती. बाजार समितीच्या विकासकामांमध्ये हा पुतळा बसविण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला.\nहेही वाचा- दिलासा... जनता कर्फ्यूतही चारशेहून अधिक कंपन्या राहणार सुरू\nत्यानुसार वर्षभरापासून कामही सुरू झाले. पुतळा भव्यदिव्य असावा यासाठी नाशिक येथील शिल्पकाराला काम देण्यात आले होते. अश्‍वारूढ पुतळ्याचे कामही पूर्ण झाले आहे. या सर्व प्रक्रियेसाठी १ कोटी ७ लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे, असेही सभापती पठाडे यांनी सांगितले.\nहेही वाचा- बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या\nअसा असेल भव्यदिव्य पुतळा\nतब्बल पाच टन वजन\n१ कोटी ७ लाख रुपये खर्च\nछत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार झाला आहे. यासाठी पूर्वी कला संचालनालयाची व आता सहकार विभागाची परवानगी मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल.\n- राधाकिसन पठाडे, सभापती, बाजार समिती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/onion-producer-meet-mns-chief-raj-thackeray-at-nashik/", "date_download": "2021-07-25T23:10:21Z", "digest": "sha1:LMPKXCRPAP5B2VZDCH4XCJVIL4KNWMWC", "length": 27535, "nlines": 168, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Onion producer meet mns chief raj thackeray at Nashik | भाजप-शिवसेना सरकारसमोर हवालदिल झालेले कांदा उत्पादक शेतकरी राज ठाकरेंच्या भेटीला | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nभाजप-शिवसेना सरकारसमोर हवालदिल झालेले कांदा उत्पादक शेतकरी राज ठाकरेंच्या भेटीला\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nनाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या नाशिक दौऱ्यात त्यांनी नाशिक ग्रामीणकडे मोर्चा वळवल्याचे निदर्शनास येते आहे. त्यानिमित्त दिंडोरीत त्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेतल्याचे समजते. दरम्यान कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज कळवणमध्ये भेट घेऊन सर्व अडचणी मांडल्या.\nकांद्याला भाव मिळत नाही आणि साधा उत्पनाचा खर्च सुद्धा निघत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाल्याने त्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान, राज्यातील मंत्री शेतकऱ्यांच म्हणणं काही ऐकून घेत नसल्याचं त्यांनी राज ठाकरेंना सांगितलं. त्यावर, उत्तर देताना राज ठाकरे यांनी, जर मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील, तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला दिला.\nदरम्यान, ग्रामीण भागाकडे राज ठाकरे विशेष लक्ष केंद्रित करत असल्याने तरुणांसोबत शेतकरी वर्ग सुद्धा मनसेकडे आकर्षित होताना दिसत आहे. त्यामुळे मनसेच्��ा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा नवं चैतन्य संचारलं आहे. त्यामुळे काही दिवसात मनसे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अधिक आक्रमक झालेली दिसेल. मराठवाड्यात सुद्धा मनसेने शेतकऱ्यांसाठी दंडुका मोर्चाचे आयोजन केले होते, ज्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात सुद्धा राज ठाकरे यांनी विशेष लक्ष केंद्रित करण्याचा निश्चय केलेला दिसतो.\nमागील बातमी पुढील बातमी\nसांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेत शिवसेनेला स्वबळावर भोपळा तर जळगाव'मध्ये एनसीपी-काँग्रेसचा सुपडा साफ\nसांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या २० प्रभागातील ७८ जागांसाठी प्राथमिक अंदाजानुसार ६० टक्के मतदान झाले होते. स्वबळाचा नारा देऊन भाजपसह स्थानिक आघाडीचा हात झिडकारणारी शिवसेना तोंडघशी पडली आहे. इतकंच नाही तर शिवसेनेचे बडे नेतेही प्रचाराला आले होते, परंतु स्थानिक जनतेने शिवसेनेला अक्षरशः झिडकारलं आहे.\nजळगावमध्ये शिवसेनेला जोरदार धक्का; तर इतर पक्षातील उमेदवार 'आयात'नीती भाजपच्या पथ्यावर\nशिवसेनेचे माजी मंत्री तसेच जळगांव मधील दिग्गज नेते सुरेश जैन यांना जळगांव महानगर पालिका निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. भाजपने स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. निवडणुकीपूर्वी इतर पक्षातील नगरसेवक फोडून स्वतःकडे आणल्याचा फायदा त्यांना या निवडणुकीत झाला आहे. परंतु शिवसेनेचा मात्र धुव्वा उडाला आहे.\nपालघर निवडणुकीत जनतेने शिवसेनेला नाकारलं\nपालघर निवडणुकीची मतमोजणीची चुरस ही भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी यांच्यातच होती असं एकूण मतमोजणीच चित्र होत. पाहल्या ३-४ फेऱ्यामध्ये शिवसेना थेट तिसऱ्या स्थानी होती. परंतु एकूणच मतदानाचा कौल पाहिल्यास शिवसेना जरी जिंकण्याचा दावा करत होती तरी भाहुजन विकास आघाडीने घेतलेली मतं सुद्धा मोठ्या प्रमाणावर होती. भाजप फेरीपासूनच अग्रस्थनी होती.\nडिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशन निवडणूकीत भाजप विजयी तर सेनेचा सुपडा साफ, मनसेचे यशवंत किल्लेदार सुद्धा विजयी\nकाल पार पडलेल्या डिस्ट्रिक्ट हाऊसिंग फेडरेशनच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत आमदार प्रवीण दरेकर व शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत स्व.रघुवीर सामंत पॅनेलने विजय मिळवला तर शिवसेनेचा सुपडा साफ झाला आहे. विशेष म्हणजे शिवस���नेचा सुपडा साफ झाला असताना मनसेचे यशवंत किल्लेदार सुद्धा विजयी होऊन पॅनेलवर गेले आहेत.\nनाशिक पोटनिवडणुकीत मनसेचा सत्ताधाऱ्यांना धोबीपछाड\nनाशिक मनपा क्रमांक १३ (क) मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत मनसेने राज्य आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांना धूळ चारली आहे. या विजयामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदच वातावरण आहे.\nउत्तर महाराष्ट्र 3 वर्षांपूर्वी\nमनसेने देवरूख नगर पंचायतीत खात उघडलं\nमनसेने कोकणात प्रवेश केला आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नैतृत्वाखाली मनसेने कोकणात प्रवेश केल्याचे चित्र आहे.\nउधारीवर विडी-सिगारेट देण्यास नकार देताच शिवसैनिकाने पानटपरी पेटवली\nनाशिक मोहाडी येथे ही घटना घडली असून रामभाऊ लोंढे या पानटपरी मालकाने सरपंच सुरेश गावित यांच्याकडे विडी, सिगारेटच्या आधीच्या शिल्लक उधारीचे पैसे मागितल्याचा रागाने सुरेश गावित यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह पुन्हा टपरीवर जाऊन मुद्दाम कुरापती काढल्या आणि त्यानंतर सुरेश गावित यांनी रागाने पानटपरीला टपरीला आग लावली, अशी तक्रार रामभाऊ लोंढे यांनी केली आहे.\nशिवसेना जि. प. सदस्याला २० कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक\nमुंबई मधील पवई स्थीत एका मोठ्या विकासकाकडून तब्बल २० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.\nकांद्याला एक-दीड रुपया भाव, शेतकऱ्याने तो विकून सगळे पैसे मोदींना 'मनीऑर्डर' केले\nया सिजनमध्ये कांद्याला अवघा एक-दीड रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय काल नाशिक मध्ये आला आहे. २०१४ मध्ये “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींची या शेतकऱ्याने चांगलीच कोंडी केली आहे. एकूण सात क्विंटल ५० किलो कांदा विकून मिळालेले १,०६४ रुपये संजय साठे या शेतकऱ्याने थेट मोदींना मनिऑर्डर करून पाठवले आणि ‘ठेवा तुम्हालाच’ असा थेट संदेश पंतप्रधांना दिला आहे.\n कांद्याचे पैसे मनीऑर्डर करणाऱ्या शेतकऱ्याच्या चौकशीचे आदेश\nया सिजनमध्ये कांद्याला अवघा एक-दीड रुपयाचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचं वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय काल नाशिक मध्ये आला होता. २०१४ मध्य��� “बहुत हुआ किसान पर अत्याचार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा देत सत्तेत आलेल्या पंतप्रधान मोदींची या शेतकऱ्याने चांगलीच कोंडी केली होती. एकूण सात क्विंटल ५० किलो कांदा विकून मिळालेले १,०६४ रुपये संजय साठे या शेतकऱ्याने थेट मोदींना मनिऑर्डर करून पाठवले आणि ‘ठेवा तुम्हालाच’ असा थेट संदेश पंतप्रधांना दिला आहे.\nऔरंगाबाद; शिवसेनेचे माजी महापौर सुदाम मामा सोनावणेंचा मनसेत प्रवेश\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. त्याचे औचित्य साधून अनेक पक्षतील नेते मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी उत्सूक असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्याचा पहिला धक्का सेनेला बसला आहे, कारण औरंगाबादचे माजी महापौर राहिलेल्या एका दिग्गज नेत्याने त्यांच्या सर्व समर्थकांसोबत मनसे’मध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे.\nराज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद\nराज ठाकरेंना किसान मोर्चातील शेतकऱ्यांचा प्रतिसाद\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-2900", "date_download": "2021-07-25T21:27:48Z", "digest": "sha1:VN2DWM6HXQT6LURMD7PEJ6UFAAEA47N3", "length": 14812, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nफेमिनिझम, म्हणजे काय ताई\nफेमिनिझम, म्हणजे काय ताई\nसोमवार, 13 मे 2019\n‘फेमिनिझम म्हणजे काय गं ताई’ हा प्रश्न पडावा आणि या विषयावर लिहावंसं वाटावं असा प्रसंग अगद��� परवा परवाच घडला. दिल्लीतल्या एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या मुलींच्या कपड्यांवर एका काकूंनी शेरेबाजी केली. ‘यात काय नवं, हे तर आपल्या आजूबाजूलाही सर्रास घडतंच की...’ असं माझ्याही डोक्‍यात येऊन गेलं. पण संपूर्ण घटनेचा व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात आलं, की याचा सिरियसनेस काहीतरी वेगळाच आहे बॉस. एखाद्या तिऱ्हाईताकडून ‘हे काय कपडे घातलेत’ असं तरी का ऐकावं हा प्रश्न असताना, ज्या मुलींना आपण धड ओळखतही नाही, त्यांना ‘तुम्ही हे असे कपडे घातलेत, म्हणून तुमच्यावर बलात्कार झाला पाहिजे,’ असं या काकू सांगत होत्या. बरं एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर रेस्टॉरंटमध्ये असणाऱ्या मुलांनाही त्यांनी ‘या अशा मुलींचा रेप व्हायला पाहिजे,’ असं सांगायला सुरुवात केली.\nएखाद्या मुलीवर बलात्कार व्हावा असं एखाद्या बाईला वाटावं आणि तिने स्वतःच्या या ‘बिनडोक’ अभिव्यक्ती स्वातंत्र्याला कौतुकानं गावभर मिरवावं या सगळ्याचं प्रात्यक्षिक होता हा व्हिडिओ. ‘तुम्ही जे बोलला, त्याबद्दल माफी मागा’ म्हणून या मुली मागे लागल्यावरही, या काकू मात्र बलात्कार ही जणू एखादी सेलिब्रेशनची गोष्ट आहे, या आविर्भावात शेवटपर्यंत ‘रेप व्हायला हवा, रेप व्हायला हवा’ यावरच आडून राहिल्या. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. अनेकांनी यावर पोस्ट लिहिल्या. अनेक न्यूज चॅनेल, वेबपोर्टल्सनी यावर स्टोरी केली. आता तर यात महिला आयोगही इन्व्हॉल्व होणार आहे, असं कळतंय. प्रकरण हाताबाहेर जातंय हे लक्षात आल्यावर या काकूंनी स्वतःचे फालतू आणि फुकट संस्कारवर्ग थांबवत ‘मी चुकीचं बोलले, मला माफ करा’ अशा अर्थाची सपशेल शरणागतीही पत्करली (ज्याला माझ्या दृष्टीने फारसा काही अर्थ नाहीये).\nबलात्काराचं एका बाईनं हे असं उदात्तीकरण करणं माझ्या आकलनापलीकडचं आहेच, पण या बुरसटलेल्या विचारांचं समर्थन करणाऱ्या अनेक बायका आजूबाजूला आहेत हे पाहिल्यावर सुन्न झाले मी. या व्हिडिओचा कॉमेंट सेक्‍शन चेक केला, की हिच्यासारख्या अनेक बायकांना ‘कपडे आणि राहणीमान’ यापलीकडं असणारं बाईपण कधी समजलंच नाही हे पाहून माझीच चिडचिड झाली. पुरुष काय विचार करतात, पुरुषांनी कसं वागलं पाहिजे, स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी पुरुषांनी कसा प्रयत्न करायला हवा, झालंच तर वूमन एम्पॉवरमेंटसाठी पुरुषांचा पुढाका��� कसा गरजेचा आहे, या आणि अशा अनेक ‘पुरुषी प्रश्‍नांवर’ अमाप चर्चा झालीये, होतीये. या कॉमेंट प्रकरणात पुरुषही होतेच, पण ‘शरीराचा बलात्कार होतो म्हणजे नेमकं काय होतं’ याची जाणीव असतानाही, फक्त ‘असे कपडे घातले म्हणून बलात्कार व्हावा.’ याला प्रतिसाद देणाऱ्या बायकांना आपण नेमकं कोणत्या कृतीचं समर्थन करतोय हे तरी कळलं होतं की नाही कुणास ठाऊक.\nआपल्याकडं बाईच्या मोकळेपणाला चारित्र्याशी जोडलं, की बाकी सगळं फार सोप्पं होऊन जातं आणि गंमत म्हणजे हे असे उद्योग बायकांनाच करायला जास्त आवडतात. स्वतःच्या मर्जीप्रमाणं जगणारी, व्यक्त होणारी, स्वतःची मत मांडणारी, एकटी राहणारी, लग्न न करणारी, स्वतःच्या कृतीचं समर्थन करून त्याच्या परिणामांना सामोर जाण्याची तयारी असणारी ‘ती’ म्हणजे अनेक बायकांच्या दृष्टीनं उथळ, सेक्‍ससाठी इझिली अव्हेलेबल, पुरुषांना रिझवणारी, नात्यांमध्ये, सुखी संसारात विघ्न आणणारी ‘कोणीतरी’ ठरते किंवा ठरवली जाते. तिच्या बुद्धिमत्तेला, आकलनाला, समजूतदारपणाला ‘तिच्या कपड्यांची लांबी आणि तिचं मोकळंढाकळं वागणं’ यात मोजलं जातं. लोकांच्या मनात असणाऱ्या प्रतिमेला साजेसं तिनं जगावं असाच अट्टाहास असतो या ठराविक बायकांचा. यामागे स्वतःला तसं जगता येत नाही याची अगतिकता असते, की तिला सतत स्पर्धक म्हणून पाहण्याची इच्छा हे मला अजून तरी समजलं नाहीये. पण स्वतःचं जगणं स्वीकारता येत नाहीये आणि तिचं फुलपाखरासारखं बागडणं सहन होतं नाहीये अशी सगळी गुंतागुंत वाटते मला ही.\nफेमिनिझम किंवा स्त्रीवाद म्हणजे प्रत्येकवेळी पुरुषांच्या विरुद्ध बोलणं किंवा पुरुष कसा अन्याय करतो हे मांडत राहणं कसं असेल फेमिनिझमची अशी संकल्पना मला तरी अर्धवट वाटते. जिथं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरच प्रश्न उपस्थित करते, तिथं इतरांना काही बोलण्याचा, ज्ञान देण्याचा हक्क उरतोच कुठे फेमिनिझमची अशी संकल्पना मला तरी अर्धवट वाटते. जिथं एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरच प्रश्न उपस्थित करते, तिथं इतरांना काही बोलण्याचा, ज्ञान देण्याचा हक्क उरतोच कुठे आपल्याला. बलात्कार झाल्यावर ‘किती वाजता झाला, कोणते कपडे घातले होते, सोबत कोण होतं, नसेल तर रात्री एकटी का फिरत होती...’ या अशा अनेक प्रश्नार्थक नजरा आजूबाजूला असताना, एकमेकींना सोबत करण्यापेक्षा, असे संदर्भ नसणारे प्रश्न आपापसांत कुजबुजण्यात तरी काय अर्थ आहे आपल्याला. बलात्कार झाल्यावर ‘किती वाजता झाला, कोणते कपडे घातले होते, सोबत कोण होतं, नसेल तर रात्री एकटी का फिरत होती...’ या अशा अनेक प्रश्नार्थक नजरा आजूबाजूला असताना, एकमेकींना सोबत करण्यापेक्षा, असे संदर्भ नसणारे प्रश्न आपापसांत कुजबुजण्यात तरी काय अर्थ आहे बाईचं बाईपण दोन अवयवांत गुंडाळून ठेवण्यापेक्षा, त्याचा शक्‍य तितक्‍या मोकळेपणानं स्वीकार होणं मला जास्त गरजेचं वाटतं. कदाचित प्रत्येकीच्या जगण्याला सपोर्ट करणं, किंवा तिने केलेल्या कृतीमागची कारणं समजून घेणं आपल्या हातात नसेलही, पण ‘ती’ आहे तशी तिला स्वीकारण्यात काय हरकत आहे\nब्लॉग सोशल मीडिया स्त्रीवाद\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6044", "date_download": "2021-07-25T22:26:43Z", "digest": "sha1:LQEYB2EVO7CPFEANMUJUZAZNI2LETU3T", "length": 10140, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ\nदंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ\nमुंबई : राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि तीन दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nकनिष्ठ निवासी व वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचे ठरले. यामुळे 29 कोटी 67 लक्ष 60 हजार इतका वाढीव बोजा पडेल. सेंट्रल मार्ड संघटनेने निवासी डॉक्टर 24 तास सेवा देत असल्याचे निदर्शनास आणले आहे. राज्यात कोरोनामुळे निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवा देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या महाराष्ट्रात प्रतिमहा 54 हजार, गुजरात मध्ये 63 हजार, बिहारमध्ये 65 हजार आणि उत्तर प्रदे��ात 78 हजार एवढे विद्यावेतन देण्यात येते. महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांना विद्यावेतनात वाढ केल्याचा निर्णय झाल्यामुळे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी यांचे सुधारित विद्यावेतन 64 हजार 551 पासून 71 हजार 247 रुपयांपर्यंत होईल. तसेच, दंत पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सुधारित विद्यावेतन 49 हजार 648 पासून 55 हजार 258 इतके होईल.\nलाभार्थींना मोफत एक किलो चणाडाळ\nप्रधान मंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील राज्यामधील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींना जुलै ते नोव्हेंबर 2020 या कालावधीकरिता अख्ख्या चण्याऐवजी प्रतिमहिना प्रत्येक शिधापत्रिकाधारकास एक किलो मोफत चणाडाळ वितरित करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.\nराज्यात अख्ख्या चण्याऐवजी डाळ घेण्यास अधिक पसंती असल्याचे निदर्शनास आले असून अनेक लोकप्रतिनिधीनी यासंदर्भात विनंती केली आहे. यास्तव हा निर्णय घेण्यात आला. सदर चणाडाळ विक्री करण्याकरिता दुकानदारांना 1 रुपया 50 पैसे प्रतिकिलो एवढे मार्जिन देण्यात येईल. या डाळ वितरण योजनेकरिता एकूण 73 कोटी 37 लाख इतका वित्तीय भार पडणार आहे.\nPrevious articleराज्यातील १० अधिकाºयांना गृहमंत्रालयाचे विशेष पोलिस पदक\nNext articleव्हीजे-एनटी मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत बैठक\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7232", "date_download": "2021-07-25T22:30:56Z", "digest": "sha1:DFSIDE7NPYWGG76PARDVPMN6YH3WSRFP", "length": 7936, "nlines": 130, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्य सरकार शेतकºयांच्या पाठिशी : महसूलमंत्री थोरात | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फ���शन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई राज्य सरकार शेतकºयांच्या पाठिशी : महसूलमंत्री थोरात\nराज्य सरकार शेतकºयांच्या पाठिशी : महसूलमंत्री थोरात\nमुंबई : यावर्षीच्या पावसाने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. शेतातील उभी पिकेही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकºयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.\nपिकांसह अन्य नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच, केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजीच मदत केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी उभ्या ठाकल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करून राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील, असेही श्री. थोरात म्हणाले.\nPrevious articleगोसीखुर्द प्रकल्पाची कामे मुदतीत पूर्ण करा : वडेट्टीवार\nNext articleबिहार विधानसभा निवडणुकीत गृहमंत्री शहा प्रचार करणार\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/actor-ajay-devgns-maidaan-set-destroyed-by-cyclone-tauktae-producer-boney-kapoor-said-have-spent-rs-30-crore-on-film-sets-128515552.html", "date_download": "2021-07-25T22:00:58Z", "digest": "sha1:XUJI7OFSF2VWYSI3SJD5IME3VWJSPJXI", "length": 10182, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Actor Ajay Devgn's 'Maidaan' Set Destroyed By Cyclone Tauktae, Producer Boney Kapoor Said Have Spent Rs 30 Crore On Film Sets | चक्रीवादळामुळे अजय देवगणच्या 'मैदान'चा सेट उद्धवस्त, निर्माते बोनी कपूर म्हणाले - 30 कोटींचे नुकसान झाले - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nतौक्तेचा तडाखा:चक्रीवादळामुळे अजय देवगणच्या 'मैदान'चा सेट उद्धवस्त, निर्माते बोनी कपूर म्हणाले - 30 कोटींचे नुकसान झाले\nनिर्मात्यांनी 'मैदान'चा सेट वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले\nतौक्ते चक्रीवादळाचा जोरदार तडाखा महाराष्ट्रात मुंबईला बसला. वादळी वारे आणि पावसाने मुंबईला झोडपून काढले होते. या वादळामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीचे मोठे नुकसान झाले आहे. मुंबई व जवळपासच्या भागात तयार करण्यात आलेले आगामी चित्रपटांच्या सेट्सचे या वादळात उद्धवस्त झाले आहेत. या वादळामुळे अजय देवगणच्या आगामी मैदान या चित्रपटाचा सेट उडून गेला आहे. 'मैदान'चे निर्माता बोनी कपूर यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे की, वादळामुळे चित्रपटाच्या सेट उद्धवस्त होऊन जवळपास 30 कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच चित्रपटाचा सेट पुन्हा तयार करावा लागणार आहे. तिस-यांदा हा सेट पुन्हा तयार करावा लागणार असल्याचे बोनी कपूर म्हणाले.\nसेटवर आतापर्यंत 30 कोटी रुपये खर्च करूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही\nनिर्माता बोनी कपूर म्हणाले की, “सेट पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, आम्हाला तिस-यांदा तो पुन्हा तयार करावा लागणार आहे. आम्हाला पहिल्यांदा सेट तोडावा लागला, जेव्हा पहिल्यांदा लॉकडाउन झाला. त्यानंतर आम्हाला पुन्हा सेट उभारावा लागला होता. त्यानंतर पुन्हा एकदा लॉकडाउन झाले होते. जर लॉकडाउन नसते तर आम्ही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले असते. वादळामुळे पीच व्यतिरिक्त संपूर्ण सेट नष्ट झाला आहे. तसे, पीचचेही काही नुकसान झाले आहे, क्युरेटरने आम्हाला आश्वासन दिले. ते लवकरात लवकर ठिक करण्यात मदत करतील. पण, सेटवर आतापर्यंत आम्ही 30 कोटी रुपये खर्च केले आहेत आणि अद्याप काम पूर्ण झालेले नाही. \"\nनिर्मात्यांनी 'मैदान'चा सेट वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण ते अयशस्वी झाले\nवृत्तानुसार, मुंबईच्या बाहेरच्या परिसरात तयार केलेला ‘मैदान’ता सेट वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न निर्मात्यांनी केला होता, परंतु ते अयशस्वी झाले. चित्रपटाच्या सेटवर कुणालाही दुखापत झाली नाही पण सेट मात्र पूर्णपणे उध्वस्त झाला आणि त्यामुळे मोठे नुकसान झाले. असे म्हटले जात आहे की, अजय देवगण 'मैदान' च्या या सेटवर चित्रपटातील बहुतेक दृश्यांचे शूटिंग करणार होते. पण आता सेट उद्धवस्त झाल्याने चित्रपटाच्या शूटिंगला ब्रेक लागला आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार, जेव्हा वादळ आले तेव्हा 'मैदाना'च्या सेटवर 40 लोक उपस्थित होते. सेटवरील गार्ड्स आणि फुटबॉल मैदान बनवणा-या लोकांनी हा सेट वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. 'मैदान' या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर आणि अमित शर्मा यांचा विचार होता की, 31 मे 2021 नंतर लॉकडाउन थोडा शिथिल होईल आणि त्यानंतर 15 ते 17 दिवसांत ते चित्रपटाच्या मॅचच्या भागाचे चित्रीकरण करतील. पण तौक्तेने त्यांच्या सर्व अपेक्षांचा भंग केला.\nमाझे चित्रपट थिएटरसाठी असतात: बोनी कपूर\nकाही दिवसांपूर्वी चित्रपटाविषयी असेही वृत्त आले होते की, 'मैदान' एका पे पर व्ह्यू सेवेअंतर्गत डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. पण, बोनी कपूर यांनी अलीकडेच या वृत्तांचा खंडन करत एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. बोनी कपूर म्हणाले, \"माझे चित्रपट थिएटरसाठी आहेत. आम्ही 'मैदान'च्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरू केले आहे आणि आम्हाला हा चित्रपट चित्रपटगृहात आणायचा आहे.\" आणखी एका निवेदनात बोनी म्हणाले की, पे पे व्यू सेवेअंतर्गत 'मैदान' रिलीज करण्यासाठी कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मशी त्यांनी कोणतीही चर्चा केलेली नाही.\n'मैदान' हा बोनी कपूर, आकाश चावला आणि अरुणाभ जॉय सेनगुप्ता निर्मित स्पोर्ट्स बायोपिक चित्रपट आहे. हा चित्रपट फुटबॉल खेळावर आधारित असून यामध्ये अजय देवगण फुटबॉल प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीमची भूमिका साकारताना दिसणार आहे. अमित शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात अजय व्यतिरिक्त प्रियामणि, गजराज राव आणि रुद्रनील घोष मुख्य भूमिकेत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/mp-chatrapati-sambhaji-raje-press-conference-on-maratha-reservation-news-and-updates-128535500.html", "date_download": "2021-07-25T22:49:26Z", "digest": "sha1:MVXEGVSGSDFNDVH4T6GFMIIOWCRB7S7M", "length": 12863, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mp chatrapati sambhaji raje press conference on maratha reservation, news and updates | हात जोडून विनंती करतो- मान सन्मान बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय द्या; सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमराठा समाजासाठी एकत्र या:हात जोडून विनंती करतो- मान सन्मान बाजूला ठेवून सर्व पक्षांनी एकत्र येऊन मराठा समाजाला न्याय द्या; सरकारला 6 जूनपर्यंत अल्टिमेटम\n6 जून पर्यंत तोडगा निघाला नाही, तर रायगडावरून आंदोलन करणार\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजातून नाराजी प्रतिक्रिया येत आहेत. या निर्णयानंतर भाजपचे राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी राज्यातील प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर मुंबईत पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व सत्ताधारी आणि विरोधकांसह सर्वपक्षांच्या नेत्यांची दिल्लीत गोलमेज परिषद आयोजित करणार, तसेच आता अॅक्शन घेण्याची वेळ आलीये, असे म्हटले.\nएकत्रित या हात जोडून विनंती\nते पुढे म्हणाले की, 'कोरोना काळात माणूस जगणे महत्वाचे आहे. आंदोलन करायचे असेल तर लोकांना वेठीस धरू नका. सर्वांना आवाहन करतो की आधी माणूस जगला पाहिजे. आंदोलन करून नाही तर सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्रित आणून मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे. मी कुणालाच घाबरत नाही, कारण मी शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांची आयडिओलॉजी घेऊन गरीब मराठा समाजासाठी काम करतोय. माझे राजकीय सामाजिक नुकसान होणार, मी घाबरत नाही. मी लवकरच मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्ष नेते, राजसाहेब, पवार साहेब, प्रकाश आंबेडकरांना भेटणार आहे सर्वांना विनंती आहे की या सामाजाला बाहेर फेकू नका. लोक मला छत्रपतींचे वंशज म्हणतात, मान सन्मानाचे बोलतात पण सगळे बाजूला ठेवून मी आधी हात जोडून विनंती करतो राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रित या.\nअनेकांना वाटलं संभाजी राजेंनी मवाळ भूमिका घेतली\nते पुढे म्हणाले की, न्यायमूर्ती गायकवाडांचा अहवाल अवैध ठरला आणि आपला कायदा रद्द झाला आहे. आपण एसईबीसीमध्ये मोडत नाहीत. आपण सामाजिक मागास राहिलो नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला फॉरवर्ड क्लास, डॉमिनेटिंग क्लास असं म्हटले. आपण त्याला आव्हान देऊ शकत नाही. मला खूप दुःख झालं, पण तेव्हा मी म्हणालो की उद्रेक कुणी करू नका, करोनाचं संकट समोर आहे. आपण जगलो तर लढू शकतो. अनेकांना वाटलं की संभाजी छत्रपतींची ही मवाळ भूमिका का म्हणून मला सांगायचंय की छत्रपतींच्या घ���ात माझा जन्म झाला म्हणून मी तशी भूमिका घेतली.\nयानंतर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप सुरू झाले. सत्ताधारी म्हणतात पूर्वीचा कायदा खराब होता, विरोधी पक्ष म्हणतो यांनी बाजू नीट मांडली नाही म्हणून आमचं नुकसान झालं. पण समाजाला तुमच्या भांडणात रस नाही. आमचे एकच मागणे आहे की मराठा समाजाला तुम्ही न्याय मिळवून द्या. तुम्ही लोकांना वेठीला धरू नका.\nसरकारला 6 जून पर्यंतची मुदत\nयावेळी संभाजी राजे यांनी 6 जून म्हणजेच, शिवराज्यभिषेकदिनी मराठा समाजाची निर्णायक भूमिका किल्ले रायगडावरून जाहीर करणार असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, मी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट सांगितले आहे. 6 जून रोजी काय झाले, शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक यावेळी झाला. 6 जूनपर्यंत मराठा आरक्षणाच्या संदर्भावर निर्णय घेतला नाही तर आमची आंदोलनाची भूमिका, रायगडावरून आंदोलनाची सुरूवात करणार.\nमाझ्या मराठा समाजासाठी लढा\nसंभाजी राजे पुढे म्हणाले की, “सकल मराठा समाजाच्या वतीने मी बोलत आहे. आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात किंवा कोणता राजकीय अजेंडा घेऊन अजिबात आलेलो नाही. आमची एकच मागणी आहे की सकल मराठा समाजाला न्याय मिळावा. 2007 सालापासून मी महाराष्ट्र पिंजून काढला कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात मराठा समाजावर अन्याय होतोय यासाठी माझा हा लढा आहे.\nओबीसींमध्ये नवे प्रवर्ग करणे शक्य शक्य आहे का\nसंभाजीराजे पुढे म्हणाले की, मराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देण्याची अनेक मराठा नेत्यांनी मागणी केली आहे. त्यांची ही भूमिका असू शकते. पण ओबीसींमध्ये नवे प्रवर्ग करणे शक्य शक्य आहे का हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीच सांगावे. वंचितांना आरक्षण मिळावे या मताचा मी आहे. शाहू महाराजांनी वंचितांना मुख्य प्रवाहात आणले होतं. मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही भूमिका होती, असंही त्यांनी सांगितलं.\nसंभाजी राजेंचे तीन पर्याय\nयावेळी संभाजी राजेंनी सत्ताधारी आणि विरोधकांसमोर तीन पर्याय दिले आहेत. यातील पहिला म्हणजे, राज्य सरकारने तात्काळ रिव्ह्यू पिटीशन दाखल करावी, हा राज्य सरकारचाच विषय आहे. दुसरा ��र्याय म्हणजे, रिव्ह्यू पिटीशन टिकली नाही तर, शेवटचा पर्याय म्हणून क्युरिटिव्ह पिटीशन दाखल करावी. पण हा पर्याय अपवादात्मक आहे. त्यासाठी भक्कम पुरावे घेऊनच कोर्टात जावे लागणार आहे. तिसरा पर्याय म्हणजे, कलम 342 अ च्या माध्यमातून आपण प्रपोजल केंद्राकडे देऊ शकतो. राज्यपालांच्या माध्यमातून ते राष्ट्रपतींकडे जाणार. राष्ट्रपतींना योग्य वाटले तर ते केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे देतील. त्यांना योग्य वाटलं तर ते संसदेकडे पाठवतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/natyachi-gosht/bicycling-trees-are-planted-in-place/articleshow/73518630.cms", "date_download": "2021-07-25T21:54:54Z", "digest": "sha1:XLACJOHENSJ243XB2LJRVNKCB7SZJE76", "length": 12555, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "गोविंद भास्कर: सांगली ते नांदेड...सायकल प्रवास करत ठिकठिकाणी लावली झाडं - bicycling trees are planted in place | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनसतेस घरी तू जेव्हा\nसांगली ते नांदेड...सायकल प्रवास करत ठिकठिकाणी लावली झाडं\nगोविंद भास्कर परांजपे उर्फ आबा हे नाव घेतलं, की माझ्या नणंदेचे सासरे यापेक्षाही अत्यंत साधं राहणीमान असलेले, प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याची तीव्र इच्छा असलेलं, समाजकार्याला वाहून घेतलेले आणि विशीतल्या तरुणालाही लाजवतील असे वयाच्या ८२व्या वर्षी सायकलवरून संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर जाऊन आलेले सायकलस्वार ही ओळख जास्त योग्य ठरेल.\nगोविंद भास्कर परांजपे उर्फ आबा हे नाव घेतलं, की माझ्या नणंदेचे सासरे यापेक्षाही अत्यंत साधं राहणीमान असलेले, प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याची तीव्र इच्छा असलेलं, समाजकार्याला वाहून घेतलेले आणि विशीतल्या तरुणालाही लाजवतील असे वयाच्या ८२व्या वर्षी सायकलवरून संपूर्ण महाराष्ट्र आणि त्याचबरोबर महाराष्ट्राबाहेर जाऊन आलेले सायकलस्वार ही ओळख जास्त योग्य ठरेल.\nमाधवनगर, सांगली इथं राहणारे आमचे आबा हे उत्साहाचा आणि ऊर्जेचा वाहणारा झरा आहेत. कन्याकुमारी, नेपाळ, गंगोत्री, इंदौर, जबलपूर, लखनौ असा सायकलवरून प्रवास त्यांनी केलाय. सायकल प्रवासाला निघताना मध्ये येणाऱ्या असंख्य अडचणींना कसं तोंड दिलं आणि त्या���र मात करून पुढचा प्रवास कसा सुरू केला हे ऐकताना कळतं, की इच्छाशक्ती म्हणजे नेमकं काय असतं. ‘जिव्हाळा’ या सामाजिक कामासाठी कार्यरत असलेल्या संस्थेबरोबर ते गेली कित्येक वर्षं काम करताहेत. ज्या काळात स्त्रियांनी घराबाहेर पडणंही अवघड होतं, त्या काळात पत्नीला पोस्टाची एजन्सी घेण्यास पूर्ण पाठिंबा दिला. सांगली जिल्ह्यामध्ये १०० हून अधिक झाडं त्यांनी लावली आहेत. आणि वैशिष्ट्य असं, की ते स्वतः बियाणं तयार करून मग रोपं लावतात. घरातला कचरा हा कचरा गाडीत न टाकता तो वापरून घरातच खत तयार करतात.\n‘सिव्हिल हॉस्पिटल’ मध्ये जाऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथल्या रुग्णांना आणि त्यांचा नातेवाईकांना सर्वोतोपरी मदत करतात. अगदी फॉर्म भरण्यापासून त्यांच्या डिस्चार्जपर्यंत लागणारी सर्व सामाजिक तशीच आर्थिक मदत ते करतात. ते नेहमी म्हणतात, की आपण ज्या समाजात राहतो, त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. स्वतःसाठी प्रत्येक माणूस खर्च करतोच; पण समाजासाठी खर्च करायला मोठं मन असावं लागतं. अशा अष्टपैलू व्यक्तीसोबत माझं नातं आहे याचा अभिमान वाटतो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमम माऊली महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n​ माधवनगर सायकलस्वार गोविंद भास्कर Madhavanagar govind bhaskar cyclist\n८ बाद १४; त्यानंतर पठ्ठ्यानं ठोकलं विस्फोटक शतक अन् संघाला मिळाला थराराक विजय\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\nकोल्हापूर पुन्हा महापुराचा धोका : राधानगरी धरणाचे ५ दरवाजे उघडले; नदीची पाणी पातळी वाढणार\nअहमदनगर करोनाचे आकडे फिरले; 'या' जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\n'माझा राईट हँड परत आलाय'; शास्त्री गुरुजींच्या ट्विटची जगभरात चर्चा\nक्रिकेट न्यूज SL vs IND : सूर्यकुमार यादव तळपला, भारताने श्रीलंकेपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा...\nमुंबई Live: पुणे-बंगळुरू महामार्ग अजूनही बंदच; शिरोली ते सातारा रस्ता सुरू\nक्रिकेट न्यूज IND vs SL 1st T-20 Playing 11 Live Score : श्रीलंकेवर विजय मिळवत भारताने दिली विजयी सलामी\nऔरंगाबाद बिअरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात; बॉक्स लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड\nमोबाइल जिओचा वर्षभर चालणारा प्लान, फक्त २ रुपये जास्त देवून मिळवा दुप्पट डेटा\nमोबाइल स्प्लॅश प्रूफ आणि हाय ग्राफिक्सने परिपूर्ण Redmi चे स्मार्टफोन खरेदी करा बजेटमध्ये, पाहा लिस्ट\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २५ जुलै २०२१ रविवार : चंद्र आज मकर राशीतून जात असताना अनेक राशींसाठी लाभदायक\nब्युटी प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी करत ‘ही’ 5 कामं, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nकरिअर न्यूज पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांचा दिलासा, ऑगस्टमध्ये देता येणार परीक्षा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/farmers-son-now-govn-officer-320634", "date_download": "2021-07-25T22:25:48Z", "digest": "sha1:2TVEM63FBOMBTQVADLQNR7UO7P5FBRCK", "length": 11151, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | स्वप्नाच्या वेलीला आली यशाची फुले, शेतकरी कुटुंबातील ऋतूराज झाला शासकीय अधिकारी", "raw_content": "\nपरीक्षेचे प्रेशर असेल तर परफॉर्मन्सवर त्याचा विपरीत परिणाम होतो. नवागतांनी शक्‍य असेल तर राज्यसेवा आयोगाची परीक्षा देताना प्लॅन बी तयार ठेवावा, असे प्रांजळ मत ऋतुराज शिवदास सूर्य यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.\nस्वप्नाच्या वेलीला आली यशाची फुले, शेतकरी कुटुंबातील ऋतूराज झाला शासकीय अधिकारी\nपुसद (जि. यवतमाळ) : स्वप्न मोठे असेल आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर यश दूर नसते. हे एका शेतकरी कुटुंबातील मुलाने सिद्ध करून दाखविले. लहानपणापासून ठरविलेले त्या मुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.\nवडील शेतकरी कुटुंबातील आहेत. मात्र शालेय जीवनापासून ऋतूराजने शासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बघितले. सातत्यपूर्ण अभ्यास व विषयावर फोकस ठेवून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली व जिल्हा उद्योग अधिकारी या पदावर माझी निवड झाली. मी पुणे येथे कंपनीत नेटवर्किंग अभियंता म्हणून कार्यरत होतो. त्यामुळे परीक्षेचे मनावर दडपण नव्हते. परीक्षेचे प्रेशर असेल तर परफॉर्मन्सवर त्याचा विपरीत परिणाम होतो. नवागतांनी शक्‍य असेल तर राज्यसेवा आयोगाची परीक्षा देताना प्लॅन बी तयार ठेवावा, असे प्रांजळ मत ऋतुराज शिवदास सूर्य यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केले.\nऋतुराज हे पुसदजवळील वरुड गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील सिंचन विभागातून निवृ��्त झाले असून शेती करतात तर आई अर्चना गृहिणी आहेत. वडिलांच्या नोकरी निमित्ताने त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंगरूळपीर येथे झाले.\nअमरावती येथील शिवाजी विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी कॉम्प्युटर सायन्स विषयात ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुणे येथे खाजगी कंपनीमध्ये नेटवर्क सपोर्टिंग इंजिनियर म्हणून काम केले. यादरम्यान इन्फोसिस कंपनीत असलेल्या मोठा भाऊ राहुल, वहिनी शिल्पा यांच्या प्रेरणेतून स्पर्धा परीक्षांची तयारी 2012 मध्ये सुरू केली. या अभ्यासातून त्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळाले. याच दरम्यान त्यांनी कंप्युटर मॅनेजमेंट अभ्यासक्रमात पदव्युत्तर पदवी संपादन केली.\n2017 मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली. स्टेट इंटेलिजन्स ऑफिसर म्हणूनही त्यांना संधी मिळाली. 2018 मध्ये त्यांनी नगरपरिषदेच्या राज्य सेवा भरतीत कर व प्रशासकीय अधिकारी ही परीक्षा उत्तीर्ण करून चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती नगरपालिकेत सेवा रुजू केली. दरम्यान त्यांचा राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरू होता. नुकत्याच लागलेल्या निकालात त्यांची जिल्हा उद्योग अधिकारी (तांत्रिक) या पदावर निवड झाली आहे. सध्या ते कोरोना वॉरियर म्हणून भद्रावतीत काम पाहत आहेत.\nआपल्या यशाचे गुपित उघड करताना ऋतुराज यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासावर अधिक फोकस केल्याचे सांगितले. उच्च ध्येय ठेवले तर ते मिळविण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करावे लागतात. यासाठी त्यांना त्यांचे मोठे बंधू, वहिनी यांचे पाठबळ मिळाले. नोकरी करीत असताना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी वेळेचे योग्य नियोजन केले. दररोज किमान आठ तास अभ्यास केला. त्यासाठी पुणे येथील नोकरी करताना नाईट शिफ्ट स्वीकारली. लायब्ररीत अभ्यास करताना हाती केवळ आठ तास असायचे. या वेळात त्यांनी अभ्यासक्रमाचे काटेकोर नियोजन केले. युनिक क्‍लासेस मधून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले व त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत ध्येयपूर्तीला यशाची किनार लाभली.\nसविस्तर वाचा - अरेच्चा तो झाला प्रेयसी असलेल्या महिला पोलिसासह क्‍वारंटाईन अन्‌ बायको गेली पतीच्या शोधात पोलिस ठाण्यात\nस्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी स्वतःचा प्लॅन बी तयार ठेवावा, असा सल्ला दिला. यापुढ�� आपण युपीएससीची तयारी सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले\nसंपादन - स्वाती हुद्दार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/shelkes-entry-ghules-race-71535", "date_download": "2021-07-25T23:13:15Z", "digest": "sha1:3AEXHXABMSAMNZBHYF3362ZPAFNMNMBY", "length": 18307, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "घुलेंच्या शर्यतीत शेळकेंची \"एन्ट्री' - Shelke's 'entry' in Ghule's race | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघुलेंच्या शर्यतीत शेळकेंची \"एन्ट्री'\nघुलेंच्या शर्यतीत शेळकेंची \"एन्ट्री'\nघुलेंच्या शर्यतीत शेळकेंची \"एन्ट्री'\nगुरुवार, 4 मार्च 2021\nशेळके हे जीएस महानगर बॅंकेचे अध्यक्ष असून, त्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. तसेच वकील असल्याने बॅंकेसाठी ही जमेची बाजू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत.\nनगर : जिल्हा सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी जोरदार घडामोडी सुरू आहेत. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव आघाडीवर असले, तरी आता उदय शेळके यांचीही \"एन्ट्री' झाली आहे. उपाध्यक्षपदी कॉंग्रेस नेते माधवराव कानवडे यांची वर्णी लागण्याची शक्‍यता आहे.\nजिल्हा बॅंकेच्या 21 पैकी 17 जागा बिनविरोध झाल्या. चार जागांवर मतदान झाले. नूतन संचालक मंडळातून शनिवारी (ता. 6) अध्यक्ष-उपाध्यक्ष निवड होणार आहेत. अध्यक्षपदासाठी घुले यांचेच नाव निश्‍चित झाल्याचे आतापर्यंत सांगितले जात होते; मात्र आजच्या राजकीय घडामोडीत पारनेरमधील संचालक उदय शेळके यांचे नाव पुढे आल्याचे समजते. शेळके हे जीएस महानगर बॅंकेचे अध्यक्ष असून, त्यांना प्रशासनाचा मोठा अनुभव आहे. तसेच वकील असल्याने बॅंकेसाठी ही जमेची बाजू आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते जवळचे कार्यकर्ते आहेत. विशेष म्हणजे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचेजावई आहेत. थोरात यांनीच त्यांना उमेदवारीसाठी आग्रह केल्याचे मानले जाते.\nमहाविकास आघाडीच्या जागा जास्त असल्याने त्यातील एका पक्षाला अध्यक्षपद मिळेल, हे निश्‍चित आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व महसूलमंत्री थोरात हेच अंतिम निर्णय घ��णार आहेत. त्यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद कॉंग्रेसला मिळण्याची शक्‍यता आहे. त्यात शेळके व कानवडे अशी जोडी अंतिम झाल्यास थोरात यांचेच बॅंकेवर वर्चस्व राहिल.\nहेही वाचा.. मी मंत्री असतो, तर राजीनामा दिला असता\nश्रीगोंदे तालुक्‍यात एक पद देण्याबाबत चर्चा होती, तथापि नंतर त्यात बदल होत गेले. थोरात यांचे जवळचे कार्यकर्ते व कॉंग्रेसचे संचालक म्हणून थोरात कारखान्याचे माजी अध्यक्ष माधवराव कानवडे यांना उपाध्यक्षपदाची संधी मिळू शकते. मागील वेळी बॅंकेचे अध्यक्षपद उत्तरेत होते. या वेळी दक्षिणेचा अध्यक्ष, तर उत्तरेत उपाध्यक्षपद देण्याबाबत नेत्यांत एकमत झाल्याचे मानले जाते.\nजिल्हा बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत महिलेला संधी मिळेल, असे सांगितले जात होते. आमदार मोनिका राजळे या थोरातांच्या नातेवाईक असल्या, तरी पक्ष आडवा येतो. भाजपच्या जागा कमी असल्याने त्यांना संधी मिळण्याची शक्‍यता नाही. मात्र, थोरात समर्थक अनुराधा नागवडे यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडावी, यासाठी काही नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, नंतर हेही नाव मागे पडल्याचे समजते.\nहेही वाचा... त्यांनी घेतला मलिदा\n\"हायकमांड'च्या आदेशामुळे आमदार अरुण जगताप यांनी उमेदवारी मागे घेतली. त्या बदल्यात त्यांना नेमका काय शब्द दिला, यावरही खलबते होण्याची शक्‍यता आहे. घुले यांच्यासह श्रीगोंद्याचे माजी आमदार राहुल जगताप यांचेही नाव चर्चेत होते. शेळके यांची आता नव्याने \"एन्ट्री' झाल्याने राजकीय वाटाघाटीत \"तो' शब्द चमत्कार घडवू शकणार नाही, असे मानले जाते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआमदाराच्या सख्ख्या भावाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक : परमबीरसिंग प्रकरणाची सत्ताधाऱ्यांना धास्ती\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Ex Mumbai CP Parambirsingh) यांच्या खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल एका...\nरविवार, 25 जुलै 2021\nइम्पेरिकल डाटा कुणाची खाजगी संपत्ती नाही; भुजबळांनी ठणकावले..\nलातूर : ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळाव्यात शनिवारी आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. राज्यपातळीवरील...\nरविवार, 25 जुलै 2021\nनाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला\nभंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटो���े State president of congress Nana Patole यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे Suryakant Ilme यांना...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nबोदवड पाणीप्रश्‍नाला पालकमंत्र्यांकडून ‘खो’\nबोदवड : येथे मुक्ताई भवनात शिवसंपर्क अभियान व शासकीय कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. (Shivsampark Drive meeting of Shivsena in city)...\nरविवार, 25 जुलै 2021\nदादा भुसे संतापले; `इफको-टोकियो` विरोधात गुन्हा दाखल करणार\nअमरावती : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. (Agreeculture minister Dada Bhuse on Amravati tour) परिसरात गेल्या दोन...\nरविवार, 25 जुलै 2021\nखरोखर आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे का\nनाशिक : कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. (Konkan, Kolhapur and...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे : चित्रा वाघ\nनगर : मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी स्वतः वाहन चालविले. त्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्याधिकाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’, अन् राष्ट्रवादीने दालनाला लावले बेशरमीचे हार...\nबुलडाणा : जिल्ह्यातील चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे सध्या कार्यालयात येत नाहियेत. कार्यालयाचा कारभार ते घरूनच करत आहेत. त्यातही केवळ बिलं...\nशनिवार, 24 जुलै 2021\nउपराजधानीत थरार; स्वयंदीपच्या खुनाचा १२ तासांत घेतला बदला, शक्तिमान आयसीयूत...\nनागपूर : शहरातील कौशल्या नगर Koushlya Nagar of the city परिसरात काल रात्री स्वयंदीप नगराळे Swyamdeep Nagrale या २१ वर्षीय युवकाचा परिसरातील ७ ते...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे\nसंगमनेर : जनतेने नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात...\nशनिवार, 24 जुलै 2021\nनगर अहमदनगर आमदार निवडणूक गणित mathematics वर्षा varsha विकास अजित पवार ajit pawar बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat साखर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-39-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T22:08:47Z", "digest": "sha1:IMI4SD57YS7N6XOVOUDGFRZR4TMRSMQT", "length": 7651, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "साकेगावातील 39 वर्षीय इसमाचा वाघूर नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nसाकेगावातील 39 वर्षीय इसमाचा वाघूर नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू\nसाकेगावातील 39 वर्षीय इसमाचा वाघूर नदीपात्रात बुडाल्याने मृत्यू\nभुसावळ : शौचासाठी नदीपात्रात गेलेल्या साकेगाव येथील 39 वर्षीय इसमाचा पाय निसटून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला. गुरुवारी पहाटे साडेसहा सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विनोद सुनील सोनवणे (39, साकेगाव) असे मृत इसमाचे नाव आहे. सोनवणे हे नेहमीप्रमाणे वाघूर नदीपात्रात शौचासह अंघोळीसाठी गेले असता त्यांचा पाय निसटल्याने ते नदीपात्रात पाण्यात बुडाल्याने मयत झाले. याबाबत माहिती कळताच ग्रामस्थांनी त्यांना ट्रामा सेंटरमध्ये हलवले मात्र तेथे डॉक्टर नसल्याने गोदावरी रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. भुसावळ तालुका पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक निरीक्षक अमोल पवार, विजय पोहेकर यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी साकेगाव गाठून पंचनामा केला. या प्रकरणी किशोर निवृत्ती सोनवणे (साकेगाव) यांच्या खबरीनुसार तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास नाईक विजय श्रावण पोहेकर करीत आहेत.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nचार दिवसातील दुसरी घटना\nचार दिवसांपूर्वीच अर्थात सोमवारी महामार्ग चौपदरीकरण कामावरील वेल्डिंग सेक्शनमधील कामगार लालबाबू पंडित (45, न्यू दिल्ली) यांचा नदीपात्रात पाणी घेण्यासाठी गेल्यानंतर नदीपात्रातील पाईपात अडकल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा गुरुवारी ही घटना घडल्याने साकेगावात हळहळ व्यक्त करण्यात आली.\nभुसावळात लॉकडाऊनमध्ये व्यवसाय : 18 हजारां��ा दंड वसुल\nबोदवडमधील सारंगी तलावाचे अस्तित्व धोक्यात \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/6210-2/", "date_download": "2021-07-25T22:46:20Z", "digest": "sha1:GV6OVYIYTV2POFAVMVJILMDN7TEMOOWI", "length": 16057, "nlines": 151, "source_domain": "mh20live.com", "title": "कंपनीत चोरी करणारी टोळी गजाआड, दोन गुन्हे उघडकीस एकुण 4,63,573/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त, वाळुज पोलीसांची कारवाई, – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/क्राईम/कंपनीत चोरी करणारी टोळी गजाआड, दोन गुन्हे उघडकीस एकुण 4,63,573/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त, वाळुज पोलीसांची कारवाई,\nकंपनीत चोरी करणारी टोळी गजाआड, दोन गुन्हे उघडकीस एकुण 4,63,573/- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त, वाळुज पोलीसांची कारवाई,\nवाळुज -येथे फिर्यादी नामे विजय कुमार श्रीपाल जैन यांनी तक्रार दिली की,\nफिर्यादी हे दिग्विजय इं��स्ट्रीज येथे लेखा अधिकारी म्हणुन असुन दिनांक 14/10/2020 रोजीचे 21.00 ते दिनांक 15/10/2020 रोजीचे 10.00 वाजे दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी खीडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करून त्यांच्या कंपनीतून 20 कॉपर वायरचे बंडल चोरून नेले आहे. वैगेरे ‘मजकूराच्या तक्रारीवरून गुरनं 547/2020 कलम 461,380 भादवि प्रमाणे गुन्हा दिनांक 24/10/2020 रोजी दाखल करण्यात आलेले आहे. तसेच फिर्यादी नामे एकनाथ गंगाधर प्रधान य़ांनी फिर्याद दिली की, फिर्यादी हे सेट ऑन साईट इलेक्ट्रीकल प्रा.लि. या कंपनीत मॅनेजर असुन त्यांचे कंपनीत दिनांक 05/09/2020 ते दिनांक 17/11/2020 रोजी दरम्याण कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी खीडकीचे ग्रील तोडून आत प्रवेश करून 2 कॉपर तारेचे बंडल चोरून नेले आहे. वैगेरे मजकूराच्या तक्रारीवरून गुरनं 617/2020 कलम 461, 380 भा.द.वि. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.बरील दोन्ही दाखल गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक श्री मधुकर सावंत यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. श्री. गौतम वाबळे व पोलीस अंमलदार यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी जावुन €€1’४/ फुटेजची पाहणी करुन गुन्ह्यातील गेला मालाचा व आरोपीचा शोध घेतला असता मिळालेल्या गुप्त बातमीवरून ईसम नामे 1) अस्लम बाबू पठाण, वय-30, रा. भारतनगर, वाळूज, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद 2) शेख दाऊद शेख हनीफ, वय-23, रा. अजवानगर, वाळूज, ता. गंगापूर, जि.औरंगाबाद यांना दिनांक 22/11/2020 रोजी ताब्यात घेवून विचारपूस करता त्यांनी वरील दोन्ही गुन्हे केल्याचे कबूल केल्याने त्यांना गुन्ह्यात अटक करून दिनांक 24/11/2020 रोजी त्यांना गुन्ह्यात चोरी केलेले कॉपर तारेचे बन्डल व 7 कॉईल असा एकूण 4,63,573 रू. कि.चा माल व गुन्ह्यात वापरलेली एक युनिकॉर्न मोटार सायकल 50,000 रू. किं.ची अशी जप्त करून दोन्ही गुन्हे उघडकौस आणले आहेत. तसेच त्यांना ज्यांना चोरीचा माल विक्री केला होता त्यांना सुध्दा गुन्हात आरोपी बनविण्यात आलेले आहे. अशा प्रकारे कंपनीमधील चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आणले असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे.\n‘सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्‍त निखील गुप्ता, पोलीस उप आयुक्त निकेश\nखाटमोडे, सहाय्यक पोलीस आयुक्‍त, विवेक सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री\nमधुकर सावंत तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री गौतम वावळे, पोह खय्युमखॉ पठाण, प्रकाश\nगायकवाड, सुधीर सोनवणे, रेवन्नाथ गवळे, नवाब शेख, ��िनोद परदेशी, दिपक कोलमी, हरिकराम वाघ,बंडू गोरे, दिपक मतलबे यांनी केली आहे.\nपैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ,आडुळ शेतवस्तीवर कुटुंबाला घरात कोंडुन, लांबविला सव्वा लाखाला ऐवज\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nढाकेफळ येथिल शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु\nलॉकडाऊनच्या झळा सोसत निराशेपोटी मजुराची गळफास घेऊन आत्महत्या\nरक्कम दुप्पट करून देतो म्हणून व्यापाऱ्यास फसवले..10 लाख रुपये घेवून 20 लाखाच्या दिल्या मुलाच्या खेळण्याच्या नोटा\nपैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ,आडुळ शेतवस्तीवर कुटुंबाला घरात कोंडुन, लांबविला सव्वा लाखाला ऐवज\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nढाकेफळ येथिल शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु\nलॉकडाऊनच्या झळा सोसत निराशेपोटी मजुराची गळफास घेऊन आत्महत्या\nरक्कम दुप्पट करून देतो म्हणून व्यापाऱ्यास फसवले..10 लाख रुपये घेवून 20 लाखाच्या दिल्या मुलाच्या खेळण्याच्या नोटा\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nधान खरेदीसाठी उत्पादनाच्या प्रमाणात खरेदी केंद्रांची संख्या वाढवा- छगन भुजबळ\nकार्तिकी एकादशी निमित्ताने नायगाव येथे \"भजनसंध्या\" जागर हरिनामाचा या कार्यक्रमाचे आयोजन\nउस्मानाबाद येथील बालविवाह थांबविण्यात यश\nट्रक मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू\nहातोड्याने वार करत केला परप्रांतीयाचा खुन – पाच तासात आरोपी गजाआड \nअनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीच्या मदतीने खुनाची सुपारी देऊन केला खून पैठण तालुक्यातील घटना\nअनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीच्या मदतीने खुनाची सुपारी देऊन केला खून पैठण तालुक्यातील घटना\nपत्रकार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर बोगस डॉक्टर समर्थकांकडून भ्याड हल्ला बालानगर येथील घटना \nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ,कन्नड – सिल्लोड महामार्गावरील घटना\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/3824/", "date_download": "2021-07-25T23:35:18Z", "digest": "sha1:TARSKUDRHRT3FTEHB25S3M34UG5HKVHI", "length": 10023, "nlines": 152, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "पाच शहरातील अॅन्टीजन टेस्टमध्ये आढळले 210 कोरोना रूग्ण – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/पाच शहरातील अॅन्टीजन टेस्टमध्ये आढळले 210 कोरोना रूग्ण\nपाच शहरातील अॅन्टीजन टेस्टमध्ये आढळले 210 कोरोना रूग्ण\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email18/08/2020\nबीड — जिल्ह्यातील कोरोना ची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये अॅन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे.केज, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, आष्टी शहरात या टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये पहिल्याच दिवशी 210 व्यापारी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता जिल्ह्याचा कोरोनाचा आकडा आज कमालीचा वाढणार आहे. आणखी दोन दिवस या तपासण्या चालणार आहेत.\nपाच शहरांमध्ये आज दिवसभरात 5756 जणांच्या टेस्ट घेण्यात आल्या यामध्ये दोनशे दहा जणांची टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\ncoronavirus : बीडची चिंता कायम जिल्ह्यात सापडले 108 रुग्ण\nबीडसह 6 शहरात दहावी पास विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना टीसी, मार्कमेमो आणण्यासाठी परवानगी - जिल्हाधिकारी\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/20-percent-patients-have-mental-issue-due-to-corona", "date_download": "2021-07-25T22:04:17Z", "digest": "sha1:DE4VE7HTJH5SLOASC5PLJBBNS57ZVHGX", "length": 10963, "nlines": 140, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | २० टक्के रुग्णांना मनोविकाराचा विळखा! कोरोनामुळे वाढले ताण-तणाव", "raw_content": "\n२० टक्के रुग्णांना मनोविकाराचा विळखा\nनागपूर : कोरोनामुळे (coronavirus) रोजचं दैनंदिन आयुष्य अचानक थांबलं. घराबाहेर पडू नये हाच एक कार्यक्रम. मित्रांच्या चारचौघातील गप्पा थांबल्या. घरातील स्क्रीन टाइम वाढला आणि स्क्रीनवर कोरोनामुळे नकारात्मकता, चिंताजनक बातम्यांमुळे मनात कोरोना फोबिया तयार झाला. यातून नैराश्य (डिप्रेशन) वाढले. दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानंतर कोरोना आजार आपल्या प्रियजनांना होईल का, या भीतीने मनात घर केले. कोरोना विषाणूच्या संसर्गाने जिवालाच नाही तर मनाला घोर लावला असून मानसिक आजाराच्या (mental issue) रुग्णांमध्ये २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. (20 percent patients have mental issue due to corona)\nहेही वाचा: ...अन् त्याने व्हिडिओ कॉलवरून मामाला दाखवला आईचा मृतदेह\nकोरोनाच्या पहिल्या लाटेत तसेच दुसऱ्या लाटेचा झालेला उद्रेक यामुळे अनेकांच्या जवळचे व्यक्ती दगावले, कुटुंब कोरोनाबाधित झाले. यामुळे या पंधरा महिन्यांच्या काळात अनेकांची चिंता (अँक्झायटी) थोडी वाढली होती, तर काहींना मानसिक आरोग्याच्या तक्रारी जडल्या आहेत. नैराश्य हे मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे, असे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रवीण नवखरे म्हणाले. एकूण २० टक्के लोकांना कोरोनामुळे मानसिक आरोग्य बिघडले. याचे दूरगामी परिणाम होण्याची चिंता मानसोपचारतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दर दिवसाला आता पाऊणेदोनशेवर मानसिक आजाराच्या रुग्णांना तपासण्यात येते.\nदरवर्षी एकट्या मनोरुग्णालयात २७०० नवीन रुग्णांची भर\n२०१५ ते २०१९ या पाच वर्षांत १३३६९ नवीन मानसिक रुग्ण\n२०२० -२०२१ मधील १८ महिन्यांत ३ हजारांपेक्षा अधिक मनोरुग्ण\nमोबाईल, टीव्ही मुलांसाठी घातक -\nमैदानी खेळापासून मुले दुरावली. मोबाईलवरील ऑनलाइन शाळेपासून तर टीव्हीसमोरील मुलांचा वेळ वाढला. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत टीव्ही आणि मोबाईलशी झालेली दोस्ती आता सुटत नाही. यामुळे मुलांमध्ये एकलकोंडेपणाही वाढला. त्यांच्यातील चिडचिडेपणा वाढला आहे. इतरांशी मोकळेपणाने बोलत नाहीत. त्याचाही परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे.\nमुलांचा ताण दूर करण्यासाठी -\nचांगले वातावरण मुलांसमवेत तयार करावे\nपालकांनी मुलांना वेळेचे नियोजन करून द्यावे\nठराविक वेळेतच मोबाईल वापरण्याची परवानगी द्यावी\nअभ्यास, खेळणे, जेवण यासाठीच्या वेळेचे नियोजन करून घ्यावे\nमुलांसमवेत दररोज कोणती ना कोणती ॲक्टिव्हिटीज पालकांनी करावी\nमन शांत, आनंदी ठेवण्यासाठी\nमेडिटेशन्स आणि माईंडफुलनेसचे व्यायाम करावे.\nमित्र-मैत्रिणी, नातेवाईक, प्रियजनांशी संवाद वाढवावा\nगरजूंना मदत केल्यास मन आनंदी होते, नैराश्य दूर होण्यास मदत होते.\n''कोरोनाच्या संकटकाळात भीती, कोंडलेपण, असुरक्षितता, सामाजिक व आर्थिक परिणाम यामुळे अनेकजण मानसिक ताण-तणावाला सामोरे जात आहेत. नोकरी गेल्याने आर्थिक प्रश्न, मुलांच्या शिक्षणाच्या चिंतेने मनावरील ताण वाढला आहे. आता हळूहळू कोरोनाच्या भीतीतून बाहेर निघत आहेत, मात्र नैराश्यातून बाहेर निघणे जड जात आहे. संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी ‘क्वारंटाईन’ नंतर मानसिक आरोग्यावर बरेच विपरित परिमाण झाले आहेत. नैराश्यासोबतच निद्रानाश ही मोठी समस्या निर्माण झाली आहे.''\n-डॉ. प्रवीण नवखरे, मानसोपचार रोग तज्ज्ञ नागपूर.\nसकाळ माध्यम समुहाद्वारे जनजागृती -\nसकाळ माध्यम समुहाने सातत्याने विविध उपक्रम राबवून कोरोना आणि त्यानंतर होणाऱ्या मानसिक स्वास्थाबद्दल जनजागृती केली आहे. याविषयी डॉक्टरांसह समाजातील विविध मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सल्ले सातत्याने प्रकाशित करीत आरोग्याबाबत सकारात्मक वातावरनिर्मितीस हातभार लावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/delhi-nagarik-co-operative-bank-has-38-percent-npa-assembly-panel-told-delhi-government-granted-sanction-to-prosecute-the-ceo-of-the-bank/", "date_download": "2021-07-25T21:40:42Z", "digest": "sha1:CYKKFO7ANQDCHCV2CG4XZCNJ7B7SSQZ3", "length": 23789, "nlines": 150, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "दिल्ली नागरिक सहकारी बँकही PMC बँकेच्या मार्गावर? SBI पेक्षा १३ पट एनपीए | दिल्ली नागरिक सहकारी बँकही PMC बँकेच्या मार्गावर? SBI पेक्षा १३ पट एनपीए | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Economics » दिल्ली नागरिक सहकारी बँकही PMC बँकेच्या मार्गावर SBI पेक्षा १३ पट एनपीए\nदिल्ली नागरिक सहकारी बँकही PMC बँकेच्या मार्गावर SBI पेक्षा १३ पट एनपीए\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nनवी दिल्ली: देशात पीएमसी बँकेवरून वातावरण तापलेलं असताना अजून एक बँक प्रचंड वाढत्या एनपीए’मुळे प्रकाशझोतात आली आहे आणि त्यामुळे ग्राहकांची धाकधूक वाढली आहे. दिल्ली राज्य सरकारच्या सहकारी संस्थांच्या रजिस्ट्रारने (आरसीएस) सदर खटला दिल्ली नागरिक सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीविरूद्ध चालवण्यास अधिकृत परवानगी दिली आहे. आरसीएस’च्या बँक ऑडिट टीम त्यांना अनेक कारणांसाठी दोषी ठरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच बँकेच्या नॉन परफॉर्मिंग अस्सेट्स’मध्ये (एनपीए) प्रचंड वाढ झाल्याने, मोठं आर्थिक आर्थिक नुकसान झालं आहे.\nआरसीएसने मंगळवारी दिल्ली विधानसभेला माहिती दिली की बँकेचा एनपीए ३८ टक्के झाला आहे. जून २०१९च्या तिमाहीत स्टेट बँकेचा निव्वळ एनपीए ७.०७% होता तर सकल एनपीए ७.५२% होता. २४ सप्टेंबर रोजी आरसीएसचे वीरेंद्र कुमार यांनी सीईओ जितेंद्र गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यास परवानगी दिली. डीसीएस कायदा २००३च्या कलम १२१ (२) अंतर्गत सदर कारवाई करण्यात आली. दरम्यान, जितेंद्र गुप्ता यांनी त्याविरोधात दिल्ली फायनान्शियल कमिशनर न्यायालयात धाव घेतली आणि कारवाईविरोधात स्थगिती मिळविली. नेमकं या स्थगिती आदेशाला आरसीएसने आव्हान दिले होते.\nदिल्ली नागरिक सिटीझन को-ऑपरेटिव बँकेत सुमारे ५६० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. मंगळवारी ग्रेटर कैलासचे आमदार सौरभ भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या हाऊस पिटीशन्स कमिटीच्या बैठकीत असे दिसून आले की ही बँक आर्थिकदृष्ट्या पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेच्या मार्गावर आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nPMC Bank घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेकडून बँकेचे संचालक व बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल\nपंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) कथित गैरव्यवहार प्रकरणी आज अखेर आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरून एचडीआयएल आणि बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे.\nPMC बँक ग्राहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; सरकारमुळे चिमुकल्याने त्याचा बाबा गमावला\nपंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँक घोटाळ्यातील खातेदार संजय गुलाटी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. संजय गुलाटी यांच्या कुटुंबाचे तब्बल ९० लाख रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापूर्वी संजय गुलाटी यांनी स्वतःची जेट एअरवेजची नोकरी गमावली होती आणि आता आयुष्यभर कमावलेले पैसे पीएमसी बँकेत अडकल्याने आणि सरकारची जवाबदारी झटकण्याची बातमी पाहून ते मागील काही दिवसांपासून प्रचंड तणावात होते. मात्र तोच धक्का असह्य झाल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष सोमवारी संजय गुलाटी किल्ला स्वतः देखील कोर्टासमोर झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. पण दुपारी घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.\nपीएमसी बँक खातेदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका; याचिकेवरील सुनावणीस नकार\nपीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हवालदिल झालेल्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे.\nपीएमसी बँक खातेधारकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; सर्व कैफियत मांडली\nआर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढं वाचला आणि मदतीची विनंती केली. खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचं व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिलं.\nपीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही: अर्थमंत्री निर्मला सीतारामन\nपीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी ��ाझ्यासमोर आंदोलन केलं. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचं काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.\nलष्कराच्या शौर्याचं श्रेय लाटणाऱ्या सरकारची पीएमसी बँकेसंबंधित जवाबदारी RBI'वर\nपीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केलं. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचं काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्य��� घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/opposition-leader-devendra-fadnavis-reply-after-union-govt-file-review-petition-on-maratha-reservation-after-supreme-court-decision-news-updates/", "date_download": "2021-07-25T21:25:49Z", "digest": "sha1:XSA7MZCH3BFMFWP7IE3SNTUYKPIC3VZ2", "length": 25427, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची… पण दिली ही रोजची प्रतिक्रिया | निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Maharashtra » निकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची… पण दिली ही रोजची प्रतिक्रिया\nनिकालापासून फडणवीसांकडून ना राज्यपालांची भेट, ना पंतप्रधानांची, ना राष्ट्रपतींची... पण दिली ही रोजची प्रतिक्रिया\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nगांधीनगर, १४ मे | राज्यातील मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाकडून नुकतंच रद्द करण्यात आलं होतं. याप्रकरणी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. 102 घटनादुरुस्तीच्या संदर्भात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. 50 टक्क्याहून अधिक आरक्षण देणे हे अंसवैधानिक आहे की नाही याबाबत ही पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाची स्थापना झाली होती. त्यानुसार राज्यांना आरक्षणाचा अधिकार उरले नसल्याचं कोर्टाने म्हटलं होतं.\nदरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. प्रत्येक गोष्टीत राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवत आहे. राज्यांनी ऊठसूट केंद्राकडे बोट दाखवणं थांबवलं पाहिजे. सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nदेवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला घेरले. 102व्या घटना दुरुस्तीत राज्यांचे अधिकार अबाधित ठेवण्यात आल्याचं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे. त्या���ुळेच केंद्र सरकारने तात्काळ कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करून आपलं म्हणणं मांडलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे आभारीच आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे\nमागील बातमी पुढील बातमी\nBig Breaking | मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nसंपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षण खटल्यात बुधवार, ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालय निकाल देणार हे स्पष्ट झालं होतं. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयातील न्यायासन क्रमांक ५ येथे हा निकाल आज घोषित करण्यात आला आहे.\nMaratha Reservation | पुढील सुनावणी १५ मार्च रोजी | इतर राज्यांनाही नोटिस जाणार\nराज्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक असलेल्या मराठा आरक्षणावर आजपासून (८ मार्च) सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी होणार असून, न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील ५ सदस्यीय घटनापीठामध्ये नागेश्वर राव, हेमंत गुप्ता, रवींद्र भट आणि अब्दुल नाझीर या न्यायमूर्तीचा समावेश आहे. न्यायमूर्ती नागेश्वर राव यांच्या त्रिसदस्यीय खंपीठाने मराठा आरक्षणास स्थगिती देऊन हे प्रकरण पाच सदस्यीय पीठाकडे सोपवले होते.\nMaratha Reservation | सुप्रीम कोर्टात 8 मार्चपासून प्रत्यक्ष अंतिम सुनावणीला\nमहाराष्ट्रातील महत्वाचा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षणाचा. या मराठा आरक्षणाची सुनावणी आज (५ फेब्रुवारी) सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे पार पडली. त्यामुळे मराठा आरक्षणावर स्थगिती उठवणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार होते. दरम्यान, या मधल्या काळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी देखील वारंवार करण्यात आली होती.\nअन्यथा मराठा समाजाचं दुसरं सामाजिक पानिपत होईल | आ. शिवेंद्रराजेंचा गंभीर इशारा\nसुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये प्रचंड राग आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात जळगतीने पाउल उचलून तोडगा काढावा असं मत भाजपचे आमदार शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच पुढे या संदर्भात ते म्हणाले की मराठा समाजाला आपल्या हक्काचं आरक्षण हवं आहे. त्यामुळे इतर समाजा व्यथित किंवा घाबरण्याची अजिबात गरज नाही असं देखील मत व्यक��त केलं आहे.\nआरक्षणाच्या मर्यादेत होऊ शकतो बदल मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू\nमराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सलग 9 व्या दिवशी सुनावणी सुरू आहे. या खटल्याची सुनावणी पाच न्यायाधीशांचे घटनात्मक खंडपीठ करत आहे. महाराष्ट्रातील नवीन आरक्षण प्रणालीत जन्मलेली ही बाब आता देशातील सर्व राज्यांच्या आरक्षण व्यवस्थेत बदल घडवून आणू शकते. यामुळे कोर्टाने सर्व राज्यांना या प्रकरणात आपला खटला मांडायला नोटिसा बजावल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या सुनावणीत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी झारखंड सरकारची बाजू मांडली आहे आणि माजी अटर्नी जनरल मुकुल रोहतगी महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांची बाजू मांडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक खंडपीठाला आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त असू शकते का याचा निर्णय घ्यावा लागेल.\nउद्धव ठाकरेंनी सलग ५ मिनिटं मराठा आरक्षणावर बोलून दाखवावं | चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र\nमराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विषयावर सलग 5 मिनिटं बोलून दाखवावं अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकार चालवण्याबाबत गंभीर नाहीत असंही यावेळी पाटील म्हणाले. खरंतर मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील ��पचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विड��ओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/see-who-won-reservation-lottery-parner-taluka-69400", "date_download": "2021-07-25T23:20:52Z", "digest": "sha1:7X6SPCDICLNEBYTNXI4U4UCY2VVROTYH", "length": 19026, "nlines": 215, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "पारनेर तालुक्यात पहा कोणाला लागली आरक्षणाची `लाॅटरी` - See who won the reservation lottery in Parner taluka | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपारनेर तालुक्यात पहा कोणाला लागली आरक्षणाची `लाॅटरी`\nपारनेर तालुक्यात पहा कोणाला लागली आरक्षणाची `लाॅटरी`\nपारनेर तालुक्यात पहा कोणाला लागली आरक्षणाची `लाॅटरी`\nगुरुवार, 28 जानेवारी 2021\nतालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मात्र, सरपंचदाचे आरक्षण काढण्यात न आल्याने, सरपंचपद कोणाला, ही बाब गुलदस्तात होती. अनेकांनी आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांच्या प्रवर्गातील आरक्षण निघावे, यासाठी देव पाण्यात ठेवले होते.\nपारनेर : तालुक्‍यातील 114 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांचे आरक्षण प्रांताधिकारी सुधाकर भोसले व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत आज सोडत पद्धतीने काढण्यात आले. या वेळी अनेकांची लॉटरी लागली, तर काहींचे चेहरे मात्र हिरमुसले. अनेकांच्या हातात बहुमत असूनही, त्या आरक्षणाचा सदस्य नसल्याने मोठी निराशा झाली.\nतालुक्‍यातील 88 ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. मात्र, सरपंचदाचे आरक्षण काढण्यात न आल्याने, सरपंचपद कोणाला, ही बाब गुलदस्तात होती. अनेकांनी आपल्या गटातील निवडून आलेल्या सदस्यांच्या प्रवर्गातील आरक्षण निघावे, यासाठी देव पाण्यात ठेवले होते. शेवटी सरपंचपदांचे आरक्षण काढण्यात आले. त्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील खुल्या व महिला प्रवर्गासाठी प्रत्येकी तीन, अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला व खुल��या प्रवर्गासाठी तीन, नागरिकांच्या मागास प्रवर्गातील 31 जागांपैकी 15 जागा खुल्या, तर 16 जागा महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच खुल्या प्रवर्गात 71 जागांपैकी 36 जागा महिलांसाठी, तर 35 जागा खुल्या आहेत. महाराष्ट्रात अनेक गावात पारनेरसारखीच स्थिती झाली आहे.\nतालुक्‍यातील आरक्षण असे :\nअनुसूचित जाती प्रवर्ग : पुरुष- जातेगाव, गुणोरे व घाणेगाव. महिला- पाबळ, धोत्रे बुद्रुक, वाघुंडे बुद्रुक.\nअनुसूचित जमाती प्रवर्ग : पुरुष- म्हसे खुर्द, कुरुंद व वडगाव दर्या, महिला- जामगाव, भोयरे गांगर्डा व वडझिरे.\nनागरिकांचा मागास प्रवर्ग : पुरुष- कडूस, कासारे, वेसदरे, पिंप्री पठार, काताळवेढा, तिखोल, हिवरे कोरडा, मुंगशी, रुई छत्रपती, पानोली, रांधे, डिकसळ, वडनेर बुद्रुक, कळस व दैठणे गुंजाळ. महिला- हत्तलखिंडी, भांडगाव, वाळवणे, लोणी मावळा, पिंपळगाव रोठा, रांजणगाव मशीद, लोणी हवेली, पाडळी तर्फे कान्हूर, ढवळपुरी, राळेगण थेरपाळ, पिंपळगाव तुर्क, कान्हूर पठार, नांदूर पठार, नारायणगव्हाण, गोरेगाव, सांगवी सूर्या.\nखुला प्रवर्ग ः महिला- सिद्धेश्वरवाडी, करंदी, किन्ही, वडुले, गटेवाडी, सुपे, वाडेगव्हाण, मावळेवाडी, वडनेर हवेली, पळवे खुर्द, पाडळी आळे, अळकुटी, म्हस्केवाडी, शेरी कासारे, बाभूळवाडे, दरोडी, निघोज, गांजीभोयरे, कोहकडी, कर्जुले हर्या, सावरगाव, देसवडे, वासुंदे, पोखरी, वनकुटे, पळसपूर, काळकूप, पळवे बुद्रुक, रायतळे, अस्तगाव, चिंचोली. पुरुष- पिंप्री जलसेन, वडगाव अमली, माळकूप, सारोळा आडवाई, अपधूप, हंगे, शहांजापूर, पिंपरी गवळी, पाडळी रांजणगाव, गारखिंडी, पाडळी दर्या, जवळा, देवीभोयरे, शिरापूर, रेणवडी, टाकळी ढोकेश्वर, काकणेवाडी, अक्कलवाडी, कारेगाव, ढोकी, भोंद्रे, पळशी, मांडवे खुर्द, म्हसोबा झाप, वारणवाडी, वडगाव सावताळ, भाळवणी, बाबुर्डी, यादववाडी, म्हसणे, राळेगणसिद्धी, पिंपळनेर, जाधववाडी, गारगुंडी.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nप्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलाच्या प्रतीक्षेत गतप्राण झाले सूर्यभान...\nमौदा (जि. नागपूर) : २०२२पर्यंत सर्वांना हक्काचे घर देण्याचे वचन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले होते. मात्र सूर्यभान जंगलूजी...\nशनिवार, 24 जुलै 2021\nकोल्हापूर, सांगलीची पूरपरिस्थिती बिकट झाल्याने चिंचवडचा दौरा आटोपता घेत पाटील कोल्हापूरकडे...\nपिंपरी : अति ��हत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटीमुळे मदतकार्यात अडथळा येतो, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लगेचच पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर गेले...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमनसे का सोडली, याची कारणे जाहीर सांगू शकत नाही...\nसातारा : शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची कार्यपध्दती पाहून प्रेरित होऊन मी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मनसेत नेत्यांत...\nशनिवार, 17 जुलै 2021\nभाजपला शह देताना राष्ट्रवादीने काँग्रेस - शिवसेनेलाही सोडले नाही\nबीड : कोरोना (Corona) विषाणू संसर्गामुळे ग्रामपंचायत निवडणुका लांबल्या आणि त्यावर खासगी प्रशासक नेमण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मनसुब्यांना...\nशनिवार, 17 जुलै 2021\nशिवसंपर्क अभियानातून मंत्री गडाख कर्जत नगरपंचायतीची बांधणी करणार\nकर्जत : शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे प्रथमच कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले...\nशनिवार, 17 जुलै 2021\nधक्कादायक : वाढदिवशीच काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन\nअलिबाग : वाढदिवसाच्या दिवशीच काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर (वय ७४) यांचं निधन झालं आहे. आजच म्हणजे १५ जुलै रोजी त्यांचा वाढदिवस असतो. आज पहाटे...\nगुरुवार, 15 जुलै 2021\n‘त्या’ सहा जणांचा मृत्यू जनरेटर संचाच्या धुरामुळे गुदमरून की विषबाधा\nचंद्रपूर : जनरेटरचा धूर एसीच्या ब्लोअलमधून घरात शिरून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दुर्गापूर Durgapur येथे...\nमंगळवार, 13 जुलै 2021\n पाथर्डी-शेवगावमध्ये कार्यकर्त्यांत या कारणामुळे अस्वस्थता\nनगर : दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांना मावशीचे प्रेम दिलेल्या पाथर्डी-शेवगाव विधानसभा मतदारसंघात सध्या भाजपमध्ये अस्वस्थता आहे. मुंडे...\nसोमवार, 12 जुलै 2021\nश्रेयवादात अडकलेेल्या त्या रस्त्याचे कामच नित्कृष्ठ : `त्या` ठेकेदाराचे नाव डाॅ. विखे पाटील जाहीर करणार\nपारनेर : जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू आहेत. ती सर्व चांगल्या प्रकारे सुरू असून, त्यांची कामेही दर्जेदार व चांगली झाली आहेत...\nशनिवार, 10 जुलै 2021\n औटी यांच्या पत्नी व मुलालाही राजकारणाचा अनुभव\nपारनेर : विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी (Vijay Auti) यांच्या पत्नी जयश्री औटी या पंचायत समितीच्या माजी ��भापती आहेत. तसेच चिरंजीव...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nलातूरकडे आमचा विशेष ओढा; काॅंग्रेस-भाजप पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशानंतर जयंत पाटलांचे विधान..\nमुंबई ः लोकांमधील कार्यकर्ते जेव्हा आपल्या पक्षात प्रवेश करतात तेव्हा आम्हाला मनापासून आनंद होतो. लातूर जिल्ह्याकडून राजकीय संस्कृती कशी...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nजन्मदात्या मातेनेच चिमुरड्याचे डोके ठेचून खून केल्याचे उघड, नेवासे तालुक्यातील घटना\nनेवासे : वरखेड (ता. नेवासे) येथील सोहम खिलारे या आठ वर्षीय मुलाची दगडाने डोके ठेचून हत्या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. आईनेच मुलाचा खून केला आहे. (...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nयती yeti आरक्षण तहसीलदार बहुमत महिला women महाराष्ट्र maharashtra मावळ maval रांजणगाव गोरेगाव सूर्य पूर floods पिंपरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2015/09/blog-post_24.html", "date_download": "2021-07-25T22:11:09Z", "digest": "sha1:YFHW4TA4HIBSHVWK3OJWFVEIRFS5OQLR", "length": 27613, "nlines": 248, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: गणपतीबाप्पांची इच्छा", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nआपण सगळ्या चांगल्या कामांची सुरुवात गणपतीचे स्मरण करून करतो. श्रीगणेशा हा या ब्लॉगवरचा पहिला भाग होता. पुढे त्या वर्षी मी एका मोठ्या आजारामुळे अंथरुणाला खिळलो होतो आणि हा ब्लॉग कदाचित बंदच पडेल असे वाटत होते. त्या वर्षीचा गणेशोत्सव आला. घरी बसल्या बसल्या आणि पडल्यापडल्या गणेशाची अनंत रूपे पाहून आपल्या परीने ती वाचकांना दाखवण्याचा प्रयत्न करायचे असे मी ठरवले. गणपतीच्या कृपेनेच मी त्याच्या कोटी कोटी रूपांपैकी काही निवडक रूपे दाखवू शकलो. 'कोटी कोटी रूपे तुझी' ही मालिका मी ओळीने ११ दिवस ११ भागात लिहू शकलो. त्या संपूर्ण कालावधीत माझा संगणक व्यवस्थित चालला, आंतर्जालाशी माझा संपर्क खंड न पडता होत राहिला आणि माझी तब्येत सुधारत गेली, माझा उत्साह आणि आत्मविश्वास वाढत गेला. असे व्हावे ही गणेशाचीच इच्छा आणि लीला असणार.\nत्यानंतरच्या काळातसुध्दा मी दरवर्षी माझ्या परीने या ब्लॉगवर गणेशोत्सव साजरा करत राहिलो. 'गणेशोत्सव आणि पर्यावरण' या विषयावर लेखमाला लिहून त्यात दोन्ही बाजूचे मुद्दे मांडले.त्या मालिकेत मी सर्व बाजूने विचार करणारे लेख दिले होते. लोकमान्य टिळकांच्या वेळच्या गणेशोत्सवाची आठवण करून देणारे त्यांचेच ले�� दिले. आजच्या काळात होत असलेल्या उत्सवाबद्दल लिहितांना त्यातल्या काही सकारात्मक बाबींकडे लक्ष वेधण्याचा आणि नकारात्मक किंवा वादग्रस्त गोष्टींच्या मागची कारणपरंपरा शोधण्याचा अल्पसा प्रयत्नही केला. गणपतीची स्तोत्रे, कहाण्या, गाणी वगैरेंकडे लक्ष पुरवले, काही जुनी, काही नवी गीते, काही स्तोत्रे, काही स्तोत्रांचे अर्थ वगैरे देण्याचा प्रयत्न केला. गणपतीच्या अनेक नावांची यादी संकलित करून दिली. गणपती आणि चंद्रदेव, स्यमंतकमणी यांच्या कहाण्या सांगितल्या. एका वर्षीच्या वर्तमानपत्रांमध्ये गणेशोत्सवावर छापून आलेल्या लेखांचा आढावा घेतला. अशा प्रकारे दर वर्षी मी या दिवसात श्रीगणेशासंबंधी काही ना काही लिहीत राहिलो.\nया वर्षी एप्रिल महिन्यात झालेल्या एका अपघातात आम्ही दोघेही जबर जखमी झालो होतो. देवाधिदेवाच्या म्हणजे गणपतीच्या कृपेनेच त्यातून बचावलो. त्या काळात मी सतत त्याचाच धावा करत होतो. माझ्या दोन्ही हातांचे ऑपरेशन करावे लागले होते. अलका त्या अपघातामधून सावरते ना सावरते तोपर्यंत तिची काही जुनी दुखणी पुन्हा उफाळून वर आली तर काही नव्या व्याधी उद्भवल्या. यामुळे आम्ही चिंताग्रस्तच होतो. गोकुळाष्टमीच्या सुमाराला आम्हा दोघांच्या प्रकृती जरा स्थिरावल्या. गणपतीबाप्पाचे स्मरण करून त्याचे आभार मानण्यासाठी या वर्षीचा गणेशोत्सव अगदी साधेपणाने निदान घरच्या घरापुरता साजरा करायचा असे आम्ही ठरवले. दरवर्षी आम्ही दोघेही मिळून गणपतीची मूर्ती निवडण्यासाठी जात होतो. या बाबतीत अलका जरा चोखंदळ असल्यामुळे त्या ठिकाणी ठेवलेले सगळे गणपती तासभर निरखून पाहून झाल्यावर आम्ही त्यातून आपल्याला हवी त्या आकाराची, रंगाची आणि मुद्रेमधली मूर्ती निवडत होतो. या वर्षी ते शक्यच नव्हते. मी एकटाच लोटलीकरांच्या केंद्रात गेलो आणि पाच मिनिटात निर्णय घेऊन एका सुबक मूर्तीची ऑर्डर दिली. माझ्या हातांच्या नाजुक अवस्थेमुळे या वर्षी मला फारशी सजावट करता येणार नव्हतीच. टेबलावर एकादा पाट मांडून त्यावर आसन पसरायचे आणि त्यावर या मूर्तीची स्थापना करायची असे मनोमनी ठरवले.\nपुढचे दोन तीनच दिवस ठीक गेले आणि अलकाला खोकल्याचा त्रास सुरू झाला. तो इतका वाढत गेला की ११ तारखेला तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले. त्या आधी झालेली जागरणे आणि पडलेला ताण या गोष्टी मलाही सोसल्या नाहीत आणि संसर्गही झाला असणार. मी घरी आल्या आल्या माझ्या अंगात भरपूर ताप भरला. लगेच मुलाला पुण्याहून बोलावून घेतले आणि ते दोघेही दुस-या दिवशी वाशीला येऊन हजर झाले. पहिल्या दिवशी तर उदय पूर्णवेळ माझ्यासोबत घरीच राहिला आणि शिल्पा एकटीच हॉस्पिटलमध्ये अलकाजवळ गेली. दोन दिवसांनी माझ्या अंगातला ताप उतरल्यानंतर मी त्यांच्यापुढे गणेशोत्सवाचा विषय काढला आणि यंदा तो साधेपणाने घरच्या घरापुरता साजरा करायचा असल्याचे सांगितले. तोपर्यंत गणेशचतुर्थी जवळ आली होती. ते दोघेच जाऊन मी ऑर्डर केलेली मूर्ती घेऊन आले. गुरुवारी गणेशचतुर्थी होती त्याच्या आधी मंगळवारी अलकालाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. आमच्या दोन्ही नाती पुण्याला आजोळी राहिल्या होत्या. शिल्पा पुण्याला जाऊन त्यांना घेऊन आली. काही वर्षांनंतर पुन्हा आम्ही एकत्र येऊन हा उत्सव साजरा करायचा अशी गणपतीबाप्पाची इच्छा होती. सगळी मंडळी जमल्यावर सर्वांना उत्साह आला. उदयने डेकोरेशनचे थोडे सामान आणले आणि त्या चौघांनी मिळून ब-यापैकी सजावटही करून घेतली.\nया वर्षीच्या गणेशचतुर्थीला बाहेरच्या कोणा आप्तेष्ट, शेजारी किंवा मित्रांना बोलावणे शक्यच झाले नव्हते. आम्हीच गणेशाच्या मूर्तीला जिन्यापर्यंत नेऊन वाजत गाजत घरात आणले, दारात येताच त्याचे निरांजने ओवाळून स्वागत केले आणि मखरामध्ये स्थापना केली. आम्ही दोघेही अजून धडधाकट झालेलो नव्हतोच. त्यामुळे आम्ही बसल्या बसल्या सगळा सोहळा पाहिला, पूजाविधीमध्ये किंचित मार्गदर्शन केले आणि आरत्या म्हंटल्या. नैवेद्यासाठी लागणारे तळलेले मोदक आणि पंचखाद्य वगैरे पदार्थ त्या गडबडीतही आदल्या दिवशीच करून ठेवले होते, खव्याचे आणि चॉकलेटचे मोदक दुकानामधून आणले. फळफळावळ आणली आणि दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा गणपतीबाप्पाला व्यवस्थित नैवेद्य दाखवले.\nगुरुवारी गणपतीचे आगमन झाल्यानंतर आणखी एक दिवस वाशीला राहून शनिवारी पुण्याला परत जायचा विचार असल्याचे उदयने सांगितले. तोपर्यंत त्यांचा इथला मुक्काम आठवडाभर होत होता. ते दोघे अचानक इकडे निघून आल्याने त्यांची तिकडली काही कामे अर्धवट राहिली होती, त्याच्या मुलींनी पुण्यातल्या त्यांच्या कॉलनीमधल्या सार्वजनिक उत्सवात भाग घेण्यासाठी नाव नोंदवले होते, गाण्यांची कसून तयारी केली होत��. त्यांचा कार्यक्रम शनिवारीच होणार होता आणि त्यांना तो चुकवायचा नव्हता वगैरे कारणे होती आणि आता आमची तबेत आम्ही सांभाळू शकू असे वाटायला लागले होते. त्यामुळे आम्ही त्यांना थांबायला सांगितले नाही.\nमाझ्या अंगातला ताप उतरला असला तरी अजूनही मला थोड्या हालचाली करताच दम लागत होता. त्यामुळे शुक्रवारी डॉक्टरकडे जाणे आवश्यक होतेच. तिथे ईसीजी काढल्यावर डॉक्टरांना काही शंका आल्या आणि घाबरण्याचे कारण नसले तरी एकदा हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना तो दाखवून येण्याचा सल्ला डिस्पेन्सरीमधल्या डॉक्टरीणबाईंनी दिला. फक्त ईसीजी दाखवून परत येण्यासाठी आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये गेलो, पण तिथे गेल्यावर तिथल्या डॉक्टरांनी मला अॅडमिटच करून घेतले. आता उदय, शिल्पा वगैरे सगळेजण पुण्याला परत जाऊ शकत नव्हते. कोणीतरी इथे असणे आवश्यक झाले होते. त्यामुळे उदय इकडे थांबला आणि मुलींना घेऊन शिल्पा शनिवारी पुण्याला गेली. मुलींच्या शाळांना सुट्या असल्यामुळे रविवारी सकाळीच ते लोक वाशीला परत येणार होते आणि मग उदय पुण्याला जाणार होता. पण त्या दिवशी पुणे आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झाला. त्याचा जोर इतका वाढला की त्यांना तर पुण्याला थांबावे लागलेच पण आज आईला एकटीला घरी सोडून मला भेटायला तू हॉस्पिटलमध्येसुद्धा येऊ नकोस असे मी उदयला बजावले. पावसाचा जोर रात्रीपर्यंत कमी झाल्यावर पुण्याला गेलेली मंडळी परत आली.\nरविवारी सकाळीच ते लोक इकडे आले असते तर उदय लगेच पुण्याला जाऊन सोमवारी त्याच्या ऑफिसात हजर होणार होता, पण गणपतीबाप्पाला ते मंजूर नसावे. मीही हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झालेलो असल्यामुळे गणपतीचे विसर्जन कोण करेल हा एक प्रश्न होताच. त्यामुळे उदयने त्याचा मुक्काम एका दिवसाने वाढवला. सोमवारी संध्याकाळपर्यंत मलाही डिस्चार्ज मिळणार असल्याचे त्याच दिवशी सकाळी ऐकल्यावर मी विसर्जनाच्या आधी घरी जाऊन पोचू शकेन अशी एक आशा निर्माण झाली होती. पण तिथून निघायच्या आधी मला एका हृदयरोगतज्ज्ञाला दाखवायचे होते. बाहेरून व्हिजिट करायला येणारा तो डॉक्टर केंव्हा भेटेल हे कोणी सांगू शकत नव्हता. गणपतीची उत्तरपूजा आणि विसर्जन करण्यापूर्वी मला घरी घेऊन यायचे म्हणून इतर लोक माझ्यासाठी थांबले असते तर कदाचित विसर्जनाला खूप उशीर झाला असता आणि त्या दिवशी गौरीगणप��ींचे एकत्र विसर्जन असल्यामुळे रस्त्यात तसेच तळ्यावर प्रचंड गर्दी झाली असती. यावर बरेच वेळा फोनवर उलटसुलट चर्चा करून झाल्यावर मी उदयलाच विसर्जन करून घ्यायला सांगितले.\nहॉस्पिटलमधल्या माझ्या तपासण्या आणि त्यावरील कागदी कारवाया उरकून मला प्रत्यक्ष डिस्चार्ज मिळायला रात्रीचे आठ वाजून गेले. त्यामुळे आमचा निर्णय तसा बरोबर ठरला. पण मला मात्र चुटपुट लागून राहिली. त्या दिवशी मी गणपतीच्या विसर्जनासाठी तळ्यापर्यंत जाऊ शकलो नसतोच, पण निदान घरातली पूजा बघितली असती, आरती म्हंटली असती. घरात आरत्या चाललेल्या असतांना मी सेलफोनवरून त्या ऐकाव्यात आणि हॉस्पिटलमध्येच मनातल्या मनात म्हणाव्यात असा प्रयत्नही केला. पण नेमक्या त्याच वेळी मला हॉस्पिटलमधल्या अशा विभागात नेले होते जिथे मोबाईलचा सिग्नलच येत नव्हता. या वर्षी गणपतीबाप्पाला माझ्याकडून एवढी सेवा करून घ्यायची नव्हती अशी त्याचीच इच्छा होती असे म्हणायचे. त्याआधी सकाळच्या वेळी बेडवरच बसून मी अथर्वशीर्षाची आवर्तने मात्र केली होती.\nअशा प्रकारे या वर्षीच्या आमच्या घरातल्या गणेशोत्सवात अनपेक्षित घटना घटत गेल्या. त्यांचा क्रम आणि टाइमिंग यांचा विचार केल्यास मन थक्क होते. अखेर आपणा सर्वांचा कर्ता करविता तोच असल्याची खात्री पटावी असा हा अनुभव होता. त्वमेव केवलम् कर्ताSसि, त्वमेव केवलम् धर्ताSसि, त्वमेव केवलम् हर्ताSसि असे जे म्हणत होतो त्याची प्रचीती येत होती.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\n\"गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या\nमानवी संबंध (उत्तरार्ध) - प्रेमबंध\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0prasangik-rajashree-binayakiya-marathi-article-2126", "date_download": "2021-07-25T22:55:53Z", "digest": "sha1:2IOEV7CN6JGGZZQDPF2N56UQ3ZZVF5QZ", "length": 15977, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Prasangik Rajashree Binayakiya Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nरंगीलो म्हारो गरबो दांडिया\nरंगीलो म्हारो गरबो दांडिया\nगुरुवार, 4 ऑक्टोबर 2018\nआश्‍विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात. परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूच्या निसर्गाची उधळण पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशा वेळी शरद ऋतूचे आगमन होते. या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवांबरोबर नवरात्रीचा सण असतो.\nआश्‍विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात. परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूच्या निसर्गाची उधळण पाहण्यात एक वेगळाच आनंद असतो. अशा वेळी शरद ऋतूचे आगमन होते. या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवांबरोबर नवरात्रीचा सण असतो.\nभारतात विविधतेतून एकतेचे प्रत्यंतर ठायी ठायी येते. भिन्न प्रदेश, भिन्न पेहराव, भिन्न भाषा अशा विविधतेतूनही एकात्म संस्कृतीचे दर्शन इथे घडते. नवरात्रोत्सवही याला अपवाद नाही. महाराष्ट्रात हा जगदंबेचा उत्सव, म्हैसूर कर्नाटकात हा चामुंडेचा उत्सव, हिमाचल, काश्‍मीरमध्ये वैष्णोदेवीचा, पश्‍चिम बंगालमध्ये दुर्गामातेचा, तर गुजरातमध्ये अंबामातेचा उत्सव म्हणून हा सण साजरा केला जातो. ही सर्व आदिमाया, आदिशक्तीची रूपे. नवरात्राच्या निमित्ताने देशभरात पूजन होते. जागर होतो तो या आदिशक्ती, आदिमायेचा. आश्‍विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुर्गापूजेचा उत्सव भारतात सर्वत्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे साजरा केला जातो. यालाच नवरात्र असे म्हटले जाते.\nगुजरातमध्ये नवरात्राच्या काळात रास गरबा, दांडिया नृत्यांची परंपरा आहे. ही परंपरा अलीकडच्या काळात महाराष्ट्रातही रुजली आहे. वास्तविक रास गरबा नृत्यशैली ही कृष्णलीलेतून आली आहे. मथुरा, वृंदावनमधील नृत्याची ही परंपरा आहे. नवरात्रोत्सवाशी ती चपखलपणे जोडली गेली आहे.\nरास गरबा, दांडिया हा गुजरातमधील लोक��्रिय लोकनृत्य आहे. गुजरातमध्ये अंबामाता ही शक्तीची देवता तसेच सृजनाचे प्रतीक मानली जाते. यावेळी नवरात्राच्या काळात अंबिकेची पूजा केली जाते. तसेच गरबी म्हणजे छिद्र असलेला मातीचा कलश सजविला जातो. त्यावर त्रिशूळ, माताजी, स्वस्तिक इत्यादी विविध चित्रे काढली जातात. त्या कलशामध्ये (गरबी) ज्वारी टाकून मंगलदीप प्रज्वलित करतात. त्या कलशाची पूजा करून ती गरबी किंवा घडा घरासमोर मधोमध ठेवतात किंवा देवी अंबेची प्रतिमा मध्यभागी ठेवून त्याभोवती गोलाकार फिरून गाण्याच्या ठेक्‍यावर एकमेकांना टाळ्या देऊन केलेले नृत्य म्हणजेच गरबा होय. रास गरबा, दांडिया नृत्य करताना महिला, मुली पारंपरिक घागरा चोली आणि पारंपरिक पद्धतीचे दागिने यांना प्राधान्य देतात. पारंपरिक पेहरावात महिला, मुली, राजस्थानी बांधणीचा मोठा घेरवाला घागरा व ओढणी त्यावर आरसे, घुंगरू किंवा कवड्याचे वर्क याला पसंती देतात. घागरा चोलीला साजेसे असे ऑक्‍सिडाईजचे दागिने असतात. त्यात मोठे गळ्यातले, कानात मोठे झुमके, हातात मोठ्या आकाराचे कडे किंवा हातभर बांगड्या, दंडावर पांढऱ्या रंगाच्या बांगड्या, कमरबंद कड्याप्रमाणेच पायल, माथ्यावर बिंदी किंवा बोर असे अनेक प्रकार असतात. पुरुष पारंपरिक घेर असलेला केडिया धोती, गरबा स्टाइल कुर्ता, कवड्या, आरसे लावलेली रेडिमेड पगडी, हातामधील जाड कडे, कानात बाली, अशा पोशाखाला प्राधान्य देतात. या पेहरावात केशरी, लाल, हिरवा रंग मोठ्या प्रमाणात वापरले जातात. लयबद्ध हालचाली करत टिपऱ्यांचा नाद करत साकार होणारे हे नृत्य गुजरातमधील नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. समाजातील सर्व लोक या नृत्यात सहभागी होतात. रास गरबा आणि दांडिया या नृत्यामध्ये विविध प्रकार आहेत. कच्छी, लहरीया, सुरती, हुडो, पोपट, रमझनियू, नवटाली या प्रकारांबरोबर बेसिक दांडिया, डिस्को दांडिया, बॉम्बेस्टाईल दांडिया, चौपाली, मुनर, गुजराती आणि राजस्थानी पद्धतीचा पारंपरिक गरबा तसेच बॉम्बे स्टाइल गरबा, हिंदी गीतांवर आधारित दांडिया, जिम्नॅस्टिक आणि ॲरोबिक्‍सच्या स्टेपवरील गरबा दांडिया म्हणजेच न्यू गरबा असे अनेक प्रकार आहेत.\nगरबा आणि दांडिया या नृत्य प्रकाराला काही नियम आहेत. गरब्यामध्ये टाळीचा वापर केला जातो. तर दांडीयामध्ये दांड्याचा (टिपऱ्यांचा) वापर केला जातो. डोडीया, हिज तसेच ताली, गरबा, ���ीन ताली हे गरब्याचे पारंपरिक प्रकार आहेत. ताली गरबा म्हणजे यात एक टाळी वाजवून खेळले जाते. आणि तीन तालीमध्ये तीन टाळ्या वाजवून खेळले जाते. गरबा खेळताना त्यात फ्री हॅंड मूव्हमेंट असतात. म्युझिकशिवाय दांडीयाला शोभा नाही. वेगवेगळ्या म्युझिक बीट्‌समुळे नवरात्रीच्या सेलिब्रेशनला चार चाँद लागतात. गरबा हा काही ठिकाणी पारंपरिक गुजराती गाण्यांच्या सुरावर व वाद्यांच्या तालावर खेळला जातो. तरीही बदलत्या काळानुसार त्याला मॉडर्न टच मिळत आला आहे. कुठे डीजेच्या दणदणाटात दांडिया रंगतो तर कुठे गरबा प्लस असा दांडिया असे फ्युजनही पहायला मिळतो. फाल्गुनी पाठकपासून ते दलेर मेहंदीच्या पंजाबी ठेक्‍यापर्यंत ताल धरले जातात.\nनवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात गरबा आणि दांडिया प्रशिक्षण वर्ग सुरू होतात. दांडिया खेळता आले पाहिजे असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे पुरुष, महिला, तरुणाई खूप आवडीने आणि उत्साहाने याचे प्रशिक्षण घेतात. आजकाल दांडियाचे मोठ्या मैदानावर आयोजन केले जाते. जेवण्या खाण्यापासून सर्व गोष्टी उपलब्ध असतात. ग्रुप दांडिया, रास गरबा, बेस्ट कपल, बेस्ट वेशभूषा, बेस्ट नृत्य कौशल्य अशा अनेक स्पर्धा घेतल्या जातात. नवरात्रीला सध्या सार्वजनिक स्वरूप आले आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात रोज गरबा, दांडिया खेळायला जाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सामूहिक मनोरंजनाबरोबरच परस्पर प्रेमाची बांधिलकी या नृत्यातून जपली जाते.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-1390", "date_download": "2021-07-25T21:24:37Z", "digest": "sha1:MQG3S6FYVTYBFJP7AZI5L2CVBU34NBKK", "length": 15491, "nlines": 111, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nविचार करा, तुम्हाला कुठंतरी फिरायला जायचंय..काय येईल डोक्‍यात पहिल्यांदा कोणतं प्लॅनिंग सुरू होईल कोणतं प्लॅनिंग सुरू होईल बॅगेत काय काय पॅक करू किंवा मग अगदीच हॉटेल बुकिंग, इतर रिझर्व्हेशन वगैरे बॅगेत काय काय पॅक करू किंवा मग अगदीच हॉटेल बुकिंग, इतर रिझर्व्हेशन वगैरे बरोबर पण हे स��ळं प्लॅनिंग करताना डोक्‍यात हे पक्कं असेलच ना तुमच्या, की जायचंय नक्की कुठं आणि समजा, कुठं जायचंय हेच माहीत नसेल तर आणि समजा, कुठं जायचंय हेच माहीत नसेल तर असं उगाच, कुठं जायचंय याची कोणतीही कल्पना नसताना, सहज म्हणून आपण कधीच बाहेर पडत नाही आणि समजा पडलोच तर किमान याची तरी खात्री असते, की पुन्हा यायचंय ते घरीच... पण कुठे जायचंय आणि परत कुठं यायचं हेच माहिती नसेल तर असं उगाच, कुठं जायचंय याची कोणतीही कल्पना नसताना, सहज म्हणून आपण कधीच बाहेर पडत नाही आणि समजा पडलोच तर किमान याची तरी खात्री असते, की पुन्हा यायचंय ते घरीच... पण कुठे जायचंय आणि परत कुठं यायचं हेच माहिती नसेल तर मुक्कामाच्या ठिकाणाचा कोणते नकाशा मनात न आखता, असं स्वैर भटकणं कसं असेल मुक्कामाच्या ठिकाणाचा कोणते नकाशा मनात न आखता, असं स्वैर भटकणं कसं असेल दिशा माहीत नाही, डोक्‍यात प्रवासाची कोणतीही पूर्व कल्पना नाही, पण बाहेर तर पडायचं, चालायचं, भटकायचंय.. कसं असेल असं निरर्थक भटकणं दिशा माहीत नाही, डोक्‍यात प्रवासाची कोणतीही पूर्व कल्पना नाही, पण बाहेर तर पडायचं, चालायचं, भटकायचंय.. कसं असेल असं निरर्थक भटकणं खरंच निरर्थक असेल, की असं अर्थ गवसतील ज्याबद्दल आपण अगदीच अनभिज्ञ असू खरंच निरर्थक असेल, की असं अर्थ गवसतील ज्याबद्दल आपण अगदीच अनभिज्ञ असू मग असंच स्वैर भटकण्याचा विचार जर आपल्या आयुष्यात नव्याने येऊ पाहणाऱ्या किंवा वर्षानुवर्षे रुळलेल्या- मुरलेल्या नात्यांबद्दल करून पहिला तर मग असंच स्वैर भटकण्याचा विचार जर आपल्या आयुष्यात नव्याने येऊ पाहणाऱ्या किंवा वर्षानुवर्षे रुळलेल्या- मुरलेल्या नात्यांबद्दल करून पहिला तर\nम्हणजे कसंय, आपण प्रत्येक नात्याला ठराविक चौकटीत बसवतो. नात्याची प्रत्येक व्याख्या, त्या नात्याला दिलं जाणारं विशिष्ट नाव, मग ते आई, वडील, भाऊ, बहीण किंवा अगदी कोणतंही, त्या नात्याच्या चौकटीची जाणीव करून देणार असतं. अशी ठराविक चौकट आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक नात्याला असते. खरंतर दोन चौकटी असतात अशा. कोणतंही नातं या दोन चौकटींमध्ये बसवतो आपण, किमान एकतरी. ’या नात्यात काय करायचंय आणि कितपत करायचंय’ ही एक आणि ’काय करायचं नाहीये’ ही ती दुसरी चौकट. त्यातही मग परत समाजमान्य, अधिकृत आणि समाज ज्या नात्यांकडं तिरस्कृत नजरेनं पाहतो, जी नाती सहज स्वीकारली जात नाहीत, अशी ही नाती असतात. पण या अमान्य, अनैतिक नात्यांनाही ’चौकट’ असतेच.\nआपल्या आयुष्यात नव्यानं येऊ पाहणाऱ्या अनेकांना आपण आपल्याही नकळत कोणत्या ना कोणत्या चौकटींमध्ये बसवतोच की. एका ठराविक साच्यात ते नातं बसवलं, की आपण निर्धास्त होतो. अनेकदा ही नवी नाती ’या माणसासोबत काय करायचं नाहीये’ अशा स्वतःला घातलेल्या मर्यादांमधूनही उलगडत जातात. मग कोणतीही चौकट नसणार नातं जिथे नात्याचा प्रवास कोणत्या दिशेनं होणार याचा विचार केला जात नसेल असं नातं जिथे नात्याचा प्रवास कोणत्या दिशेनं होणार याचा विचार केला जात नसेल असं नातं किंवा असं नात जे कोणत्याही ठराविक हेतूखेरीज निर्माण होतं.... म्हणजे... किंवा असं नात जे कोणत्याही ठराविक हेतूखेरीज निर्माण होतं.... म्हणजे... म्हणजे सांगायचं झालं तर इजाजत पाहिलाय म्हणजे सांगायचं झालं तर इजाजत पाहिलाय गुलजारांचा, सुधा..महिंदर आणि मायाचा... गुलजारांचा, सुधा..महिंदर आणि मायाचा... वो रात भुला दो, मेरा वो सामान लौटा दो असं म्हणणारा...किंवा ... प्यासी हूं मै प्यासी रेहेने दो असं गुणगुणत स्वतःभोवती गिरक्‍या घ्यायला लावणारा...किंवा ना जाने क्‍यों, दिल भर गया.. ना जाने क्‍यों आँख भर गयी म्हणून तुमच्या डोळ्यात पाणी आणणारा...\nएकूण काय तर तुम्हाला उद्‌ध्वस्त करण्याची ताकद असणारा...या इजाजतमध्ये महिंदर आणि मायाच जे नातं आहे ते म्हणतीये मी. ना ते दोघे फक्त मित्र आहेत, ना फक्त प्रेमी, ना मायाला लग्न करायचंय त्याच्यासोबत, तिला महिंदरच्या आयुष्यातली त्याची बायको खटकत नाहीये, तिला तिची जागा घ्यायची नाहीये, तिला तोही कायमचा सोबत नकोय. तिच्यासाठी तो आहे ते ठीक, तो नसेल तरी ठीक. ना त्यांनी त्या नात्याला कोणतं नाव दिलंय ना कोणत्या चौकटीत बांधलय. तो प्रयत्न महिंदरने केलायही पण मायाला त्याच्याशी फारसं घेणंदेण नाहीये. ते सोबत आहेत, जगताहेत, ना मरेपर्यंत सोबत राहण्याची कमिटमेंट, ना एकमेकांच्या आयुष्यावर कोणती रिस्ट्रिक्‍शन्स. जेव्हा सोबत आहेत, ते सुखात आहेत, सोबत नाहीयेत, तेव्हा ते सोबत नसणंही सुखावतंय त्यांना. पण अशावेळी त्या दोघांपेक्षाही समाज त्याकडं कोणत्या फिल्टर मधून बघतो हेच महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे सुधा सहानुभूती मिळवते आपली, महिंदरचा राग येतो आणि माया ती तर नजरेसमोरही नकोशी होते आपल्याला. का असावं असं ती तर नजरेस���ोरही नकोशी होते आपल्याला. का असावं असं ब्लॅक किंवा व्हाइट असंच का बघायचं असतं आपल्याला ब्लॅक किंवा व्हाइट असंच का बघायचं असतं आपल्याला ग्रे शेडही असतेच, की प्रत्येक गोष्टीला. एकूण काय तर, ’ये मंजिलें है कौन सी, न वो समझ सके न हम’ प्रकारचं रिलेशन प्रत्येकानं आयुष्यात किमान एकदातरी अनुभवावं. जगावं निवांत. कोणतीही बंधन नाहीत, आखीव रेखीव पायवाटा नाहीत, हवं तसं एक्‍सप्लोर करा, पुढे नाही जावंस वाटल तर थांबा, पण इथंच जाऊन थांबायचं असा शेवटाचा कोणताही विचार करू नका. अनुभव घ्या, समृद्ध व्हा आणि कंटाळा आला, की दूर व्हा.\nलिहायला आणि वाचायला जेवढं सोपं वाटतंय तेवढं नसलही कदाचित हे. किंबहुना अशा चौकटी नसलेल्या नात्यांमध्ये जास्त जबाबदारीने वागावं लागतं. बाकी कोणत्याही नात्याला धक्का न लावता, त्या चौकटी तशाच अबाधित ठेवून बाकीच्यांचा आपल्यावर असणारा हक्क, त्यांच्या वाटणीचं प्रेम यात कुठही काही कमी न पडू देता, स्वतःलाच स्वतःमध्ये नव्याने शोधायचं. हा प्रयोग वाटतोय तितका सहज नसेलही कदाचित, पण समजा असं वागायला जमलच तर याहून जगावेगळी अनुभूती देणार दुसरं काही नसेल. कधीकधी स्वत्वाच्या शोधासाठी, स्वतःला कुणामध्ये हरवावं तर लागत असं म्हणतात. मग हरवायच आहेच, तर अशा कुठलाच ठावठिकाणा नसलेल्या जागी का हरवू नये. काही गवसलं तर उत्तम, नाही तर तसंही संदर्भाविनाच भटकायला सुरवात केली होती ना निरर्थक, चौकटीबाहेरचं, स्वतःला नव्याने शोधणार पण सहज स्वीकारलं न जाणार आयुष्य जगण्यात आनंद मिळेल, की चौकटीतलं चाकोरीबद्ध, ठराविक आयुष्यच भुरळ पाडेल निरर्थक, चौकटीबाहेरचं, स्वतःला नव्याने शोधणार पण सहज स्वीकारलं न जाणार आयुष्य जगण्यात आनंद मिळेल, की चौकटीतलं चाकोरीबद्ध, ठराविक आयुष्यच भुरळ पाडेल चौकटींचे गवसतील का असे नवे अर्थ\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/filmmaker-ashoke-pandit-announces-his-next-film-on-gold-medalist-athlete-pinki-pramanik/", "date_download": "2021-07-25T20:59:39Z", "digest": "sha1:IA7G5F6NWTSM66Q6IEAJR2XSCSE5JZ26", "length": 12973, "nlines": 73, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "मोठ्या पडद्यावर येणार सुवर्णपदक विजेत्या धावपटू पिंकी प्राम��णिकची गोष्ट; जिच्यावर एकेकाळी पुरुष होण्याचा अन् बलात्काराचा होता आरोप - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nमोठ्या पडद्यावर येणार सुवर्णपदक विजेत्या धावपटू पिंकी प्रामाणिकची गोष्ट; जिच्यावर एकेकाळी पुरुष होण्याचा अन् बलात्काराचा होता आरोप\nमोठ्या पडद्यावर येणार सुवर्णपदक विजेत्या धावपटू पिंकी प्रामाणिकची गोष्ट; जिच्यावर एकेकाळी पुरुष होण्याचा अन् बलात्काराचा होता आरोप\nमागील बऱ्याच काळापासून हिंदी सिनेसृष्टीमध्ये बायोपिक हा विषय प्रचंड गाजत आहे आणि लोकप्रियही होत आहे. अनेक महान आणि बड्या हस्तींच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने आणि त्या विशिष्ट व्यक्तीबद्दल लोकांना माहित होण्याच्या उद्देशाने बायोपिक तयार केल्या जातात. आजपर्यंत अनेक बायोपिक आपण पाहिल्या. आगामी काळातही अनेक चांगल्या बायोपिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. या बायोपिकच्या यादीत आता अजून एक नाव जोडले गेले आहे.\nप्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी नुकतीच त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांचा हा सिनेमा भारतीय खेळाडू पिंकी प्रमाणिक यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. अशोक पंडित लवकरच या बायोपिकवर काम करायला सुरुवात करणार आहे. अशोक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. सुवर्णपदक विजेत्या पिंकी यांच्यावर एका महिलेने पुरुष होण्याचा आणि बलात्काराचा आरोप लावला होता. या आरोपाविरोधात पिंकी यांनी मोठी कायदेशी लढाई लढली आहे.\nअशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा करताना लिहिले,” मी माझ्या नवीन सिनेमाची घोषणा करताना खूपच उत्साहात आहे. सुवर्णपदक विजेत्या पिंकी प्रामाणिकची हादरवून टाकणारी गोष्ट मी माझ्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ही कथा प्रियांका घटक यांनी लिहिली असून, चित्रपटातील कलाकारांबद्दल लवकरच निर्णय होणार आहे. अशोक पंडित प्रॉडक्शनने पिंकीच्या बायोपिकचे हक्क खरेदी केले आहेत.”\nपुढे अशोक पंडित यांनी सांगितले की, “पिंकीने तिच्या करियरमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर विविध स्पर्धकांना आव्हान देत सुवर्ण, रौप्य पदकाची कमाई केली. सर्व सुरळीत असताना एक दिवस अचानक तिच्यावर पुरुष होण्याचा आणि बलात्काराचा आरोप लावला गेला. त्यांनतर तिचे जीवन श्राप बनले. त्यावेळी ती फक्त २२ वर्षांची होती. तेव्हा तिला १००० पुरुषांच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. ज्या पिंकीवर देश गर्व करत होता, त्याच देशात पिंकी चुकीची ठरत होती. मात्र तरीही तिने हार न मानता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढली. सरतेशेवटी तिने स्वतःला निर्दोष सिद्ध देखील केले. पिंकी ४०० आणि ८०० किलोमीटरच्या धावण्यामध्ये सराईत आहे. तिने २००६ साली कॉमनवेल्थ गेम्स मध्ये रौप्य आणि एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २०२० मध्ये तिने बंगालमध्ये भाजप मध्ये प्रवेश केला आहे. अशोक पंडित यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यांना सर्वजण शुभेच्छा देत आहेत.\nएका मुलाखतीमध्ये पिंकीने सांगितले की, “मी चित्रपटाच्या टीमची आभारी आहे, ज्यांनी माझा विचार केला. काही काळापासून मी सर्व गोष्टींपासून लांब आहे. पुन्हा सर्वांमध्ये येण्यासाठी मला ही एक उत्तम संधी लाभली आहे. मला बऱ्याचदा वाटले की, लोकांना माझा संघर्ष समजावा. आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. या सिनेमातून लोकांना समस्या आणि कठीण परिस्थितीशी लढायला नक्कीच हिम्मत मिळेल.”\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणाऱ्या कैलाश खेर यांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न; तर आज आहेत बॉलिवूडचे यशस्वी गायक\n-मनजोत सिंगला ‘फुकरे’ चित्रपटातून मिळाली खरी ओळख; तर आता पडद्यावर रोमँटिक सीन करायची ईच्छा केली जाहीर\n ज्येष्ठ सदाबहार अभिनेते दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा\nसुयश टिळकने केला साखरपुडा; लवकरच ‘हिच्यासोबत’ अडकणार लग्नबंधनात\nभोजपुरी अभिनेत्रीचे हॉलिवूडवरील प्रेम जस्टिन बीबरनंतर आता क्रिस इवान्सवर प्रेम व्यक्त करताना दिसली राणी चटर्जी\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा;…\nस्वयंवर करूनही राहुल महाजन रमला नाही संसारात; तीन लग्न केलेल्या अभिनेत्यावर पत्नीने…\n‘मॅम किती गोड स्माईल आहे तुमची’, शहनाझ गिलचे हसने पाहून पॅपराजीही झाले…\nलग्नानंतर आठ दिवसातच राहुल वैद्य झाला कामावर रुजू; अली गोणीच्या नवीन गाण्यालाही…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प��रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/ex-cm-ashok-chavan-comment-on-modi-government-news-and-live-updates-128544565.html", "date_download": "2021-07-25T21:32:51Z", "digest": "sha1:RU27QYP3LMX54JP5GYIAUD3REFMVG36P", "length": 7494, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "EX CM Ashok Chavan comment on Modi government; news and live updates | गडकरी यांचे काम चांगले, पण भाजप त्यांचे पंख छाटतोय; संकटकाळात महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचा आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमोदी स्टंटबाज...:गडकरी यांचे काम चांगले, पण भाजप त्यांचे पंख छाटतोय; संकटकाळात महाराष्ट्राशी दुजाभाव केल्याचा आरोप\nकेंद्र सरकारमध्ये नितीन गडकरींचे काम चांगले आहे. मी त्यांचे अभिनंदनही केले आहे\n‘सात वर्षांपासून सत्तेवर असलेल्या माेदी सरकारने देशातील मूळ प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष केले. हॉलीवूड- बॉलीवूड- टॉलीवूडलाही लाजवत केवळ स्टंटबाजी, इव्हेंट मॅनेजमेंट करत सभा घेण्याचेच काम माेदींनी केले. त्याच वेळी लोकशाही मूल्यांची गळचेपी करत तपास यंत्रणांचा गैरवापरही या सरकारने माेठ्या प्रमाणावर केला, अशी टीका काँग्रेसचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी रविवारी केली. नितीन गडकरी हे कार्यक्षम मंत्री असले तरी भाजपमधूनच त्यांचे पंख छाटले जात आहेत, असा आराेपही चव्हाण यांनी आॅनलाइन पत्रकार परिषदेत केला.\nमाेदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अशाेक चव्हाणांनी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधत काँग्रेसची भूमिका मांडली. या वेळी प्रदेश काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक विलास औताडे, जिल्हा अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील आदी आॅनलाइन सहभागी झाले हाेते.\n‘सात वर्षांच्या माेदी सरकारच्या काळात खाेट्या आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही. निवडणूक असतात तेव्हा माेदी त्या राज्यात माेठ्या सभा घेतात, नंतर मात��र तिकडे पाहत नाहीत. महाराष्ट्र व गुजरातला वादळाचा फटका बसला. माेदी गुजरातमध्ये जाऊन पाहणी करून आले, मात्र आपल्या राज्यात आलेच नाहीत. त्यांनी मदतही केवळ गुजरातलाच केली. रेमडेसिविर इंजेक्शन, लसींच्या पुरवठ्याबाबतही त्यांनी महाराष्ट्राबाबत दुजाभाव केला, असा आराेपही चव्हाण यांनी केला.\nकोरोनाच्या काळात केंद्र सरकारची अकार्यक्षमता, अति आत्मविश्वास आणि अति उत्साह आंतरराष्ट्रीय पातळीवर चव्हाट्यावर आला. स्मशानात अहोरात्र जळणाऱ्या चिता आणि गंगेत वाहणाऱ्या शेकडो शवांची आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये येणारी छायाचित्रे व त्यातून हाेणारी देशाची अप्रतिष्ठा पाहून एक भारतीय म्हणून मनाला प्रचंड वेदना होतात, अशी खंतही चव्हाण यांनी व्यक्त केली.\nगडकरी राइट पर्सन अन‌् राँग पार्टी\nकेंद्र सरकारमध्ये नितीन गडकरींचे काम चांगले आहे. मी त्यांचे अभिनंदनही केले आहे. त्यांचा पक्ष व आमच्यात मतभेद असले तरी इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही गडकरींचा सर्वांशी चांगला संवाद आहे. मात्र त्यांच्याच पक्षात गडकरींचे पंख छाटण्याचे काम सुरू आहेत. त्यांचे अधिकार कमी केले जात आहेत. त्यांचे वर्चस्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. त्यामुळे गडकरी ‘राइट पर्सन इन राँग पार्टी’ असेच म्हणावे लागेल, असा टाेला अशाेक चव्हाण यांनी लगावला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AA/", "date_download": "2021-07-25T21:59:50Z", "digest": "sha1:FBIY726J34AC74GCTDI3KEBUKJF4TLUC", "length": 7799, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "ठाकरे पिता-पुत्रांसह सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली: प्रतिज्ञापत्राची होणार फेरतपासणी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nठाकरे पिता-पुत्रांसह सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली: प्रतिज्ञापत्राची होणार फेरतपासणी\nठाकरे पिता-पुत्रांसह सुप्रिया सुळेंची डोकेदुखी वाढली: प्रतिज्ञापत्राची होणार फेरतपासणी\nमुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी होणार आहे. निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाला प्रतिज्ञापत्र फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे. ठाकरे पिता-पुत्र आणि सुप्रिया ���ुळे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात काही गोष्टी लपविल्याचे आरोप करण्यात आले असून या संदर्भात महिनाभरापूर्वी तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन फेरपडणताळणीची मागणी करण्यात आली आहे. ठाकरे पिता-पुत्र व सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्रातील ताळेबंदाची फेरपडताळणी करावी, असे कर मंडळाने म्हटले आहे.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nखोट्या प्रतिज्ञापत्रांच्या बाबतीत निवडणूक आयोगाने आपली भूमिका अलीकडेच बदलली आहे. यापूर्वी तक्रारकर्त्यांना थेट न्यायालयात जाण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून दिले जात होते. मात्र निवडणूक आयोगाने भूमिका बदलली. त्यानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी, संपत्तीचं विवरण, शैक्षणिक पात्रता या संबंधी खोटी माहिती दिल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घ्यायचे आयोगाने ठरवले आहे.\nएखाद्या उमेदवाराने प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास सध्याच्या कायद्यानुसार सहा महिने कैद किंवा दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे.\nबाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक: मृत्युदर चिंताजनक\nसरकारकडून तीन कृषी विषयक विधेयक; शेतकरी आंदोलन भडकण्याची शक्यता\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2021-07-25T21:16:05Z", "digest": "sha1:ULPFH6KXITW6UBXIDCGBLXGI3WNAU6J5", "length": 3364, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:पुष्पगिरी अभयारण्यला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचर्चा:पुष्पगिरी अभयारण्यला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चर्चा:पुष्पगिरी अभयारण्य या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपुष्पगिरी अभयारण्य ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/5073", "date_download": "2021-07-25T22:05:16Z", "digest": "sha1:Z7V6ZCT2TSIALQ33OSTDSDXLTWU5KXY4", "length": 12598, "nlines": 207, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "मंत्री सुनिल केदार यांची पुरग्रस्त भागात दौरा – Maharashtra Darpan", "raw_content": "\n३६ जुगाऱ्यांना अटक ; वाढती गर्दी आणि रोशनाईमुळे पोलिसांना आला संशय\nराष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी\nपो. अ़धिक्षक राकेश ओला हयांनी वाहन चालक व नागरिकांना कोव्हीड विषयी केली जनजागृती\nकन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले : कोरोना अपडेट\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nनयाकुंड शिवारात बिबट्याच्या मृत्यू : मृत्यू नेमका कसा पेंच कायम \nपतीने पत्नीस चाकु सारख्या अवजाराने मारून जख्मी केले\nकन्हान येथे एंटीबॉडी टेस्टींग व प्लाज्मा शिविर थाटात संपन्न\nकन्हान ला नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा\nकन्हान परिसरात १४६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक : कोरोना अपडेट\nपेच नवेगाव खैरी डॅम चे पुर्ण गेट ८.२फिट उघळले\nब्रेकिंग न्युज , सरपंच पदासाठी ग्राम पंचायत आरक्षण घोषित\nमंत्री सुनिल केदार यांची पुरग्रस्त भागात दौरा\nमंत्री सुनिल केदार यांची पुरग्रस्त भागात दौरा\nमंत्री सुनिल केदार यांची पुरग्रस्त भागात दौरा\nसावनेर : काही दिवसांपूर्वी ��न्हान नदीला आलेल्या महापुरामुळे नदी काठावरील गावामधे महापुरामुळे हाहाकार माजला होता. नदी काठावरील नागरिकांचे, त्यांच्या साहित्याचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याकरिता मंत्री सुनिल केदार पशुसंवर्धन विकास व पालकमंत्री यांचा सावनेर तालुक्यातील बिना संगम, भानेगाव, खापा, नंदापुर, रायवाडी इत्यादी गावांना भेटी देऊन तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना योग्य ते मदत तात्काळ मिळावी या करिता निर्देश दिले. त्याचप्रमाणे नदी काठावरील गावाचे पुनर्वसन करण्याकरिता तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. या पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यास कटिबद्ध हे शासन कटिबद्ध आहे.\nयावेळी सावनेर चे उपविभागीय अधिकारी अतुल मत्र्हे , अनेक शासकिय विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.\nPosted in Politics, नागपुर, मुंबई, राजकारण, राज्य, विदर्भ\nकन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन\nपुरग्रस्त लोकांना तत्काळ मदत करण्या ची मागणी कन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन कन्हान : – पेच व तोतलाडोह धरण तुडुंब भरल्याने धरणाचे पुर्ण दरवाजे मोठ्या प्रमाणात उघड्यात आल्याने शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता पासुन पिपरी गावात पाणी घुसल्याने नागरिकांचे भयंकर नुकसान झाले. या पुरग्रस्ताना झालेल्या नुकसानीचे नागरिकांना […]\nशिवसेने च्या श्रृंखलाबद्ध उपोषणाला कन्हान शहर विकास मंच ने केले ज़ाहिर समर्थन\nखोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी ची चोरी\nजागतिक योग दिन साजरा\nआपला सोनु गणेशजी रावसाहेब\nकन्हान प्राथमिक आरोग्य केंन्द्र येथे न्युमोकोकल काॅन्जुगेट वैक्सीन चा शुभारंभ\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/actor-harshvardhan-kapoor-says-people-hate-me-because-i-am-anil-kapoors-son/", "date_download": "2021-07-25T23:01:41Z", "digest": "sha1:C4T5F3LZBF3MSDGSFU3WJMPLWCX453FI", "length": 11217, "nlines": 72, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "\"मी कितीही चांगले सिनेमे केले, तरीही अनिल कपूरचा मुलगा असल्याने लोकं करतात माझा राग राग\" - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n“मी कितीही चांगले सिनेमे केले, तरीही अनिल कपूरचा मुलगा असल्याने लोकं करतात माझा राग राग”\n“मी कितीही चांगले सिनेमे केले, तरीही अनिल कपूरचा मुलगा असल्याने लोकं करतात माझा राग राग”\nबरेच लोक अनेकदा स्टार्स किड्सवर त्यांना या मनोरंजनाच्या दुनियेत मिळणाऱ्या सहज प्रवेशाबद्दल त्यांचा राग व्यक्त करताना आपण पहिले आहे. नेपोटिझम हा सर्वांसाठीच कळीचा मुद्दा बनला आहे. मात्र, आपण जर पाहिले, तर असे अनेक स्टार किड्स आहेत, ज्यांना भलेही त्यांच्या घराण्याच्या नावावर किंवा आई- वडिलांच्या नावावर या क्षेत्रात प्रवेश मिळाला आहे. असे असले, तरीही त्यांना यश काही मिळाले नाही. यातलाच एक अभिनेता म्हणजे हर्षवर्धन कपूर. अनिल कपूर यांचा लेक असलेल्या हर्षवर्धन कापूरनेही वडिलांच्या आणि बहिणीच्या पावलावर पाऊल ठेऊन सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र, हर्षवर्धनला अपेक्षित यश मिळाले नाही. तरीही तो या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.\nमात्र, असे असूनही अनेक लोकांना तो आणि त्याचे हे प्रयत्न आवडत नसल्याचे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. तो या मुलाखतीमध्ये पुढे म्हणाला, “मी माझ्या स्वतःसाठी कमर्शियल चित्रपटांचा मार्ग न निवडता पठडीबाहेरील चित्रपट करायला प्राधान्य देतो. मी असे सिनेमे करतो जे आपल्या सामान्य चित्रपटांपेक्षा वेगळे आणि मीडियाचा टच नसलेले असतात. मी माझे काम करतो. मला ओळखणाऱ्या सर्व लोकांना माझे काम आणि मला काय पाहिजे, काय आवडते हे माहित आहे. कदाचित म्हणून काही लोकांना मी आवडतो. मी माझ्या आयुष्यात कितीही चांगले काम केले, चांगले सिनेमे केले, तरीही काही लोकं फक्त मी अनिल कपूरचा मुलगा असल्याने माझा राग राग करतात. आता याला मी काहीच करू शकत नाही. यासर्व गोष्टींमध्ये मी शांतता शोधत असतो.”\nस्वतःबद्दल बोलताना हर्षवर्धन म्हणाला, “मी खूपच बोरिंग आहे. यामुळेच माझी कोणतीही गर्लफ्रेंड नाही. मी मीडियासमोर फक्त माझ्या कामापुरतेच येतो. त्यानंतर मला मीडियासमोर यायला आवडत नाही. मला माझे खासगी आयुष्य खूप प्रिय आहे. मी जेव्हा चित्रपट करतो, तेव्हाच मीडियासमोर येऊन चित्रपटाबद्दल बोलेल आणि त्यानंतर गायब होईल.”\nहर्षवर्धनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तो लवकरच वडील अनिल कपूरसोबत अभिनव बिंद्राच्या बायोपिकमध्ये दिसणार आहे. त्याने ‘मिर्झिया’ सिनेमातून त्याच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर तो ‘भावेश जोशी सुपरहीरो’ सिनेमातही दिसला होता. अनिल कपूर यांच्या ‘एके वर्सेज एके’मध्ये त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वी त्याचा ‘रे’ हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू\n-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’\n-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती\nक्रिती सेननने केला आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर; दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना\nसुष्मिता सेनच्या मुलीने ‘खऱ्या आई’बद्दल विचारलेल्या प्रश्नावर दिले सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाली, ‘���ला काहीच…’\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/solapur-murder-case-updates-murder-of-daughters-father-in-law-six-suspects-arrested-news-and-live-updates-128525221.html", "date_download": "2021-07-25T21:37:10Z", "digest": "sha1:AI5RTHPPKQLKVH5MZMCDNBEGQ36Y4QMN", "length": 7548, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Solapur murder case updates: Murder of daughter's father-in-law; Six suspects arrested; news and live updates | उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून कोयत्याने मुलीच्या सासऱ्याचा खून; सहा संशयितांना अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमंगळवेढा:उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरून कोयत्याने मुलीच्या सासऱ्याचा खून; सहा संशयितांना अटक\nरविवारी रात्री मुढवीत घडली घटना\nमुलीच्या दिराला दिलेले उसने पैसे देण्या-घेण्याच्या कारणातून झालेल्या भांडणावेळी सहा जणांनी कोयत्याने हल्ला करून त्याच्या वडिलांचा खून केला. निष्ठूरपणे त्याच्या अंगावर नाचले. रविवारी (दि. २३) रात्री नऊच्या सुमारास मुढवी येथे ही घटना घडली. अंबादास एकनाथ रोकडे (वय ६५, रा. मुढवी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी त्या सहाजणांविरुद्ध येथील पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.\nदत्तात्रय दिगंबर कदम, सीताराम दत्तात्रय कदम, सागर प्रकाश कदम, प्रशांत ऊर्फ भय्या शंकर लवळे, नागनाथ अंबादास रोकडे, राणू नागनाथ रोकडे (सर्व रा. मुढवी) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत. यातील संशयित राणू ही दत्तात्रय याची मुलगी आहे. दत्ता��्रय याने तिचा दीर फिर्यादी वैजिनाथ अंबादास रोकडे यास उसने पैसे दिले होते. ते पैसे त्याने परत मागितले होते. त्यावरून आठ दिवसांपूर्वी वैजिनाथ हे राणू हिला काही बोलले होते. त्या रागातून दोन पिकअपचे हेडलाईट फुटल्याचे दिसत आहे.\nमोटारसायकलवरून संशयित हे हाती कोयता घेऊन वैजिनाथ याच्या घरी गेले. माझ्या मुलीला तू काय म्हणाला असे म्हणत दत्तात्रय याने शिवीगाळ करत त्यांच्या मानगुटीवर मारले. सीताराम व सागर यांनी त्यांना लाथाबुक्क्या मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांनी चुलीजवळील दगडी वरवंटा सीताराम याच्या डोक्यात मारला. पण त्याने तो चुकवला. तेव्हा दत्तात्रय याने भिंतीजवळ ठेवलेल्या कोयत्याने त्यांच्या उजव्या मांडीवर वार केला. त्यांची आई व पत्नी सोडवण्यास आले. त्याने त्यांच्या आईच्या तोंडावर लाथ मारली.\nसीतारामने त्यांना ढकलून दिले. तर भाऊ नागनाथ, भावजय राणू या दोघांनी तेथे येऊन वैजिनाथ यास शिवीगाळ केली. नागनाथनेही आईला ढकलून दिले. तेव्हा त्यांचे वडील हाताने त्यांना खाणाखुणा करीत होते. ते पाहून संशयितांनी त्यांच्या डोक्यावर कोयत्याचा वार केला. तसेच अंगावर नाचल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयितांविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३२६, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला.\nअंगावर नाचल्याने आतडे निकामी\nअंबादास रोकडे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जवळपास तीन तास चालले. लकवा मारल्याने ते वर्षभरापासून अंथरुणाशी खिळून होते. केवळ त्यांनी हातवारे केल्याच्या रागातून संशयितांनी त्यांच्यावर कोयत्याचा वार केला. शिवाय त्यांच्या अंगावर नाचले. त्यामुळे त्यांच्या पोटातील आतडे निकामी झाले. तसेच कोयत्याने डोक्यावर वार केल्याने मेंदूत रक्त साकळल्याचे त्यात आढळले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T23:37:36Z", "digest": "sha1:RMHFIHWQX6PDHXAA2C5SCS5MK7D2YQWH", "length": 15198, "nlines": 56, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "ग्रीक संस्कृती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nग्रीक संस्कृती चा उदय इ.स.पूर्व १५०० च्या सुमारास युरोप खंडाच्या आग्नेय दिशेला असणाऱ्या लहान-लहान बेटांमध्ये झाला. येथील लोक 'ग्रीक' म्हणून ओळखले जातात आणि त्यांची संस्कृती म्हणजे 'ग्रीक संस्कृती' होय. ग्रीसमध्ये विशिष्ट प्रकारची संस्कृती उदयास येण्यास तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत ठरली. ग्रीसच्या उत्तरेला पर्वतांच्या रांगा आहेत. इतर तिनही दिशांना भूमध्य समुद्र आहे. त्यामुळे तेथील लोक उत्तम दर्यावर्दी बनले. तुटक डोंगराळ प्रदेश व शेकडो लहान-लहान बेटे यामुळे तेथे लहान-लहान नगर राज्ये उदयास आली. मात्र प्रबळ मध्यवर्ती सत्ता उदयास येऊ शकली नाही.\n४ कला व स्थापत्य\nडोंगराळ प्रदेश, शेकडो लहान लहान बेटे, मर्यादित शेतजमीन यामुळे ग्रीक समाज छोट्या-मोठ्या समूहामध्ये विभागला गेला होता. कालांतराने या समूहामधून नगरराज्ये उदयास आली. या नगराज्यामधून ग्रीक संस्कृती विकसीत झाली. सर्वसाधारणपणे या या नगरराज्यांमध्ये लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था होती. काही ठिकाणी राजसत्ता होती. मात्र तेथे राजे निवडून दिले जात असत. लोकशाहीची कल्पना ही ग्रीक संस्कृतीने जगाला दिलेली देणगी मानली जाते.\nपुढे कालांतराने आपापंसातल्या युद्धामुळे ग्रीक नगरराज्ये दुर्बळ बनली. इ.स.पूर्व ३३८ मध्ये मॅसिडोनियाचा राजा फिलिप याने ग्रीक नगरांज्यावर आक्रमण करून ती आपल्या राज्यात समाविष्ट केली.\nग्रीक नगरराज्ये भौगोलिकदृष्ट्या छोट्यछोट्या बेटांमध्ये विभागली गेली असली तरी त्यांची समाजरचना, त्यांच्या धर्मकल्पना व त्यांची जीवनपद्धती यांमध्ये बरेच साम्य होते, म्हणून या नगरराज्यांच्या एकत्रित संस्कृतीला ग्रीक संस्कृती असे म्हणतात.\nग्रीक समाजात दोन प्रमुख घटक होते. एक ग्रीक नागरिकांचा व दुसरा गुलाम, युद्धकैदी इत्यादींचा. राजकीय, आर्थिक, सांस्कृतीक व धार्मिक क्षेत्रातील अधिकार फक्त ग्रीक नागरीकांनाच होते. गुलाम, युद्धकैदी त्यापासून वंचित होते. ग्रीक समाजव्यवस्था पित्रृसत्ताक होती. स्त्रियांना समाजात मानाचे स्थान होते. शिक्षण, संपत्ती व वारसा याबाबत स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच समान अधिकार होते. मात्र त्यांना पुरुषांप्रमाणे राजकीय अधिकार नव्हते.\nभूमध्य सामुद्रिक हवामान व तेथील भौगोलिक परिस्थिती यांचा ग्रीकांच्या आर्थिक जीवनावर महत्त्वपुर्ण परिणाम झाला. ग्रीसमध्ये फळफळावळ व लाकूड यांची उत्तम पैदास होत असे. फळांच्या बागा हे ग्रीकांच्या उत्पनाचे महत्त्वाचे साधन होते. ग्रीक लोक या फळांपासून उत्तम प्रकारचे मद���य बनवित. फळे, मद्य व ऑलिव्ह तेल हे त्यांच्या निर्यातीचे प्रमुख घटक होते. ग्रीसमध्ये चांगल्या प्रतीचे मुबलक लाकूड उपलब्ध होते. त्याचबरोबर विपूल सागरी किनारपट्टी लाभल्यामुळे जहाजबांधणीचा उद्योग येथे विकसीत झाला.\nग्रीसमधील डोंगराळ प्रदेश व मर्यादित शेतजमीन यामुळे तेथील लोक मेंढ्यापालनाचा व्यवसाय करत. कापूसापासून सूत कातने, कापड विणने व लोकरीचे कपडे तयार करणे इत्यादी कामे स्त्रिया करीत असत. निसर्गामध्ये संगमरवरी दगड निर्यात करणे हाही एक मोठा उद्योग होता.\nकला व स्थापत्यसंपादन करा\nनिसर्गाचे वास्तववादी चित्रण हे ग्रीक कलेचे वैशिष्ट्य होय. ग्रीकांनी बांधलेल्या मंदिरातून त्यांच्या कलात्मकतेची व भव्यतेची जाणीव होते. ग्रीक वास्तुतज्ज्ञांनी स्तंभाच्या विविध प्रकारांचा मोठ्या कुशलतेने व कलात्मकतेने वापर केला आहे.\nग्रीकांनी अनेक मनमोहक शिल्पे तयार केली आहे. त्यासाठी त्यांनी संगमरवरी दगडाचा वापर केला. ग्रीक शिल्पांची वौश्ष्ट्ये पाहतांना त्यांची प्रमाणबद्धता यामधून दिसणारे शरीररचनेचे सूक्ष्म दर्शन व मानवी भाव-भावनांचा अविष्कार करण्याचे त्यांचे कौशल्या या बाबी दिसून येतात. ग्रीक वास्तुकला व शिल्पकला या बऱ्यात अंशी ग्रीकांना महत्तवपूर्ण वाटणाऱ्या पुराणकथांवर आधारलेल्या आहेत.\nझूस हा ग्रीकांचा सर्वश्रेष्ठ देव होय. याबरोबर ग्रीक लोक हेरा, अपोलो, ॲथेना, व्हिनस, मर्क्युरी या देवतांची पूजा करत. ग्रीक संस्कृतीत प्रत्येक नगराची एक स्वतंत्र्य देवताही असे. प्रत्येक देवताला एक परंपरा असून त्याचा संबंध भौगोलिक परिस्थितीचा व समाजजीवनाशी होता. देवतांना पशुबळी दिला जात असे. धार्मिक विधीमध्ये प्रामुख्याने स्त्रिया पौरोहित्य करत. देवता आपल्या स्त्री पुरोहिताकडे प्रत्यक्ष संदेश देतात असे मानले जाई. स्त्री पुरोहिताने सांगितलेल्या या संदेशांना 'ऑरेकल्स'असे म्हणतात. डेल्फीच्या मंदिरातील ऑरेकल्स प्रसिद्ध आहेत. तसेच ग्रीकांचा मरणोत्तर जीवनावर व स्वर्ग-नरक या कल्पनांवरही विश्वास होता.\nक्रीडा क्षेत्रात ग्रीकांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. दर चार वर्षांनी सर्व ग्रीक नगरराज्यातील खेळाडू ऑलिम्पिया या ठिकाणी एकत्र येत. तेथे त्यांच्यात विविध खेळांच्या स्पर्धा होत. या सामन्यांसाठी आॅलिपिंया येथील वनश्रीयुक्त जागेची निवड करण्यात येऊन तेथे ग्रीकांचे मुख्य दैवत झूसचे भव्य मंदिर बांधण्यात आले. मंदिरात झूसचा १२.१९ मीटर उंचीचा सुवर्ण व हिरेमाणकांचा पुतळा उभारला. दर चार वर्षांनी उन्हाळ्याच्या मध्यात झूसच्या उत्सवार्थ ऑलिम्पिक सामने भरवण्यात येत. सामन्यात धावने, भालाफेक, थाळीफेक, कुस्ती, कसरती इत्यादींचा समावेश असे. या आॅलिंपिक क्रीडा स्पर्धांच्या काळात सर्व युद्धांना बंदी घालण्यात येई. आॅलिंपिक क्रीडा स्पर्धा म्हणजे सदभावना, मैत्री व शांतता यांचे प्रतीक मानले जाई. आजच्या ऑलिम्पिक स्पर्धांचे मूळ प्राचीन ग्रीक कथेत आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on २४ जानेवारी २०१७, at १९:४६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २४ जानेवारी २०१७ रोजी १९:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%8F%E0%A4%B8.%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89._%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97", "date_download": "2021-07-25T22:28:37Z", "digest": "sha1:RKWBU5HWEPXREGDGMMK5GHZVUZCGSVQE", "length": 7432, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग - विकिपीडिया", "raw_content": "\nमैडेराइशर स्पील्व्हेरेन डुइस्बुर्ग ०२ ई.व्ही.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nएफ.से. आउग्सबुर्ग • बायर लेफेरकुसन • एफ.से. बायर्न म्युन्शन • बोरूस्सिया डोर्टमुंड • बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख • आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट • एस.से. फ्राईबुर्ग • फोर्टुना ड्युसेलडॉर्फ • ग्र्योथर फ्युर्थ • हानोफर ९६ • हांबुर्गर एस.फाउ. • टे..एस.गे. १८९९ होफनहाईम • १. एफ.एस.फाउ. माइंत्स ०५ • १. एफ.से. न्युर्नबर्ग • एफ.से. शाल्क ०४ • फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट • वेर्डर ब्रेमन • फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग\nटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन • आलेमानिया आखन • आर्मिनिया बीलेफेल्ड • के.एफ.से. युर्डिंगन ०५ • फाउ.एफ.एल. बोखुम • बोरूस्सिया नेउनकर्शन • एस.फाउ. डार्मश्टाट ९८ • डायनॅमो ड्रेस्डेन • आइनट्राख्ट ब्राउनश्वाइग • एफ.से. एनर्जी कोटबस • एस.से. फोर्टुना क्योल्न • एफ.से. हान्सा रोस्टोक • हेर्था बे.एस.से. • एफ.से. ०८ होम्बुर्ग • १. एफ.से. काइझरस्लाउटर्न • कार्ल्सरुहेर एस.से. • किकर्स ऑफेनबाख • एम.एस.फाउ. डुइस्बुर्ग • १. एफ.सी. क्योल्न • १. एफ.से. लोकोमोटिव्ह लाइपझिश • एस.से. प्रेउसन म्युन्स्टर • रोट-वाईस एसेन • १. एफ.से. जारब्र्युकन • एफ.से. सेंट पॉली\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१७ रोजी ०९:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2021-07-25T23:40:07Z", "digest": "sha1:GNFHHGOJ3OM3TQSF43CYJER6WT6NXBL6", "length": 11868, "nlines": 314, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ८७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ८७ उपवर्ग आहेत.\n► देशानुसार बेटे‎ (५ क)\n► अमेरिकेचा भूगोल‎ (८ क, ८ प)\n► अल्जीरियाचा भूगोल‎ (१ क, २ प)\n► आर्जेन्टिनाचा भूगोल‎ (३ क, ३ प)\n► आल्बेनियाचा भूगोल‎ (१ क, ३ प)\n► इंडोनेशियाचा भूगोल‎ (३ क, २ प)\n► इक्वेडोरचा भूगोल‎ (२ क, १ प)\n► इजिप्तचा भूगोल‎ (१ क, ६ प)\n► इटलीचा भूगोल‎ (३ क, १२ प)\n► इराकचा भूगोल‎ (४ क)\n► इराणचा भूगोल‎ (२ क, ३ प)\n► इस्रायलचा भूगोल‎ (२ क, ३ प)\n► उझबेकिस्तानचा भूगोल‎ (३ क)\n► उत्तर कोरियाचा भूगोल‎ (२ क, १ प)\n► उरुग्वेचा भूगोल‎ (१ क)\n► ऑस्ट्रेलियाचा भूगोल‎ (२ क, २ प)\n► ओमानचा भूगोल‎ (१ प)\n► कझाकस्तानचा भूगोल‎ (३ क, २ प)\n► काँगोच्या प्रजासत्ताकाचा भूगोल‎ (१ क)\n► काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचा भूगोल‎ (१ क)\n► किर्गिझस्तानचा भूगोल‎ (२ क, २ प)\n► कॅनडाचा भूगोल‎ (३ क, ४ प)\n► कोस्टा रिकाचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► क्रोएशियाचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► गांबियाचा भूगोल‎ (१ क)\n► गिनीचा भूगोल‎ (१ क)\n► ग्रीसचा भूगोल‎ (१ क, ४ प)\n► ग्वातेमालाचा भूगोल‎ (१ प)\n► चिलेचा भूगोल‎ (१ क, ४ प)\n► चीनचा भूगोल‎ (४ क, ८ प)\n► चेक प्रजासत्ताकाचा भूगोल‎ (२ क)\n► जपानचा भूगोल‎ (४ क, ५ प)\n► जर्मनीचा भूगोल‎ (४ क, ५ प)\n► जॉर्डनचा भूगोल‎ (१ क, २ प)\n► टांझानियाचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► ट्युनिसियाचा भूगोल‎ (१ क, ३ प)\n► ताजिकिस्तानचा भूगोल‎ (२ क)\n► तुर्कस्तानचा भूगोल‎ (५ क, ८ प)\n► थायलंडचा भूगोल‎ (२ क, ३ प)\n► दक्षिण आफ्रिकेचा भूगोल‎ (२ क, ३ प)\n► दक्षिण कोरियाचा भूगोल‎ (२ क, २ प)\n► देशानुसार आशियाचा भूगोल‎ (३ क)\n► देशानुसार सीमा‎ (२ क)\n► नायजरचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► नायजेरियाचा भूगोल‎ (१ क)\n► नेदरलँड्सचा भूगोल‎ (३ क)\n► नॉर्वेचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► पाकिस्तानचा भूगोल‎ (१ प)\n► पापुआ न्यू गिनीचा भूगोल‎ (२ क, १ प)\n► पूर्व तिमोरचा भूगोल‎ (२ प)\n► पेराग्वेचा भूगोल‎ (२ क)\n► पेरूचा भूगोल‎ (१ प)\n► पोर्तुगालचा भूगोल‎ (१ क, ३ प)\n► पोलंडचा भूगोल‎ (३ क)\n► फिलिपिन्सचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► फ्रान्सचा भूगोल‎ (४ क, ९ प)\n► बांगलादेशचा भूगोल‎ (१ क)\n► बेनिनचा भूगोल‎ (१ क)\n► बेलारूसचा भूगोल‎ (२ क, १ प)\n► बेल्जियमचा भूगोल‎ (२ क, २ प)\n► बोलिव्हियाचा भूगोल‎ (२ क)\n► ब्राझीलचा भूगोल‎ (३ क, १ प)\n► ब्रुनेईचा भूगोल‎ (१ प)\n► भारताचा भूगोल‎ (८ क, १३ प)\n► मंगोलियाचा भूगोल‎ (१ क, २ प)\n► मलेशियाचा भूगोल‎ (२ क, ५ प)\n► माँटेनिग्रोचा भूगोल‎ (रिकामे)\n► मालीचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► मेक्सिकोचा भूगोल‎ (१ क, ३ प)\n► मॉरिटानियाचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► मोल्दोव्हाचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► युक्रेनचा भूगोल‎ (३ क, २ प)\n► युनायटेड किंग्डमचा भूगोल‎ (४ क, २ प)\n► रशियाचा भूगोल‎ (६ क, १७ प)\n► रोमेनियाचा भूगोल‎ (१ क, २ प)\n► लात्व्हियाचा भूगोल‎ (२ क)\n► लिथुएनियाचा भूगोल‎ (१ क)\n► लिबियाचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► लेबेनॉनचा भूगोल‎ (१ क)\n► व्हियेतनामचा भूगोल‎ (२ क, १ प)\n► सिंगापूरचा भूगोल‎ (२ क, १ प)\n► सीरियाचा भूगोल‎ (१ क, १ प)\n► सेनेगालचा भूगोल‎ (१ क)\n► सौदी अरेबियाचा भूगोल‎ (२ क, ३ प)\n► स्पेनचा भूगोल‎ (३ क, ३ प)\n► स्लोव्हेनियाचा भूगोल‎ (१ प)\n► स्वित्झर्लंडचा भूगोल‎ (३ क, ३ प)\n\"देशानुसार भूगोल\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जानेवारी २०१७ रोजी १३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/3349/", "date_download": "2021-07-25T23:08:01Z", "digest": "sha1:MINNXZ6OQOYZYERGY7RK233PP6YG23Z5", "length": 11582, "nlines": 152, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "जे भल्या भल्यांना जमलं नाही,ते दहावीच्या परीक्षेत पठ्ठ्याने करून दाखवलं. सर्वच विषयात 35 गुण मिळवून धनंजयनं लक्ष वेधलं – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/क्राईम/आरोग्य व शिक्षण/जे भल्या भल्यांना जमलं नाही,ते दहावीच्या परीक्षेत पठ्ठ्याने करून दाखवलं. सर्वच विषयात 35 गुण मिळवून धनंजयनं लक्ष वेधलं\nजे भल्या भल्यांना जमलं नाही,ते दहावीच्या परीक्षेत पठ्ठ्याने करून दाखवलं. सर्वच विषयात 35 गुण मिळवून धनंजयनं लक्ष वेधलं\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email29/07/2020\nबीड — राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत धनंजय नारायण नखाते या विद्यार्थ्याने अनोखा विक्रम नोंदवला आहे. या पठ्ठ्याने मॅजिक आकडा गाठत चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. त्याने 6 विषयात प्रत्येक 35 गुण मिळवून आश्चर्याचा धक्का दिला आहे.\n��ज दुपारी दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. दहावी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी गुणवंत विद्यार्थीच राहतो. राज्यातून जिल्ह्यातून प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटवणारा विद्यार्थी कौतुकास पात्र ठरतो. मात्र कमी गुण मिळवूनही चर्चेच्या केंद्रस्थानी माजलगाव तालुक्यातील उमरी येथील रामेश्वर विद्यालयातील विद्यार्थी आला आहे. या विद्यार्थ्याने मिळवलेल्या जादुई आकड्यांनी सर्वांच्या भुवया उंचवायला भाग पाडले आहे. उमरी च्या या विद्यार्थ्याने सर्व सहा विषयात प्रत्येकी 35 गुण मिळवत यश संपादन केले आहे. हा अनोखा विक्रम प्रस्थापित केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे धनंजय नारायण नखाते. धनंजयला 500 गुणांपैकी 175 गुण मिळाले आहेत. ज्यावेळी त्याचा निकाल हाती पडला त्यावेळी त्याचा हा जादुई आकडा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nमनुष्यबळ विकास मंत्रालय आता शिक्षण मंत्रालय म्हणून ओळखले जाणार\nलातूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला मारहाण\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nअजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अँजिओप्लास्टी,अँजिओग्राफी शिबीराचे उद्घाटन\nबीडकरांनो खबरदार: कोरोना रुग्ण संख्या पोहोचली 200 पार\nबीडकरांनो खबरदार: कोरोना रुग्ण संख्या पोहोचली 200 पार\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-anjor-panchwadkar-marathi-article-1907", "date_download": "2021-07-25T22:50:02Z", "digest": "sha1:J5FSAUBGIPLINOU446U22PIBRVVTS7VH", "length": 20297, "nlines": 124, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Anjor Panchwadkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 3 ऑगस्ट 2018\nपावसाचे नाते खाण्याइतकेच गाण्याशीही जुळलेले असते नाही मनाला हर्षोत्फुल्ल करणाऱ्या पावसाच्या कौतुकाची किती गाणी न्‌ कविता मनाला हर्षोत्फुल्ल करणाऱ्या पावसाच्या कौतुकाची किती गाणी न्‌ कविता आता आम्ही कवी नसल्याने, ‘हल्की बौछारे’, ‘भारी वर्षा’, ‘छुटपुट बरसात’, ‘घने बादल’... असे काहीही वातावरणीय बदल झाले तरी त्यानुरूप गाणी मनात रुंजी घालू लागतात. माझ्या लहानपणी आकाशवाणी मुंबईच्या ‘आपली आवड’मध्ये ‘आला पाऊस मातीच्या वास्सात गं’, ‘घन घनमाला नभी दाटल्या’, ‘आला आला वारा संगे पावसाच्या धारा’ आणि ‘ए आई मला पावसात जाऊदे’ या गाण्यांची हजेरी लागल्याशिवाय पावसाला ‘एनओसी’ मिळत नसे म्हणे. तसेच, विविध भारतीच्या ‘मधुमालती’मधे तर ‘नाचे मन मोरा’, ‘घिर घिरके आसमां पर’, ‘ओ सजना’ आणि ‘रिमझिम गिरे सावन’ ही चार गाणी आलटून पालटून दोन महिने रोज लावली जायची. त्यामुळे पाऊस आणि या चार गाण्यांचे अद्वैत डोक्‍यात पक्के बसले आहे. त्यावेळच्या आपल्या दूरदर्शनच्या एकमेव वाहिनीवर लागणारे सुरेश वाडकर-हेमलता यांचे ‘सोनाऽऽऽ करे झिलमिल झिलमिल... ब्रिष्टी पड़े टापुर टुपुर’ हे सर्वांगसुंदर गाणे पावसाच्या आठवणीत दडले आहे.\nहिंदी सिनेसंगीतात ‘बारिश के नग़मे’ची मोठी रेंज आणि रेलचेल आहे. १९४४ मध्ये आलेल्या ‘रतन’मध्ये जोहराबाईने ‘रुमझुम बरसे बादरवा, मस्त घटाए छायी, पिया घर आजा’ अशी जी सुरेल साद घातली ती अगदी ऐश्‍वर्याच्या ‘बरसो रे मेघा मेघा’पर्यंत सिनेमातला रोमान्स पावसाच्या साक्षीने किती खुलतो ना सिनेमातला रोमान्स पावसाच्या साक्षीने किती खुलतो ना अगदी राज-नर्गीसचे एका छत्रीतले ‘प्यार हुआ इकरार हुआ’, मधुबालाचे ‘एक लडकी भिगी भागीसी’, श्रीदेवीचे ‘काटे नहीं कटती’, सोना��ीचे ‘सावन बरसे दिल तरसे’, रविनाचे ‘टीप टीप बरसा पानी’ आणि ज्या गाण्याने स्मिताला आर्ट फिल्ममधून अगदी व्यावसायिक सिनेमाने आपलेसे केले ते ‘आज रपट जाए तो..’ साध्यासुध्या सोज्ज्वळ नट्या पावसाच्या संगतीत कशा मादक दिसू लागतात.\nकोसळणारा पाऊस मनातल्या दडलेल्या भावना वर आणत असावा का ‘ओ सजना बरखा बहार आयी’ म्हणून डोळ्यांत प्रेम जागवणारा पाऊस ‘पानी पानी रे खारे पानी रे’ नींदें खाली कर जा म्हणतो. ‘काली घटा छाए’ हुरहूर आणि ‘जिंदगी भर नही भुलेगी वो बरसातकी रात’ पहिल्या प्रेमाची चाहूल, कुठे ‘ये रात भिगी भिगी’ प्रेमाची तृप्ती, तर कुठे ‘ती गेली तेव्हा रिमझिम’मधले शाश्‍वत दुःख. कधी एस. डी. बर्मन यांच्या गूढ आवाजातली ‘रामा मेघ दे पानी दे छाया दे रे अल्ला मेघ दे..’ची हेलावणारी आळवणी, तर कधी ‘लगी आज सावनकी’ असफल प्रेमाची आर्तता आणि ‘जलता है जिया मेरा भिगी भिगी रातोमे’मधले ‘आजा, अब तो रहा नहीं जाए रे,’ असे आव्हान\nप्रत्येकाचे ‘आपले’ असे एक खास पावसाचे गाणे असते. त्या गाण्यातून कुणाच्या तरी हळुवार आठवणी, मोरपिसे क्षण घेऊन येतात. म्हणून या ऋतूला मॉन्सून किंवा पावसाळा असे गद्यात्मक नाव देण्यापेक्षा ‘आशकाना मौसम’ म्हणावेसे वाटते. मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचे असे एक पावसाचे गाणे आहे.. लताने गायलेले ‘रिमझिम गिरे सावन...’ हे गाणे बघताना लक्षात येते, की अमिताभ-मौशुमीच्या बरोबरीने तिसरी एक कलाकार यात आहे ज्यावर समस्त मुंबईकर आपला जीव ओवाळून टाकतात; ती म्हणजे ‘पाऊस-वेडी मरिन ड्राईव्ह’ची मदहोश ओलेती मुंबई हे गाणे म्हणजे अक्षरशः कान आणि डोळ्यांना मेजवानी आहे. आपल्यातल्या अनेकांच्या आठवणीत लुप्त झालेले मरिन ड्राइव्हवरचे हळुवार ओले क्षण वर येतात. ‘तुम जो मिल गए हो’मधेही अशीच भिजलेल्या रात्रीतून वायपर लावून फिरणाऱ्या टॅक्‍सीतून ओलेत्या मुंबईची झलक दिसते. पावसाच्या साक्षीने केलेल्या शहरी प्रेमाची धुंदी जागवतात ही गाणी.\nमराठी मनाला भावणारी पावसाची गाणी सांगायची झाली, तर शाळेत ओळख झालेल्या ‘नाच रे मोरा’पासून ‘श्रावणात घन निळा बरसला’, ‘रिमझिम पाऊस पडे सारखा’, ‘वासाचा पयला पाऊस आयला’, ‘चिंब पावसानं रान झालं आबादानी’, ‘पाऊस कधीचा पडतो’, ‘पाऊस पहिला जणू सानुला’, ‘आला आला वारा’, ‘रिमझिम झरती श्रावण धारा’, ‘नभ मेघानी आक्रमिले’, ‘सरीवर सर’, ‘पाऊस असा रुणझु��ता’ ते अगदी पावसाला साक्षी ठेवून सौमित्रने विचारलेला ‘बघ माझी आठवण येते का’ हा चिरंतन प्रश्‍न; किती वैविध्य आहे पाहा\nपावसाला त्याचा एक नाद, आवाज असतो. तसाच नाद ‘पाऊस-गाण्यां’नासुद्धा असतो ना काव्यामध्ये, जेव्हा शब्दांच्या नादामधून अर्थाचा आभास होईल अशी रचना केली जाते त्या अलंकाराला, Onomatopoeia म्हणजेच अर्थानुकरण अलंकार म्हणतात. आता पावसाच्या गाण्यांत याची उदाहरणे बघा किती आहेत... ‘रिमझिम पाऊस’, ‘टप टप पानात’, ‘झिर झिर बदरवा’, ‘टापुर टुपुर’, ‘धिन तक तक मनके मोर’, ‘घनन घनन घन घिर आये बदरा’, ‘मेहा झर झर, उमड़ घुमड़ कर आयी रे घटा’, ‘रुमझुम रुमझुम नाचे मनका मोर’, ‘ओ सावन राजा कहाँसे आये तुम चक दुम दूम चक दुम दूम’, ‘घिर घिरके आसमां पर’, ‘घनघन माला’... ताल-नाद-शब्दांची पर्वणीच ही तर\nशास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतातसुद्धा ‘मल्हारी’ पावसाला अग्रस्थान आहेच. पंडित भीमसेनजींचा सूर मल्हार आणि संजीव अभ्यंकरांचा मेघ ऐकताना अंतर्बाह्य भिजायला होते. शुभा मुद्‌गल यांचे ‘अबके सावन ऐसे बरसे’ हे बऱ्याच जणांचे लाडके गाणे आहे. पूर्वी म्हणे संगीत सम्राट तानसेन मेघमल्हार राग आळवून पाऊस पाडत असत. आमचे भीमसेन जेव्हा ‘बादरवा गरजत आये’ आळवतात तेव्हा हाच पाऊस आमच्या हृदयात बरसू लागतो.\nआता माझी काही खास आवडती गाणी.. पहिले - वीणाताई सहस्रबुद्धे यांचे मीरा भजन - ‘बादल आयो रे..’ त्यातले ‘दादुर मोर पपिहा बोले रे, कोयल सबद सुनायो रे/कारी अंधियारी बिजुरी चमके’ ही विरहिणी मीरेची आवडती रूपके वीणाताई काय नजाकतीने आपल्यासमोर पेश करतात. ‘बिजुरी चमके’वर घेतलेल्या हरकती नुसत्या चमकदार नाहीत, त्यात विरही भावही स्पष्ट उठून दिसतो. दुसरे - ‘दृष्टी’ चित्रपटातल्या किशोरीबाईंच्या ‘मेहा झर झर बरसो रे’ने असेच माझ्या मनावर गारुड केले आहे. काय क्‍लास आहे त्या गाण्याचा ‘मन आनंद तन आनंद आनंद आनंद उमगत रे’ या एका ओळीत आख्खे पाऊस माहात्म्य सांगून होते. शास्त्रीय गायकी जेव्हा अर्थवाही होते तेव्हा ती स्वरांबरोबर भावातही गुंतवते ते असे. ‘बरसे बुंदिया सावन की’ आणि ‘निसदिन बरसत नैन हमारे’ लताबाई-हृदयनाथ यांची ही दोन नितांत सुंदर गाणी कशी विसरून चालतील\nनन्हे नन्हे बूंदन मेघा बरसे\nशीतल पवन सुहावन की\nमीरा के प्रभु गिरिधर नागर\nआनंद मंगल गावन की \nसावन आणि हरी दोघांच्या येण्याने सुखावलेली ��ीरा ‘बरसे बुंदिया’मध्ये भेटते, तर ‘सदा रहत पावस ऋतु (डोळ्यातील श्रावण) हमपर जबसे शाम सिधारे अंजन थिर न रहत अँखियन में, कर कपोल भये कारे अंजन थिर न रहत अँखियन में, कर कपोल भये कारे’ अशी विरहिणीची व्यथा सूरदास ‘निसदिन बरसत’मध्ये सांगतात. (सैगलने गायलेले ‘भक्त सूरदास’ चित्रपटातले गीतही छान आहे.)\n.. आणि रफीसाहेबांचे ‘मेरी सुरत तेरी आंखे’मधले एसडी-शैलेंद्र या सदाबहार जोडीचे ‘नाचे मन मोरा मगन तिक ता धिगी धिगी’ हे माझं all time favorite गाणे आहे. पावसाचे आणि शास्त्रीय गाणे असूनही एखादा ‘मल्हार’ न घेता ‘एसडीं’नी याची रचना भैरवी रागात केली आहे. पं. समता प्रसादांचा तबलाही कसला बोलतो आणि रफीसाहेबांनी ‘बदरा घिर आए’ म्हणून एकदा सांगितले, की भर उन्हाळ्यातसुद्धा सरी बरसल्यासारखे वाटते.\nबाकी अजून बरेच उल्लेख राहिलेत. खरे तर पाऊस-गाण्यांवर निबंधच काय प्रबंधही लिहिता येईल. तुमची प्रत्येकाची आपापली पाऊस गाण्यांची लिस्ट असेलच की काढा ती मनाच्या कप्प्यातून बाहेर आणि घ्या आस्वाद वाफाळत्या चहा/कॉफीबरोबर\nबाहेर दाटून आलेला अंधार, कोसळणारा पाऊस, गरजणारे ढग, तुमच्यापाशी निश्‍चिंत आणि भरपूर वेळ, हातात वाफाळती कॉफी आणि घरभर पसरलेले तुमच्या आवडत्या गाण्याचे सूर... स्वर्गसुख म्हणतात ते आणि काय वेगळे असते\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/8127", "date_download": "2021-07-25T21:50:26Z", "digest": "sha1:QLVWTAGQ3MXQAREOUUFD32NDWSY424G2", "length": 8837, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "हवाई दलाच्या विशेष विमानाने शहीद भूषण सतई यांचे पार्थिव नागपुरात | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर हवाई दलाच्या विशेष विमानाने शहीद भूषण सतई यांचे पार्थिव नागपुरात\nहवाई दलाच्या विशेष विमानाने शहीद भूषण सतई यांचे पार्थिव नागपुरात\nनागपूर : जम्मू काश्मीरमध्ये सीमेजवळच्या गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याला प्रतिउत्तर देतांना भूषण रमेश सतई (maratha batalian bhooshan sataee) यांना वीरमरण आले आहे. शहीद सतई हे काटोल येथील असून त्यांचे पार्थिव भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने येथील सोनेगाव विमानतळावर आणण्यात आले. भारतीय लष्कराच्या विशेष दलाने सन्मानपूर्वक स्वीकारले.\nयावेळी विमानतळावर भारतीय वायूदलाचे ग्रुप कॅप्टन कांचनकुमार, एन.सी.सी. कामठीचे कर्नल व बायर लेफ्टनन कर्नल धनाजी देसाई, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ.शिल्पा खरपकर, संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी वसंत कुमार पांडे आदी उपस्थित होते.\nशहीद भूषण रमेश सतई यांच्या पार्थिवावर कामठी येथील संरक्षण विभागाच्या हॉस्पिटल परिसरात विशेष मानवंदना देण्यात येईल. त्यानंतर त्यांच्या मूळ गावी काटोल येथे शासकीय इतमामात अंत्यंसस्कार करण्यात येणार आहे.\nशहीद भूषण सतई सहा मराठा बटालियन मध्ये नायक पदावर कार्यरत होते. भारतीय सेनेमध्ये निवड झाल्यानंतर मराठा बटालियन मध्ये रुजू झाले. गेल्या एक वर्षापासुन त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीर मध्ये होती. शहीद सतई फैलपुरा काटोल येथे राहत असुन त्यांच्यासोबत वडील रमेश धोडुंजी सतई, आई सौ.सरिता सतई, लहान भाऊ लेखनदास सतई व बहिण कुमारी सरिता सतई आदी परिवार आहे.\nPrevious articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंडित जवाहरलाल नेहरू यांना अभिवादन\nNext articleशिक्षणमंत्र्यांनी शाळा सुरू करण्याबाबत मागवल्या सूचना\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/actress-nia-sharma-trolled-for-posing-infront-of-paparazzi/", "date_download": "2021-07-25T21:28:05Z", "digest": "sha1:U6LBNIOPJZWX5E2C5ISQMOTSA7563QVG", "length": 10834, "nlines": 75, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "'ओव्हर ऍक्टिंगचे दुकान', म्हणत पॅपराजींसमोर 'बिंधास्त' पोझ देणारी निया शर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्र���ला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, म्हणत पॅपराजींसमोर ‘बिंधास्त’ पोझ देणारी निया शर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल\n‘ओव्हर ऍक्टिंगचे दुकान’, म्हणत पॅपराजींसमोर ‘बिंधास्त’ पोझ देणारी निया शर्मा नेटकऱ्यांकडून ट्रोल\nअभिनेत्री मोठ्या पडद्यावरील असो किंवा छोट्या पडद्यावरील, त्या सोशल मीडियावर सक्रिय राहण्याच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे निया शर्मा होय. निया नेहमीच आपले बोल्ड फोटो आणि डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. याव्यतिरिक्त ती आपल्या बेधडक वक्तव्यासाठीही ओळखली जाते. ती खूपच स्टायलिश आहे, याचा प्रत्यत आपल्याला तिची सोशल मीडिया प्रोफाईल पाहिल्यावर येईल. नेटकरी नेहमीच तिला ट्रोल करत असतात. मात्र, याचा फरक पडेल ती निया शर्मा कसली नुकतेच तिने पॅपराजींसमोर बिंधास्त पोझ दिले. यावरूनही तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे.\nनियाचे ट्रोल होणे, ही आजकाल काही नवीन बाब नाही. ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोल होत असते. असे असले तरीही, ती ट्रोलर्सला आपल्या अंदाजात प्रत्युत्तर देत असते. तिला अधिकतर निगेटिव्ह कमेंट्सने कोणताही फरकत पडत नाही. नुकताच पॅपराजींसमोर पोझ देतानाचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ती फोटोग्राफर्स ज्याप्रकारे सांगतील, तसे पोझ देत आहे. (Actress Nia Sharma Trolled For Posing Infront of Paparazzi)\nव्हिडिओत नियाने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पँट परिधान केल्याचे दिसत आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. पोझ देताना नियाचे एक्सप्रेशन्स पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हायरल भयानीच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओवर एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ओव्हर ऍक्टिंगचे दुकान” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “खूपच ऍटिट्यूड आहे या पोरीमध्ये.” आणखी एका युजरने लिहिले की, “स्वत:ला सुपर मॉडेल समजते. फालतूपणा.”\nएकीकडे ट्रोल होत असली, तरीही दुसरीकडे तिच्या चाहत्यांना तिचा हा अंदाज आवडला आहे. तिच्या एका चाहत्याने लिहिले की, “एक हजारात माझी बहीण आहे. जमाई राजा माझी आवडती मालिका होती निया.”\nदेवोलीनाशी भांडण झाल्याच्या होत्या चर्चा\nनिया शर्मा बेधडकपणे सोशल मीडियावरील प्रश्नांना उत्तरे देत असते. मागील काही दिवसांपूर्वी ती अभिनेत्री दे��ोलीना भट्टाचार्जीच्या डान्सची थट्टा उडवल्यामुळे चर्चेत होती. यावर देवोलीनानेही खणखणीत प्रत्युत्तर दिले होते. मात्र, आपली चूक समजल्यानंतर दोघींनीही एकमेकींची माफी मागितली होती.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची\n-जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका सावनी रविंद्र प्रेक्षकांसाठी घेऊन आली खास मल्याळम गाणं\n-‘फादर्स डे’च्या निमित्ताने जॅस्मिन भसीनने आई वडिलांसाठी प्लॅन केले खास गिफ्ट; लवकरच देणार ‘हे’ सरप्राईज\nसुशांतची आठवण काढण्यावर अंकिताने दिले ‘असे’ उत्तर; भडकलेल्या नेटकऱ्यांनी केले ट्रोल\nआमिर खानच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल; दिसली बॉयफ्रेंडच्या हातात हात टाकून फिरताना\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा;…\nस्वयंवर करूनही राहुल महाजन रमला नाही संसारात; तीन लग्न केलेल्या अभिनेत्यावर पत्नीने…\n‘मॅम किती गोड स्माईल आहे तुमची’, शहनाझ गिलचे हसने पाहून पॅपराजीही झाले…\nलग्नानंतर आठ दिवसातच राहुल वैद्य झाला कामावर रुजू; अली गोणीच्या नवीन गाण्यालाही…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/planning-to-fly-plane-by-fried-oil-process-started-to-reduce-carbon-emissions-128525116.html", "date_download": "2021-07-25T22:29:18Z", "digest": "sha1:BTC3N5J7RPQSJ656HAG5RYUPPMSOP4KD", "length": 6000, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "planning to fly plane by fried oil; process started to reduce carbon emissions | समोसा तळलेल्या तेलातून विमान उडवणार; कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी इंधन निर्मितीची प्रक्रिया सुरू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:समोसा तळलेल्या तेलातून विमान उडवणार; कर्ब उत्सर्जन कमी करण्यासाठी इंधन निर्मितीची प्रक्रिया सुरू\nदिव्य मराठी विशेष2 महिन्यांपूर्वी\nजास्त प्रदूषण पसरवणाऱ्या हवाई उद्योगास पर्यावरणपूरक करण्याचे प्रयत्न\nतुमच्या घरी समोसा किंवा पकोडा तळल्यानंतर शिल्लक राहिलेले तेल विमान उड्डाणासाठी वापरले जाऊ शकते. नूतनीकरणायोग्य डिझेल तयार करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी नेस्ते ओवायजे लो-कार्बन जेट फ्यूलसाठी नवी बाजारपेठ तयार करत आहे. नेस्तेनुसार, चिरंतन हवाई इंधन म्हणजे, एसएएफ कार्बन उत्सर्जन कमी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या एअरलाइन्ससाठी उपयोगी ठरेल. कोविड महामारीनंतर पुन्हा सुरू झालेली हवाई वाहतूक आधीपेक्षा जास्त पर्यावरणपूरक मानसिकतेची आहे. त्यामुळे या इंधनाचे जास्त दर त्याच्या विक्रीवर परिणाम करणार नाहीत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर वैनेकर म्हणाले, लोक पुन्हा हवाई प्रवास सुरू करतील, मात्र ते चिरंतन पद्धतीने प्रवास पसंत करतील. आम्ही चिरंतन डिझेलसाठी बाजारपेठ तयार करत आहोत.\nफिनलंडची कंपनी नेस्ते आपल्या रिफायनरीमध्ये जास्त प्रमाणात सस्टेनेबल जेट फ्युएल निर्मितीसाठी १६,०० कोटी रुपयंाची गुंतवणूक करणार आहे. आपल्या सिंगापूरच्या कारखान्यात विस्तारानंतर कंपनी २०२३च्या अखेरीस संयुक्त रूपात आपले एसएएफ उत्पादन सध्याच्या क्षमतेच्या १००,००० लाख टनांवरून वाढून १५ लाख टन वार्षिक करण्यात सक्षम होईल. विमान कंपन्याही उत्सर्जन कमी करण्यासाठी बायोफ्युएल पसंत करत आहेत.\nसस्टेनेबल एअरलाइन्स फ्युएल कसे तयार करतात\nएसएएफ खराब आणि वापरलेले तेल उदा. कुकिंग ऑइलमधून तयार केले जाते. हे पारंपरिक जीवाश्मआधारित केरोसीनच्या तुलनेत ८०% पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करते. नेस्तेच्या रिफायनरीतून निघण्याआधी जीवाश्म इंधनात जास्तीत जास्त ५०%पर्यंत एसएएफ मिसळले जाते. कंपनीनुसार, सामान्य शिपमेंटमध्ये जवळपास ३५%- ४०% रिन्युएबल फ्युएल असते. विमानतळावर एसएएफ विमानातील रिफ्युएलिंग टँकमध्ये नियमित ईटीएफसोबत मिसळले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/08/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0.html", "date_download": "2021-07-25T22:49:45Z", "digest": "sha1:J73N3QVK67DMUD2UGHNN4W6VNGEHP5QV", "length": 16706, "nlines": 100, "source_domain": "itechmarathi.com", "title": "ज्येष्ठागौरी पूजन कसे करावे, ज्येष्ठागौरीची कहाणी -", "raw_content": "\nज्येष्ठागौरी पूजन कसे करावे, ज्येष्ठागौरीची कहाणी\nज्येष्ठागौरी पूजन कसे करावे, ज्येष्ठागौरीची कहाणी\nपौराणिक काळापासून ज्येष्ठा गौरी व्रत वेगवेगळ्या साधनांचा शोध लागत गेला , तसेही व्रत देखील लोक चांगल्या प्रकारे करू लागले आहेत.आता ज्येष्ठा गौरी यांच्या मुर्त्या देखील बाजारात उपलब्ध असतात. परत त्यांना साड्या नेसवणे, रंगरंगोटी करणे, सजावट करणे इत्यादी बदल करण्यात आलेले आहेत. लोक आपापल्या परीने हे बदल करत असतात.\nमात्र पण पौराणिक कहाणी आणि पुरातन माहितीच्या आधारावर ही वृत्तकथा आणि माहिती मी खाली देत आहे.\nआटपाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहात होता. पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनीं गौरी आणल्या रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागली आहे त्या ब्राह्मणाच्या मुलांनीं पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आपल्या घरी गौळण आई म्हणाली म्हणून काय करू तिची पूजा केली पाहिजे याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बापाजवळ जा,बाजारातून सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौरी आणि मुले तिथून उठली बापाजवळ आली बाबा बाजाराचा काढल्याचे सामना म्हणजे आई गौरी अनिल बापान घरात चौकशी केली.मुलांचा नाद ऐकला मनांत फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवतात नाही गरीब व उपाय काही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून तो उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळीं गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यांत संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितल ी व त्याचे समाधान केले गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरीं आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्या म्हणून विचारलं म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि आम्हाला खेळता कण्या पाहूं लागली तों यांनी भरलेलं दृष्टीस पडले तिला मोठं नवल वाटले ही गोष्ट तिनं नवर्‍याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनीं पोटभर खाल्ली गाऊन घातला देवाला कर नाही काही म्हणू नको रडू जाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळे सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायको स्वयंपाक केला मुलाबाळांना सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खेडकर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जिथे गाई-म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर तितक्यात संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नाव घेऊन हाक मार म्हणजे त्या येतील तुझा गोठा भरेल त्याचा दूध का तसं केलं गाई-म्हशींना हाका मारल्या सुद्धा धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर खाल्ली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली. तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितका गाय म्हशी पाहिजे असतील तितके खुंटे पूर तितक्याच दहावी बाद संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई-म्हशींची नाव घेऊन हाक मार ब्राह्मण तसं केलं काय मशीन सुद्धा धावत आली ब्राह्मणांचा मोठा घोटाळा मशिनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तरी म्हातारी म्हणाली मला मला उद्या पोस्ट कर ब्राह्मण म्हणाला तुमच्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झाला आहे आता तुम्हाला पोस्ट या कशा करून तुम्ही गेला म्हणजे हे सगळं नाहीसं होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठा गौरी म्हणतात ती मीच मला आज पोस्ट ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाटावं असा काही उपाय सांगा गौरीने सांगितलं तुला येताना वाळू देईल हांड्यावर टाक मडक्यावर टांक पेटींत म्हणजे काही कमी होणार नाही म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तीन आपलं व्रत सांगितलं\nभादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जाव दोन खडे घरी आणावे व ऊन पाण्याने धुवावे जेष्ठा व कनिष्ठा गौरी म्हणून त्याची स्थापना करावी त्याची पूजा करावी दुसऱ्यादिवशी गावात गोड तिसऱ्या दिवशी खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सवासणी ची ओटी भरावी संध्याकाळी हळदकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोठी पिंपळाच्या.\nवरील माहिती पौराणिक आणि पुस्तकांच्या आधारे दिलेली आहे. आहे तशी टाईप झालेला आहे.\nजाहिरात,मालिका व संगीतविश्वात आपल्या सुरावटींनी अनेक चाली अजरामर करणाऱ्या अशोक पत्की या दिलखुलास अवलियाचा आज\nइंस्टाग्राम सोबत फेसबुक अकाउंट लिंक करण्याचे फायदे \nमहाराणा प्रताप स्टेटस |महाराणा प्रताप जयंती फोटो\nश्री गणपतीची पवित्र 108 नावे मराठी\nहरतालिका व्रत कथा : व्रत करताना ही कथा नक्की वाचा आणि आपल्या व्रत सफल करा\nganesh chaturthi 2020 images| आज आपल्या मित्रांना पाठवा हे फोटो मराठी\nbail Pola festival wishes : खास बैल पोळ्या निमित्त आपल्या मित्रांना पाठवा हे मेसेज\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/11/blog-post_272.html", "date_download": "2021-07-25T21:43:09Z", "digest": "sha1:PI6KUULWCQ2RG4Z6NVLY2NE5FVG5C45M", "length": 12693, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "चिपळूणच्या नगरसेवकांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी केली तक्रार - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / महाराष्ट्र / चिपळूणच्या नगरसेवकांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी केली तक्रार\nचिपळूणच्या नगरसेवकांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी केली तक्रार\nचिपळूण , प्रतिनिधी : चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. मात्र, यावर निर्णयास विलंब होत असल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नगरसेवक सुधीर शिंदे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला होता. या पार्श्वभूमीवर आमदार शेखर निकम यांच्यासह काँग्रेसचे गटनेते ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे, माजी नगरसेवक शिरीष काटकर आदी नगरसेवकांनी सोमवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.\nकाही दिवसांपूर्वी महा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात तक्रार केली असून नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांना पदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. मात्र या तक्रारीसंदर्भात निर्णयास विलंब होत असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी केला असून काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे गटनेते व ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे व काँग्रेसच्या नगरसेविकांनी जिल्हाधिकार्‍यांविरोधात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रार करणार आहोत, अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली होती. यानुसार आमदार शेखर निकम यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बिलाल पालकर, माजी नगरसेवक महंमद फकीर, नगरसेवक करामत मिठागरी, नगरसेविका सफा गोठे, सीमा रानडे, संजीवनी शिगवण आदी उपस्थित होते.\nचिपळूणच्या नगरसेवकांनी घेतली महसूलमंत्र्यांची भेट नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांनी केलेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी केली तक्रार Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/jalna/news/25-year-old-married-woman-strangled-to-death-128542159.html", "date_download": "2021-07-25T22:11:53Z", "digest": "sha1:N2HFNPNSJP6GQJSN4RYV2NFHNL3X7HXI", "length": 5164, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "25-year-old married woman strangled to death | 25 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, आकस्मित मृत्यूची नोंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभोकरदन:25 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या, आकस्मित मृत्यूची नोंद\nभोकरदन (महेश देशपांडे)2 महिन्यांपूर्वी\nभोकरदन येथील 25 वर्षीय विवाहिता डॉ प्रांजल द्यानेश्वर कोल्हे यांनी दि 30 रोजी दुपारी दिड वाजे दरम्यान शिवाजी नगर येथील राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.\nया बाबत अधिक माहिती अशी की, डॉ ज्ञानेश्वर कोल्हे याचे भोकरदन येथे जनाई हॉस्पिटल आहे. त्यांचा नुकताच तीन महिन्यांपूर्वी डॉ प्रांजल यांच्याशी विवाह झाला होता. दि 30 रोजी नेहमी प्रमाणे डॉ ज्ञानेश्वर कोल्हे हे आपल्या हॉस्पिटलमध्ये सकाळ पासून रुग्ण तपासणी करत होते. दरम्यान त्यांना रविवारी दुपारी पत्नीसह बाहेर गावी जायचे असल्याने त्यांनी घरी एकदोन वेळा फोन केला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने ते दुपारी दीड वाजे दरम्यान घरी गेले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. प्रांजल यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.\nआजूबाजूच्या शेजारच्या लोकांनी त्यांना सावरून लगेच त्यांच्या नातेवाईक मंडळींना घटना कळवली. त्यांनी लगेच भोकरदन पोलिसांना कळवले घटनास्थळी पोलिसांनी जाऊन पंचनामा केला. भोकरदन ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला आहे. संध्याकाळी बरंजळा साबळे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे भोकरदन शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर डॉ. द्यानेश्वर कोल्हे यांचे मुळगाव बरंजळा साबळे गावावर शोककळा पसरली आह���. या प्रकरणी शिवाजी विठोबा साबळे यांनी कळवलेल्या माहितीवरून भोकरदन पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/sko%E1%B8%8Da-superb-sophisticated-elegant-and-comfortable/", "date_download": "2021-07-25T21:11:30Z", "digest": "sha1:YJSBBSN32O6LG5NN5LWR5VLHQQWBWTLX", "length": 20076, "nlines": 159, "source_domain": "mh20live.com", "title": "स्कोडा सुपर्ब: अत्याधुनिक, मोहक आणि आरामदायी – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/उद्योगधंदे आणि बिजिनेस/स्कोडा सुपर्ब: अत्याधुनिक, मोहक आणि आरामदायी\nस्कोडा सुपर्ब: अत्याधुनिक, मोहक आणि आरामदायी\nस्कोडा सुपर्ब: अत्याधुनिक, मोहक आणि आरामदायी\nमुंबई: स्कोडा ऑटो इंडियाने सुधारित सुपर्ब श्रेणीचे अनावरण केले- नवी स्पोर्टलाईन आणि नवी लॉरीन अँड क्लेमंट आता अनुक्रमे रुपये 31.99 लाख आणि रुपये 34.99 लाख (भारतीय मूल्य) अशा आकर्षक एक्स-शोरूम किंमतीत उपलब्ध आहे. 2004 मध्ये सुरू करण्यात आलेली स्कोडा सुपर्ब ही भारतातील आरामदायी लिमोझीन दर्जा अधोरेखित करते. नवी रचना, उत्कृष्ट अंतर्गत सजावट, सर्वोत्तम गुणवत्तेची सुरक्षितता आणि अतुलनीय मूल्य असणारी सुधारित स्कोडा सुपर्ब गुणवत्तेचे सर्वोत्तम निकष नव्याने मांडत आहेत.\nस्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर श्री. झॅक होलीस म्हणाले, “स्कोडा सुपर्बला सुरुवात झाल्यापासूनच या विभागात तिने नवे गुणवत्ता निकष तयार केले आहेत. आकर्षक रचना, आरामदायी अंतर्गत सजावट, भरपूर जागा आणि वेगळेपण या लक्षवेधी संयोगामुळे भारतातील ‘ऐशोआरामाचे मूल्य’ जाणणाऱ्या अनेकांसाठी ही एक आवडती जागा ठरली आहे. सुधारित स्कोडा सुपर्बमध���ये काही आधुनिक अद्यतने केली असल्याने तिचा मोहकपणा वाढेल आणि सर्वांकडूनच तिचे कौतुकच होईल.”\nनवे लवचिक एलईडी हेडलॅम्प कक्ष\nसुधारित स्कोडा सुपर्बमध्ये रचना आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा सर्वसमावेशक परिणाम साधल्याने अतिशय सहजपणे तिचा दर्जा उंचावला आहे. टोकदार आणि निमुळते नवे हेडलाईट्स हे रेडीएटर ग्रीलमध्ये सामावले गेले आहेत. दिवसभर सुरू राहणारे एलईडी लाईट्स, प्रकशित आयलॅशेस आणि कमिंग/लिव्हिंग होम तंत्र तसेच एलईडी इंडिकेटर्स अशा अद्ययावत बाबींनी ही कार सुसज्ज आहे.\nसुधारित स्कोडा सुपर्ब ही स्टेट ऑफ आर्ट लवचिक फ्रंट-लाईटिंग प्रणालीने सुसज्ज असल्याने रस्ता आणि सभोवतालीचा परिसर आवश्यक तितका प्रकाशमान होतो. परिवर्तनशील आकारामुळे नवे हेडलॅम्प गतीमधील, प्रकाशामधील आणि हवामानविषयक फरकातील बदलांना प्रतिसाद देतात. यात उपलब्ध असलेल्या मोड्समध्ये सिटी, इंटर-सिटी, मोटारवे आणि रेन यांचा समावेश आहे. एएफएस प्रणालीमुळे हेडलॅम्प गोलाकार आणि खाली वळू शकतात तसेच त्यात लवचिक हेडलॅम्प झुकाव नियंत्रण देखील आहे.\nपुढील फॉग लाईट्सच्या आकारामुळे स्कोडा सुपर्बचे सौंदर्य खुलून उठते. वाहनाच्या समोरील भाग उजळण्यासाठी आणि विशेष करून कमी प्रकाश असलेल्या परिस्थितीत हे चार एलईडी फॉग लाईट्स जास्त प्रकाशित होतात.\nनवी मध्यवर्ती इन्फोटमेन्ट प्रणाली आणि वायरलेस चार्जिंग\nसुधारित स्कोडा सुपर्बमध्ये जवळील सेन्सरसह नवा 20.32 सेमी फ्लोटिंग कपॅसिटीव्ह टच डिस्प्ले आहे. ही काचेची रचना आहे आणि त्यात अद्ययावत वापरकर्ता इंटरफेस दिला गेला आहे. न्यू जनरेशन अमंडसन इन्फोटमेन्ट प्रणालीचा हा एक भाग आहे. नॅव्हिगेशन सुविधेने सुसज्ज अशी ही रचना झेक ऑटोमोटिव्ह उत्पादकांनी विकसित केली आहे.\nसुधारित स्कोडा सुपर्ब स्मार्टलिंक (SmartLink™) तंत्रज्ञानाने युक्त आहे.- स्कोडा कनेक्टीव्हिटी ही मिररलिंक (MirrorLink™) ला आणि वायरलेस कारप्ले तसेच अॅन्ड्रॉईड ऑटोला सहाय्यभूत ठरून स्मार्टफोनची अखंड कनेक्टीव्हिटी आणि विनाअडथळ्याचा प्रवास देऊ करते. ती आवाजी आदेशावर नियंत्रित होते. नवे ‘टाईप सी’ युएसबी पोर्ट्स आणि ब्ल्यूटूथ (Bluetooth®) जीएसएम टेलिफोनी तसेच ऑडीओ स्ट्रीमिंग पर्याय यात आहेत. वायरलेस चार्जिंग पॅडवर स्मार्टफोनचे तोंड वरच्या दिशेने ठेवल्यास, मोबाईल उपकरणाचा आपोआप संपर्क होतो आणि त्याला विजेचा पुरवठा होतो- अतिशय कल्पक तंत्र\nनवी स्टेअरिंग व्हील रचना आणि आभासी कॉकपीट\nसुधारित स्कोडा सुपर्बची अंतर्गत रचना ही तुमचे लाड करण्याच्या हेतूनेच तयार करण्यात आली आहे. पिआनो ब्लॅक डेकॉरने आणि स्टोन बेज किंवा कॉफी ब्राऊन पर्फोरेटेड चामड्याच्या सजावटीने सुपर्ब लॉरीन अँड क्लेमंटच्या सौंदर्यात भर घातली आहे. शोभिवंत वस्तू काळ्या रंगात असल्याने त्या क्रोम हायलाईट्सवर उठून दिसतात. लॉरीन अँड क्लेमंट शब्द कोरलेल्या क्रांतिकारी दोन स्पोक स्टेअरिंग व्हील रचनेमुळे सुधारित स्कोडा सुपर्ब प्रथमच आपले वेगळेपण सिद्ध करत आहे.\nकार्बन डेकॉर, नव्या तीन स्पोकसह सपाट तळ असणारे सुपरस्पोर्ट बहुविधकाम करणारे स्टेअरिंग व्हील आणि पॅडल शिफ्ट तसेच स्पोर्टलाईन असे कोरलेले शब्द आणि एकसंध हेडरेस्ट असणाऱ्या काळ्या अल्कॅन्टरा (Alcantara®) स्पोर्ट्स सीट्स यामुळे सुधारित स्कोडा सुपर्ब स्पोर्टलाईनच्या देखणेपणात भर पडली आहे.\nसुधारित स्कोडा सुपर्ब, ही स्वत:च एक निकष ठरली असून आभासी कॉकपीट हे त्याचे वैशिष्ट्य आहे. वैयक्तिक गरजेनुसार बदलता येणाऱ्या डिजिटल इन्स्ट्रुमेन्ट पॅनलमुळे व्यापक ड्रायव्हिंग डेटा आणि नेव्हिगेशनमध्ये एक नवे चैतन्य जाणवते.\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\nफिनो पेमेंट्स बँकेने दैनिक ठेव शिल्लक मर्यादा दोन लाख रुपयांनी वाढली\nफिनो पेमेंट्स बँक ने दैनिक ठेव शिल्लक मर्यादा दोन लाख रुपयांनी वाढविली\nवीवो व्ही 21 ने ऑफलाइन आणि ऑनलाइन ग्राहकांसाठी आणल्या आकर्षक ऑफर\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\nफिनो पेमेंट्स बँकेने दैनिक ठेव शिल्लक मर्यादा दोन लाख रुपयांनी वाढली\nफिनो पेमेंट्स बँक ने दैनिक ठेव शिल्लक मर्यादा दोन लाख रुपयांनी वाढविली\nवीवो व्ही 21 ने ऑफलाइन आणि ऑनलाइन ग्राहकांसाठी आणल्या आकर्षक ऑफर\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nघनकचरा प्रक्रिया केंद्र’ शहराच्या स्वच्छतेसाठी पुरक :पालकमंत्री सुभाष देसाई\nकोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचे कॅबिनेट मंत्री भुमरे यांच्या हस्ते पाचोड येथे शुभारंभ\nक्राफ्टनकडून बॅटलग्राऊण्‍ड्स मोबाइल इंडियाची घोषणा\nफिनो पॉईंट्सद्वारे सरकारी मदत लाभार्थी काढू शकतात\n“प्रधानमंत्री मुद्रा योजना जिल्हास्तरीय समन्वय समिती अन् कार्यपध्दती”\nश्रीमंत किंवा गरीब प्रत्येकजण हे उत्पादन वापरतो. सुरुवातीला एका छोट्या लेबलवरुन आपण ते एका मोठ्या व्यवसायात रूपांतरित करू शकता\nश्रीमंत किंवा गरीब प्रत्येकजण हे उत्पादन वापरतो. सुरुवातीला एका छोट्या लेबलवरुन आपण ते एका मोठ्या व्यवसायात रूपांतरित करू शकता\nघरबसल्या केवळ 5 हजार रुपयात करा हे दोन उद्योग\nतरूण मुलांनी डिजिटल हायजिन सोल्युशन्स मध्ये आपले योगदान द्यावे यासाठी डेटॉल बनेगा स्वच्छ इंडिया कॅम्पेन अंतर्गत रेकिट आणि व्हाईट हॅट ज्युनियर ने केली भागीदारी\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/the-life-of-that-child-would-have-been-saved-devendra-fadnavis/", "date_download": "2021-07-25T21:46:49Z", "digest": "sha1:AO5YTQP3W3LEUU5ZLJTZEHKOA4342WBK", "length": 11727, "nlines": 147, "source_domain": "mh20live.com", "title": "त्या बालकांचा जीव वाचला असताः देवेंद्र फडणवीस – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/महाराष्ट्र/त्या बालकांचा जीव वाचला असताः देवेंद्र फडणवीस\nत्या बालकांचा जीव वाचला असताः देवेंद्र फडणवीस\nनागपूरः भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत दहा चिमुकल्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं राज्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही या घटनेची तातडीने दखल घेत चौकशीची आदेश दिले आहेत. त्यानंतर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.देवेंद्र फडणवीस यांनी आज जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी काही मुद्द्यांवर भूमिका मांडली आहे. ‘निष्काळजीपणामुळं १० बालकांना जग पाहण्यापूर्वीच प्राण सोडावे लागले, यापेक्षा वेदनादायी आणखी काय असावे,’ अशी भावूक प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडा���ोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nभंडारा रुग्णालय आग: दोषींवर कारवाई करणार; सरकारने उचलली कठोर पावले\nसेक्स पोजिशन ट्राय करण्याच्या नादात तरुणाचा मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण\nतळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता\nकोविड-19 या आजाराने दोन्ही पालक मयत झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते कोरडे अन्नधान्य वाटप\nकर्जत येथील गिर्यारोहण प्रशिक्षक श्री.अमित गुरव यांचे राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेत उल्लेखनीय यश\nमुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा\nमुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा\nसंत ज्ञानेश्वर मंदिरावरील माहितीपटाचे प्रकाशन\nराज्यात पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही – विनायक मेटे\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/4359/", "date_download": "2021-07-25T23:43:05Z", "digest": "sha1:SF3F24P3BR6XJGJIM7TUC5HAWFMTB6L7", "length": 11747, "nlines": 152, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "सात तालुक्यातील एंटीजन टेस्टमध्ये पुन्हा 82 रुग्ण सापडले – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/सात तालुक्यातील एंटीजन टेस्टमध्ये पुन्हा 82 रुग्ण सापडले\nसात तालुक्यातील एंटीजन टेस्टमध्ये पुन्हा 82 रुग्ण सापडले\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email16/09/2020\nबीड — आज दुपारी आलेल्या अहवालामध्ये 342 रुग्ण सापडले होते.त्यानंतर रात्री आलेल्या अॅन्टीजन टेस्टमध्ये पुन्हा 82 रुग्ण नव्याने सापडले आहेत. बुधवारची त्यामुळे रुग्णसंख्या रुग्णसंख्या 424 वर जाऊन पोहोचली आहे.\nजिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये अंटिजन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या गेल्यामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याचे निदर्शनास आले. 16 सप्टेंबर रोजी सात तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये झालेल्या एंटीजन टेस्टमध्ये पुन्हा 82 रुग्ण सापडले. आज दिवसभरात 2145 जणांची तपासणी करण्यात आली. चौसाळा येथे पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह सापडले. माजलगाव मध्ये 50 टेस्टमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही. परळी तालुक्यात मोहा व पोहनेर येथे अनुक्रमे 162 व 145 जणांची टेस्ट घेण्यात आली यामध्ये चार रुग्ण मोहा येथे तर एक रुग्ण पोहनेर येथे सापडला. धारुर शहरात सर्वाधिक म्हणजे 1064 जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये 46 रुग्ण आढळून आले. वडवणी मध्ये 176 जणांच्या तपासणी मध्ये तेरा रुग्ण सापडले. केज तालुक्यातील नांदुर घाट मध्ये 298 जणांच्या तपासणीत चार रुग्ण सापडले. पाटोदा तालुक्यातील नायगाव येथे 58 जणांची तपासणी केली मात्र सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. डोंगर किनी येथे 55 जणांचा तपासणी आठ रुग्ण कुसळंब येथे 65 जणांच्या तपासणीत तीन रुग्ण तर अमळनेर येथे 67 जणांच्या तपासणीत एक रुग्ण सापडला आहे.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nबुधवारी कोरोना रुग्णांचा आकडा 342 वर\nसाखर कारखान्यावर जाणाऱ्या मजुरांचा ट्रक आडवला;आ. सुरेश धस यांना अटक\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुं��ेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://teplu.in/courses/author/277599", "date_download": "2021-07-25T22:46:34Z", "digest": "sha1:WMLULQKBFH3OTORSZLNS3BO3Z6UCMF5Z", "length": 2163, "nlines": 68, "source_domain": "teplu.in", "title": "Teplu", "raw_content": "\nSign Up साइन अप\nडॉ. अतुल सुभाष फुले\nडॉ. अतुल सुभाष फुले\nडॉ. के. एस. रामचंद्र\nडॉ के एस रामचंद्रा\nडॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी\n​डॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी\nडॉ. मनिषा दिनेश भोसले\nडॉ. मनीषा दिनेश भोसले\nडॉ. मिलिंद केशव कुलकर्णी\nडॉ. मिलिंद केशव कुलकर्णी\nडॉ. शैलेश शामराव मदने\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nफायदेशीर दुग्धव्यवसायाचा ए-टू-झेड कोर्स\nडेअरी फार्मचे व्यवस्थापन तज्ञ बनण्यासाठी अप्रतिम कोर्स (दोन आठवड्यांत)\nआरोग्य सुधारण्यासाठी आहार देया नफा सुधारण्यासाठी आहार देया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/05/agriculture.html", "date_download": "2021-07-25T21:58:40Z", "digest": "sha1:3KLUDALQEIN3XN5QUYKYBSCPAGSAEAFE", "length": 15271, "nlines": 77, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "बियाण्यांची निवड व पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठकृषीबियाण्यांची निवड व पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी\nबियाण्यांची निवड व पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी\nमनोज पोतराजे मे २५, २०२० 0\nकृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीचे आवाहन\nचंद्रपूर, दि.25 मे: जिल्ह्यातील शेतकरी या खरीप हंगामात धान पेरणीच्या तयारीसाठी लागले असून जमीन नांगरणे ढेकळे फोडणे तसेच जमीन भुसभुशीत करून पर्यंत टाकण्याकरीता सर्व शेतकरी तयार आहेत. पुरेशा पावसाच्या आगमनानंतर पेरणी केल्या जात असते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रमाणित बियाण्यांची निवड व पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे असते. योग्य धान बियाण्याची निवड करताना धानाचे गुणधर्म, पिकाचा कालावधी व त्यांची उत्पादन क्षमता, रोग व किडी प्रतिकार व प्रतिबंधात्मक क्षमता बियाण्याचे स्त्रोत जाणून घ्यावे व लहान बियाण्यांचा वापर करावा.\nजसे आपण आपल्या बाळाचे लसीकरण करून संरक्षण करतो तितकेच महत्त्वाचे म्हणजे पिकाच्या जीवनात बीज प्रक्रिया करण्याचे असते. हे महत्त्व लक्षात घेता आपल्या पिकाची लसीकरण करून संरक्षण करावे, असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्र ,सिंदेवाहीचे डॉ.उषा डोंगरवार यांनी केले आहे.\nबीज प्रक्रिया म्हणजे हलके रोगमुक्त सर्वसाधारणपणे आकाराने लहान असणारे बियाणे वेगळे करणे व बाकी चांगल्या बियाण्यांचे रोगापासून संरक्षण व्हावे यासाठी औषधांचा वापर करणे तसेच उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूच्या भुकटी चोळून लावण्याच्या प्रक्रियेला बीजप्रक्रिया म्हणतात. रोग निर्माण होण्याआधीच प्रतिबंधात्मक उपाय हा सर्वोत्तम पर्याय असतो म्हणून बीज प्रक्रिया करणे आवश्यक आहे.\nबीज प्रक्रिया करण्याचे फायदे व महत्त्व:\nपेरणीसाठी एक समान बियाणे उपलब्ध होते, बियाण्यांद्वारे पसरणाऱ्या रोगांचे व्यवस्थापन करणे शक्य होते. रोग व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या खर्चात बचत होते तसेच उत्पादनात वाढ होते. बियाण्याभोवती बुरशीनाशकाचे सुरक्षित कवच तयार होते. बियाण्यांची उगवण शक्ती वाढून उत्पन्न वाढते. पीक एकसारखे वाढत असून बियाण्यांचा दर्जा वाढला जाऊन बाजारभाव चांगला मिळतो.\nधान्य बियाण्यास मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी:\nया प्रक्रियेकरीता 300 ग्रॅम म��ठ प्रति 10 लिटर पाण्यात मिसळावे जेणेकरून 3 टक्के मिठाचे द्रावण तयार होईल. अशा मिठाच्या द्रावणात धानाचे बियाणे टाकून 3 ते 4 वेळा ढवळावे. हलके रोगीट व दोषयुक्त पोचट बियाणे पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगून जमा होईल. ते बियाणे काढून नष्ट करावे तसेच बुडाशी बसलेले निरोगी रोगमुक्त वजनदार बियाणे दोन वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे व सावलीत वाळवावे. बियाणे वाळल्यानंतर पोत्यात भरून ठेवून व त्याचे तोंड उघडे ठेवावे. पेरणीच्या दिवशी त्या बियाण्यास जिवाणू खते व बुरशीनाशकांची ट्रायकोडर्मा 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.\nबुरशीनाशकाची बीजप्रक्रियेचा करपा, आभासमय काजळी, राईस बंट या रोग व्यवस्थापनात अत्यंत महत्त्वाचा भाग असतो. याकरिता थायरम 75 टक्के, डब्ल्यू एस 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची दोन ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात प्रक्रिया करावी.\nजिवाणू खते: जिवाणूखत संपूर्ण सेंद्रिय वर सजीव असून त्यामध्ये कोणतेही अपायकारक टाकाऊ अथवा निरुपयोगी घटक नसतात. हवेतील नत्र शोधून व साठवून नंतर पिकांना उपलब्ध करून देणाऱ्या जिवाणूंची प्रयोगशाळेत वाढ करून त्यापासून तयार केलेल्या खतांना जिवाणू खते म्हणतात. उदा. स्फुरद विरघळवणारे जिवाणू खत, अझोटोबॅक्टर जिवाणू खते, एकदल व तृणधान्ये पिकासाठी जसे भात,गहू, ज्वारी, बाजरी,कपाशी तर रायडू जीएम जिवाणू खते फक्त शेंगवर्गीय द्विदल पिकासाठी आवश्यक असते.\nअझोटोबॅक्टर हे नत्र स्थिर करणारे जिवाणू म्हणून कार्य करते. वातावरणातील नत्रवायू वनस्पतींना सरळ घेता येईल अशा अवस्थेत उपलब्ध नसते. मात्र अझोटोबॅक्टर मित्र जीवाणूची 25 ग्रॅम प्रति किलो धान बियाण्यास बीज प्रक्रिया केल्यास वातावरणातील नत्राचे स्थिरीकरण होते व धानाला नत्र उपलब्ध होते. त्यामुळे रासायनिक खतांवरील खर्चात बचत होण्यास मदत होते.\nस्फुरद विरघळवणारे जिवाणू (पीएसबी) हे प्रामुख्याने धानामध्ये बीजप्रक्रियेत 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात वापरले जाते. यामुळे जमिनीतील स्फुरद जे अधूलनशिल अवस्थेत असते त्यास विरघळवून पिकाला उपलब्ध करून देण्यास मदत होते.\nट्रायकोडर्मा (रोग नियंत्रक बुरशी) ट्रायकोडर्मा ही बुरशी वापरण्याची सर्वसाधारण व उपयुक्त अशी पद्धत म्हणजे बीजप्रक्रिया होय. पेरणीच्य�� वेळी 4 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. या सर्व बियाण्यांवर सारखा थर लागेल याची काळजी घ्यावी.\nजिवाणू संवर्धनाची बीज प्रक्रिया वापरायची पद्धत:\nएक लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करावे. हे द्रावण थंड झाल्यावर त्यात 200 ते 250 ग्रॅम जिवाणू संवर्धन मिसळावे. बियाण्यास सर्वप्रथम बुरशीनाशकाची प्रक्रिया करून नंतर नत्र उपलब्ध करून देणारे( अझोस्पिरिलम) व स्फुरद विरघळवणारे पीएसबी यांचे मिश्रण करून बियाण्यास लावावे. 10 ते 12 किलो बियाणे स्वच्छ फरशीवर , ताडपत्रीवर किंवा मोठ्या घमेल्यात पसरवून त्यावर तयार केलेल्या संवर्धनाचे मिश्रण शिंपडल्यास व हलक्या हाताने सर्व बियाण्यास चोळल्यास प्रत्येक बियाण्यास सारखा थर लागतो. त्यानंतर बीजप्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवावे बीज प्रक्रिया केल्यानंतर बियाणे 24 तासाच्या आत पेरणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बीजप्रक्रिया करून बियाणे पेरावे, असे आवाहन विभागीय कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या डॉ. उषा डोंगरवार व डॉ. प्रवीण राठोड यांनी केले आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/4862", "date_download": "2021-07-25T21:53:50Z", "digest": "sha1:7HC5NUOU3M23S2IURDC5AUCPUM3UP7QX", "length": 8590, "nlines": 130, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : गृहमंत्री | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : गृहमंत्री\nशेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार : गृहमंत्री\nमुंब�� : सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याची बाब समोर येत आहे. ही अतिशय गंभीर बाब असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे. शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासन आग्रही आहे. यासाठी राज्य शासनाच्यावतीने देखील विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याच्या तक्रारी या प्राप्त होत आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. ज्या बँक पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचनासुद्धा करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करीत आहे अशा बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.\nPrevious articleचीनी हॅकर्सच्या कोविड ई मेलपासून सावध राहा : महाराष्ट्र सायबर\nNext articleमोफत अन्नधान्य योजना सुरू ठेवण्याची मागणी करणार : भुजबळ\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/3-%E0%A4%9C%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3/", "date_download": "2021-07-25T22:35:15Z", "digest": "sha1:F2FUCXLXJU23S66Y6EFBLBY7YVUFGRT7", "length": 7129, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "3 जूनला महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज | Janshakti Newspaper", "raw_content": "\n3 जूनला महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज\n3 जूनला महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज\nमुंबई: यंदाच्या वर्षात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे. दरम्यान आता पावसाची चाहूल लागली असून अरबी समुद्रात निर्माण झालेला हवेचा कमी दाबाचा पट्टा येत्या बारा तासांमध्ये अधिक तीव्र होऊन त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. चक्रीवादळ तयार झाल्यानंतर त्याची गती आणि दिशा ही उत्तर दिशेला असेल त्यामुळे ३ जून रोजी हे चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारी भागात सरकेल. यामुळे मुंबई, ठाण्यासह पश्चिम किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाने आज सोमवारी व्यक्त केली.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nचक्रीवादळ जेव्हा उत्तरेकडे सरकेल तेव्हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार स्वरुपाचा पाऊस पडेल. ३ जून पासून ते जेव्हा उत्तर कोकणाच्या जवळ असेल तेव्हा ठाणे, मुंबई, रायगड आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.\n३ जूनच्या संध्याकाळी किंवा रात्री दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. मुंबईशिवाय ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, बदलापूर आणि अंबरनाथ या भागांचा समावेश होतो.\nबहिणीला त्रास देत असल्याच्या रागावरून एकाचा दगडाने ठेचुन खून\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्��करण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/1597/", "date_download": "2021-07-25T23:10:17Z", "digest": "sha1:7GV4NVDGDVQNG7IBY2SCMBNI6ZBGO27E", "length": 14482, "nlines": 161, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "धनंजय मुंडेंच्या प्रयत्नातून अंबाजोगाईच्या स्वा रा ती रुग्णालयास सात नवे व्हेंटिलेटर्स झाले उपलब्ध – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/धनंजय मुंडेंच्या प्रयत्नातून अंबाजोगाईच्या स्वा रा ती रुग्णालयास सात नवे व्हेंटिलेटर्स झाले उपलब्ध\nधनंजय मुंडेंच्या प्रयत्नातून अंबाजोगाईच्या स्वा रा ती रुग्णालयास सात नवे व्हेंटिलेटर्स झाले उपलब्ध\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email21/05/2020\nएम आर आय मशीन\nअंबाजोगाई — बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास नवसंजीवनी प्राप्त झाली असून हाफकिन महामंडळाने सात नवीन व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून दिले आहेत.\nहाफकीन जीव – औषध निर्माण महामंडळाचे श्री. राजेश देशमुख यांनी ना. मुंडे यांच्या विनंतीवरून हे 7 व्हेंटिलेटर्स त्यांच्याकडील सीएसआर निधीतून स्वाराती रुग्णालयाला मोफत उपलब्ध करून दिले आहेत.\nना. मुंडे यांनी गेल्याच आठवड्यात स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात भेट देऊन तेथील कोविड – 19 उपाययोजनेसह अन्य साधन सामग्री व सर्व सुविधांचा आढावा घेतला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी हाफकीनमार्फत रु���्णालयाची अनेक वर्षांपासूनची एम आर आय मशीनची मागणी पूर्ण केली. या मशीनची खरेदी विहित निविदेमार्फत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.\nआतापर्यंत स्वारातीमध्ये 13 व्हेंटिलेटर्स असून यापैकी तीन व्हेंटिलेटर हे खास कोविड – 19 कक्षासाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तर उर्वरित 10 रुग्णालयातील नेहमीच्या उपचारांसाठी उपलब्ध आहेत.\nते मुंबईतून रवाना झाले असून शुक्रवारी (दि. २२) रुग्णालयात दाखल होतील अशी माहिती हाफकीनचे श्री. राजेश देशमुख यांनी दिली.\nस्वाराती रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या तथा कोविड – 19 चा बीड जिल्ह्यात झालेला शिरकाव पाहता अधिकचे व्हेंटिलेटर्स म्हणजे रुग्णालयासाठी नवसंजीवनीच आहे असे म्हणत स्वारातीचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने ना. धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत.\nपालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी मागील दोन महिन्यात अंबाजोगाईच्या या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे .\nत्यामुळे या रुग्णालय परिसरातील जुन्या परंतु वापरण्यास योग्य नसलेल्या अनेक इमारतींचे नूतनीकरण करून त्या रुग्णांसाठी वापरल्या जात आहेत.\nरूग्णालय साठी लागणारी वैद्यकीय साधनसामग्री ही मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिली जात असून रुग्णालयाच्या स्थापनेनंतर प्रथमच एम आर आय मशीन मिळणार आहे त्यापाठोपाठ व्हेंटिलेटर ही सुविधा करून देण्यात मुंडे यांनी पुढाकार घेऊन करोनाच्या निमित्त्याने अंबाजोगाईच्या रुग्णालयात एक प्रकारे नवसंजीवनी मिळवून दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nवडवणी, पाटोदा, वहाली चिखली येथे सापडले कोरोनाचे चार रुग्ण\nजिल्ह्यात आणखी तेरा रुग्णांची भर ,एकूण संख्या 29\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्��े गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/12/seema-dabharde-arrested-in-manoj.html", "date_download": "2021-07-25T21:44:52Z", "digest": "sha1:AKJZE5LFI7L2AQWTEXAVB2J6H2MKCRQU", "length": 7803, "nlines": 65, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "मनोज अधिकारी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार सीमा दाभर्डे ला अटक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूर जिल्हा मनोज अधिकारी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार सीमा दाभर्डे ला अटक\nमनोज अधिकारी हत्याकांडातील मुख्य सूत्रधार सीमा दाभर्डे ला अटक\nमनोज पोतराजे डिसेंबर २४, २०२० 0\nएकूण चार आरोपींना अटक तर पोलीस तपासात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता\nशहरातील बहुचर्चित मनोज अधिकारी हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेली युवती सीमा दाभार्डे ही पोलिसांना गुंगारा देत तब्बल तीन महिन्यापासून फरार होती मात्र तीला अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या तपासाला गती येणार असून हत्येच्या कारणाचाही खुलासा होणार आहे.\nबंगाली कॅम्प परिसरात काँग्रेस नेते तथा सामाजिक कार्यकर्ते मनोज अधिकारी यांची २९ सप्टेंबर रोजी दाताळा येथील सिनर्जी वल्डमध्ये असल���ल्या फ्लॅटमध्ये कु-हाडीने वार करून हत्या करण्यात आली होती. रामनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. या प्रकरणात मनपातील अपक्ष नगरसेवक अजय सरकारसह देवनाथ आणि रवी बैरागी या तिघांना अटक करण्यात आली होती. मात्र, घटनेची मुख्य सूत्रधार असलेली सीमा दाभार्डे ही युवती घटनेच्या दिवसापासून फरार होती. तिच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले होते. मात्र, प्रत्येकवेळी ती पोलीस पथकाला गुंगारा देत होती. उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी तिने अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने तिचा अर्ज फेटाळला होती. जामीन मिळविण्याचे सर्वच प्रयत्न फसल्यानंतर ती चंद्रपुरात घरी परतणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीच्या आधारे तिच्या घराजवळ पोलिसांनी सापळ्या रचला. ती घरी पोहोचताच पोलिसांनी तिला घरूनच अटक केली. दरम्यान, न्यायालयात हजर केले असता २६ डिसेंबरपर्यंत तिला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.\nमनोज अधिकारी हत्याकांडात सीमा दाभर्डे ही मुख्य सूत्रधार असल्याची माहिती आहे. तिच्या माध्यमातुनच हे हत्याकांड घडवून आणल्याची चर्चा असल्याने तिच्या अटकेमुळे या हत्याकांडातील गुंता सुटण्यास मदत होणार असून, हत्येचे मूळ कारण उजेडात येणार आहे. त्यामुळे तिच्या चौकशीत काय माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सीमाच्या अटकेमुळे या प्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-25T21:38:18Z", "digest": "sha1:FV6KUEETXJWQGB3BPKLTR7KYXD6GHNKD", "length": 6176, "nlines": 108, "source_domain": "beed.gov.in", "title": "आरोग्य वर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर योग सत्र आयोजनासाठी आवश्यक योग प्रशिक्षक निवडीबाबत जाहिरात. | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nआरोग्य वर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर योग सत्र आयोजनासाठी आवश्यक योग प्रशिक्षक निवडीबाबत जाहिरात.\nआरोग्य वर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर योग सत्र आयोजनासाठी आवश्यक योग प्रशिक्षक निवडीबाबत जाहिरात.\nआरोग्य वर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर योग सत्र आयोजनासाठी आवश्यक योग प्रशिक्षक निवडीबाबत जाहिरात.\nआरोग्य वर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर योग सत्र आयोजनासाठी आवश्यक योग प्रशिक्षक निवडीबाबत जाहिरात.\nआरोग्य वर्धिनी केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर योग सत्र आयोजनासाठी आवश्यक योग प्रशिक्षक निवडीबाबत जाहिरात.\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 12, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nashik/news/chief-minister-uddhav-thackeray-had-appointed-a-task-force-of-economists-for-economic-cyclenews-and-live-updates-128541474.html", "date_download": "2021-07-25T23:07:59Z", "digest": "sha1:BTQ43VVP3QT6KLFTXDCCN37GV45WIUZO", "length": 10699, "nlines": 75, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chief Minister Uddhav Thackeray had appointed a task force of economists for economic cycle;news and live updates | अर्थचक्राला गती देणाऱ्या शिफारशींना बसली खीळ; मुख्यमंत्र्यांनी नेमला होता अर्थतज्ज्ञांचा टास्क फोर्स - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरेड टेप:अर्थचक्राला गती देणाऱ्या शिफारशींना बसली खीळ; मुख्यमंत्र्यांनी नेमला होता अर्थतज्ज्ञांचा टास्क फोर्���\nनाशिक2 महिन्यांपूर्वीलेखक: दिप्ती राऊत\nआम्ही अहवाल सादर केला, अंमलबजावणी हे तर सरकारचे काम\nकोविडमुळे खालावलेल्या राज्याच्या आर्थिक परिस्थितीस चालना देण्यासाठी मुख्यमंंत्री उद्धव ठाकरे यांनी गतवर्षी टास्क फोर्स स्थापला होता. त्याच्या धोरणात्मक शिफारशी लालफितीत अडकल्या आहेत. मार्चमधील मुद्रांक शुल्कातील कपातीचा निर्णय सोडला तर अन्य शिफारशींबाबत कोणतेही निर्णय घेतले नाहीत. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली, दीपक पारेख, रघुनाथ माशेलकर, अजित रानडे, प्रदीप आपटे यांच्यासह बारा अर्थतज्ज्ञांनी या शिफारशी राज्य सरकारला सादर केल्या होत्या.\nटास्क फोर्सने एफडीआय, बांधकाम व्यवसाय, गृहनिर्माण, कामगार, शेती, उच्चशिक्षण या क्षेत्रासंबंधित तातडीच्या व दीर्घकालीन धोरणात्मक शिफारशी केल्या. परदेशी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन, कामगार प्रोत्साहन योजना, विकासकांना दिलासा, शेती क्षेत्राला चालना देणे या उद्देशाने अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. विशेषत: परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारकडे अत्यंत कमी वेळ असून सरकारने तातडीने पुढाकार घेऊन निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी “शेर्पा मॉडेल’ची शिफारस केली. लक्ष्य कंपन्यांसाठीच्या शेर्पा टीमची कामे, नियुक्ती, कार्यपद्धती व उद्दिष्ट याच्या तपशीलवार शिफारशी करण्यात आल्या आहेत.\nआम्ही अहवाल सादर केला, अंमलबजावणी हे तर सरकारचे काम\nअर्थचक्र वृद्धिंगत करण्यासाठी तातडीने पावले उचलणे गरजेेचे आहे. आम्ही तो अहवाल सादर केला, त्याची अंमलबजावणी हे सरकारचे काम आहे. त्यासाठी आम्ही पाठपुरावा नाही करू शकत. त्यातील काही शिफारशी अमलात आणल्याचे तर काहींवर चर्चा सुरू असल्याचे कळते. - डॉ. विजय केळकर, अध्यक्ष, टास्क\nशासकीय संस्थांकडून भूखंड विकत घेणाऱ्यांसाठी विशेष प्रोत्साहन योजना राबवणे.\nबांधकाम सुरू असलेल्या जमिनींच्या करांवर तात्पुरती सवलत देणे.\nसदनिकांचे रेडीरेकनर दर किमान २५ ते ३० टक्क्यांनी कमी करावेत.\nकिरकोळ हॉटेल्स, दुकानदार यांना सहा महिन्यांसाठी मिळकत करात सवलत.\nउच्च शिक्षणासाठी अर्थसंकल्पीय तरतूदीत दुपटीपर्यंत वाढ करणे.\nउद्योग क्षेत्र आणि विद्यापीठे यांच्या समन्वयाने सामुदायिक महाविद्यालये उभारणे.\nठराविक मुदतीच्या रोजगाराचे धोरण अनुसरावे.\nकेंद्रीय कामगार मंत्रालयाने ऑक्टोबर २०१८ मधील सूचनेची अंमलबजावणी करावी.\nशेतीसाठी अयोग्य असलेल्या जमिनीचा आता सौर शेतीसाठी उपयोग करण्यात यावा.\nकृषी क्षेत्रासाठी फ्यूचर मार्केट विकसित करावे.\nटास्क फोर्सने सुचवलेले असे आहे शेर्पा मॉडेल\nशेर्पा म्हणजे मदतनीस. सध्याच्या परिस्थितीत जागतिक गुंतवणूक खेचण्यासाठी कंपनीनिहाय ‘शेर्पा टीम’ तयार कराव्यात.\nत्यासाठी प्रसिद्ध उद्योजक व अभ्यासक दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे उद्योग सचिव आणि उद्योग संघटना यांची सल्लागार समिती नेमावी.\nमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, निर्यातक्षम उद्योग, उदयोन्मुख उद्योग आदी क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करावे.\nत्यातून उच्चायुक्त कार्यालये, विदेशी कंपन्यांची देशातील चेंबर्स, खासगी गुंतवणूकदार व सल्लागार यांच्याकडून उत्सुक कंपन्यांची निवड करावी.\nप्रत्येक कंपनीसाठी शेर्पा टीम तयार करणे. त्यात सुलभीकरण भागीदार, ज्ञान भागीदार, कर व कायदेविषयक भागीदार, बँकिंग भागीदार आणि चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज यांचे सदस्य घ्यावेत.\nप्रत्येक कंपनीसोबत संवाद, शंकानिरसनासाठी हॉटलाइन, वेबिनारचे आयोजन. राज्यातील उद्योगपोषक वातावरणाचा अनुभव असलेल्या जागतिक गुंतवणूकदारांसोबत माहिती व अनुभवाची देवाणघेवाण, राज्याच्या गुंतवणूक धोरणाची माहिती पोहोचवावी\nकंपन्यांच्या प्राथमिक निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक आयोजित करावी\nरोजगार, शिक्षण, कृषी आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांना चालना देण्यासाठीही या टास्क फोर्सने अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक शिफारशी केल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.bookstruck.app/praniyanchishalamarathi", "date_download": "2021-07-25T20:59:28Z", "digest": "sha1:VJVZSU5WOCQEOM4YJF5LMFRNC73ISVIJ", "length": 12009, "nlines": 74, "source_domain": "marathi.bookstruck.app", "title": "प्राणियांची शाळा - सचित्र - मराठी | मराठी प्राणियांची शाळा - सचित्र - मराठी | मराठी Read Marathi Stories, Kadambari Katha, Novels", "raw_content": "\nप्राणियांची शाळा - सचित्र - मराठी\nलेखन : जॉर्ज एच. हॅवर्स , चित्र: जॉयसी\nप्राण्यांची शाळा मराठी : अर्चना कुलकर्णी\nखूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा सगळ्या प्राण्यांनी नवीन जगाच्या बरोबर चालण्यासाठी काहीतरी शौर्यतेच काम करायचं ठरवल.\nत्यासाठी त्यांनी शाळेची स्थापना केली.\nत्यातील अभ्यास���्रमात पोहणे , चढणे, धावणे , उडणे ह्याचा समावेश केला .\nअभ्यासक्रम सोपा जावा म्हणून सगळ्या प्राण्यांनी सर्वविषय घेतले .\nबदक पोहण्यात एकदम तरबेज होते अगदी त्याच्या शिक्षकांपेक्षा पण .\nते उडण्यात आणि धावण्यात एकदम कमजोर होते. त्या दोन्ही विषयात ते जेमतेम पास झालं .\nते धावण्यात हळु असल्यामुळे, त्याला शाळे नंतर थांबावं लागत होतं , धावण्याच्या सरावामुळेकितीतरी वेळा बदकाला पोहायला सुध्दा जायला मिळायच नाही .\nत्याचा हा सर्व सराव त्याचे पाय थके पर्यंत चालला इतका कि शाळेत तो सर्वसाधारण पोहणारा ठरला . शाळेत सर्वसाधारण असणं चालत होतं . स्वतः बदक सोडलं तर कोणालाच या गोष्टीची फारशी काळजी वाटली नाही .\nससा धावण्यात वर्गातून पहिला यायचा पण …\nपोहण्याचा सराव करताना मात्र मानसिक संतुलन\nखारुताई चढण्यामध्ये एकदम तरबेज होती पण उडण्याच्या वर्गात सराव करताना एकदम वैतागली. त्यातुन तिच्या शिक्षकांनी तिला झाडाच्या शेंड्यावरून न सांगता बुंध्या पासून उडायला सांगितले.\nत्याचा परिणाम तिच्या हाता पायात गोळे आले आणि परीक्षेत चढण्यात आणि उडण्यात D क्रमांक मिळाला.\nगरुड हा मस्तीखोर मुलगा होता, त्याला फारच शिस्त लावायला लागली .\nचढण्यामध्ये त्याने वर्गातल्या सगळ्यांना हरवलं पण झाडाच्या शेंड्या पर्यंत त्याला हट्टाने त्याच्या पद्धतीने जायचं होतं .\nवर्षाच्या शेवटी बाम नावाचा मासा वर्गात पहिला आला कारण तो पोहण्यात तरबेज होताच पण चढण्यात, धावण्यात, उडण्यात सुद्धा तो बरयापैकी हुशार होता .\nत्याचा आदरपूर्वक समारोप देण्यात आला .\nउंदिर घुशी हे प्राणी मात्र शाळेच्या बाहेरच होते कारण बीळ करणे खोदणे हे विषय त्यांच्या अभ्यासक्रमात नव्हते .\nससा आणि घुशी सारख्या प्राण्याच्या कडे त्यांनी आपल्या मुलांना पाठवुन शिक्षित करून त्यांच्या मदतीने खाजगी शाळा उघडली.\nह्या छोट्याशा प्राण्यांच्या गोष्टी वरून काही बोध मिळतो का \nएक शिक्षक म्हणून आमची पूर्ण कारकीर्द ह्याच होकारार्थीविचारात असते की प्रत्येक विद्यार्थी हा गुणांनी आणि चारांनी वेगळा असतो आणि क्षमतेने सुद्धा त्यांचं अनिवार्य मुल्यांकन, त्याची ध्येयाकडे जाण्याची क्षमता , त्याच सर्वमान्य ज्ञान ह्यावरून त्याचीविद्वत्ता कळते .\nआम्ही कागदपत्रे देतो , वाचन घेतो, सभा घेतो, समाजात वावरायला शिकवतो. पण कुठपर्यंत ���े निर्विवाद सत्य समोर येऊन सुद्धा अनेक जिल्ह्यात तोच अभ्यासक्रम शिक्षकचालूच ठेवतात, प्रत्येक विध्यार्थ्याची क्षमता लक्षात न घेता. तीच गोष्ट विध्यार्थ्यांची पण नशिबाने हवई गार्डनर्स युनिव्हर्सिटीच्या बुद्धिमत्तेची क्षमता संशोधनाने आता कसं शिकवावं ह्याचे दरवाजे उघडले आहेत जॉर्ज एच. हॅवर्स ह्यांचा विश्वास तसंच आपल्या सारख्या हजारो शभरातल्या शिक्षकांचा विश्वास आणि मत असं कि शिक्षणाच्या दुविधेचा उपाय शोधून काढलाच पाहिजे.\nआमचा विश्वास आहे की लोकांच्या पैशाचा उपयोग मुलांच्या शाळा अद्ययावत ,योग्य आणि वेगळ्या केल्या पाहिजेत. जर आपण मुलांची आवड जोपासून अभ्यासक्रम घेतला नाही आणि प्रत्येक विद्यार्थी हा स्वतंत्र अभ्यासक आहे जे जर कृतीत आणलं नाही तर आपला समाज पुढे जाणार नाही.\nलक्षात ठेवा - अनेक मुलांना एकत्र शिकवू शकू असा एकही अभ्यासक्रम नाही परंतु प्रत्येक विद्यार्थ्यांला त्याची आवड लक्षात घेऊन स्वतंत्र शिकवू शकु हे नक्कीच शक्य आहे. एखाद्यानिर्णय घेण्याची ताकद असणाऱ्याला हि माहिती नक्कीच द्या आणि हे पुस्तक त्याच्या पर्यंत पोचवा .\nमराठी : अर्चना कुलकर्णी\n« पिंजरातले पिटकुले - सोवियत बालसाहित्य - मराठी रेचल कार्सन - मराठी »\nBiography (4) Children (10) Hinduism (1) Religion (1) Notice (2) Sanskrit Plays (1) (14) महान वैज्ञानिक (1) मराठी (4) बालसाहित्य (17) बालसाहित्य (16) सोवियत (3) सोवियत (4) रादुगा प्रकाशन मास्को (1) मराठी (14) MARATHI (3) LITERATURE (1) हैरी हुडीनी (1) जीवनी (2) GRAPHIC NOVEL (1) STORY OF A CONSTRUCTION WORKER (1) कांथम्मा - बांधकाम स्त्रीमाजदूरची कथा (1) कॉमिक (1) सचित्र (15) सीता (1) मिटधार (1) पी. के. नानावटी (1) सचित्र (3) प्रगती प्रकाशन (1) PRANIYANCHI SHALA (1) MARATHI (1) PICTURE BOOK (1) MARATHI : ARCHANA KULKARNI (1) प्राणियांची शाळा (1) मराठी : अर्चना कुलकर्णी (1) रेचल कार्सन (1) पर्यावरणविद (1) जीवनी (1) प्रेरक (1) भारतीय लोककथा (1) सत्य घटनेवर आधारित गोष्ठ (1) जापानी कथा (1) हिंदी (1) Hindu (1) RAHUL SANKRITYAYAN (1) SOCIAL COMMENTARY (1) Lincoln (1) Abraham (1) नीतिकथा (1) एका वारात सात ठार (1) युद्ध-विरोधी (1) सूफी कथा (1) युद्ध-विरोधी (1) क्षमाशीलता (1) महात्मा गाँधीची गोष्ठ (1) बाल उपन्यास (1) क्लासिक (1) प्रेमचंद यांचा निवडक कथा (1) आजीची गोधडी (1) म्हातारी आजी आणि भात चोर (1) सात चीनी बहिणी (1) ओ३म् (1) सत्यार्थ प्रकाश (1) आर्यसमाज (1) विमान (1) यन्त्रं (1) शक्त (1) आयुध (1) शास्त्रं (1)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/2696/", "date_download": "2021-07-25T22:07:56Z", "digest": "sha1:HDKNCGYK2ET5EOM2D57GFUOXGDXRVECM", "length": 11563, "nlines": 152, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "व्यापारी तनवीर युनूस मोमीन यांचा हृदयविकाराने मृत्यू – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/व्यापारी तनवीर युनूस मोमीन यांचा हृदयविकाराने मृत्यू\nव्यापारी तनवीर युनूस मोमीन यांचा हृदयविकाराने मृत्यू\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email02/07/2020\nगेवराई — येथील एका दुकानाचे मालक तनविर युनूस मोमीन ( वय ३५ ) यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दि.2 रोजी पहाटे सहा वाजता घडली आहे. घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत असून, गुरुवारी दुपारी चार वाजता त्यांच्यावर येथील कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला.\nया बाबत मिळालेली माहिती गेवराई शहरातील भिमनगर भागातील तनविर युनूस मोमीन ( वय ३५ ) यांचे गेवराई शहरातील शास्त्री चौका जवळ शालीमार बेल्ट व अत्तराचे दुकान असून ते बुधवार दि.१ रोजी नेहमी प्रमाणे सायंकाळी सहा वाजता दुकान बंद करून घरी गेले. पहाटे अचानक मोमीन तनविर यांच्या छातीत कळ आल्याने त्यांना तात्काळ गेवराई येथील माणिक हाॅस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डाॅक्टरने पुढील उपचारासाठी बीडला घेऊन जात असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी चार वाजता त्यांच्यावर येथील कब्रस्थानात दफनविधी करण्यात आला. मोमीन तनविर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. बुधवारी दिवसभर त्यांनी दुकान सांभाळले होते. शास्त्री चौकातील व्यापारी व नागरिकांशी त्यांचा खुप स्नेह होता. त्यांच्या निधनाने शहरात हळहळ व्यक्त ��ोत आहे.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nबार्टी तर्फे एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास - धनंजय मुंडे\nसहा वाजता बाजारपेठ बंद करा, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करू -- मुख्याधिकारी\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://wish-i-could-change-the-system.blogspot.com/2014/10/", "date_download": "2021-07-25T21:34:21Z", "digest": "sha1:2THQTA4P3S3EUOTEFB6QFIODT2FRKDPF", "length": 20383, "nlines": 54, "source_domain": "wish-i-could-change-the-system.blogspot.com", "title": "Articles by Rashmi Ghatwai: October 2014", "raw_content": "\nत्यांचं हरवलेलं शैशव जपण्यासाठी ...\nएवढ्यात दिल्लीत एका ब���लमजुरावर अत्याचार होऊन त्याला आपले प्राण गमवावे लागले.त्यामुळे राजधानी दिल्लीतसुद्धा बालमजुरी,बालशोषण मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आपोआप सिद्ध झालं.\nमुले ही 'देवाघरची फुले'असं आपण किती ही म्हटलं,तरी त्यांना पायदळी तुडवणारेही कमी नाहीत.आजही खूप कमी पैशात उपलब्ध होतात म्हणून, अतिशय घातक(hazardous ) अशा उद्योगांत,पुरेशा अन्न-पाण्याविना, अस्वच्छ ठिकाणी लहान मुलांना कामाला जुंपले जाते. गालिचे विणणे, जरीवर्क, ज्वेलरी,वस्त्र उद्योग अशा ठिकाणी मुलगे नी धुणी-भांडी-घरकाम,मुले सांभाळणे वगैरेसाठी मुली आपलं कोवळं वय विसरून राबत राहतात. त्यांना वेश्याव्यवसायात जबरदस्तीनं धाडलं जातं.बालमजुरी,बाल-लैंगिक शोषण ह्यांनी लाखो-करोडो बालकांच लहानपणच कुस्करून टाकलं आहे.ह्या लहानग्यांना वाचवण्यासाठी,त्यांचं हरवलेलं शैशव जपण्यासाठी काही जणांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले आहेत, त्यापैकी एक मोठी व्यक्ती म्हणजे डॉ.कैलाश सत्यार्थी बालमजुरांच्या छळाबद्दलच्या विरोधात ,बाल-लैंगिक शोषणाच्या विरोधात राष्ट्रीय नी आंतरराष्ट्रीय स्तरावर आवाज उठवणाऱ्या 'बचपन बचाव आंदोलन'चे सर्वेसर्वा डॉ.कैलाश सत्यार्थी यांच्याशी मी मनमोकळी बातचीत केली.\nडॉ.कैलाश सत्यार्थी हे मध्यप्रदेशातल्या विदिशाचे, शिक्षणानं इलेक्ट्रीकल इंजिनीअर. चांगली नोकरी सोडून देऊन त्यांनी 'बचपन बचाव आंदोलन' ही सेवाभावी संस्था सुरु केली, बाल मजुरीच्या, बाल-लैंगिक शोषणाच्या विरोधात झोकून देऊन काम करायला सुरुवात केली,त्यामागची प्रेरणा काय होती,ह्या माझ्या प्रश्नावर ते सांगतात-\"मुळात माझ्या शाळेचा पहिला दिवस हाच माझ्या या कार्याचा प्रेरणास्त्रोत आहे.मी पहिल्या दिवशी शाळेत गेलो,तेव्हा शाळेजवळच एक लहानसा मुलगा आपल्या वडिलांसमवेत उन्हात बसून जोड्यांना पॉलिश करत होता. त्याची नी माझी नजरानजर झाली.आम्ही सगळी मुलं चांगले कपडे घालून, व्यवस्थित तयार होऊन शाळेत गेलो होतो.तो मुलगा एकटक आमच्याचकडे बघत होता.आम्ही तसेच वर्गात गेलो.शिक्षकांना विचारलं तो मुलगा बाहेर का उभा आहे म्हणून,तर त्यांनी मला नवीन मित्रांमध्ये रमायला सांगितलं.\" ते सांगतात.तेव्हा मग सत्यार्थी हेडमास्तरांकडे गेले.त्यांचा त्यांच्याशी कौटुंबिक परिचय होता.त्यांना त्यांनी त्या मुलाबद्दल सांगितलं.'त्याचे आई-वडील गरीब आहे���'असं सांगून हेडमास्तरांनी त्यांची समजूत घातली.तरी हा विषय त्यांच्या डोक्यातून जाईना तो गरीब मुलगा त्यांना रोज भेटायचा.त्याचे वडीलही दिसायचे.शेवटी नं राहवून, धीर एकवटून सत्यार्थी ह्यांनी एक दिवस थेट त्याच्या वडिलांनाच विचारलं-\"इसे स्कूल क्यो नही भेजते तो गरीब मुलगा त्यांना रोज भेटायचा.त्याचे वडीलही दिसायचे.शेवटी नं राहवून, धीर एकवटून सत्यार्थी ह्यांनी एक दिवस थेट त्याच्या वडिलांनाच विचारलं-\"इसे स्कूल क्यो नही भेजते\"त्यावर तो गरीब माणूस काही क्षण बोलूच शकला नाही.त्याच्या तोंडून शब्दच फुटेना\"त्यावर तो गरीब माणूस काही क्षण बोलूच शकला नाही.त्याच्या तोंडून शब्दच फुटेना थोड्या वेळानं तो म्हणाला,\"बाबूजी हम तो काम करने के लिये ही पैदा हुए हैं. मैं ही नही,मेरे पिता, दादाजी..सारे यही काम करते आये हैं.अब आगे मेरा बेटा भी यही काम करेगा थोड्या वेळानं तो म्हणाला,\"बाबूजी हम तो काम करने के लिये ही पैदा हुए हैं. मैं ही नही,मेरे पिता, दादाजी..सारे यही काम करते आये हैं.अब आगे मेरा बेटा भी यही काम करेगा \" त्याच्या ह्या उत्तरामुळे सत्यार्थी गहन विचारात पडले.\"कुछ लोग काम करने के लिये ही पैदा होते हैं.कुछ लोग उपभोग के लिये पैदा होते हैं.\"हा विचार त्यांची पाठ सोडेना त्यांचे अनेक सहाध्यायी गरिबीपायी पुढे शिकू शकले नाहीत,तर पुस्तकांअभावी काहींना शाळा सोडावी लागत होती. हे सर्व बघून त्यांची अस्वस्थता वाढत गेली.ह्यांच्यासाठी आपण काय बरं करू शकू,हा विचार वयाच्या अकराव्या वर्षी त्यांच्या डोक्यात फिरू लागला. त्यांची स्वत:ची सहावीची परीक्षा होऊन,उत्तम निकाल लागून ते उत्तीर्ण झाले होते.त्याबाबत बक्षीस म्हणून घरच्यांनी त्यांना रोख रक्कम दिली होती.आणखी रमेश नावाचा त्यांचा एक मित्र ही चांगला उत्तीर्ण झाला होता.दोघांनी मिळून बक्षिसाच्या रकमेतून एक हातठेला भाड्यानं घेतला आणि घरापासून दूर असलेल्या कॉलनीत जाऊन जाऊन जोरजोरात ओरडून आपली नको असलेली शालेय पुस्तके देण्याबाबत दोघेहीजण लोकांना विनंती करू लागले.बघता-बघता दोन हजार पुस्तके जमली.त्यांत अगदी सर्व वर्गांची,अगदी मेडिकल नी इंजिनीअरिंगचीही पुस्तके जमली. मित्राचे वडील स्टेशन-मास्तर होते,त्यांच्याकडे त्यांनी ही पुस्तके ठेवली.हेड-मास्तरांच्या नी शिक्षकांच्या कानावर त्यांनी हा प्रकार घातला,तर त��� खूपच भारावले,प्रभावित झाले.मग त्यांनी 'शंकराचार्य पुस्तकपेढी 'सुरु केली.त्यात खूप लोक उत्साहानं सामील झाले.जवळ-जवळ सहा हजार पुस्तके त्यात होती.विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी ती पुस्तके विनामुल्य वापरण्यासाठी दिली जात.त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झाला.\nपुढे ते इलेक्ट्रीकल इंजिनीअर झाले.त्याच कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलंही. High Voltage Transformer Design हा त्यांचा स्पेशलायझेशनचा विषय होता.सुमेधाजींशी विवाह होऊन पुढे ते दिल्लीला आले.इथे त्यांनी 'संघर्ष जारी रहेगा'नावाचं मासिक काढलं.\"समाज के हाशिये के तबके के बाहर के लोगोंपर-जैसे रिक्षावाले,कपडे प्रेस करनेवाले, कचरा बीननेवालोंपर,उन समुदायोन के इंटरव्यू करके मै लिखता था. अनेक जण समाज-परिवर्तन करीत होते.अशा नि:स्वार्थ भावनेनं कार्य करणाऱ्यांविषयीही मी लिहिलं.\"ते सांगतात.\nहे सगळं कार्य १९८१ च्या सुमारास ते करीत होते.एक दिवस बासलखान नावाचा गरीब मजूर त्यांना शोधत-शोधत आला नि कार्यालयात पोहोचताच चक्कर येऊन खाली कोसळला. शुद्धीवर आल्यावर तो सांगू लागला की सतरा वर्षांपूर्वी काही लोकांनी गोड बोलून त्याला,त्याच्या परिवाराला नि आणखी काही जणांना वीटभटटयांमध्ये ' बॉन्डेड लेबर' म्हणून काम करायला जालंधर -लुधियानाच्या मध्ये असलेल्या 'सरहिंद'ह्या ठिकाणी नेलं.त्याची मुलगी कालांतरानं चौदा वर्षांची झाली. वीटभट्टीचा मालक तिला दलालाला विकण्यासाठी सौदा करू लागला.दलाल आणि मालक त्या मुलीच्या अंगावरून हात फिरवून तिची किंमत ठरवत होते.दलाल चौदा हजार देऊ करत होता,तर वीटभट्टीचा मालक सतरा हजार मागत होता.त्यामुळे सौदा काही ठरत नव्हता.मुलीवर होणारा तो अत्याचार बघून तिची आई आक्रंदत होती.बापही मनातल्या मनात आक्रोशत होता.\nरात्री ट्रकमध्ये विटा चढवून झाल्यावर,हा बासलखान मदत मागण्यासाठी म्हणून ट्रक जिथे जाईल,तिथे जाण्यासाठी जिवावर उदार होऊन ट्रक मध्ये लपून बसला.ट्रक चंदिगढला पोहोचला.हा कसाबसा धक्के खात एका वकिलाकडे पोहोचला.ते वकील सुस्वभावी होते,सत्यार्थींच्या मासिकाचे वाचक नि वर्गणीदार होते.त्यांनी त्याला सत्यार्थींकडे जाण्यास सुचवलं. पैसे नसतानाही मदतीची याचना करण्यासाठी बासलखान सत्यार्थींकडे येऊन पोहोचला.\nमग कैलाश सत्यार्थी त्यांच्या एका फोटोग्राफर मित्राला घेऊन त्या वीटभट्टीवर थडकले.वीटभट्टीच्या मालकानं बाकीच्या मजुरांना बरीच मारहाण, शिवीगाळ केली,ते सर्व सत्यार्थींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलं.ही सगळी स्टोरी त्यांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये प्रकाशित केली.त्यांच्याकडे एव्हिडन्स होताच. त्यांनी या प्रकरणी कोर्टात हबीअस कॉरपस Habeas corpus याचिका दाखल केली. जज्जनीसुद्धा त्यांची ती स्टोरी वाचली होती.त्यांनी तुरंत ह्या सर्व बॉन्डेड लेबर्स ना ७२ तासांच्या आत मुक्त करण्याचे आदेश दिले.तर पंजाब पोलीस दुसऱ्याच दिवशी सर्व बॉन्डेड लेबर्सना घेऊन आले व त्यांना मुक्त केलं.\nसत्यार्थींनी केलेली ही स्टोरी बॉन्डेड लेबर्स,गुलामगिरीवरची पहिलीवहिली खबर होती.त्यामुळे समाजात एकच खळबळ माजली.मग लोक त्यांना अशा प्रसंगी बोलवू लागले.एक आंदोलन उभं झालं.\n\"भारतात आज साडेपाच ते सहा करोड मुलं मजुरी करताहेत.अन सहा करोड बेरोजगार आहेत,तर जगात अठरा करोड बालमजूर आहेत,नी साडे अठरा करोड बेरोजगार आहेत. ह्याचाच अर्थ हे बेरोजगार लोक तेव्हढ्या मुलांना कामाला जुंपून त्यांच्या जीवावर आयतं बसून खातात.\" ते सांगतात.\n\" सिग्नलवर फुगे,मासिके विकणारी मुलं असतात.त्यांच्या करवी दुसराच कोणी ती विकत असतो.सिग्नलवर हातात तान्हे मूल,दुधाची बाटली घेऊन एखादी भिकारीण पैशासाठी दयायाचना करीत असते,ते मूल तिचं नसतंच मानवीय करूणा को exploit एकस्प्लोईट करके वे पैसे कमाते हैं.त्यांच्यावर नजर ठेऊन मागे त्यांचे एजंट बसलेले असतात. या दलालांचे अड्डे असतात.त्यांच्या टोळ्या ठरलेल्या असतात.त्यांचा एरिया ठरलेला असतो.त्या प्रत्येकाची बोली लागते.एखादा उठून दुसऱ्याच्या हद्दीत शिरकाव नाही करू शकत.सारी 'मिलीभगत' होती है.दिल्ली से हर दिन छ:बच्चे चोरी होते हैं,\" ते सांगतात.\n१९८० सालापासून आजतागायत 'बचपन बचाव आंदोलन' नी डॉ.कैलाश सत्यार्थी ह्यांनी सुमारे ७८ हजार बालकांना बालमजुरी, बाल-शोषण ह्यांच्या विळख्यातून मुक्त केलंय.ह्या मुक्त केलेल्या बालकांचं पुनर्वसन मुक्ती आश्रम,शिक्षण बालाश्रम इथे ते करतात...हरवलेलं त्यांचं शैशव पुन्हा जमेल तेव्हढ मिळवून देतात.\n आपण ज्या वेब-पेज ला संपर्क करीत आहात, ते अस्तित्वात नाही.)\nDr.Kailash Satyarthi:त्यांचं हरवलेलं शैशव जपण्यासा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/5078", "date_download": "2021-07-25T21:18:20Z", "digest": "sha1:G6WZMUTZM74GRTOAZIACI35OBKZQGTOD", "length": 16119, "nlines": 207, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "कन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन – Maharashtra Darpan", "raw_content": "\nपेच नवेगाव खैरी डॅम चे पुर्ण गेट ८.२फिट उघळले\nब्रेकिंग न्युज , सरपंच पदासाठी ग्राम पंचायत आरक्षण घोषित\nकन्हान पोलीसांनी कांद्री ला धाड मारून जुगार पकडला : मोठी कारवाई\nग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे २०अक्सिजन बेडची व्यवस्था करता येऊ शकते : गज्जु यादव (महासचिव जिल्हा कॉंग्रेस)\nकन्हान परिसरात ४ मुत्यु तर नवीन ८४ रूग्णाची भर\nतारसा रोड चौकात अनावश्यक फिरणा-या ६४ लोकांची अँटीजेन तपासणी.\nकेलवद पोलिसांमुळे ५४ मुक्या जनावरांचा जिव वाचला\nनिर्माणाधिन कन्हान नदीच्या पुलावर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या\nकन्हान परिसरात नविन ११ रूग्ण\nदुर्गम भागातील एक शिक्षकी शाळा खाजगी भागीदारी मध्ये चालवण्यास देण्याच्या प्रक्रीयेला विरोध\nकन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा : कोरोना अपडेट\nपो. अ़धिक्षक राकेश ओला हयांनी वाहन चालक व नागरिकांना कोव्हीड विषयी केली जनजागृती\nकन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन\nकन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन\nपुरग्रस्त लोकांना तत्काळ मदत करण्या ची मागणी\nकन्हान शहर विकास मंच चे मंत्री सुनिल केदार यांना निवेदन\nकन्हान : – पेच व तोतलाडोह धरण तुडुंब भरल्याने धरणाचे पुर्ण दरवाजे मोठ्या प्रमाणात उघड्यात आल्याने शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता पासुन पिपरी गावात पाणी घुसल्याने नागरिकांचे भयंकर नुकसान झाले. या पुरग्रस्ताना झालेल्या नुकसानीचे नागरिकांना शासनाने तत्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रविण गोडे यांचा नेतृत्वात मंत्री सुनिल केदार यांना निवेदन देऊन केली आहे.\nमध्यप्रदेशात सतत पाऊसाचा जोर सुरु असल्याने चौराई धरणातुन पाणी तोतलाडोहात सोडण्यात आल्याने शुक्रवारी रात्रीच्या वेळी तोतलाडोह व पेंच धरणाचे पुर्ण दरवाजे उघडुन पेच नदीने कन्हान नदीत अचानक पाण्याचा विसर्ग केल्याने पेच व कन्हान नदीला महापुर आला. कन्हान-पिपरी नगरपरिषद व प्रशासनाने दवंडी किंवा सतर्कतेची सुचना न दिल्याने शुक्रवारी मध्यरात्री दिड वाजता पासुन पिपरी गावाला लागुन वेकोलि खुली कोळसा खदानच्या डम्पींग मातीच्या कृत्रिम टेकडयामुळे पुराचे पाणी पिपरी गावात घुसल्याने नागरिकांची चांगलीच फजीती झाली. पुराचे पाणी पिपरी च्या राहणा-र्या नागरिकांच्या राहत्या घरात शिरल्याने स्थानिय नागरिकां नी मध्यरात्री पासुन त्यांचा कुटुंबाना बाहेर काढुन सुरक्षित स्थळी ठेवण्याचे मदत कार्य केले. पुरग्रस्ताच्या घरातील जीवनावश्यक अन्नधान्य, वस्तु, घरे डुबुन मोठया प्रमाणात नुकसान झाले. रविवार (दि.३०) ला दुपारी ४ वाजता कैबिनेट मंत्री सुनिल केदार यांनी कन्हान-पिपरी पुरग्रस्त गावांचा दौरा करून पाहणी केली असता कन्हान शहर विकास मंच चे अध्यक्ष प्रविण गोडे यांचा नेतृत्वात मंत्री सुनिल केदार यांना निवेदन देऊन तत्काळ राज्य शासना व्दारे पुरग्रस्ताना नुकसान झाल्याने आर्थिक मदत करण्या ची मागणी करण्यात आली.\nयाप्रसंगी कन्हान शहर विकास मंच उपाध्यक्ष ऋृषभ बावनकर, सचिव प्रदीप बावने, संजय रंगारी, नितिन मेश्राम, प्रविण माने , हरीओम प्रकाश नारायण, शुभम बावन कर, मनिष शंभरकर, सतिष ऊके, अक्षय फुले, मुकेश गंगराज आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nमहामारी संकटात श्रीगणेश विसर्जन शांतेत संपन्न\nप्रतिबंधक उपाय व नियमाचे पालन करित बाप्पाला निरोप महामारी संकटात श्रीगणेश विसर्जन शांतेत संपन्न कन्हान ता.2 : श्री गणेश मुर्तीचे विसर्जन कन्हान नदीच्या काली माता मंदीर घाटावर दि. १ सप्टेंबर ला सायंकाळी ६ वाजेपर्यंत कडक पोलीस बंदोबस्त आणि नियमाचे पालन करण्याकरिता नगरपरिषदे मार्फत विसर्जन घाटावर कटघरे, विद्युत, स्वयंसेवक, कृतिम तलाव, […]\nकन्हान च्या अनिकेत लखन पुरवले यांनी दुबई येथे भारताला मिळवुन दिला अंजिक्यपद\nअर्ज दाखल करण्याची मुदत आज सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारणार : तालुका निवडणुक वरुण कुमार सहारे\nनव दिवसात नव घरात चोरी :पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह\nआकस्मित भेटीतून 47 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर घेतले ताब्यात : सतिश मासाळ तहसिलदार सावनेर\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकाँग्रेस पक्ष व वरिष्ठांच्या निर्णयावरून कु.कुंदाताई राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्या, यांनी 36-गोधनी (रेल्वे) जिल्हा परिषद सर्कल येथून नाम निर्देशन पत्र दाखल केला*\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/mla-rohit-pawar-does-not-need-vassals-or-mediators-shambhuraje-desai-69922", "date_download": "2021-07-25T22:05:50Z", "digest": "sha1:ZKQJJJUEJIXYAWRJ7GCJMWKC3Y7CHPPZ", "length": 20646, "nlines": 219, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आमदार रोहित पवारांना वशिला किंवा मध्यस्थीची गरज नाही : शंभुराजे देसाई - MLA Rohit Pawar does not need vassals or mediators: Shambhuraje Desai | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआमदार रोहित पवारांना वशिला किंवा मध्यस्थीची गरज नाही : शंभुराजे देसाई\nआमदार रोहित पवारांना वशिला किंवा मध्यस्थीची गरज नाही : शंभुराजे देसाई\nआमदार रोहित पवारांना वशिला किंवा मध्यस्थीची गरज नाही : शंभुराजे देसाई\nगुरुवार, 4 फेब्रुवारी 2021\nरोहित पवार हे दूरदृष्टीचे नेतृत्व आहेत. त्यांना वशिला अथवा मध्यस्थीची गरज नाही. कामे काशी करवून घ्यायची, हे त्यांच्याकडून शिकावे. तुमची निवड सार्थ असून, तुम्हाला काही कमी पडणार नाही.\nकर्जत : रोहित पवार हे दूरदृष्टीचे नेतृत्व आहेत. त्यांना वशिला अथवा मध्यस्थीची गरज नाही. कामे काशी करवून घ्यायची, हे त्यांच्याकडून शिकावे. तुमची निवड सार्थ असून, तुम्हाला काही कमी पडणार नाही, अशी स्तुतीसुमने महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज कर्जत तालुक्यात उधळली.\nपोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या निवासस्थान बांधकामाचे भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी आमदार रोहित पवार, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दळवी, उपजिल्हाध्यक्ष प्रवीण घुले, समाज कल्याण समिती सभापती उमेश परहर, सभापती अश्विनी कांनगुडे, पोलीस गृहनिर्माणच्या दीपाली भाईक, प्रांताधिकारी अर्चना नष्टे, बळीराम यादव, दीपक शहाणे, पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, तहसीलदार नानासाहेब आगळे, बारामती ऍग्रोचे राजेंद्र पवार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आदी उपस्थित होते.\nदेसाई म्हणाले, की सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकार भक्कमपणे पाठीशी उभे राहील, आमदार रोहित पवार हे दूरदृष्टीचे नेतृत्व असून, त्यांच्या पाठपुराव्यातून कर्जत- जामखेडमध्ये अद्ययावत अशी पोलीस निवासस्थाने उभारली जात आहेत. आपली निवड सार्थ असून, येथे विकासाचे पर्व सुरू झाले आहे.\nते म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वात प्रथम पोलिसांच्या घराची अवस्था सुधारली पाहिजे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेतला आहे. राज्य सरकारच्या अर्थ संकल्पात पोलीस विभागासाठी ४०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील सहकार्य मिळाले आहे.\nपोलीस प्रशासनास चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोरोना काळात कर्तव्य करीत असताना कामाचा अतिरिक्त ताण पोलिसांवर पडत असल्याने अनेक जण शहीद झाले. पोलीस विभागांला चांगली आणि सुसज्ज वाहने उपलब्ध करण्यात आली आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडे कर्जत- जामखेड मतदारससंघासाठी दूरदृष्टी आहे. मतदारसंघासाठी काम कसे करायचे, हे आमदार पवार यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.\nप्रत्येक विभागासाठी वसाहत उभारण्याचा मानस\nआमदार रोहित पवार म्हणाले, की तालुक्याच्या विकासकामांत अधिकाऱ्यांचे योगदान महत्वपूर्ण असते. यामुळे प्रश्न मार्गी लागत विकासाला चालना मिळते. त्याच पार्श्वभूमीवर आज पोलीस वसाहत भूमिपूजन कार्यक्रम पार पडत आहे. प्रत्येक विभागासाठी वसाहत उभारण्याचा मानस पवार यांनी या वेळी व्यक्त केला.\nतालुक्याच्या विकासासाठी लोकांनी आपल्याला निवडून देण्याचे काम केले आहे, त्याच आशीर्वादावर कर्जत- जामखेड मतदारसंघाचा विकास करण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. जिल्हा पोलिस दलासाठी आगामी काळात २० वाहने महाराष्ट्र राज्य सरकारने उपलब्ध केली आहेत.\nमहिलांसाठी भरोसा सेल मतदारसंघात स्थापन करून भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांनीदेखील पोलीस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन पवार यांनी केले.\nकर्जत- जामखेडसाठी सीसीटीव्ही कॅमेरा उपलब्ध करण्याची मागणी शंभूराज देसाई यांच्याकडे करण्यात आली.\nप्रास्ताविक करताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले की, आजचा दिवस पोलीस कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण आहे. त्यांच्या घराचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. दोन पोलीस अधिकारी आणि ३६ पोलीस कर्मचाऱ्यासाठी निवासस्थाने साकार होणार आहे. आभार पोलीस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव यांनी मानले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nतुमची-आमची तिसरी पिढी एकत्रित काम करते रोहित पवारांना ढाकणे रमले आठवणीत\nपाथर्डी : तुम्ही जनेतेच्या कामात राहा जनता तुमच्यासोबत येतेच. शरद पवार व मी दोघांनी एकत्रीत काम केले आहे. अॅड. प्रताप ढाकणे व अजित पवार(Ajit pawar)...\nशनिवार, 24 जुलै 2021\n\"कोविडमुळे निराधार झालेल्या महिलांना आमदार रोहित पवारांनी असा दिला आधार\nजामखेड : 'कोरोनाच्या संकटात आपण घरातील कर्ता माणुस गमावला आहे. हे दुःख सर्वांसाठीच खूप मोठे मात्र या दुःखातून सावरुन मुलांचे शिक्षण, त्यांचे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\n`विकासपुरूष देवेंद्र फडणवीस, असा बॅनर पाहिला की हसू येतं\nपुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा वाढदिवस एकाच दिवशी असल्याने दोन्ही...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nनाना पटोलेंच्या दौऱ्यात घोषणाबाजी पोलिसांच्या मध्यस्थीने त���ाव निवळला\nमुंबई : जुलैला चेंबूरच्या भारत नगरमधे भिंत कोसळून 19 जनांचा बळी गेला. आज महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...\nबुधवार, 21 जुलै 2021\nशिवसंपर्क अभियानातून मंत्री गडाख कर्जत नगरपंचायतीची बांधणी करणार\nकर्जत : शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख हे प्रथमच कर्जत तालुक्याच्या दौऱ्यावर येत असून, शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य संचारले...\nशनिवार, 17 जुलै 2021\nभाजपला या बातमीने आनंद होणार नाही; पण त्यांनी दुःख वाटून घेऊ नये\nमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) हे देशातले सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री असल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून समोर...\nगुरुवार, 15 जुलै 2021\n...तर केंद्र सरकारचा हा निर्णय नक्कीच संघराज्यीय व्यवस्थेला तडा देणारा ठरेल\nमुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Union Cabinet) मेगाविस्तार नुकताच झाला. या मंत्रीमंडळ विस्ताराआधी...\nसोमवार, 12 जुलै 2021\nते आधुनिक काळातील कौरव भाजपच्या लोकांनी एका महिलेच्या वस्त्राला हात घातलाय\nनगर : महाभारतात (Mahabharat) कौरवांनी द्रोपदीचे वस्त्रहरण केल्याचे आपणास माहिती आहे. पण कौरवांची वृत्ती आजही कायम असल्याचं दिसतंय. कारण उत्तर...\nशनिवार, 10 जुलै 2021\nएक वर्षापूर्वी मंजूर झालेला निधी परत जाण्यापासून विखे-पवार रोखतील का\nमिरजगाव, ता. ९ : राष्ट्रीय रूरर्बन अभियानांतर्गत मिरजगाव गाव समूहास मजूर झालेला १५ कोटी रुपयांचा निधी प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या नियोजन व...\nशुक्रवार, 9 जुलै 2021\nतहसीलदारांनी आढावा बैठकीकडे फिरविली पाठ; आमदार राजळे संतप्त\nशेवगाव : तालुक्यातील विविध प्रश्‍नांचा आढावा घेण्यासाठी काल आमदार मोनिका राजळे (Monika rajale) यांनी आढावा बैठक घेतली; मात्र तहसीलदार बैठकीस...\nगुरुवार, 8 जुलै 2021\n...म्हणून मी गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगड टाकला\nसोलापूर : ‘‘मी कोणाच्याही सांगण्यावरून नव्हे तर माझ्या स्वत:च्या प्रसिद्धीसाठीच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड...\nशनिवार, 3 जुलै 2021\nपडळकरांच्या गाडीवर हल्ला : शेतकऱ्यांच्या वेशातून जाऊन पोलिसांनी दोघांना पकडले\nसोलापूर : भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अमित सुरवसे याने सोलापुरात 30 जूनच्या रात्री दगड मारला होता. त्या��ंतर तो आणि त्याचा...\nशनिवार, 3 जुलै 2021\nरोहित पवार महाराष्ट्र maharashtra आमदार मनोज पाटील काँग्रेस indian national congress बाळ baby infant कल्याण तहसीलदार नासा आग बारामती विकास सरकार government मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare पुढाकार initiatives विभाग sections अजित पवार ajit pawar प्रशासन administrations पोलिस महिला women स्वप्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-aurangabad/election-market-committees-postponed-six-months-aurangabad-news-319522", "date_download": "2021-07-25T21:32:14Z", "digest": "sha1:AOSVXTULMROMA4UA7BRBLZGJJ2Q6XJLI", "length": 6718, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या", "raw_content": "\nराज्य शासनाने संचालक मंडळाची मुदत संपत असलेल्या राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.\nबाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या\nऔरंगाबाद : कोरोनामुळे उद्भवलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने संचालक मंडळाची मुदत संपत असलेल्या राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निणयाचा ऑगस्ट २०२० मध्ये मुदत संपत असलेल्या औरंगाबाद बाजार समितीच्या विद्यामान संचालक मंडळाला फायदा होणार आहे.\nअद्यापही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही, त्यामुळे लॉकडाऊन मुदत शासनाने पुन्हा ३१ जुलैपर्यंत वाढविली आहे. अशा परिस्थितीत बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य नसल्याने मुदत संपत असलेल्या सर्व बाजार समित्यांच्या निवडणुका आणखी सहा महिने पुढे ढकल्या आहेत. त्यासंबधीचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव का. गो. वळवी यांनी काढला आहे.\nमहत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार\nसहा महिने मुदतवाढीचा फायदा-पठाडे\nकोरोनाच्या गंभीर परस्थितीमुळे उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला मुदतवाढ मिळावी अशी याचिका आपण कोर्टात दाखल केली होती, या दरम्यानच राज्य शासनाने बाजार समित्यांच्या निवडणुकांना २४ जुलैपासुन पुढे सहा महिने मुदतवाढ दिली आहे.\nया निर्णयामुळे आमच्या संचालक मंडळाला सहा महिने काम करण्याची संधी मिळाली आहे, याचा फायदा राज्यातील सर्व बाजार समित्यांना होणार आहे, अशी माहीती बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांनी दिली.\nहेही वाचा- माझं लेकरु तहसीलदार झालं, हे कळलं तेव्हा मी रानात होते, मग काय इतका आनंद झाला म्हणून सांगू....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/school-does-not-want-corona-test-report-private-center-375412", "date_download": "2021-07-25T22:08:58Z", "digest": "sha1:YCTSLK7GJCSI7KZQT6H2F5N2IEWDIWES", "length": 7316, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शाळांची शिक्षकांना तंबी; सरकारी कोरोना तपासणी केंद्रांतूनच आणलेला अहवाल ग्राह्य धरणार", "raw_content": "\nशाळा सुरू करण्यासाठी राज्याने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांमध्ये शिक्षकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. मात्र, यापैकी काही शिक्षक खासगी तपासणी केंद्रात जाऊन तपासणी करीत आहे आणि स्वतःच्या अहवालात बदल करण्याचे काम करीत आहेत.\nशाळांची शिक्षकांना तंबी; सरकारी कोरोना तपासणी केंद्रांतूनच आणलेला अहवाल ग्राह्य धरणार\nनागपूर : राज्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शिक्षकांना शाळेत येण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, बरेच शिक्षक कोरोना चाचणी निगेटिव्ह यावी यासाठी खासगी तपासणी केंद्रातून आणलेला अहवाल शाळांमध्ये सादर करीत आहेत. त्यामुळे शाळांनी केवळ सरकारी कोरोना तपासणी केंद्रांतून आणलेला अहवालाच ग्राह्य धरण्यात येणार असल्याची तंबी शिक्षकांना दिली आहे.\nराज्यात शाळा सुरू करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहे. मात्र, हा निर्णय घेताना स्थानिक प्रशासनालाही अधिकार देण्यात आले आहे. याशिवाय शाळा सुरू करण्यासाठी राज्याने काही नियम घालून दिले आहेत. या नियमांमध्ये शिक्षकांना कोरोना चाचणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. मात्र, यापैकी काही शिक्षक खासगी तपासणी केंद्रात जाऊन तपासणी करीत आहे आणि स्वतःच्या अहवालात बदल करण्याचे काम करीत आहेत.\nत्यामुळे अशा प्रकारावर आळा घालण्याच्या दृष्टीने शाळांकडून आता केवळ सरकारी तपासणी केंद्रातील कोरोना तपासणी अहवाल ग्राह्य धरण्यात येणार आहे. याशिवाय ‘ॲन्टीजेन’ तपासणी ऐवजी ‘आरटीपीसीआर’ चाचणीच करण्यात यावी असे स्पष्ट निर्देश शाळांकडून देण्यात आले आहेत.\nहेही वाचा - सतर्कतेचा इशारा; पावसाची शक्यता, अधिकाऱ्यांना मुख्यालयी रहाण्याचे निर्देश\nकोरोना चाचणीचा अहवाल शाळेतील मुख्याध्यापकांनी लवकरात लवकर पाठवायचा असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील सरकारी कोरोना तपासणी केंद्रांवर तपासणीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली आहे.\nसंपादन - नीलेश डाखोरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_503.html", "date_download": "2021-07-25T22:08:55Z", "digest": "sha1:ARACFXVXPZP3DFM2WU7N27G5Q6GQRNZC", "length": 18785, "nlines": 91, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "कच्चे तेल - जागतिक अर्थव्यवस्थे साठी महत्त्वाचा बिंदू - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / उद्योग विश्व / मुंबई / कच्चे तेल - जागतिक अर्थव्यवस्थे साठी महत्त्वाचा बिंदू\nकच्चे तेल - जागतिक अर्थव्यवस्थे साठी महत्त्वाचा बिंदू\n◆२ नोव्हेंबर रोजीच्या डब्ल्यूटीआय वरील सर्वाधिक नीचांक $३६/बीबीएल आणि ब्रेंट ऑइल $३८/बीबीएल दरांवर आल्यानंतर या दोहोंमध्ये दीर्घ काळानंतरक अनुक्रमे २७% आणि २९% वाढ झाली. (१४ डिसेंबर २०२० रोजी) ओपेक राष्ट्रांकडून बाजारपेठेत तेलाच्या पुरवठ्यात जमवून आणलेले संतुलन आणि जगाच्या विविध भागात लसीबाबतचा आशावाद यामुळे तेल बाजारातील सकारात्मकता वाढली. यामुळे जागतिक अर्थव्यवसस्थेत तेलाला सर्वाधिक वलयांकित स्थान मिळाले. याबद्दल अधिक माहिती देताहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या.\nअमेरिकेने लसीकरणाची मोहीम सुरू केली: अमेरिकेने लसीकरणाची मोहीम सुरू केली असून डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत २० दशलक्ष लोकांपर्यंत वितरित केले जाणार आहेत. यासाठी ४० दशलक्ष लसीचे डोस पुरेसे असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच मार्च अखेरपर्यंत १०० दशलक्षांपेक्षा किंवा अमेरिकेतील लोकसंख्येच्या ३० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांची प्रतिकारशक्ती लसीद्वारे वाढवली जाईल.\nअमेरिकेत लस येण्यास सुरुवात झालेली असली तरीही अनेक प्रमुख युरोपीय देशांमध्ये कोव्हिड-१९ चा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे इंधनाची मागणी घटली. जर्मनी हा जगाच्या अर्थव्यवस्थेतील चौथ्या क्रमांकावरील देश असून, बुधवारपासून विषाणूविरोधातील संघर्षादरम्यान तेथे कठोर लॉकडाऊन सुरु होणार आहे.\nख्रिसमस सुट्यांच्या पार्श्वभूमीवर इटलीतदेखील कडक निर्बंध लादले जाणार आहेत. जर्मनीतील बहुतांश दुकाने १० जानेवारीपर्यंत बंद राहतील. नव्या वर्षात ती सुरु राहण्याची अगदी धूसर शक्यता आहे. अमेरिका आणि युरोपमधील घटनांमध्ये विरोधाभास दिसून येत असल्याने ओपेकने २०२१ मध्ये तेलाच्या मागणीत ३५०,००० बॅरल प्रति दिन एवढी सुधारणा होण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोरोना विषाणूच्या साथीचा प्रभाव कायम असल्याने ही स्थिती राहील.\nतेल बाजारासाठी पुरवठ्याची बाजू चिंताजनकच: जानेवारीपासून एका आठवड्यात सर्वाधिक तेल व नैसर्गिक वायूचे उत्पादन घेतले. कारण नोव्हेंबरच्या उत्तरार्धापासून उत्पादक क्रूडच्या किंमतीत प्रति बॅरल ४५ डॉलर किंमतीसह वेलपॅडवर परत येत आहेत.\nया आठवड्यात ११ डिसेंबरपर्यंत तेल व वायू रिगची संख्या फ्युचर आउटपूटच्या निर्देशांकावर १५ ते ३३८ पर्यंत वाढलेली दिसून आली. या आठवड्यात अमेरिकी तेल रिगची संख्या १२ ते २५८ पर्यंत वाढली. तर एप्रिल २०१९ पासून गॅस रीगमध्येही ४ ते ७९ पर्यंत वाढ झाली. बेक ह्युज्स डेटानुसार ही आकडेवारी जारी करण्यात आली. मे महिन्यापासून तेल व वायू रीगच्या संख्येत उच्चांक गाठला. अमेरिकी क्रूड तेलाचे उत्पादन मे महिन्यात अडीच वर्षातील निचांकानंतर आता वाढले असले तरीही त्यात या वर्षी ९१०,००० बॅरल प्रति दिन ते ११.३४ दशलक्षांपर्यंत घट झाली.\nतर दुसरीकडे लिबियातील लेत उत्पादन १४ डिसेंबर २०२० पर्यंत १.२८ दशलक्ष बॅरल प्रतिदिन एवढे झाले. नोव्हेंबर अखेरीस १.२५ दशलक्ष बॅरल एवढ्या प्रमाणावरून त्यात वृद्धी झाली.\n२०२१ मध्ये तेलाच्या मागणीत घट होण्याचा ओपेकचा अंदाज: पुढील वर्षात जागतिक तेलाच्या मागणीत ५.९० दशलक्ष बॅरल प्रतदिन एवढी वाढ होऊन ती ९५.८९ दशलक्ष बॅरल प्रतिदिनपर्यंत जाईल, असा अंदाज ओपेक समूह राष्ट्रांनी वर्तवला. महिनाभरापूर्वी वर्तवलेल्या अंदाजापेक्षा हे प्रमाण ३५०,००० बीपीडी ने कमी आहे. क्रूडच्या मागणीचे प्रमाण पुढील वर्षात २००,००० बीपीडीने घसरून २७.२ दशलक्ष बीपीडीपर्यंत पोहोचेल, असा अंदाज समूहाने वर्तवला.\nएप्रिल महिन्यात साथीच्या उद्रेकामुळे मागणीवर परिणाम झाला, त्यामुळे ऐतिहासिक निचांक गाठल्यानंतर तेलाने सुधारणा दर्शवली. ओपेक+ अर्थात ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रिज व सदस्य राष्ट्रांनी निक्रमी उत्पादन कपात केल्याने तेल बाजारात संतुलन राखले गेले. जानेवारी महिन्यात ओेपेक+ समूह पुरवठ्यावरील निर्बंध कमी करणार असून ५००,००० बॅरल प्रतिदिन एवढी पुरवठ्यात भर पडेल. तेल बाजाराला आणखी आधार मिळण्यासाठी ही पुरवठ्यात��ल वाढ कमी गतीने करण्यात येईल.\n: यापुढील तेलाच्या दरातील वाढ ही जागतिक पातळीवरील इंधनाच्या मागणतील वाढीची आशा आणि जगभरात लस येण्याच्या आशेवर अवलंबून असेल. तेल बाजारपेठेला संतुलित ठेवण्यासाठी ओपेकच्या प्रयत्नांना यश मिळाले . मार्च महिन्याच्या अखेरीस तेलाच्या दरात वाढीसह आशावाद कायम राहिला. तेलाच्या किंमतीचा विचार केल्यास ही वाढ कायम राहण्याकरिता कोव्हिड-१९ च्या रुग्णांच्या संख्येतही घट होणे अपेक्षित आहे.\nएका महिन्याचा विचार केल्यास डब्ल्यूटीआय तेलाचे दर (सीएमपी: $४७) हे $५२/बीबीएलपर्यंत वाढतील तर एमसीएक्स ऑइल फ्युचर(सीएमपी: रुपये.३४५२/बीबीएल) हे रुपये. ३९००/बीबीएलपर्यंत वाढ घेतील असा अंदाज आहे.\nकच्चे तेल - जागतिक अर्थव्यवस्थे साठी महत्त्वाचा बिंदू Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5\nउद्योग विश्व X मुंबई\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_965.html", "date_download": "2021-07-25T22:37:45Z", "digest": "sha1:6UNRGDE6I6T5Z2NNM67DMC2LUUSK5YV6", "length": 10437, "nlines": 82, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भिवंडी महानगर पालिकेच्या सभागृह नेतेपदी श्यामजी अग्रवाल यांची निवड - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भिवंडी महानगर पालिकेच्या सभागृह नेतेपदी श्यामजी अग्रवाल यांची निवड\nभिवंडी महानगर पालिकेच्या सभागृह नेतेपदी श्यामजी अग्रवाल यांची निवड\nभिवंडी , प्रतिनिध��� : भिवंडी महानगरपालिकेच्या सभागृह नेतेपदी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक श्यामजी अग्रवाल यांची नियुक्ती झाल्याचे महापौर प्रतिभा पाटील यांनी आज झालेल्या महासभेत जाहीर केले आहे. यापूर्वी अग्रवाल विरोधी पक्षनेते म्हणून देखील काम केले आहे आजच्या महासभेत महापौर प्रतिभा पाटील महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी श्यामजी अग्रवाल यांची सभागृह नेतेपदी घोषणा करून त्यांचे अभिनंदन केले आहेत.\nयापूर्वी सभागृह नेते म्हणून विलास आर.पाटील हे कार्यरत होते.विलास पाटील यांचा एक वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी श्यामजी अग्रवाल यांची नियुक्ती केल्याचे महापौर प्रतिभा विलास पाटील यांनी आज झालेल्या महासभेत जाहीर केले.महापौर प्रतिभा पाटील, उपमहापौर इम्रान वली मोह.खान, स्थ्यायी समिती सभापती हलीम अन्सारी, विरोधी पक्ष नेते यशवंत टावरे, सर्व पक्षीय गटनेते, सर्व उपस्थित सदस्य यांनी शामजी अग्रवाल यांचे अभिनंदन केले.\nभिवंडी महानगर पालिकेच्या सभागृह नेतेपदी श्यामजी अग्रवाल यांची निवड Reviewed by News1 Marathi on December 16, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/aditya-narayan-to-take-a-break-from-hosting-in-2022/", "date_download": "2021-07-25T23:04:52Z", "digest": "sha1:JA4M3OPEKR6PW5NNIOSATLYEN7SYJIQI", "length": 11110, "nlines": 71, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "आदित्य नारायणची मोठी घोषणा; २०२२ नंतर करणार नाही त्याला आवडणारी 'ही' गोष्ट - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nआदित्य नारायणची मोठी घोषणा; २०२२ नंतर करणार नाही त्याला आवडणारी ‘ही’ गोष्ट\nआदित्य नारायणची मोठी घोषणा; २०२२ नंतर करणार नाही त्याला आवडणारी ‘ही’ गोष्ट\nमनुष्य नेहमी स्वतःच्या प्रगतीसाठी नेहमी हातपाय मारत असतो. यशाच्या अनेक शिड्या चढण्यासाठी त्याला मन मारून का होईना काही गोष्टी मागे सोडून पुढे जावे लागते. कधीकधी तर आपल्याला ज्या गोष्टीने सर्वप्रथम यश मिळवून दिले आहे, तीच गोष्ट सोडण्याची देखील वेळ येते. हा नियम कलाकरांना देखील लागू होतो. अधिक यश मिळवण्यासाठी कधीतरी आपल्याला पुढे चालावेच लागते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील सर्वात लोकप्रिय सूत्रसंचालकांपैकी एक असणाऱ्या आदित्य नारायणने देखील नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे.\nआदित्यने एका मुलाखतीमध्ये जाहीर केले आहे की, तो २०२२ पासून सूत्रसंचालन करणे थांबवणार आहे. यावेळी तो म्हणाला, “२०२२ हे वर्ष सूत्रसंचालक म्हणून माझे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यानंतर मी सूत्रसंचालन करणार नाही. मला आता काहीतरी वेगळे करायचे आहे. काही हातात घेतलेली कामे मी येत्या काही महिन्यात पूर्ण करणार आहे. या क्षेत्रात माझे खूप चांगले मित्र आहेत, जर मी आता माझे काम असे मध्येच सोडले, तर मी एखादे जहाज अर्ध्यावरच सोडल्यासारखे सर्वांना वाटेल. येत्या २०२२ वर्षांपासून मी टीव्हीवरून ब्रेक घेणार आहे. मला एकाच वेळी अनेक गोष्टी करायला आवडते मात्र, सगळ्या गोष्टी सोबत केल्यामुळे मला थकायला होते. मी मागच्या १५ वर्षांपासून म्हणजेच टीनएजचा असल्यापासूनच टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. आता मी स्वतःला पुढे नेण्याची वेळ आली आहे. जेव्हा मी टीव्हीवर काम करायला सुरुवात केली, तेव्हा मी खूप लहान होतो. आता जेव्हा मी माझे हे काम सोडेल तोपर्यंत मी वडील होईल.”\nसूत्रसंचालनामुळे त्याला काय मिळाले हे सांगताना आदित्य म्हणाला, “सूत्रसंचालनामुळे मी मुंबईसारख्या शहरात स्वतःचे घर आणि गाडी घेऊ शकलो. मी सूत्रसंचालन करणार नाही म्हणजे मी टीव्हीवर दिसणारच नाही असे बिल्कुल नाही. विविध भूमिकांमधून मी टेलिव्हिजनवर तुमच्यासमोर येऊ शकतो. अनेक वर्ष सूत्रसंचालन केल्यामुळे मी दमलो असून आता माझे पा�� दुखायला लागले आहेत. त्यामुळे नक्कीच आता माझी खुर्चीत बसायची वेळ आली आहे.”\nपुढे तो म्हणाला, “मी दरवर्षी सांगत आता मला होस्टिंग नाही करायचे आणि दरवर्षी माझे मन वळवण्यात काही प्रॉडक्शन हाऊस यशस्वी होतात. जोपर्यंत मी जाहीर करणार नाही, तोपर्यंत हे चक्र सुरुच राहणार आहे. मला आता गायचे आहे, नाचायचे आहे, जगभरात परफॉर्म करायचे आहे.”\nआदित्य सध्या ‘इंडियन आयडल १२’ या सिंगिंग रियॅलिटी शोमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस\n-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या\n-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट\nराजेंद्र कुमारांना साकारायची होती अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ चित्रपटातील ‘ही’ भूमिका; पण…\nप्राजक्ता माळीकडून चाहत्यांना खास भेट ‘प्राजक्ताप्रभा’ काव्यसंग्रह आलं रसिकांच्या भेटीला\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे…\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/bjp-dominates-dudhad-gram-panchayat-bjp-sponsored-rural-development-panel-wins-eight-out-of-nine-seats/", "date_download": "2021-07-25T22:58:56Z", "digest": "sha1:HWJ5B5567DXNS6TSFKPK7XTVQXOUJOVU", "length": 11846, "nlines": 147, "source_domain": "mh20live.com", "title": "दुधड ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचा नऊपैकी आठ जागांवर विजय – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/औरंगाबाद/दुधड ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचा नऊपैकी आठ जागांवर विजय\nदुधड ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलचा नऊपैकी आठ जागांवर विजय\nऔरंगाबाद : दुधड (ता.औरंगाबाद) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत ग्रामविकास पॅनलने नऊपैकी आठ जागांवर विजय मिळवला. भाजपने ग्रामपंचायतीवर एक हाती सत्ता मिळवली आहे. भाजपचे बाबासाहेब चौधरी व काँग्रेसचे माजी सरपंच कल्याण घोडके या दोन्ही अनुभवी नेत्यांनी गावात वर्चस्व राखण्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची व अटीतटीची केली होती. कल्याण घोडके यांच्या ग्रामसुधार एकता पॅनलचा एकच उमेदवार निवडून आला.\nग्रामविकास पॅनलचे विजयी उमेदवार व कंसात मते : गंगासागर चौधरी (394), ताराबाई घोडके (348), मधुकर बोरडे (259), बळीराम बोरडे (330), जनाबाई चौधरी (296), वंदना काकडे (255), सुदाम घोडके (260), लिलाबाई अहिरे (277) विजयी झाले. ग्रामसुधार एकता पॅनलच्या एकमेव उमेदवार जिजाबाई अहिरे (270) विजयी झाल्या. सरपंचपदाच्या दावेदार असलेल्या नवख्या उमेदवार गंगासागर चौधरी यांनी 200 मतांंची आघाडी घेऊन सर्वात जास्त मतांनी निवडून येण्याचा बहुमान मिळवला.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाट���ल\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nअर्णब गोस्वामींच्या समर्थनात उतरलेल्या भाजप नेत्यांवर रोहित पवारांनी साधला निशाणा\nभारताच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले…\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://parag-blog.blogspot.com/2014/03/", "date_download": "2021-07-25T23:01:43Z", "digest": "sha1:XQWVDOW4CY5CETNWNDMGH3GWCUDXDJGO", "length": 10157, "nlines": 98, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!: March 2014", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \nयंदाच्या मराठी भाषा दिवसानिमित्त मायबोलीवर म्हणींवर आधारीत गोष्टी किंवा किस्से लिहायला सांगीतले होते. आमच्या घरातल्या एका आवडत्या म्हणीवर आधारीत हे काही किस्से\nआमच्या आईला एकंदरीत घोळ घालायची फार हौस.. म्हणजे अगदी साधं काही असलं म्हणजे हळदीकूंकू वगैरे तरी १०० लोकं बोलावून ठेवायची. मग त्यांचा पाहुणचार करत बसायचा आणि त्यात दमून जायचं. आम्ही कितीदा सांगितलं पण काही उपयोग नाही. मग कधी कधी आम्हीही चिडायला लागलो. एकदा अश्याच कुठल्यातरी प्रसंगाला (बहूतेक माझ्या मुलीच्या बोरनहाणाला) तिने गाव गोळा केलं. आमची परत चिडचिड झाली. पण ह्यावेळी जरा जास्तच. गच्चीत बोरनहाण... त्यामुळे तिथे दिवाबत्तीची सोय करायला हवी होती. आम्ही सोडून ते कोण करणार. मग आईने सकाळी सांगितलं की वर जरा दिवा लाव म्हणून. आम्ही खूप अटी घातल्या. इथे जागेवर चहा/खाणं आणून द्यायचं. नंतर दिवसभर एकही काम सांगायचं नाही. आम्ही दिवसभर तंगड्या वर करून मॅच बघत बसणार त्यावरून काही बोलायचं नाही. सगळ्या बाया आल्यानंतर आम्ही खालीवर सामान वहातूक वगैरे करणार नाही, आणि पुढच्या फंक्शनला आम्ही सांगू तेव्हड्याच लोकांना बोलवायचं. हे सगळं मान्य असेल तरच दिवे लावले जातील, मग आई म्हणे.. ऐकते सगळं.. लावा दिवे... .............................\nमाझी मुलगी रिया खायला भयंकर कटकट करते. लॅपटॉपवर गाणी दाखवा, स्वत: गाणी गा, नाचून दाखवा, डोळे बंद करून \"कोणी खाल्लं कोणी खाल्लं..\" करा, बाहेर भुभु, माऊ, काऊ दाखवा, टिव्हीवरच्या जाहिराती दाखवा की मग बाई थोडं खाणार.. त्यातही ती एक गोष्ट खाताना दुसरं काही दिसलं की तिला ते हवं असतं. एकदा तिला आमटी भात भरवत असताना गुळाचा डबा दिसला. मग तिला भातात गुळ घालून हवा होता. मी एक घास तसा दिला आणि तो तिला आवडला.. म्हटलं ठिक आहे तसं तर तसं .. आमटी भात + गुळ खा पण खा \nएकदा असच आमच्या घरी काहितरी फंक्शन होतं. खूप भांडी पडली. भांड्यांचा ढिग पाहून बाई वैतागल्या. शिवाय एक कढई जळली होती. आणि ती माझ्या आज्जीची आवडती कढई.. रोजच्या वापरातली. त्यामुळे आज्जीने बाईंना कढई घासून स्वच्छ करायला सांगितली. बाई आधीच कावलेल्या त्यात हे. त्या म्हणाल्या तारेची घासणी द्या. दिली.. मग थोड्या वेळाने म्हणाल्या ल���क्व्हिड सोप द्या.. दिला. मग म्हणाल्या चिंच द्या.. तिही दिली.. तरीही आज्जी हटेना ते बघून म्हणाल्या आता ती पितांबरी पावडर द्या... मग आज्जी म्हणाली.. तारेची घासणी घ्या, चिंच घ्या, पितांबरी घ्या... अजून काही घ्या पण भांडी घासा.. ती कढई स्वच्छा करा... .............................\nआमचा एक महत्त्वाचा रिलिज होता आणि तो फाटायला मार्गावर होता. त्यात ऑनसाईटला लाँग विकेंड होता. तिथला टेक्निकल लीड सुट्टीवर जाणार होता. काही फारच महत्त्वाची कामं त्याच्याकडे होती. आम्ही असं ठरवलं की कामं लवकर संपवली तर टेस्टींगला जास्त वेळ मिळेल. पण ऑनसाईटच्या लोकांचं एकंदरीतच नाक जरा वर असतं. त्यामुळे मी त्याला सुट्टीवर जायच्या आधी त्याची कामं संपवायला सांगितल्यावर साहेब सुरुच झाले. मला इतके ते इतके वाजताचं कॉल करायचा, माझं एक कमी महत्त्वाचं काम दुसर्‍याला द्या, ऑफशोरवरून संध्याकाळी सपोर्ट द्या, नंतर अर्धा दिवस सुट्टी वाढवून द्या, त्याचं टीम मधल्या ज्या एका मुलाशी पटत नव्हतं त्याला दुसर्‍या मोड्युलमध्ये टाका वगैर वगैरे,.. म्हटलं माज करा पण कामं करा.. आता रिलिज नीट जाणं महत्त्वाचं त्यामुळे ...................................................\nरिया लहान होती तेव्हा तिला गॅसेस व्हायचे.. मग ती रात्री अपरात्री जोरात रडायची. आम्ही घाबरून उठायचो. मग ग्राईप वॉटर पाजा, पोटाला हिंग लावा वगैरे उपाय केले की गॅस पास व्हायचा आणि ती खुदकन हसायची. त्यामुळे ती अशी रडली की तिला म्हणायचो 'बाळ रडू नको, कायम असच हसत रहा.. पादा पण नांदा' Literally\nहीच म्हण वरच्या ............... जागी ..\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/c2dwqjwk74nt", "date_download": "2021-07-25T23:46:47Z", "digest": "sha1:NKLJKGLJC7X4HSIUHDJ33GAGMF52Q2ZZ", "length": 2888, "nlines": 63, "source_domain": "www.bbc.com", "title": "राष्ट्रकुल - BBC News मराठी", "raw_content": "\nअधिक बटण शीर्षक अधिक बटण पात्रता\nवाजता पोस्ट केलं 8:48 24 जुलै 20218:48 24 जुलै 2021\nमीराबाई चानू : बांबूच्या बारनं सराव करून असं मिळवलं रौप्य पदक\nटोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टर मीराबाई चानूने रौप्यपदकावर नाव कोरलं.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 14:10 23 जुलै 202014:10 23 जुलै 2020\nचर्चिल यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात आजही राग का आहे\nVideo caption: चर्चिल यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात आजही राग आहे काचर्चिल यांच्याबद्दल भारतीयांच्या मनात आजही राग आहे का\nविन्स्टन चर्चिल म्हणजे कणखर नेता की 30 लाख भारतीयांच्या मृत्यूला जबाबदार राज्यकर्ता – भारतीय तरुणांना काय वाटतं\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.currentschoolnews.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/tmltproservices/", "date_download": "2021-07-25T21:43:02Z", "digest": "sha1:I6O7YV6F4HR3SOX7G5IKODUA6GLYWF5Q", "length": 17551, "nlines": 85, "source_domain": "www.currentschoolnews.com", "title": "टीएमएलटी संपादकीय, करंट स्कूल न्यूज मधील लेखकः करंट स्कूल न्यूज", "raw_content": "\nजगातील सर्वोत्तम रेट केलेले शैक्षणिक अद्यतन पोर्टल; परीक्षा आणि शैक्षणिक मार्गदर्शक, उच्च पगाराच्या नोकर्‍या आणि शिष्यवृत्ती वेबसाइट\n आयजेएमबी / जेपीईबीच्या माध्यमातून आपल्या आवडीच्या कोणत्याही विद्यापीठात कोणत्याही कोर्सचा अभ्यास करण्यासाठी 200 लेव्हल प्रवेश मिळवा. नाही जाम | कमी फी नोंदणी प्रगतीपथावर आहे. आत्ता 07063900993 वर कॉल करा\nटीएमएलटी संपादकीयांची नवीनतम पोस्ट\nजुलै 2021 गोंडस हॅपी बर्थडे बहीण बहीण कोट्स आणि त्यांना स्टन संदेश\nदाखल संदेश, कोट by टीएमएलटी संपादकीय जुलै 23, 2021 रोजी\nवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बहीण कोट्स: एक बहीण एक उत्कृष्ट मित्रांसारखी असू शकते, आपला सर्वात चांगला साथीदार असू शकते आणि एक वडील म्हणून काम करू शकते. अशा प्रकारे, जर आपल्याकडे एखादी बहीण किंवा मेव्हणी असेल आणि तिचा वाढदिवस असेल तर आपण तिला गोंधळ घालण्यासाठी काही सुंदर आणि गोड वाढदिवसाच्या बहिणीचे कोट्स आणि संदेश हवे आहेत. एक बहीण आहे […]\nवाचन सुरू ठेवा »\nदाखल नोकरी by टीएमएलटी संपादकीय जुलै 23, 2021 रोजी\nwww.immigration.gov.ng/rec भर्ती फॉर्म 2021: नायजेरिया इमिग्रेशन सर्व्हिसने 2021 सत्र अर्जदारांसाठी भरती घेण्यास यशस्वीरित्या प्रारंभ केला आहे. हे पृष्ठ एनआयएसद्वारे जाहीर केलेल्या चालू जागांसाठी अर्ज कसे करावे तसेच पदवीधर आणि पदवीधर नसलेल्या नायजेरियातील इतर नोकरीच्या शुल्कासाठी सूचना कसे मिळतील याबद्दल मार्गदर्शन करेल. नायजेरिया इमिग्रेशन सर्व्हिस ही एक एजन्सी आहे […]\nवाचन सुरू ठेवा »\nwww.nouonline.net निकालः राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा निकाल परीक्षक 2021\nदाखल शाळेची बातमी by टीएमएलटी संपादकीय जुलै 23, 2021 रोजी\nपुढील माहितीचा एक मार्गदर्शक म्हणून काम करेल ज्यासह आपण www.nouonline.net परिणाम दुव्याचे अनुसरण करून राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ निकाल पर��क्षक 2021 वापरू शकता. आम्ही येथे प्रदान केलेली माहिती सरलीकृत असल्याचे आणि आपल्यासाठी कोणत्याही अन्य प्रकाराशिवाय आपला निकाल तपासण्यात सक्षम होण्यासाठी पुरेसे स्पष्ट असल्याचे आम्ही सुनिश्चित करू […]\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 2021 सुप्रभात शुभेच्छा आणि आपला दिवस प्रारंभ करण्यासाठी मजकूर\nदाखल संदेश by टीएमएलटी संपादकीय जुलै 23, 2021 रोजी\n2021 जुलैच्या शुभेच्छा शुभेच्छा आणि आपल्या प्रियकर, मैत्रीण, पती, पत्नी, कुटुंबातील सदस्य किंवा मित्राला मजकूर पाठविण्याचा विचार करत आहात काळजी करू नका कारण आपण विचारसरणीच्या सकाळच्या संदेशासह आपल्या भावनांची खोली देऊन त्यांना दिवसाची सुरुवात करू शकता. हे संदेश आपल्या भावनांना योग्य प्रकारे संप्रेषण करण्यात मदत करतील, […]\nवाचन सुरू ठेवा »\nसध्या जेफ बेझोस स्पेसमध्ये आहे Amazonमेझॉन पासून नासा पर्यंत\nदाखल नर्सिंग न्यूज, तंत्रज्ञान by टीएमएलटी संपादकीय जुलै 22, 2021 रोजी\nम्हणूनच वरवर पाहता एलोन मस्क हा एकमेव सुपर अब्जाधीश नाही जो ईटीला भेटण्याच्या इच्छेसह आहे या लेखात आम्हाला कळेल की जेफ बेझोस अवकाशात आहे की नाही आणि बाह्य-जगाच्या प्रवासानंतरची सर्व घटना. जेफ बेझोस कोण आहे जेफ बेझोस हे उद्योजक ई-कॉमर्स कंपनी Amazonमेझॉनचे मालक […]\nवाचन सुरू ठेवा »\nजुलै 2021 मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा, संदेश आणि कोट\nदाखल नर्सिंग न्यूज by टीएमएलटी संपादकीय जुलै 22, 2021 रोजी\nकाही सेकंद ते मिनिटांपर्यंत, नंतर दिवस, आठवडे आणि महिने सुरू होणार्‍या काळाच्या चक्रानंतर, आम्ही अगदी सुरवातीला परत येऊ. आपण ज्या जगाची ओळख करुन देत आहोत त्यावेळेस आपण या जगाची ओळख करुन देत आहोत. स्पष्टपणे, जुलै 2021 च्या वाढदिवसाच्या शुभेच्छा जीवनाचे उत्सव साजरा करण्यासाठी योग्य आहेत […]\nवाचन सुरू ठेवा »\nएनोरेक्सिक वेगवान कसे व्हावे (कारणे, उपचार आणि लक्षणे)\nदाखल लेख by टीएमएलटी संपादकीय जुलै 22, 2021 रोजी\nएनोरेक्सिक कसे बनता येईल: एनोरेक्सिक बनणे ही कोणालाही घडू शकते आणि आम्ही सल्ला देतो की वजन कमी करून तुमचा आत्मविश्वास परत मिळवण्याचा प्रयत्न करीत असताना अ‍ॅनोरेक्सिक बनू नका. या लेखात आपल्याला थोड्या वेळात एनोरेक्सिक कसे व्हावे याबद्दल माहित असणे आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीचा समावेश आहे, कारणे, चिन्हे आणि […]\nवाचन सुरू ठेवा »\nफुलमेटल अल्केमिस्ट आणि ब्रदरहुड य��ंच्यात 10 फरक\nदाखल शिक्षण by टीएमएलटी संपादकीय जुलै 22, 2021 रोजी\nफुलमेटल cheकेमिस्ट आणि ब्रदरहुड यांच्यातील फरकः फुलमेटल cheकेमिस्ट ही एक जपानी शॅनेन मंगा मालिका आहे, ही हिरोमु अरकावा यांनी लिहिली आहे आणि सचित्र आहे, तर ब्रदरहुड हा हाडांद्वारे निर्मित एक जपानी अ‍ॅनिम टेलिव्हिजन मालिका आहे. दोन्ही मालिकांमधील मुख्य फरक असा आहे की ब्रदरहुड फुलमेटल cheकेमिस्टकडून अनुकूलित केले गेले. दोन्ही मालिका एका महान मंगापासून तयार केल्या गेल्या […]\nवाचन सुरू ठेवा »\nमाझे संदेश माझ्या आयफोनवर ग्रीन का आहेत आणि ते कसे निश्चित करावे\nदाखल लेख by टीएमएलटी संपादकीय जुलै 22, 2021 रोजी\nमाझे संदेश ग्रीन का आहेत : माझे मजकूर संदेश ग्रीन का झाले आहेत: माझे मजकूर संदेश ग्रीन का झाले आहेत आपण Appleपलचे iMessage तंत्रज्ञान वापरत असलात तरीही आपले मजकूर संदेश निळ्यामध्ये पाठविले किंवा प्राप्त केले जातील. आपण लघु संदेश सेवा किंवा एसएमएस (जुना मार्ग) वापरत असलात तरीही आपले मजकूर संदेश हिरवे असतील. आयफोन संदेश अ‍ॅपमधील आउटगोइंग मेसेज बबल […]\nवाचन सुरू ठेवा »\n2021 मध्ये प्रवेश करण्यासाठी इजी फिजीशियन असिस्टंट पीए स्कूल\nदाखल शाळेची बातमी by टीएमएलटी संपादकीय जुलै 22, 2021 रोजी\nप्रवेश करणे सर्वात सोपी पीए शाळा: संशोधनात असे दिसून आले आहे की वैद्यकीय शाळेत प्रवेश खरोखरच कठीण असू शकते. म्हणूनच फिजिशियन असिस्टंट्स (पीए) शाळेत जाण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांवर एकत्र येणे खूप कंटाळवाणे असू शकते. आपल्याला फिजिशियन असिस्टंट ग्रॅज्युएट प्रोग्राम घेण्यास स्वारस्य असल्यास, परंतु आपल्याकडे उत्कृष्ट स्नातक GPA नाही, […]\nवाचन सुरू ठेवा »\nआपल्या गणिताची कौशल्ये सुधारण्यासाठी टिपा\nजुलै 2021 गोंडस हॅपी बर्थडे बहीण बहीण कोट्स आणि त्यांना स्टन संदेश\nwww.nouonline.net निकालः राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचा निकाल परीक्षक 2021\nजुलै 2021 सुप्रभात शुभेच्छा आणि आपला दिवस प्रारंभ करण्यासाठी मजकूर\nप्रमाणित चार्टर्ड बँक भरती 2021/2022 अर्ज फॉर्म पोर्टल\nमानक चार्टर्ड बँक नायजेरिया भरती पोर्टल 2021 www.sc.com\nसंयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमात भरती 2021/2022 अर्ज फॉर्म पोर्टल\nयुनायटेड नेशन्स वर्ल्ड फूड प्रोग्राम जॉब पोर्टल 2021 www1.wfp.org\nकोलंबियन सरकारी मास्टर्स आणि पीएचडी शिष्यवृत्ती 2021/2022 अद्यतने\nपदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी व्��ॅनियर कॅनडा पदवीधर शिष्यवृत्ती 2021\nयुनिव्हर्सिटी ऑफ एग्स्टर 2021 मध्ये अंडरग्रेजुएट ग्लोबल एक्सलन्स शिष्यवृत्ती\nसध्या जेफ बेझोस स्पेसमध्ये आहे Amazonमेझॉन पासून नासा पर्यंत\nएक्झोनमोबिल ग्रॅज्युएट भर्ती 2021 अद्यतनांसाठी आता अर्ज करा\nजुलै 2021 मजेदार वाढदिवसाच्या शुभेच्छा, संदेश आणि कोट\nएक्झोनमोबिल भरती 2021/2022 अर्ज घेण्याचे अद्यतन अद्यतन तपासा\nएक्झोनमोबिल नायजेरिया भरती 2021/2022 नवीनतम अनुप्रयोग अद्यतने\nएक्झोनमोबिल ग्रॅज्युएट रिक्रूटमेंट पोर्टल 2021 www.corolve.exxonmobil.com\nनायजेरियन पोलिस भरती अद्यतन 2021 अर्ज नोकरी अद्यतने\nडीपीआर भरती www.dpr.gov.ng 2021/2022 अर्ज फॉर्म पोर्टल\n2021 XNUMX वर्तमान स्कूल बातम्या. सर्व हक्क राखीव ..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/not-budget-just-numbers-vikhe-patil-71841", "date_download": "2021-07-25T23:00:46Z", "digest": "sha1:HDUVUR3DT3FXSMY4DSMHSRGWYX2VJGZN", "length": 19891, "nlines": 219, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अर्थसंकल्प नव्हे, फक्त आकड्यांचे फुलोरे : विखे पाटील - Not budget, just numbers: Vikhe Patil | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअर्थसंकल्प नव्हे, फक्त आकड्यांचे फुलोरे : विखे पाटील\nअर्थसंकल्प नव्हे, फक्त आकड्यांचे फुलोरे : विखे पाटील\nअर्थसंकल्प नव्हे, फक्त आकड्यांचे फुलोरे : विखे पाटील\nमंगळवार, 9 मार्च 2021\nदोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सरकार देणार होते; परंतु त्याचा कुठे उल्लेखही नाही.\nशिर्डी : \"तिजोरीत नाही आणा आणि अर्थसंकल्पात महाविकास आघाडी सरकारच्या नुसत्याच घोषणा..' तीन-तीन मंत्री असतानाही नगर जिल्ह्याच्या पदरी काहीही पडले नाही. समाजातील सर्वच घटकांच्या तोंडाला पाने पुसणारा आणि भ्रमनिरास करणारा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.\nराज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, की दोन लाख रुपये कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान सरकार देणार होते; परंतु त्याचा कुठे उल्लेखही नाही. ठाकरे सरकारची कर्जमाफी फसवी ठरली आहे. वाढीव वीजबिल उदासीनता, अनुदानाच्या र��मा शेतकऱ्यांना मिळत नाहीत. पायाभूत सुविधांच्या योजनांत केंद्र सरकारचा सहभाग आहे.\nहेही वाचा... जिल्हा बॅकेचा कारभार काटेकोरपणे करा\nकेंद्राच्या सहकार्याने योजना पूर्ण होणार; मग सरकार म्हणून तुम्ही राज्याला नवीन काय दिले राज्य सरकारने फक्‍त आकड्यांचे फुलोरे फुलविले. महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घोषणा केल्या. त्यासाठी निधी कुठून आणि कसा आणणार, हे स्पष्ट सांगत नाहीत.\nहा कल्पनाविलास आहे. इच्छाशक्‍तीचा अभाव आहे. हे सरकार फक्‍त पर्यटनात गुंतले आहे. पेट्रोल-डिझेलवरील कर ते कमी करू शकले नाही. सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवून निष्क्रियता लपविण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे, असेही ते म्हणाले.\n\"निळवंडे'चे भाग्य उजळले, राज्याच्या अर्थसंकल्पात कालव्यांसाठी 365 कोटींची तरतूद\nशिर्डी : उत्तर नगर जिल्ह्याच्या सुमारे सव्वा लाख एकर दुष्काळी टापूला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल 365 कोटींची तरतूद करण्यात आली. तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या या प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद करण्यात आली. लाभक्षेत्रात ही बातमी समजताच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.\nहेही वाचा... हे तर गृहखात्याचे अपयश ः विखे\nनिळवंडे प्रकल्पाचे अभियंता प्रमोद माने म्हणाले, \"\"पुढील वर्षीच्या जूनपर्यंत कालव्यांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जलसंपदा विभागाने ठेवले होते. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आम्हाला तशा सूचना केल्या होत्या. यंदा 365 कोटींची भरीव तरतूद झाली. त्यामुळे कालव्यांची कामे आता वेगाने सुरू होतील. पुढील वर्षी एवढीच तरतूद अपेक्षित आहे. पुढील वर्षभरात लाभक्षेत्रात धरणाचे पाणी नेण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल.''\nनिळवंडे कृतिसमितीचे सुखलाल गांगवे म्हणाले, \"\"जलसंपदामंत्री जयंत पाटील व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी प्रकल्पाला भेट दिली. कालव्यांच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी निळवंडे कृतिसमितीच्या सदस्यांनी त्यांची भेट घेतली. \"कालव्यांसाठी भरीव निधीची तरतूद करावी. 50 वर्षे वाट पाहिली, आता तरी प्रकल्प पूर्ण होण्यासाठी पुढाकार घ्या,' अशी विनंती केली. त्यावेळी पाटील यांनी दिलेले आश्वासन आज पूर्ण झाले. महाविकास आघा���ीने हे ऐतिहासिक पाऊल उचलले. शिवाय, या महिनाअखेरीस शंभर कोटींची आणखी तरतूद झाली. एका अर्थाने 465 कोटींची तरतूद झाली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. निळवंडे कृतिसमितीचा 20 वर्षांचा लढा व दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भावनांना राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.''\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा\nचिपळूण : केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई...\nरविवार, 25 जुलै 2021\nअखेर `नासाका`साठी देविदास पिंगळेंचा प्रस्ताव शासनाला सादर\nनाशिक : येथील नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याबाबत (Nashik sugar foctory starts on rental basis proposal submits to...\nरविवार, 25 जुलै 2021\nवाढदिनी देवेंद्र फडणवीस यांनी फेडले स्वप्निल लोणकर कुटुंबियांचे थकित कर्ज\nमुंबई : एमपीएससी परीक्षा पास होऊन सुद्धा मुलाखती होत नसल्याने नैराश्यातून आत्महत्या केलेल्या स्वप्निल लोणकरच्या कुटुंबियांवर असलेल्या 19 लाख 96...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nआम्ही पाणी मागीतले, अजितदादांनी धरण दिले\nनाशिक : मी खासदार असतानाचा हा प्रसंग आहे. टंचाईमुळे शेतकरी संकटात होते. पाण्याच्या संकटामुळे द्राक्षबागा आणि शेती अडचणीत होती. (Grape Gardens and...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nग्रामीण भागातील बचत गटांचे क्लस्टर तयार करून मोठ्या उद्योगांसाठी कर्ज द्या..\nऔरंगाबाद ः सशक्त महिला अभियानांतर्गत तसेच केंद्र व राज्य शासनाच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा योजने मार्फत प्रत्येक बचत गटाला छोट्या...\nसोमवार, 19 जुलै 2021\nस्वप्नील लोकणकरांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन, हे दिले आश्वासन\nमुंबई : स्वप्नील लोणकरची (Swapnil Lonkar) आत्महत्येची घटना दुर्देवी आहे, पण तुम्ही धीराने घ्या. आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, असा विश्वास...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nबॅंका पीककर्ज द्यायला टाळाटाळ करत असतील, तर मला तिथूनच फोन करा..\nनिलंगा : सध्या खारिप हंगामातील पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना सर्व बँकाना देण्यात आल्या असल्या तरी राष्ट्रीयकृत बँकाकडून सर्रासपणे शेतकऱ्यांची...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nसहकारमंत्र्यांचे आदेश : ‘नासाका’ची सात दिवसांत ई-निविदा‘\nनाशिक : गेल्या सात ते आठ वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik co-operative Sugar Factory closed due to financial...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nसंजय शिंदेच आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे : ‘दहिगाव’ची सुप्रिमा मीच सादर केली होती\nकरमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यासाठी वरदान ठरलेलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेस 2014 ते 2019 या कालावधीत 90 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nबीएचआर घोटाळा : २० टक्के रक्कम भरण्याच्या अटीवर जामीन\nजळगाव : बीएचआर संस्थेवर नियुक्त अवसायक जितेंद्र कंडारेच्या कार्यकाळात घडलेल्या घोटाळ्या प्रकरणी ११ संशयितांना (11 Office bearars sanction bail on...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nसातारा जिल्हा बँक नाबार्डच्या 'उत्कृष्ट कार्यक्षमता' पुरस्काराने सन्मानित\nसातारा : राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंक नाबार्ड यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कार्यक्षमतेबद्दलचा बेस्ट परफॉर्मन्स बॅंक पुरस्कार या वर्षी...\nसोमवार, 12 जुलै 2021\nईडीच्या प्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी दिले हे उत्तर....\nसातारा : जरंडेश्वर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती जिल्हा बँकेकडून ईडीने मागविली आहे. याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत विचारली जाईल, यामुळे...\nसोमवार, 12 जुलै 2021\nकर्ज सरकार government अर्थसंकल्प union budget विकास नगर आमदार राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil पायाभूत सुविधा infrastructure महापालिका पर्यटन tourism पूल धरण वर्षा varsha जलसंपदा विभाग विभाग sections जयंत पाटील jayant patil बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat पुढाकार initiatives वन forest\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00560.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/pithani-arrested-ncb-nabs-siddharth-pithani-in-sushant-singh-rajput-suicide-case-128535147.html", "date_download": "2021-07-25T21:30:08Z", "digest": "sha1:VH6G4KWPKMYFMBB4P2UOBWBQRNU4KUCQ", "length": 4410, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pithani arrested: NCB Nabs Siddharth Pithani in Sushant Singh Rajput Suicide Case | अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला अटक, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपिठाणीला अटक:अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात त्याचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला अटक, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची कारवाई\nअभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठाणीला शुक्रवारी अटक करण्यता आली आहे. सुशांत सिंग राजपूतला ड्रग्स दिल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी ब्युरो एनसीबीने केली आहे.\nदिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. यापूर्वी त्याचे मित्र सिद्धार्थ पिठाणी, नीरज सिंह यांची डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये चौकशी देखील झाली होती. दरम्यान, यामध्ये अमली पदार्थांच्या प्रकरणाचा तपास नार्कोटिक्स करत असल्यामुळे यामध्ये आज सिद्धार्थ पिठाणीला अटक करण्यात आली. पिठाणी आजच कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.\nसिद्धार्थ पिठाणी हा सुशांत सिंग राजपूतचा केवळ मित्रच नव्हे, तर रूम पार्टनर देखील होता. यापूर्वी एनसीबीने सुशांत आत्महत्या प्रकरणात इतरांना सुद्धा अटक केली. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी आधी सीबीआयला देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाला ड्रग्सचे वळण लागले आणि एनसीबीची एंट्री झाली. या प्रकरणात अनेक सिलेब्रिटींना ताब्यात घेऊन यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T23:14:47Z", "digest": "sha1:CJLLDYU4B3G25KLACWKCG63PIEVKGJLX", "length": 6316, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉबेर्ता व्हिंची - विकिपीडिया", "raw_content": "\n२८ फेब्रुवारी, १९८३ (1983-02-28) (वय: ३८)\nउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड, एकहाती बॅकहॅंड\nक्र. १८ (१२ सप्टेंबर २०११)\nशेवटचा बदल: मार्च २०१२.\nरॉबेर्ता व्हिंची (इटालियन: Roberta Vinci) ही एक इटालियन महिला टेनिस खेळाडू आहे. सध्या ती महिला एकेरी क्रमवारीत २०व्या स्थानावर आहे.\n१.१ ग्रँड स्लॅम अंतिम फेर्‍या\nग्रँड स्लॅम अंतिम फेर्‍या[संपादन]\nउपविजयी २०१२ ऑस्ट्रेलियन ओपन सारा एरानी स्वेतलाना कुझ्नेत्सोवा\nव्हेरा झ्वोनारेवा 5–7, 6–4, 6–3\nविमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर रॉबेर्ता व्हिंची (इंग्रजी)\nइ.स. १९८३ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या ��ापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/gummosis", "date_download": "2021-07-25T21:15:59Z", "digest": "sha1:KAFNACJXY5U2Y6IXKXXGCFZDWRFEV3P4", "length": 13232, "nlines": 124, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "संत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व – Patil Biotech Services", "raw_content": "\nसंत्रा, मोसंबी व लिंबूतील डिंक्याचे पाटील बायोटेक तंत्रज्ञानाने अचूक व्यवस्थापन\nसंत्रा, मोसंबी व कागदी लिंबु च्या दर्जेदार उत्पादनातील सर्वांत महत्त्वाचा अडसर हा डिंक्‍या रोगाचा प्रादुर्भाव आहे. हा रोग फायटोप्थोरा या बुरशीच्या प्रजातीमुळे उद्‌भवतो. ही बुरशी जमिनीत व रोगग्रस्त पिकांचे अवशेषांवर वर्षानुवर्षे वास्तव्य करून राहते. बागेत दीर्घ काळ भरपूर ओलावा टिकून राहिल्यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव व वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते. हवेतील अधिक सापेक्ष आर्द्रता यामुळे या रोगाचा प्रादुर्भाव आणि प्रसार झपाट्याने होतो.\nडिंक्यामुळे रोप कोलमडणतात, क्राऊन रॉट होतो, मूळसड होते, डिंक श्रवतो, पाणगळ होते, फळसड (ब्राऊन रॉट) होते व शेंडेमर होऊन झाड वाळणे\nरोगाचा प्रार्थमिक प्रसार रोपवाटिकेतील रोगग्रस्त रोपांद्वारा तसेच रोगग्रस्त बियाण्यांमार्फतसुद्धा होतो; तर दुय्यम प्रसार हा पावसाच्या पाण्याचे थेंब आणि पाटाच्या प्रवाहित पाण्याद्वारा होतो.\nफायटोप्थोरा बुरशीबरोबरच इतर अजैविक घटकांचासुद्धा- उदा.- आद्र हवामान, जमीनीतील कायमची ओल, पाटाचे दुषित पाणी, जमीनिची अपूर्ण मशागत, यांचा महत्त्वाचा वाटा असल्यामुळे डिंक्‍या रोगाच्या बंदोबस्तासाठी सर्वकष रोग व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे.\nरूट स्टॉक (खुंट)- उदा.- रंगपूर लाइम, ट्रायफोलिएट ऑरेंज, क्‍लिओपाट्रा ऑरेंज इत्यादींवर- कलम/ डोळे भरून लागवडीसाठी रोपे तयार करावीत.\nरोपे रोगमुक्त रोपवाटिकेतूनच घ्यावीत.\nचुनखडीचे प्रमाण जास्त असलेल्या, चिबाड, चिकणमाती, दलदल, खोलगट इत्यादी जमिनीत या फळझाडांची लागवड करू नये.\nजमिनीची योग्य व पुरेपूर मशागत व अंतरमशागत करावी\nजमिनीलगतच्या फांद्या छाटून टाकाव्यात- दाटीवाटी कमी करून, बागेत हवा खेळती ठेवावी.\nअतिरिक्त पाण्याचा निच��ा करावा.\nबागेत ठिबक सिंचनाने किंवा बांगडी (मुख्य बुंध्याभोवती किमान 45 ते 50 सें.मी. अंतरावर) पद्धतीने पाणी द्यावे\nबुंध्याचा व पाण्याचा प्रत्यक्ष संपर्क टाळावा\nफळझाडांना शिफारशीप्रमाणे आणि संतुलित मुख्य (नत्र, स्पुरद, पालाश), दुय्यम (केल्शींअम, मेग्नेशिंअम, सल्फर) व सूक्ष्म (लोह, जस्त, तांबे, मंगल, मोलाब्द व बोरॉन) अन्नद्रव्ये द्यावीत बागेतील फळमाशी प्रादुर्भावग्रस्त फळांना फायटोप्थोरा बुरशीची सहज लागण होऊन फळसड (ब्राऊन रॉट) होऊ शकते, त्यामुळे मक्षिकारी सापळा वापरून फळमाशीचा वेळीच बंदोबस्त करावा\nपावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर प्रत्येक झाडाच्या मुख्य बुंध्यावर (तडकलेली साल व स्रवलेला डिंक खरवडून काढून खोड व बुंधा स्वच्छ करून पोटॅशियम परमॅंग्नेट 1 द्रावणाने निर्जंतुक करावे व जमिनीपासून 3 ते 4 फूट उंचीपर्यंत बोर्डोपेस्ट (1 किलो कॉपर सल्फेट + 1 किलो कळीचा चुना + 10 लिटर पाणी) लावावे किवा १०० ग्राम रेडोमिल गोल्ड 1 लिटर पाण्यात घेवून, पेस्ट बनवून लावावी.\nतसेच 1 टक्का बोर्डो मिश्रणाची (1 किलो कॉपर सल्फेट + 1 किलो चुना + 100 लिटर पाणी) झाडांवर, जमिनीवर व गळालेल्या फळांवर फवारणी करावी.\nजर जमिनीचा मगदूर, झाडाचे वय, त्यातील अंतर, जात यावर आधारित खत व फवारणी च्या शिफारशी चे पालन केले तर डिंक्या शेतात पाउल देखील ठेवणार नाही, खर्च कमी होऊन उत्पादन वाढेल. पाटील बायोटेक चे या बाबत चे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच आमचा फॉर्म भरा जेणे करून आपल्या एरियातील आमचे तंत्रज्ञ आपणाशी संपर्क साधून योग्य त्या शिफारशी देतील.\nया पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nशेतात फुलोरा आला कि मन स्वप्न पाहू लागते. मनाच्या आकांक्षा...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग २ नुकताच एक लेख वाचला. वाढत्या लठ्ठ लोकांच्या संख्येला...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग ३ रा \"भित्यापाठी ब्रम्हराक्षस\", आजकालच ���न्नधान्य काही बर नाही,...\nकम लागत, थोड़ी मेहनत – फायदा जादा\nनिलगिरी (सफेदा) दुनियाके सबसे उचे पेड़ोंमे शामिल है. यह तेजी...\nपिकवा सोने - जमिनीखाली\nमित्रहो हळदीला जमिनीखालचे सोने समजले जाते. काही महत्वाचे मुद्दे सांभाळले...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nझणझणीत मिरचीचे रंग-रूप आणि नखरे अनेक\nकांद्यासहित इतर पदार्थांचे निर्जलीकरण करून उभा करा उद्योग\nपपई-मैलाचा दगड फेसबुक लाइव मधील महत्वाचे मुद्दे\nटोमॅटोवर प्रक्रिया उत्पादनातून मिळवा भरगोस नफा\nउन्हाळी टोमॅटो लागवड फेसबुक लाइवचे महत्वाचे मुद्दे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/8728", "date_download": "2021-07-25T23:09:24Z", "digest": "sha1:3C2LUCTKS22WLTP55XZ5BSCIQSVIDXZU", "length": 7841, "nlines": 131, "source_domain": "abhivrutta.com", "title": "‘बबड्याचे आजोबा’ रवी पटवर्धन यांचे निधन | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई ‘बबड्याचे आजोबा’ रवी पटवर्धन यांचे निधन\n‘बबड्याचे आजोबा’ रवी पटवर्धन यांचे निधन\nमुंबई : ‘अग्गबाई सासूबाई..’ या मालिकेत ‘बबड्याचे आजोबा’ म्हणून प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे शनिवारी रात्री यांचे हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. ते 83 वर्षांचे होते.\nरवी पटवर्धन यांनी मराठी – हिंदी चित्रपटांसह नाटक, मालिकांतही भूमिका साकारल्या आहेत. सध्या घराघरांत पोहोचलेल्या ‘अग्गबाई सासूबाई..’ या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारात होते.\n6 सप्टेंबर 1937 रोजी रवी पटवर्धन यांचा जन्म झाला.1974 मध्ये त्यांनी रत्नाकर मतकरींबरोबर ‘आरण्यक’ नाटकात धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे वयाच्या 82 व्या वर्षीही ही भूमिका साकारली. मराठी मनोरंजनजगात त्यांचा एक दबदबा होता. झुपकेदार मिशा, आवाजातील जरब आणि गंभीर चेहरा अशी त्यांची ओळख होती. दरम्यान, रवी पटवर्धन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.\nPrevious articleगायींचे उत्पादन वाढवण्यासाठी भ्रूण जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळेचा लाभ : सुनील केदार\nNext article‘अभिवृत्त’ च्या वतीने हार्दिक अभिवादन\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्रा���ल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-25T22:51:32Z", "digest": "sha1:YNRXVARMW2XZWQ323Y6TPIVVNEEGPJG6", "length": 6816, "nlines": 105, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अजित पवारांकडून खाड- खाड निर्णयाची अपेक्षा: चंद्रकांत पाटील | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअजित पवारांकडून खाड- खाड निर्णयाची अपेक्षा: चंद्रकांत पाटील\nअजित पवारांकडून खाड- खाड निर्णयाची अपेक्षा: चंद्रकांत पाटील\nपुणे:- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार कोरोनाच्या काळात शांत कसे.. त्यांच्याकडून खाड-खाड निर्णय होणे अपेक्षित होते\nअसा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nकाढला आहे. कोरोनाच्या बाबतीत केंद्रसरकारने परिस्थिती अत्यंत व्यवस्थित हाताळली असल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला. यावेळी भाजपाचे मुख्यप्रवक्ते माधव भंडारी उपस्थित होते.\nपुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महापौर स्वतःला झोकून देत काम करत आहे असे सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या कोरोनाच्या काळात किती गुण देणार असे विचारले असता, पाटील यांनी अशा काळात अजित पवार शांत कसे..याचे आश्चर्य वाटते असे सांगितले.\nतसेच पवार यांच्या स्वभावानुसार अशा गंभिर काळात त्यांच्यानुसार दररोज खाड-खाड निर्णय अपेक्षित होते, असे होतांना दिसत नसून ते सध्या बोलायला तयार नाही. अजित पवार सध्या का बोलत नाही हे शोधायला लागेल असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.\nओमनी कारची दुचाकीला धडक ; दोन बांधकाम मजुर गंभीर\nनंदुरबार सिंधी युवा मंचतर्फे आयोजित शिबिरात ५८ दात्यांचे रक्तदान\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://parag-blog.blogspot.com/", "date_download": "2021-07-25T22:20:35Z", "digest": "sha1:MHP7JAOPX733EN6QFHSNNJXNFOQDP6H2", "length": 156484, "nlines": 296, "source_domain": "parag-blog.blogspot.com", "title": "सहज सुचलं म्हणून..!", "raw_content": "\nमला आवडलेल्या किंवा न आवडलेल्या घटना आणि व्यक्तिंबद्दल सहजच सुचलेलं असं काही.. \n२०२० हे सर्वाथाने अत्यंत विचित्र वर्ष होतं पूर्वी कधीही न अनुभवलेल्या अनेक गोष्टी ह्या वर्षात घडल्या. महायुद्धाची झळ न पोहोचलेल्या आमच्या पिढीला युध्यसदृष्य परिस्थिती काय असू शकते ह्याची चुणूक ह्या निमित्ताने बघायला मिळाली. घरात अडकून पडावं लागणं, प्रवासाचे बेत रद्द होणं, शाळा बंद होणं, रनिंग/सायकलींग इत्यादींचे कार्यक्रम रद्द होणं वगैरे त्रास झाला पण अनेकांना नोकरीवर गदा येणे, धंदा तात्पुरता बंद करावा लागणे, स्वत:ला किंवा जवळच्या व्यक्तींना करोनाची लागण होणे ह्या सारखे आयुष्य बदलून टाकणारे त्रास सोसावे लागले पूर्वी कधीही न अनुभवलेल्या अनेक गोष्टी ह्या वर्षात घडल्या. महायुद्धाची झळ न पोहोचलेल्या आमच्या पिढीला युध्यसदृष्य परिस्थिती काय असू शकते ह्याची चुणूक ह्या निमित्ताने बघायला मिळाली. घरात अडकून पडावं लागणं, प्रवासाचे बेत रद्द होणं, शाळा बंद होणं, रनिंग/सायकलींग इत्यादींचे कार्यक्रम रद्द होणं वगैरे त्रास झाला पण अनेकांना नोकरीवर गदा येणे, धंदा तात्पुरता बंद करावा लागणे, स्वत:ला किंवा जवळच्या व्यक्तींना करोनाची लागण होणे ह्या सारखे आयुष्य बदलून टाकणारे त्रास सोसावे लागले अशी वेळ पुन्हा कधीही कोणावरही न येवो अशी प्रार्थनाच आपण फक्त करून शकतो. घरात अडकून पडल्यामुळे वाचन, टिव्ही, मालिका, खेळांचे सामने हे मात्र बरच बघून झालं. गेल्या दोन वर्षांप्रमाणेच ह्या वर्षीही गेल्या वर्षी वाचून झालेल्या पुस्तकांबद्दल.\nडॉ. नारळीकरांनी लिहिलेलं व्हायरस नावाचं पुस्तक वाचलं. ते टीआयआरएफ मध्ये असताना संचालक पदाच्या निवडीवरून झालेल्या नाट्याबद्द्ल त्यांनी आत्मचरित्रात मोघम लिहिलं होतं. त्याबद्दल सविस्तर त्यांनी ह्या कादंबरीत कथेचा भाग म्हणून लिहिलं आहे असं एक मित्र म्हणाला होता. त्यामुळेही हे पुस्तक वाचायची उत्सुकता होती. १९९६ साली ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली. भारतात तेव्हा इंटरनेट घरोघरी पोहोचलेलं नव्हतं. त्यामुळे नेटवर्क, इंटरनेट वगैरेंबद्दलची वर्णनं एकदम बेसिक स्वरूपातली आहेत. एकंदरीत कथा चांगली आहे फक्त मी वर म्हटलेला भाग त्या कथेत नसता तरी काही फरक पडला नसता असं वाटलं. 'व्हायरस' ही नुसती कथा म्हणूनही वाचायला आवडलं असतं.\nबर्‍याच दिवसांपासून यादीत असलेलं 'स्मृतिचित्रे' वाचलं. इंग्रजीचा अजिबात प्रभाव नसलेली भाषा आणि साधी सरळ, \"आहे हे असं आहे\" (किंवा \"होतं हे असं होतं\") छाप वर्णनाची शैली ह्यामुळे आवडलं. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचं एकदम वास्तव चित्रण आहे पण त्यात कुठलीही बाजू न घेतल्याने किंवा आवेश आणून न लिहिल्याने अजून चांगलं वाटतं. 'मांगिण', 'ब्राह्मणीण' असे जातिवाचक शब्द वापरणं तेव्हा एकदम कॉमन असावं. शिवाय स्पृश्यास्पृश्यता असूनही खेडेगावात सलोख्याचं वातावरण असे कारण त्या त्या नियमांमध्ये राहून लोकं अडीअडचणीला एकमेकांना मदत करत, आनंदाचे क्षण साजरे करत हे वाचून आश्चर्य वाटलं. मला वाटलं होतं की गावात अधिक कडक आणि कटटरता असेल. लक्ष्मीबाईंनी स्वतःच्या विचारातं झालेल्या बदलांबद्दल सविस्तर लिहिलं आहे पण मुळात टिळकांनी ख्रिस्ती धर्म का स्विकारला ह्या मागची कारणं सविस्तर येत नाहीत (किंवा मला नीट कळली नसावी). बाकी टिळकांचं असं आवेगपूर्ण आणि धरसोड वागणं बघता त्यांनी संसार कसा केला असेल कोण जाणे. पुस्तक एकदम संपल्यासारखं वाटलं. कदाचित जेव्हडं लिहून तयार होतं तेव्हडं प्रकाशित केलं असं काहितरी असावं.\nमिलिंद बोकील लिखित 'गवत्या' वाचलं. मिलिंद बोकीलांच्या पुस्तकांमधली निसर्गाची वर्णनं आणि गोष्ट सांगायची शैली हे नेहमीच आवडतं. गोष्टींमध्ये वर्णन केलेली परिस्थिती वास्तववादी असते पण अतिवास्तवावादी आणि त्यामुळे उगीच आव आणलेली नसते. शिवाय त्यांची भाषाशैली खूपच आवडते. ह्या ही पुस्तकात निसर्गाची अतिशय सुंदर वर्णनं आणि त्या अनुषंगाने नायकाच्या मनस्थितीची वर्णनं आहे. गावातली माणसं आणि दृष्य मस्त उभी केलेली आहेत. आनंदच्या पूर्वायुष्यातली प्रेमकहाणी अतिशय संयतपणे कुठेही ड्रामॅटीक न करता मांडली आहे. अधेमधे कथानायकाची लांबलचक स्वगतं येतात पण ती कंटाळवाणी होत आहेत की काय असं वाटायला लागेपर्यंत संपतात पुस्तकाचा विषय बघता 'कोसला'ची आठवण झालीच पण पुस्तकातल्या एकंदरीत सकारात्मक सुरामुळे आणि मुख्य म्हणजे सकारात्मक शेवटामुळे कोसलापेक्षा मला हे पुस्तक जास्त आवडले.\nराम पटवर्धन ह्यांनी अनुवाद केलेलं 'पाडस' वाचलं. पुस्तकातली 'गोष्ट' खूप सुंदर आहे ज्योडी, मा, पेनी, बक आणि पाडस सगळी पात्र मस्त रंगवली आहेत. फक्त मला अनुवाद करताना वापरलेली भाषा खूप कृत्रिम वाटली. मुळच्या इंग्रजी भाषेचं मराठीकरण न करता जसंच्या तसं अनुवादित केलेलं आहे. उदा. \"अरे ज्योडी, त्या सदगृहस्थाला आत तरी येउ दे\" हे अगदी Let the gentleman come in ह्याचं शब्दशः भाषांतर आहे. शिवाय काही काही शब्दांचे अर्थ सुरुवातील न कळाल्याने दृष्य डोळ्यासमोर उभं रहायला अडचण वाटली. उदा. 'तक्तपोशी' हा शब्द मी बहुतेक याआधी ऐकलेला नव्हता. भाषांतर जुनं आहे म्हणायचं तर नुकत्याच वाचलेल्या त्यापूर्वीच्या 'स्मृतीचित्रे' मध्येही अशी भाषा नाहीये. हे मला पहिल्या अर्ध्या भागात जास्त जाणवलं नंतर बहुतेक सवय झाली. मायबोलीवरही 'पाडस' हा मराठीतला सर्वोत्कृष्ठ अनुवाद आहे अश्या कमेंट वाचल्या आहेत. मला तरी तसं वाटलं नाही किंवा मग माझ्या बुद्धीचा दोष. आधी म्हटलं तसं गोष्ट मस्त आहे. त्यामुळे पुस्तक आवडलं. मुळ इंग्रजी पुस्तक शोधून वाचेन.\nयंदाच्या लॉकडाऊनचा फायदा म्हणजे बर्‍याच दिवसांपासून वाचायचं राहिलेलं माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅप्टन 'स्टिव्ह वॉ'चं 'आऊट ऑफ माय कंफर्ट झोन' हे आत्मचरित्र हे पुस्तक वाचलं. ह्या ७००+ पानी ठोकळ्यात एक सामान्य क्रिकेटपटू ते ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कॅप्टन अशा प्रवासाचं वर्णन वाचायला खूप मस्त वाटतं. पाहिलेल्या बर्‍याच मॅचेस, स्पर्धा, दौरे ह्यांची वर्णन वाचायला आवडलच पण त्याच बरोबर ऑस्ट्रेलियन संघाच्या जडणघडणीचं पण सविडणीचं पण सविस्तर वर्णन येतं. फक्त स्टीव्ह वॉ स्वतःला तसेच बाकी ऑस्ट्रेलियन खेळाडू, अंपायर्स, इतर पदाधिकारी ह्यांना फारच \"साधं\" / \"सभ्य\" दाखवतो आणि तसे ते अजिबात नव्हते. दौर्‍यावर येणार्‍या प्रत्येक संघांबरोबर काही ना काही विवादास्पद घटना घडल्या होत्या आणि त्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंची वागणूक अजिबात धुतल्या तांदळाजोगी नव्हती. ह्या पुस्तकातला सगळ्यात मजेदार भाग कुठला असेल तर तो म्हणजे ऑस्ट्रेलियन संघाच्या २००१ च्या भारत दौर्‍यादरम्यानच्या कलकत्ता कसोटीतला ऑस्ट्रेलियाचा पराभव पराभूत कॅप्टन कडून त्या सामन्याचं तसेच एकंदरीत ह्या दौर्‍यादरम्यान सौरव गांगुली ह्या भारतीय कर्णधाराच्या खडूसपणाचं वर्णन ऐकताना मनात अगदी आनंदाची कारंजी वगैरे उडाली. ह्या पुस्तकाती प्रस्तावना दस्तुरखुद्द राहूल द्रविडने लिहिलेली आहे. आता 'फॅब-४' भारतीय खेळाडूंपैकी फक्त त्याचच आत्मचरीत्र यायचं बाकी आहे आणि ते वाचायची खूप उत्सुकता आहे \n२०२० मध्ये याआधी न वाचलेल्या इंग्रजी लेखकाचं किमान एक पुस्तक वाचायचं असं ठरवलं होतं. वर्षाच्या सुरूवातीला जॉन ग्रिशमचं एक आणि वूडहाऊसची दोन अशी पुस्तकं आणली होती. तिनही पुस्तकांनी पकड घेतली नाही आणि मग ते राहूनच गेलं. मध्यंतरी मायबोलीवर अगाथा ख्रिस्ती फॅन क्लब ही चर्चा दिसली. तो वाचून आणि मग लायब्ररीतून अगाथा ख्रिस्तीचं 'अ मर्डर इज अनाऊन्स्ड' हे पुस्तक मिळेपर्यंत वर्षाचा शेवटचा आठवडा उजाडला. अखेर हे पुस्तक परवा वाचायला घेतलं आणि काल वाचून संपलं. नावावरून समजतय त्याप्रमाणे 'मर्डर मिस्ट्री' आहे. टिपीकल ब्रिटिश व्यक्तिरेखा, सेट-अप आणि भाषा वाचायला छान वाटतं. लोकांनी लिहिलं तसं पहिली पंचवीस तीस पानं प्रचंड बोअर झाली पण नंतर इतकी भारी पकड आली की बसं. हे पुस्तक आवडलच आता तिची बाकीची प्रसिद्ध पुस्तकंही वाचेन.\nखालिद हुसैनीचं \"And the mountains echoed\" वाचलं. बर्‍याच दिवसांपासून वाचायचं होतं. ह्याच लेखकाच्या पहिल्या दोन पुस्तकांइतकं नाही आवडलं. सुमारे ६० वर्ष इतक्या मोठ्या कालावधीत घडणारी कथा अफगाणीस्तान, पॅरीस, सॅन फ्रँसिस्को आणि ग्रीस अश्या विविधं ठिकाणी घडते. दुसर्‍या महायुद्धापासून ते तालिबानोत्तर कालावधी एव्हड्या सगळ्या राजकीय कालखंडाचे संदर्भ येत रहातात. मुख्य कथानक चांगलं आहे पण अधेमधे नवीन नवीन पात्र येतात आणि त्यांची उपकथानकं सुरू होतात. त्यांचा मुख्य कथेही संबंध काय हे कळायला बरीच पानं खर्ची पडतात. काही धागे चांगले गुंफले आहेत पण काही उपकथानकं इतकी सविस्तर नसती तर काहीही फरक पडला नसता असं वाटतं. पुस्तकाच्या उत्तरार्धात सुरू झालेलं एक कथानक वाचता वाचता मला चक्क झोपच लागली आणि ते संपल्यावर \"बरं मग\" असा प्रश्न पडला. विशेषतः ग्रीसमध्ये घडलेले प्रसंग तर केवळ पानं भरायला लिहिले आहेत की काय असं वाटलं. काईट रनरमध्ये अफगाणिस्तानातल्या निसर्गाचंही बरच वर्णन आहे. तसं ह्यात फारसं नाहीये. नेहमी प्रमा़णे पात्र आणि त्यांच्यातले संबंध छान फुलवले आहेत. लहान बहीण भावाचं गाणं आणि पुस्तकाचं नाव ज्यावरून स्फुरलं त्या कवितेबद्दल लेखकाने थोडक्यात लिहिलं आहे, ते वाचायला चांगलं वाटलं. एकंदरीत खालीद हुसैनीचं पण डॅन ब्राऊन सारखं होणार की काय असं वाटलं.\nरियाच्या बारश्याच्या वेळेला विकत घेतलेलं कविता महाजन लिखित 'कुहू' नावाचं पुस्तक वाचलं. ही एक रूपक कथा आहे. ही मराठीतली पहिली 'मल्टीमिडीया' कादंबरी. सुंदर रंगित प्रिटींग, हाताने काढलेली चित्रं आणि बरोबर येणारी सिडी. ह्या सिडीत हे पुस्तक ऑडीयो बूक प्रकारात आहे आणि पुस्तक वाचनाबरोबर मागे जंगलातले आवाज प्रत्यक्ष रेकॉर्ड केलेले आहेत. एकदंरीत पहिला प्रयोग म्हणून एकदम मस्त आहे\nमकरंद साठे लिखित 'गार्डन ऑफ इडन ऊर्फ साई सोसायटी' हे पुस्तक वाचले. गार्डन ऑफ इडन ही पुण्याबाहेरील एक उच्चभ्रु वसाहत. ह्याच्या आवारात असलेल्या साई मंदिरामुळे ह्याला लोकं साई सोसायटी असं म्हणायला लागतात. पुस्तकातली कथा ही ह्या वसाहतीत रहाणार्‍या लोकांसंबधी किंवा थेट त्या वसाहतीसंबंधी नाही पण तरीही कथेचा ह्या वसाहतीशी संबंध आहे. सहा पात्रे आणि त्यांची पूर्वायुष्ये ह्यांबद्दल सांगत मुळ कथा पुढे सरकते आणि शेवटी सगळे धागे एकत्र गुंफले जातात. हे पुस्तक वाचताना मला काही ठिकाणी 'दंशकाल'ची आठवण झाली. फक्त हे पुस्तक दंशकाल इतकं भडक नाहीये. 'दंशकाल' वाचतना मला एक गोष्ट जाणवली होती ती म्हणजे चालू कथानकात मध्येच एखादं पिल्लू सोडून देऊन त्याचा पुढे मोठा संदर्भ येतो. ह्यातही थोडसं तसं आहे फक्त ह्यात लेखक अगदी स्पष्टपणे सांगतो की ह्याबद्दलचे आणखी तपशील पुढे येतीलच पण आत्तापुरतं एव्हडं माहिती असू द्या. बाकीच्याची आत्ता गरज नाही. ( म्हणजे ११ वीच्या फिजीक्समध्ये इंटीग्रेशनचा संदर्भ आला की तेव्हा सांगायचे आत्तापुरतं एव्हड फक्त माहिती असू द्या, पुढच्या वर्षी इंटीग्रेशन शिकलात की नीट कळेल.. तसं काहितरी ) अजून एक इंटरेस्टींग गोष्ट म्हणजे कथेतले सगळे काळाचे संदर्भ भारतातल्या राजकीय, सामाजिक घटनांच्या संदर्भाने येतात (म्हणजे गांधीहत्येच्या एक वर्षानंतर, शिख हत्याकांडाच्या सुमारास, मोदी सरकार निवडुन आलं तेव्हा वगैरे. कथा सांगता सांगता भारतातल्या राजकीय स्थित्यंतरांबद्दलही भाष्य येतं फक्त त्यातून अधेमधे (स्युडो)सेकुलिरीजम डोकावतं पण ते असो. एकंदरीत कादंबरीतली 'कथा', सांगण्याची शैली आणि शेवटची गुंफण ह्यामुळे वाचायला आवडली. ह्यावर 'ल्युडो' किंवा 'बेबेल' टाईलचा सिनेमा निघू शकेल.\nपुढच्या वर्षीच्या वाचन 'विशलिस्ट'मध्ये विशेष काही घातलेलं नाहीये. नुकतेच हाती पडलेले थोडे फार दिवाळी अंक, त्यांच्याचबरोबर मागवलेला मिलिंद बोकीलांचा 'पतंग' नावाचा कथासंग्रह, हॅरी पॉटर सिरीजमधली उरलेली पुस्तकं (सध्या फक्त दीड पुस्तक वाचून झालय. रिया खूपच पुढे गेलीये), अगाथा ख्रिस्तीची अजून काही पुस्तकं आणि घरात असलेली पण न वाचलेली इतर काही मराठी पुस्तकं हे वाचायचं आहे. स्टिव्ह वॉने आपल्या आत्मचरित्रात त्याच्या संघाच्या कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लिश संघाबद्दल फारसं बरं लिहिलेलं नाहीये. त्यामुळे मला एखाद्या स्मकालिन इंग्लिश क्रिकेटपटूचं आत्मचरित्र वाचायचं होतं. अगदी समकालिन नसला तरी माजी इंग्लिश कर्णधार आणि नुकताच राणीच्या हस्ते 'सर' पदवी देऊन गौरवल्या गेलेल्या अ‍ॅलिस्टर कूकचं पुस्तक मागवलं आहे. बघू किती वाचून होतय. एकवेळ थोडं कमी वाचून (आणि पाहून) झालां तरी चालेल पण पुन्हा हे लॉक डाऊन आणि महामारीचं संकट नको\nसगळ्यांना नववर्षाच्या खूप शुभेच्छा २०२१ हे २०२० पेक्षा बरं जावो\n🙏🏻 नैवेद्यम् समर्पयामी 🙏🏻\nह्या कोविडच्या लॉकडाऊनमध्ये बर्‍याच जणांच्या पाककलेला उधाण आलं होतं. आम्हीही त्या लाटेत होतो. भटुरे, कचोर्‍या, साटोर्‍या, भाकर्‍या, खिचड्या, सुपं, वेगवेगळे सँडविच, केक, पास्ताचे प्रकार वगैरे करून आणि खाऊन झाल्यावर एकदा संपूर्ण थाळी बनवून बघायला हवी असा किडा वळवळत होता. तश्यातच मायबोलीवर गणेशोत्सवानिमित्त संपूर्ण नैवेद्याचं ताट घरी करायची स्पर्धा जाहीर झाली.\nआमच्या थाळी रांधायच्या किड्यालामायबोलीच्या गणेशोत्सवाचं निमित्तं मिळालं आणि गणेशचतुर्थीच्या दिवशी पूजा झाल्यावर दोघांनी मिळून सगळा स्वयंपाक केला. ह्यावर्षी इथल्या महाराष्ट्रमंडळातर्फे 'Do along' गणपतीची पूजा होती. त्यामुळे आम्ही पहिल्यांदाच साग्रसंगीत प्राणप्रतिष्ठ वगैरे करून पूजा केली होती आणि मग साग्रसंगीत नैवेद्यही झाला.\nएकंदरीत आढावा घेता बरेच पदार्थ चांगले झाले. बासुंदी थोडी अजून दाट चाललीअसती आणि भजी अजून हलकी होऊ शकली असती. सुरळीच्या वड्या आणि पंचामृत हे सगळ्यात छान झालं होतं असं आम्हांला वाटलं. एकंदरीत आम्हांला सगळं करायला खूप मजा आली. यंदा गणपतीला कोणाचं येणं जाणं नसल्याने पुढचा आठवडाभर स्वंयपाक करायची गरज भासली नाही\nतर आम्ही गणपतीला दाखवलेला हा नैवेद्य गणपतीबाप्पाने गोड मानून घेतला असेल अशी आशा आहे.\n१) पाककृती स्वत: तयार केलेली असावी. : होय\n२) नैवेद्याचे पदार्थ शाकाहारी असावेत. : होय\n३) नैवेद्याच्या ताटातले पदार्थः\n2 भाज्या: पालक मेथी पातळ भाजी , पंचकडधान्यांची उसळ\nचटणी: कोथिंबीर, खोबरं, पुदीना\nमेतकूट: ह्याचं प्रसादाच्या ताटात नक्की काय करतात माहीत नाही. त्यामुळे त्याऐवजी 'पंचामृत' केलं.\nकाकडी टमॅटो आणि कोबी-गाजर\nभात: वरण-भात आणि मसाले भात\nतळणीचा पदार्थ: कोथिंबीरीची भजी\nएखादे गोड पक्वान्न : बासुंदी\nउकडीचे वा कोणत्याही प्रकारचे स्वत: केलेले मोदक: घरी केलेल खव्याचे मोदक\nह्या शिवाय : सुरळीच्या वड्या, खीर आणि पुरण केलं होतं.\n४) नैवेद्याच्या पानात बाहेरून विकत आणलेला गोड ,तिखट,चटपटीत इत्यादींपैकी कोणताच पदार्थ नैवेद्यम च्या पानात नसावा. : होय\n५) शक्यतो नैवेद्याचे पान हे केळीचे किंवा इतर पान असावे. : केळीचे पान\n१. पालक मेथीची पातळ भाजी : आळू आणि आंबट चुक्याची पातळ भाजी करतात त्या सारखीच पालक आणि मेथीची भाजी केली. दोन्ही भाज्या आणि डाळ, दाणे वाफवून घेतले. भाज्या एकत्र घोटून त्यात दही आणि डाळीच पीठ घातलं. फोडणीला घालून गुळ, मीठ आणि तिखट घातलं. मेथीच्या चवीप्रमाणे गुळ, तिखट घालावं.\n२. पंचकडधान्यांची उसळ: मुग, मटकी, मसूर, छोले आणि चवळी धान्ये १:१ प्रमाणात घेऊन १ रात्र भिजत घालून, त्यांना मोड आणले. आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, खोबरं आणि जिरं ह्यांच वाटणा करून त्यात ही ���सळ केली. चवीनुसार मिठ आणि चिमुटभर साखर घातली.\n३. काकडी टमॅटो कोशिंबीरः नेहमीची कोशिंबीर\n४. कोबी गाजर कोशिंबीर: कोबी आणि गाजर किसून त्याला वरून जिर्‍याची फोडणी घातली. ह्यात डाळींबाचे दाणेही घालायचे होते. पण ऐनवेळी डाळींब मिळालं नाही.\n६. मसाले भातः फ्लॉवर, मटार आणि तोंडली ह्या भाज्या आणि खडा मसाला भाजून घेऊन त्याची पावडर करून त्याचा इंस्टापॉट मध्ये मसाले भात केला. शिजवताना त्यात काजू घातले आणि खाताना खोबरं कोथिंबीर आणि तुप घेतलं.\n७. चटणी: खोबरं, कोथिंबीर आणि पुदीना मिक्सरवर वाटून त्यात मिठ, लिंबू घालून चटणी केली.\n८. पंचामृतः दाणे, सुकं खोबरं, हिरव्या मिरच्या, सिमला मिरच्या आणि तिळकुट अश्या पाच अमृतांमध्ये चिंच, गुळ घालून पंचामृत केलं. हे आम्ही पहिल्यांदाच केलं. आंबट, तिखट, गोड अश्या सगळ्या चवी मिळून एकदम चटकदार लागलं. एका पंचामृत एक्सपर्टांकडून हिरव्या मिरच्या घालण्याची टीप मिळाली होती, ती खूपच चांगली होती.\n१०. कोथिंबीरीची भजी: कोथिंबीर एकदम बारीक चिरून भज्यांच्या पिठात भिजवली. पिठाची कंसिस्टंन्सी नीट जमून आल्यावर हलकी आणि कोथिंबीरीच्या सुंदर स्वादाची भजी झाली.\n१२. सुरळीच्या वड्या: ह्या ही पहिल्यांदाच केल्या. डाळीच पिठ, ताक आणि पाणी १:१:२ प्रमाणात एकत्र करून घ्यायचं. गुठळ्या पूर्ण मोडायच्या. त्यात मीठ, हळद, लाल तिखट घालून मंद गॅसवर ठेवायचं. उलतन्याने सतत हलवायचं. ते पटापट घट्ट व्हायला लागलं. उलतनं वर उचलल्यावर त्याला जीभ आली की (म्हणजे काय ते केल्यावरच कळतं) स्टिलच्या ताटाच्या मागच्या बाजुला उलतन्याने भराभर पीठ फासायचं. वरून खाली फासायचं आणि जाड थर द्यायचा. खोवरं, कोथिंबीर, लिंबू ह्यांच मिश्रण त्यावर भुरभुरायचं. मोहरी, जिरं तीळ ह्यांची खमंग फोडणी द्यायची. सुरीने पट्ट्या पाडून वड्या वळायच्या. वरून पुन्हा थोडीशी फोडणी घालायची.\n१३. बासुंदी: ८ कप फुल फॅट दुध. कंडेन्स्ड मिल्क, इव्हॅपोरेटेड मिल्क हे एकत्र करून इंस्टंट पॉटमध्ये बासुंदी केली. आधी सगळं मिश्रण 'सॉटे मोड' वर उकळून घेतलं आणि नंतर स्लो कुकींग मोड वर सुमार सहा तास ठेवलं. मधे मधे ढवळलं. चव बघून अगदी थोडी साखर घातली. बदामाचे काप, जायफळ आणि केशराच्या काड्या घातल्या.\n१४. खव्याचे मोदकः यंदा उकडीचे मोदक आमचे एक शेजारी देणार होते. त्यामुळे नैवेद्यासाठी खव्याचे मोदक केले. खवा थोडा ���ाजून घेऊन त्यात साखर आणि वेलची पावडर घालून मोदक केले.\n१५. नैवेद्याचं ताट होतं म्हणून खीर आणि पुरण केलं होतं. शास्त्र असतं ते\nइथे एका जपानी दुकानात केळीची पानं मिळाली. ती मोठ्या पानाची कापलेली होती. त्यातल्या त्यात चांगल्या आकाराची पानं वापरली. गंमतीचा भाग म्हणजे आमच्या ताटाला मायबोलीवरच्या स्पर्धेत पहिला नंबर मिळाला\n(त.टी. काही काही फोटो ऑफ फोकस्ड आहेत की काय असं तुम्हांला वाटेल, पण ते तसं नसून इकडून तिकडून ब्लर करून 'कलात्मक' करण्याचा प्रयत्न केलेला आहे.\nह्यावर्षी उगीच काहीतरी फॅड म्हणून वर्ष पालटत असताना ब्लॉग अपडेट करायचं ठरवलं. म्हणजे तसं ठरवलं नव्हतं, पण रियाने ठरवलेल्या प्लॅननुसार सिनेमा बघण्यासाठी जागत बसेलेलो असल्याने वेळ झालीच आणि मग ठरवलं होतं ते लिहायला घेतलं. ह्या वर्षाच्या सुरुवातीला पुस्तकांबद्दल लिहिलं होतं. घरात असलेल्या पुस्तकांची यादी केली होती आणि ह्यातली न वाचलेली जास्तीत जास्त पुस्तकं वाचून काढायची असं ठरवलं होतं. सगळी वाचून संपलेली नाहीत पण गेल्यावर्षीपेक्षा जाणवण्याइतपत वाचन जास्त झालं, आहे हे ही नसे थोडके. तर आज ह्या वाचून झालेल्या पुस्तकांविषयी.\nआत्ता आढावा घेत असताना असं लक्षात आलं आहे की इंग्रजीतलं फक्त एकच पुस्तक वाचून झालं आहे आणि ते म्हणजे क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मणचे आत्मचरित्र. त्या काळातल्या चार प्रसिद्ध भारतीय खेळाडूंपैकी (किंवा बॅट्समनपैकी) लक्ष्मण हा माझा सर्वात कमी आवडता. एकतर त्याच्या खेळात सातत्याचा अभाव होता आणि दुसरं म्हणजे त्याच्यामुळे मुंबईच्या अमोल मुझुमदारवर अन्याय झाला असं मुंबई फॅन म्हणून मला वाटायचं. पण त्याचं आत्मचरित्र हे सचिन आणि गांगुलीच्या आत्मचरित्रांपेक्षा खूपच उजवं वाटलं. सचिनचं पुस्तक हे जरा जास्तच सहज सोपं आणि 'पॉलीटीकली करेक्ट' प्रकारातलं आहे तर गांगुलीचं जरा जास्तच नकारात्मक आणि उथळ आहे. त्यामानाने लक्ष्मणने पुस्तक प्रामाणीकपणे लिहिलं आहे. विवादास्पद गोष्टी बर्‍याच परखडपणे लिहून टाकल्या आहेत. महत्त्वाच म्हणजे जडणघडणीतले सगळे टप्पे नीट लिहिले आहेत. आता द्रविड आणि कुंबळे आपापली पुस्तके कधी लिहितात ह्याची वाट बघतो आहे.\nमराठी पुस्तकांपैकी वाचलेलं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे चार नगरांतले माझे विश्व' हे डॉ. जयंत नारळीकरांचे आत्मचरित्र. स���मारे ६०० पानांमध्ये डॉ. नारळीकरांनी बनारस, केंब्रिज, मुंबई आणि पुणे इथे रहातानांचे आपले अनुभव तपशीलवार सांगितले आहेत. अर्थात ह्यात बनारस आणि केंब्रिजबद्दलचे वर्णन बरेच जास्त आहे. साधारणपेण कर्तुत्ववान माणसांच्या आत्मचरित्राचा हालाखीतले लहानपण, लहानसहान गोष्टी मिळवण्यासाठी करावी लागणारी कसरत, मग यशाची 'पहिली पायरी' आणि मग यश असा ढाचा परिचित असताना, ह्या पुस्तकात मात्र घरची शैक्षणिक पार्श्व्भुमी (वडील रँगलर, बनारस हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक, आई संस्कृत शिकलेली, काका, मामा सगळे विविध विषयातले तज्ज्ञ), आर्थिक सुबत्ता, उपजत हुशारी, खणखणीत यश आणि मोठ्या लोकांचा परिचय आणि सहवास हा वेगळा पॅटर्न वाचायला छान वाटला. केंब्रिजच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी पाहिलेलं ब्रिटन आणि इतर युरोप ह्याचं वर्णन वाचायला छान वाटतं. क्रेंब्रिजमध्यल्या त्यांच्या संशोधनाबद्दलही त्यांनी अतिशय सोप्प्या शब्दांत लिहिलं आहे. त्यामानाने TIFR मध्ये असताना केलेल्या संशोधनाबद्दल फार तपशिल येत नाहीत. अनेक मोठ्या लोकांची नावं आणि त्यांच्याशी डॉ. नारळीकरांनी केलेला सुसंवाद, व्यवहार ह्याबद्दल वाचायला भारी वाटतं. (उदा. लालबहादुर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, स्टिफन हॉकिंग, डॉ. अमर्त्य सेन, डॉ. अब्दुल कलाम, राणी इलिझाबेथ, डॉ. मनमोहन सिंग, महाष्ट्राचे विविध मुख्यमंत्री, विक्रम साराभाई ई).\nकाही खटकलेल्या गोष्टींबद्दल त्यांनी बर्‍यापैकी स्पष्ट हातचं न राखता लिहिलं आहे. उदा. अपूर्वाई पुस्तकात पुलंनी केलेला डॉ. नारळीकरांचा अनुल्लेख, त्यांच्या करियर मुळे पत्नीच्या करीयरची झालेली ओढाताण, TIFR आणि नंतर आयुका दरम्यान अनुभवलेलं राजकारण\nआयुकाच्या स्थापनेच्या आणि जडणघडणीच्या काळातले अनुभव अतिशय वाचनीय आहेत इतकी वर्ष पुण्यात राहून मी एकदाही आयुकात गेलेलो नाही ह्याची हे पुस्तक वाचल्यावर फारच खंत वाटली.\nऋषिकेश गुप्ते लिखीत 'दंशकाल' वाचलं. मागच्यावर्षीच आणून ठेवलं होतं पण वाचायचं राहून जात होतं. पुस्तकातलं 'स्टोरी टेलिंग' खूप भारी आहे. शृंगार, शौर्य, क्रौर्य, बिभत्स, गुढ, रहस्य, भिती असे अनेक रस ह्या 'नानू'च्या कथेत येतात. कथेतला नानू जसा मोठा होत जातो तशी पुस्तकातली भाषाही बदलत जाते, त्या वयाला साजेशी होत जाते. लेखकाने उभ्या केलेल्या सगळ्या व्यक्तिरेख��� एकदम जोरदार आहेत. गावातलं वातावरण, तिथलं राजकारण, तिथली भाषा ह्याचं बरोबर नंतर शहरातलं वातावरण हे सगळं लेखकाने एकदम बारकाव्यांनिशी उभं केलं आहे. गोष्ट सांगताना, मधेच पुडी सोडून दिल्यासारखा एखादा मुद्दा येतो आणि नंतर त्याबद्दलचा सविस्तर तपशिल येतो. त्यामुळे असा कुठला नवीन उल्लेख दिसला की पुढे काय असेल ह्याबद्दल उत्सुकता वाटत रहाते. काही ठिकाणी मधली मधली विवेचनं जरा रेंगाळतात. तर काही ठिकाणी बिभत्स आणि अतिवास्तववादी वर्णन खूप अंगावर येतात एकदा तर रात्री झोपायच्या आधी हे पुस्तक वाचल्यावर मला भितीदायक स्वप्न वगैरे पडून मध्यरात्री जाग आली होती\nअसाराम लोमट्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार विजेता 'आलोक' हा कथासंग्रह वाचला. लेखकाच्या आधीच्या वर्षी दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या दीर्घकथा ह्यात आहे. सगळ्या कथा ग्रामिण पार्श्वभुमीच्या असल्या तरीही गोष्ट सांगायची भाषा ही प्रमाण भाषा आहे, शिवाय सहज कुठल्याही पार्श्वभुमीवर 'पोर्ट' करता येतील अश्या कथा असल्याने मला हा कथासंकथाह खूप आवडला. कथांमधली वर्णन घटना आणि व्यक्तिरेखा अगदी डोळ्यासमोर उभ्या करतात.\nजंगलावरची पुस्तकं हवी होती म्हणून दत्ता मोरसे लिखित 'झुंड' आणलं होतं, ते वाचलं. हे पुस्तक वाचताना मला गेम ऑफ थ्रोनची आठवण होत होती. म्हणजे काहीतरी चांगलं छान सुरू आहे असं वाटताना अचानक एखादी भयंकर पण वास्तववादी घटना येते आणि सगळा नुरच बदलतो. वारंवार धक्के देण्यार्‍या ह्या पुस्तकात जंगलाच सुंदर पण वास्तववादी वर्णन आहे.\nझी मराठीवरच्या सिरीयलमुळे माहित झालेलं नारायण धारपांचं 'ग्रहण' वाचलं. पुस्तक ठिकच वाटलं आणि त्यावरून म्हणून काढलेली सिरीयल अगदी काहीच्या काही होती कदाचित ज्या काळात आलं, त्या काळात हे पुस्तक भारी वाटलेलं असू शकेल.\n'कॉफी टेबल बूक्स' प्रकारातली प्रिया तेंडूलकरांचं 'असही' आणि जयप्रकाश प्रधानांची 'ऑफबीट भटकंती' ही पुस्तकं अधेमधे वाचत असतो. दोन्ही पुस्तकं छान आहेत. सलग बसून वाचण्यासारखी नाहीत पण अधेमधे एखादा लेख वाचायला छान वाटतं.\nयंदा जरा शहाणपणा करून फक्त चारच दिवाळी अंक मागवले होते. मुशाफिरी, मौज, समदा आणि लोकसत्ता. जेव्हडं वाचून झालय त्यावरून चारही अंक चांगले वाटले. त्यातल्या आवडलेल्या लेखांबद्दल पुन्हा कधीतरी लिहिन.\nह्यावर्षी बरच वाचून झालेलं असल��� तरी बरच वाचायचं बाकीही आहे निरंजन घाटे लिखित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे 'बूक अबाऊट बूक्स' प्रकारातलं पुस्तक वाचायला घेतलं आहे. सुरुवातीला बरीचशी पानं सलग वाचली पण नंतर मात्र कंटाळा आला. आता ते पूर्ण करेन. शिवाय हॅरी पॉटर सिरीज सुरू केली आहे ती पण पूर्ण करायची आहे निरंजन घाटे लिखित 'वाचत सुटलो त्याची गोष्ट' हे 'बूक अबाऊट बूक्स' प्रकारातलं पुस्तक वाचायला घेतलं आहे. सुरुवातीला बरीचशी पानं सलग वाचली पण नंतर मात्र कंटाळा आला. आता ते पूर्ण करेन. शिवाय हॅरी पॉटर सिरीज सुरू केली आहे ती पण पूर्ण करायची आहे इंग्रजी वाचनही जरा वाढवायचं आहे. नवीन लेखकांची इंगजी पुस्तक वाचायची आहेत. नॉन-फिक्शन प्रकारातली पुस्तकं विशेषतः स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणाबद्दल वाचायची आहेत आणि एकूणच नॉन-फिक्शन कसं आवडून घ्यावं ह्याबद्दल प्रयत्न करायचे आहे. बघूया कसं काय जमतय ते\nसगळ्यांना नवीन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा आणि सर्व इच्छा पूर्ण होवोत ही सदिच्छा \nआमचं व्हॅंकुअरला यायचं ठरल्यापासूनच इथे आल्यावर काय काय करायचं, कुठे कुठे जायचं ह्याविषयीची ठरवाठरवी करणं सुरू झालं होतं. तेव्हाच दरम्यान स्वरदाकडून समजलं की त्यांचा गाण्याचा कार्यक्रम व्हॅंकुअरला ठरतो आहे आणि ह्यावेळी गुलझारांच्या गाण्यांचा आहे. नीश एंटरटेनमेंटतर्फे वेगवेगळ्या विषयांवरचे सांगितीक कार्यक्रम सादर केले जातात, त्याच प्रकारचा कार्यक्रम असेल असं आम्हांला वाटलं पण जसा त्यांच्या अमेरिका दौरा सुरू झाला आणि फेसबूकवर अपडेट यायला लागले तेव्हा कळलं की हा वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आहे, 'गुलझार - एक एहसास' असं ह्या कार्यक्रमाचं नाव असून 'नीश'चे कलाकार ह्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत असं समजलं. ह्यावेळी गुलझार साहेब स्वतःही येणार आहेत. त्यांच्याशी गप्पा, शेरोशायरी आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्यांची मैफिल असं काहीसं कार्यक्रमाच स्वरूप असणार आहे भारतातून इथे येणार्‍या कलाकारांच्या विशेषतः मराठी कलाकरांच्या कार्यक्रमांना योग्य प्रतिसाद मिळाला नाही तर ते इथे यायचं कमी किंवा बंद करतील, त्यामुळे तसं होऊ न देण्याला तेव्हडाच आपला हातभार म्हणून अश्या कार्यक्रमांना तसच नाटकं, सिनेमे इथे येतात त्यांच्या प्रयोगांना आम्ही एकानेतरी जायचा प्रयत्न करतो. त्यातून नीश एंटर���ेनमेंटचे कार्यक्रम तर नेहमीच दर्जेदार असतात त्यामुळे त्यातली कलाकार मंडळी आणि ती ही नात्यातली / चांगल्या ओळखीची, त्यामुळे आम्ही आमची तिकीटं काढली होतीच पण गुलझार साहेब स्वतः येणार आहेत हे कळल्यावर उत्साहं अजूनच वाढला.\nस्वरदा आणि टीम कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे रविवारी दुपारी व्हॅंकुअरला पोहोचणार होती. त्यामुळे ते परस्पर थिएटरलाच जाणार होते. शिल्पाने स्वरदाला फोन करून विचारलं की तुमच्या टीमसाठी काही खायला प्यायला आणायचं आहे का त्या त्या शहरातले संयोजक तशी सोय करतातच पण तरीही मोठ्या दौर्‍यात घरचं खाणं आणि त्यातही विशेषत: आपला उ़कळलेला चहा ह्याची आठवण होते. स्वरदानेही चहा नक्की आण, खायचं काय ते कळवते असं सांगितलं. थोड्यावेळाने फोन आला की टीमशी बोलत असताना गुलजार साहेब म्हणाले की घरून काही आणणार असतील तर त्यांना पोहे आणायला सांग, मला महाराष्ट्रीयन पोहे खूप आवडतात. नंतर तिचा पुन्हा मेसेज आला की खूप पोहे आण असं टीम म्हणते आहे त्या त्या शहरातले संयोजक तशी सोय करतातच पण तरीही मोठ्या दौर्‍यात घरचं खाणं आणि त्यातही विशेषत: आपला उ़कळलेला चहा ह्याची आठवण होते. स्वरदानेही चहा नक्की आण, खायचं काय ते कळवते असं सांगितलं. थोड्यावेळाने फोन आला की टीमशी बोलत असताना गुलजार साहेब म्हणाले की घरून काही आणणार असतील तर त्यांना पोहे आणायला सांग, मला महाराष्ट्रीयन पोहे खूप आवडतात. नंतर तिचा पुन्हा मेसेज आला की खूप पोहे आण असं टीम म्हणते आहे बाकी मंडळी ओळखीची घरची होती, पण साक्षात गुलजारांसाठी पोहे न्यायचे म्हणजे मोठच काम. शिवाय क्वांटीटी वाढली की क्वालीटीचा भरोसा नाही. त्यामुळे शिल्पा आणि आईला पोह्यांचं एकदम टेन्शनच आलं. शिवाय गुलजार साहेब स्वतः भेटणार तर त्यांच्याशी बोलायचं काय हा अजून एक प्रश्न. कारण आपल्या हिंदीचा आनंद आणि कविता/गजलांची समज ह्याचा तर त्याहूनही आनंद बाकी मंडळी ओळखीची घरची होती, पण साक्षात गुलजारांसाठी पोहे न्यायचे म्हणजे मोठच काम. शिवाय क्वांटीटी वाढली की क्वालीटीचा भरोसा नाही. त्यामुळे शिल्पा आणि आईला पोह्यांचं एकदम टेन्शनच आलं. शिवाय गुलजार साहेब स्वतः भेटणार तर त्यांच्याशी बोलायचं काय हा अजून एक प्रश्न. कारण आपल्या हिंदीचा आनंद आणि कविता/गजलांची समज ह्याचा तर त्याहूनही आनंद त्यामुळे मी विकीवर वाचायला सुरु��ात केली आणि कार्यक्रम आधी पाहून आलेल्या आणि कविता-गझलांमधल्या तज्ज्ञ आणि गुजझार फॅन असलेल्या माझ्या एका मैत्रिणीला पिंग केलं. एकीकडे पोहे तयार होत होते. चहासाठी थर्मास काढला, काहीतरी गोड हवं म्हणून इथल्या स्पेशल मेपल कुकीज आणल्या. सगळं पॅक केलं आणि आम्ही कार्यक्रमाच्या तब्बल तीन तास आधी घरून निघालो (एरवी असतं तर कदाचित पहीलं गाणं बुडलं असतं त्यामुळे मी विकीवर वाचायला सुरुवात केली आणि कार्यक्रम आधी पाहून आलेल्या आणि कविता-गझलांमधल्या तज्ज्ञ आणि गुजझार फॅन असलेल्या माझ्या एका मैत्रिणीला पिंग केलं. एकीकडे पोहे तयार होत होते. चहासाठी थर्मास काढला, काहीतरी गोड हवं म्हणून इथल्या स्पेशल मेपल कुकीज आणल्या. सगळं पॅक केलं आणि आम्ही कार्यक्रमाच्या तब्बल तीन तास आधी घरून निघालो (एरवी असतं तर कदाचित पहीलं गाणं बुडलं असतं\nथिएटरमध्ये पोहोचलो तर फक्त मिलिंद ओक आणि तेजस देवधर दोघेच जणं आले होते. बाकी मंडळी एअरपोर्टवरून हॉटेलला गेली होती. तेजस आणि ओक सरांचा सेटअप तसेच साऊंड चेक सुरू होता. त्यांच्याशी अधेमधे बोलणं सुरू असतानाच स्वरदा आणि बाकीची टीम म्हणजे गायक जितेंद्र अभ्यंकर, ऋषिकेश रानडे आणि स्थानिक संयोजक मंडळीही आली. गुलझार साहेब आणि कार्यक्रमात त्यांची मुलाखत घेणार्‍या रक्षंदा जलिल अजून आल्या नव्हत्या. सगळ्यांनी चहा, खाणं सुरू केलं, ग्रीन रूममध्ये गप्पा टप्पा, एकीकडे त्यांची तयारी सुरू असतानाच थिएटरमधल्या मंडळींनी गुलझार साहेबांची गाडी येऊन पोहोचल्याचं सांगितलं. त्यांना बसण्यासाठी ग्रीनरूमच्या मध्यावर असलेली जागा तयार केली होती. तिथे चांगले सोफे, चांगल्या कपबश्या, प्लेट वगैरे मांडणी होती. आणि गुलझार साहेब आणि रक्षंदा बाईंनी ग्रीन रूममध्ये प्रवेश केला. पांढरा शुभ्र लखनवी कुर्ता पायजमा, त्यावर पांघरलेली शाल, चष्मा आणि चेहेर्‍यावर दिसणारं कलेचं तेज.. असच तेज कलेची आयुष्यभर उपासना करणार्‍या किशोरी आमोणकर, लतादिदी, आशाताई ह्यांच्या चेहर्‍यांवरही जाणवतं. ८६ वय असूनही स्वतःच स्वतः ताठ चालणं, सुस्पष्ट बोलणं आणि रुबाबदार पण तितकच अतिशय डाऊन टू अर्थ, समोरच्याला आपलसं करून टाकणार व्यक्तिमत्त्व. आल्यावर ते दोघेही बाहेरच्या सोफ्यांवर न बसता थेट खोलीत येऊन आम्ही बसलो होतो तिथे येऊन आमच्या बरोबर साध्या खुर्च्यांवरच बसले. स��ळ्यांची विचारपूर केली. स्वरदाने आमची ओळख करून दिल्यावर आमचीही चौकशी केली. मला खरतर कोणालाही पटकन नमस्कार करायचं लक्षात येत नाही पण गुलजार साहेबांना मात्र उत्स्फूर्तपणे वाकून नमस्कार केला गेला. गुलजार साहेब मला बस म्हणाले पण खरतर त्यावेळी काहीच सुचत नसल्याने मी नुसताच तिकडे उभा होतो. शिल्पाने दरम्यान त्यांना पोहे दिले. तर ते पुन्हा एकदा \"बैठो बेटा, खडे मत रेहेना\" म्हणाले. आणि मला अचानक उर्दू मिश्रीत हिंदी बोलायचा अ‍ॅटॅक आला मी त्यांना म्हटलं, आपके सामने बैठने की हम जुर्र्त नही कर सकते.. (मनातल्या मनात कपाळाला हात लावला मी त्यांना म्हटलं, आपके सामने बैठने की हम जुर्र्त नही कर सकते.. (मनातल्या मनात कपाळाला हात लावला) आता बोलून तर बसलो होतो, बरोबर आहे नाही माहीत नाही. त्यावर ते म्हणाले, \"नही बेटा इतनी तकल्लूफ ना करो\". आता तकल्लूफ म्हणजे काय हे अर्थातच मला माहीत नसल्याने नक्की काय करायचं नाही हे न कळून मी चुपचाप शेजारच्या खुर्चीत जाऊन बसलो. (माझी ती मैत्रिण म्हणाली होती की उर्दू contagious असते. ते खरं होतं म्हणायचं.). दरम्यान रक्षंदा बाई काही काही बोलत / विचारत होत्या. मधेच त्या म्हणाल्या, \"अच्छा तो आप स्वरदा के ननंदोई हो इसलिये यहा आये हो ) आता बोलून तर बसलो होतो, बरोबर आहे नाही माहीत नाही. त्यावर ते म्हणाले, \"नही बेटा इतनी तकल्लूफ ना करो\". आता तकल्लूफ म्हणजे काय हे अर्थातच मला माहीत नसल्याने नक्की काय करायचं नाही हे न कळून मी चुपचाप शेजारच्या खुर्चीत जाऊन बसलो. (माझी ती मैत्रिण म्हणाली होती की उर्दू contagious असते. ते खरं होतं म्हणायचं.). दरम्यान रक्षंदा बाई काही काही बोलत / विचारत होत्या. मधेच त्या म्हणाल्या, \"अच्छा तो आप स्वरदा के ननंदोई हो इसलिये यहा आये हो \" आता पुन्हा ननंदोई म्हणजे काय ते कळायला काही सेकंद गेले. पण मी हो म्हणून टाकलं. अर्थ लागल्यावर म्हटलं तश्या बर्‍याच ओळखी आहेत आमच्या \" आता पुन्हा ननंदोई म्हणजे काय ते कळायला काही सेकंद गेले. पण मी हो म्हणून टाकलं. अर्थ लागल्यावर म्हटलं तश्या बर्‍याच ओळखी आहेत आमच्या ओक सरांना बरेच वर्ष ओळखतोय, स्वरदा माझ्या मित्राच्या मित्राची बहीण म्हणून आधीपासून माहीत होती, शिवाय तो तेजस माझ्या बहीणीचा मित्र आहे.. फक्त बायकोच्या माहेरची ओळख नाही कै ओक सरांना बरेच वर्ष ओळखतोय, स्वरदा माझ्या मित्राच्या मित्राची ���हीण म्हणून आधीपासून माहीत होती, शिवाय तो तेजस माझ्या बहीणीचा मित्र आहे.. फक्त बायकोच्या माहेरची ओळख नाही कै अर्थात हे सगळं मनातल्या मनात अर्थात हे सगळं मनातल्या मनात त्यांनी उर्दूमिश्र हिंदीत अजून काही विचारलं असतं तर काय घ्या त्यांनी उर्दूमिश्र हिंदीत अजून काही विचारलं असतं तर काय घ्या दरम्यान गुलझार साहेबांना तुमची गाणी खूप आवडतात, अनेक वर्ष ऐकत आलो आहे, वगैरे ठरवलेल्या गोष्टी सांगितल्या. मेरा कुछ सामानची गोष्ट तुमच्या तोंडून प्रत्यक्ष कार्यक्रमात ऐकायला मिळेल ना असं विचारलं. त्यावर त्यांनी फक्त स्मितहास्य केले. नंतर त्यांनी पोह्यात कलौंजी घातली आहे का दरम्यान गुलझार साहेबांना तुमची गाणी खूप आवडतात, अनेक वर्ष ऐकत आलो आहे, वगैरे ठरवलेल्या गोष्टी सांगितल्या. मेरा कुछ सामानची गोष्ट तुमच्या तोंडून प्रत्यक्ष कार्यक्रमात ऐकायला मिळेल ना असं विचारलं. त्यावर त्यांनी फक्त स्मितहास्य केले. नंतर त्यांनी पोह्यात कलौंजी घातली आहे का चहात मसाला घातला आहे का चहात मसाला घातला आहे का वगैरे एकदम घरगुती प्रश्न विचारले. शिल्पाने सरसो आहे सांगितल्यावर रक्षंदा बाईंनी हे सरसो नाही, ही राई, सरसो म्हणजे राईची मोठी बहीण अशी माहिती दिली. पुन्हा मघाचचाच विचार करून हो म्हणून गप्प बसलो. गुलझार साहेबांनी सगळ्यांना तुम्ही खाल्लं का वगैरे एकदम घरगुती प्रश्न विचारले. शिल्पाने सरसो आहे सांगितल्यावर रक्षंदा बाईंनी हे सरसो नाही, ही राई, सरसो म्हणजे राईची मोठी बहीण अशी माहिती दिली. पुन्हा मघाचचाच विचार करून हो म्हणून गप्प बसलो. गुलझार साहेबांनी सगळ्यांना तुम्ही खाल्लं का चहा घेतला का वगैरे चौकशी केली. ह्या मोठ्या लोकांना आपण त्या ग्लॅमरमधून बघतो पण अर्थात ती घरात साधी माणासच असतात. गुलझार साहेबांना भेटून तर हे फार जाणवलं. थोड्यावेळाने स्टेज तयार आहे, इथले फोटो काढून झाले की कार्यक्रम सुरू करू असं संयोजक सांगायला आले आणि मग सगळ्यांना शुभेच्छा देऊन आम्ही बाहेर गेलो. स्वरदा, जितेंद्र ह्यांना मी आधी भेटलेलो होतो पण ऋषिकेश रानडेला मी पाहिल्यांदाच भेटलो, तो पण सध्याचा प्रसिद्ध गायक आहे त्यामुळे एकदम सेलिब्रिटी आहे. सुरूवातीला मला त्याच्याशी बोलताना जरा फॉर्मल वाटत होतं. पण गुलझार साहेब आल्यावर आणि त्यांच्याशी एकदम घरगुती स्वरूपातलं बोलणं झा��्यावर ऋषिकेश एकदम आपल्यातला, घरचाच वाटायला लागला\nकार्यक्रमाच्या सुरूवातीला रक्षंदा जलिल आणि गुलझार साहेब ह्यांची ओळख करून देणारा लहानसा व्हिडीयो दाखवला गेला आणि मग एका क्षणी गुलझार साहेब स्टेजवर आले. टाळ्यांच्या कडकडात संपूर्ण सभागृह उभं राहिलं. त्यांनी स्वागताचा नम्रपणे स्विकार केला पण कडकडाट काही थांबेना. नंतर तर अनेकदा असा कडकडाट होत होता. स्वरदा आणि जितेंद्र ह्यांचं 'नाम गुम जाएगा' अतिशय सुरेख झालं. नंतरच्या मुलाखतीतही गुलझार साहेब अगदी धिरगंभीर वगैरे नव्हते. रक्षंदा बाईंनी विचारलेल्या एका प्रश्नावर म्हणाले, \"कुठल्या 'सफर' बद्दल सांगू उर्दूतल्या की इंग्रजीतल्या' मग पुढे त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं, चित्रपटात नसेलेली शेरो शायरी सादर केली.\nगीतकारांना मुलाखतीत हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे \"शब्द आधी की चाल आधी\" रक्षंदाबाईंनी तो विचारलाच, शिवाय पुढे म्हणाल्या की तयार चालीवर शब्द लिहायचे म्हणजे तयार कबरीत फिट बसणार्‍या मापाचे मुडदे पाडण्यासारखं नाही का\" रक्षंदाबाईंनी तो विचारलाच, शिवाय पुढे म्हणाल्या की तयार चालीवर शब्द लिहायचे म्हणजे तयार कबरीत फिट बसणार्‍या मापाचे मुडदे पाडण्यासारखं नाही का मुख्य प्रश्नाचं उत्तर देण्याआधी गुलझार साहेब म्हणाले की मी लिहिलेले शब्द मग ते चालीवर असो किंवा चालीआधी, ते मला मुडद्यांसारखे मुळीच वाटत नाहीत मुख्य प्रश्नाचं उत्तर देण्याआधी गुलझार साहेब म्हणाले की मी लिहिलेले शब्द मग ते चालीवर असो किंवा चालीआधी, ते मला मुडद्यांसारखे मुळीच वाटत नाहीत ते जिवंत असतात. स्वतःचा कामाबद्दलचा हा विश्वासच ह्या मंडळींना थोर करून जातो. त्यानंतर त्यांच्या पहिल्या गाण्याची गोष्ट सांगितली. ते गाणही चालीवर लिहिलं गेलं. आधी चाल मग शब्द. स्वरदाने 'मेरा गोरा अंग लै ले, मोहें शाम रंग दै दे' हे गाणं ही खूप छान गायलं.\nपुढे, उर्दू भाषा आता फार बदलली आहे का कालबाह्य होत आहे का कालबाह्य होत आहे का \"पूर्वीची उर्दू राहिली नाही\" असं वाटतं का \"पूर्वीची उर्दू राहिली नाही\" असं वाटतं का ह्या प्रश्नावर त्यांनी भाषा .. कुठलीही.. आणि तिचं प्रवाहीपण ह्याबद्दल अतिशय सुरेख विवेचन केलं. कुठलीही भाषा ही समाजाची असते, लोकांची असते त्यामुळे समाज जसा बदलतो तशी भाषा बदलणार आणि बदलायलाच हवी, त्यात धर्म, जात वगैरे काही नसतं. एखाद्याला एखादी भाषा आली (किंवा नुसती समजली) म्हणजे ती त्याची झाली. भाषा कधीच मृत होत नाही. आजची हिंदी, आजची गुजराथी, आजची मराठी ही ५०-७० वर्षांपूर्वी बोलली जायची तशीच राहिली आहे का ह्या प्रश्नावर त्यांनी भाषा .. कुठलीही.. आणि तिचं प्रवाहीपण ह्याबद्दल अतिशय सुरेख विवेचन केलं. कुठलीही भाषा ही समाजाची असते, लोकांची असते त्यामुळे समाज जसा बदलतो तशी भाषा बदलणार आणि बदलायलाच हवी, त्यात धर्म, जात वगैरे काही नसतं. एखाद्याला एखादी भाषा आली (किंवा नुसती समजली) म्हणजे ती त्याची झाली. भाषा कधीच मृत होत नाही. आजची हिंदी, आजची गुजराथी, आजची मराठी ही ५०-७० वर्षांपूर्वी बोलली जायची तशीच राहिली आहे का मग उर्दू कडूनच ती अपेक्षा का मग उर्दू कडूनच ती अपेक्षा का शिवाय भारतात उर्दू अधिकृत भाषा असणारं फक्त एक १ राज्य आहे. त्यामुळे ही खरं म्हणजे लोकांची समजाची भाषा आहे आणि त्यामुळे समाजाच्या बदलाचं प्रतिबिंब भाषेवर पडणारच. त्यात वावगं काही नाही.\nरक्षंदा बाईंनी ' हम सब आपके 'अफेअर' के बारे मै जानना चाहते है' अशी गुगली टाकून 'गालिब'च्या विषयाला हात घातला. ८० च्या दशकात दुरदर्शन वर सादर झालेल्या कार्यक्रमाच्या अनेक मनोरजंक आठवणी गुलझार साहेबांनी सांगितल्या. नसरूद्दिन शहाच का ह्यावर ते म्हणाले दिग्दर्शक नकोच म्हणत होता कारण तो फार पैसे मागतो ह्यावर ते म्हणाले दिग्दर्शक नकोच म्हणत होता कारण तो फार पैसे मागतो मग त्याला बोलावलं चर्चेला आणि सांगितलं की बाकीही काही कलाकार बघतो आहोत तर तू पैसे कमी कर. त्यावर नसरूद्दीन भडकला. पैसे कमी न करता शेवटी त्यानेच काम केलं आणि आज गालिब म्हंटलं की लोकांना त्याचाच चेहरा आठवतो मग त्याला बोलावलं चर्चेला आणि सांगितलं की बाकीही काही कलाकार बघतो आहोत तर तू पैसे कमी कर. त्यावर नसरूद्दीन भडकला. पैसे कमी न करता शेवटी त्यानेच काम केलं आणि आज गालिब म्हंटलं की लोकांना त्याचाच चेहरा आठवतो पुढे गालिबच्या शायरीबद्दलचे बरेच बारकावे उलगडून सांगितले. पुढे चर्चेत 'मेरा कुछ सामान'चा सुप्रसिद्ध किस्सा आला. गुलझारांनी लिहिलेले शब्द वाचून एसडी बर्मन म्हणाले 'आज हे लिहिलत, उद्या टाईम्स ऑफ इंडीया घेऊन याल आणि त्याला चाल लावा म्हणाल पुढे गालिबच्या शायरीबद्दलचे बरेच बारकावे उलगडून सांगितले. पुढे चर्चेत 'मेरा कुछ सामान'चा सुप्रसिद��ध किस्सा आला. गुलझारांनी लिहिलेले शब्द वाचून एसडी बर्मन म्हणाले 'आज हे लिहिलत, उद्या टाईम्स ऑफ इंडीया घेऊन याल आणि त्याला चाल लावा म्हणाल' अखेर बर्‍याच चर्चेनंतर गुलझार साहेबांनीही चाल लावायच्या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन ते अजोड गाणं तयार झालं. त्याही गाण्याला स्वरदाचा आवाज अफाट लागला होता\nकार्यक्रम शेवटाकडे येत असताना \"नज्म के बिना मै नंगा हू\" ह्यावरून सुरू झालेली शायरी, लोक अक्षरशः प्रत्येक शब्दाला टाळ्या वाजवत होते. पुढे 'अजनबी'ची कथा शायरीतून सांगताना 'एक अजनबी को एक बार कहीसे आवाज देना था...' असं म्हणून अलगद 'दिलसे' कडे घेऊन गेले. मला स्वतःला ते 'दिल से' च्या गाण्यांबद्दल काय बोलतात ह्याबद्दल फार उत्सुकता होती कारण 'दिल से'च्या प्रदर्शनपूर्व जाहिरातींमध्ये मणीरत्नम, ए. आर. रेहेमान, गुलझार, शहारूख खान, लता मंगेशकर अशी त्या काळातली यशाच्या शिरखावर असलेली मंडळी एकत्र येणार आहेत ह्या बाबीवर खूप भर दिला होता. गुलझार साहेबांबद्दल माहीती होऊन, त्यांचा फॅन मी तेव्हा पासून झालो. ते चित्रपटातल्या गाण्यांबद्द्ल काही बोलले नाहीत पण ह्या चित्रपटातलं 'ए अजनबी' हे अजरामर गाणं ऋषिकेश रानडेने आपल्या स्वतःच्या शैलीत सादर केलं.\nगुलझार साहेबांना उर्दू भाषेबद्दल जबरदस्त ओढा आहे आणि त्यामुळे कार्यक्रमाचा शेवटही भाषेबद्दलच्या शायरीनेच केला. पुढे प्रेक्षकांनी समाधान न झाल्याचं सांगितल्याने आणखी काही शायरी सादर करण्याची विनंती केल्यावर 'किताबे' आणि 'उर्दू नज्म' ह्या रचना सादर केल्या. कानावर पडत होतं ते सगळच समजत नव्हत आणि त्यावेळी गझला, कवितांमध्ये जरातरी गती असायला हवी होती अशी तीव्र जाणीव होऊन गेली. कार्यक्रमाचा शेवट गायकांनी सादर केलेल्या मेडलेने झाला. सगळीच गाणी सुरेल झाली आणि ती ऐकताना गुलझारांच्या लेखणीच्या कक्षा किती रूंद आहेत हे ही जाणवलं. 'नाम गुम जाएगा' आणि 'मेरा कुछ सामान' लिहिणारी व्यक्तीच 'बिडी जलायले'ही लिहू शकते हे पाहून थक्क व्हायला होतं.\nमागे अनपेक्षितपणे सचिन तेंडूलकर भेटला होता, आता गुलझारसाहेब भेटले. अतिशय भिन्न क्षेत्रातल्या, भिन्न व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्ती पण दोन्ही वेळी आलेलं 'हाय' फिलींग मात्र अगदी सारखं होतं\nगेल्या काही दिवसांमध्ये वाचनात आणि लोकांशी बोलण्यात लहानपणी शाळेत केलेल्या गोष्टींचे बरेच क���स्से आले. परवा शिल्पाच्या भावाशी बोलताना ज्ञानप्रबोधिनीतल्या बर्‍याच गोष्टींचा उल्लेख आला आणि त्यामुळे जिज्ञासाने मायबोलीवर लिहिलेले ज्ञानप्रबोधिनीतले अनुभव पुन्हा एकदा चाळले. नंतर डॉ. नारळीकरांच्या आत्मचरित्रात ते बनारस हिंदू विद्यापिठाच्या आवारातल्या शाळेत असतानाचे अनेक किस्से वाचले. शिवाय शिल्पाही अनेकदा तिने शाळेत असताना केलेल्या वेगवेगळ्या उपक्रमांबद्दल सांगत असते. डॉ. नारळीकरांच्या पुस्तकात एक छान वाक्य होतं \"शाळेतल्या आठवणी गोड असतात तश्या आंबटही.. पुन्हा पुन्हा आठवाव्या अश्याही आणि शक्य तितक्या लवकर विसरून जाव्या अश्याही.\" माझ्या बाबतीत दोन्ही प्रकारच्या आठवणी तराजूत घालून तोलल्यास आंबट आठवणी नक्कीच जास्त भरतील आंबट आठवणी जास्त असण्याची कारणं नंतर कधीतरी.. पण गोड आठवणी फार कमी असण्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेतली संस्कृती. आमच्या शाळेत अभ्यास आणि मार्क ह्यांना प्रचंड जास्त महत्त्त्व होतं. पाया पक्का करून घेण्यात त्याचा फायदा झाला हे काही प्रमाणात बरोबर असलं तरी कधी कधी ते जास्त व्हायचं आणि त्यामुळे इतर उपक्रम जवळ जवळ नसल्यासारखेच होते. आमच्या शाळेला वार्षिक सहल तसेच अल्पोपहार (किंवा कुठल्याही प्रकारची annual refreshment) नसायची. शाळेचं गॅदरींग इतकं लो-बजेट पध्दतीने व्हायचं की बस. सर्वसाधारणपणे गॅदरींग संध्याकाळी असतं कारण छान रोषणाई, स्टेजवर प्रकाशयोजना वगैरे करता येते. आमचं गॅदरींग सकाळी सात वाजता असायचं आंबट आठवणी जास्त असण्याची कारणं नंतर कधीतरी.. पण गोड आठवणी फार कमी असण्याचे कारण म्हणजे आमच्या शाळेतली संस्कृती. आमच्या शाळेत अभ्यास आणि मार्क ह्यांना प्रचंड जास्त महत्त्त्व होतं. पाया पक्का करून घेण्यात त्याचा फायदा झाला हे काही प्रमाणात बरोबर असलं तरी कधी कधी ते जास्त व्हायचं आणि त्यामुळे इतर उपक्रम जवळ जवळ नसल्यासारखेच होते. आमच्या शाळेला वार्षिक सहल तसेच अल्पोपहार (किंवा कुठल्याही प्रकारची annual refreshment) नसायची. शाळेचं गॅदरींग इतकं लो-बजेट पध्दतीने व्हायचं की बस. सर्वसाधारणपणे गॅदरींग संध्याकाळी असतं कारण छान रोषणाई, स्टेजवर प्रकाशयोजना वगैरे करता येते. आमचं गॅदरींग सकाळी सात वाजता असायचं सुरुवातीच्या वर्षांमध्ये स्टेज, पडणारा पडदा वगैरे सगळं असायचं पण नंतर नंतर सिमेंटच्या बांधलेल्या स्टे��ला एक बॅकड्रॉप लाऊन नाटकं वगैरे सादर केली जात (वर छप्पर नाहीच सुरुवातीच्या वर्षांमध्ये स्टेज, पडणारा पडदा वगैरे सगळं असायचं पण नंतर नंतर सिमेंटच्या बांधलेल्या स्टेजला एक बॅकड्रॉप लाऊन नाटकं वगैरे सादर केली जात (वर छप्पर नाहीच). नंतर असं ऐकलं की ऑडीयो सिस्टीम वगैरे बंद करून फक्त तबला पेटीवर सादर करता येण्याजोगी गाणीच नाच वगैरेंसाठी बसवायची असा नियम निघाला). नंतर असं ऐकलं की ऑडीयो सिस्टीम वगैरे बंद करून फक्त तबला पेटीवर सादर करता येण्याजोगी गाणीच नाच वगैरेंसाठी बसवायची असा नियम निघाला वार्षिक खेळांचं आयोजन आणि माझा स्वत:चा त्यातला सहभाग ह्या दोन्ही गोष्टींचा एकंदरीत आनंदच होता. मी ना त्यावेळी उंच होतो, ना माझ्यात ताकद होती ना दम. त्यामुळे फक्त एकमेव सांघिक खेळ असलेल्या कबड्डीमध्ये मी कधीच संघात येऊ शकलो नाही. वैयक्तिक खेळांमध्ये धावणे, गोळाफेक वगैरे स्पर्धा असायच्या. त्यातला गोळा तर मला उचलताच यायचा नाही त्यामुळे तो फेकणं तर दुरच. आता मी जरी ३०० किलोमिटर सायकलींग, २०० किलोमिटर ट्रेकिंग, १० किलोमिटर/ हाफ मॅराथॉन पळणे असले प्रकार करत असलो तरी तेव्हा मला २०० मिटरही धडपणे धावता यायचं नाही. त्यामुळे खेळांबद्दलच्या आठवणी शुन्य. (\"एकंदरीत ह्या परिस्थितीला आमच्या त्यावेळच्या शिक्षकवृंदाचं आणि संचालक मंडळाचं वैचारीक आणि आर्थिक \"डावेपण\" कारणीभुत असावं\" असं एक 'गिरिश कुबेरीय' वाक्य इथे टाकून द्यायचा मोह होतो आहे.)\nह्या अश्या सगळ्या परिस्थितीतही मला अगदी आवडलेला, जवळचा वाटलेला, मी प्रत्येक वर्षी उत्साहाने सहभाग घेतलेला आणि त्यामुळेच अजूनही बारिक सारिक तपशिलांसह लख्ख आठवत असलेला एक उपक्रम होता आणि तो म्हणजे 'हस्तलिखित'. पाचवी पासूनच्या प्रत्येक तुकडीने एक विषय घेऊन त्यावर स्वनिर्मित किंवा संकलीत साहित्याचं हाताने लिहिलेलं अर्थात हस्तलिखित पुस्तक तयार करायचं. ह्यासाठी शाळा वेगळ्या प्रकारचे रंगीत कागद आणि मधे मधे चित्र काढायला, मुखपृष्ठ वगैरेसाठी चित्रकलेचे पांढरे कार्डपेपर देत असे. दिलेल्या मुदतीत सगळं बाड कार्यालयात नेऊन पोहोचवलं की महिन्या-पंधरा दिवसांनी बाईंड केलेलं हस्तलिखित पुस्तक तयार होऊन येत असे. शाळेच्या ग्रंथालयात सगळ्या वर्गांची हस्तलिखितं ठेवलेली असत आणि आम्हांलाही कधीतरी जुन्या वर्गांची हस्तलिखितं वाचायला मिळत. दिवाळीच्या सुट्टीनंतर दुसर्‍या सत्रात वर्गशिक्षक आपापल्या वर्गात हस्तलिखिताच्या विषयांची चर्चा घडवून आणून त्यावर्षीचा विषय ठरवत असतं. विषयांना तसच साहित्यप्रकाराला कुठलही बंधन नसे. (त्यामुळे डायनोसोरबद्दलच्या आमच्या एका हस्तलिखितात कोणीतरी डायनोसोर ह्या विषयी स्वतः केलेली कविताही दिली होती). विषय निवडण्यात तसेच साहित्य निवडण्यात शिक्षकांचा हस्तक्षेप नसे, त्यांचं काम फक्त गाडी योग्य मार्गावर आहे ना ह्याची काळजी घेणे इतकच. साहित्य जमवणे (त्याकाळी इंटरनेट नसल्याने हे एक मोठच काम होतं), चांगलं अक्षर असलेल्या मुलांनी ते रंगीत कागदांवर लिहीणे, चित्र काढणे, अनुक्रमणिका, संपादकीय वगैरे लिहिणे अशी कामं वर्गशिक्षकांच्या देखरेखीखाली आम्ही मुलं करत असू. एकंदरीतच वय लहान असल्यान शक्यतो कोणी एक विद्यार्थी संपादक म्हणून नेमला जात नसे. अनुक्रमणिका / श्रेयनामावलीत आपलं नाव यावं म्हणून बरेच जण एखादं अगदी छोटं काम अंगावर घेत. लहान इयत्तांमध्ये आपण ठरवलेला विषय बाकीच्या वर्गांना कळू नये ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाई. पण साधारण आठवी नंतर सगळं सगळ्यांना आधीपासून माहीत असे आणि त्याचं फार काही वाटतही नसे. एकदा रंगीत कागदावर लिहिलं की ती अंतिम प्रत. मुद्रितशोधन वगैरे करायची संधी नाहीच. त्यामुळे मग शुद्धलेखनाच्या चुका टाळण्यासाठी आणि झाल्याच तर त्या सुधारण्यासाठी बरेच कुटाणे करावे लागत. हस्तलिखिताचे कागद कामासाठी घरी नेणं म्हणजे एक मोठी जबाबदारी वाटत असे आणि त्यामुळे ते खराब होऊ नयेत म्हणून वर्तमानपत्राच्या कागदात लपेटणं, मग त्याला चुरगळू नये म्हणून पुठ्ठा लावणं, त्यावर प्लॅस्टिकची पिशवी लावणं आणि मग दप्तरात ठेवणं एव्हडे सोपस्कार केले जात.\nपाचवीच्या वर्गात हा सगळाच प्रकार नवीन होता त्यामुळे सगळ्यांनाच खूप उत्सुकता होती. विषय काय घ्यायचा, नक्की लिहायचं काय वगैरे काहीच कल्पना येत नव्हता. चांगली गोष्ट म्हणजे त्या वर्षीच्या वर्गशिक्षिका शोभा साळुंके बाईंनी त्यांची मतं आम्हांला न सांगता काय काय विषय घेता येतील ह्याची छान चर्चा वर्गात घडवून आणली. खूप चर्चेअंती (आणि त्यामुळे झालेल्या गोंधळाअंती) आम्ही \"अंकुर\" असा विषय निवडला. आमचं माध्यमिक शाळेतलं पहिलचं वर्ष त्यामुळे आमची अवस्था नुकत्याच रु��लेल्या बिजातून निघालेल्या अंकुरासारखी आहे अशी काहीतरी अचाट कल्पना होती. आता ह्या विषयाबद्दल नक्की काय लिहायचं हे न कळल्याने सगळेच विषय चालतील असं ठरलं. गोष्टी, कविता, विनोद, माहितपर लेख, चित्र, व्यंगचित्र, कोडी असं अक्षरशः (स्वत: लिहिलेलं किंवा इकडून तिकडून ढापलेलं) मिळेल ते सगळं त्या अंकात होतं साहित्य इतकं जास्त झालं की सांळुके बाईंनी बाकीच्या शिक्षकांंकडून त्यांच्या वर्गांचे उरलेले कागदही मागून आणले होते. एका मुलीने (ती पाचवीनंतर शाळा सोडून गेली, मला तिचं नाव आठवत नाहीये) चित्र आणि त्यावर काहीबाही कलाकुसर करून छान मुखपृष्ठ बनवलं होतं. आमचा विषय ठरल्यादिवशीच फुटला आणि त्यामुळे आमची खूपच नाचक्की झाली. त्यामुळे तो कोणी फोडला असेल ह्याकरता बाईंपासून प्रत्येकावर संशय घेऊन झाला होता साहित्य इतकं जास्त झालं की सांळुके बाईंनी बाकीच्या शिक्षकांंकडून त्यांच्या वर्गांचे उरलेले कागदही मागून आणले होते. एका मुलीने (ती पाचवीनंतर शाळा सोडून गेली, मला तिचं नाव आठवत नाहीये) चित्र आणि त्यावर काहीबाही कलाकुसर करून छान मुखपृष्ठ बनवलं होतं. आमचा विषय ठरल्यादिवशीच फुटला आणि त्यामुळे आमची खूपच नाचक्की झाली. त्यामुळे तो कोणी फोडला असेल ह्याकरता बाईंपासून प्रत्येकावर संशय घेऊन झाला होता मी, प्रथमेश, चित्रलेखा, मृणाल, आदित्य गोगटे, मिरा पटवर्धन वगैरे मंडळींनी त्या अंकासाठी बरच काम केलं होतं. (अजुनही असतील पण मला ही नावं नक्की आठवत आहेत.) मी स्वतः त्या अंकात बरच काही लिहिलंही होतं. उगीच ओढून ताणून जमवलेली एक गोष्टही लिहिली होती.\nसहावीला 'फळ-एक वरदान' असा सोपा-सुटसुटीत विषय होता. अगदी नेहमीच्या आंबा, पेरू वगैरे फळांपासून ते भारतात न मिळणार्‍या परदेशी फळांपर्यंत बर्‍याच फळांच्या माहितीचं संकलन ह्या अंकात होतं. आमच्या बॅचचा नावाजलेला चित्रकार तुषार शिरसाटने क्रेयॉन्स (किंवा त्याकाळी मिळणारे तत्सम खडू वापरून) सगळ्या फळांची फार सुंदर चित्र काढली होती. तुषार पेशंट्चे दात काढण्याबरोबर अजून चित्रही काढतो का ते त्याला विचारायला हवं. खरतर आमचे चित्रांचे कागद संपले होते पण आमच्या वर्गशिक्षिका पाखरे बाई चित्रकलेच्या शिक्षिका असल्याने त्यांनी वशिला लाऊन जास्तीचे कागद मिळवून दिले होते. एका मुलीने तिच्या आईच्या मार्गदर्शनाखाली (त्या ही बहु���ेक चित्रकला शिक्षक होत्या) फळांच्या परडीचं मस्त चित्र मुखपृष्ठासाठी काढून आणलं होतं.\nआम्ही सातवीत होतो त्यावर्षी मराठी साहित्य संमेलन होतं. आमचे वर्गशिक्षक राठोड सर आम्हांला मराठी शिकवायचे. त्यामुळे त्यांची अशी इच्छा होती की आम्ही साहित्य संमेलनासंबंधी काहीतरी विषय निवडावा. पण आम्ही मुलांनी फारसा उत्साहं न दाखवल्याने त्यांनी आग्रह सोडून दिला. अखेर आम्ही 'तिर्थक्षेत्रे' असा विषय निवडला होता. देशभरातल्या बर्‍याच तिर्थक्षेत्रांची आणि देवळांची माहिती आणि फोटो त्या अंकात होते. माझी आज्जी त्याआधी काही वर्षांपूर्वी अमेरिकेला जाऊन आली होती आणि तिने पिट्सबर्गला तिरूपती बालाजीचं देऊळ पाहिलं होतं. मी त्या अंकात कुठून कुठून शोधून त्या देवळाची माहिती लिहिली होती. (बहुतेक) हर्षद कुलकर्णीने कापूस आणि रंग वापरून मुखपृष्ठाला थ्री-डी इफेक्ट द्यायचा प्रयत्न केला होता.\nज्युरासिक पार्क सिनेमा आदल्याच वर्षी आलेला असल्याने आमच्या आठवीचा हस्तलिखिताचा विषय 'डायनोसोर्स पार्क' असा होता. डायनोसोर्स बद्दलची बरीच माहिती आणि चित्र ह्या अंकात होती. वर म्हटल्याप्रमाणे एक कविता आणि स्वप्नात डायनोसोर आला वगैरे काहीतरी कथानक असलेली एक कथाही ह्या अंकात होती. ह्या हस्तलिखिताचं काम करत असताना मुलं विरूद्ध मुली अशी बरीच भांडाभांडी झालेली. मुलींनी बनवलेल्या मुखपृष्ठ आणि अनुक्रमणिकेवर आम्ही थोडी(शीच) टिका केली म्हणून चिडून वृषाली गटणेने तो कागद टराटरा फाडून टाकला आणि बाईंकडे तक्रार केली मग आम्ही मुलांनी नवीन अनुक्रमणिका बनवून त्यावर मुलींच्या नावांमध्ये मुद्दाम शुद्धलेखनाच्या चुका करणे इत्यादी प्रकार केले. शेवटी आमच्या वर्गशिक्षिका गोरबाळकर बाईंनी हस्तक्षेप करून त्या चुका सुधारायला लावल्या. सौमित्र देशपांडेने ह्या अंकात बरीच चित्र काढली होती. मुखपृष्ठही त्यानेच बनवलं होतं. एकंदरीत भांडाभांडीमुळे काम पूर्ण व्हायला बराच उशीर लागला होता आणि अंतिम मुदतीच्या आदल्या दिवशी मी, प्रथमेश आणि सौमित्रने एकत्र घरी बसून बरेच लेख लिहून काढले होते. पुढे इंजिनिअरींगला करायच्या 'सबमिशन'ची थोडीफार प्रॅक्टीस तेव्हा झाली होती हे नंतर समजलं.\nनववीत जरा शिंग फुटली होती आणि त्यामुळे बरेच दिवस आम्ही हस्तलिखिताचा विषयच ठरवलाच नाही. शेवटी वेळ कमी उर��्यावर फार काही करता येणं शक्य नसल्याने 'निबंध' हा विषय आम्ही निवडला. थोडक्यात आमचं हे हस्तलिखित म्हणजे निबंधाचं पुस्तक होतं. मी दोन तीन विषयांवर निबंध लिहिले होते पण त्यातला एक विषय मला पक्का आठवतो आहे तो म्हणजे 'जाहिरातींचे युग'. तो निबंध मी सहामाही परिक्षेच्या पेपरात लिहिला होता आणि मराठी शिकवणार्‍या मनिषा कुलकर्णी बाईंनी तो वर्गात वाचून दाखवला होता. त्यामुळे लगेच रिसायकल केला. पुढे मी ऑफिसात आणि MBAच्या अभ्यासक्रमात डिजीटल अ‍ॅडव्हर्टाजींगच्या प्रोजेक्ट्स वर काम केलं पण जाहिरातींशी पहिला संबंध शाळेतच आला ह्या अंकासंबंधी अजून एक गोष्ट म्हणजे ह्या अंकांच संपादकीय मी लिहिलं होतं. मी लिहिलेल्या मसुद्यात आमच्या वर्गशिक्षिका जोग बाईंनी अगदी किरकोळ बदल सुचवून ते फायनल केलं होतं. त्यावेळी खूप भारी वाटलं होतं\nदहावीला महत्त्वाचं वर्ष असल्याने हस्तलिखितावर फार काम केलं नव्ह्तं किंबहुना शाळेने करू दिलं नव्हतं. लिहायला कमी हवं म्हणून आमचा विषय होता 'कविता'. दहावीचं वर्ष असल्याने आमच्या वर्गशिक्षिका अत्रे बाई अंकाचं काम घरी नेऊ द्यायच्या नाहीत. जे काय करायचं ते वर्गात करा. त्या अंकासंबंधी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे त्यात देण्यासाठी मी एक कविता केली होती मला कविता अजिबात कळत नाहीत आणि त्यामुळे आवडत नाहीत. पण तेव्हा काय स्फुरण चढलं काय माहीत. ती कविता लिहिलेलं चिठोरं माझी आज्जी नंतर बरीच वर्ष तिच्या पर्समध्ये घेऊन फिरायची आणि लोकांना कौतूकाने दाखवायची. ते आठवून आता फार हसू येतं. ह्या अंकाच्या निमित्ताने सुमंत तांबेने खूप अवघड, न कळणार्‍या कविता केल्याचं आठवतं आहे. सुमंतने नंतर कविता केल्या का ते माहीत नाही. बहुतेक ऋच्या मुळेने ही ह्या अंकात एकापेक्षा जास्त कविता लिहिल्या होत्या. ह्या अंकाने बर्‍याच जणांना काव्यस्फुरण दिलं हे मात्र खरं. 'काव्यसरिता' असं नाव नदीच्या प्रवाहाच्या आकारात लिहिलेलं मुखपृष्ठ सौमित्रने बनवलेलं आठवतय.\nहस्तलिहखितांचा हा उपक्रम शाळेत अजून सुरू आहे की नाही ते माहीत नाही आणि असल्यास त्यात बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो की नाही ह्याबद्दल उत्सुकता आहे. नेहमीचे प्रचलित उपक्रम नसलेल्या किंवा अगदीच साध्या पद्धतीने पार पाडणार्‍या आमच्या शाळेने ह्या हस्तलिखिताच्या उपक्रमाद्वारे एक वेगळाच अनुभव आम्हाला दिला आणि त्यामुळे त्याच्या चांगल्या आठवणी आज माझ्याजवळ आहेत. शाळेचे ह्याबद्द्ल नक्कीच आभार मानायला हवेत\nगेलं शतक सरताना कॉलेजात शिकलेल्या आमच्या पिढीला 'गुरुकुल' म्हटलं की मिश्या फुरफुरत परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासनाचे फंडे देणारा बच्चन आणि थंडी असूनही स्वेटर अंगात न घालता तो खांद्यांवर लटकवून फिरणारा शहारूख आठवतात. पण मी म्हणतोय ते 'गुरूकुल' हे नव्हे. आमचं गुरूकुल म्हणजे सुमारे वीस वर्षांपूर्वी सिअ‍ॅटलला सुरू झालेली भारतीय भाषा शिकवणारी शाळा. सुरुवातीला हिंदी आणि आता हिंदी बरोबरच मराठी, कानडी आणि गुजराथी ह्या भाषांचं केजी ते सहावीपर्यंतच शिक्षण गुरुकुलमध्ये दिलं जातं.\nआम्ही अटलांटाला असताना तिथल्या मराठी शाळेने रियाला जन्मदिनांकाचे कारण सांगून प्रवेश नाकारला होता. रियाला एलिमेंटरी स्कूलमध्ये प्रवेश मिळाला पण दहा दिवसांच्या फरकामुळे मराठी शाळेतला प्रवेश हुकला. त्यांचे वयाचे निकष इलिमेंटरी स्कूलच्या निकषांपेक्षा वेगळे होते. तसे निकष ठरवण्याचा निर्णय हा त्यांनी \"अत्यंत विचारपूर्वक\" घेतलेला होता म्हणे अर्थात आम्ही वर्षाच्या मध्यात सिअ‍ॅटलला आलो त्यामुळे फार काही फरक पडला नाही. झी मराठीच्या मालिका, आमच्या भारतवार्‍या आणि रियाच्या आजीआजोबांच्या अमेरीकावार्‍या ह्यांच्याआधारे रिया मराठी व्यवस्थित बोलत होती.\nअमेरिकेत वाढणार्‍या मुलांनी मराठी नक्की का शिकावं अश्या विषयावर मध्यंतरी मायबोलीवर चर्चा झाली होती. तेव्हा रिया नव्हतीच त्यामुळे त्या विषयावर कधी खोलात शिरून विचार केला नव्हता पण आता करायची वेळ आली. पुढे-मागे मिळेल तेव्हा मिळणारे हायस्कूल क्रेडीट तसेच व्हिसाचे झोल किंवा इतर कुठल्याही कारणाने अचानक भारतात परतायची वेळ आली तर तिथे गेल्यानंतर अडचण व्ह्यायला नको हे काही प्रत्यक्ष फायदे आहेतच पण त्याखेरीज अजूनही काही कारणं महत्त्वाची वाटली. आम्ही दोघे तसेच आमच्या घरचे सगळेच मराठीतून विचार करतो, मराठीत बोलतो, मराठी वाचतो, सिनेमे/ मालिका पहातो, गाणी ऐकतो आणि आम्हांला ते सर्व आवडतं. हे सगळं आपल्या मुलीलाही आवडलच पाहिजे असं नाही पण त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तरी तिच्यात असावी हा आमचा तिला मराठी शिकवायचा हेतू आहे. शिवाय आम्ही (तिला किंवा एकमेकांना किंवा इतर कोणालाही) मारलेले टोमणे, ��ुजकट बोलणं आणि \"माझं नाव काय अश्या विषयावर मध्यंतरी मायबोलीवर चर्चा झाली होती. तेव्हा रिया नव्हतीच त्यामुळे त्या विषयावर कधी खोलात शिरून विचार केला नव्हता पण आता करायची वेळ आली. पुढे-मागे मिळेल तेव्हा मिळणारे हायस्कूल क्रेडीट तसेच व्हिसाचे झोल किंवा इतर कुठल्याही कारणाने अचानक भारतात परतायची वेळ आली तर तिथे गेल्यानंतर अडचण व्ह्यायला नको हे काही प्रत्यक्ष फायदे आहेतच पण त्याखेरीज अजूनही काही कारणं महत्त्वाची वाटली. आम्ही दोघे तसेच आमच्या घरचे सगळेच मराठीतून विचार करतो, मराठीत बोलतो, मराठी वाचतो, सिनेमे/ मालिका पहातो, गाणी ऐकतो आणि आम्हांला ते सर्व आवडतं. हे सगळं आपल्या मुलीलाही आवडलच पाहिजे असं नाही पण त्याचा अनुभव घेण्याची क्षमता तरी तिच्यात असावी हा आमचा तिला मराठी शिकवायचा हेतू आहे. शिवाय आम्ही (तिला किंवा एकमेकांना किंवा इतर कोणालाही) मारलेले टोमणे, कुजकट बोलणं आणि \"माझं नाव काय आणि मी कुठे जाते आहे आणि मी कुठे जाते आहे ह्याचं उत्तर एकच आहे ह्याचं उत्तर एकच आहे\" छापाचे मराठीतले अत्यंत पांचट विनोद तिला कळावे हा एक छुपा हेतूही आहेच.\nगुरूकुलमध्ये रियाचं नाव नोंदवल्यावर संचालकांतर्फे पालकांसाठी एक माहितीपर मिटींग होती. त्यात संस्थेच्या संस्थापकांनी गुरुकुलची माहिती सांगितली तसेच वर्षभराची साधारण रुपरेषा सांगितली. हल्ली एकदंरीत सगळ्यांना प्रत्येक गोष्टीचे \"प्लॅटफॉर्म\" बनवायचे असतात, त्यात गुरूकुल तर साक्षात मायक्रोसॉफ्ट, अमेझॉमच्या जन्मभुमीत जन्माला आलेलं, त्यामुळे गुरुकुल हा भारतीय भाषा शिकवण्यासाठी उपलब्ध करून दिलेला प्लॅटफॉर्म आहे. नवीन भाषा शिकवणं सहज सुरू येऊ शकतं म्हणे. (मला वाटलं आता आमचे सेल्फ सर्व्हिस API आहेत असंही सांगतात की काय पुढे पण नाही अजून तेव्हडं \"अ‍ॅटोमॅटीक्क\" झालेलं नाही ते.) ही संस्था स्वयंसेवकांमार्फत चालवली जाते आणि बहुतांशी शिक्षक हे शिकायला येणार्‍या मुलांचे पालक असतात. अर्थात अभ्यासक्रम वगैरे ठवरण्यासाठी त्या क्षेत्रातले अनुभवी असतातच. दर रविवारी तीन तास भरणार्‍या ह्या शाळेत तीन भाग असतात लेखी भाषा, बोलीभाषा आणि कल्चर. कल्चरमध्ये भारतासंबंधीची सगळी माहिती म्हणजे इतिहास, भुगोल, समाजशास्त्र वगैरे शिकवले जाते. कल्चरचा भाग इंग्रजीतून शिकवला जातो आणि तो सर्व भाषांच्या वर्गांना सारखाच असतो.\nआम्ही दोघांनीही शिकवण्यासाठी इच्छुकांच्या यादीत नाव दिलं (आणि आम्ही बर्‍यापैकी 'अनकल्चर्ड' लोकं आहोत, त्यामुळे शक्यतो कल्चर शिकवायला देऊ नका असा एक पिजेही मारून घेतला). पुढे आम्हांला प्रत्यक्ष वर्गात उपस्थित राहून वर्गाचं कामकाज बघण्याची संधी मिळाली तसेच मराठीच्या curriculum team बरोबर बातचीतही झाली. यथाअवकाश शिक्षकांच्या नेमणूका झाल्या. मला पाचवीच्या वर्गाला 'बोलीभाषा' म्हणजे Spoken शिकवायचं होतं. शिल्पाला एक कुठला वर्ग न देता लागेल तसं substitute म्हणून यायला सांगितलं. सगळेच शिक्षक स्वयंसेवक असतात आणि हे कोणाचच पूर्णवेळ काम नसतं त्यामुळे वैयक्तिक अडीअडचणींच्या वेळी substitute लागतातच. काही कारणांनी शिल्पाला पुढे हे करण जमलं नाही पण मला फुम टाईम वर्ग मिळाल्याने आणि तिला पार्ट टाईम मिळाल्याने मला तिला चिडवायची आयतीच संधी मिळाली पहिल्याच वर्षी एकदम पाचवीच्या वर्गाला शिकवायचं ह्या विचाराने थोडसं टेन्शनही आलं. पण माझ्या दोन्ही सहशिक्षिका मेघना आणि शुभा अनुभवी होत्या. हे त्यांचं गुरुकुल मधलं अनुक्रमे तिसरं आणि दुसरं वर्ष. त्यांच्या अनुभवाचा मला वर्गात शिकवण्यासाठी, वेगवेगळे उपक्रम तसेच खेळ घेण्यासाठी आणि मुख्यतः मी लिहीलेल्या इमेल्स, क्लास रिव्ह्यू, स्टुडंट रिव्ह्यू ह्यांचं \"मुळमुळीकरण\" करण्यासाठी खूपच फायदा झाला पहिल्याच वर्षी एकदम पाचवीच्या वर्गाला शिकवायचं ह्या विचाराने थोडसं टेन्शनही आलं. पण माझ्या दोन्ही सहशिक्षिका मेघना आणि शुभा अनुभवी होत्या. हे त्यांचं गुरुकुल मधलं अनुक्रमे तिसरं आणि दुसरं वर्ष. त्यांच्या अनुभवाचा मला वर्गात शिकवण्यासाठी, वेगवेगळे उपक्रम तसेच खेळ घेण्यासाठी आणि मुख्यतः मी लिहीलेल्या इमेल्स, क्लास रिव्ह्यू, स्टुडंट रिव्ह्यू ह्यांचं \"मुळमुळीकरण\" करण्यासाठी खूपच फायदा झाला हवा तो मेसेज द्यावा पण मधाचं बोट लावून, नाहीतर पुढे फार गुंता होते हा त्यांचा सल्ला मला फार उपयोगी पडला. प्रत्येक वर्गाला Curriculum coordinator असतो. आमच्या CC मानसीताई ह्या गुरुकुल मराठीच्या संस्थापक सदस्य आहेत. (आमच्या गुरुकुलमधलं \"बच्चन\" म्हणता येईल असं व्यक्तिमत्त्व त्यातल्या त्यात हेच.. ). शिक्षकी पेश्याचं औपचारिक शिक्षण आणि व्यावसायिक अनुभव असलेल्या त्या (बहुतेक) एकट्याच. त्यांच्या अनुभवाचा आमच्यासारख्या कामचलाऊ शिक्षकांना खूपच फायदा होतो. काहीकाही बाबतीत मतभिन्नता झालीही पण चर्चेअंती मार्ग निघाला. चर्चा, मतं, सुचना विधायक असतील तर त्या स्विकारायला काहीच हरकत नाही हे त्यांचं तत्व आम्हांला नेहमीच उपयोगी पडतं.\nमी शाळेत शिकवणार हे ठरल्यावर घरून पहिली प्रतिक्रिया आली की तुझ्यात पेशन्स इतका कमी आहे त्यामुळे एकतर तू शाळ सोडशील किंवा तुझ्या वर्गातली मुलं शाळा सोडतील पण हे दोन्ही झालं नाही कारण आमचा वर्ग एकदम मस्त होता. तीन मुलं आणि सात मुली. त्यापैकी प्रसन्न, आदित्य, रिथ्वी, सची ही एकदम अतिउत्साही, तुडतुडी मंडळी. अभ्यासापासून दंगा मस्ती पर्यंत सगळं करायला कायम पुढे. इशा, आर्या, तन्वी, अक्षत ही जरा शांत पण तरीही लिखाण, वाचन सगळं एकदम समजून-उमजून करणारी. रिया, सची, मिताली आणि रिथ्वी ही चांडाळ चौकडी वर्गात इतकी बोलायची की बस पण हे दोन्ही झालं नाही कारण आमचा वर्ग एकदम मस्त होता. तीन मुलं आणि सात मुली. त्यापैकी प्रसन्न, आदित्य, रिथ्वी, सची ही एकदम अतिउत्साही, तुडतुडी मंडळी. अभ्यासापासून दंगा मस्ती पर्यंत सगळं करायला कायम पुढे. इशा, आर्या, तन्वी, अक्षत ही जरा शांत पण तरीही लिखाण, वाचन सगळं एकदम समजून-उमजून करणारी. रिया, सची, मिताली आणि रिथ्वी ही चांडाळ चौकडी वर्गात इतकी बोलायची की बस एकदा जरा एकमेकांच्या ओळखी झाल्यावर वर्गात मस्त मजा यायची. एकदा रिथ्वी जांभया देत होती म्हणून मी हटकलं तर \"तूच इतका जास्त होमवर्क दिलास. तो संपण्यासाठी मला जागावं लागलं त्यामुळे आता झोप येते आहे एकदा जरा एकमेकांच्या ओळखी झाल्यावर वर्गात मस्त मजा यायची. एकदा रिथ्वी जांभया देत होती म्हणून मी हटकलं तर \"तूच इतका जास्त होमवर्क दिलास. तो संपण्यासाठी मला जागावं लागलं त्यामुळे आता झोप येते आहे\" असं म्हणत अगदी डोळे मोठ्ठे करून तिनेच मला झापलं\" असं म्हणत अगदी डोळे मोठ्ठे करून तिनेच मला झापलं मानसीताईंकडे Audio books किंवा Audio visual प्रकारातील बर्‍याच गोष्टींचा खजिना आहे. त्यातले काही गोष्टी आम्ही गृहपाठात ऐकायला देऊन त्यावर पुढच्या तासाला चर्चा करायचो. मुलांनाही तो प्रकार आवडायचा. एका आठवड्यात मी अरूणीमाची गोष्ट मुलांना वाचायला /ऐकायला सांगितली होती. त्यावर \"अशी अ‍ॅक्सिंडेटमध्ये पाय तुटलेल्या मुलीची गोष्टी आमच्या सारख्या लहान मुलांना वाचायला लावणारा तू किती insensitive आहेस मानसीताईंकडे Audio books कि��वा Audio visual प्रकारातील बर्‍याच गोष्टींचा खजिना आहे. त्यातले काही गोष्टी आम्ही गृहपाठात ऐकायला देऊन त्यावर पुढच्या तासाला चर्चा करायचो. मुलांनाही तो प्रकार आवडायचा. एका आठवड्यात मी अरूणीमाची गोष्ट मुलांना वाचायला /ऐकायला सांगितली होती. त्यावर \"अशी अ‍ॅक्सिंडेटमध्ये पाय तुटलेल्या मुलीची गोष्टी आमच्या सारख्या लहान मुलांना वाचायला लावणारा तू किती insensitive आहेस\" असं म्हणून आदित्यने माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकले. एका तासाला चितळे मास्तरांची गोष्ट आम्ही मुलांना ऐकायला दिली होती. त्यावर \"हे फनी नाही आहे. It just doesn't make any sense\" असं म्हणून आदित्यने माझ्याकडे तुच्छ कटाक्ष टाकले. एका तासाला चितळे मास्तरांची गोष्ट आम्ही मुलांना ऐकायला दिली होती. त्यावर \"हे फनी नाही आहे. It just doesn't make any sense\" अशी खरमरीत प्रतिक्रिया प्रसन्नने दिली. कारण मुलांनी शिक्षकांच्या घरी शिकायला जाणं, शिक्षकांनी वर्गातील मुलींच्या लग्नाबद्दल काही बोलणं हे इथे अमेरिकेत शिकणार्‍या मुलांच्या पचनीच पडू शकलं नाही. खरतर चितळे मास्तरांची गोष्ट मुलांना ऐकायला द्यायला मीच फार उत्सुक नव्हतो कारण त्यातले प्रासंगिक विनोद मुलांना कळणार नाही असं मला वाटलं पण एक प्रयोग म्हणून तो करून बघितला पाहिजे असा मानसीताईंचा आग्रह होता आणि तो रास्त होता कारण मराठीतल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टीं मुलांपर्यंत पोहोचवणे हाच तर मराठी शाळेचा हेतू आहे. आता पुढच्या वर्षी चितळे मास्तरांऐवजी पुलंचं अजून कुठलंतरी जरा सोपं कथाकथन देऊन बघू.\nपहिल्या सत्र परिक्षेचा तोंडी परिक्षेत आम्ही एक प्रयोग केला. मुलांना पुस्तकातले धडे वाचून दाखवायला सांगायच्या ऐवजी बाहेरचे परिच्छेद वाचायला देऊन त्यावर प्रश्न विचारले. इथे एलिमेंटरी किंवा मिडल स्कूलमध्ये शिकणारी ही मुलं बहुतांशी वेळा इंग्रजीतून विचार करतात. अश्यावेळी माहित नसलेला मराठी परिच्छेद वाचणे, तो समजून घेणे, त्यावर विचार करून मराठीत उत्तरं देणे ही मोठीच क्रिया. कौतुस्कापद गोष्ट म्हणजे सगळ्यांने जवळ जवळ ९०% भाग बरोबर वाचला आणि प्रश्नांची उत्तरही दिली.\nपाचवी आणि सहावीच्या वर्गाला एका विषयावर प्रोजेक्ट करायचं असतं. आमच्या वर्गाला 'युगप्रवर्तक श्रीकृष्ण' असा विषय होता. श्रीकृष्णाची वेगवेगळी गुणवैशिष्ट्ये दाखवणार्‍या वेगवेगळ्या गोष्टी मुलांनी वर्गात सांग���तल्या. पुढे वार्षिक दिनाला ह्यातल्याच चार गोष्टी घेऊन आमच्या वर्गाने छोटसं नाटक सादर केलं. केवळ दोन-तीन रविवार प्रॅक्टीस करून मुलांनी नाटक उत्तम सादर केलं पण कदाचित मोठे मोठे शब्द, पल्लेदार वाक्य ह्यांचा मोह आम्ही शिक्षकच आवरू शकलो नाही. मल स्वतःला तिसरी, चौथीच्या वर्गांनी सादर केलेल्या संहिता जास्त आवडल्या कारण त्यांचे विषय, त्यातली भाषा ह्या मुलांच्या वयाला साजेसे आणि जास्त वास्तववादी होते. मात्र ह्या नाटकाच्या तयारी दरम्यानही आम्ही चिकार धमाल केली. खूप हसलो. एकमेकांना चिडवलं, खोड्या काढल्या. अगदी आमच्या शाळेच्या गॅदरींगची आठवण झाली.\nमला बाकीच्या वर्गांच्या अभ्यासक्रमाबद्दल माहीत नाही पण आमच्या वर्गाच्या अभ्यासक्रमात पौराणिक आणि ऐतिहासिक गोष्टींवर खूप जास्त भर वाटला. वर्षभरात श्रीकृष्णाचा तर अगदी ओव्हरडोस झाला. 'गंमत-गोष्टी' ह्या प्रश्नमंजुषेच्या उपक्रमाच्या वेळी मी म्हटलं काहीतरी \"उथळ आणि पांचट\" गोष्ट द्यायला हवी आता नाहीतर ह्या मुलांना वाटायचं की मराठी भाषेतल्या गोष्टी म्हणजे कायमच काही हजार वर्षांपूर्वीच्या आणि गंभीर वगैरे असतात. अभ्यासक्रम निर्मितीतलं माझं ज्ञान किंवा शिक्षण शून्य. अभ्यासक्रम ठरवणं हे प्रचंड अवघड आणि विचारपूर्वक करायचं काम असणार आणि गुरुकुलमध्येही ते विचारपूर्वक केलं गेलं असणार हे खरच पण एक अजिबात अनुभव नसलेला शिक्षक म्हणून किंवा एक विद्यार्थी म्हणून मला हलक्या फुलक्या गोष्टी, सोप्या कविता, इथल्या मुलांना जवळचे वाटणारे विषय (जस की इथल्या एखाद्या मोठ्या शहराबद्दलचा किंवा राष्ट्रीय उद्द्यानाबद्दलचा लेख, इथल्या कुठल्या प्रसिद्ध व्यक्तीचं व्यक्तीचित्रण, Diary of a wimpy kid पद्धतीची विनोदी गोष्ट वगैरे) शिकायला/शिकवायलाही आवडलं असतं. दर रविवारी वर्ग सुरू व्हायच्या आधी कॉमन एरियात सगळ्या शाळांची असेंब्ली होते. त्यात पाचवी आणि सहावीच्या मुलांपैकी एकाला आठवड्यातील घडामोडी दोन-तीन वाक्यांत सांगायच्या असायच्या. बहुतांशी जण मराठी वर्तमानपत्रांमधल्या बातम्या लिहून आणायचे. पण आमच्या वर्गातल्या सचीने इथल्या अमेरिकन फुटबॉटच्या टीमबद्दलची (सीहॉक्स) एक बातमी स्वतःच्या शब्दांत सांगितली. मला अगदी खात्री आहे की ही बातमी तिला मराठी वर्तमानपत्रांत सापडली नसणार सहावीच्या एका मुलाने मायक्रॉ���ॉफ्ट करत असलेल्या संशोधनाबद्दल सांगितलं होतं. तेव्हा त्याने वापरलेला \"आपली कंपनी मायक्रोसॉफ्ट\" असा शब्दप्रयोग आठवून मला आजही हसू येतं. मायक्रोसॉफ्ट शब्दश: बॅकयार्डात असल्याने इथल्या मुलांना ते \"आपलं\" वाटत असणार नक्की सहावीच्या एका मुलाने मायक्रॉसॉफ्ट करत असलेल्या संशोधनाबद्दल सांगितलं होतं. तेव्हा त्याने वापरलेला \"आपली कंपनी मायक्रोसॉफ्ट\" असा शब्दप्रयोग आठवून मला आजही हसू येतं. मायक्रोसॉफ्ट शब्दश: बॅकयार्डात असल्याने इथल्या मुलांना ते \"आपलं\" वाटत असणार नक्की स्वतःला जवळचे वाटतील असे विषय मुलांनी मराठीत बोलले की दर रविवारी इथे आल्याचं सार्थक झालं असं वाटायचं.\nगुरूकुल संस्थेचा एकंदरीत पसारा मोठा आहे फक्त मराठीचा विचार केला तरी २००+ विद्यार्थी, जवळ जवळ ३० शिक्षक, कमिटीतले लोकं, Parent volunteers सगळ्यांनाचे वर्षभराचे काम बघितले तर बरेच Person hours खर्ची पडतात. हे सगळं स्वयंप्रेरणेने असलं तरीही कष्ट घ्यावे लागताततच. ह्या सगळ्यांतून मुर्त स्वरूपातला फायदा अजूनतरी मिळत नाही कारण मराठीसाठीचे हायस्कूल क्रेडीट मिळायला सुरुवात झालेली नाही. हिंदी आणि गुजराथी नंतर आता मराठीसाठीही प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच ते फलद्रुप झाले तर नवीन विद्यार्थ्यांचा सहभाग असून वाढेल.\nसंस्थेचे संचालक, मराठीचे चेअर तसेच पालक आम्ही शिक्षक करत असलेल्या कामाबद्दल वेळोवेळी खूप कृतज्ञता व्यक्त करत असतात. मला स्वत:ला आपण खूप मोठं सामाजिक कार्य वगैरे करत आहोत असं कधी अजिबातच वाटलं नाही. मुळात हे मला करून बघायचं होतं, आवडेल असं वाटलं होतं म्हणून नाव नोंदवलं होतं. काम किती असणार, काय असणार ह्याची आधी कल्पना होतीच. संपूर्ण वर्षाचं वेळापत्रक आधी माहीत होतं. त्यामुळे रविवारी सकाळी उठून गुरुकुलला जायचं कधीच जिवावर आलं नाही. किंबहुना रविवार सकाळची वाटच बघितली जाते. इथे सगळेच स्वयंसेवक असल्याने कसलीच स्पर्धा नाही, संस्थेचे नियम पाळले जावे म्हणून काही पदांना (जसे की Curriculum coordinator, committee, chair etc) निर्णय घेण्याचे सर्वाधिकार असतात त्यामुळे त्या बाबतीतही फार गुंतागुंत नसते. काही काही वेळा चर्च्यांच्या गुर्‍हाळापेक्षा असे व्हिटो बरे पडतात. आमच्या वर्गाचे आम्ही तिघं शिक्षक मस्त मजा करतो, गप्पा मारतो. कामं बिनबोभाट होऊन जातात. एखाद्या कडून एखादी गोष्ट राहिली तर दुसरा ती करून टाकतो. शिकवतानाही \"हा माझा विषय हा तुझा\" असं कधीच झालं नाही. मला कवितांचं फार प्रेम नाही त्यामुळे पाठांतराची एक कविता मेघनाने घेतली आणि ती घेणार होती तो व्याकरणाचा भाग मी घेतला. शुभा तर कल्चरचा भाग स्वतः घेतेच शिवाय मराठीच्या दोन्ही भागांमध्ये तिचा एकदम सक्रिय सहभाग असतो. शिवाय मेघना कडून पिशवी भरून मराठी पुस्तक मिळाली आणि मेघना आणि शुभा दोघींकडूनही अधूनमधून खाऊचे डब्बे मिळतात ते वेगळच. मागे एकदा ट्रेकिंग संदर्भातल्या एका लेखात मी लिहिलं होतं की मधेमधे स्वतःच्या क्षमता ताणून बघाव्यात. ते अर्थातच शारिरिक क्षमतेबद्दल होतं पण गुरुकुलमधलं हे एक वर्षसुद्धा एक नवीन अनुभव, वेगळं काम आणि पेशन्स ह्या दृष्टीने क्षमता ताणून बघणार ठरलं. माझ्या वर्गात बसून मुलांचं मराठी किती सुधारलं ते माहित नाही पण त्यांना वर्गात बसून टवाळक्या करायला मजा आली असणार एव्हडं मात्र नक्की\nही पोस्ट वाचणार्‍या वाचकांना नवीन वर्षाच्या हार्दीक शुभेच्छा. गेल्यावर्षी अपूर्ण राहिलेल्या तसच यंदाच्या यादीतल्या नवीन इच्छा ह्या वर्षात पूर्ण होवोत ही सदिच्छा \"दिसांमाजी काहीतरी\" लिहायला जमत नाहीच (आणि लिहूही नये) पण निदान महिन्यामाजी लिहीण्याचा संकल्पही गेले काही वर्ष मोडीत निघाला. मधली दोन वर्षे ब्लॉगवर एकही पोस्ट न पडता भाकड गेली. २०१८ला STP ने तारले. त्यामुळे ह्या वर्षी पहिल्याच दिवशी पोस्ट टाकून \"वर्षामागे काहीतरी\"ची सोय करावी असा सुज्ञ विचार करून हा पोस्टप्रपंच.\nयंदाच्या हॉलिडे सिझनमध्ये ठरवलेली बरीच कामं पूर्ण केली. त्यातलं एक काम होतं ते म्हणजे पुस्तकं आवरणे आणि त्यांची यादी करणे. इतके दिवस यादी करण्याएव्हडी पुस्तकच नव्हती. पण गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये बरीच पुस्तकं घेतली गेली. प्रत्येक भारतवारीत यादी करून ती आणली गेली. त्यातली बरीच अजून वाचायची आहेत. पण पुस्तकांची दोन मोठी शेल्फ भरवून टाकण्याची इच्छा हळूहळू पूर्ण होते आहे. त्याची पुढची पायरी म्हणजे पुस्तकांची दोन मोठी शेल्फ वाचून झालेल्या पुस्तकांनी भरवून टाकणे अशी ठेवावी लागेल. केलेली यादी कुठेतरी लिहून ठेवायची म्हणून ती आज ब्लॉगवर टाकायचं ठरवलं.\n२०१८ मध्ये वाचलेली काही पुस्तकं खूप आवडली, काहींनी अपेक्षाभंग केला.\nसौरव गांगुली हा माझा सर्वात आवडता भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन. त्याची एकंद���ीत कारकीर्द बघता, त्याच्याकडे सांगण्यासारखं भरपूर आहे. त्यामुळे त्याचं पुस्तक वाचायची उत्सुकता होती. पण \"Century is not enough\" हे त्याचं पुस्तक वाचल्यावर निराशा झाली. एकंदरीत पूर्ण पुस्तक एका नकारात्मक भावनेतून लिहिल्यासारखं वाटतं रहातं. लहानपण, क्रिकेटचं प्रशिक्षण, घरातली मंडळी ह्यांच्याबद्दल काहीच येत नाही. चॅपेल बॅशिंग हा महत्त्वाचा मुद्दा आहेच पण ते ही सचिनने जास्त चांगलं केलं आहे असं मला वाटलं.\nसई परांजपे ह्यांचं सय हे पुस्तक वाचलं. पुस्तकातल्या घटना कालानुक्रमे न येता, आठवणी जशा येतील तसं सांगितलं आहे. काही ठिकाणी ते चांगलं वाटतं पण काही ठिकाणी घटनांची संगती लागत नाही. संदर्भ न कळल्याने कारण आणि परिणाम ह्यांची जरा गल्लत होते. पुस्तकातली भाषा एकदम ओघवती आहे.\nपुस्तकांच्या दुकानात दिसलं आणि तिथल्या काकांनी सुचवलं म्हणून मधुकर देशमुख ह्यांचं शिकारनामा हे पुस्तक आणलं. माहुरच्या संस्थानचे राजे आणि शिकारी असलेल्या लेखकाने जंगलाचं तसच शिकारींच वर्णन मस्त केलं आहे. बिबट्याच्या शिकारींचे काही प्रसंग वाचताना अंगावर काटा येतो.\nबाकी अजून काही पुस्तकं तसेच दिवाळी अंक अर्धवट वाचून झाले आहेत ते जसजसे वाचून होतील तसं त्यांच्याबद्दल लिहायचा प्रयत्न करेन.\n1 काही अप्रसिद्ध ऐतिहासिक चरित्रे य.न. केळकर Non fiction\n2 आम्ही माडिया एम.डी.रामटेके Non fiction\n3 टाटायन गिरिष कुबेर Non fiction\n4 एका तेलियाने गिरिष कुबेर Non fiction\n5 शिखरावरून एडमंड हिलरी (Auto)biography\n6 गोष्टी जम्नांतरीच्या रेणू गावस्कर Fiction\n7 पर्यटन एक संजिवनी डॉ. लिली जोशी Travel\n8 तोत्तोचान तेत्सुकी कुरोयानागी (अनुवाद) Fiction\n9 शोध मुरलीधर खैरनार Fiction\n10 वॉर्सा ते हिरोशिमा वि.स.वाळींबे Non fiction\n11 व्हिन्स्टन चर्चिल वि.ग. कानिटकर (Auto)biography\n12 नाझी भस्मासुराचा उदयास्त वि.ग. कानिटकर Non fiction\n13 बालकळ्यांच्या झिरमिळ माळा अपर्णा पाटणकर Non fiction\n15 उत्तमोत्तम एकांकिका पुरूषोत्तमच्या खंड १ आणि २ Non fiction\n16 कहाणी नमोची किंगशुक नाग (अनुवाद) (Auto)biography\n18 द ब्लड टेलिग्राम गॅरी बास (अनुवाद) Non fiction\n19 वॉल्ट डिस्ने द अल्टीमेट फँटसी यशवंत रांगणेकर (Auto)biography\n20 पूर्वरंग हिमरंग डॉ. प्रतिभा फाटक Travel\n21 रण दूर्ग मिलिंद बोकील Fiction\n22 एकम मिलिंद बोकील Fiction\n23 शिस्तीतलं मुक्तांगण Non fiction\n24 कुहू कविता महाजन Fiction\n25 लाकूड कोरताना डॉ. अनिल अवचट Non fiction\n26 दंशकाल हृषिकेश गुप्ते Fiction\n27 वाचत सुटलो त्याची गो��्ट निरंजन घाटे Non fiction\n28 आलोक असाराम लोमटे Fiction\n29 पर्व भैरप्पा Fiction\n30 गोंदण रत्नाकर मतकरी Fiction\n31 पाडस राम पटवर्धन (अनुवाद) Fiction\n32 मराठी वाड्मयाचा गाळीव इतिहास पु.ल. देशपांडे Fiction\n33 उरलं सुरलं पु.ल. देशपांडे Fiction\n34 झुंड दत्ता मोरसे Nature\n35 पूर्वरंग पु.ल. देशपांडे Travel\n36 अपूर्वाई पु.ल. देशपांडे Travel\n37 नस्ती उठाठेव पु.ल. देशपांडे Fiction\n38 असामी असामी पु.ल. देशपांडे Fiction\n39 व्यक्ती आणि वल्ली पु.ल. देशपांडे Fiction\n40 माझा प्रवास गोडसे गुरूजी Travel\n41 चार नगरांतले झाले विश्व डॉ. जयंत नारळीकर (Auto)biography\n42 ग्रहण नारायण धारप Fiction\n43 असंही प्रिया तेंडूलकर Non fiction\n44 ऑफबीट भटकंती २/३ जयप्रकाश प्रधान Travel\n45 कलजयी कुमार गंधर्व कलापिनी कोमकली (Auto)biography\n46 एका रानवेड्यांची शोधयात्रा कृष्णमेघ कुंटे Nature\n47 झिम्मा विजया मेहता (Auto)biography\n48 तें दिवस विजय तेंडूलकर (Auto)biography\n49 शिकारनामा मधूकर देशमुख Nature\n50 एका खेळीयाने दिलीप प्रभावळकर (Auto)biography\n51 वास्तव नावाचं झेंगट सुमित खाडीलकर Fiction\nगुरुकुल मधली माझी सहशिक्षिका मेघना हिच्याकडून काही पुस्तक मिळाली. त्यांची ही अपडेटेड यादी.\n58 निसर्गवाचन मारूती चित्तमपल्ली Nature\n59 धार्मिक डॉ. अनिल अवचट Non fiction\n60 निसर्गसूक्त ज्ञानदा नाईक Nature\n62 पुण्यभूमी भारत सुधा मूर्ती Non fiction\n63 धागे आडवे उभे डॉ. अनिल अवचट Non fiction\n64 सोनाली डॉ. पूर्णपात्रे Non fiction\n65 फुलराणी बालकवी Poetry\n66 मनुस्मृती नरहर कुरुंदकर Non fiction\n67 शिवरात्र नरहर कुरुंदकर\n68 डॉ. अल्बर्ट स्वाईटझर सुमती देवस्थळे (Auto)biography\n69 रानवाटा मारूती चित्तमपल्ली Nature\n70 कृष्णविवर मोहन आपटे Non fiction\n71 आमचा बाप आणि आम्ही डॉ. नरेंद्र जाधव (Auto)biography\n72 स्वत:विषयी डॉ. अनिल अवचट (Auto)biography\n73 कुंपणापलीकडचा देश मनीषा टिकेकर Non fiction\n74 नागझिरा व्यंकटेश माडगुळकर Nature\n75 काश्मिर - एक शापित नंदनवन शेषराव मोरे Non fiction\n(c)2009 सहज सुचलं म्हणून..", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/6567", "date_download": "2021-07-25T23:13:50Z", "digest": "sha1:L2YBBBYMVR4N5EPQPGMRYWIIVFFY3LTJ", "length": 13152, "nlines": 222, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "खापा नगर परिषद मधे सल्ला व मार्गदर्शन केंद्र – Maharashtra Darpan", "raw_content": "\nपाटनसावंगी टोल नाक्या लगत परीवारास लुटले : पोलिसांनी ५ तासात आरोपीस पकडले\nरणजितसिंह डिसले गुरूजी कोरोना पॉझिटव्ह\nकन्हान येथे शहिदांना दिली श्रद्धांजली\n“पातरू” बियाणे कंपनीचे लाखो रुपयांचे धान पीक बरबाद- संजय सत्येकार\nअवैधरित्या रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडुन ��,०३,००० लाखा चा मुद्देमाल जप्त,एक अटक ,पो स्टें पारशिवनी ची कार्यवाही\nपारशिवनी तील कोविड संसर्ग रोखण्यासाठी ग्राम पंचायत करंभाड येथे जिल्हाधिकाऱ्यांचे दौरा\nशिंगोरी कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले : कोळसा खाण बंद करण्याचा ईशारा\nकाँग्रेस पक्ष व वरिष्ठांच्या निर्णयावरून कु.कुंदाताई राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्या, यांनी 36-गोधनी (रेल्वे) जिल्हा परिषद सर्कल येथून नाम निर्देशन पत्र दाखल केला*\nगॅस सिलेंडर अवैधरीत्या तिन चाकी व चार चाकी वाहनांमध्ये पलटवण्यात असामाजिक तत्व सक्रिय\nकन्हान परिसरात ११ रूग्ण आढळले : कोरोना अपडेट\nनयाकुंड शिवारात बिबट्याच्या मृत्यू : मृत्यू नेमका कसा पेंच कायम \nपालकमंत्री नितीन राऊत ची प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट.\nखापा नगर परिषद मधे सल्ला व मार्गदर्शन केंद्र\nखापा नगर परिषद मधे सल्ला व मार्गदर्शन केंद्र\nखापा नगर परिषद मधे सल्ला व मार्गदर्शन केंद्र\nजाहिराती करिता संपर्क 7020602961\nखापा : खापा नगराध्यक्षा व सदस्याच्या पुढाकाराने खापा नगर परिषद मधे अपंग नागरिकांकरिता सल्ला व मार्गदर्शन केंद्र उघडण्यात आले. वेळोवेळी समाजातील गोर गरिब व अपंग असलेल्या लोकांनसाठी जास्तीत जास्त लाभ मिळेल असे कार्य करु असे आश्वासन देिले.\nयाप्रसंगी उपस्थित सौ प्रियंका प्रफुल मोहटे नगराध्यक्षा न प खापा, मुकेशजी गायधनी उपाध्यक्ष न प खापा, पवनभाऊ पैठणकर सभापती न प खापा, रवीभाऊ परतेकी नगरसेवक न प खापा व उपस्थित सर्व अपंग बांधव उपस्थित होते.\nPosted in Politics, आरोग्य, कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, मुंबई, युथ स्पेशल, राजकारण, राज्य, विदर्भ\nकांग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस ,शिवसेना व शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर\nसावनेर शहरात “शेतकरी विधेयक ” विरोधात कांग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस ,शिवसेना व शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर* *सावनेर येथे गांधी चौकात टायर जाळुन केले रास्ता रोको आंदोलन* *नंतर पोलिसांनी रस्त्यावरुण हटवत ताब्यात घेतले* सावनेर : गेल्या सप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने केलेले तीन कृषीविषयक कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी देशभरातील शेतकरी संघटनांनी आज मंगळवारी […]\nकन्हान ला नविन एका रूग्णाची भर : कोरोना अपडेट\nकन्हान शहरात सेनिटाइजर ची फवारणी करण्याची मागणी : कन्हान शहर विकास मंच\nकृषी विषयक कायद्यां���ा राज्‍य सरकारने दिलेली स्‍थगिती त्‍वरीत दूर करा – माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे\nकन्हान परिसरात ११२ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक : कोरोना अपडेट\nजेष्ठ नागरिकांना कोरोना व्यक्सीन साटक ला देण्यास सुरूवात\nविधि संघर्ष ग्रस्त बालकाचा मुलीवर केला अतिप्रसंग\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/6864", "date_download": "2021-07-25T21:14:24Z", "digest": "sha1:WIUFMGQFUFUARVZH2SWFCGADPCAVTYDL", "length": 14718, "nlines": 217, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "डॉ पंजाबराव देशमुख जयंती निमित्त डॉ पं दे रा शि परिषद दिनदर्शिका २०२१चे लोकार्पण – Maharashtra Darpan", "raw_content": "\nनांदागोमुखच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकन्हान ला नविन १० रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८०९ रूग्ण संख्या : कोरोना अपडेट\n१०० लिटर मोहाफुलाची दारू सह एकुण २०हजार,९६० रुपयाचा मुद्देमा��� जप्त : कन्हान पोलीसांची कारवाई\nस्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने कु पायल येरणे सन्मानित\nखोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी ची चोरी\nहृदय विदारक घटना ; बापाने केली बारा महिन्यांच्या मुलाची हत्या ; सावनेर तालुक्यातील वाकोडी येथिल घटना\nआशुतोष मंडपे यांना पीएचडी पदवी ने सन्मानित\nमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते “शिव भोजन थाळी”केन्द्राचे उदघाटन\nनव दिवसात नव घरात चोरी :पोलिसांच्या कार्यक्षमतेवर ग्रामस्थांचे प्रश्नचिन्ह\nकन्हान परिसरात ११८ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक : कोरोना अपडेट\nनिर्माणाधिन कन्हान नदीच्या पुलावर गळफास घेऊन युवकाची आत्महत्या\nकन्हान-पिपरी येथे निषादच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ\nडॉ पंजाबराव देशमुख जयंती निमित्त डॉ पं दे रा शि परिषद दिनदर्शिका २०२१चे लोकार्पण\nडॉ पंजाबराव देशमुख जयंती निमित्त डॉ पं दे रा शि परिषद दिनदर्शिका २०२१चे लोकार्पण\nडॉ पंजाबराव देशमुख जयंती निमित्त डॉ पं दे रा शि परिषद दिनदर्शिका २०२१चे लोकार्पण\nकन्हान : – डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परि षद नागपुर जिल्हा तर्फे शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांच्या १२२ व्या जयंती निमित्त डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद दिनदर्शिकेचे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न झाला.\nनागपुर विभागीय शिक्षक संम्पर्क कार्यालय वाठोडा येथे मा विलास भालेकर अध्यक्ष विदर्भ आटो रिक्षा चा लक फेडरेशन, उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी नागपुर यांचे हस्ते व मा शांताराम जळते राज्य उपाध्यक्ष डॉ पं दे रा शि परिषद यांचे अध्यक्षेत आणि मा विनोद मेंढे सचिव उज्वल शिक्षण प्रसारक मंडळ नागभिड, सौ सरिताता ई चकोले नगरसेविका मनपा, विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, विभागिय प्रवक्त्या प्रा कीर्ती काळमेघ, मोतीराम रहाटे जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण पत्रकार यां च्या प्रमुख उपस्थित शिक्षणमहर्षी दिनदर्शिका २०२१ चे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमास डॉ पं दे शि परिषदेचे पदाधिकारी नंदलाल यादव, योगेश कडु , गुणवंत देवाडे, संजीव शिंदे, राजेश मालापुरे, विजय कांबळे, चेतन चव्हाण, सुरज बमनोटे, समीर शेख, मेघराज गवखरे, प्रविण मेश्राम, गजानन कोंगरे, हर्षा वाघमारे, चेतना कांबळे, नंदा वाळके, पुष्पा कोंडलवार, प्रिया इंगळे, विनोद चिकटे, लोकोत्तम बुटले, पक्षभान ढोक, मारोत��� देशमुख, समीर पिल्लेवान मुख्याध्यापक, संघ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मेघराज गवखरे यांनी तर नंदा वाळके हयांनी आभार व्यकत केले. या सोहळया स पदाधिकारी व शिक्षक बंधु भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते.\nPosted in कृषी, नवी दिल्ली, नागपुर, मुंबई, राज्य, विदर्भ, शिक्षण विभाग\nकन्हान शहरात क्रिसमस दिवस थाटात संपन्न\nकन्हान शहरात क्रिसमस दिवस थाटात संपन्न कन्हान : – कोरोना च्या प्रार्दुभाव लक्षात घेत कन्हान शहरातल्या चर्च मध्ये ईसाई सामाजाचा लोकांनी सोशल डिस्टेसिंग, मास्क, सेनिटाइजर चा वापर करुन क्रिसमस दिवस थटात साजरा करण्यात आला. कन्हान शहरात क्रिसमस सण विविध चर्च मध्ये सामाजाचा लोकांनी आपल्या घरात येशु मसिहा च्या वाढदिवस […]\nपतंजलि योग समिति सावनेर भारत थापा यांचे सुयश\nमनोरूग्ण युवकास आपुलकीचा हाथ\nकांद्री चा युवक ऋृषभ वैद्य नागपुर येथे हरवला\nविश्व पर्यावरण दिवसी पिंपळाचे व आंब्याच्या वृक्षाचे केले वृक्षारोपण\nडॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदतर्फे छोटेखानी नियुक्ती कार्यक्रम संपन्न\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषा��ी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.songlyricsindia.com/maza-hoshil-na-lyrics/", "date_download": "2021-07-25T22:24:48Z", "digest": "sha1:PBSG757PJA3CF2A2TDK7AMUTOHUGNJLB", "length": 4399, "nlines": 116, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "Maza hoshil Na Lyrics - Song Lyrics | SongLyricsIndia.com", "raw_content": "\nमाझा होशील ना प्रेम गीत | Maza hoshil Na Lyrics – झी मराठी 2020\nगाण्याचे शीर्षक: माझा होशील ना प्रेम गीत\nस्टार कास्ट: गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी,\nसंगीत लेबल: झी मराठी\nतुजविण मी ही अपुरी\nतुजविण मी ही आधा\nतुजविण मी ही अपुरी\nतुजविण मी ही आधा\nबिलगला बघ तुला वारा….\nतुजविण मी ही अपुरी\nतुजविण मी ही आधा\nतुजविण मी ही अपुरी\nतुजविण मी ही आधा\nबिलगला बघ तुला वारा….\nतुजविण मी ही अपुरी\nतुजविण मी ही आधा\nवारी | Wari Lyrics – नवीन विठ्ठल गाणे 2021\nमायबापा विठ्ठला | Maai Bappa Vithala Lyrics – नवीन विठ्ठल गाणे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-cover-story-sanket-kulkarni-marathi-article-3391", "date_download": "2021-07-25T23:03:25Z", "digest": "sha1:CYDXIF7R2BGQ44Y7XBSABTATKQLEY7VF", "length": 45890, "nlines": 136, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Sanket Kulkarni Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकिल्ले, कल्लोळ आणि वास्तव\nकिल्ले, कल्लोळ आणि वास्तव\nबुधवार, 18 सप्टेंबर 2019\nदुर्लक्षित किल्ल्यांच्या रूपाने राजकारण आणि अर्थकारणाचे नवे कुरण सापडल्यावर कोण चतुर राजकारणी याकडे ‘प्रेमाने’ बघणार नाही किल्ल्यांचे अम्युजमेंट पार्क करण्याचा नळदुर्गचा प्रयोग सर्वज्ञात आहे. ऐतिहासिक वारशाचा वापर काही कमावण्यासाठी करण्याची टूम सरकारी डोक्‍यांतून न निघती, तरच नवल किल्ल्यांचे अम्युजमेंट पार्क करण्याचा नळदुर्गचा प्रयोग सर्वज्ञात आहे. ऐतिहासिक वारशाचा वापर काही कमावण्यासाठी करण्याची टूम सरकारी डोक्‍यांतून न निघती, तरच नवल हे ‘विकासा’चे झगमगीत सिमेंटीकरण इतर किल्ल्यांवर होऊ नये, याबद्दल किल्लेप्रेमींनी जागरूक राहायला हवे. नाहीतर पुढच्या पिढीला रायगडावर जाणे आणि राणीच्या बागेत जाणे, यातला फरकही कळायचा नाही.\n‘महाराष्ट्राला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. त्यामुळे येथे गावोगाव पसरलेल्या ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी पर्यटनाच्या सुविधा निर्माण केल्यास तेथे पर्यटकांचा वावर वा��ेल. प्रामुख्याने, विदेशी पर्यटकांना आवश्‍यक अशा निवास आणि खानपानाच्या सुविधांचा अभाव सगळीकडे आढळतो. त्यामुळे आपले पर्यटन काही मोजक्‍या ठिकाणांवर केंद्रित झालेले आहे,’ असे पालुपद कायम ऐकू येते. हे बोलणाऱ्यांत पर्यटक, पर्यटन व्यावसायिकांचा समावेश असणे स्वाभाविक आहे; पण याची सातत्याने उजळणी करत विविध आकर्षक प्रस्ताव पर्यटन विभागाकडून समोर आणले जातात, तेव्हा त्यांचा अंतःस्थ हेतू केवळ पर्यटनवृद्धी हाच असतो का, याबद्दल शंकेला वाव आहे.\nकोणत्याही सरकारी विभागाचे काम म्हणजे ढिसाळ नियोजन आणि कंत्राटदारस्नेही वृत्ती यांचे बेमालूम मिश्रण असते. पर्यटन विभाग किंवा पर्यटन विकास महामंडळातर्फे यशस्वीरीत्या चालवला जाणारा एखादा आदर्श प्रकल्प दाखवा, असे म्हटल्यास एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेही दाखवता येणार नाही, याची खात्री आहे. वर्षानुवर्षे तोट्यातच चालवले जाणारे रिसॉर्ट्स किंवा कोट्यवधींची गुंतवणूक करून उभारलेली कुलूपबंद अभ्यागत केंद्रे पांढऱ्या हत्तीगत पोसणारा विभाग म्हणूनच एमटीडीसीकडे पाहिले जाते. त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरुळ येथे बांधलेली सुसज्ज अभ्यागत केंद्रे आणि औरंगाबाद शहरातले कलाग्राम. प्रचंड गुंतवणूक करून उभारलेल्या, पण आता मढ्यागत पडलेल्या या इमारतींकडे पाहिले, की यांच्या योजना का फुस्स होतात ते लक्षात येते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, पर्यटन विकास म्हणजे केवळ फिरणाऱ्या लोकांना करमणूक आणि मनोरंजनाच्या गोष्टी उपलब्ध करून देणे, इतकाच सार्वत्रिक समज आपल्याकडे असतो. गंभीर बाब ही, की प्रशासकीय पातळीवरही यापलीकडे विचार केला जात नाही. अर्थात, तो विचार करील इतके प्रशिक्षित मनुष्यबळच पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालय आणि पर्यटन विकास महामंडळाकडे नाही. त्यामुळे आकर्षक घोषणा करण्यापलीकडे या विभागाला काम राहिलेले नाही, असे खेदाने म्हणावे लागते.\nनमनाला घडाभर तेल वाहायचे कारण म्हणजे, राज्यातल्या गडकिल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल्स उभारण्याच्या सरकारने केलेल्या घोषणेमुळे गेल्या आठवड्यात झालेला किल्लेप्रेमींचा कल्लोळ लोकप्रिय घोषणा लोक-अप्रिय ठरली आणि सरकारविरोधात किल्लेप्रेमी मंडळींमध्ये संतापाची लाट उसळली. महाराष्ट्रातील किल्ल्यांना किती महान इतिहास आहे, त्यांचे स्थापत्य किती वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि हे किल्ले कसे आपल्या अस्मितेचा भाग आहेत, या भावनिक मुद्‌द्‌यांत मी शिरणार नाही. कारण किल्ल्यांकडे फक्त व्यवसायनिर्मितीचे साधन म्हणून पाहणे, हा जितका ‘करंटेपणा’ आहे, तितकाच भावनिक मुद्‌द्‌यांवर या धोरणाचा विरोध करणे हाही ‘वांझोटेपणा’ आहे. विरोधाला विरोध म्हणून मुख्यमंत्र्यांना सोशल मीडियावर शिव्या देणारे, एखाद्या राजकीय पक्षाची तळी उचलून सरकारवर टीका करणारे लोक मी किल्लेप्रेमी समजत नाही. किल्ले पर्यटन विकासाच्या या योजनेला विरोध करणाऱ्याने किमान आपल्या जागेवरून उठून पाच-दहा किल्ल्यांवर जाऊन त्यांची सापेक्षता समजून घेतलेली असावी, इतकी माफक अपेक्षा आहे. बाकी खोगीरभरती प्रत्येक आंदोलनात असतेच\nकिल्ल्यांपुरते बोलायचे, तर आत्तापर्यंत फक्त दारुडे आणि टवाळखोरच या किल्ल्यांचा पावित्र्यभंग करण्यात आघाडीवर होते. पण आता ‘सरकारी’ बिल्ला लागलेले ‘खानदानी’ धटिंगणही किल्ल्यांकडे ‘धंदा’ म्हणून पाहत असतील, तर नक्कीच त्याला विरोध केला पाहिजे. किल्ले पर्यटनाला चालना देणे हा सरकारी योजनेचा भाग असला, तरी ती योजना कोण राबवतोय, कशा पद्धतीने पुढे रेटतोय, ते बारकाईने पाहणे आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणे हे एक किल्लेप्रेमी म्हणून आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे.\nगडसंवर्धन समितीचे अस्तित्व प्रशासनाला मान्य आहे का\nलहानमोठे ज्ञातअज्ञात ५५० किल्ले असणाऱ्या महाराष्ट्रात आजघडीला प्रशासनाकडे केवळ ३१७ किल्ल्यांची यादी उपलब्ध आहे. यापैकी ४७ किल्ले भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाने संरक्षित केले आहेत. तसेच ४९ किल्ले राज्य संरक्षित आहेत. राज्य पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय या किल्ल्यांच्या जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे करते. २०१५ मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली ‘गडसंवर्धन समिती’ या कामी पुरातत्त्व विभागाला मार्गदर्शन करते. या समितीच्या प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या बैठकांमध्ये किल्ल्यांच्या संवर्धन आणि संरक्षणाबाबतचा कृती आराखडा टप्प्याटप्प्याने तयार करण्याचे आणि लोकसहभाग वाढवून किल्लेप्रेमी आणि पुरातत्त्व विभागातील दुवा साधण्याचे प्रयत्न विविध मार्गांनी सुरू आहेत. समितीचे सर्वच सदस्य त्याबद्दल अतिशय आग्रही आहेत, हे आधी स्पष्ट केले पाहिजे. समितीने आजवर सुचवलेल्या ३० किल्ल्यांवर संवर्धनाची कामे झाली आहेत. काही ठिकाणी अजूनही सुरू आहेत.\nकाही प्रमुख किल्ल्यांवर इमारती, बुरूज, तटबंदी सुस्थितीत आहे. मात्र बहुतांश ठिकाणी केवळ जोती आणि अवशेषच शिल्लक आहेत. भविष्यात तेही नामशेष होऊ नयेत, यासाठी काळजी तर घेतली जावीच; परंतु जे अवशेष शिल्लक आहेत, त्यांचे नकाशे आणि डॉक्‍युमेंटेशन होणे गरजेचे आहे. जीपीएस मॅपिंग आणि टोटल स्टेशन सर्व्हे केल्यास सर्व किल्ल्यांचा ऑनलाइन डेटाबेस तयार होईल. समितीने पहिल्या टप्प्यात २५ किल्ल्यांचे नकाशामापन करण्याची शिफारस केली. यात नागपूरच्या सुदूर संवेदन केंद्राने सिंहगडाचे मॅपिंग केले. पण निधीअभावी हे काम त्यापुढे सरकले नाही.\n‘ज्या किल्ल्यांना काही इतिहास नाही, तिथे हॉटेल्स उभारायला काय हरकत आहे’ असा प्रश्‍न विचारणाऱ्यांना किल्ल्यांबद्दल काही निर्णय घेण्यापूर्वी, किंवा किमानपक्षी घोषणा करण्यापूर्वी राज्याच्या विविध भागांतील किल्लेप्रेमी, तज्ज्ञ आणि इतिहास संशोधकांचा समावेश असलेल्या समितीशी सल्लामसलत करणे का उचित वाटले नसावे’ असा प्रश्‍न विचारणाऱ्यांना किल्ल्यांबद्दल काही निर्णय घेण्यापूर्वी, किंवा किमानपक्षी घोषणा करण्यापूर्वी राज्याच्या विविध भागांतील किल्लेप्रेमी, तज्ज्ञ आणि इतिहास संशोधकांचा समावेश असलेल्या समितीशी सल्लामसलत करणे का उचित वाटले नसावे पर्यटन विभागाचे मंत्री, सचिव आणि इतर अधिकारी आपले प्रस्ताव सरसावून बसले, तरी महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या किल्ल्यांबद्दल काही ठरवताना आपण एकवेळ समिती जाऊ द्या, ज्यांचा त्यावर थेट अधिकार आहे, अशा पुरातत्त्व विभागाला तरी काही विचारावे, असे त्यांना का वाटले नसावे पर्यटन विभागाचे मंत्री, सचिव आणि इतर अधिकारी आपले प्रस्ताव सरसावून बसले, तरी महाराष्ट्राच्या अस्मितेचा मानबिंदू असलेल्या किल्ल्यांबद्दल काही ठरवताना आपण एकवेळ समिती जाऊ द्या, ज्यांचा त्यावर थेट अधिकार आहे, अशा पुरातत्त्व विभागाला तरी काही विचारावे, असे त्यांना का वाटले नसावे या शासकीय समितीचे अस्तित्व पर्यटन विभागाच्या प्रशासनाला आणि सचिवालयाला मान्य आहे का\nकिल्ले असंरक्षित असतील; बेवारस नाहीत\nराज्य पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत फक्त ४९ किल्ले आहेत. त्यामुळे केवळ या ४९ क���ल्ल्यांवरच त्यांना संवर्धनाचे काम करता येते. सुमारे १५० ते २०० किल्ले वन विभागाच्या क्षेत्रात आहेत. साधारणतः २०-२२ किल्ले खासगी मालकीचे आहेत. याहीपेक्षा आणखी काही किल्ले सध्या कोणाकडेच नाहीत, ते त्या त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत येतात. यातील अनेक किल्ल्यांवर अतिक्रमणे आहेत, तर काहींवर निव्वळ रान माजले आहे. या किल्ल्यांच्या मालकी, जतन आणि संवर्धनासाठी आचारसंहिता तयार करण्याचा ठराव गडसंवर्धन समितीच्या बैठकीत झाला होता. तीन वर्षांपूर्वी यातील ८३ किल्ले संरक्षित करण्यासाठीचा प्रस्तावही तयार करण्यात आला. संग्रामदुर्ग आणि यशवंतगड संरक्षित करण्यात आले; पण आणखी स्मारके संरक्षित करण्यास प्रशासन अनुकूल नसल्यामुळे ब्रेक लागला आहे. याच असंरक्षित किल्ल्यांवर (शासकीय भाषेत बोलायचे, तर वर्ग-२ च्या किल्ल्यांवर) आपल्या पर्यटनाच्या योजना राबवण्याचा घाट पर्यटन मंत्रालयाने घातला आणि सगळा घोळ झाला.\nनियमात राहून बरेच काही करता येईल\nऐतिहासिक आणि पुरातात्त्विकदृष्ट्या महत्त्वाच्या किल्ल्यांमध्ये हेरिटेज हॉटेल्स किंवा तत्सम पर्यटनकेंद्री बदल करणे कायद्यानेच शक्‍य नाही. काही ठिकाणी, काही प्रमाणात तो इतिहास जिवंत करण्याच्या दृष्टीने शिवसृष्टी, साऊंड ॲण्ड लाइट शो, एखादे संग्रहालय, असे काही प्रयोग ‘नियमात राहून’ करता येऊ शकतात. नव्हे करावेतही. पण खासगी गढ्या, जुन्या तटबंद्या, केवळ तट शिल्लक असलेले किल्ले, याठिकाणीही हेरिटेजचे भान आणि निकष पाळले पाहिजेत. उदा. वेंगुर्ल्याच्या यशवंतगडाला पुरातत्त्व विभागाने काही निकषांवर हेरिटेज हॉटेलला परवानगी दिली आहे. तिथे ‘फोर्ट व्ह्यू रिसॉर्ट’ करता येईल, पण त्या रिसॉर्टमुळे आतील किल्ल्याच्या ऐतिहासिकतेला कुठलाही धक्का बसणार नाही. त्याखेरीज ही गुंतवणूक करणाऱ्या व्यावसायिकाने किल्ल्याच्या संवर्धनाचा खर्च तर द्यायचा आहेच; शिवाय किल्ल्याची साफसफाई व इतर व्यवस्थाही त्यानेच करायची आहे. टुरिझमच्या येणाऱ्या पैशात कुठे हा वारसा जपला जात असेल, तर ते जरूर करावे; पण व्यावसायिकावर नियमांचा अंकुश कायम ठेवूनच. हा व्यावसायिकच आपल्या छाताडावर बसला, तर काय होते, ते नळदुर्गला दिसलेच आहे.\nकिल्ल्यांवर खरेच लग्न लागणार का\n‘आता किल्ल्यांवर लग्न लागणार,’ ‘जिथे रक्ताचे पाट वाहिले, तिथे दारूचे पेले रिचवले जाणार,’ अशा अतिरंजित बातम्या आणि सोशल मीडियावरील राजकीयदृष्ट्या प्रेरित प्रचारयंत्रणेने मूळ योजना काय आहे, ते कुणीही पाहिले नाही. ३ सप्टेंबरला झालेल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये किल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय झाला, अशी भुमका उठली आणि गोंधळाला सुरुवात झाली. असा काही निर्णय खरेच त्या बैठकीत झाला असेल, तर सरकारकडे त्या बैठकीचे इतिवृत्त मागितले पाहिजे.\nछत्रपती शिवाजी महाराजांशी आणि मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासाशी संबंधित किल्ल्यांवर अशा प्रकारची परवानगी कधीही दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी पुण्यात स्पष्टच केले. पण ‘जिथे फक्त चार भिंती आहेत, त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने असे प्रयत्न करण्याची ती योजना आहे,’ असे ते म्हणाले, इथेही पुरातत्त्व शास्त्राला आक्षेप आहेत. तेही दूर करण्यासाठी सरकारने पुरातत्त्व विभाग आणि गडसंवर्धन तज्ज्ञांची मते विचारात घेतली पाहिजेत.\nतीनेक वर्षांपूर्वी पर्यटन विभागाने पुरातत्त्व विभागाकडून असंरक्षित किल्ल्यांची यादी मागवली होती. त्यानंतर या विषयात पर्यटन विभागाने पुरातत्त्व विभागाशी कसलाही संवाद साधलेला नाही. हे असंरक्षित किल्ले पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येत नाहीत, म्हणजे आपण या किल्ल्यांवर आता कुठलीही योजना राबवू शकतो, हा या विभागाच्या चतुर सचिव आणि अधिकाऱ्यांचा समज असेल, तर तो चुकीचा आहे हे त्यांनी जाणले पाहिजे.\nकिल्ल्यांच्या परिसरात पर्यटन विकासाचे नियोजन आहे हे खरे आहे. पण त्यात २५ किल्ले निवडले आहेत, तिथे आता लगेच हॉटेल्स उभी राहणार आहेत, तिथे डेस्टिनेशन वेडिंग्ज आणि हनिमून हॉलिडेज‌ साजरे करण्यासाठी लोकांची रांग लागणार आहे, असे काहीही होणार नाही. कुठल्याही तांत्रिक शक्‍यतांचा आणि नियमांचा बारकाईने अभ्यास न करता आकर्षक योजना तयार करणे आणि त्याची अंमलबजावणी करताना ‘एनओसी’ मिळण्यात अडचणी आल्या, की घोंगडे भिजत पडणे ही पर्यटन विभागाच्या कामाची आजवरची पद्धतच पडलेली आहे. आत्ताचा कल्लोळ हा त्याचाच परिपाक आहे. पिढ्यानपिढ्या गडगंज संपत्ती बाळगणारे काही खानदानी संस्थानिक आता राजकारणात शिरून, राजस्थानातल्या किल्ल्यांचे ‘रोल मॉडेल’ डोळ्यांसमोर ठेवून इथल्या किल्ल्यांवर तशा योजना राबवू पाहत असतील, तर त्याा विरोध होणारच.\nघो��णेचे बूमरॅंग उलटल्यावर किल्ल्यांचे अ, ब, क, ड असे वर्गीकरण करायचे, त्यातल्या ‘ड’ गटातल्या किल्ल्यांवर हॉटेल्स वगैरे उभारायला परवानगी द्यायची, अशी सारवासारव सुरू झाली. ही काय वर्गवारी आहे कुणी आणि कधी केली कुणी आणि कधी केली पुरातत्त्व विभागाला त्याबद्दल साधी विचारणा तरी केली आहे का पुरातत्त्व विभागाला त्याबद्दल साधी विचारणा तरी केली आहे का पहिल्या टप्प्यात २५ किल्ल्यांवर या विकासकामांना परवानगी देऊ म्हणताना, या किल्ल्यांची तरी यादी केलेली आहे का पहिल्या टप्प्यात २५ किल्ल्यांवर या विकासकामांना परवानगी देऊ म्हणताना, या किल्ल्यांची तरी यादी केलेली आहे का या सगळ्या प्रश्‍नांचे उत्तर नकारार्थी आहे. बातम्यांमधून फिरणारी आठ-दहा किल्ल्यांची यादीही अधिकृत नाही. परिणामी, विरोधात फिरणाऱ्या संतप्त व्हॉट्‌सॲप फॉरवर्ड्सनाही काही अर्थ उरत नाही. पण सामोरे येऊन हे सारे गैरसमज दूर करण्यापेक्षा सपशेल सारवासारव करणारे व्हिडिओ संदेश पर्यटनमंत्री गाडीत बसल्याबसल्या देतात, हे तितकेच अपरिपक्व आणि शिष्टाचाराला सोडून आहे.\nइतर आवश्‍यक गोष्टी का करत नाही\nपर्यटन विभागाने किल्ल्यांचे ‘भले’ करण्याचा उदात्त विचार करण्यापेक्षा आपली नियत कामे केली, तरी पर्यटनात पुष्कळ वाढ होईल. पर्यटन खात्यात प्रशिक्षित माणसे नाहीत. डेप्युटेशनवर नेमलेले अधिकारी आणि योग्यता नसताना प्रमोशन मिळालेले कर्मचारी यांच्या तुटपुंज्या बळावर पर्यटन संचालनालय आणि महामंडळ चालवताना फक्त ‘सारंगखेडा महोत्सवा’चा तुरा किती दिवस मिरवाल पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबादेत धड रस्ते नाहीत, अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरवस्थेवर जगभरातील राजदूत खडे बोल ऐकवून गेले, तरी पर्यटनमंत्र्यांनी गुपचिळी ठेवली. पर्यटन व्यवसाय आता ९० टक्के ऑनलाइन चालतो. त्यानुसार पर्यटन धोरणात बदल, हॉटेल्स आणि पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांना टॅक्‍स इन्सेन्टिव्ह, टॅक्‍स हॉलिडे, तारांकित हॉटेल्सव्यतिरिक्त छोट्या स्थानिकांना रोजगार आणि प्रोत्साहन, पर्यटकांसाठी स्वच्छ आणि सुलभ स्वच्छतागृहांची उभारणी आणि व्यवस्थापन, पर्यटकांशी संबंधित खटले आणि त्यांच्या आरोग्यासंबंधी उद्‍भवणाऱ्या समस्यांचे द्रुतगतीने निराकरण करणारी यंत्रणा उभारणे, उत्तम दर्जाच्या टूर बसेसच्या सुविधा, हॉटेल्सच्या दर आकारणीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा, अशी पायाभूत कामे करण्यात पर्यटनमंत्री सपशेल अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे आधी आपली धुणी निस्तरावीत. निवडणुकीच्या तोंडावर आपले अपयश झाकण्यासाठी लोकप्रिय घोषणा करायला जाल, तर असे तोंडावर आपटण्याचे प्रसंग येणारच\nसंवर्धनाच्या नावाखाली कंत्राटदारांचे तुष्टीकरण\nअनेक किल्ल्यांमध्ये तुफानी वेगाने संवर्धनकार्य सुरू आहे. किल्ल्यांवर कामे होतायत हा आनंदाचा भाग आहे. पण कुठलेही अवशेष परत पूर्वीसारखे बांधून काढायच्या आधी त्यांच्या सद्यःस्थितीचा, मूळ वास्तुवैशिष्ट्यांचा अभ्यास करणे आवश्‍यक असते. अनेक किल्ल्यांवर संवर्धनकामे करताना आणि सरधोपट पाथ-वेज्‌ बांधताना तिथे गाडलेल्या अवशेषांना चिणून टाकण्याचे काम होत आहे. पण कंत्राटदारांचे ऐकताना मार्गदर्शक तत्त्वांना हरताळ फासणे या अभियंत्यांच्या इतके अंगवळणी पडत चालले आहे, की हा तुफानी वेग कामाच्या दर्जावर परिणाम करतो, हे त्यांच्या लक्षात येऊनही तसेच धकवले जात आहे. किल्लेप्रेमी संघटनाही याविषयी आक्रमक होत असल्या, तरी त्याबद्दल सनदशीर लढा देताना दिसत नाहीत.\nवैभवाचे संगोपनच करा; सत्यानाश नको\nमहाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकांचे संवर्धन व्हावे, तिथे पर्यटन वाढावे, यासाठी शासनाने फेब्रुवारी २००७ मध्ये महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना आखली. वास्तूची मूळ मालकी सरकारची राहून स्मारकाची स्वच्छता-देखभाल-सुरक्षा, वाहनतळ, प्रसाधनगृहे, ध्वनी-प्रकाश कार्यक्रम, संग्रहालय उभारणी, मार्गदर्शक नेमणूक अशी कामे पालक कंपन्यांनी करावीत, असे अपेक्षित आहे. त्याबदल्यात विहित प्रवेश शुल्क, जाहिरात आणि प्रसार साहित्याची विक्री असे अधिकार देऊ केले आहेत. सर्वप्रथम सोलापूरच्या युनिटी मल्टिकॉन कंपनीने २००९ मध्ये याला प्रतिसाद देत नळदुर्ग दत्तक घेण्याचा प्रस्ताव दिला. कागदी घोडे पुढे सरकत सरकत २०१४ मध्ये कंपनीला किल्ल्याचा ताबा मिळून काम सुरू झाले. वेगवेगळ्या आकाराचे सुमारे १२५ बुरूज, १०३ एकराचे क्षेत्रफळ घेरणारी लांबच लांब तटबंदी, बोरी नदीचे पात्र अडवून निर्माण केलेला जलाशय, त्याचे नर-मादी धबधबे आणि बंधाऱ्याच्या भिंतीच्या पोटातील जलमहाल या सगळ्याची डागडुजी कंपनीने केली. पर्यटकांना पिण्याचे पाण��, प्रसाधन गृह अशा मूलभूत सुविधा दिल्या. एवढ्या आडवाटेला जाऊन हा किल्ला पहावा, असे आकर्षण सामान्य पर्यटकांना वाटणे अशक्‍यच होते. पण आता आकर्षक उद्याने, जलाशयात बोटिंगची सुविधा, बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांमधून किल्ला फिरण्याची व्यवस्था, यामुळे दिवसागणिक शेकडो पर्यटक इथे येऊ लागले आहेत. किल्ल्यालाच जोडून तब्बल शंभर एकर जागा घेऊन स्वतंत्र रिसॉर्ट आणि कृषिपर्यटन केंद्राचा अवाढव्य घाट त्यांनी घातला आहे.\nहे सगळे करत असताना पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षामुळे कंपनीने किल्ल्यात सर्रास उत्खनन, बांधकामे आणि नवनव्या प्रयोगांचा धडाकाच लावला. अर्थातच कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शास्त्रीय संवर्धनाचे नियम माहिती असणे शक्‍य नाही. पुरातत्त्व विभागानेही वेळीच जागरूक राहून त्यांना आवर घातला नाही. त्यांच्या खोदकामांमुळे पुरातत्त्वीय ऐवजाचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पुरातत्त्व विभागाने वैभव संगोपन समिती नेमून पाहणी केली. त्यानंतर प्रवेशद्वारातील दोन भव्य बुरुजांसमोर बसवलेले फायबरचे हत्ती, जलमहालाच्या नाजूक दगडी खिडक्‍यांना लावलेल्या वजनदार लोखंडी जाळ्या, ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचे सांगाडे हटवण्यात आले. तसेच कुठलेही खोदकाम करण्यास, अवशेषांना धक्का लावण्यास पायबंद घालण्यात आला.\nदत्तक योजना चांगली असली, तरी त्यासाठी राज्याने केंद्रासारखी काटेकोर नियमावली अद्याप केलेली नाही. विशिष्ट कंपन्यांनाच किल्ले दत्तक देण्यात रुची असलेल्या राजकारणी मंडळींना आणि त्या कंपन्यांना हे नियम नकोच असतात. नियमांवर बोट ठेवणे हा त्यांना पुरातत्त्व विभाग आणि इतिहासप्रेमींचा खोडा वाटतो.\nशक्‍य झाल्यास हे करा\nकिल्ल्यावरील अवशेषांचे शास्त्रीय पद्धतीने जतन, संवर्धन करण्यासाठी पुरातत्त्व विभागाला बळ द्या. किल्ल्यांचे नकाशेमापन, डॉक्‍युमेंटेशन, थ्रीडी मॅपिंग, टोटल स्टेशन सर्व्हे करून त्या स्थापत्याची वैशिष्ट्ये समजून घेत संवर्धन आराखडा करा. नियमबाह्य कामावर पुरातत्त्व विभागाचा कठोर अंकुश राहील, इतके मनुष्यबळ पुरवा. किल्ल्याचा इतिहास, तेथील वैशिष्ट्यपूर्ण जलव्यवस्थापन, स्थापत्यरचनेची माहिती देणारी आधुनिक यंत्रणा, प्रशिक्षित गाइड तिथे नेमा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जवळच्या पर्यटनस्थळांना जोडून सर्किट तयार होईल, अश��� रीतीने चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध करून द्या. पर्यटकांची संख्या तर वाढेलच, पण स्थानिक लोक आपोआप आपापल्या जागेत उत्तम हॉटेल्स उभारून या पर्यटकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी स्पर्धा करू लागतील. त्यासाठी पर्यटन विभागाने मोजक्‍या श्रीमंतांच्या ताब्यात किल्ल्यांचा भाडेपट्टा देण्याची गरज उरणार नाही. किल्ल्यांची ‘ड’ गटात वर्गवारी करणाऱ्या आणि फक्त विरोधासाठी काहीही अभ्यास न करता बोंबाबोंब करणाऱ्या ‘ढ’ गटातल्या लोकांना मात्र हे कधीच कळणार नाही.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dvm-originals/news/rohit-gadage-sortfilm-rasik-article-divyamarathi-128515774.html", "date_download": "2021-07-25T22:19:55Z", "digest": "sha1:SNEWUX4O6G3QWENXKBKBENUYJJXXLNJD", "length": 11467, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "rohit gadage sortfilm rasik article divyamarathi | आभासी विश्व अन् वास्तवाचं भान... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमाझी शॉर्टफिल्म:आभासी विश्व अन् वास्तवाचं भान...\nलॉकडाऊनमध्ये मोबाईलच्या वापरात झालेला बदल विस्मयकारी होता. सगळे घरात कोंडलेले, स्क्रोलिंग करत बसलेले. त्या पुढच्या स्थितीच्या विचाराने मेंदूत जणू वीज सळसळत गेली. आणि याच विषयावर शॉर्टफिल्म करायची असं ठरवलं. मोबाइलच्या स्क्रीनवरुन बोट पुढं सरकत जावं अन् एखाद्या खिळवणाऱ्या पोस्टवर थांबावं, तसं मनाच्या पटलावर उमटलेल्या एका नावापाशी येऊन विचार थांबले.. ‘स्क्रोल स्क्रोल’.. नाव तर ठरलं, आता फिल्म बनवायची होती..\nकोरोना महामारीनं भयंकर अनुभव दिले, आजही तिची भयावहता संपलेली नाही. गेल्या वर्षी एकीकडं कोरोनाची पहिली लाट थडकलेली आणि दुसरीकडं लॉकडाऊनने आयुष्याची घडी विस्कटलेली, असे दुहेरी संकट ओढावले. त्या अस्वस्थ काळात सगळे जण घरात सक्तीने कोंडले गेलो होतो. काही जण दिवसभर टीव्हीसमोर. उरलेले मोबाइलवर. आता टीव्हीवर काही नवं नाही, हे लोकांना काही दिवसांनी समजलं. एक तर तेच सिनेमे आणि भीती दुप्पट करणाऱ्या बातम्या. त्यामुळं टीव्ही पाहणारे हळूहळू मोबाइलवर शिफ्ट झाले. ही दुनियाच वेगळी. साऱ्यांकडून मोबाइलचा वापर प्रचंड वाढला. माझ्या आईला अँड्रॉइड मोबाइलवर कॉल घेणं कठीण वाटायचं. मात्र, लॉकडाऊन संपेपर्यंत ती मोबाइल वापरण्यात पटाईत झाली. आता तर ती स्वयंपाक करतानाही मोबाइल सोडत नाही प्रत्येकाचं असं मोबाइलवर सतत स्क्रोलिंग सुरू असतं.\nमोबाइलमध्ये इतकं गुंतण्यानं त्याच्या चांगल्या- वाईट परिणामांकडं दुर्लक्ष झालं. खरं तर कोरोना आणि लॉकडाऊननं सगळा मेंदू चोक अप् केला होता. पण, हा बदल विस्मयकारी होती. तो मला आतून ढुसण्या देऊ लागला. सगळे घरात कोंडलेले, स्क्रोलिंग करत बसलेले दिसू लागले. त्या पुढच्या स्थितीच्या विचाराने मेंदूत जणू वीज सळसळत गेली. आणि याच विषयावर शॉर्टफिल्म करायची असं ठरवलं. मोबाइलच्या स्क्रीनवरुन बोट पुढं सरकत जावं अन् एखाद्या खिळवणाऱ्या पोस्टवर थांबावं, तसं मनाच्या पटलावर उमटलेल्या एका नावापाशी येऊन विचार थांबले.. ‘स्क्रोल स्क्रोल’.. नाव तर ठरलं, आता फिल्म बनवायची होती..\nलॉकडाऊनमध्ये पूर्ण टीम घेऊन फिल्म करणं शक्य नव्हतं. मग करायचं काय म्हणतात ना, इच्छा तिथं मार्ग म्हणतात ना, इच्छा तिथं मार्ग मग एक पात्र घेऊन हा लघुपट करायचं ठरवलं. त्यानुसार कथेला वळण दिलं. आपल्याला जे वाटतंय, जे सुचलं ते त्या फॉर्ममध्ये सांगणं महत्त्वाचं. माझंही तसंच झालं. माझी बहीण रोहिणी गाडगे हिला आयुष्यात एकदा तरी अॅक्टिंग करायची इच्छा होती. त्यामुळं फिल्मची सारी कथा मी स्त्री पात्राभोवती गुंफली. सुरूवातीला मोबाइलवर शूट करायचा विचार होता. पण, घोडं पेंड खाल्लं. मला हवं ते त्यातून मिळत नव्हतं. त्यात माझा जास्त अनुभव डीएसएलआर कॅमेऱ्याचा. पण, सब्र का फल मिठा होता है म्हणतात, तसंच झालं. काही दिवसांनी लॉकडाऊन शिथिल झाला. माझा मित्र प्रणव बहादुरेने कॅमेऱ्यासाठी जुगाड करत तो मिळवून दिला. फिल्म तशी खूप लहान, त्यामुळं ती करताना खूप अवघड वाटलं नाही. फक्त तिघांनी मिळून ती पूर्ण केली.\nस्वतंत्र निर्मिती करायची म्हटलं, की बजेटचा प्रश्न आ वासून उभा राहतो. पण, मी कथेनुसार सर्व गोष्टी पार पाडल्याच नाहीत. बजेट, लोकेशन आणि इतर सर्व जे सहजशक्य आहे, जवळपास आहे, त्यातच भागवलं. भागवलं की होतंय, याचा वेगळाच अनुभव आला. कथा सुचणं आणि ती मांडणं या दोन्ही गोष्टी चित्रपट माध्यमात खूप वेगळ्या अंगानं येतात. या माध्यमात एखादी कथा सांगताना तिची पटकथा, चित्रीकरण, ध्वनिमुद्रण, संकलन यांचा वापर सर्वांना समजेल, असा कराव��� लागतो. मी तेच केलं. फिल्ममध्ये मोबाइलचा वापर करावा की करू नये, या भानगडीत शिरलोच नाही. फक्त काय घडते आहे आणि काय घडू शकतं यावर भर दिला. हा लेख वाचण्यासाठी तुम्हाला जितका वेळ लागेल, अगदी तितक्याच वेळात ‘स्क्रोल स्क्रोल’ तुम्हाला काही तरी वेगळं सांगेल. मोबाईल आणि समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे आभासी विश्वात अनाठायी अडकून पडणाऱ्या प्रत्येकाला ती वास्तवाचं थोडंफार भान नक्कीच देईल...\nया शॉर्टफिल्ममध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट होती व्हीएफएक्स. त्याशिवाय ही फिल्म झालीच नसती. आमच्या टीममध्ये व्हीएफएक्सची पूर्ण जबाबदारी रोहन इंगळे सांभाळतो. त्याला थोडं चार्ज केलं, चर्चा केली. व्हीएफएक्स कशाप्रकारे करता येतील, ते जास्त परिणामकारक कसे ठरतील, यावर बराच काथ्याकूट झाला. व्हीएफएक्ससाठी शॉट कसे घ्यायचे, हे रोहननं सांगितलं. लॉकडाऊनमध्ये प्रत्येक वेळी गाठीभेटी शक्य नव्हत्या. त्यामुळं शूटिंग सुरू असताना रोहनचा व्हिडिओ कॉल यायचा. त्यावर तो मार्गदर्शन करायचा. असं हे आगळंवेगळं शूट. त्याचा अनुभवही कायम लक्षात राहणारा आहे.\nरोहित गाडगे (लेखक, दिग्दर्शक)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/in-the-mens-singles-at-the-olympics-b-sai-praneeth-is-the-only-indian-badminton-player-128521948.html", "date_download": "2021-07-25T23:12:20Z", "digest": "sha1:LHVVORZLXK22TUJO2GRMIECLCKBD4LIX", "length": 7768, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "In the men's singles at the Olympics, B. Sai Praneeth is the only Indian badminton player | अाॅलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत बी. साई प्रणीत एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी इंटरव्ह्यु:अाॅलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत बी. साई प्रणीत एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू\nशेखर झा | रायपूर2 महिन्यांपूर्वी\nप्रचंड मेहनतीतून अाॅलिम्पिक पदकाची माेठी अाशा : प्रणीत\nबॅडमिंटनपटूंच्या वाढत्या संख्येने आगामी टाेकियो अाॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्याची माेठी अाशा हाेती. मात्र, पात्रता फेरी हाेऊ न शकल्याने भारताच्या अनुभवी खेळाडूंना माेठा फटका बसला. यातून त्यांना अाॅलिम्पिकचा काेटा संपादन करता अाला नाही, अशा शब्दांत भारतीय गुणवंत बॅडमिंटनपटू बी. साईप्रणीतने खंत व्यक्त केली.\nताे अाॅलिम्पिकमध्ये पुरुष एकेरीत खेळणारा भारताचा एकमेव बॅडमिंटनपटू असेल. प्रणीत सध्या काेराेना महामारीत स्वत:ला फिट ठ���वण्यासाठी कसून मेहनत घेत अाहे. त्याने २०१९ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई केली. यासह त्याने ३६ वर्षानंतर जागतिक स्पर्धेतील पुरुष एकेरीत भारताला पदक मिळवून देण्याचा पराक्रम गाजवला. त्याने जागतिक क्रमवारीतून अाॅलिम्पिक स्पर्धेतील अापले स्थान निश्चित केले.\nदिग्गज बॅडमिंटनपटू पात्र ठरू शकले नाहीत. त्याचा अाता टीमवर काही दबाव अाहे का सध्याची परिस्थिती फारच कठीण अाहे. दररोज नवीन आव्हाने समोर येत आहेत. यातून काही गोष्टी आपल्या हातात नाहीत आणि आपल्याला बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज आहे. अाॅलिम्पिकमध्ये भारताकडून माेठ्या संख्येत बॅडमिंटनपटू असते, तर सर्वांचा उत्साह वाढला असता. यातून सर्वांनी एकमेकांना मानसिक पाठबळ दिले असते. मात्र, तसे काही झाले नाही. त्यामुळे अव्वल कामगिरी करण्याची आपली मानसिकता बदलणार नाही. आम्ही भारताला पदक मिळवून देण्यासाठी सर्वाेत्तम कामगिरी करणार अाहाेत.\nतुझी पहिलीच अाॅलिम्पिक स्पर्धा अाहे, यासाठीची तयारी कशी झाली\nपहिल्यांदाच अाॅलिम्पिक स्पर्धेत सहभागी हाेत असल्याने अानंदी अाहे. मात्र, अव्वल कामगिरी करण्यासाठीचे थाेडे दडपणही अाहे. सध्या काेराेना महामारीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झालेली अाहे. अशा संकटात मी स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्नशील अाहे. आता एका वर्षापासून मी कामगिरीचा दर्जा उंचावण्यावर अधिक मेहनत घेत अाहे. याशिवाय स्वत:चा फिटनेसही कायम ठेवण्याचे अाव्हान अाहे. त्यामुळे हे सर्व याेग्य पद्धतीने करत मी तयारी करत अाहे.\nअाॅलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी कशी असेल, पदकाची काय स्थिती\nअाम्ही प्रत्येक जण या जागतिक स्तरावरील स्पर्धेत सर्वाेत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक अाहाेत. त्यामुळे निश्चितपणे भारतीय बॅडमिंटनपटू या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील. यातून पदक जिंंकण्याच्या अाशाही अाहेत. त्यामुळे हा पल्ला गाठण्यासाठी प्रत्येक जण कसून मेहनत करत अाहे.\nसाई, फेडरेशनची मदत मिळाली\nहाेय. काेराेना काळात साई अाणि बॅडमिंटन फेडरेशनची माेलाची मदत मिळाली. त्यामुळे सरावाचा प्रश्न सुटला अाणि मनावरचे दडपण दुर झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-nagar/7th-pay-commission-will-be-applicable-employees-hostels-and-ashram-schools-67057", "date_download": "2021-07-25T21:54:42Z", "digest": "sha1:CLW26HGLM2DHIIPEPEXJZMISEC37K6PO", "length": 17997, "nlines": 216, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "वसतीगृहे, आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार - The 7th pay commission will be applicable to the employees of hostels and ashram schools | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nवसतीगृहे, आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार\nवसतीगृहे, आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार\nवसतीगृहे, आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार\nवसतीगृहे, आश्रमशाळांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार\nशुक्रवार, 18 डिसेंबर 2020\nसह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, समाजकार्य विद्यालय, अपंग शाळांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक झाली.\nमुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय निवासी शाळा, शासकीय वसतीगृहे व अनुदानित आश्रमशाळांमधील कर्मचाऱ्यांना एक महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.\nसह्याद्री अतिथीगृह येथे सामाजिक न्याय विभागांतर्गत निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, समाजकार्य विद्यालय, अपंग शाळांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत बैठक झाली. या वेळी प्रधान सचिव श्याम तागडे, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे, सह सचिव दिनेश डिंगळे आदी उपस्थित होते.\nशासकीय निवासी शाळांसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात आली आहे. ही पदे मंजूर करताना केंद्रीय नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर निवासी शाळेसाठीच्या शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली. त्यानुसार निवासी शाळेच्या लेखा परिक्षणात विभागांतर्गत निवासी शाळांचा अभ्यासक्रम हा राज्य शिक्षणमंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्याचे निदर्शनास आल्याने महालेखापरिक्षकांनी निवासी शाळेतील शिक्षकांची वेतनश्रेणी सुधारित करण्याबाबत सूचना केली होती.\nसमाजकल्याण आयुक्त यांच्या प्रस्तावानुसार शासकीय निवासी शाळेतील शिक्षकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागास सादर केला होता. त्यानुसार वित्त विभागाने निवासी शाळेतील शिक्षकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्यास मान्यता दर्शवली असून, शिक्षकांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती दिली.\nस्वयंसेवी संस्था संचलित अनुसूचित जातीच्या मुलामुलींकरिता चालविण्यात येणाऱ्या अनुदानित प्राथामिक, माध्यमिक आश्रमशाळांमधील ‍शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली असून यानुसार निवासी शाळा, अनुदानित आश्रमशाळा, शासकीय वसतीगृह, समाजकार्य विद्यालय, अपंग शाळामधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत शासन स्तरावर एक महिन्याच्या आत कार्यवाही करण्याचे निर्देश, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसत्तेसाठी भाजपकडून इडी,सीबीआयचा वापर : मुश्रीफ\nनगर : ‘‘भाजपला (BJP) सत्तेवर येण्याची घाई झाली आहे. सत्ता मिळविण्यासाठी इडी आणि सीबीआयचा वापर केला जात आहे. भाजपने काहीही केले, तरी राज्यात...\nगुरुवार, 8 जुलै 2021\n`फडणवीस, ओबीसींवर प्रेम असेल तर सत्तेचे काय घेऊन बसलात`\nमुंबई : कोरोनामुळे केंद्रातील सरकार २०२१ ची जनगणना सुरु करू शकलेले नाही. (Centre Government noy able to start 2011 census) तुम्ही आम्हाला चौदा...\nसोमवार, 5 जुलै 2021\nफडणवीसांनी ओबीसींचे नेतृत्व करावे, मी त्यांच्या नेतृत्वात काम करेन....\nलोणावळा : ओबीसी आरक्षण लागू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असून शिक्षण, नोकरी आणि राजकीय आरक्षणसुद्धा शरद पवारांनीच दिले. अजूनही नोकरी आणि...\nशनिवार, 26 जून 2021\nकेंद्राच्या भूमिकेमुळे ओबीसींचे नुकसान; निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयावर ठाम...\nमुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसींसाठी राखीव असलेल्या जागांना फटका बसला होता. त्याच जागांवर पुन्हा...\nबुधवार, 23 जून 2021\nहोलार समाजाच्या समस्या प्राधान्याने सोडविणार : मंत्री धनंजय मुंडे\nमुंबई : होलार Holar Community समाजाच्या अभ्यासासाठी स्वतंत्र अ��्यास करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल तसेच होलार समाजाने केलेल्या विविध...\nबुधवार, 23 जून 2021\nभुजबळ म्हणतात, `ओबीसी विरुद्ध मराठा वादात ‘मी टार्गेट’\nनाशिक : निवडणुकांसाठी ओबीसी विरुद्ध मराठा समाजात भांडण लावले जात असताना मला टार्गेट केले जात आहे, (In Election i am targrgeted in OBC V/s Maratha...\nरविवार, 20 जून 2021\nधनंजय मुंडे म्हणतात,आयुष्यातील महत्वाच्या विषयाचे पहिले पाऊल पडले..\nमुंबई : लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजनेच्या...\nगुरुवार, 17 जून 2021\nकैकाडी समाजाचा अनुसूचित जातीत समावेश करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करणार..\nमुंबई : राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून विदर्भाप्रमाणे उर्वरित महाराष्ट्रातील कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा. (...\nबुधवार, 16 जून 2021\nलोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या; केंद्राला प्रस्ताव पाठवणार..\nमुंबई : राज्यातील मातंग समाजाचे मागासलेपण ओळखून, त्यांच्या प्रश्न व समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यापक योजना आखण्यासाठी २००३...\nमंगळवार, 15 जून 2021\nncp @ 22 ..कार्यकर्त्यांना बळ..कामाचे आणि निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य..\nपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिन. यानिमित्ताने पुण्याचे माजी महापैार, राष्ट्रवादी कॅाग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप Prashant Jagtap यांनी...\nगुरुवार, 10 जून 2021\nआनंदाची बातमी : अनुदानित वसतीगृहातील कर्मचाऱ्यांचे मानधन वाढले\nमुंबई : सामाजिक न्याय विभागातंर्गत स्वयंसेवी संस्थांव्दारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतीगृहांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात एक जुलैपासून...\nबुधवार, 9 जून 2021\nअनुदानित दिव्यांग शाळेतील अकरा हजार शिक्षक, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू\nमुंबई : सामाजिक न्याय विभागांतर्गत दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सामाजिक न्याय...\nशुक्रवार, 23 एप्रिल 2021\nसामाजिक न्याय विभाग विभाग sections शाळा आश्रमशाळा वेतन मुंबई mumbai धनंजय मुंडे dhanajay munde दिव्यांग कल्याण समाजकल्याण शिक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00563.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/04/blog-post_30.html", "date_download": "2021-07-25T22:59:19Z", "digest": "sha1:3IRWMT2ZBOSDRAIHA3I5RCYETL42WUL5", "length": 15480, "nlines": 337, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: महाराष्ट्र गीते -१,२, ३", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमहाराष्ट्र गीते -१,२, ३\nमहाराष्ट्र गीत - १\nउद्यापरवा महाराष्ट्र राज्याचा वर्धापन दिन साजरा होत आहे. या निमित्याने तीन जुनी महाराष्ट्रगीते सादर करीत आहे.\nबहु असोत सुंदर संपन्न की महा \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा \nगगनभेदी गिरीविण अणु नच जिथे उणे \nआकांक्षांपुढती जिथे गगन ठेंगणे \nअटकेवरी जेथिल तुरंगि जल पिणे \nतेथ अडे काय जलाशय नदाविणे \nपौरुषास अटक गमे जेथ दुःसहा \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा \nप्रासाद कशास जेथ हृदयमंदिरे \nसद्भावांचीच भव्य दिव्य आगरे \nरत्नां वा मौक्तिकांही मूल्य मुळी नुरे \nरमणींची कूस जिथे नृमणीखनि ठरे \nशुद्ध तिचे शीलही उजळवी गृहा \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा \nनग्न खड्ग करि उघडे बघुनि मावळे \nचतुरंग चमूचेही शौर्य मावळे \nदौडत चहुकडुनि जवे स्वार जेथले \nभासति शतगुणित जरी असति एकले \nयन्नामा परिसुनि रिपु शमितबल अहा \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा \nविक्रम वैराग्य एक जागि नांदती \nजरीपटका भगवा झेंडाही डोलती \nधर्म राजकारण समवेत चालती \nशक्ति युक्ती एकवटुनि कार्य साधिती \nपसरे यत्कीर्ती अशी विस्मयावहा \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा \nगीत मराठ्यांचे श्रवणी मुखी असो \nस्फूर्ती दीप्तीधृतिही जेथ अंतरी ठसो \nवचनी लेखनीही मराठी गिरा दिसो \nसतत महाराष्ट्रधर्म मर्म मनी वसो \nदेह पडो तत्कारणि ही असे स्पृहा \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा \nकवि - श्रीपाद कृष्ण कोल्हटकर\nमहाराष्ट्र गीत - २\nदुस-या एका सुप्रसिद्ध महाराष्ट्रगीताची दोन कडवी खाली उद्धृत करीत आहे.\nमंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा \nप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा \nराकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा \nनाजुक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा \nअंजन कांचन करवंदीच्या कांटेरी देशा \nबकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशा \nभावभक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशा \nशाहीरांच्या देशा, कर्त्या मर्दांच्या देशा \nध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी \nजरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा \nप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा \nअपर सिंधूच्या भव्य बांधवा, महाराष��ट्र देशा \nसह्याद्रीच्या सख्या जिवलगा, महाराष्ट्र देशा \nपाषाणाच्या देही धरिसी तू हिरव्या वेषा \nगोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटीच्या रेषा \nतुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांची \nमंगल वसती, जनस्थानींची श्रीरघुनाथांची \nध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी \nजोडी इहपरलोकांसी,व्यवहारा परमार्गासी,वैभवासी, वैराग्यासी \nजरीपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशा \nप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा \nमहाराष्ट्र गीत - ३\nजय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा \nरेवा वरदा, कृष्णा कोयना, भद्रा गोदावरी \nएकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी \nभीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा \nभीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा \nअस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा \nसह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा \nदरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा \nकाळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी \nपोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी \nदिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा \nकवि - राजा बढे\nसंगीत नियोजन - श्रीनिवास खळे\nस्वर - शाहीर साबळे\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nमहाराष्ट्र गीते -१,२, ३\nग्रँड युरोप - भाग ९ : इटलीचा ग्रामीण भाग\nग्रँड युरोप - भाग ८ : पिसा ते फ्लॉरेन्स\nग्रँड युरोप - भाग ७ : पिसा येथील कलता मनोरा\nग्रँड युरोप - भाग ६ - रोमम���ील उरलेसुरले\nग्रँड युरोप - भाग ५- रोमन साम्राज्याचे अवशेष\nग्रँड युरोप - भाग ४ - व्हॅटिकन सिटी\nग्रँड युरोप - भाग ३ - रोममध्ये भ्रमण\nग्रँड युरोप - भाग २- रोम येथे आगमन\nग्रँड युरोप - भाग १ - प्रास्ताविक\nकोंडी - भाग १ -४\nअमेरिकेतला अजिंक्य गड - कॅस्टिलो दा सॅन मार्कोस\nपेरूचा पापा ते मोलाचा कावा\nराम जन्मला ग सखी ....\nपावाच्या ५५५ पदार्थांची पाककृती\nकशावर अधिक विश्वास ठेवावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://englishlamp.com/practical-page/", "date_download": "2021-07-25T22:55:10Z", "digest": "sha1:KHHNRFVHFFJNBYUX2LNASVGIG4A4DU43", "length": 3996, "nlines": 130, "source_domain": "englishlamp.com", "title": "Practical page | EnglishLamp", "raw_content": "\nअ‍ॅम (आहे): नकारात्मक वाक्य\nया वाक्याची रचना अशी आहे;\nकर्ता(I)मी + अ‍ॅम (आहे) + नाही + उर्वरित शब्द\nप्रथम आपण नकारात्मक वाक्यातील 'am' च्या वापराबद्दल चर्चा करू.\nयेथे काही उदाहरणे आहेत.\nमी एक मुलगी नाही.\nमी एक मुलगा नाही.\nमी खूप थकलो नाही.\nमी एक शांत व्यक्ती नाही.\nमी खूप आनंदी नाही.\nमी आश्चर्यचकित झालो नाही.\nमी अठरा वर्षांचा नाही.\nमी सतरा वर्षांचा नाही.\nमी एक वृद्ध व्यक्ती नाही.\nमी त्रासदायक व्यक्ती नाही.\nमी मोकळया मनाची नाही.\nमी मत्सरी नाही.(मला हेवा वाटत नाही.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T23:37:12Z", "digest": "sha1:2BCJISLE3ULWDG5CID3SJ3Y6QLXMXFD7", "length": 3601, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "रती अग्निहोत्री - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nरती अग्निहोत्री (जन्म: १० डिसेंबर १९६०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. सर्वप्रथम तामिळ सिनेमांमध्ये झळकणाऱ्या रतीने १९८१ साली एक दुजे के लिये ह्या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केली आहे. इवलेसे\n१० डिसेंबर, १९६० (1960-12-10) (वय: ६०)\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील रती अग्निहोत्रीचे पान (इंग्लिश मजकूर)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०२१ रोजी १२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन कर���्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsmarathi24.com/15725/", "date_download": "2021-07-25T21:02:19Z", "digest": "sha1:2LC4NVZXQZ23YWJQJ3Z4LCPAIPXDPB7G", "length": 6665, "nlines": 80, "source_domain": "newsmarathi24.com", "title": "कोल्हापूरमध्ये सारथीचे उपकेंद्र : खासदार संभाजीराजे - News Marathi 24", "raw_content": "\nकोल्हापूरमध्ये सारथीचे उपकेंद्र : खासदार संभाजीराजे\nकोल्हापूरमध्ये सारथीचे उपकेंद्र : खासदार संभाजीराजे\nनाशिक प्रतिनिधी : कोल्हापुरात लवकरच सारथी संस्थेचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार आहे . अशी घोषणा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नाशिक येथे झालेल्या मूकमोर्चा नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत केली . आणखीन राज्यात अशी ८ उपकेंद्र असतील अशीही घोषणा केली .\nराज्यात ५ ठिकाणी मूकमोर्चा काढण्याची तयारी सुरु आहे त्यामध्ये मुख्य मागण्यांवर जोर दिला जाईल असे सांगतानाच मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर आपण दुःखी होतॊ विचार करूनच मराठा आंदोलन सुरु केले आहे . असे म्हंटले . आता मागण्यांबाबत साकारात्मक शासनाचा प्रतिसाद मिळत आहे यासाठी २१ दिवसांची मुदत मागितली आहे . निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र करणार असेही ते म्हणाले .\nमुंबईकरांचा लोकल प्रवास लांबणार \nनिरोगी शरीरासाठी योगासने हाच मोठा उपाय – चेअरमन विश्वास पाटील\nचौथाही दरवाजा उघडला ..\nचिखलीची पूर स्थिती सैल पण तीन गावे अद्याप पुराच्या विळख्यात..\nवीज कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे खुपीरे परिसरातील वीजपुरवठा पुर्ववत ..\nराधानगरीचा तिसरा दरवाजा उघडला; एकूण तीन दरवाजे खुले\nभुदरगड तालुक्यात ग्रामसेवक, तलाठी नसलेने लोकांची गैरसोय\nGanesh Raul on जख्खेवाडी येथील प्राथमिक शाळेची भिंत पाडल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा \nSakharam Mahadeo Naik on रेंदाळ-मानेनगर जवळ ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली\npetite friture vertigo hanglamp on कागल पोस्ट केअर मध्ये डॉ. अजय केणी करणार मार्गदर्शन\nvertigo Lamp Replica on दलित तरूणीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ दोषींना तात्काळ अटक करा ; चर्मकार संघटनेची मागणी\nTanaji Bhai Nangare Patil on वेळ आल्यास घटना बदलण्यासाठीही अभ्यास सुरु : खा. संभाजीराजे\nकाँग्रेसमध्ये मोठ्या बदलाच्या हालचालींना वेग ..\nस्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा ..\nPolitics कोविड -१९ वैद्यकीय\nमाजी खासदार रा��ू शेट्टी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह\nकोरोनाविरोधात बाहुबली बनण्याचा लस एकच मार्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/ajit-pawar-gave-clear-answer-opposition-budget-71931", "date_download": "2021-07-25T21:11:47Z", "digest": "sha1:6VNPVSIANDYN6WW3DOCWIANIOZSRAKP6", "length": 23611, "nlines": 225, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "अर्थसंकल्पावर अजित पवारांनी विरोधकांना दिले खरमरीत उत्तर - Ajit Pawar gave a clear answer to the opposition on the budget | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअर्थसंकल्पावर अजित पवारांनी विरोधकांना दिले खरमरीत उत्तर\nअर्थसंकल्पावर अजित पवारांनी विरोधकांना दिले खरमरीत उत्तर\nअर्थसंकल्पावर अजित पवारांनी विरोधकांना दिले खरमरीत उत्तर\nबुधवार, 10 मार्च 2021\nसत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाच्या माजुने मते मांडली, विरोधकांनी विरोधी मते मांडले. कोणी किती टीका केली, दोन्हीही मते मांडण्यात आली आहे.\nमुंबई ः अधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी अर्थसंकल्पाबाबत केलेल्या आरोपांना उत्तरे दिली. काही वेळा खरमरीत शब्दांत त्यांनी वरोधकांना सुनावले.\nपवार म्हणाले, की राज्याच्या गेल्या आर्थिक वर्षात अनेक आमदारांनी अर्थसंकल्पावर मत मांडले. आज शेवटचा दिवस आहे. ज्यांचे जे काही म्हणणे असेल, त्यांनी लेखी द्यावे. अर्थमंत्री म्हणून मी लक्ष घालीन. ज्यांनी या चर्चेत भाग घेतला, त्यांचे मी आभार मानतो.\nसत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पाच्या माजुने मते मांडली, विरोधकांनी विरोधी मते मांडले. कोणी किती टीका केली, दोन्हीही मते मांडण्यात आली आहे. अनेक महिने लाॅकडाऊन होता. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला. त्याचा फटका बसला. मुख्यमंत्री आणि आम्ही शेती, महिला, आरोग्य व पायाभूत सुविधांवर आम्ही भर दिला. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, असे ते म्हणाले.\nपवार म्हणाले, की या संकटाने आपल्या राज्यालाच नव्हे, तर जगाला खुप शिकविले. सर्वांना निधी देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून झाला आहे. महसूली खर्चापेक्षा भांडवली खर्चाला प्राधान्य दिले आहे. राज्य पुढे जाण्यासाठी हे करणे आवश्यक होते. कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक तरतुदीही आवश्यक आहेत. महाराष्ट्राला पुढे आणण्यासाठी शेतीला प्राधान्य द्यायला हवे. तसा प्रयत्न अर्थसंकल्पात झाला आहे.\nहेही वाचा... अर्थसंकल्प नव्हे, आकड्यांचा फुलोरा\nशेतकऱ्यांना शुन्य टक्के दराने कर्ज\nसेवा क्षेत्रात फटका बसला असला, तरी शेतीने आपल्याला वाचविले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, हे अर्थसंकल्पात जाणले आहे. कुठलाही अर्थसंकल्प सादर करीत असताना सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. आर्थिक पाहणीचा अहवाल अर्थसंकल्प सादर करण्याच्या आधी आम्ही सभागृहासमोर ठेवला. राज्याच्या अर्थव्यवस्थेत 8 टक्के वाढ आम्ही दाखविले आहे.- कृषी आणि सलग्न क्षेत्र हे एकमेव क्षेत्र आहे, की जेथे आम्ही 11.8 टक्के ग्रोथ दाखविली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती. आता नव्याने घेतलेले कर्ज वेळेत फेडले, तर ते शुन्य टक्याने दिले, हे विशेष आहे, असे पवार यांनी सांगितले.\nपिक कर्ज फेडणाऱ्यांनाही अनुदान\n50 हजार देण्याचा संकल्प पूर्ण करता आला नाही, नियमित कर्ज फेडणाऱ्यांना आम्ही 50 हजार देणार आहोत. परंतु 31 मार्चपर्यंत कर्जफेडलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देणार. पुढील पीक कर्ज शुन्य टक्के दराने देणार.- वीज वितरणलाही सरकारने मोठी मदत केली आहे.- परिवहन खात्याला 2500 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीला पुर्वपदावर येण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली होती. गाव तेथे एसटी हे धोरण ठेवून हा निर्णय घेतला. जलसंपदा खात्याला 12700 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे त्या खात्यालाही कमी पैसे दिलेले नाहीत. पाणीपुरवठ्यासाठी 2533 कोटींची तरतूद वाढविली. पायाभूत सुविधा देण्यासाठी राज्यसरकारने ही भूमिका घेतली आहे. ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले.\nहेही वाचा... चालना देणारा अर्थसंकल्प\nवीज बिलात 66 टक्के सवलत दिली\nवीज बिलात 66 टक्के सवलत दिली. यासाठी 30 हजार कोटींपेक्षा जास्त भार सरकार उचलत आहे. तरीही अजूनही मागण्या आहेत. सर्वच मागण्या मान्य होऊ शकत नाहीत. परंतु 44 लाख 37 हजार शेतकऱ्यांना 30 हजार 411 कोटी रुपयांची माफी मिळणार आहे, हाही महत्त्वाचा निर्णय घेतला.\nधुनी-भांडी करणाऱ्या महिलांना घर\nधुनी भांडी करणाऱ्या महिलेला घर मिळाले पाहिजे. एक लाखा��ासून किती कोटींच्या घराला ती सवलत मिळणार, हे मात्र निश्चित केले जाईल. सर्व योजना मध्यवर्गीय, गरीबांसाठी आहेत. संकटे आली म्हणून पळकुटेपणाची भूमिका घेणे योग्य नाही. राज्यावर संकटे कोणतेही आले, तरी त्याला जशास तसे उत्तर देण्याचे काम केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली हे सराकर महाराष्ट्राला तारण्याचे काम करेल, याबाबत कोणतीही शंका असण्याचे कारण नाही.\nकेंद्राने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावेत\nपायाभूत सुविधांसाठी कर्ज घेण्यासाठी आवश्यकतेनुसार कर्जही घ्यावे लागेल. पेट्रोल, डिझेलदर वाढीबाबत केंद्र सरकारला नोटा छापण्याचा अधिकार आहे. तसा राज्याला नाही. त्यामुळे सर्व राज्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका सकारात्मक ठेवली पाहिजे. सरकार कोणत्या पक्षाचे आहे, हा भेदभाऊ ठेऊ नये. पेट्रोल डिझेलचे दर शंभराच्या वर गेलेले आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनीही केंद्राकडे कर कमी करण्याची मागणी केली आहे. तशी करायलाच हवे. राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी केंद्राला मागणी करून त्याचा पाठपुरावाही करावी. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा दर कमी होऊ शकेल.\nशेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी झाली नाही, असे सांगत असताना आम्ही 31 लाख 22 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली. त्यातील 19 हजार कोटी रुपये देण्याचे काम केले. यापुढे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्याची सवय योग्य नाही. धार्मिक पर्यटन वाढविण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी...\nरविवार, 25 जुलै 2021\nवाबळेवाडी शाळेचा प्रश्न आता अजित पवारांच्या कोर्टात\nशिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील कुणाचा तरी इगो हर्ट झाला असावा. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात वाबळेवाडी शाळेच्या...\nशनिवार, 24 जुलै 2021\nवाबळेवाडी शाळेतील आणखी १० शिक्षकांचा राजीनाम्याचा इशारा; ग्रामस्थ शिक्षकांच्या पाठीशी\nशिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यासह तिघांनी गुरुवारी (ता. २२ जुलै)...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nबोले तैसा चाले, असे नेते अजित पवार; माझ्या जडणघडणीत त्यांचे योगदान..\nबीड ः राजकारणात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसंगी नुकसान, टीका आणि टोकाचा विरोध सहन करतील पण दिलेला शब्द पाळणारच, असे अलिकडच्या काळात बोटावर...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nती ताकद कमी करण्यासाठी संजय शिंदेंकडून नारायण पाटलांवर हल्लाबोल\nकरमाळा (जि. सोलापूर) : करमाळा (Karmala) तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेवरून (Dahigaon irrigation scheme) आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) आणि...\nबुधवार, 21 जुलै 2021\nठाकरेंची तिसरी पिढी असफल, असे म्हणत राणांचा मुख्यमंत्र्यांवर पुन्हा हल्लाबोल...\nअमरावती : मुंबईतील भूमिगत गटारे, नदी स्वच्छता आणि रस्त्यांच्या कामांसाठी दरवर्षी अरबो रुपये खर्च करूनही यावेळी पुन्हा मुंबई तुंबली....\nमंगळवार, 20 जुलै 2021\nसंजय शिंदेच आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे : ‘दहिगाव’ची सुप्रिमा मीच सादर केली होती\nकरमाळा (जि. सोलापूर) : करमाळा तालुक्यासाठी वरदान ठरलेलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेस 2014 ते 2019 या कालावधीत 90 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करुन...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nमुंडे, खडसे हसत राहिल्या अन् भारती पवार मंत्री झाल्या \nनाशिक : दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डाँ. भारती पवार यांची काल केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. त्यांच्याकडे आरोग्य राज्यमंत्री पद...\nगुरुवार, 8 जुलै 2021\nदूधउत्पादकांना राज्य सरकारने दिलासा द्यावा : विखे पाटील\nराहाता : राज्य सरकारने दूधउत्पादकांना कबूल केल्याप्रमाणे प्रतिलिटर पाच रुपये थकीत अनुदान त्यांच्या बँक (Bank) खात्यांवर तातडीने जमा करून,...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nखासदार रणजितसिंह निंबाळकरांना केंद्रीय मंत्रीमंडळात संधी मिळणार\nफलटण शहर : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण - लोणंद व त्यानंतर फलटण - पुणे ही फलटणकरांच्या स्वप्नातील रेल्वे प्रत्यक्षात उतरवली. रेल्वे,...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nभाजपच्या आमदारांचे निलंबन अन् कालच सर्वोच्च न्यायालय म्हणाले...आमदारांचं वागणं अस्वीकारार्ह\nमुंबई : अधिवेशनादरम्यान विधानसभेचे (Maharashtra Assembly) सभागृह आणि विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या (BJP) बारा आमदारांना...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nहे ठाकरे सरकार नाहीतर राष्ट्रवादीचे सरकार : फडणविसांनी सांगितली कारणे\nनागपूर : पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाच्या १२ आमदारांना निलंबित करण्यात आले. 12 MLA's suspended त्याचा निषेध म्हणून आज विरोधी...\nमंगळवार, 6 जुलै 2021\nअर्थसंकल्प union budget मुंबई mumbai मुख्यमंत्री अजित पवार ajit pawar वर्षा varsha शेती farming महिला women आरोग्य health पायाभूत सुविधा infrastructure कोरोना corona मात mate महाराष्ट्र maharashtra कर्ज वीज सरकार government एसटी st पाणी water उद्धव ठाकरे uddhav thakare पेट्रोल धार्मिक पर्यटन tourism\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2017/08/blog-post_25.html", "date_download": "2021-07-25T23:04:55Z", "digest": "sha1:GJKT33KHBONCKBXZJSMUY3RGMQA4P5OJ", "length": 42840, "nlines": 279, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: जुने गणेशोत्सव - भाग १- प्रस्तावना, २,३- प्रतिमा", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nजुने गणेशोत्सव - भाग १- प्रस्तावना, २,३- प्रतिमा\nभाग १ - प्रस्तावना\nब्रह्मा, विष्णू, शंकर आदि देवतांची एक दोन ठराविक रूपेच त्यांच्या बहुतेक सर्व चित्रांमध्ये किंवा मूर्तींमध्ये आपल्याला दिसतात. गणपती हा मात्र एक आगळा देव आहे, ज्याची अनंत रूपांमध्ये पूजा केली जाते. गजानन, एकदंत, वक्रतुंड, लंबोदर वगैरे नावांमधून त्याच्या साकार रूपाचे वर्णन दिले आहे, शिवाय हिरेजडित मुगुट, रुणझुणती नूपुर वगैरे त्यांचे अलंकारसुध्दा आरतीमध्ये दिले आहेत. तरीसुध्दा गणेशाची चित्रे आणि मूर्ती यांमधून त्याची अगणित वेगवेगळी रूपे दाखवण्याचे स्वातंत्र्य कलाकार घेतात आणि लोकांना ती आवडतात. गणेशोत्सवामध्ये तर कलाकारांच्या कल्पकतेला बहर आलेला दिसतो.\n२००६ मध्ये मी हा ब्लॉग लिहायला घेतला त्या वर्षीच्या गणेशोत्सवामध्ये गणपतीची काही वेगळी रूपे दाखण्याच्या विचाराने ' कोटी कोटी रूपे तुझी ' ही लेखमाला लिहिली. त्यानंतरच्या काळातसुध्दा गणेशोत्सवावर आधारलेले काही लेख मी दर वर्षी लिहित होतो. मला गणेशाच्या या विविध रूपांचा संग्रह करायचा छंदही लागला. आता ११ वर्षांनंतर जुन्या मालिकेमधील कांही लेखांमधला सारांश माझ्या संग्रहामधील चित्रांसोबत या वर्षी गणेशोत्सवाच्या कालावधीत देण्याचा माझा मानस आहे.\nकोटी कोटी रूपे तुझी - पुष्प १\nकोटी कोटी रूपे तुझी कोटी सूर्य चंद्र तारे कुठे कुठे शोधू तुला तुझे अनंत देव्हारे \nअसे कवीवर्य यशवंत देव यांनी देवाला म्हणजे परमेश्वराला म्हंटलेले आहे. पण श्रीगणेशाला मात्र त्याचे भक्तगण अनेक रूपांत नुसते पाहतातच नव्हे तर त्याच्या विविध रूपांमधील प्रतिकृती बनवून त्याची आराधना करतात. अशाच कांही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृतीबद्दल मी आणि आपण जे रोज वाचतो त्यातलंच थोडे सांगणार आहे.\nआपल्याकडे देवदेवतांच्या भिन्न प्रकारच्या मूर्ती असतात. कायम स्वरूपाच्या मूर्तींची देव्हा-यात व देवळांत स्थापना करून त्यांची पिढ्या न पिढ्या, वर्षानुवर्षे पूजा केली जाते. या मूर्ती दगडांपासून किंवा धातूंच्या बनवलेल्या असतात. वातावरणातील आर्द्रता आणि रोजच्या धुण्यापुसण्याने त्यांची झीज न होता त्या दीर्घकाळ टिकतात. बहुतेक मूर्ती घडवतांना त्यांना सुबक आकार दिलेले असतात. कांही विवक्षित ठिकाणी सापडणा-या खड्यांना वा गोट्यांना विशिष्ट देवतांचे प्रतिनिधी मानले जाते तर कांही ठिकाणी सर्वसामान्य दिसणा-या दगडांना शेंदूर माखून देवत्व प्रदान केले जाते. शेवटी \"भाव तेथे देव\" असतो म्हणतात. नैसर्गिक रीत्याच श्रीगणपतीचा थोडाफार भास होत असणा-या स्वयंभू मूर्तीसुध्दा अनेक जागी पहाण्यात येतात. कधीकधी तर त्या एखाद्या मोठ्या खडकाचा अभिन्न भाग असतात व त्यांच्या सभोवती देऊळ बांधलेले असते.\nबहुतेक देवतांच्या वेगळ्या अशा उत्सवमूर्ती असतात. खास उत्सवप्रसंगी कांही काळासाठी त्यांना एका वेगळ्या ठिकाणी आकर्षक रीतीने मांडतात. त्यांना नवनव्या कपड्यांनी सजवतात व दागदागीन्यांनी मढवतात. आजूबाजूला नयनरम्य सजावट करतात. कुठे कुठे त्यांची पालखीमधून किंवा रथातून गाजावाजाने मिरवणूक काढण्यात येते.\nमोठ्या देवळांच्या गाभा-यांतील मुख्य देवतेच्या मोठ्या मूर्तीशिवाय आजूबाजूला इतर अनेक देवतांच्या लहान लहान मूर्तींची स्थापना केलेली असते. या शिवाय देवळांच्या भिंती, कोनाडे, शिखरे वगैरेवर देवतांच्या तसबिरी वा प्रतिकृती काढलेल्या असतात. प्रवेशद्वारावर तर गणपतिबाप्पा बसलेले हमखास दिसतात. पूर्वीच्या काळी घरोघरी दिवाणखान्याच्या भिंतीवर मोठमोठी चित्रे लावून ठेवायची पध्दत होती. त्यात गजाननाशिवाय श्रीरामपंचायतन, गोपाळकृष्ण व भगवान शंकर पार्वतीसुध्दा त्या घराण्यातील दिवंगत झालेले पूर्वज, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, संत ज्ञानेश्वर, मेनकेसह ऋषि विश्वामित्र, महात्मा गांधी, पंडित नेहरू वगैरेंच्या सहवासात सुखेनैव विराजमान होत. कालानुसार ही प्रथा मागे पडत गेली असली तरी गणपतीच्या ���्रतिमा मात्र अनंत रूपाने जागोजागी मांडलेल्या दिसू लागल्या आहेत. किंबहुना तो एक सजावटीचा भागच होऊन बसला आहे.\nकुठलीही शुभकार्याची निमंत्रणपत्रिका गणपतीच्या चित्राला मुखपृष्ठावर घेऊन येते. त्याची महती सांगणा-या ध्वनिफिती धडाक्याने विकल्या जातात. अनेक प्रकारच्या वस्तूंच्या जाहिराती गजाननाच्या नांवाने केल्या जातात.\nआजचे विशेष चित्र ः उडीशामधील प्राचीन गणेशमूर्ती\nचन्द्र हा सौन्दर्याचे प्रतीक आहे किंवा मानदंड आहे. चन्द्रमुखी, मुखचन्द्रमा वगैरे शब्दांचा प्रयोग साहित्यामध्ये सढळपणे केला जातो. चन्द्राचे अस्तित्व, त्याचे दर्शन प्रेमभावनेला पोषक आहे. अशा प्रकारे गणपतिचा बुध्दीशी किंवा मेंदूशी संबंध आहे तर चन्द्राचा हृदयाशी आणि भावनांशी.\nपुराणात अशी एक कथा आहे की एकदा आपले गणपती बाप्पा त्यांचे वाहन असलेल्या उंदरावर बसून कुठे लगबगीने निघाले असतांना तोल जाऊन पडले. त्या वेळी आकाशात असलेल्या चंद्राने ते पाहताच तो जोराने हंसायला लागला. यामुळे गणपतीला राग आला आणि त्याने चंद्राला असा शाप दिला की जो कोणी त्याला पाहील त्याच्यावर चोरीचा आळ येईल. चंद्राने खूप गयावया केल्यावर गणपतीने त्याला अशा प्रकारचा उःशाप दिला की गणेशचतुर्थीच्या दिवशी त्याला कोणी पाहू नये, पण संकष्टीच्या दिवशी अवश्य पहावे.\nपरंपरागत प्रथेप्रमाणे गणेशचतुर्थीचे दिवशी चन्द्राचे दर्शन एकदम वर्ज्य ठरवले आहे तर संकष्टी चतुर्थीच्या व्रचाची सांगता चन्द्रोदय झाल्यानंतरच होते. काय विरोधाभास आहे ना थोडा विचार केला तर त्यामागील सुसंगत कारण लक्षात येईल. गणेशचतुर्थीला भक्ताने स्वतःला गणपतिच्या आराधनेमध्ये वाहून घ्यावे. त्या दिवशी एकाग्र चित्ताने निव्वळ ज्ञानसाधना करावी. अत्यंत देखणी अशी चवतीच्या चन्द्राची कोर आकाशातून खुणावत असली तरी निग्रहाने आपले चित्त ढळू न देता तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून ज्ञानसाधनेवर चित्त केन्द्रित करण्याचा प्रयत्न करावा, बुध्दीने मनावर ताबा मिळवावा असा हेतु आहे.\nसंकष्टी चतुर्थीच्या संध्याकाळी भक्ताचे लक्ष विचलित करायला चन्द्र आकाशात हजरच नसतो. पण माणूस केवळ ज्ञानसाधनेच्याच मागे लागून वाहवत गेला तर तो भावनाशून्य होण्याची शक्यता असते. माणसातील माणुसकी टिकवून धरण्यासाठी त्याला यापासून वेळीच सावध करणे आवश्यक आहे. चन्��्रदर्शन हाही व्रताचाच एक भाग करून बुध्दी आणि मन, ज्ञान आणि भावना यातील समतोल साधण्याचा सुंदर उपाय आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवला आहे. शुक्लपक्षामध्ये पौर्णिमेपर्यंत चन्द्राचे दर्शन सुलभपणे होत असते. पण कृष्ण चतुर्थीला मुद्दाम चन्द्र उगवण्याची वाट पहात उपाशी रहाण्याने त्याचे महत्व चांगले लक्षात येते.\nभाग २- गणेशाच्या प्रतिमा\nमहादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांची भव्य मंदिरे आहेतच, शिवाय जेजुरीचा खंडोबा, कोल्हापूरजवळचा ज्योतिबा यासारखी अनेक पुरातन देवस्थाने आहेत. बद्रीनारायण, जगन्नाथ, व्यंकटेश, श्रीनाथजी, अनंतस्वामी, वगैरे नावांनी प्रसिध्द असलेली भगवान विष्णू किंवा त्याच्या अवतारांची अनेक मोठी देवळे आहेत. प्रत्येक देवळात प्रथमपूजेचा मान गणेशाला असला तरी फक्त गणपतीची मोठी पुरातनकालीन मंदिरे माझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात आली नाहीत. गणेश हे पेशवे आणि त्यांचे सरदार, विशेषतः पटवर्धन यांचे कुलदैवत होते. त्यांनी आपापल्या राज्यांत गणपतीची देवळे बांधली किंवा जुन्या देवळांचे पुनरुज्जीवन केले. सांगली येथील गणपतीचे मंदिर सुंदर आहे. अष्टविनायक हा चित्रपट आल्यानंतर या देवळांची लोकप्रियता खूप वाढली. तिथे भाविकांची खूप गर्दी होत असली तरी ती भव्य म्हणण्यासारखी नाहीत.\nजुन्या काळातसुध्दा दिवाणखान्यातल्या भिंती आणि कोनाडे सुशोभित केले जात असत आणि त्यामध्येही धार्मिक चित्रे व मूर्तींचा उपयोग सर्रास केला जात असे. अशीच एक सुंदर गणेशमूर्ती आणि रंगचित्र वर दाखवले आहेत.\nकोटी कोटी रूपे तुझी - पुष्प २\nआपल्या देशांत जागोजागी पुरातन देवालये आहेत, नवी नवी बांधली जात आहेत. त्यातील प्रत्येक देवळांत मुख्य गाभा-यात नाहीतर एखाद्या वेगळ्या छोट्या गोभा-यात, निदान एका खास कोनाड्यात कुठेतरी श्रीगजाननाची मूर्ती अवश्य दिसते. आधी त्याला वंदन करूनच भक्तजन पुढे जातात. शिवाय खास गणपतीची वेगळी देवळे आहेतच. पश्चिम महाराष्ट्रात ती जास्त करून दिसतात. सुप्रसिध्द अष्टविनायक आहेतच, त्यात गणना होत नसलेली पण तितकीच लोकप्रिय अशी टिटवाळा व गणपतीपुळे येथील देवस्थाने आहेत. मुंबईमधील प्रभादेवीच्या सिध्दीविनायकाचा प्रचंड भक्तसमुदाय आहे. त्याशिवाय पुण्याचे कसबा गणपती, तळ्यातला गणपती, सांगलीच्या संस्थानिकांचा गणपती वगैरेंची मंदिरे लोकप्रिय तसेच प्रसिध्द आहेत. ही सर्व जागृत व इच्छित फलदायी देवतांची स्थाने आहेत असा त्यांचा लौकिक आहे व या सर्व स्थानी श्रध्दावान भक्तांची मोठी गर्दी असते.\nश्री सिध्दीविनायक, प्रभादेवी, मुंबई\nदोन तीन सन्माननीय अपवाद वगळता यातील बहुतेक ठिकाणच्या मूर्ती स्वयंभू आहेत, अर्थातच त्यांत कोरीव कामाचे कौशल्य नाही. गणपतिपुळ्याला अत्यंत विलोभनीय असा समुद्रकिना-याचा परिसर लाभला आहे. इतर ठिकाणे रम्य असली तरी सृष्टीसौंदर्यासाठी फारशी प्रसिध्द नाहीत. कांही मंदिरांच्या इमारती सुध्दा शिल्पकलेचे नमूने म्हणून पहाण्यासारख्या असल्या तरी मदुराई, रामेश्वरम् येथील मंदिरांसारख्या भव्य दिव्य नाहीत. त्यामुळे तेथे येणारे लोक भक्तीभावनेने येतात, कांहीतरी अद्भुत दृष्य पहायला मिळेल या अपेक्षेने प्रेक्षकाच्या भूमिकेतून येत नाहीत किंवा मौजमजा करण्यासाठी निघालेले प्रवासी इथे येत नाहीत.\nबहुतेक सर्व आधुनिक देवळांत, विशेषकरून बिर्लांनी देशात ठिकठिकाणी बांधलेल्या सुंदर मंदिरांमध्ये गजाननाच्या मनोरम अशा प्रतिमा स्थापन केलेल्या दिसतातच पण अशा मंदिरांबाहेर सुध्दा कित्येक ठिकाणी गणपतीच्या सुबक मूर्ती पहायला मिळतात. बहुतेक सा-या पुराणवस्तु संग्रहालयात विनायकाच्या प्राचीन कालीन मूर्ती दिसतातच. कधीकधी एखाद्या मोठ्या होटेलांत, इस्पितळांत किंवा मंगलकार्यालयात प्रवेशद्वाराजवळ त्याच्या आकर्षक व सुशोभित मूर्तीची स्थापना केलेली पाहून सुखद धक्का बसतो. संगमरवर किंवा गारगोटीच्या शुभ्र दगडामध्ये किंवा काळ्याभोर प्रस्तरात त्यांचे कोरीव काम सुबकपणे केलेले असते. कांही ठिकाणी मिश्रधातूंचे ओतीव काम करून हे शिल्प बनवलेले असते.\nभाग ३ - शोभेच्या प्रतिमा\nप्रसिध्द पुरातनकालीन मंदिरांमधली अंतर्गत सजावट अत्यंत प्रेक्षणीय असते. जुन्या काळातल्या वाड्यांच्या जाड भिंतींमध्ये कोनाडे ठेवलेले असत. त्यातल्या दिवाणखान्यांमधल्या कोनाड्यांमध्ये देवादिकांच्या सुरेख मूर्ती मांडून ठेवत आणि भिंतींवर देवांच्या किंवा पूर्वजांच्या तसबिरी लावत. अशीच एक जुनी मूर्ती आणि तसबीर मी मागील भागात दाखवली होती.\nकाळाप्रमाणे अंतर्गत सजावटीच्या (इंटिरियर डेकोरेशन) कल्पना बदलत गेल्या. आता घराला कोनाडे नसतात आणि भिंतींवर एकादेच मोठे कलात्मक चित्र लावले जाते, पण कांचेच्या शोकेसेसमध्ये निवडक शोभिवंत वस्तू मांडून ठेवून त्यावर प्रकाशझोताची योजना करतात. यात देशविदेशातून आणलेल्या खास गोष्टी तर असतातच, पण आयफेल टॉवर आणि बिगबेनसारख्यांच्या सोबतीला एकादी गणेशाची मूर्तीसुध्दा विराजमान झालेली दिसते. गृहप्रवेश किंवा आणखी एकाद्या समारंभाच्या निमित्याने ज्या भेटवस्तू दिल्या जातात त्यात एक दोन तरी सुबक गणपती असतातच. या प्रतिमांची पूजा अर्चा केली जात नाही, पण त्यांच्या असण्यामुळे त्या खोलीमधले वातावरण मंगलमय होते अशी श्रध्दा तर असतेच. यामुळे अशा भेटवस्तू आवर्जून हॉलमध्ये ठेवल्या जातात. मुंबईपुण्यातच नव्हे तर परप्रांतात व परदेशात जितक्या मराठी कुटुंबांच्या घरी मी गेलो आहे तिथल्या प्रत्येक घरात मला गणपतीबाप्पा ठळकपणे दिसलेच. आजकाल शोभिवंत वस्तु विकणा-या सा-या दुकानांमध्ये विविध आकारांचे व विविध सामुग्रीपासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती प्रामुख्याने ठेवलेल्या दिसतात.\nअशा काही प्रतिमांची छायाचित्रे या भागात देत आहे.\nकोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ३\nइंग्लंडमध्ये प्रत्येक प्रेक्षणीय स्थळ पाहून झाल्यावर बाहेर निघण्याच्या वाटेवर नेहमी दोन प्रशस्त दालने दिसतात. एका ठिकाणी उपाहारगृह असते तर दुस-यात अनेक प्रकारची स्मृतिचिन्हे (सोव्हेनीर्स) विकायला ठेवलेल्या असतात. त्या स्थळी असलेल्या कलाकृतींच्या प्रतिकृती, छायाचित्रे, ग्रीटिंग कार्डे व त्यांचेशी संबंधित चित्रे छापलेली त-हेत-हेची स्मृतिचिन्हे तेथे मांडून ठेवलेली दिसतात. वेगवेगळ्या आकारांचे शो पीसेस तर असतातच, लहान मुलांसाठी रबर, पेन्सिली, फूटपट्ट्या पासून ते मोठ्या माणसांचे टी शर्ट्स, थैल्या, चादरी, गालिचे व रोज वापरावयाचे मग्स, बाउल्स, डिशेस अशा विविध वस्तु तिथे असतात. अनेक ठिकाणी अंगठ्या, पदके, बिल्ले वगैरे अलंकारही दिसतात.\nभारतात गणपतीचे चिन्ह असलेल्या अशा त-हेच्या वस्तूंचे मार्केटिंग प्रचंड प्रमाणात होते. मुंबईसारख्या शहरांत प्रमुख देवस्थानांच्या आजूबाजूला अशी दुकाने आहेतच, भेटवस्तूंच्या इतर दुकानांतसुध्दा गणपतीच्या प्रतिमा ठळकपणे दिसतात. गणेशचतुर्थीचे सुमारास मोठमोठाली खास प्रदर्शने भरतात व त्यात भारताच्या विविध राज्यामधून आणलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती विकतात. सिंहासनावर बसलेली रेखीव मूर्ती तर आहेच, त्यांतही गणपतीची मुद्रा, पीतांबर, अंगावरील दागदागीने, हातांत धरलेली शस्त्रास्त्रे, सिंहासनावरील नक्षीकाम यांत सूक्ष्म फरक करून वेगळेपण आणलेले असते. त्याशिवाय उभा ठाकलेला, कुशीवर झोपलेला, आपल्या लाडक्या वाहनावर आरूढ झालेला अशा कितीतरी अवस्थांमधील मूर्ती असतात. गणपती हा कलांचा देव आहे हे दर्शवणारी लेखक, वादक, नर्तक ही विलोभनीय रूपे आजकाल विशेष लोकप्रिय आहेत. तबला, पेटी, सारंगी, पांवा, झांजा वगैरे वादकांच्या रूपातील गणेशांचा संचच मिळतो तसेच आपली तुंदिल तनु सांवरीत अगदी कथ्थक ते दांडिया रास गरब्यापर्यंत नर्तनाच्या विविध मुद्रा दाखवणारी गोंडस रूपेही असतात. शिवाय क्रिकेटपटु, संगणक चालवणारा, शाळकरी मुलगा, रांगणारे बाळ अशी गोड चित्रे कुठे कुठे दिसतात.\nज्या पदार्थापासून ही चित्रे बनतात त्यात मोठे वैविध्य दिसते. आजकाल सर्वाधिक मूर्ती प्लॅस्टर आफ पॅरिस व प्लॅस्टिकमध्ये असतात, पूर्वी दगडाच्या किंवा लाकडाच्या असायच्या. आताही असतात, त्यांतही रोजवुड, चंदन, शिसवी वगैरे विविधता. चिकणमातीचे टेराकोटा आणि विशिष्ट मातीचे सिरॅमिक हे भट्टीत भाजलेले लोकप्रिय प्रकार आहेत. त्याशिवाय विविध धातु, पेपर मॅशे, कांच, पोर्सेलीन, फायबर, रेझिन, कापड, कापूस, काथ्या, ज्यूट वगैरे ज्या ज्या पदार्थापासून कोठलीही वस्तु बनवता येऊ शकेल अशा प्रत्येक पदार्थाचा गणेशाच्या प्रतिमा बनवण्यासाठी कोणीतरी वापर करतो. आणि या सा-याच वस्तु आपापल्या परीने अतीशय सुंदर दिसतात. नऊ प्रकारची धान्ये किंवा फळभाज्या, पालेभाज्या यांपासून सुध्दा गणेशाची प्रतिमा बनवतात तर कांही मूर्तींवर वाळूचे बारीक कण चिकटवून एक वेगळाच लूक् आणलेला असतो. कांही मूर्ती नाजुक मीनाकारीने मढवलेल्या असतात.\nया वस्तु अक्षरशः अगणित प्रकारच्या असतात. शो केसमध्ये ठेवायच्या मूर्ती वेगळ्या आणि पेडेस्टलवर बसवायच्या वेगळ्या, मोटारीत डॅशबोर्डावर ठेवायच्या त्याहून निराळ्या. भिंतीवर लटकवायच्या संपूर्ण त्रिमिति आकृत्या असतात किंवा नुसतेच मुखवटे. कागद, कापड किंवा ज्यूटपासून बनवलेले वाल हँगिंग्ज वेगळेच. त्यावरही रंगकाम, विणकाम व भरतकामाची वेगवेगळी कलाकुसर असते. कधी कधी कौशल्यपूर्ण विस्तृत बारीक काम केलेल्या पूर्णाकृती असतात तर कुठे फक्त चार पांच वक्र रेषांमध्ये किंवा साध्या त्रिकोण, चौकोनांच्या रचनेतून त्य��चा आकार दाखवलेला असतो आणि कुठे फक्त सोंड व दात दाखवून त्याचा आभास केलेला. गजाननाचे चित्र असलेले खिशांत ठेवायचे किल्ल्यांचे जुडगे तसेच ते भिंतीवर टांगायचा स्टँड दोन्ही असतात. घड्याळे तर सर्रास दिसतात. सराफांच्या दुकानांत दागदागिन्यांबरोबर सोन्याचांदीच्या वस्तूही ठेवलेल्या असतात, त्यात देवदेवतांच्या प्रतिमासुध्दा असतात. दिवाळीमध्ये पूजेसाठी लक्ष्मीचे चित्रांची नाणी घेतात. तशीच गणपतीचे किंवा लक्ष्मी, सरस्वती, गणपती या त्रयींचे शिक्के पण असतात. गणेशाच्या विविध मुद्रांमधील मूर्तीसुध्दा ठेवतात. आजकाल गणपतीच्या हिरेजडित प्रतिमा निघाल्या आहेत. अशी कुठकुठली किती रूपे वर्णावीत\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nजुने गणेशोत्सव भाग ७ - मूर्तीकार, ८-देखावे , ९-जा...\nजुने गणेशोत्सव भाग -४ - कलाकृति, ५-आरास, ६- सार्व...\nजुने गणेशोत्सव - भाग १- प्रस्तावना, २,३- प्रतिमा\nसिंहगड रोड - भाग ६ (धारेश्वर मंदिर)\nसिंहगड रोड - भाग ५ (धायरी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-07-25T23:36:48Z", "digest": "sha1:KYULPHA25TJ7UIRXD6E6KHTX4KTEBUJM", "length": 14932, "nlines": 92, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वनस्पती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\nहालचाल करू न शकणार्‍या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो असा सामान्य समज आहे, परंतु तो तितकासा बरोबर नाही. प्रत्यक्षात स्पाँजसारखे प्राणीही हालचाल करू न शकणारे बहुपेशीय सजीव आहेत. या उलट समुद्रात तरंगणारी एकपेशीय शेवाळी ह्यांनाही वनस्पती समजले जाते. याखेरीज आता कवकांचा एक वेगळाच गट बनवला आहे. त्यांना वनस्पती गणले जात नाही.\nवनस्पतीची व्याख्या ही 'पुढील दहा गुणवैशिष्ट्ये असलेले उद्भिज‍ सृष्टीतील सजीव' अशी करावी : (१) प्रकाशातील ऊर्जा वापरून स्वतःचे अन्न उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे (२) अन्न साखर व स्टार्च या रूपात साठवणे (३) कडक पेशीभित्ती (४) पेशींमध्ये केंद्रकाचे अस्तित्व (५) बहुधा बहुपेशीय, परंतु क्वचित एकपेशीयही असू शकतात (६) अमर्याद वाढीची क्षमता (७) सामान्यतः, पण नेहमीच नाही, पकड ठेवण्यासाठी मुळे, आधारासाठी खोड व अन्न तयार करण्यासाठी पाने यांचे अस्तित्व (८) प्राण्यांहून बाह्य उद्दीपनांना अतिशय हळू प्रतिसाद (९) मर्यादित हालचाली (१०) आलटून पालटून बीजाणू आणि पराग व अंडपेशी यांचे उत्पादन.\nवनस्पतींत शेवाळी, शैवाल, नेचे, आणि अपुष्प (उदाहरणार्थ सूचिपर्णी वृक्ष) व सपुष्प वनस्पतींचा समावेश होतो. झाडे अनेक प्रकाराची असतात. काही झाडाना फुले असतात. काही झाडाना फुले नसतात.\n१ भारतीय पुराणकालीन पार्श्वभूमी\n२ वनस्पतींसंबंधीची मराठी लेखकांची पुस्तके\n३ अन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तके\nभारतीय पुराणकालीन पार्श्वभूमीसंपादन करा\nen:Wikipedia:Plant या पानावरून भाषांतरित\nवनस्पती हा मूळचा संस्कृत शब्द (वनस्+पती=वनांचा पती) असून व्यापक स्वरूपात वनस्पती साम्राज्यासाठी सध्या वापरला जात आहे. तरीही, चरक संहितेनुसार, सुश्रुत संहितेनुसार आणि वैशेषि���ेनुसार वनस्पती हा शब्द फक्त फळे येणार्‍या झाडांसाठीच मुख्य‌तः वापरला जात असे.\nऋग्वेदानुसार वनस्पतींमध्ये वृक्ष, औषधी वृक्ष आणि वेली या तीनच विभागण्या आहेत. यांतील उपविभाग-विशाखा, क्षुप, व्रताती, प्रतानवती इत्यादी आहेत. सर्व प्रकारचे गवत हे 'तृण' विभागात येते. फुले व फळे येणार्‍या वनस्पती या अनुक्रमे पुष्पवती व फलवती विभागात आल्या आहेत. 'करीर' म्हणून निष्पर्ण वनस्पतींचा पण एक वर्ग त्यांत आहे.\nअथर्ववेदात वनस्पतींचे विशाख, मंजिरी, स्तंभिनी, प्रस्तानवती, एकाक्षांग, प्रतानवती, अंशुमति, कांडिनी हे आठ वर्ग तर तैत्तिरीय आणि वाजसेनीय संहितेत त्यांचे १० वर्ग आहेत.\nमनुस्मृतीत ८ प्रमुख वर्ग आहेत. चरक संहितेनुसार व सुश्रुत संहितेनुसार वृक्षांची वेगवेगळी विभागणी आहे.\nपाराशर , वृक्षायुर्वेद चा जनक, याने वनस्पतींची द्विमात्रक व एकमात्रक अशी विभागणी केली आहे (द्विदल व एकदल). व नंतर त्यांचे पुढेही वर्गीकरण केले आहे.\nवनस्पतींसंबंधीची मराठी लेखकांची पुस्तकेसंपादन करा\nए फिल्ड गाइड : भाग एक व दोन (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)\nऔषधी वनस्पती (महाराष्ट्र राज्य दर्शनिका, लेखक - डॉ. र.ल. कोल्हे, संपादक - डॉ. अ.शं. पाठक)\nकॉफी टेबल पुस्तक (इंग्रजी, अशोक कोठारी)\nघरातील शोभिवंत झाडे (अ.दि. कोकड)\nट्रीज ऑफ पुणे (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर आणि शर्वरी बर्वे)\nनक्षत्र वृक्ष (डॉ. शरदिनी डहाणूकर)\nनिसर्ग बोलतोय - भाग २ (प्राणी व वृक्षवल्लींबद्दलची प्रश्नोत्तरे, लेखक - डॉ. हेमंत दाते)\nनिसर्गभान (प्रा. श्री.द. महाजन)\nप्लँट प्रोपगेशन (हॉर्टिकल्चर इन्स्ट्रक्शन-कम-प्रॅक्टिकल मॅन्युअल, व्हॉल्यूम तिसरा, इंग्रजी लेखक - ए.के. धोटे)\nफ्लॉव्हर्स ऑफ सह्याद्री (इंग्रजी, श्रीकांत इंगळहळीकर)\nबहर (डॉ. श्री.श. क्षीरसागर)\nवनश्रीसृष्टी : भाग १ आणि २ (डॉ. म.वि. आपटे)\nसफर मुंबईच्या वृक्षतीर्थाची (प्रकाश काळे)\nसेलिब्रेशन ऑफ इंडियन ट्रीज (इंग्रजी, अशोक कोठारी)\nसिग्नेचर फ्लॉवर्स युकेमेरा (इंग्रजी, अच्युत गोखले)\nहिरवाई (डॉ. शरदिनी डहाणूकर)\nअन्यभाषक भारतीय लेखकांची पुस्तकेसंपादन करा\nगार्डन फ्लॉवर्स (इंग्रजी, नॅशनल बुक ट्रस्ट-इंडिया प्रकाशन; लेखक - विष्णु स्वरूप)\nजड़ी बूटियों की खेती (हिंदी, लेखक - वीरेन्द्र चन्द्रा आणि मुकुल चन्द्र पाण्डेय)\nडिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्लँट्स ऑफ इंडिया (इंग्रजी, लेखक - उ��राव सिंग, ए.एम. वधवानी आणि बी.एम. जोहरी)\nप्रिन्सिपल्स अ‍ॅन्ड प्रॅक्टिस ऑफ सिल्व्हिकल्चर (इंग्रजी, लेखक - एल.एस. खन्‍ना)\nफ्लॉवरिंग ट्रीज (इंग्रजी, लेखक - एम.एस. रंधावा)\nफ्लॉवरिग ट्रीज अ‍ॅन्ड श्‍रब्ज इन इंडिया (इंग्रजी, लेखक - डी.व्ही. कॉवेन)\nद बेल (बेलाचे झाड, इंग्रजी, लेखक - आर.एन. सिग आणि सुशांत के. रॉय)\nमेडिसिनल प्लँट्स (इंग्रजी, लेखक - एस.के. जैन)\nव्हेजिटेबल्स (इंग्रजी, लेखक - बी. चौधरी)\nपल्मायरा या जातीच्या पाम वृक्षाची फळे,गुंटुर भारत येथील बाजारात विक्रीस आली असताना .\nगोड बटाटा,(इपोमोइया बटाटाज) मौइ नुई बोटॅनिकल गार्डन येथे.\nभारताच्या मध्ययुगीन काळातही, उदयन, धर्मोत्तर, गुणरत्न व शंकरमिश्र इत्यादी आचार्यांनी वनस्पतिशास्त्रात भर घातली आहे. विकिपीडिया:वनस्पती/यादी\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १२ जुलै २०२१ रोजी १६:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1207185", "date_download": "2021-07-25T21:59:59Z", "digest": "sha1:NSJZK6HIP6WTU2ZR6LUB36KRUKBYWYFR", "length": 3739, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"पॉल सॅम्युअलसन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"पॉल सॅम्युअलसन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:२१, २७ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती\n५९ बाइट्सची भर घातली , ७ वर्षांपूर्वी\n२३:३६, १२ जून २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nछो (मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.)\n१०:२१, २७ ऑक्टोबर २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n| जन्म_दिनांक = {{दिनांक2जन्म दिनांक|1915|05|15}}\n| जन्म_स्थान = [[गॅरी, इंडियाना|गॅरी]], [[इंडियाना]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]\n| मृत्यू_दिनांक = {{दिनांक2मृत्यू दिनांक आणि वय|2009|12|13|1915|05|15}}}\n| मृत्यू_स्थान = [[बेलमाँट, मॅसेच्युसेट्स|बेलमाँट]], [[मॅसेच्युसेट्स]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]\n| नागरिकत्व = [[चित्र:Flag of the United States.svg|20px|]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://wish-i-could-change-the-system.blogspot.com/2014/08/", "date_download": "2021-07-25T21:29:27Z", "digest": "sha1:7UM6WVVVLEAJNFQS25CSCGQQI4KFY67A", "length": 26423, "nlines": 60, "source_domain": "wish-i-could-change-the-system.blogspot.com", "title": "Articles by Rashmi Ghatwai: August 2014", "raw_content": "\nभारताच्या स्वातंत्र्यदिना निमित्त लेख:​​भळभळणाऱ्या जखमा,ठसठसणारी वेदना…\nविद्यार्थीदशेत असताना रुक्ष भासणारे विषय व्यवहार्य जगात पाऊल ठेवल्यावरच खऱ्या अर्थानं आपल्याला कळतात. इतिहासातल्या घटनांमध्ये त्यावेळी आपल्याला भले स्वारस्य वाटलं नसलं, तरी इतिहासानं घडवलेला भूगोल नंतर अनेकविध माध्यमातून कल्पनेपलिकडचं भीषण वास्तव आपल्याला उलगडून दाखवतो,त्यावेळी मनाला विलक्षण चटका बसतो.\nईस्ट इंडिया कंपनीनं व्यापार -उदिमाच्या मिषानं इ.स.१६०० मध्ये भारताच्या भूमीवर ठेवलेलं पाऊल शतक-दर शतक घट्ट रोवत गेलं आणि साम्राज्यावरचा सूर्य नं ढळणाऱ्या ब्रिटीश राजसत्तेनं आपली पकड आणखी मजबूत करत ह्या देशाचं वैभव,अस्मिता,स्वातंत्र्य हिरावून घेत त्याला हीन-दीन अशा भुकेकंगाल अवस्थेप्रत आणून ठेवलं. 'डिव्हाइड अ‍ॅण्ड रूल'- दोन धर्मांमध्ये वैमनस्य आणि तेढ उत्पन्न करून राज्य करण्याचं तंत्र अवलंबित अखेरीस देशाचे तुकडे केले.हा इतिहास आपल्या मनावर कायमचा कोरला गेला आहे .\nभारताला स्वातंत्र्य मिळून बघता-बघता ६७ वर्षे झाली. आपल्या देशानं स्वातंत्र्याची फार मोठी किंमत फाळणीच्या आणि फाळणीदरम्यान झालेल्या नरसंहाराच्या रुपानं चुकवली.स्वातंत्र्य मिळवताना देशाचे तुकडे होणं,अपिरिमित नरसंहार होणं आवश्यक होतं का हा प्रश्न आजही प्रत्येकाला पडतो. त्यावेळच्या अपिरिमित नरसंहाराबद्दल आणि अत्याचारांबद्दल कुणाही संवेदनाशील व्यक्तीच्या मनात कालवाकालव व्हावीफाळणी टाळता आली असती,अशा अर्थाची विधानं फाळणीला जबाबदार असलेल्यांनी स्वत: केली आहेत. फाळणी टाळता आली असती का,ह्यावर अनेक विचारवंतांनी अनेक पुस्तकांतून विचारमंथन केलं आहे.\n\"\"If British governments had been prepared to grant in 1900 what they refused in 1900 but granted in 1920,or to grant in 1920 what they refused in 1920 but granted in 1940;or to grant in 1940,what they refused in 1940 but granted in 1947-then nine tenths of the misery,hatred and violence,the imprisonings and terrorism, the murders,flogging,shootings,assassinations,even the racial massacres would have been avoided;the transference of power might well have been accomplished peacefully,even possibly without Partition.भारतीयांनी ��न १९०० मध्ये जी मागणी केली,ती ब्रिटीश सरकारनं तेव्हा नाकारली आणि जे मागितलं ते सन १९०० ऐवजी १९२० सालीं देऊ केलं,१९२० सालीं जी मागणी केली,ती तेव्हा धुडकावून ते १९४० सालीं देऊ केलं आणि १९४० सालीं मध्ये केलेली मागणी फेटाळून ते १९४७ सालीं भारतीयांना देऊ केलं. ब्रिटीश सरकारनं भारतीयांची मागणी तेव्हाच पूरी केली असती तर दु:ख,द्वेष,हिंसा, हत्या, अत्याचार, कारावास, दहशतवाद, खूनखराबा,गोळीबार,एवढंच काय धर्मांधतेतून झालेला नरसंहार,हे सगळं टळलं असतं.सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्वक आणि कदाचित फाळणी नं होतासुद्धा झालं असतं,\" असं प्रशासकीय अधिकारी आणि लेखक लिओनार्ड वूल्फ (लेखिका व्हर्जिनिया वूल्फ यांचे पती )यांनी लिहिलंय.\nते अर्थातच अगदी खरं आहे.कारण इतिहासाच्या पुस्तकांचा मागोवा घेतला तर दिसतं,की फाळणी होण्यामागे केवळ एका व्यक्तीचा अहंकार आणि आडमुठेपणा होता.'द मॅन हू डिव्हायडेड इंडिया 'हे रफ़िक झकारिया यांचं पुस्तक ह्यावर सखोल विवेचन करतं.फाळणी झाली;ती महंमद अली जिन्ना यांच्या दुराग्रहामुळे 'भला तेरी कमीज मेरी कमीज से सफ़ेद कैसी 'भला तेरी कमीज मेरी कमीज से सफ़ेद कैसी 'ह्या ईर्षेतून, महात्मा गांधींवर कुरघोडी करण्याच्या आणि स्वत:चं राजकीय महात्म्य रुजवण्याच्या दुर्दम्य लालसेपोटी जिन्नांनी आपली आधीची भूमिका पूर्णपणे बदलली आणि द्विराष्ट्रवादाचा हट्ट धरला.भारतीय राजकीय आणि सामाजिक पटलावर महात्मा गांधींच्या तोडीचं स्थान आणि आदर मिळवण्यासाठी त्यांनी जिवाचं रान केलं.त्यांनी पद्धतशीरपणे हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये दरी निर्माण केली आणि रूढार्थानं धर्माचं पालन न करूनसुद्धा आपणच मुस्लिम धर्मियांचे एकुलते एक तारणहार अशी आपली प्रतिमा निर्माण केली.हिंदू आणि मुस्लिम धर्मियांमध्ये काहीच साम्य नाही,वस्तुत: ती दोन भिन्न राष्ट्रे आहेत,अशा प्रकारे प्रचार करून त्यांनी वातावरण कलुषित करून हटवादीपणे भारताच्या फाळणीची मागणी लावून धरली. \" गांधी ट्राइड टु विन ओव्हर जिन्ना सेव्हरल टाईम्स…सिन्स द अ‍ॅडव्हेन्ट ऑफ गांधी,जिन्ना स्ट्रगल्ड हार्ड टु अ‍ॅव्हेन्ज हिज ह्युमिलियेशन अ‍ॅन्ड सक्सीड इन अ‍ॅक्वायरिंगअ पोझिशन व्हिच इक्वलड् दॅट ऑफ गांधी…ही सक्सेसफुली इनक्रीजड् द रिफ्ट बिटवीन द टू कम्युनिटीज,कन्व्हिन्सड् द वर्ल्ड दॅट हिंदूज अ‍ॅन्�� मुस्लिमस् हॅड नथिंग इन कॉमन बिटवीन देम…दॅट हिंदूज अ‍ॅन्ड मुस्लिमस् वेअर टू डिफरन्ट नेशन्स…हॅविंग विलफुली पॉइझनड् द अ‍ॅटमॉस्फिअर ऑफ युनिटी ,ही पुट फोर्थ हिज डिमांड फॉर द पार्टिशन ऑफ इंडिया\". फाळणीची मागणी करणारा हा माथेफिरू आणि फाळणी ही मोठीच आपत्ती असेल असं ठाम मत असणाऱ्या लॉर्ड माऊंटबॅटननं मात्र फाळणीला मूर्तस्वरूप का द्यावं, असा सवाल करीत झकारियांनी कुठलीही भीडभाड नं ठेवता जिन्नांचा ताळेबंद मांडला आहे.\nमात्र ज्यांनी भारताची फाळणी केली ,दस्तुरखुद्द त्यांनीच त्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त केल्याबद्दल, नवी दिल्लीत ऑस्ट्रेलिया चे राष्ट्रदूत -हाय कमिशनर म्हणून काम केलेले आणि नेहरूंचे परिचित वॉल्टर क्रॉकर यांनी 'नेहरू,-अ कन्टेम्पररी'ज एस्टीमेट'ह्या आपल्या पुस्तकात नेहरू ह्या आपल्या समकालीनाचा लेखाजोखा मांडताना उल्लेख केलेला आहे. पाकिस्तानची निर्मिती करणं ही चूक झाली आणि पाकिस्तानच्या निर्मितीपेक्षा स्वातंत्र्य उशिरा मिळालं असतं ,तर ते अधिक योग्य झालं असतं,असं जिन्ना म्हणाल्याचं जिन्नांच्या जीवनाच्या अखेरच्या कालावधीत,त्यांच्या आजाराच्या शेवटच्या टप्प्यात त्यांच्यावर उपचार करणाऱ्या भारतीय डॉक्टरांनी म्हटलं होतं . \"According to one of the Indian Doctors attending Jinnah in the later part of his fatal illness Jinnah said that the creation of Pakistan was a mistake and that rather than create it the better course would have been to delay independence.\"'(Nehru -A Contemporary's Estimate'-by Walter Crocker)\n'फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट ' हे डॉमिनिक लापियर आणि लॅरी कॉलिनस् (Freedom at Midnight -Dominique Lapierre , Larry Collins )या लेखकद्वयीचं अत्यंत गाजलेलं पुस्तक. भारतात ब्रिटीश राज्यसत्तेची सुरुवात कशी झाली,इथल्या राजघराण्यांचा राजेशाही थाट आणि कारभार कसा चालत होता, ब्रिटन मध्ये काय घडत होतं इथपासून ते स्वातंत्र्यप्राप्तीचा संघर्ष, प्रत्यक्ष स्वातंत्र्यप्राप्ती, फाळणी आणि त्यापायी झालेला नृशंस नरसंहार हे आपल्यासमोर जणू दृश्य रूपात ते उभं करतात.\nजिन्ना यांना टीबी झालेला असून जिन्ना केवळ सहा महिन्याचेच सोबती असल्याचं निदान डॉक्टरांनी केल्याची अत्यंत महत्वाची माहिती १९४७ सालीं माउंटबॅटन यांच्यापासूनलपवून ठेवण्यात आली होती. जर ही बातमी माउंटबॅटन यांना कळली असती,तर माउंटबॅटन यांनी वेगळा निर्णय घेतला असता,वा जिन्नांच्या मृत्यूपश्चात निर्णय घेतला असता;कदाचित पाकिस्तान अस्तित्वातच आलं नसतं .\n'देअर वॉज वन व्हायटल ���ीस ऑफ नॉलेज डिनाइड टू माऊंटबॅटन इन द समर ऑफ १९४७… दॅट जिन्ना वॉज डाइंग ऑफ टी.बी. अ‍ॅन्ड दॅट ही हॅड लेस दॅन सिक्स मंथस् टु लिव्ह.हॅड ही नोन दॅट,ही वुड हॅव अ‍ॅक्टेड क्वाइट डिफरन्टली…माऊंटबॅटन वुड हॅव बीन सोअरली टेम्प्टेड टु अवेट हिज डेथ.देन , परहॅप्स, पाकिस्तान वुड नेव्हर हॅव कम इनटु बीईंग\nमजूर पक्षाचे ब्रिटनचे पंतप्रधान क्लीमंट अ‍ॅटलींनी सहा फूट उंची आणि प्रभावी व्यक्तिमत्व असलेल्या,४६ वर्षीय माऊंटबॅटनना भारताचे व्हॉईसरॉय म्हणून भारतात पाठवलं. माऊंटबॅटन व्हिक्टोरिया राणीचे पणतू होते. माऊंटबॅटननी भारताला तडकाफडकी स्वातंत्र्य देऊ केलं आणि घाईघाईनं सत्तांतरण केलं , तसंच नरसंहार होऊ नये म्हणून त्यांनी काहीच काहीच केलं नाही,असा माऊंटबॅटन यांच्यावर आरोप केला जातो.\nलाहोरमध्ये काँग्रेसनं पूर्ण स्वराज्याचा प्रस्ताव मांडून १९३० सालच्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी,म्हणजे २६ जानेवारी १९३० हा स्वातंत्र्यदिन म्हणून मुक्रर करून दरवर्षी साजरा करण्याचं ठरवलं . अखेरात अखेर ३० जून १९४८ रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याचं ब्रिटीशांनी निश्चित केलं होतं . मात्र अधिक उशीर केला तर भारतीय उपखंडात सिव्हिल वॉर -जनक्षोभ उसळेल असं माऊंटबॅटन यांना वाटत होतं .माऊंटबॅटन यांचा नवा मसूदा तयारच होता,त्यावर ३ जून १९४७ रोजीच्या अत्यंत महत्वाच्या,ऐतिहासिक बैठकीत मोठ्या चतुराईनं आणि नाटकीय पद्धतीनं माउंटबॅटन यांनी जवाहरलाल नेहरू,वल्लभभाई पटेल,जे.बी.कृपलानी हे काँग्रेसचे नेते,महम्मद अली जिन्ना,लियाकत अली खान,अब्दुर रब निश्तर हे मुस्लिम लीगचे नेते आणि शिखांचा प्रतिनिधी म्हणून सरदार बलदेव सिंह अशा ७ नेत्यांची स्वीकृती मिळवली. माऊंटबॅटन प्लान प्रमाणे देशाची -भूभागाची फाळणी तर होणारच होती;स्थावर जंगमाची ,पैशा -अडक्याची,साहित्य सामुग्रीची ,कैद्यांची,सैन्याची -साऱ्या -साऱ्याची वाटणी होणार होती.त्या दिवशी संध्याकाळी ऑल इंडिया रेडियोवरून माउंटबॅटन,जवाहरलाल नेहरू, महम्मद अली जिन्ना यांनी,फाळणी होऊन दोन स्वतंत्र,सार्वभौम राष्ट्रे निर्माण होण्यास त्यांची स्वीकृती असल्याची अधिकृतरीत्या घोषणा केली.\nव्हॉईसरॉय माऊंटबॅटन यांनी फाळणीच्या घोषणेबद्दल घेतलेल्या पत्रकार परिषदेला जगभरातले ३०० पत्रकार उपस्थित होते. सत्तांतरणासाठी त��म्ही तारीख निश्चित केलीच असेल ना,असे एका पत्रकाराने विचारले,त्यावर माऊंटबॅटन यांनी होकार दिला.मग ती तारीख कोणती अशी त्या पत्रकारानं पृच्छा केली.खरं तर माउंटबॅटन यांनी अशी कोणतीच तारीख वगैरे मनात ठरवली नव्हती .मात्र आपण जिवंत ज्वालामुखीवर बसलो आहोत,त्या ज्वालामुखीचा कधीही उद्रेक होईल,कधीही जनक्षोभ उसळू शकेल , याची त्यांना जाणीव होती. \"सत्तांतरणासाठी तारीख निश्चित केली आहे\",त्यांनी घोषणा केली.वेगानं त्यांच्या डोक्यात चक्रं फिरू लागली.कुठली बरं तारीख सांगावीक्षणभर ते विचार करू लागले आणि एका तारखेपाशी येऊन थांबले.त्यांच्यालेखी यापेक्षा अधिक सयुक्तिक तारीख दुसरी नव्हती,कारण दोन वर्षांपूर्वी त्या दिवशी बर्मामध्ये त्यांना विजयश्री मिळाली होती,जपाननं दुसऱ्या महायुद्धात अलाईड फोर्सेस-ब्रिटनच्या संयुक्त फौजांसमोर शरणागती पत्करली होती.त्या विजयाचा उद्गाता भारताच्या पारतंत्र्यातून होणाऱ्या मुक्तीचाही उद्गाता ठरणार होता.माऊंटबॅटन यांनी घोषणा केली,\"भारताच्या हातात सत्तेची सारी सूत्रे १५ ऑगस्ट १९४७ रोजी सोपवण्यात येतीलक्षणभर ते विचार करू लागले आणि एका तारखेपाशी येऊन थांबले.त्यांच्यालेखी यापेक्षा अधिक सयुक्तिक तारीख दुसरी नव्हती,कारण दोन वर्षांपूर्वी त्या दिवशी बर्मामध्ये त्यांना विजयश्री मिळाली होती,जपाननं दुसऱ्या महायुद्धात अलाईड फोर्सेस-ब्रिटनच्या संयुक्त फौजांसमोर शरणागती पत्करली होती.त्या विजयाचा उद्गाता भारताच्या पारतंत्र्यातून होणाऱ्या मुक्तीचाही उद्गाता ठरणार होता.माऊंटबॅटन यांनी घोषणा केली,\"भारताच्या हातात सत्तेची सारी सूत्रे १५ ऑगस्ट १९४७ रोजी सोपवण्यात येतील\"अशा प्रकारे आधी काहीही नं ठरवता त्यांनी उत्स्फुरपणे तारीख घोषित करून टाकली.मात्र तो दिवस ज्योतिष्यांच्या मते अत्यंत अशुभ होता आणि त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाल्यास त्याचे भयंकर आणि दूरगामी परिणाम होतील , मोठा विध्वंस होईल,असं सगळ्या ज्योतिष्यांनी भाकीत वर्तवलं होतं.\nआणि तसंच झालं.सिरिल रॅडक्लिफ यांनी आखलेल्या रेषांवरून देशाचं द्विभाजन झालं आणि देशात संतापाचा आगडोंब उसळला.विद्वेषाच्या त्या अग्नीत पंचवीस तीस लाख लोकांचे प्राण गेले,स्त्रियांची अब्रू गेली आणि लाखो संसार उध्वस्त झाले .देशाची शकलं झाली.\n\"भारताची फाळणी का ���ाली आणि फाळणी अपरिहार्यच होती,तर त्यात एवढा नरसंहार का व्हावाआणि फाळणी अपरिहार्यच होती,तर त्यात एवढा नरसंहार का व्हावा\" लेखक रामचंद्र गुहा \" इंडिया आफ्टर गांधी\" ह्या आपल्या पुस्तकात प्रश्न करतात. ह्या नऊशे पानी पुस्तकात त्यांनी सखोलपणे आणि अत्यंत अभ्यासू वृत्तीनी गांधींच्या आधीच्या आणि नंतरच्या भारताच्या इतिहासाचा मागोवा घेतला आहे. त्या नृशंस नरसंहाराचं वर्णन फाळणीच्या भळभळणाऱ्या जखमा मनात ठसठसणारी वेदना जागवतात.नियतीशी झालेल्या त्या कराराचं दु:ख मनात कायमचं व्यापून उरतं .\nभारताच्या स्वातंत्र्यदिना निमित्त लेख:​​भळभळणाऱ्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE-re-raya-lyrics-in-marathi-%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE-2018/", "date_download": "2021-07-25T22:26:22Z", "digest": "sha1:XWUNYBYX743LZN4LGITW4J6R2JLPO4EK", "length": 5095, "nlines": 159, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "रे राया - Re Raya Lyrics in Marathi - रे राया 2018", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: रे राया\nसंगीत लेबल: झी म्यूझिक कंपनी\nरे राया हे गीत रे राया या चित्रपट मधले असून या गीत चे गायक कैलास खेर हे आहेत. ह्या गीत ला संगीत मंगेश धाकडे यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द मिलिंद शिंदे यांनी लिहिले आहेत. आणि झी म्यूझिक कंपनी यांनी हे गीत सादर केले आहे.\nअरे अंगात र वार\nअरे अंगात र वार\nओळखतात की र भावा\nभावा टाळू नकोस सूर्याला\nप्रकाश पिऊनी सज्ज हो राया\nधक धकती ज्वाळा त्याची\nवो धक धकती ज्वाळा त्याची\nहो स्वार मग मारू भरारी\nघे भरारी, घे भरारी\nकार्याने त्याचा असा ठाव घ्यावा\nझयलो दिवाना | Zhaylo Diwana Lyrics – राज इरमाली आणि शाकंभरी कीर्तिकारी 2021\nदिलरुबा | Dilruba Lyrics – सागर जनार्दन | सोनाली सोनावणे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/builder-avinash-bhosale-s-assets-worth-rs-40-34-crore-seized-by-ed-enforcement-directorate-action-under-fema-exchange-262397.html", "date_download": "2021-07-25T23:21:49Z", "digest": "sha1:ONZZ5WN4S76ERPOFZ5V6YJRYZ47N5GTN", "length": 31388, "nlines": 226, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Builder Avinash Bhosale: बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त, इडीची कारवाई | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय ग���लंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यम���त्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमि���्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nBuilder Avinash Bhosale: बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त, इडीची कारवाई\nप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची जवळपास 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र अण्णासाहेब चवरे| Jun 21, 2021 07:47 PM IST\nप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक अविनाश भोसले (Builder Avinash Bhosale) यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) अर्थातच ईडीने (ED) मोठी कारवाई केली आहे. अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांची जवळपास 40.34 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. अविनाश भोसले आणि त्यांच्या पत्नी व कुटुंबीयांच्या नावे असलेली ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे. विनिमय व्यवस्थापन कायदा 1999 (Exchange Management Act) अंतर्गत ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे. अविनाश भोसले हे बांधकाम आणि गुंतवणूक व्यवसायातील बरेच मोठे नाव आहे. याशिवाय अनेक मोठ्या मराठी उद्योजकांपैकी एक उद्योजक अशीही त्यांची ओळख आहे.\nअविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फेमा (FEMA Act)कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. भोसले यांच्या विदेशी सुरक्षितता किंवा मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत. फेमा कायद्यांतर्गत संबंधित व्यक्तीच्या देशी आणि विदेशी मालमत्ता जप्त करता येतात. (हेही वाचा, पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव)\nभोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये विविध कंपन्यांचे समभाग, विविध शहरांमधील गुंतवणूक, मालमत्ता तसेच, पुणे येथील क्लासिक सिटी इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत असले्या पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. हॉटेल वेस्टिन- पुणे (Hotel Westin, Pune), हॉटेल ले मेरिडियन- नागपूर (Hotel Le Meridian), हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा ( Hotel W Retreat and Spa, Goa) अशी या हॉटेल्सची नावे आहेत.\nदरम्यान, भोसले यांच्या या संपत्तीसोबतच एबीआयएल- अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (ABIL-Avinash Bhosle Infrastructure Private Limited)) मधील इक्विटी शेअर्स आणि भोसले आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर असलेल्या विविध बँक खात्यात सुमारे 1.15 कोटी र��पयांची बँक शिल्लक ताब्यात घेण्यात आली आहे.\nABIL Avinash Bhosle Infrastructure Private Limited ED Enforcement Directorate अंमलबजावणी संचालनालय अविनाश भोसले अविनाश भोसले प्रा. लि. इडी ईडी एबीएल फेमा कायदा बिल्डर अविनाश भोसले\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nEnforcement Directorate: प्रसारमाध्यम समूह दैनिक भास्कर सोबतच उत्तर प्रदेशमधील अनेक वृत्तवाहिन्यांच्या कार्यालयावर ईडीचे छापे\nED Raids Anil Deshmukh’s House in Katol: अनिल देशमुख यांच्या काटोल जवळील मूळ गाव वडवीरा येथील घरावर ईडीचा छापा\nMNS अध्यक्ष राज ठाकरे महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू शकत नाहीत- चंद्रकांत पाटील\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://newsmarathi24.com/15547/", "date_download": "2021-07-25T23:14:10Z", "digest": "sha1:IAJW3GEJ32YJXMYQCPPJZI6TNCSE3LM6", "length": 7700, "nlines": 81, "source_domain": "newsmarathi24.com", "title": "आशा सेविका संपाला पाठिंबा देण्यासाठी शिरोळ तालुक्यात निदर्शने - News Marathi 24", "raw_content": "\nआशा सेविका संपाला पाठिंबा देण्यासाठी शिरोळ तालुक्यात निदर्शने\nआशा सेविका संपाला पाठिंबा देण्यासाठी शिरोळ तालुक्यात निदर्शने\nइचलकरंजी (प्रतिनिधी) : आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या राज्यव्यापी संपला पाठिंबा देण्यासाठी आज कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे वतीने अनेक गावांत निदर्शने करण्यात आली. शासनाने आशा कर्मचाऱ्यांच्या संपात तात्काळ हस्तक्षेप करून त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व त्याना किमान वेतन लागू करावे अशा मागण्या करण्यात आल्या.\nया आंदोलनाला पाठिंबा म्हणून अब्दुललाट येथे कॉम्रेड आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जयश्री पाटील, नेत्रदीप पाटील, भीमशक्ती सामाजिक संघटनेचे देवेंद्र कांबळे, मिलिंद कुरणे, प्रशांत आवळे ,ग्रामसेवक राहुल माळगे यांची भाषणे झाली यावेळी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस,आशा वर्कर व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने हजर होत्या\nदरम्यान घालवाड येथें कॉम्रेड सरिता कांबळे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. तसेच शेडशाल, व उमळवड व शिरटी येथे झालेल्या निदर्शनास शमा पठाण व सुनंदा कुराडे व शोभा भंडारे यांनी मार्गदर्शन केले\nसीईटीव्दारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज सादर करण्याचे आवाहन\nराजमाता जिजाऊ माँसाहेब स्मृतिदिना निमित्त शिवशक्ती प्रतिष्ठानतर्फे अभिवादन\nचौथाही दरवाजा उघडला ..\nचिखलीची पूर स्थिती सैल पण तीन गावे अद्याप पुराच्या विळख्यात..\nवीज कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे खुपीरे परिसरातील वीजपुरवठा पुर्ववत ..\nराधानगरीचा तिसरा दरवाजा उघडला; एकूण तीन दरवाजे खुले\nभुदरगड तालुक्यात ग्रामसेवक, तलाठी नसलेने लोकांची गैरसोय\nGanesh Raul on जख्खेवाडी येथील प्राथमिक शाळेची भिंत पाडल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा \nSakharam Mahadeo Naik on रेंदाळ-मानेनगर जवळ ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली\npetite friture vertigo hanglamp on कागल पोस्ट केअर मध्ये डॉ. अजय केणी करणार मार्गदर्शन\nvertigo Lamp Replica on दलित तरूणीवर अत्याचार करणाऱ्या ‘त्या’ दोषींना तात्काळ अटक करा ; चर्मकार संघटनेची मागणी\nTanaji Bhai Nangare Patil on वेळ आल्यास घटना बदलण्यासाठीही अभ्यास सुरु : खा. संभाजीराजे\nचौथाही दरवाजा उघडला ..\nचिखलीची पूर स्थिती सैल पण तीन गावे अद्याप पुराच्या विळख्यात..\nवीज कर्मचाऱ्यांच्या धाडसामुळे खुपीरे परिसरातील वीजपुरवठा पुर्ववत ..\nराधानगरीचा तिसरा दरवाजा उघडला; एकूण तीन दरवाजे खुले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/revaluation-application-now-online-12th-students-317821", "date_download": "2021-07-25T23:31:22Z", "digest": "sha1:TAPMJMD2TBO6HK3CUJX7PQV2PUBRE7U2", "length": 8429, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | बारावीच्या विद्यार्थ्यांना आता फेरमूल्यांकनासाठी मिळणार ऑनलाइन प्रत", "raw_content": "\nऑनलाइन शिक्षणाप्रमाणेच राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्यांना उत्तरपत्रिकांची ऑनलाइन प्रत देण्याचा निर्णय घेतला आहे.\nबारावीच्या विद्यार्थ्यांना आता फेरमूल्यांकनासाठी मिळणार ऑनलाइन प्रत\nनागपूर : कोरोनाने जगाला अधिक व्हर्च्युअल केले आहे. कोरोनाचे संकट आल्यापासून मंत्र्यांपासून ते राजकारणी, व्यावसायिक, नोकरदार आणि नातेवाईकही व्हिडिओ कॉन्फरंसिंगवर मीटिंग घेतात. शैक्षणिक वर्गही ऑनलाईन होतात. यातीलच पुढचे पाऊल म्हणजे आता बारावीच्या विद्यार्थ्यांना फेरमुल्यांकनासाठी अर्जही ऑनलाईनच करता येणार आहे.\nऑनलाइन शिक्षणाप्रमाणेच राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांनी फेरमूल्यांकनासाठी ऑनलाईन अर्ज केल्यास त्यांना उत्तरपत्रिकांची ऑनलाइन प्रत देण्याचा निर्णय घेतला आहे.\nराज्यात कोरानाचे रुग्ण आढळल्यावर टाळेबंदीची घोषणा करण्यात आली. यामुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला. याशिवाय उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे नियोजन बिघडले. अनेक विषयांच्या उत्तरपत्रिका पोस्ट ऑफिसमध्येच पडल्या असल्याचे चित्र होते. याशिवाय टाळेबंदीमुळे दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालाचे वेळापत्रक कोलमडले आहे.\nबारावीची परीक्षा संपून उत्तरपत्रिका या नियमकांकडे असता टाळेबंदी लागू झाल्याने निकालाची प्रक्रिया लांबली आहे. नागपूर, अमरावतीसह काही शिक्षण मंडळाचे मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले असले तरी मुंबई, पुणे आणि औरंगाबादमध्ये असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या बघता तेथील मूल्यांकन रखडल्याने यंदा निकालही लांबला आहे. मात्र, शिक्षण मंडळाच्या वतीने निकाल आणि त्यानंतरच्या प्रक्रियांसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत.\nहेही वाचा - नागपुरातील मानकापूर, पारडी, दिघोरी अजनीतील परिसर प्रतिबंधित, वाचा सविस्तर...\n15 जुलैला बारावीचा निकाल येण्याची शक्‍यता असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यानंतरची प्रक्रिया म्हणजे फेरमूल्यांकनासाठी आवश्‍यक असलेल्या उत्तरपत्रिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्याची सुविधा बोर्डाकडून देण्यात येणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यांकनाचे निरीक्षण करता येणार आहे. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाच्या वतीने नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदियामधील शिक्षणाधिकारी आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र पाठवून विद्यार्थ्यांना या सूचना देण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abcprindia.com/sea-horse-symbol-of-mahabhojas/", "date_download": "2021-07-25T21:43:05Z", "digest": "sha1:E2FSVDCLDEFB5V6RKM4LSJX3XEQIPGDP", "length": 19903, "nlines": 96, "source_domain": "abcprindia.com", "title": "सुमुद्र घोडा महाभोजांचे राज चिन्ह » ABCPR TEAM", "raw_content": "\nHome » सुमुद्र घोडा महाभोजांचे राज चिन्ह\nसुमुद्र घोडा महाभोजांचे राज चिन्ह\nप्राचीन कुडा बुद्ध लेणी येथील महत्वाचा इतिहास पाषाणात बंदिस्त केलेला पाहायला मिळतो.\nमहाभोज हे सातवाहन साम्राज्यातील भुक्ती या प्रदेशाचे अधिकारी. सातवाहन राजांच्या अधिपत्याखाली किंवा महाक्षत्रपांच्या अधिपत्याखाली यांचे अधिकारी पद असलेले आपणास पाहायला मिळते. महाभोज हे नाव सर्रास महाराष्ट्राच्या बंदरांच्या ठिकाणी असणाऱ्या लेणी किंबा बंदराजवळ सापडणाऱ्या ऐतिहासिक ठिकाणी सापडतात.\nकुडा येथील शिलालेखात आपणास महाभोज साडकर आणि महाभोज कोछीपुत्र यामध्ये अजून संसोधानात्म्क बाबींचा उल्लेख केल्यास एक गोष्ट लक्षात येईल कि महाभोजांच्या नावाचे अनेक नाणी आपणास या महाराष्ट्रात सापडतात अनेक नाणे तज्ञांनी यावर संशोधन केलेले आहे. महाभोज यांच्या नाण्याची एक झलक पाहू या\nमहाभोज वाशिष्टीपुत्र सिवम याचे नाणे\nया नाण्यामध्ये कासव आणि सापाचे शिल्प आहे तर दुसऱ्या नाण्यावर बोधीवृक्षाची सारखे व त्रिरत्न सारखे सिम्बॉल आहेत तसेच पहिल्या नाण्यावर स सिवमस अश्या पद्धतीने लिहिलेले आहे. नाण्यांचा विचार करता सातवाहन यांच्या ऐतिहासिक राज चिन्हाचा एक भाग कुडा लेणी मध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे समुद्री घोडा ज्याला\nया नाण्यामध्ये कासव आणि सापाचे शिल्प आहे तर दुसऱ्या नाण्यावर बोधीवृक्षाची सारखे व त्रिरत्न सारखे सिम्बॉल आहेत तसेच पहिल्या नाण्यावर स सिवमस अश्या पद्धतीने लिहिलेले आहे. नाण्यांचा विचार करता सातवाहन यांच्या ऐतिहासिक राज चिन्हाचा एक भाग कुडा लेणी मध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे समुद्री घोडा ज्याला hippocampus देखील म्हणतात आणि समुद्र sea horse देखील म्हणतात hippocampus\nया नाण्यामध्ये कासव आणि सापाचे शिल्प आहे तर दुसऱ्या नाण्यावर बोधीवृक्षाची सारखे व त्रिरत्न सारखे सिम्बॉल आहेत तसेच पहिल्या नाण्यावर स सिवमस अश्या पद्धतीने लिहिलेले आहे. नाण्यांचा विचार करता सातवाहन यांच्या ऐतिहासिक राज चिन्हाचा एक भाग कुडा लेणी मध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे समुद्री घोडा ज्याला hippocampus देखील म्हणतात आणि समुद्र sea horse देखील म्हणतात hippocampus\nया नाण्यामध्ये कासव आणि सापाचे शिल्प आहे तर दुसऱ्या नाण्यावर बोधीवृक्षाची सारखे व त्रिरत्न सारखे सिम्बॉल आहेत तसेच पहिल्या नाण्यावर स सिवमस अश्या पद्धतीने लिहिलेले आहे. नाण्यांचा विचार करता सातवाहन यांच्या ऐतिहासिक राज चिन्हाचा एक भाग कुडा लेणी मध्ये पाहायला मिळतो तो म्हणजे समुद्री घोडा ज्याला hippocampus देखील म्हणतात आणि समुद्र sea horse देखील म्हणतात hippocampus mythology म्हणून एक प्रसिद्ध कथा देखील आहेत तर sea horse हे समुद्रातील एक जीव आहे जो जो जलदगतीने प्रजजन करू शकतो जवळपास १५०० अंडी घालण्याची क��षमता त्याच्याकडे असते असा महत्वाचा जीव देखील आहे. सातवाहन साम्राज्यात महाभोज यांना स्वतःची नाणी निर्माण करण्याचे अधिकार असल्याचे आपणास पाहायला मिळते जसे अशोक काळात सातवाहन यांना नाणी पडण्याचे अधिकार होते सम्राट कनिष्क काळात महाक्षत्रप हे नाणी निर्माण करत होते अश्याच पद्धतीने सातवाहन काळात महाभोज हे नाणी वापरत असत परंतु सम्राट अशोकाने सुरु केलेल्या उज्जैनी सिम्बॉल हा सर्वच भारतात प्रत्येकाच्या नाण्यावर आपणास पाहायला मिळतो.\nकुडा बुद्ध लेणी हि महाराष्ट्राच्या इतिहासात महत्वाची लेणी असून या ठिकाणी महाराष्ट्राच्या अनेक गोष्टी उलगडण्यास सुरुवात होते. महाराष्ट्राचा ज्ञात राजवंश सातवाहन यांचे अधिकारी वर्गातील महाभोज आणि त्यांच्या अधिकारी लेखक उपजीवीन अश्या उपाध्य राजमंत्री त्याशिवाय या लेणी मध्ये माळी व्यापारी श्रेणी तील लोक लोहार व्यापारी श्रेणी तील लोक अश्या शाक्य वंशीय भिक्खू वर्गाची नावे तसेच अनेक भिखू आणि भिक्खू यांची नावे तसेच सार्थ वाहक व्यापारी श्रेणीच्या लोकांचा महत्वाचा उल्लेख या कुडा लेणी मध्ये सापडतो. अश्या महत्वाच्या लेण्यात व्यापारी बंदरामध्ये अधिकारी असणारा महाभोज हे राजपद सातवाहन राज्य शासनात असल्याचे आपणास पाहायला मिळते. महाभोज हा अधिकारी वर्गावर सर्वप्रथम आपल्याला मातृसत्ताक पद्धत पाहायला मिळते ते महाभोजी साडगेरी विजया या नावाने शिलालेखांची सुरुवात प[पाहायला मिळते शिवाय या लेणी मध्ये दान देण्यासाठी अनेक महिला वर्गाची नावे देखील या लेणी मध्ये पाहायला मिळतात.\nसातवाहनांचे अधिकारी महाभोज यांचे राज चिन्ह म्हणून समुद्री घोडा याचे चिन्ह वापरले गेले आहे याचा अर्थ स्पष्ट आहे समुद्र घोडा मध्ये आपणास शीर हे घोड्याचे आणि बाकी माश्याचे धड अश्या पद्धतीने रचना असते याचा अर्थ स्पष्ट असतो कि समुद्र व भूमी वर आधिपत्य असणे. अनेक राजांच्या राज चिन्ह आपणास पाहायला मिळतात सातवाहन यांच्या नाण्यावर हत्ती सिंह अश्या प्राण्यांची चिन्ह पाहायला मिळतात तर महाभोज यांच्या राजचिन्हाचा पुरावा ऐतिहासिक कुडा लेणी वर पाहायला मिळतो.\nकुडा लेणी मधील लेणी क्रमांक ११ मध्ये आडव्या तुटलेल्या भिंती वर हे चिन्हांकित शिलालेल्ख पाहायला मिळतो शिलालेखाच्या सुरुवातीला समुद्र घोडा याचे चिन्ह असून त्यापुढे महा���ोज लिहिलेले आहे त्यापुढे आलेला ब या शब्दावरून त्याचा पूर्ण शब्द हा बालिकाय असा असावा अश्या पद्धतीने निष्कर्ष निघतो. त्याच्या खालच्या लाईन मध्ये मंदविय हा शब्द प्रयोग आल्याने लेणी क्रमांक १ व सहा मधील शिलालेखानुसार महाभोज मांडव खंदपालीत याच्याच कुळातील हा महाभोज असून त्यांच्या मुलीने हे धम्म दान दिल्याचा उल्लेख आहे. याच्या पुढच्या लेणी क्रमांक १३ मध्ये असणारा शिलालेख महाभोज साडकर सुदस्सन याची मुलगी विजयनिका हिने धम्म दान दिल्याचा उल्लेख आहे तर लेणी क्रमांक १ व ६ मध्ये महाभोजी साडगेरी विजया हिचा उल्लेख पाहता हा हि एक कुळातील असावी असा निष्कर्ष निघतो. यामध्ये जे मांदाड नावाचे व्यापारी बंदर आहे या बंदरावर आधिपत्य असणारा महाभोज ज्यामध्ये साडकर मांडव आणि कोछिपुत्र वेलीदत्त यांचा उल्लेख प्रामुख्याने येतो या मधील हि लेणी क्रमांक ११ मधील हा शिलालेख महाभोजांच्या इतिहासाचे दाखले आपणास देतात. तर चौल बंदराच्या ठिकाणी वशिष्टीपुत्र शिवम याचे नाणे देखील सापडल्याचे निदर्शनास येते.\nयावरून एक निष्कर्ष निघतो तो म्हणजे महाभोजांच्या शासनाचा एक भाग इथे आपल्या दृष्टीस पडतो.\nसमुद्र घोड्याचे कोणते हि शिल्प कुडा लेणी मध्ये आपणास सपडत नाही परंतु शिलालेखात समुद्र घोड्याचे राजचिन्ह मात्र पाहायला मिळते. हे महाभोज यांचे अधिकृत असल्याचे स्पष्ट शिलालेखात पाहायला मिळते अश्या पद्धतीचे चिन्ह इतर कोणत्या ठिकाणी आपणास [पाहायला मिळत नाही.\nया दृष्टीकोनातून कुडा लेणी चे ऐतिहासिक वैभव निर्माण का झाले याचे उत्तम उदाहरण म्हणजे इथला अधिकारी महाभोज महाभोज हे व्यापारी बंदरावरील अधिपती असल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न निर्माण होत होते आणि बौद्ध धम्माच्या शिकवणी नुसार गरजेपेक्षा जास्त संपत्ती दान पारमिता पूर्ण करण्यासाठी दानाच्या स्वरुपात भिक्खू संघाला दिली जात असे. ज्यामुळे हे सुमुद्री घोड्याचे चिन्ह स्पष्ट कल्पना देते कि महाभोज हे जमीन तथा समुद्रात हि आधिपत्य असणारे प्रशासकीय अधिकारी असल्याचे निदर्शनास येते\nया महत्वाच्या संशोधन कामामध्ये कुडा बुद्ध लेणी या अप्रकाशित पुस्तकाचे सहाय्य मिळाले लवकर च पुस्तक प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे एक निदर्शनास आले कि कुडा लेणी मध्ये समुद्र घोडा हे शिल्प आहे असे अभ्यासका���नी मांडून जो गोंधळ निर्माण केला होता ते शिल्प नसून चिन्ह आहे हे संशोधनात्मक दृष्टीने आपल्या समोर ठेवत आहे.\nलेणी संवर्धक : प्रशांत माळी\n22 प्रतिज्ञा मध्ये बुद्धांनी दिलेल्या चार आर्य सत्याची मांडणी\nबौद्ध संस्कृतीची देन गुढी पाडवा नवीन वर्ष उत्सव\nचक्रवर्ती सम्राट अशोक यशोगाथा : भाग ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/03/airtels-cheapest-plan-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF.html", "date_download": "2021-07-25T21:03:22Z", "digest": "sha1:54PFVTM4QGDSERZD2WRMCDOAWCEUSV2B", "length": 10653, "nlines": 98, "source_domain": "itechmarathi.com", "title": "Airtel's Cheapest Plan केवळ १९ रुपयांमध्ये विनामूल्य कॉलिंग व डेटाचा लाभ घ्या -", "raw_content": "\nAirtel’s Cheapest Plan केवळ १९ रुपयांमध्ये विनामूल्य कॉलिंग व डेटाचा लाभ घ्या\nAirtel’s Cheapest Plan केवळ १९ रुपयांमध्ये विनामूल्य कॉलिंग व डेटाचा लाभ घ्या\nटेलिकॉम कंपन्यांमध्ये त्यांच्या वापरकर्त्यांना आकर्षित करण्याची स्पर्धा आहे आणि म्हणूनच कंपन्या अनेक स्वस्त योजना बाजारात आणत आहेत. अशा परिस्थितीत आपण देखील स्वस्त योजना शोधत असाल तर जवळजवळ प्रत्येक कंपनीसमवेत तुम्हाला कमी किमतीची योजना मिळेल. परंतु कमी किंमतींसोबत फायदे मिळविणे देखील खूप महत्वाचे आहे. जर आपण असे म्हटले की आपल्याला 20 रुपयांच्या खाली किंमतीच्या योजनेत बरेच फायदे मिळतील, तर आपला कदाचित यावर विश्वास बसणार नाही. परंतु टेलिकॉम कंपनी एअरटेलने आपल्या वापरकर्त्यांसाठी अशी स्वस्त योजना आणली आहे, ज्याची किंमत 20 रुपयांपेक्षा कमी आहे, ज्यामध्ये डेटावर कॉल करणे विनामूल्य उपलब्ध असेल. चला एअरटेलच्या या योजनेबद्दल सर्व काही जाणून घेऊया.\nकंपनीने 19 रुपयांचा स्वस्त प्रीपेड प्लॅन बाजारात आणला आहे हे जाणून एअरटेलच्या वापरकर्त्यांना आनंद होईल. ही योजना ट्रोल्युअल अमर्यादित श्रेणी अंतर्गत ठेवली गेली आहे, म्हणजेच ती अमर्यादित कॉलिंग देते.\nएअरटेलच्या १ Rs रुपयांच्या प्रीपेड योजनेत युजर्सना अमर्यादित कॉलिंगची सुविधा मिळेल. म्हणजेच आपल्याला स्वतंत्रपणे कॉलिंगसाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही. हे विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे जे बरेच कॉलिंग वापरतात. या योजनेची वैधता 2 दिवस आहे. वापरकर्ते 2 दिवसांच्या वैधतेसह विनामूल्य कॉलिंगचा आनंद घेऊ शकतात. एवढेच नव्हे तर या योजनेत तुम्हाला इंटरनेट डाटाही मिळेल. या स्वस्त योजनेत कंपनी आपल्या वापरकर्त्यांना 200MB डेटादेखील देत आहे. या योजनेत केवळ अमर्यादित कॉलिंग आणि डेटा सुविधा देण्यात आली आहे. परंतु या योजनेत आपल्याला विनामूल्य एसएमएस मिळणार नाही.\nBank of Maharashtra Customer Care : बैंक ऑफ महाराष्ट्र कस्टमर केयर नंबर ,ईमेल\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nahmednagar army bharti 2021:अहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021 ,फॉर्म…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/greetings-vasantdada-patil-amrutvahini-education-institute-sangamner-372623", "date_download": "2021-07-25T23:28:45Z", "digest": "sha1:QGDHB3CMG7EWBB7Z35WUEUXEDFI2FH64", "length": 6774, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने दिवंगत वसंतदादा पाटील यांना अभिवादन", "raw_content": "\nस्वातंत्र चळवळीतील नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री पदाच्या काळात विना अनुदान तत्वावर राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, मेडीकल कॉलेज, आय.टी.आय यांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.\nअमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्या वतीने दिवंगत वसंतदादा पाटील यांना अभिवादन\nसंगमनेर (अहमदनगर) : स्वातंत्र चळवळीतील नेते दिवंगत वसंतदादा पाटील यांनी ग्रामीण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री पदाच्या काळात विना अनुदान तत्वावर राज्यात अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन, मेडीकल कॉलेज, आय.टी.आय यांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला.\nत्यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च व तंत्रशिक्षणाची सुविधा निर्माण झाली. यातून निर्माण झालेल्या हजारो अभियंते व डॉक्टरांमुळे उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात राज्याचा दबदबा निर्माण होवून अनेक कुटूंबात आर्थिक परिवर्तन झाल्याचे प्रतिपादन अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी केले. दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त अमृतवाहिनी संस्थेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nयावेळी व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, प्रा. डॉ. एम. ए. व्यंकटेश, प्रा. गोरक्षनाथ काळे, प्रा. अशोक मिश्रा, प्रा. एस. टी. देशमुख, डॉ. मधुकरराव वाकचौरे, डॉ. विष्णू वाकचौरे, प्रा. मिलींद इंगोले, नामदेव गायकवाड, सिताराम वर्पे, भास्कर बोरकर, सुनिल कडलग, प्रा.बी. डी. पाटील, नरेंद्र मोरे आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले.याप्रसंगी संस्थेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.\nसंपादन : अशोक मुरुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/industrialist-ratan-tata-express-his-opinion-about-indian-start-up/", "date_download": "2021-07-25T22:55:27Z", "digest": "sha1:5A2VJ2IJDXRZKKPYHYINAFLR73HBWD4M", "length": 24360, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "स्टार्टअपला मार्गदर्शन, सल्ला, नेटवर्किंग आणि ओळखीची गरज: रतन टाटा | स्टार्टअपला मार्गदर्शन, सल्ला, नेटवर्किंग आणि ओळखीची गरज: रतन टाटा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी ���रकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Economics » स्टार्टअपला मार्गदर्शन, सल्ला, नेटवर्किंग आणि ओळखीची गरज: रतन टाटा\nस्टार्टअपला मार्गदर्शन, सल्ला, नेटवर्किंग आणि ओळखीची गरज: रतन टाटा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमोल परब\nमुंबई: माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मूर्ती यांची इन्फोसिस आणि टाटा समूहातील ‘टाटा कन्सल्टन्सी’ या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. मात्र टाटा यांचा अनुभव आणि त्यांचे ज्ञान नेहमीच इतर उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. ८२ वर्षीय रतन टाटा यांना कॉर्पोरेटमध्ये आदराचे स्थान आहे. त्यामुळेच टाटा यांना पुरस्कार दिल्यानंतर मूर्ती आपसूकच त्यांच्यासमोर झुकले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. टाटा यांनीही मूर्ती यांना तशाच प्रकारे प्रतिसाद दिला. ते म्हणाले की नारायण मूर्तीसारख्या एका श्रेष्ठ मित्राकडून हा पुरस्कार मिळेल हे माझे भाग्य समजतो, अशी भावना टाटा यांनी व्यक्त केली.\nटायकॉन पुरस्कार सोहळ्यात रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते रतन टाटा यांना देण्यात आला. यावेळी पुरस्कार दिल्यानंतर नारायण मूर्ती रतन टाटांच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला. नारायण मूर्ती आणि रतन टाटा यांच्यात वयाचं जास्त अंतर नाही. नारायण मूर्ती यांच्यात केवळ १० वर्षाचा फरक आहे.\nयावेळी उपस्थितांना संबोधित करताना रतन टाटा यांनी उद्योगात नैतिकता जपली पाहिजे असं म्हटलं आहे. “आपल्याला असे स्टार्टअप मिळतील जे आपलं लक्ष आकर्षित करतील. नंतर ते पैसे जमा करतील आणि गायब होतील. अशा स्टार्टअपना दुसरी किंवा तिसरी संधी मिळणार नाही,” असा इशारा रतन टाटा यांनी यावेळी दिला.ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या रतन टाटा यांनी उद्योगात नैतिकता जपली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. एका रात्रीत प्रसिद्ध होण्याच्या पद्धतींपासून सावध राहिलं पाहिजे. स्टार्टअपला मार्गदर्शन, सल्ला, नेटवर्किंग आणि ओळखीची गरज असते असं देखील रतन टाटा यांनी सांगितलं.\nमागील बातमी पुढील बातमी\nउद्योगमहर्षि रतन टाटांना अमित ठाकरे यांच्या लग्ना���े निमंत्रण\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह मिताली बोरूडेशी होणार असून नातेवाईक आणि जवळच्या मोजक्या मंडळींना आमंत्रित करत लग्न अगदी साध्या पद्धतीने करणार असल्याचे राज ठाकरे यांनी याआधीच सांगितले होते. त्यामुळे घरातील आणि नात्यांमधील ती मोजकी मंडळी कोण याची सरावांनाच उत्सुकता होती.\nटाटा समूहाला धक्का, सायरस मिस्त्री पुन्हा समूहाचे अध्यक्ष होणार\nराष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलएटी) सायरस मिस्त्री यांच्या बाजूने निर्णय देत त्यांना पुन्हा एकदा टाटा समूहाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्याचा आदेश दिला आहे. सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटवण्याचा निर्णय चुकीचा होता असं राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने म्हटलं आहे. सायरस मिस्त्री यांनी अध्यक्षपदावरुन हटवण्याच्या निर्णय़ाविरोधात राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने धाव घेतली होती. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने जुलै महिन्यात निर्णय सुरक्षित ठेवला होता.\nमुंबई मॅरेथॉन २०२० : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद\nआशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली आहे. देश-विदेशातील नामांकित धावपटू विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम २०२०’ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.\nअनिल अंबानी व राफेल कराराचा धसका रायफल उत्पादनापासून केंद्राने अदानींना दूर ठेवलं\nआधीच अनिल अंबानी आणि राफेल करारावरून मोदी सरकार अडचणीत आले असताना, त्याचा धसका घेऊन केंद्राने अदानी गृप सोबत रायफलची निर्मिती करु पाहणाऱ्या रशियाचा प्रस्ताव नाकारण्यात आला आहे. लढाऊ विमान बांधणीचा कोणताही पूर्व अनुभव नसताना अनिल अंबानींच्या कंपनीला राफेल विमानांच्या निर्मितीचं कंत्राट मिळाल्याने विरोधकांनी मोदी सरकारला अडचणीत आणले होते.\nअनिल अंबानींचा रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा\nकंपनी कायद्यातील तरतुदीनुसार अनिल अंबानी यांना रिलायन्स नेवल अॅन्ड इंजिनियरिंग लिमिटेडच्या संचालक पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून तशी अधिकृत माहिती शेयर मार्केटला दिली आहे.\nजगातील टॉप ५०० ब्रँडमध्ये टाटा समुह, एकमेव भारतीय ब्रँड\nटाटा उद्योग समुहाने देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रँड बनला असतानाच जगातील पहिल्या शंभर ब्रँडमध्येही एकमेव भारतीय ब्रँड म्हणून जागा पटकावली आहे. इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने २०१९ मधील टॉप ५०० ब्रँडमध्ये टाटा समुहाला ८६ व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा १०४ व्या स्थानावर होता. तर अ‍ॅमेझॉन कंपनी १३.३६ लाख कोटींच्या ब्रँड व्हॅल्यूसह पहिल्या स्थानावर आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी हो��ं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/01/blog-post_39.html", "date_download": "2021-07-25T23:38:42Z", "digest": "sha1:HSVDHLP6UAWACEOOMIGNTSO4XY3VLX7U", "length": 20873, "nlines": 266, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: अल्फारेट्टा (भाग३)", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nमाझ्यातला बारकासा संशोधकाचा जीन मला स्वस्थ बसू देत नव्हता. हिंडता फिरतांना मी अल्फारेट्टाचा सिटी हॉल शोधून काढला. त्याच्या जवळच एक वेलकम सेंटर आहे. तिथे एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षांच्या\nखापरपणजीबाई बसल्या होत्या. मी भारतातून आलो आहे आणि मला अल्फारेट्टासंबंधी माहिती हवी आहे असे सांगताच त्यांनी माझे हंसून स्वागत केले आणि एका भिंतीकडे बोट दाखवून तिथे पहायला सांगितले.\nअल्फारेट्टा, अॅटलांटा, जॉर्जिया, त्याच्या शेजारील इतर राज्ये अशा चढत्या भाजणीने अनेक स्थळांविषयीची त-हेत-हेची पत्रके त्या भिंतीवर टांगून ठेवली होती. त्यातली हवी तेवढी पाहून आणि वाटल्यास घेऊन जायला तिने मला सांगितले. भारतातली माणसे फारच हावरट असतात असे तिला वाटू नये म्हणून त्यातली अल्फारेट्टा व अॅटलांटाची माहिती असलेली चार पांच पत्रके वेचून काढून घेतली आणि त्या बाईंचे आभार मानून तिचा निरोप घेतला.\nअल्फारेट्टाचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे सगळ्यासंबंधी मला जेवढी उत्सुकता होती त्यापेक्षाही\nजास्त माहिती माझ्या पदरात पडली होती. आपल्या भारताला खूप प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. आपली संस्कृती अब्जावधी, कदाचित खर्व, निखर्व वगैरे वर्षे प्राचीन आहे असा 'वेदिक' शब्दावर जोर देणा-या लोकांचा गाढ विश्वास आहे. रूढ इतिहासानुसार सुध्दा ती कांही हजार वर्षे जुनी तर आहेच. त्या मानाने अमेरिकेचा इतिहास अलीकडच्या तीन चारशे वर्षांचाच आहे. अल्फारेट्टाची सध्याची वाढ तर फक्त गेल्या वीस पंचवीस वर्षात झालेली आहे. पण या शहराला दीडशे वर्षांचा इतिहास आहे याचा इथल्या मूळ रहिवाशांना मोठा अभिमान आहे. त्याच्या स्थापनेला दीडशे वर्षे झाल्याबद्दल गेले वर्षभर इथे कांही कार्यक्रम होत आहेत. इथल्या कांही इमारतींना सुध्दा शंभर दीडशे वर्षांचा इतिहास आहे. त्या इमारती तितक्या जुन्या नसल्या तरी त्या जागेवर पूर्वी काय होते ते कोणीतरी नमूद करून ठेवलेले आहे.\nया शहरातल्या जुन्या भागातल्या मैदानावर पूर्वी एक 'कँप ग्राउंड' होते. आजूबाजूचे शेतकरी आणि व्यापारी वेळीप्रसंगी त्या जागी जमून राहुट्या बांधून त्यात असावेत. ११ डिसेंबर १८५८ रोजी या शहराचे 'अल्फारेट्टा' असे नामकरण करण्यात आले आणि ते 'मिल्टन' कौंटीचे मुख्य ठाणे बनले. ग्रीक भाषेत 'अल्फा' हे पहिले मुळाक्षर आहे आणि 'रेट्टा' याचा अर्थ गांव असा होतो. म्हणजे हे इकडचे 'आदिग्राम' झा��े. अमेरिकेतल्या या भागात राहणा-या रेड इंडियन आदिवासींच्या एका लोकगीतांमध्ये 'अल्फाराता' नांवाच्या एका मुलीचा उल्लेख आहे अशी या नांवाची दुसरी उपपत्तीही सांगितली जाते. त्यानंतर झालेल्या भयानक यादवी युध्दात अॅटलांटा हे मोठे शहरसुध्दा बेचिराख होऊन गेले होते तिथे या नव्या लहान गांवाचा काय पाड लागणार होता इथल्या दुर्दैवी लोकांना लढाईच्या पाठोपाठ प्लेगच्या साथीने पछाडले. त्यातून झालेल्या हलकल्लोळातून सावरून गांवाने पुन्हा हळूहळू प्रगती केली. पण या भागात रेल्वेमार्ग नसल्यामुळे मोठी कारखानदारी वगैरे कांही फारशा जोमाने वाढली नाही. १९३० मध्ये आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेत मिल्टन कौंटीचे दिवाळे वाजायची पाळी आली होती. त्यावेळी बाजूच्या इतर कांही कौंटीजबरोबर तिलासुध्दा फुलटन कौंटीमध्ये विलीन करण्यात आले. अॅटलांटा हे मोठे शहर या कौंटीत असल्यामुळे अल्फारेट्टाचे महत्व संपले. पण अॅटलांटामध्ये जमा होणा-या संपत्तीतला कांही भाग त्याच्या विकासासाठी कामाला आला आणि त्यातून रस्तेबांधणीसारखी विकासाची कामे करण्यात आली.\nइसवी सन १९८१ पर्यंत अल्फारेट्टा हे एक नगण्य असे आडगांव होते. त्यात हजारभर घरे होती आणि तेथील लोकसंख्या फक्त ३००० एवढीच होती. पण जुलै २००७ पर्यंत त्यातील घरांची संख्या वीसपटीने वाढून वीस हजारावर आणि अधिकृत लोकसंख्या ५० हजारावर गेली. ज्या गतीने याची वाढ चालली आहे ती पाहता आता ती साठ हजारांच्या घरात पोचलीसुध्दा असेल. या भागातली घरे, ऑफीसे, कारखाने, दुकाने, हॉटेले, शाळा, कॉलेजे वगैरे धरून दिवसा इथे सव्वा लाखावर माणसे असतात असा अंदाज आहे. ही बाकीची माणसे आजूबाजूच्या गांवातून रोज नोकरी, उद्योग, व्यापार वगैरेसाठी इकडे येतात की त्यातली कांही तात्पुरती इथे येऊन राहतात कोण जाणे. आज अल्फारेट्टा शहराचा विस्तार जवळ जवळ दहा किलोमीटर लांब आणि पाच किलोमीटर रुंद एवढ्या परिसरात पसरला आहे. जितकी मोठमोठी आणि अद्ययावत दुकाने इथे उघडली आहेत ती पाहता हे एक मोठे शहर असावे असेच वाटते. खेडे, नगर, शहर, महानगर वगैरे नांवांची इथे काय व्याख्या आहे ते समजत नाही. कारण अल्फारेट्टा शहराच्या सीमेतच वेगवेगळ्या नांवांची अनेक 'व्हिलेजेस' आहेत. त्यातले 'हेंडरसन' नांवाचे व्हिलेज आमच्या भागातच आहे, पण त्यात नुसते एकाहून एक सुरेख बंगलेच बंगले आहेत. दुकाने, चर्च, शाळा, चावडी, कट्टा, दवाखाना वगैरे कांहीसुध्दा नाही. त्याला 'खेडे' म्हणायचे तरी कसे कदाचित 'व्हिलेज' हे नांव त्या कॉलनीला दिले असावे. पन्नास हजार वस्तीला इथे 'सिटी' म्हणतात आणि कशालाही 'टाउन' कदाचित 'व्हिलेज' हे नांव त्या कॉलनीला दिले असावे. पन्नास हजार वस्तीला इथे 'सिटी' म्हणतात आणि कशालाही 'टाउन' अॅटलांटा महानगर, इतर कांही 'सिटीज', कांही 'टाउन्स' आणि घनदाट जंगल वगैरे सगळ्यांचा समावेश फुलटन कौंटीमध्ये होतो आणि या सर्वांशिवाय इतर कौंटी मिळून अॅटलांटा मेट्रोपोलिटन रीजन बनते. प्रशासनाच्या वेगवेगळ्या स्तरांच्या सीमा ठरवण्यासाठी हे सारे होत असणार.\nसंगणक आणि दूरसंचार प्रणालीच्या तंत्रज्ञानाची वाढ झपाट्याने सुरू झाल्यानंतर या भागाला अपूर्व असे महत्व प्राप्त झाले. मुबलक मोकळी जागा, शुध्द हवा व पाण्याची उपलब्धता, मोठा हमरस्ता वगैरेमुळे ह्यूलेट पॅकार्ड, एटीअँडटी यासारख्या अनेक कंपन्यांनी आपला विस्तार करण्यासाठी ही जागा निवडली. त्याबरोबर अनेक तरुण तंत्रज्ञ, कामगार वगैरे जगभरातून इथे आले आहेत. या शहरातील लोकांचे सरासरी वयोमान फक्त तिशीच्या घरात असल्यामुळे इथे उत्साही वातावरण आहे. इथल्या बाजारात हिंडतांना नाना वंशांचे लोक दिसतात, त्यात बरेच भारतीय सुध्दा असतात. रस्त्यातून जातायेतांना समोरून येणारा माणूस कोणत्याही वर्णाचा असला तरी नजरानजर होताच स्मितहास्य करून हॅलो, हाय करूनच पुढे जातो, कोणीही थांबत मात्र नाही. पण तेवढ्यानेही बरे वाटते. एकंदरीत ही जागा आवडण्यासारखी आहे.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ��� - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nचन्द्रयान ( भाग ५) - पूर्वतयारी\nचन्द्रयान ( भाग ४) - उपग्रह\nचन्द्रयान (भाग३) अंतरिक्षात भ्रमण\nचन्द्रयान (भाग२) - विमान आणि अग्निबाण\nचन्द्रयान (भाग१) - गुरुत्वाकर्षण\nअल्फारेट्टा - भाग २\nअल्फारेट्टा - भाग १\nराणीचे शहर लंडन - भाग ६\nराणीचे शहर लंडन - भाग ५\nराणीचे शहर लंडन - भाग ४\nराणीचे शहर लंडन - भाग ३\nराणीचे शहर लंडन - भाग २\nराणीचे शहर लंडन - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/pfizer-moderna-supply-india-update-128522645.html", "date_download": "2021-07-25T21:50:53Z", "digest": "sha1:A34PSE22RHULLAEHCJLMFYMK3EL6J3VV", "length": 5644, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pfizer Moderna Supply India Update | फायझर आणि मॉडर्ना केंद्र सरकारच्या संपर्कात, फायझरने सांगितले- थेट राज्यांना कोरोना व्हॅक्सिन देणार नाही - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपॉलिसीत अडकली व्हॅक्सिन खरेदी:फायझर आणि मॉडर्ना केंद्र सरकारच्या संपर्कात, फायझरने सांगितले- थेट राज्यांना कोरोना व्हॅक्सिन देणार नाही\nदेशात कोरोना व्हॅक्सिनच्या कमतरतेत आता परदेशातून होणारा व्हॅक्सिन पुरवठा नियमात अडकला आहे. अमेरिकन कंपनी फायझर म्हटले आहे की, ते केवळ केंद्र सरकारला व्हॅक्सिन सप्लाय करेल. दुसरीकडे, केंद्र सरकारचे म्हणणे आहे की, फायझरसोबत मॉडर्नाही आमच्या संपर्कात आहेत. अनेक राज्य सरकारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी लस मिळवण्यासाठी फायझर आणि मॉडर्ना यांच्याकडे संपर्क साधला होता, परंतु केवळ केंद्र सरकारशीच व्यवहार करू असे उत्तर त्यांना मिळाले.\nयावर आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी सांगितले की, फायझर असो वा मॉडर्ना, आम्ही सर्वांशी केंद्रस्तरावर दोन मार्गांनी समन्वय साधत आहोत. एक नियामक आहे, जे अप्रूवलच्या संदर्भात आहे आणि दुसरे खरेदी संबंधित आहे. ते म्हणाले की फायझर आणि मॉडर्ना या दोघांच्या ऑर्डर आधीच फुल आहेत. ते भारताला किती डोस देऊ शकतात हे त्यांच्या अतिरिक्ततेवर अवलंबून आहे. ते भारत सरकारला सांगतील. त्यानंतर आम्ही राज्य सरकारांना पुरवठा करू किंवा समन्वय साधू.\nदिल्ली आणि पंज��ब सरकारला लस देण्यास दिला नकार\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी सांगितले की, फायझर आणि मॉडर्ना यांनी दिल्ली सरकारला कोरोनाव्हायरस लस विकायला नकार दिला आहे. त्यांना केंद्राशी थेट व्यवहार करायचा आहे. केजरीवाल म्हणाले की, मी केंद्र सरकारला आवाहन करतो की, या कंपन्यांशी चर्चा करावी आणि व्हॅक्सिन आयात करून राज्यांपर्यंत पोहोचवाव्यात.\nयापूर्वी पंजाब सरकारच्या एका वरिष्ठ अधिका्यानेही असा दावा केला होता. ते म्हणाले की, मॉडर्नाने थेट राज्य सरकारला हे सांगून व्हॅक्सिन पाठवण्यास नकार दिला होता की, पॉलिसीनुसार कंपनी केवळ केंद्र सरकारसोबत व्यहवार करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/food/keep-these-things-in-mind-when-making-dhokla-at-home", "date_download": "2021-07-25T22:11:13Z", "digest": "sha1:PLQVAXGXE3B3L5WMSJRAIMRSLS6G2YQC", "length": 9751, "nlines": 137, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | घरी ढोकळा बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा", "raw_content": "\nघरी ढोकळा बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा\nअकोला: ढोकला एक गुजराती डिश आहे, परंतु भारताच्या कानाकोपऱ्यात लोक मोठ्या आवडीने ढोकळा खातात. साधारणतः ढोकळा आपल्याला बाजारातल्या कोणत्याही चांगल्या नमकीन किंवा मिठाईच्या दुकानात सापडेल. पण ते तुम्ही घरीही बनवू शकता. तुम्हाला बाजारात बर्‍याच ब्रँडमध्ये झटपट ढोकळा मिक्स पावडर मिळेल, परंतु देशी स्टाईलमध्ये बनवलेल्या ढोकळापासून तुम्हाला जी चव मिळेल, ती झटपट मिक्स पासून तुम्हाला मिळणार नाही. बर्‍याच स्त्रिया घरी ढोकळा बनवण्याचा प्रयत्न करतात पण काही स्त्रिया तक्रार करतात की त्यांना बाजारासारखे मऊ व स्पंजदार ढोकला बनवता येत नाही. (Keep these things in mind when making dhokla at home)\nचला तर आज आम्ही तुम्हाला घरीच दुकानासारखा चवदार ढोकळा बनवण्यासाठी काही सोप्या आणि महत्वाच्या टिप्स सांगत आहोत. या टिप्स मीसुद्धा स्वीकारल्या आहेत, म्हणून तुम्ही एकदा ट्राय करा आणि पहा.\nढोकला पिठ कशी तयार करावी\nसर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ढोकळाची पिठात. जर तुम्ही योग्य प्रकारे तयार केली तर अर्धा समस्या येथेच संपेल. तर पिठ किती घट्ट असावे हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.\nअनेक महिला ढोकळा पिठात इडली पिठात जाडसर बनवतात, तर बर्‍याच स्त्रिया डोसाच्या पिठासारख्या बारीक करतात (या रेसिपी डोसाच्या पिठात बनवल्या जातात). परंतु या दोन्ही पद्धती ��ुकीच्या आहेत. ढोकळा पिठात जास्त जाड किंवा पातळ नसावे. आपण ते इतके जाड ठेवावे की जर त्यातून एक थेंब आपल्या बोटाने पाण्यात टाकला असेल तर तो वरच्या बाजूस तरंगेल. तसे असल्यास, नंतर समजून घ्या की पिठ योग्य बनविले आहे.\nढोकळा पिठात सेट होण्यास किती वेळ लागेल\nढोकळाची पिठ तयार केल्यावर 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवा. सहसा लोक घाईने असे करत नाहीत. परंतु हे आवश्यक आहे कारण कोणत्याही पिठात मिसळल्यानंतर सेट करण्यास 10 मिनिटे लागतात.\nजोपर्यंत आपण पिठात मिसळून ठेवतो तोपर्यंत त्या भांड्यात तेल लावावे ज्यामध्ये तुम्हाला हे पीठ चांगले शिजू द्यावे.\nपिठात इनो मिसळताना ही गोष्ट लक्षात घ्या\nढोकळा पिठात खमीर घालण्यासाठी बर्‍याच स्त्रिया बेकिंग सोडाऐवजी इनो वापरतात. आम्हाला सांगू की काही महिला ढोकळाच्या पिठात सेट ठेवण्यापूर्वी इनो पावडर घालतात. ही पद्धत चुकीची आहे. ते सेट झाल्यानंतरच इनो पिठ घाला. जेव्हा आपण पिठात इनो पावडर घाला, तेव्हा ते चांगले मिक्स करावे. लक्षात ठेवा की आपल्याला पिठात फार काळ मिसळण्याची गरज नाही.\nजर तुम्ही कुकरमध्ये ढोकळा शिजवत असाल तर तुम्ही कुकरमध्ये थोडेसे पाणी घालावे आणि त्यात मीठ घालावे. यानंतर, आपण कुकरच्या आत भांडे उभे केले पाहिजे. यानंतर आपण ढोकळाचे पिठ असलेले भांडे ठेवावे. आता कुकरमध्ये शिटी न घालता 15 मिनिटे शिजवा.\nघरीच 'ढोकला' बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा\nबाजाराप्रमाणे चवदार आणि मऊ ढोकळा घरी बनवता येतो, फक्त या टिप्स फॉलो\nया गोष्टी लक्षात ठेवा\nतुमचा ढोकळा तयार आहे ना हे तपासण्यासाठी टूथपिक वापरा. जर पिठात चिकटत नसेल तर याचा अर्थ असा की ढोकळा शिजला आहे.\nचाकूने ढोकळा कापण्यासाठी आपण चाकूमध्ये थोडे तेल देखील लावावे. यामुळे ढोकला एक गुळगुळीत कट बनतो.\nसंपादन - विवेक मेतकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/explosion-while-charging-battery-of-electric-bike-nashik-marathi-news", "date_download": "2021-07-25T22:01:58Z", "digest": "sha1:SWTA3BWAN5GUQ66ZUPKMKAGJ2P6XU7DU", "length": 5900, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | इलेक्ट्रीक बाईक वापरताना सावधान! नाशिकमध्ये बाईकचा स्फोट", "raw_content": "\nइलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट\nनाशिक : पेट्रोल-डिझेल महागाईच्या काळात जर तुम्ही इलेक्ट्रीक बाईक वापरत असाल तर सावधान आवश्यक ती खबरादारी घेणेही तितकेच गरजेचे ठरत आहे. कारण इलेक्ट्र��क बाईकची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट झाल्याची घटना नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील पांडवनगरी येथे घडली. या दुर्घटनेत बॅटरीसह दुचाकी जळून खाक झाली. (Explosion-while-charging-battery-of-electric-bike-nashik-marathi-news)\nजीवितहानी नाही, नुकसान प्रचंड\nइंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पांडवनगरी परिसरातील ऐश्वर्या रेसिडेन्सीच्या पार्किंगमध्ये रहिवासी सुरजित सिंग यांनी सोमवारी (ता.१२) सकाळी इलेक्ट्रीक बाईक चार्जिंगसाठी वीज मीटर पेटीच्याजवळ मुख्य स्वीचमध्ये जोडणी करुन लावली होती. प्रमाणपेक्षा जास्त बॅटरी चार्ज झाल्याने तिचा स्फोट झाला. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली. तर सोसायटीच्या वीज मीटरची पेटी जळाली. त्यामुळे सोसायटीचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी येत आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेत जीवितहानी झाली नसली तरी दुचाकी, इलेक्ट्रीक बोर्डसह इमारतीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.\nहेही वाचा: नाशिकच्या सिक्युरिटी प्रेसच्या सुरक्षेला छेद; 5 लाख गायब\nहेही वाचा: मंत्रीपद मिळूनही डॉ. भारती पवारांचा सोज्वळपणा कायम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/one-more-pmc-bank-customer-death-at-navi-mumbai-kharghar/", "date_download": "2021-07-25T22:02:34Z", "digest": "sha1:I52AHJPRBE6IJKAPYNZDGPEXFZCRITET", "length": 29330, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "PMC बँकेच्या आणखी एका महिला खातेदाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू | PMC बँकेच्या आणखी एका महिला खातेदाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Economics » PMC बँकेच्या आणखी एका महिला खातेदाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू\nPMC बँकेच्या आणखी एका महिला खातेदाराचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई: पीएमसी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीएमसी बँकेत अडकलेले पैसे मिळतील की नाही या चिंतेत असलेल्या आणखी एका खातेदार महिलेचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना खारघरमध्ये घडली. कुलदिपकौर विग (६४) असे या महिलेचे नाव असून त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये सुमारे १७ लाख रुपये अडकले होते. कुलदिपकौर या बुधवारी रात्री पीएमसी बँकेसंदर्भातील बातम्या पाहून झोपी गेल्यानंतर दोन तासांतच त्यांचा हृदयविकराने मृत्यू झाला.\nकुलदिपकौर विग (६४) या खारघर सेक्टर-१० मध्ये पती, मुलगा, सून व मुलगी यांच्यासह भाड्याच्या खोलीत राहत होत्या. पीएमसी बँकेमध्ये कुलदिपकौर व त्यांचे पती वरिंदरसिंग विग, मुलगा सुखबिरसिंग या तिघांचे खाते असून या तीघांचे पीएमसी बँकेमध्ये १५ लाख रुपयांचे फिक्स्ड डिपॉझिट होते. तसेच कुलदिपसिंग व वरिंदरसिंग या पतीपत्नीच्या खात्यामध्ये दीड लाख रुपयांची तर सुखबीर याच्या खात्यामध्ये ७० हजारांची रक्कम होती. पीएमसी बँकेवर निर्बंध लादण्यात आल्यानंतर हे पैसे बँकेत अडकले. पैसे नसल्याने विग कुटुंबियांनी यावर्षी दिवाळीही साजरी केली नाही. त्यामुळे बँकेत अडकलेली रक्कम मिळेल की नाही, या चिंतेत विग कुटुंबीय होते.\nतत्पूर्वी मुंबईत राहणाऱ्या भारती सदारंगानी यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. भारती सदारंगानी यांची मुलगी हेमा या पीएमएसी खातेदारक असून त्यांचे पीएमसी बँकेत तब्बल अडीच कोटी ठेवी होती. आपल्या मुलीचे आणि जावयाचे पैसे पीएमसी खात्यात अडकल्याने त्या अनेक दिवसांपासून चिंतेत होत्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. तसेच सदारंगानी यांना कोणताही आजार नसल्याची माहिती त्यांच्या मुलीने आणि जावयाने दिली होती.\nतसेच पीएमसी बँकेच्या ओशिवरा शाखेत खाते असलेले ग्राहक संजय गुलाटी यांचा सोमवारी हृदयविकाराच्य�� झटक्याने मृत्यू झाला होता. त्याला २४ तासही उलटत नाहीत तोच आज दुपारी मुलुंड येथील ६१ वर्षीय खातेधारक फट्टोमल पंजाबी यांना मृत्यूने गाठले. बँकेवरील निर्बंधांमुळे प्रचंड तणावाखाली असलेल्या फट्टोमल यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने जवळच्या गोकुळ रुग्णालयात नेले मात्र तिथे तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे स्पष्ट झाले. फट्टोमल हे बँकेत जाण्यासाठी निघाले असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटपीएमसी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी आणखी एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत पीएमसीच्या चार खातेदारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आज पुन्हा एकदा एका पीएमसीच्या खातेदारकाच्या आईचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हृयविकाराच्या झटक्याने मुंबईत राहणाऱ्या भारती सदारंगानी (७३) यांचा मृत्यू झाला आहे.का आल्याचे त्यांच्या शेजाऱ्यांनी सांगितले. फट्टोमल यांना विकास आणि गीता (विवाहित) अशी दोन मुलं असून मार्च महिन्यात पत्नीचं निधन झाल्यानंतर ते घरात एकटेच राहत होते, असे त्यांचे बंधू दीपक पंजाबी यांनी सांगितले.\nमुलुंड येथील फत्तेमुल पंजाबी यांचा स्वत:चा व्यवसाय होता. पीएमसीच्या प्रकरणानंतर त्यांनी आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी आगामी निवडणुकीत ‘मतदान करू नका’ असे लिहून निषेध व्यक्त केला होता. गेले काही दिवस कौटुंबिक अडचणी आणि पीएमसीत अडकलेल्या रकमेमुळे ते सतत चिंतेत असायचे, असे फत्तेमुल यांचे परिचित गुरजीत यांनी सांगितले होते.\nत्यानंतर खातेदार असलेल्या डॉक्टर योगिता बिजलानी यांनी मंगळवारी संध्याकाळी औषधांचे अतिरिक्त सेवन करून आत्महत्या केली. डॉ. बिजलानी यांचे पीएमसी बँकेत खाते असून त्यामध्ये एक कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती समोर आली होती. मात्र या कारणामुळेच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले का, याबाबत तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. बिजलानी काही दिवसांपूर्वी अमेरिकेतून मुंबईत माहेरी आल्या होत्या. त्यांनी अमेरिकेतही आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले होते.\nमागील बातमी पुढील बातमी\nPMC Bank घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेकडून बँकेचे संचालक व बँक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल\nपंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या (पीएमसी) कथित गैरव्यवहार प्रकरणी आज अखेर आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशावरून एचडीआयएल आणि बँकेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक सुद्धा करण्यात आली आहे.\nPMC बँक ग्राहकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; सरकारमुळे चिमुकल्याने त्याचा बाबा गमावला\nपंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) बँक घोटाळ्यातील खातेदार संजय गुलाटी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. संजय गुलाटी यांच्या कुटुंबाचे तब्बल ९० लाख रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापूर्वी संजय गुलाटी यांनी स्वतःची जेट एअरवेजची नोकरी गमावली होती आणि आता आयुष्यभर कमावलेले पैसे पीएमसी बँकेत अडकल्याने आणि सरकारची जवाबदारी झटकण्याची बातमी पाहून ते मागील काही दिवसांपासून प्रचंड तणावात होते. मात्र तोच धक्का असह्य झाल्याने त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. विशेष सोमवारी संजय गुलाटी किल्ला स्वतः देखील कोर्टासमोर झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. पण दुपारी घरी आल्यावर त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.\nपीएमसी बँक खातेदारांना सुप्रीम कोर्टाचा झटका; याचिकेवरील सुनावणीस नकार\nपीएमसी बँकेवर रिझर्व्ह बँकेनं निर्बंध लादल्यानं लाखो खातेदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हवालदिल झालेल्या खातेदारांना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा मिळाला नाही. पीएमसी बँकेवर निर्बंध लादल्याच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास आज सुप्रीम कोर्टानं नकार दिला आहे.\nपीएमसी बँक खातेधारकांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; सर्व कैफियत मांडली\nआर्थिक गैरव्यवहारामुळं निर्बंध लादण्यात आलेली पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) खातेदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. खातेदारांनी आपापल्या अडचणींचा पाढा राज यांच्यापुढं वाचला आणि मदतीची विनंती केली. खातेदारांच्या समस्यांबाबत आवाज उठविण्याचं व निवडणूक प्रचारातील प्रत्येक भाषणात या घोटाळ्यावर बोलण्याचं आश्वासन राज यांनी यावेळी दिलं.\nपीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा संबंध नाही: अर्थमंत्री निर्मला सीतारामन\nपीएमसी बँक घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही. या बँकेच्या खातेदारांनी माझ्यासमोर आंदोलन केलं. लुटारुंनी बँक लुटली आता खातेदारांचं काय हा प्रश्न निश्चितपणे महत्त्वाचा आहे. या खातेदारांचा आवाज मी आरबीआयच्या गव्हर्नरपर्यंत पोहचवेन मात्र या घोटाळ्याशी केंद्र सरकारचा काहीही संबंध नाही असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.\nपीएमसी बँकेविरोधात सखोल चौकशीसाठी किरीट सोमय्यांची आरबीआय'कडे तक्रार\nमहाराष्ट्रासह अन्य ७ राज्यांमध्ये मिळून १३७ शाखा असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध आणले असून, त्यामुळे काही लाख खातेदारांवर संकट कोसळले होते. आरबीआयने या बँकेतून खातेधारकांना केवळ एक हजार रुपयेच काढण्याची मुभा दिली होती.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी ���ंधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/mp-vikhe-heard-complaint-sai-sansthans-hospital-staff-73263", "date_download": "2021-07-25T21:41:37Z", "digest": "sha1:YLVMDWNIHT4R4ZHT5RTP6TIBCDLQGIKX", "length": 18810, "nlines": 216, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "साईसंस्थानच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची खासदार विखेंनी ऐकली कैफियत - MP Vikhe heard the complaint of Sai Sansthan's hospital staff | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसाईसंस्थानच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची खासदार विखेंनी ऐकली कैफियत\nसाईसंस्थानच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची खासदार विखेंनी ऐकली कैफियत\nसाईसंस्थानच्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांची खासदार विखेंनी ऐकली कैफियत\nमंगळवार, 30 मार्च 2021\nकोविड रूग्णालयाची पहाणी केल्यानंतर त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकून घेतली. त्यांना प्राधान्याने लसिकरण मोहीमेत सहभागी करून घ्या.\nशिर्डी : राहाता तालुक्यात कोविड चाचण्या सर्वाधिक त्यामुळे रूग्णसंख्या अधिक आहे. साईसंस्थानच्या कोविड सेंटरला आपण आवश्यक ते सर्व सहकार्य करू. संस्थान प्रशासनाने अन्य दोन्ही रूग्णांलया ऐवजी कोविड रूग्णालयावर अधिक लक्ष केंद्रीत करावे. कोविडची ही दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत वेगळी आहे. संसर्ग वेगाने फैलावतो, हे लक्षात घेऊन अधिक सतर्क रहा. अशा सूचना खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आज सरकारी व साईसंस्थानच्या यंत्रणेला दिल्या.\nकोविड रूग्णालयाची पहाणी केल्यानंतर त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांची कैफियत ऐकून घेतली. त्यांना प्राधान्याने लसिकरण मोहीमेत सहभागी करून घ्या, अशा सूचना सबंधितांना दिल्या.\nईसंस्थानच्या धर्मशाळेत सरकारी यंत्रणा व संस्थानच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेल्या कोविड रूग्णालयाला आज त्यांनी अचानक भेट दिली. तेथील त्रृटींबाबत तीव्र शब्दात नापंसती व्यक्त केली. त्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद म्हस्के, डाॅ. गोकूळ घोगरे, डाॅ. प्रितम वडगावे, नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व नगरसेवक अभय शेळके आदी या वेळी उपस्थीत होते.\nडाॅ. विखे पाटील म्हणाले, की पूर्वी टप्या टप्याने रूग्णवाढ व्हायची, सध्या एकाच ठिकाणी शंभर रूग्ण सापडू शकतात. पूर्वी पाच ते सात दिवसानंतर रूग्णाला आराम पडायचा, आता पाच ते सात दिवसां नंतर त्रास सुरू होतो. संसर्गाचा फैलाव वेगाने होत असल्याने सतर्क रहाण्याची गरज आहे. रूग्णांच्या नातेवाईकांना येथे प्रवेश देऊ नका अन्यथा फैलाव आणखी वाढेल.\nसाईसंस्थानने तातडी वगळता, अन्य दोन रूग्णालयाचे कामकाज कमी करून येथे कर्मचारी व डाॅक्टरांची संख्या वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यावर बगाटे यांनी त्याबाबत योग्य ती कार्यवाही करणार असल्याचे सांगीतले.\nआॅक्सिजन बेडची गरज भासू शकते\nसाईसंस्थान कोविड सेंटरमध्ये एकूण 274 खाटा आहेत. तेथे सध्या 109 रूग्ण दाखल आहे. मात्र आॅक्सिजन बेड शिल्लक नाहीत. यापुढे आणखी आॅक्सिजन बेडची गरज भासू शकते. खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी आजच्या बैठकीत वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता संस्थान धर्मशाळेच्या आणखी दोन इमारतीत कोविड सेंटर सुरू करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचना दिल्या आहेत. येत्या एक एप्रिलपासून रेमडीसिव्हीर इंजेक्शन सातशे रूपये या कमी केलेल्या किंमतीत मिळू शकेल, असे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. प्रमोद म्हस्के यांनी सांगितले.\nशिर्डी कोविड रूग्णालयासाठी खासगी डाॅक्टरांना सेवा देण्याबाबत सूचना दिल्या. काही कर्मचारी देखील तिकडे पाठविले जातील. कोविड संसर्गाचा फैलाव वेगाने वाढू लागला आहे, असे राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्किय अधीक्षक डाॅ. गोकुळ घोगरे यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्याची चर्चा...\nरविवार, 25 जुलै 2021\nदिल्लीतून फॅक्स आला अन् दौरा ठरवत मातोश्रीचा दरवाजा उघडला\nचिपळूण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन् केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रविवारी पुरग्रस्त भागाची पाहणी केली. दोघांचाही दौरा एकाच दिवशी ठरला. पुर...\nरविवार, 25 जुलै 2021\n'सरकार चालवायला द्या, वेटिंगवर बसलोय' असं म्हणत राणे फडणवीसांकडे बघून हसले\nचिपळूण : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पुरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadanvis) त्यांच्यासोबत...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा\nचिपळूण : केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई...\nरविवार, 25 जुलै 2021\nघोटाळेबाज ठेकेदारांना आयुक्तांचा दणका; महिलेसह सात अधिकाऱ्यांना अटक\nपिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची आठ ते दहा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या स्वच्छता ठेकेदारांना आता पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दणका दिला आहे...\nरविवार, 25 जुलै 2021\nउपजिल्हाधिकाऱ्यांनी पुरात उडी घेऊन वाचवले दोन तरुणांचे प्राण..\nनांदेड ः राज्यात सध्या सर्वत्र पाऊस, अतिवृष्टीमुळे नद्या, नाल्यांना पूर आले आहेत. या पुराने पीकांचे नूकसान, घराची पडझड तर झालीच पण अनेकांना आपले...\nरविवार, 25 जुलै 2021\nही बदनामी एका शाळेची नाही तर...चांगले काम करणाऱ्या शिक्षकांची\nपुणे : महाराष्ट्र राज्यातील गुणवत्तेसाठी अग्रेसर असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडी जिल्हा (Wablewadi school) परिषद शाळेची काही लोकांनी नाहक बदनामी...\nरविवार, 25 जुलै 2021\nखरोखर आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे का\nनाशिक : कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. (Konkan, Kolhapur and...\nरविवार, 25 जुलै 2021\nआई-बाबांचा चेहरा दिसेल म्हणून दोन दिवसांपासून वाट पाहतोय....\nअलिबाग : दोनच दिवसांपूर्वी आई-बाबांबरोबर बोलणे झाले होते. आज ते कुठे आहेत, याची कल्पनाही करवत नाही. येथे आल्यानंतर अंगावर काटे येणारी परिस्थिती आहे,...\nशनिवार, 24 जुलै 2021\nतळीयेत ४२ जणांचे मृतदेह सापडले; अद्यापही ४१ जण बेपत्ता\nअलिबाग : निसर्गचा प्रकोप झालेल्या महाड तालुक्यातील तळीये मधलीवाडी या गावातील 42 जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले आहे, तर अद्याप 41 लोक ढिगाऱ्याखाली...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे\nसंगमनेर : जनतेने नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात...\nशनिवार, 24 जुलै 2021\nवाबळेवाडी शाळेचा प्रश्न आता अजित पवारांच्या कोर्टात\nशिक्रापूर (जि. पुणे) : शिरूर तालुक्यातील कुणाचा तरी इगो हर्ट झाला असावा. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात वाबळेवाडी शाळेच्या...\nशनिवार, 24 जुलै 2021\nप्रशासन administrations खासदार सुजय विखे पाटील sujay vikhe patil सरकार government आरोग्य health नगर नगरसेवक मका maize\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/actress-rubina-dilaik-raises-temperature-in-blue-bikini-photo-clicked-by-abhinav-shukla/", "date_download": "2021-07-25T22:29:11Z", "digest": "sha1:LRZHINW5OP43JI4M4BYUNDIJTZQ4GDFP", "length": 10891, "nlines": 75, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "हॉटनेसचा तडका! रुबीना दिलैकच्या बिकिनीतील फोटोंनी वाढला इंटरनेटचा पारा; निक्की तांबोळीनेही केली कमेंट - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n रुबीना दिलैकच्या बिकिनीतील फोटोंनी वाढला इंटरनेटचा पारा; निक्की तांबोळीनेही केली कमेंट\n रुबीना दिलैकच्या बिकिनीतील फोटोंनी वाढला इंटरनेटचा पारा; निक्की तांबोळीनेही केली कमेंट\nबॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी पडद्यावर एकदम सोज्वळ आणि संस्कारी स्त्रीची भूमिका साकारली आहे. मात्र, असे असले तरीही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कलाकारांचे पडद्यावरील आणि वैयक्तिक आयुष्य खूपच वेगळे आहे. यामध्ये एका अभिनेत्रीचा समावेश होतो, ती अभिनेत्री इतर कोणी नसून रुबीना दिलैक आहे. ‘छोटी बहू’ नावाने घराघरात पोहोचलेली रुबीना अधिकतर भारतीय लूकमध्येच दिसली आहे. तरीही सोशल मीडियावर ती पाश्चिमात्य लूकमध्येही तितकीच प्रसिद्ध आहे. ती सोशल मीडियावर आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. असाच एक फोटो आता तिने शेअर केला आहे. या फोटोत ती बिकिनीमध्ये दिसत आहे. (Actress Rubina Dilaik Raises Temperature In Blue Bikini Photo Clicked By Abhinav Shukla)\nरुबीनाने केला बिकिनीतील फोटो शेअर\nआता रुबीनाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून इंटरनेटचा पारा वाढला आहे आणि चाहत्यांना अक्षरश: घायाळ केले आहे. फोटोत रुबीनाने आकाशी रंगाची बिकिनी परिधान केली आहे आणि पूलमध्ये उतरत आहे.\nसुट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहे अभिनेत्री\nफोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, “सुट्ट्यांच्या प्रतीक्षेत आहे. एक बीच, बिकिनी आणि काही फोटो.” यासोबतच तिने हेही सांगितले आहे की, तिचा हा फोटो पती अभिनव शुक्लाने काढला आहे. अवघ्या ४ तासांच्या आत ४ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत.\nरुबीनाचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना भलताच आवडला आहे. तिच्या या फोटोवर चाहत्यांसोबत कलाकारही कमेंट्स करत आहेत. अभिनेत्री निक्की तांबोळीने फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत. दुसरीकडे एका युजरने कमेंट करत लिहिले की, “ओहएमजी, हॉटनेस ओव्हरलोडेड.” दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “बास आता माझा फोन ब्लास्ट झाला.” याव्यतिरिक्त अनेकां���ी तिला “डीवा” आणि “क्वीन” म्हटले आहे.\nरुबीनाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर ती प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने ‘छोटी बहू’ आणि ‘शक्ति: अस्तित्व के एहसास की’ या मालिकांमधून चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. रुबीनाने ‘बिग बॉस १४’मध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेचे विजेतेपद तिने पटकावले होते. या शोनंतर तिच्या लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-नजरेच्या एका कटाक्षाने सर्वांना घायाळ करणाऱ्या प्रिया वारियरचे बोल्ड फोटो व्हायरल, नेटकऱ्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस\n-प्रेग्नंसीदरम्यान झाले होते १५० किलो वजन, अभिनेत्री समीरा रेड्डीचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल थक्क\n शाहरुख खानकडे नाही काम ट्वीट करत आलियाला म्हणाला, ‘प्लिज मला चित्रपटात घे, वचन देतो…’\nपावसात लहान मुलांप्रमाणे निया शर्माने मारल्या उड्या; गच्चीवर भिजत लावले ठुमके\nकरिअरच्या सुरुवातीला विद्या बालनला करावा लागला रिजेक्शनचा सामना; म्हणाली, ‘नकार मिळाल्यावर रडत रडत…’\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा;…\nस्वयंवर करूनही राहुल महाजन रमला नाही संसारात; तीन लग्न केलेल्या अभिनेत्यावर पत्नीने…\n‘मॅम किती गोड स्माईल आहे तुमची’, शहनाझ गिलचे हसने पाहून पॅपराजीही झाले…\nलग्नानंतर आठ दिवसातच राहुल वैद्य झाला कामावर रुजू; अली गोणीच्या नवीन गाण्यालाही…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C/", "date_download": "2021-07-25T21:04:58Z", "digest": "sha1:LQPFZ25HXYG434VBMTVVYCXKU5IGONCT", "length": 8394, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "बेवारस मयत वृध्द निघाला जि.प.चा सेवानिवृत्त लेखापाल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nबेवारस मयत वृध्द निघाला जि.प.चा सेवानिवृत्त लेखापाल\nबेवारस मयत वृध्द निघाला जि.प.चा सेवानिवृत्त लेखापाल\nजळगाव- जिल्हा परिषदेच्या पत्री हनुमान मंदिराजवळ बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास वृध्दाचा मृतदेह आढळून आला. अथक परिश्रमांनी शहर पोलिसांनी संंबंधित मयत वृध्दाची ओळख पटविली आहे. व्यंकटेश गौतम मेढे वय 70 असे मयत वृध्दाचे नाव आहे. मयत हे जिल्हा परिषदचे लेखापाल या पदावरुन सेवानिवृत्त झाले असल्याची माहिती मिळाली आहे.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nजिल्हा परिषदेच्या पत्री हनुमान मंदिराजवळ वृध्दाचा मृतदेह असल्याची माहिती एका व्यक्तीने शहर पोलिसांना दिली. त्यानुसार शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडका ॅन्स्टेबल संजय भांडारकर यांनी घटनास्थळ गाठले. भांडारकर यांनी केलेल्या चौकशीत संबंधित मयत वृध्दास परिसरात मेढे काका म्हणून नागरिक ओळखत असल्याचे समोर आले. मेढे काय एवढ्यावरुन ओळख पटविण्यासाठी भांडारकर यांनी गणेश पाटील, सचिन वाघ, तेजस मराठे या कर्मचार्‍यांना सोबत घेतले. त्यानुसार परिसरातून माहिती काढली. यात मयताचे पत्नी एका मुलासह पुण्याला वास्तव्यास आहे. तर एक मुलगा अमेरीकत नोकरीला आहे.\nजळगावात भारत दूरसंचार विभागात मयताचे भाऊ नोकरीला असल्याची माहिती मिळाल्यावर भांडारकर यांनी संबंधितांचे क्रमांक मिळवून संपर्क साधला. व शहर पोलीस ठाण्यात येण्याच्या सुचना केल्या. यानंतर मयत व ृध्दाचे पूर्ण नाव व्यंकटेश गौतम मेढे असल्याचे निष्पन्न झाले. ते जिल्हा परिषदेत लेखापाल होते, दारुच्या व्यसनामुळे 30 वर्षांपूर्वी त्यांना पत्नी सोडून निघून गेल्याचीही माहिती समोर आली आहे. पोलिसांनी पुणे येथील त्यांचा मुलाशी संपर्क साधला असून ते जळगावकडे रवाना झाले आहेत. व्यंकटेश गौतम यांच्या पश्‍चात पत्नी सुमेधा, मुलगी संजिवनी, मुलगा आतिश, अमोल असा परिवार आहे. आतिष हा अमेरीकेला असल्याचे समजते.\nराष्ट्रवादीची माघार: ‘त्या’ पाचही नगरसेवकांना परत पाठवणार \nमंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय: गरीब कल्याणसह उज्ज्वला योजनेला मुदतवाढ\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्य���त\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%8C%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_(%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%82)", "date_download": "2021-07-25T23:36:33Z", "digest": "sha1:255CH3ZQMXH5ZZHVV7HRU2CAVXLA4UQA", "length": 5420, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दौलतपूर (सेलू) - विकिपीडिया", "raw_content": "\nदौलतपूर हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील एक गाव आहे.\nयेथील हवामान वर्षभर कोरडे असते. उन्हाळ्यात अतिउष्ण असते.हिवाळा व उन्हाळा हे दोन्ही ऋतू तीव्र असतात. उन्हाळ्यात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात जास्त फरक असतो.मे हा अतिउष्णतेचा आणि जानेवारी हा कडाक्याच्या थंडीचा महिना असतो.वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०९ सेंमी.पर्यंत असते.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०२१ रोजी २१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://teplu.in/p/clean-milk-production-marathi", "date_download": "2021-07-25T22:30:02Z", "digest": "sha1:BDVAGT67GE4H5OKTN3SEBHRPM6VKWGRY", "length": 24534, "nlines": 103, "source_domain": "teplu.in", "title": "प्रतिजैविके विरहित आणि अपायकारक घटकमुक्त दुध | Teplu", "raw_content": "\nSign Up साइन अप\nउच्च दर्��ाचे प्रतिजैविके विरहित आणि अपायकारक घटकमुक्त दुधाची निर्मिती कशी करावी शिकणे\nअभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.\nएका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.\nआपल्या कुटुंबासाठी व ग्राहकांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित दुधाची निर्मिती करणे हेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मुख्य ध्येय असले पाहिजे. स्वच्छ दूध म्हणजे ते केवळ आरोग्यदायीच नव्हे तर त्यामध्ये प्रतिजैविके,अफ़्लाटॉक्सिन, कीटकनाशके इ. सारख्या अपायकारक घटकांचा अंतर्भाव असता कामा नये. मानवी आरोग्यास इजा पोचवणाऱ्या विविध प्रतिजैविकांचा अंश, विषारी द्रव्यांचे दुधामधील प्रमाण किंवा दुधामधील भेसळ इ. घटकांपासून आपल्या दुधाचे संरक्षण करणे अत्यंत महत्वाचे आहे. आजकाल समाजघटकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये याच मुद्द्यांवर जनजागृती होत असल्याने पुढे जाऊन स्वच्छ आणि सुरक्षित दुधाची मागणी बाजारात जोर धरणार आहे हे नक्की.\nदुधाच्या गुणवत्तेवर विशेष भर देणारे शेतकरी तसेच व्यावसायिक या उद्योगात नेहमीच अग्रेसर राहून यशस्वीरीत्या आज प्रगतीपथावर आहेत. त्यांनी वेळोवेळी उच्च प्रतीच्या दुधाची निर्मिती करण्यावर भर दिला. व ते आपल्या जनावरांसाठी विविध कल्याणकारी प्रयोग राबवून आपल्या दुधाचे बाजारामध्ये एक वेगळे स्थान निर्माण करण्यात आज यशस्वी होताना पहायला मिळत आहेत. अफ़्लाटॉक्सिन सारखे विषारी अंश विविध मार्गांनी दुभत्या जनावरांच्या रक्तवाहिन्यांमध्ये शिरतात जिथून ते आहे तसे दुधामध्ये उतरतात. हे किंवा यासारखे घटक हे केवळ मानवी आरोग्यासाठीच नव्हे तर ते आपल्या जनावरांच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत हानिकारक आहेत. संशोधनाअंती असे आढळून आहे कि ज्या दुभत्या जनावरांच्या चाऱ्यात अफ़्लाटॉक्सिन विषद्रव्याचा अंश आढळून आलेला आहे त्या जनावरांच्या दूध उत्पादनात 25 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.\nत्यामुळे जर आपणदेखील असे शेतकरी किंवा दूध उत्पादक व्यावसायिक असाल जे आपल्या जनावरांच्या बाबतीत वेळोवेळी सर्व प्रकारची काळजी घेत आहेत परंतु तरीदेखील आपणास म्हणावे तसे दूध उत्पादन मिळत नाही उलटपक्षी जनावरांच्या विविध प्रकारांच्या आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे तर याचे मुख्य कारण म्हणजे विविध मार्गांनी त्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या विषारी घटकांचा शिरकाव ह��य.\nटेप्लू मध्ये आम्ही हेच मुद्दे समोर ठेऊन स्वच्छ दूध उत्पादन हा ऑनलाइन कोर्स आपल्याकरिता तयार केला आहे. दूध व्यवसायांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वोत्तम तज्ज्ञांची मदत हा कोर्स तयार करतेवेळी घेतली असून चित्रफितींद्वारे सर्व व्यावहारिक आणि वैज्ञानिक तंत्रांची माहिती उलघडून सांगितली आहे.\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nडॉ. शैलेश श्यामराव मदने हे बी. व्ही. एससी. & ए. एच. या विषयांमध्ये पदवीधर असून त्यांनी आपले शिक्षण बॉम्बे व्हेटर्नरी कॉलेज, मुंबई येथून घेतले आहे. नामांकित पशुसंवर्धन सल्लागार असणारे डॉ. शैलेश मदने यांना संबंधित क्षेत्रामध्ये 10 वर्षांहून अधिक असा प्रदीर्घ अनुभव आहे. आजतागायत त्यांनी असंख्य शेतकऱ्यांना स्वच्छ, अंशरहित दूध उत्पादन व्यवसाय सुरु करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले आहे. दुभत्या पशूंच्या आरोग्यावर विशेष लक्ष देऊन, शेतकऱ्यांना दुधाचा व्यवसाय हा आर्थिक लाभ देणारा कसा राहील यावर त्यांचा नेहमीच जोर राहिला आहे. आजपर्यंत अशा असंख्य शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायासंबंधी प्रशिक्षण देऊन या व्यवसायामध्ये येणाऱ्या विविध अडचणींना सामोरे जाताना कोणत्या उपाययोजना आखाव्यात यासंबंधी मदत केली आहे.\nपशुसंवर्धन क्षेत्रातील अग्रेसर कंपन्यांचे कन्सल्टंट म्हणून देखील ते काम करतात . जीआरएमएफ पुरस्काराने सन्मानित असलेल्या डॉ.शैलेश मदने यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटी, न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी गुणवत्तापूर्ण दूध उत्पादन सेवा प्रयोगशाळेत 3 महिने अभ्यास केला आहे.. त्यांनी महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाचे विस्तार तज्ञ म्हणूनही ठराविक कालावधीसाठी काम केले आहे.\nया कोर्समधून आपण काय शिकाल\nहा कोर्स शिकून घेण्यामागे असणारे उद्दिष्ट जाणून घेण्याकरिता हा छोटा विडिओ पहा\nहा कोर्स कशाप्रकारे आपणास मदत करेल\nआपण शेतकरी असाल किंवा दूध संकलन संस्था, स्वच्छ दूध उत्पादन हा कोर्स आपणास विविध समस्यांचे निराकरण करण्यात नक्कीच मदत करेल. दूध उत्पादन शेतकरी म्हणून आपण उत्कृष्ट गुणवत्ता असणाऱ्या दुधाची निर्मिती करणाऱ्या सर्व वैज्ञानिक पद्धतींचा अभ्यास कराल. तयार होणारे दूध हे प्रतिजैविके, अफ़्लाटॉक्सिन, कीटकनाशके किंवा इतर अवशेष मुक्त कसे करता येईल हे जाणून घ्याल. जिवाणूंची संख्या आणि कायिक पेशींची संख्या कमी असणाऱ्या दूध ��िर्मितीचे तंत्र आपण या माध्यमातून शिकाल. याद्वारे आपणास दर्जेदार दुधाचा कालावधी कसा वाढवावा यासोबतच आपल्या दुधाला चांगली किंमत कशी मिळवावी याची देखील माहिती मिळेल.\nजर आपण दूध संकलन संस्था चालवत असाल आणि स्वच्छ, भेसळविरहित दुधाची खरेदी वाढवण्याच्या प्रयत्नात असाल तर आपणास दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी परिपूर्ण कोर्स तयार केलेला आहे. या कोर्ससाठी आपणास शक्य असेल तेवढ्या शेतकऱ्यांची नोंदणी करू शकता, तज्ज्ञांच्या मदतीने वैज्ञानिक पद्धतींचे प्रशिक्षण देऊ शकता. डिजिटल पद्धतीने त्यांच्या प्रगतीचे परीक्षण करा आणि स्वच्छ दुधासाठी आणि त्या संदर्भात प्रशिक्षण देण्याकरता प्रोत्साहनपर ऑफर देऊ करा.\nआपल्याला दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांचे दूध उत्पादन वाढवून आपल्या दूध संकलनात वाढ करायची असल्यास आमचे डिजिटल व्यासपीठ हा आपल्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. आमच्या डिजिटल व्यासपीठाची मदत घेऊन आपण असंख्य शेतकऱ्यांना प्रशिक्षित करू शकता मग ते कोणत्याही ठिकाणी राहत असतील. या कोर्सच्या माध्यमातून आमचे तज्ज्ञ हे आपल्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याकरता उपलब्ध असतील. शेतकरी आपल्या मोबाईलचा वापर करून हा कोर्स अभ्यासू शकतात.\nऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा\n\"आपल्या करिअरच्या संधी वाढवा\"\nया कोर्समधून आपण काय शिकणार\nदूधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि नफ्यात वाढ करण्यासाठी यशस्वी दुध काढन्याची पद्धत\nप्रतिजैविके व बुरशीचे आणि भेसळीचे माणसांवर आणि जनावरांवर होणारे धोकादायक परिणाम काय आहेत \nचांगल्या दर्जाचे दूध म्हणजे काय\nदुध काढन्याच्या प्रक्रियेमागील विज्ञान ज्यामूळे दूधाचे उत्पादन आणि दुधाची गुणवत्ता सुधारते. (2:49)\nआपण मिल्किंग मशीनची माहिती घेवूया -भाग १ (4:22)\nआपण मिल्किंग मशीनची माहिती घेवूया- भाग २ (5:35)\nस्वच्छ आणि आरोग्यपूर्ण दूध कसे निर्माण करावे \nस्वच्छ व आरोग्यदायी दूध कसे निर्माण करावे \nधारेनंतर मिल्कींग युनिट कसे कासेपासून अलग करावे \nअवशेष मुक्त दूध कसे तयार करावे\nप्रतिजैविक मुक्त दूध निर्मिती कशी करावी \nअफ्लाटॉक्सिन मुक्त दूध निर्मिती कशी करावी \nअफ्लाटाॅक्झीनचे प्रमाण जास्त असलेल्या दुधाचे काय करायचे\nबॅक्टेरियाची संख्या कमी करणे आणि दुधाचे टिकवनक्ष���ता वाढविणे\nदूधातील बँक्टेरीयांची संख्या कशी कमी करावी \nउपकरणे स्वच्छ करुन दूधातील बँक्टेरीयांची संख्या कशी कमी करावी \nकाससूजी किंवा दगडी कास नियंत्रित करुन दूधातील बँक्टेरीयांची संख्या कशी कमी करावी \nजैव-सुरक्षिततेद्वारे बॅक्टेरियाची संख्या कमी कशी करावी \nस्वच्छ दूध निर्मितीवर आधारित या कोर्समध्ये आपल्याकरिता खालील मुद्द्यांवर भर देण्यात आला आहे:\nअपायकारक घटकांमुळे दुधाच्या गुणवत्तेवर आणि दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम याबद्दल इत्यंभूत माहिती\nदुभत्या जनावरांच्या शरीरसंस्थेत प्रवेश करणाऱ्या विषारी घटकांचे स्रोत ओळखून त्यांचा वेळीच बंदोबस्त कसा करावा.\nजनावरांमध्ये उद्भवणाऱ्या कासेच्या दाहसारख्या आरोग्यविषयक समस्या निवारण तसेच त्यांची प्रजनक्षमता सुधारण्यावर विशेष भर.\nजिवाणूंची संख्या आणि कायिक पेशींची संख्या कमी असणाऱ्या दूध उत्पादनावर भर.\nनिर्धारित लक्ष्यानुसार प्रतिजैविके आणि अफ़्लाटॉक्सिन यांची पातळी राखण्याचे नियोजन.\nजागतिक पद्धती आणि प्रचलित दूध उत्पादनाचे तंत्र यांची योग्य सांगड.\nजनावरांच्या उपचारांवरील खर्च कमी करून आपल्या दुग्ध व्यवसायातील उत्पन्नात भरघोस वाढ\nसदिच्छा \"हा एक उत्कृष्ट कोर्स आहे — नक्कीच तपासून पहा \nनीरज पारिक - संस्थापक, उमानंद डेअरी, १०० दुभती जनावरे आहेत.\nजर आपण दूध संकलन संस्था, खाजगी डेअरी, स्वयंसेवी संस्था, सहकारी डेअरी किंवा कंपनीशी निगडित असाल आणि आपणास आमच्या डिजिटल कोर्सच्या माध्यमातून \"स्वच्छ दूध उत्पादन\" या विषयावर असंख्य शेतकऱ्यांना प्रशिक्षित करायचे असल्यास आम्हाला [email protected] यावर नक्की कळवा.\nहा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल\nआपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.\nहा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल\nएका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.\nमी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का\nया कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.\nमला जर इतर समस्या असतील तर\nकोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.\nहा कोर्स कोणासाठी लागू आहे हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का\nहा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे एनजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.\nअभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/weekly-horoscope-18th-july-2021-to-24th-july-2021-pjp78", "date_download": "2021-07-25T23:29:08Z", "digest": "sha1:QNEKEMZ6MR66LXOMZNTQJZQM6YFICKE4", "length": 17890, "nlines": 145, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | साप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै २०२१ ते २४ जुलै २०२१)", "raw_content": "\nसाप्ताहिक राशिभविष्य (१८ जुलै २०२१ ते २४ जुलै २०२१)\nसतत दत्तगुरूंचं स्मरण ठेवा\nज्योतिषशास्त्रात चंद्रबळाला आणि गुरुबळाला फार महत्त्व दिलं जातं. शनीची दृष्टी आणि गुरूची दृष्टी यांचा ताळमेळ घालत माणसाच्या जीवनाचा शक्तिस्रोत आजमावला जात असतो. माणसाचं जीवन म्हणजे एक दृष्टी आहे. माणसाची आंतरदृष्टी आणि बाह्यदृष्टी माणसाच्या जीवनाचा एक खेळ साजरा करत असते, असंच म्हणावं लागेल.\nमाणूस हा एक तेज आहे आणि त्याबरोबरच तो एक शक्तिप्रवाह आहे. डोक्‍यात प्रकाश पडतो असं म्हणतात आणि पायांत ताकद आली असं म्हणतात. या दोन वाक्‍यांतच माणसाच्या जीवनाचं मोठं तत्त्वज्ञान दडलं आहे. चंद्र-सूर्याकडून तेज घेऊन पृथ्वीवर माणूस नावाचा ��क कोष म्हणा, गर्भ म्हणा जगत असतो. या कोषात मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांची सरमिसळ होऊन एक आवरण शक्तिरूपानं हातपाय झाडत असतं. माणसाच्या जीवनात सत्य हे ज्ञानप्रकाशात नांदत असतं आणि ही तेजसंपदा होय. ‘गुरू’ हा सत्यज्ञानानंदस्वरूप आहे. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र हा एक परमानंदाचं स्वरूप आहे. ज्ञान हे सत्याचं बालक आहे आणि या बाळाची आनंद ही भावना आहे आणि या आनंदाची भावना चंद्र जपत असतो. त्यामुळंच बालसुलभ भावना या देवासमान असतात. म्हणूनच अनसूयेनं ब्रह्मा, विष्णू, महेशांना आपल्या ज्ञानदृष्टीनं बाळं केली. त्यामुळंच गुरुपौर्णिमा आणि दत्तपौर्णिमा या ज्ञानदृष्टी देणाऱ्या जगन्माउलीसारख्या आहेत.\nमित्र हो, यंदाची गुरुपौर्णिमा ‘गुरू'' ज्ञानदृष्टी देणाऱ्या कुंभ राशीत असताना होत आहे. गुरुपौर्णिमेचा धनू राशीशी संबंध आहे. माणसाचं जीवन हे सत्य, ज्ञान आणि आनंद यांच्या प्रकाशात नांदलं पाहिजे. त्यामुळंच दत्तभक्त आणि गुरुभक्त अनसूयेच्या पौर्णिमेची वाट पाहत असतात\nमेष : पौर्णिमेच्या सप्ताहात आपल्या राशीस मोठं आश्‍वासक ग्रहमान राहील. कलाकारांचा उत्साह वाढेल. मंगळाचं राश्‍यंतर अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश देणारं. ता. २१ व २२ हे दिवस अतिशय प्रवाही. ओळखी - मध्यस्थींतून लाभ. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींच्या जीवनात मोठे चमत्कार घडवेल.\nपरदेशात व नोकरीत भाग्योदय\nवृषभ : गुरू आणि शुक्र या ग्रहांचं उत्तम फिल्ड राहील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना व्यावसायिक गॉडफादर भेटेल. व्यावसायिकांना सरकारी ध्येयधोरणांतून लाभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र परदेशात भाग्योदय करेल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० ची आषाढी एकादशी पुत्रपौत्रांच्या भाग्योदयाची. नोकरीत भाग्योदय.\nआर्थिक ओघ मोठा असेल\nमिथुन : सप्ताहात राशीतील बुधाची स्थिती मोठी संवेदनशील राहील. व्यावसायिकांना मोठा आर्थिक ओघ राहील. ता. २१ ते २३ हे दिवस चंद्रबळातून मोठे लाभ देतील. मृग नक्षत्राच्या व्यक्तींसाठी विवाहयोग. आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत बढतीची चाहूल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात मानसन्मानाची. कलाकारांचे भाग्योदय.\nमंदीचं सावट जाईल, पतप्रतिष्ठा लाभेल\nकर्क : सप्ताहाचा आरंभ आणि शेवट चंद्रबळातून संवेदनशीलच राहील. व्यावसायिक मंदीचं सावट जाईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना पतप्रतिष्ठेचा लाभ. पुष्य नक्षत्रास पौर्णिमेजवळ सरकारी कामांतून यश. आश्‍लेषा नक्षत्रास शनिवारची संध्याकाळ विचित्र चोरी-नुकसानीची. गर्दीची ठिकाणं सांभाळा.\nखरेदी-विक्रीचे मोठे व्यवहार होतील\nसिंह : राशीतील मंगळ-शुक्राचं आगमन पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तम बोलेल. स्वतंत्र व्यावसायिकांना ता. २१ ते २३ हे दिवस सुवार्तांचा भर ठेवतील. व्यावसायिक मोठे खरेदी-विक्रीचे व्यवहार. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रबळातून मोठा लाभ. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २० ची एकादशी नोकरीत शुभ. उत्तरा नक्षत्रास शुक्रवार मोठ्या भाग्याचा.\nकन्या : सप्ताहाची सुरुवात गतिमान बुधाची, मनाजोगती कामं. घरात पाहुण्यांच्या वर्दळीतून लॉकडाउन उठेल. घरात तरुणांची कार्यं ठरतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखतींतून यश. ता. २२ चा गुरुवार घरात जल्लोषाचा. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार मानसन्मानाचा. व्यावसायिक वसुली.\nतूळ : मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं पौर्णिमेच्या सप्ताहात व्यावसायिक उपक्रम यशस्वी करतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील विशिष्ट पद मिळेल. आजचा रविवार मोठा शुभलक्षणी. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी कर्जमंजुरी शक्य. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना चंद्रबळ प्रचंड राहील. पौर्णिमेचं प्रभावक्षेत्र कलावंतांना छानच. राजाश्रय मिळेल.\nवृश्‍चिक : विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठं चंद्रबळ राहील. विवाहयोग आहेत. ता. २१ ते २३ हे दिवस आपल्या राशीस चढत्या क्रमानं शुभच आहेत. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना खरेदी-विक्रीतून लाभ. पती वा पत्नीला नोकरी मिळेल. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ अचानक गाठीभेटींतून लाभ. कायदेशीर यश. परदेशी भाग्योदय.\nधनू : चंद्रबळातून लाभ घेणारी सप्ताहातील रास. पौर्णिमेजवळ महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा कराच. मंगळ-शुक्राची राश्‍यंतरं चंद्रबळाचा लाभ उठवतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुपौर्णिमेची पर्वणी राहील. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट करारमदारांतून विलक्षण लाभ होतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा मोठा सन्मान होईल.\nनोकरीत वरिष्ठांचं सहकार्य मिळेल\nमकर : सप्ताहात कायदेशीर बाबी पाळाच. काहींना सप्ताहात भाऊबंदकीतून त्रास. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेजवळ विशिष्ट प्रलोभनाचा धोका. बाकी श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट सरकारी लाभ होतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत वरिष्ठांचा अनुग्रह. मात्र, शनिवारी घरात कोणाच्या आजार वा शस्त्रक्रियेतून जागरण.\nकुंभ : सप्ताहात होणारी गुरू-शुक्र प्रतियुती पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात उत्तम बोलेल. तरुणांनो, संधींवर दबा धरून बसाच. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २१ ते २३ जुलै हे दिवस गुरुकृपेचेच. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या सप्ताहातील गतिमान बुध आरंभी आणि शेवटी मोठं स्पर्धात्मक यश देईल. नोकरीच्या अंतिम मुलाखती.\nमीन : सप्ताह कायदेशीर गोष्टींचं गांभीर्य वाढवणारा. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ कायदेशीर गोष्टींचं भान ठेवावं. काहींना उधार - उसनवारीतून त्रास देणारं ग्रहमान. पौर्णिमा गर्भवतींना संवेदनशील. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट पुत्रचिंता शक्‍य. बाकी रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना छान नोकरीच्या संधी. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38183", "date_download": "2021-07-25T22:37:51Z", "digest": "sha1:A5EF3OPJHPKFJRRSXNWMDK6J25AZ4GX3", "length": 13445, "nlines": 243, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बालचित्रवाणी - ओजल - ज्ञाती | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बालचित्रवाणी - ओजल - ज्ञाती\nबालचित्रवाणी - ओजल - ज्ञाती\nकलाकाराचे नाव - ओजल\nवय - ३ वर्षे १ महिना\nपालकांचा मायबोली आय डी - ज्ञाती\nअरे वा, ओजलला पण बाप्पांची\nअरे वा, ओजलला पण बाप्पांची भारी काळजी दिसतेय.\nहं हं हं हं, वा वा वा वा ..... किती मस्त. किती ते साउंड इफेक्ट्स.\nएकदम क्युट म्हटलंयस हं ओजल. एक मोठ्ठी शाब्बासकी आणि एक बिग हग\nफारच गोग्गोड म्हटलंय या\nफारच गोग्गोड म्हटलंय या चिऊताईने....\nव्वॉव, ओजल..इतक्या गोड गोड\nव्वॉव, ओजल..इतक्या गोड गोड काळजीने बाप्पाला गोड खाण्याबद्दल आजवर कुणीच रागावलं नसेल..\nखूपच गोड म्हणलंय गाणं\nखूपच गोड म्हणलंय गाणं\nआईग्ग्ग्ग कशल गोड आहे हे\nआईग्ग्ग्ग कशल गोड आहे हे \n���ं हं हं हं\nकित्ती गोल ssss हं हं हं हं\nहं हं हं हं हे भारीये\nप्रचंड गोड म्ह्टलं आहे ओजलने\nप्रचंड गोड म्ह्टलं आहे ओजलने \nआई ग्गं, कसलं गोड म्हटलंय\nआई ग्गं, कसलं गोड म्हटलंय\nओजलला स्वत:चे गाणे ऐकायला खूप\nओजलला स्वत:चे गाणे ऐकायला खूप मजा येतेय. तिला सान्गितले आहे की सगळे तुझे गाणे ऐकताहेत\n मराठी भाषा दिनासाठीही एक गाणे रेकॉर्ड करून ठेवले होते पण यावेळी बोलगाणी नव्हती.\nअय्यो कित्ती कित्ती गोड\nअय्यो कित्ती कित्ती गोड\nबाप्पा, जप्पा, जिवीला, कित्ती, तुम्माला, शादा वलन भात, एवं, कश्शाला, हं हं, अं अं सगळंच गोड्ड गोड्ड\nखूप खूप गोड म्हटलय गाण\nखूप खूप गोड म्हटलय गाण\nकसलं गोजिरवाणं प्रकरण आहे हे\nकसलं गोजिरवाणं प्रकरण आहे हे आवाज, म्हंटलेले शब्दं, गुणगुणणं सगळंच प्रचंड गोड\nकित्ती कित्ती गोड गायलं\nकित्ती कित्ती गोड गायलं\nगोSSSड आवाज आहे. हं हं हं हं खूप आवडलं\nआई गं काय गोड म्हणलंय गाणं\nआई गं काय गोड म्हणलंय गाणं ओजलने....\nएकदम गोडुलं गोडुलं जप्पा\nमनापासून गुणगुणत गाणं म्हटलंय\nमनापासून गुणगुणत गाणं म्हटलंय ओजलने. गणपतीबाप्पा पुढच्या वर्षीपासून नक्कीच गोड कमी करतील.\nमलाही ऐकता येत नाहिये\nमलाही ऐकता येत नाहिये\nज्ञाती, जरा बघ काय गडबड झाली आहे ती \nअग्गोबाई.........कित्ती ते गोड गायचं\nआता आलं ऐकू खूप गोड \nखूपच गोल गोल....आपलं गोऽऽड\nखूपच गोल गोल....आपलं गोऽऽड गोऽऽड आहे गायन इतकं गोड आवाहन ऐकून एखादे वेळी बाप्पाला मधुमेह व्हायचा.\nओजल...... खुप खुप गोड. जप्पा\nओजल...... खुप खुप गोड. जप्पा जीविला.............\nगाणं आणि गायिका एकदम गोग्गोड\nगाणं आणि गायिका एकदम गोग्गोड आहे हं.\nज्ञाती, तुझा आवाज सुद्धा मस्त आहे गं.\nप्रच.न्ड गोड खूपच छान\nप्रच.न्ड गोड खूपच छान\nखुपच गोड , खुप खुप शाब्बास\nखुपच गोड , खुप खुप शाब्बास ओजल \nते गुणगुणनं तर एकदम सही \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nआमंत्रण लेखनस्पर्धा - \"आवताण ... लै वरताण\" - कविता नवरे कविन\nमहिला दिन सामाजिक उपक्रम २०१५ अंतर्गत सावली सेवा ट्रस्टला मिळालेल्या देणगीचा अहवाल अरुंधती कुलकर्णी\nमराठी भाषा दिन २०१८ - खेळ - शब्दशॄंखला - १ मार्च मभा दिन संयोजक\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/10/corporator-pappu-deshmukh-demand-for.html", "date_download": "2021-07-25T21:46:22Z", "digest": "sha1:3OHNU4VZU5FYKYWV4UFPPLJLYL62MBN5", "length": 12998, "nlines": 67, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "भोजन पुरवठा व इतर घोटाळयां विरोधात जन विकास सेनेचे महानगरपालिकेसमोर थाळी वाजवून आंदोलन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरभोजन पुरवठा व इतर घोटाळयां विरोधात जन विकास सेनेचे महानगरपालिकेसमोर थाळी वाजवून आंदोलन\nभोजन पुरवठा व इतर घोटाळयां विरोधात जन विकास सेनेचे महानगरपालिकेसमोर थाळी वाजवून आंदोलन\nमनोज पोतराजे ऑक्टोबर ०१, २०२० 0\nअँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करण्याची नगरसेवक पप्पू देशमुख यांची आमसभेत मागणी\nक्वारंटाईन सेंटरवर भोजन पुरवठा करण्याच्या कामात कोणतीही तक्रार नसताना कमी दराचे कंत्राट बंद करून महानगरपालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने जास्त दराचे कंत्राट आपल्या मर्जीतील एका कंत्राटदाराला दिले. त्यामुळे शंभर दिवसात महानगरपालिकेला 60 लक्ष रुपये जास्तीचे मोजावे लागले भविष्यात सुद्धा करोडो रुपयांचा फटका महानगरपालिकेला बसू शकतो. कोरोना सारखी आपत्ती असतांना आरोग्याच्या सुविधा निर्माण करण्यासाठी मनपाकडे निधी नसल्याचे कारण सांगण्यात येते.मात्र करोडो रुपयांच्या विविध कंत्राटामध्ये घोटाळे करून मनपाला चुना लावण्यात येत आहे.या सर्व गैर-व्यवहाराची अँटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी जन विकास सेनेचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी आज आमसभेत सभेत लावून धरली.भोजन पुरवठा कंत्राटाची चौकशी उपायुक्त वाघ यांचे मार्फत करण्याचे आश्वासन महापौर राखी कंचर्लावार यांनी दिले.मात्र भोजन पुरवठा करण्याचे घोटाळ्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याची भूमिका\nसंशयास्पद असल्याने कनिष्ठ अधिकारी चौकशी करू शकत नाही.त्यामुळे अॅटी करप्शन ब्युरो मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी केली.यापूर्वी कोरोना आपत्ती मध्ये गोरगरिबांना डबे वाटण्याच्या नावाखाली सत्ताधारी पक्षाने स्वतःच्या मतदारांना डबे वाटप करण्याचा घोटाळा केल्याचा प्रकार सुद्धा देशमुख यांनी उघडकीस आणला होता.या घोटाळ्याची सुद्धा आजपर्यंत चौकशी झालेली नाही. उलटपक्षी देशमुख काही न्यायाधीश नाही, त्यांना प्रत्येक गोष्ट सांगायची गरज नाही अशी महापौर पदाला न शोभणारी प्रतिक्रिया राखी कंचर्लावार यांनी प्रसिद्धी माध्यमांकडे दिली.यावर पुरावे देऊनही घोटाळ्याची चौकशी करायची नाही आणि घोटाळ्याच्या विरोधात बोलणाऱ्या विरुद्ध व्यक्तिगत, आकसपूर्ण आणि अपमानास्पद भाषा बोलायची हे योग्य नाही.हा चंद्रपूरच्या सामान्य नागरिकांचा अपमान आहे अशी प्रतिक्रिया नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिलेली आहे.\nआयुक्त राजेश मोहिते यांनी वाढणारी रुग्ण संख्या पाहून अस्वस्थ वाटल्याने जम्बो खाजगी कोविड सेंटरला तातडीने परवानगी दिल्याची भावनिक प्रतिक्रिया आजच्या आमसभेत दिली. खाजगी कोविड सेंटरला जन विकास सेनेचा विरोध नाही.मात्र नियम धाब्यावर बसवून वैद्यकीय क्षेत्राचा कोणताही अनुभव नसलेल्या गंगा-काशी इन्फ्रास्ट्रक्चर एलएलपी या हॉटेल व बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या संतोष बोरूले यांच्या कंपनीला तसेच भाजपचे पदाधिकारी असलेल्या डॉक्टरच्या रुग्णालयाला परवानगी कशी दिली कोविड रुग्णांची सेवा करण्यासाठी निमा व होमिओपॅथीच्या डॉक्टरांनी\nकोविड आपत्तीमध्ये डॉक्टर की संख्या कमी पडत असल्यामुळे डॉक्टर मोठ्या प्रमाणात संक्रमित होत असल्यामुळे निमाचे आयुर्वेदिक डॉक्टर तसेच होमिओपॅथीचे जनरल प्रॅक्टिशनर आपली सेवा देण्यास तयार असल्याचा प्रस्ताव या डॉक्टरांच्या संघटनेने पंधरा ते वीस दिवसांपासून प्रस्ताव दिलेला आहे.मात्र वेगवेगळ्या नियमांची सबब सांगून हा प्रस्ताव आयुक्तांनी थंडबस्त्यात टाकलेला आहे. कोरोना आपत्तीमध्ये काम करणाऱ्या अनेक डॉक्टरांना कोरोनाची बाधा झालेली आहे,डॉक्टर्सची मोठी कमतरता निर्माण झालेली आहे. त्यामुळे निमा व होमिओपॅथी डाॅक्टर्सच्या प्रस्तावाची तातडीने दखल घेण्याची गरज असताना व उपचारा अभावी रुग्णांचे हाल होत असताना आयुक्त राजेश मोहिते अस्वस्थ का झाले नाही \nगंगा काशी इन्फ्रास्ट्रक्चर चे डायरेक्टर संतोष बोरूले यांचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स ची चौकशी करण्यात यावी.म्हणजे चंद्रपूरची महानगरपालिका चालवण्यात त्यांचा काय हातभार आहे आणि मनपाच्या आयुक्तांसोबत त्यांचे काय संबंध आहेत हे उघडकीस येईल अशी भूमिका सुध्दा नगरसेवक देशमुख यांनी मांडली.\nआम सभे नंतर जन विकास सेने तर्फे महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी अधिकारी व पदाधिकारी यांच्या विरोधात थाळ्या व���जवून 'चले जाओ' आंदोलनाची सुरूवात करण्यात आली.या आंदोलनामध्ये जन विकास सेनेचे घनश्याम येरगुडे, देवराव हटवार , निलेश पाझारे, इमदाद शेख, दिनेश कंपू, मनिषा बोबडे, प्रीती पोटदुखे, साईनाथ कोंतंमवार, अक्षय येरगुडे, सतीश येसंबरे,अमोल घोडमारे, गीतेश शेंडे, विजय बैरम.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/11/blog-post_120.html", "date_download": "2021-07-25T22:44:46Z", "digest": "sha1:BPTCJAJAEWCKYHFVMTU4YU6L7DK3VN44", "length": 12224, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भाजप आमदारांची वीजबिल आंदोलना वरून पोलिसांशी धक्का बुक्की - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भाजप आमदारांची वीजबिल आंदोलना वरून पोलिसांशी धक्का बुक्की\nभाजप आमदारांची वीजबिल आंदोलना वरून पोलिसांशी धक्का बुक्की\nवीजदरवाढी विरोधात भाजपाने केली वीजबिलांची होळी\nकल्याण ,कुणाल म्हात्रे : वीजदरवाढीच्यानिषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या वतीने कल्याण मधील तेजश्री या कार्यालयाबाहेर विजबिलांची होळी करण्यात आली. आमदार गणपत गायकवाड यांच्या नेत्तृत्वाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. वीज बिलाची होळी करताना भाजप आमदार गणपत गायकवाड आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की, झटापट झाली. यावेळी आमदारांनी पोलिसांवर दपडशाहीचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला.\nलॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरीकांना भरमसाठ वीजबिले आलेली आहेत. लॉकडाऊनमुळे अर्थिक तणावाखाली असलेल्या नागरिकांना महाविकास आघाडीने हा मोठा शॉकच दिला असल्याचा आरोप करत खोटी व वाढीव वीजबिले पाठवून सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले.\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या आर्थिक होरपळीतून नागरिक सावरले नाहीत. अशा परिस्थितीत आलेली ही भरमसाठ वीजबिले भरणे नागरिकांना केवळ अशक्य आहेत. वीजबिले माफ करावीत याकरिता भाजपाच्या वतीने अनेक वेळा राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच आंदोलनात्मक भूमिका घेतली गेली आहे. परंतु तरी देखील राज्य सरकार नागरिकांकडून जबरदस्तीने वीजबिले वसुली करण्याचा अट्टाहास करत आहे. त्यामुळे हे ठाकरे सरकार गुन्हेगारांचे व दडपशाहीचे असून आमच्यावर दंडूकेशाहीने वागत असल्याचा आरोप यावेळी आमदार गणपत गायकवाड यांनी केला.\nयावेळी आमदार गणपत गायकवाड, कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे, कल्याण पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, मोहने टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तिवान भोईर, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष रेखा चौधरी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nभाजप आमदारांची वीजबिल आंदोलना वरून पोलिसांशी धक्का बुक्की Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%88/60e4416d31d2dc7be7a4fcf1?language=mr", "date_download": "2021-07-25T22:20:26Z", "digest": "sha1:GNOQLMDD4PMF5GQMIVILALKKTT32JC3K", "length": 8474, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - फक्त एकदा १०लाखांची गुंतवणूक, मिळेल महिन्याला मोठी कमाई! - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nफक्त एकदा १०लाखांची गुंतवणूक, मिळेल महिन्याला मोठी कमाई\n➡️ जर तुम्हाला नोकरी करायची नसेल किंवा तुम्हाला घरी बसून अधिक पैसे कमवू इच्छित असाल तर तुमच्यासाठी शेती हा एक चांगला पर्याय असू शकतो. ज्यामुळे तुम्ही अल्पावधीत लखपती बनू शकता. हा शेतीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एकदाच 10-15 लाख रुपये गुंतवावे लागतील, त्यानंतर तुम्ही दरमहा 2 ते 3 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. सुरू करा शेती व्यवसाय भारतातील अनेक राज्यांमध्ये शेवग्याच्या शेगांची शेती केली जाते. त्यात अनेक प्रकारचे मल्टी-व्हिटॅमिन, प्रथिने, अमीनो अॅसिड असतात. आरोग्य पूरक स्वरूपात त्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून देशात वाढली आहे. अनेक स्टार्टअप्स शेवग्यावर प्रक्रिया करून नवीन निरोगी उत्पादने तयार करीत आहेत. महाराष्ट्रातील रहिवासी प्रमोद पानसरे सुद्धा हाच व्यवसाय करीत आहेत. गेली दोन वर्षे शेवग्याची पाने आणि हळदीच्या मदतीने ते चॉकलेट, चिक्की, खाखरा आणि स्नॅक्स बनवून देशभर मार्केटिंग करत आहेत. सध्या ते दरमहा तीन लाख रुपयांचा व्यवसाय करीत आहे. कसा करतात याचा व्यवसाय एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रमोद यांनी या व्यवसायात 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि एक कार्यालय उघडले. त्यानंतर फूड परवान्यासह आवश्यक कागदपत्रे गोळा केली आणि व्यवसाय सुरू केला. प्रमोद यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही आरोग्यदायी गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली. यामुळे व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यात आम्हाला खूप मदत झाली. आमच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.' जाणून घ्या कशी करतात मार्केटिंग एका मीडिया रिपोर्टनुसार, प्रमोद यांनी या व्यवसायात 15 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि एक कार्यालय उघडले. त्यानंतर फूड परवान्यासह आवश्यक कागदपत्रे गोळा केली आणि व्यवसाय सुरू केला. प्रमोद यांच्या म्हणण्यानुसार, 'आम्ही आरोग्यदायी गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली. यामुळे व्यवसायाची व्याप्ती वाढविण्यात आम्हाला खूप मदत झाली. आमच्या उत्पादनांची मागणी वाढली आहे.' जाणून घ्या कशी करतात मार्केटिंग प्रमोद यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला ते स्टॉल्स ला��ून आपली उत्पादने बाजारात आणत असत. नंतर जेव्हा त्या उत्पादनाची मागणी वाढू लागली, तेव्हा किरकोळ विक्रेते आणि मोठ्या घाऊक विक्रेत्यांशी संपर्क साधून मार्केटिंग सुरू झाले. प्रमोशनसाठी सोशल मीडियाचीही मदत घेतली. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile प्रमोद यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला ते स्टॉल्स लावून आपली उत्पादने बाजारात आणत असत. नंतर जेव्हा त्या उत्पादनाची मागणी वाढू लागली, तेव्हा किरकोळ विक्रेते आणि मोठ्या घाऊक विक्रेत्यांशी संपर्क साधून मार्केटिंग सुरू झाले. प्रमोशनसाठी सोशल मीडियाचीही मदत घेतली. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfileuserId=558020 क्लिक करा. संदर्भ:- लोकमत. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.\nतब्बल 6100 पदांसाठी बंपर भरती SBI मध्ये\n➡️ स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लवकर बंपर पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना SBI कडून जारी करण्यात आली आहे. पदवीधर अप्रेन्टिस पदाच्या एकूण 6100 जागांसाठी हे भरती असणार...\nकृषी वार्तायोजना व अनुदानलोकमतकृषी ज्ञान\nएक देश, एक रेशन कार्ड म्हणजे काय\n➡️ एक देश, एक रेशन कार्ड’ ही विद्यमान सरकारची अतिशय आवडती घोषणा. मात्र, तिची अंमलबजावणी अद्याप पूर्ण होऊ शकलेली नाही. गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांच्या...\nकृषी वार्ता | लोकमत\nकृषी वार्तायोजना व अनुदानलोकमतकृषी ज्ञान\n१०० रूपयांत घ्या पोस्ट ऑफिस च्या 'या' विशेष स्कीमचा लाभ\n➡️ जेव्हा केव्हा गुंतवणूकीचा प्रश्न येतो तेव्हा मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार पोस्ट ऑफिसच्या स्कीम्सना पसंती देत असतात. मोठ्या प्रमाणात लोक आपला पैसा त्या स्कीम्समध्ये...\nकृषी वार्ता | लोकमत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F", "date_download": "2021-07-25T23:49:13Z", "digest": "sha1:BD3T33Q4WUFTQ43IM3FTXMJSNHLP3FYB", "length": 5831, "nlines": 176, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०१७ मधील चित्रपट - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०१७ मधील चित्रपट\nइ.स. २०१७ मधील चित्रपट\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. २०१७ मधील हिंदी भाषेमधील चि���्रपट‎ (५ प)\n► इ.स. २०१७ मधील मराठी भाषेमधील चित्रपट‎ (९ प)\n\"इ.स. २०१७ मधील चित्रपट\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nती सध्या काय करते\nबघतोस काय मुजरा कर\nबद्रिनाथ की दुल्हनिया (चित्रपट)\nसचिन: अ बिलियन ड्रीम्स\nसवाई सर्जाच्या नावाने चांगभलं\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१७ रोजी १०:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/college-warning-student-school-fee-320896", "date_download": "2021-07-25T23:26:53Z", "digest": "sha1:FTYGTGKS6KHKT567RDNKHG4JXKU6OGZS", "length": 10944, "nlines": 136, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर....; महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना दमबाजी", "raw_content": "\nशाळांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावलेला असताना आता महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर पुढच्या वर्गात प्रवेश देणार नाही, अशी दमबाजी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याविरोधात विद्यापीठाकडे तक्रारी करत सूट देण्याची मागणी केली आहे.\nएकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर....; महाविद्यालयांची विद्यार्थ्यांना दमबाजी\nपुणे - शाळांनी शुल्क भरण्यासाठी तगादा लावलेला असताना आता महाविद्यालयांनीही विद्यार्थ्यांना एकाच हप्त्यात सर्व शुल्क भरा, नाही तर पुढच्या वर्गात प्रवेश देणार नाही, अशी दमबाजी सुरू केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी याविरोधात विद्यापीठाकडे तक्रारी करत सूट देण्याची मागणी केली आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n‘कोरोना’मुळे प्रथम वर्ष वगळता इतर वर्षाचे वर्ग ऑगस्ट महिन्यात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्याचे आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व संलग्न महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यापीठाने निकाल लावण्याची प्रक्र��याही सुरू केली आहे. शहरातील महाविद्यालयांनी द्वितीय वर्ष, तृतीय वर्षाचे प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सुरू आहे. यामध्ये अनेक महाविद्यालयात अनुदानित व विना अनुदानित वर्ग आहेत.\nVideo : 'पुणेकरांनो, लॉकडाउनचे नियम मोडू नका, नाहीतर...'; पोलिसांनी काय दिलाय इशारा\nपारंपरिक बीएससी, बीकॉम, बीए या अभ्यासक्रमांचे शुल्क कमी आहे. तर, बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए यासह इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांचे शुल्क ३५ ते ४० हजाराच्या पुढे आहे. या विद्यार्थ्यांना जुलै महिन्याच्या आतच संपूर्ण शुल्क भरावे असे आदेश दिले आहेत.\nशुल्क भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, तसेच हप्त्यांमध्ये शुल्क भरता आले पाहिजे अशी मागणी करत महाविद्यालयांना ईमेल पाठवत आहेत. मात्र त्यांना दिलासा न मिळाल्याने विद्यार्थी हतबल झाले आहेत.\nलॉकडाऊनसंदर्भात सहकार्य करणार; नाक मुरडत पुणे व्यापारी महासंघ राजी\nज्या विद्यार्थ्यांना पैसे भरणे शक्‍य आहे त्यांनी भरावेत. ज्यांना शक्‍य नाही, अशांसाठी महाविद्यालयांनी हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सवलत दिली पाहिजे.\n- डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, पुणे विद्यापीठ\nमराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांची मुले पुण्यात शिक्षणासाठी येतात. त्यांच्यावर आर्थिक संकट आहे, त्यामुळे एकदम शुल्क भरण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना सवलत द्यावी अशी मागणी पुणे विद्यापीठाकडे केली आहे.\n- आकांक्षा चौगुले, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पींग युनिटी\nमी शिवाजीनगर परिसरातील एका महाविद्यालयात बीसीए द्वितीय वर्षात शिकत आहे. वर्षभराचे शुल्क ३६ हजार रुपये आहे. हे एकरकमी मला भरता येणार नाही, असा अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे महाविद्यालयांनी सद्यस्थिती पाहून सवलत दिली पाहिजे.\nपदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांना आवाहन\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान सोहळा यंदा ऑनलाइन होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाने स्पष्ट केले आहे. पदवी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यानी ऑनलाइन अर्ज करवा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nयासाठी विद्यार्थ्यांना १३ ते २५ जुलैपर्यंत अर्ज करता येतील. २० जुलैपर्यंत नियमित शुल्कासह व नंतर विलंब शुल्कासह अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्जाला अंतिम वर्षाची गुणपत्रिका जोडणे आवश्‍यक आहे. अधिक माहिती convocation.unipune.ac.in य��� संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना पोस्टाने पाठविण्यात येईल, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/pankaja-mundey-promise-maratha-community-protestant/", "date_download": "2021-07-25T22:29:52Z", "digest": "sha1:PGJLU6EL4IEKAJN2XHDQBRFF54KILGF7", "length": 23147, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Pankaja Mundey promise Maratha Community Protestant | नेते मंडळी काय बोलत आहेत? मराठा आरक्षण ग्रामविकास किंवा महिला व बालविकास मंत्रालय कस देऊ शकत? तिथे का फाईल जाईल? | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nनेते मंडळी काय बोलत आहेत मराठा आरक्षण ग्रामविकास किंवा महिला व बालविकास मंत्रालय कस देऊ शकत मराठा आरक्षण ग्रामविकास किंवा महिला व बालविकास मंत्रालय कस देऊ शकत तिथे का फाईल जाईल\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nपरळी : राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केलं की, ‘माझ्या टेबलवर मराठा आरक्षणाची फाईल असती तर क्षणाचाही विलंब न करता आरक्षण दिले असते’. परंतु मराठा आरक्षणाची फाईल ग्रामविकास मंत्रालय किंवा महिला व बालविकास मंत्रालयात का जाईल आणि ग्रामविकास विकास मंत्र्यांनी फाईल वर सही केली असती तर मराठा समाजाला आरक्षण लागू झालं असतं अशी विधानं का केली जात आहेत.\nपुढे पंकजा मुंडे म्हणाल्या की,‘मी तुमचा आक्रोश ऐकण्यासाठी आणि वेदना जाणून घेण्यासाठी आली आहे. मी तुम्हाला वाकण्यास सांगणार नाही. मी शिवरायांची शपथ घेऊन सांगते, जर मराठा आरक्षणाची फाईल माझ्या टेबलावर अस��ी तर मी क्षणाचाही विलंब न लावता आरक्षण दिले असते, मी तुमच्या मनातील वेदना जाणून घेण्यासाठी आली आहे असं सांगत हवं तर जीव घ्या, पण जीव देऊ नका असं आवाहन केलं. काकासाहेब शिंदे यांच्याबद्दल बोलताना आपण एक मराठा लाख मराठा म्हणतो, मग एक तरुण मेला म्हणजे लाख तरुण मेले नाहीत का असा सवालही त्यांनी विचारला.\nपुढे त्यांनी आश्वासन दिल की, मराठा आरक्षणासाठी आपण पंतप्रधानांपर्यंत जाऊ. आंदोलनात चूक नसणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले असतील तर गुन्हे मागे घेण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहोत असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. परंतु इथे विषय संविधानिक आणि न्यायप्रक्रियेचा असताना तसेच अनेक कायदेशीर बाबी त्यात गुंतल्या असताना केवळ मराठा समाजाला आकर्षित करण्यासाठीच अशी न पटणारी विधानं नेते मंडळी करत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो.\nमागील बातमी पुढील बातमी\nपंकजा मुंडे विरुद्ध २०१९ मधील खेळी, रमेश कराड राष्ट्रवादीत\nभाजपमधील मुंडे गटाचे खंदे समर्थक रमेश कराड राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. रमेश कराड हे पंकजा मुंडे यांचे मानलेले बंधू असले तरी ते राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीतर्फे विधानपरिषदेची उमेदवारी अर्ज दाखल करतील अशी चर्चा आहे.\nराज ठाकरेंना आव्हान दिलं, पण आपसातच 'विकासाचे आकडे' चुकले : सविस्तर\nगुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘लाखो-करोडो’च्या आकड्यांची खिल्ली उडवली होती. त्यालाच नितीन गडकरी यांनी भाजपच्या वर्धापनदिनी उत्तर देत थेट शिवाजीपार्कला सर्वांसमोर खुल्या चर्चेचं आव्हाहन दिलं होत.\nकाकासाहेब शिंदेंवर अंत्यसंस्कार, मराठा क्रांती मोर्चेकरी सेना खासदार खैरेंच्या अंगावर धावले आणि हाकलून दिल\nकाल औरंगाबाद इथं मराठा आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे या तरूणाचा मृत्यू झाला. आज सकाळी काकासाहेब शिंदे यांच्यावर गंगापूर तालुक्यातील कायगावात अंत्यसंस्कार करण्यात आले.\nसोलापूरमध्ये संतप्त मराठा क्रांती मोर्चाचा चक्काजाम, एसटी बसेस सुद्धा फोडल्या\nमराठा क्रांती मोर्चाच आंदोलन हळूहळू राज्यभर पेट घेण्याची चिन्ह आहेत. पंढरपूर नंतर आता सोलापुर शहरात मराठा समाजाने चक्काजाम आंदोलन छेडले आहे. आंदोलनादरम्यान संतप्त झालेल्या जमावाने दो��� एसटी गाड्यांची तोडफोड केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागण्यास सुरुवात झाली आहे.\nमराठा आरक्षण, मुंबईत थेट रेलरोको तर ठाण्यात बसेस फोडल्या\nऔरंगाबाद पासून सुरु झालेल मराठा आरक्षणाचं रुद्र रूप संपूर्ण राज्यभर पसरत आहे. त्यात आज राज्याची राजधानी मुंबई सकट ठाणे, नवी मुंबई आणि अनेक महत्वाच्या शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. त्याचे पडसाद सकाळी १० वाजल्यापासून उमटू लागले आहेत.\nसातारा, आंदोलकांनी एनसीपी आमदार शिवेंद्रराजें'ना बोलू दिलं नाही\nसातारा येथे मराठा क्रांती मोर्च्यातील आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शिवेंद्र राजे यांना आक्रमक आंदोलकांनी घोषणा देत भाषण करण्यापासून रोखलं असं वृत्त आहे. त्यामुळे साताऱ्यात सुद्धा मराठा आरक्षणावरून वातावरण तापताना दिसत आहे.\nआरक्षणासंदर्भात भाजप-शिवसेना सरकारविरोधात मराठा समाज पुन्हां एल्गार पुकारणार\nनिवडणुकीपूर्वी आणि सत्तेत येऊन सुद्धा विद्यमान युती सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातील आश्वासन पूर्ण न केल्याने मराठा समाजात भाजप आणि शिवसेना सरकारविरोधात रोष वाढत आहे. त्यामुळेच झोपलेल्या सरकारला जाग करण्यासाठी तुळजापूरमध्ये २९ जूनला जागरण गोंधळ घालून मराठा क्रांती मोर्चा सरकारविरोधात पुन्हां रणशिंग फुंकणार आहे.\nमराठा समाजाला १६ टक्के ठेवलेले आरक्षण मिळेल याची खात्री काय पुढे काय म्हणाले राज ठाकरे\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आज ते जालना येथे आले असता त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी राज्य तसेच देशपातळीवरील अनेक विषयांना हात घालत त्यावर दिलखुलास उत्तर दिली.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्���ात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nSpecial Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/05/chandrapur_22.html", "date_download": "2021-07-25T22:16:00Z", "digest": "sha1:NARG3DONXPKNYNCANUKDVWN5BAI2UEND", "length": 6702, "nlines": 63, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "कंटेनमेंट झोनमधून अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरकंटेनमेंट झोनमधून अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल\nकंटेनमेंट झोनमधून अनधिकृतपणे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हा दाखल\nमनोज पोतराजे मे २२, २०२० 0\nचंद्रपूर,दि.22 मे: औरंगाबाद शहरामधील कंटेंनमेंट झोनमधील होम क्वॉरेन्टाईन केलेले 2 व्यक्ती व दोन वर्षाच्या मुली सोबत कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे चंद्रपूर जिल्ह्यात आले असल्याने या 2 व्यक्तींवर नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन 2005, भा.द.स चे कलम 188, अन्वये दंडात्मक कारवाई तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, कलम 188, 269, 270, 271 भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.\nकोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केलेल्या आहेत. औरंगाबाद शहर हे कोरोनाचे हॉटस्पॉट केंद्र बनले आहे. या शहरांमध्ये कोरोनाचा प्रसार इतरांना होऊ नये यासाठी अनेक कंटेनमेंट झोन अर्थात प्रतिबंधक क्षेत्र प्रशासनाने केले आहेत.परंतु,औरंगाबाद शहरांमधून कंटेनमेंट झोनमध्ये असणारे 14 दिवसांचे होम कॉरेन्टाईन केलेले व्यक्ती अनधिकृतपणे कोणत्याही परवानगीशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यामध्ये आलेले असल्याचे निदर्शनास येतात बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपिन मुद्धा यांनी संबंधितांवर गुन्हा दाखल करावा,असे पोलीस विभागाला कळविले. यानंतर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये संबंधित व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.\nबाहेर राज्यातून, जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांनी परवानगी घेऊनच जिल्ह्यात प्रवेश करावा तसेच प्रवेश केल्यानंतर प्रशासनाला माहिती द्यावी व प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अन्यथा कठोर कारवाई ���रण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2016/08/blog-post_20.html", "date_download": "2021-07-25T23:10:54Z", "digest": "sha1:HANJZ6GD4UJGEEXS2RQMV46SLYDKSALQ", "length": 27714, "nlines": 267, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: स्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ११ - आरोग्य", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ११ - आरोग्य\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ११ - स्वय़ंपाक आणि आरोग्य\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान .... (खास पुरुषांसाठी) मागील भाग ---\nभाग १ - प्रस्तावना\nभाग २ - प्रयोजन आणि नियोजन\nभाग ३ ... पूर्वतयारी\nभाग ४ - चिरणे, किसणे वगैरे\nभाग ५ - - भाजणे, तळणे, शिजवणे\nभाग ६ - अग्निदिव्य -१\nभाग ७ - अग्निदिव्य - २\nभाग ८ - अग्निदिव्य - ३\nभाग ९ - विजेचा उपयोग\nभाग १० - थंडगार\nस्वयंपाक करत असतांना स्वयंपाकघरात जी निरनिराळी कामे केली जातात त्यांच्यामागे असलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान याआधीच्या दहा भागांमध्ये दिले आहे. मुळात स्वयंपाक कशासाठी करतात त्यामागे कोणती उद्दीष्टे असतात त्यामागे कोणती उद्दीष्टे असतात याबद्दल सुद्धा शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. आपल्या शरीरामधील हृदय, फुफ्फुसे, मेंदू, यकृत, मूत्रपिंड आदि इंद्रिये दिवसरात्र काम करत असतात, त्यांच्या आणि इतर अवयवांच्या हालचालींसाठी ऊर्जा (एनर्जी) पुरवणे आणि शरीराची झीज भरून काढणे यासाठी अन्नाची गरज लागते. आपण खातो ते अन्न शरीराला पोषक असावे आणि त्या अन्नाच्या खाण्यापासून शरीराला अपाय होऊ नये हे स्वयंपाकामागील मुख्य उद्देश असतातच, शिवाय ते खाण्यामधून आपल्याला आनंद मिळावा हा देखील आणखी एक जरा जास्तच महत्वाचा हेतू चांगला स्वयंपाक करण्यामागे असतो. कित्येक लोक तर जगण्यासाठी खातात की खाण्यासाठी जगतात असा प्रश्न कधी कधी पडावा इतकी खाण्यापिण्याची आवड त्यांना असते.\nआपण रोज जे अन्न खातो त्याचे ढोबळ मानाने तीन प्रमुख घटक असतात, कर्बोदके (कार्बोहायड्रेट्स), प्रथिने (प्रोटीन्स) आणि स्निग्ध पदार्थ (फॅट्स). ज्वारी, तांदूळ, गहू आदि तृणधान्ये आणि साखर यांच्यात असलेल्या कर्बोदकांपासून शरीराला मुख्यतः ऊर्जा मिळते, तेल, तूप, लोणी वगैरे स्निग्ध पदार्थांपासूनसुद्धा ऊर्जा मिळते तसेच स्निग्धपणा मिळतो आणि तूर, चणा, मूग, वाटाणा आदि कडधान्यांमधील प्रथिनांपासून नव्या पेशी तयार होऊन स्नायूंची झीज भरून निघते. याशिवाय आपल्या शरीराची कामे व्यवस्थितपणे चालत राहण्यासाठी जीवनसत्वे (व्हिटॅमिन्स) आणि क्षार (मिनरल्स) यांचीही गरज असते. लोह हा रक्ताचा एक प्रमुख घटक असतो, तर हाडे कॅल्शियमपासून बनतात, पचनासाठी क्लोरिनची (हायड्रोक्लोरिक अॅसिडची) तर थायराइड ग्रंथींसाठी आयोडिनची गरज असते. सोडियम व पोटॅशियम यांचे ठराविक प्रमाण रक्तात असणे आवश्यक असते. इतरही अनेक क्षार शरीराला आवश्यक किंवा उपयुक्त असतात. ते मुख्यतः मीठ, भाज्या व फळांमधून मिळतात. दुधामध्ये सगळीच द्रव्ये कमी अधिक प्रमाणांमध्ये असतात. अंडी, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांमध्ये प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ जास्त असतात. कोणताच नैसर्गिक शाकाहारी किंवा मांसाहारी पदार्थ फक्त एकाच घटकाने बनलेला नसतो. त्यात इतर घटकसुद्धा असतात. उदाहरणार्थ गव्हामध्ये कर्बोदकांशिवाय प्रथिनेही असतात आणि मक्यामध्ये स्निग्ध पदार्थसुद्धा असतात. ज्या अन्नामध्ये जे घटक अधिक प्रमाणात असतात ते इथे उदाहरणादाखल दिले आहेत. गंमत म्हणजे आपले शरीर एका घटकाचे रूपांतर दुस-यामध्ये करू शकते. जास्तीचे कर्बोदक चरबीच्या रूपात साठवले जातात आणि प्रथिनांपासून बनलेले स्नायूसुद्धा गरज पडल्यास ऊर्जा देतात.\nपोटामध्ये गेल्यानंतर तिथे अन्नाचे पचन होते याचा अर्थ त्याचे पूर्णपणे विघटन होते आणि त्याचे सूक्ष्म कण पाण्यात किंवा तेलात विरघळून रक्तामध्ये शोषले जातात आणि शरीरभर पसरतात. त्या अन्नरसाचा प्राणवायूशी संयोग होऊन त्यामधून ऊष्णतेच्या रूपात ऊर्जा बा��ेर पडते. साखर आपोआपच पाण्यात विरघळत असल्यामुळे ती पचण्याचा प्रश्नच नसतो. चिमूटभर पिठीसाखर तोंडात टाकल्याटाकल्या ती रक्तात मिसळून शरीरभर पसरून तरतरी देते. पाण्यामध्ये ग्लुकोज मिसळून घोट घोट घेतले तरी लगेच शरीराला ऊर्जा मिळते आणि श्रमाने आलेला थकवा निघून जातो. इतर पिष्टमय पदार्थ मात्र पोटात गेल्यानंतर ते पचायला थोडा वेळ लागतो. त्यातही भाताच्या पेजेसारखे काही पदार्थ जितक्या सहजपणे पचतात तितक्या लवकर साबूदाण्यासारखे इतर काही पदार्थ पचत नाहीत. पण पचन झाल्यानंतर त्यांचेही रूपांतर एका प्रकारच्या साखरेतच होते. शरीराच्या आवश्यकतेहून अधिक कर्बोदके खाल्ली गेली तर ती खर्च होत नाहीत आणि मेदाच्या रूपाने जागोजागी साठून राहतात. कर्बोदकांच्या मानाने प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ पचायला जड असतात आणि ते पचलेच नाहीत तर त्यांचा शरीराला उपयोग तर होत नाहीच, उलट अपचनामुळे त्रास मात्र होतो. बहुतेक प्रकारचे अन्न कच्चे खाण्याऐवजी शिजवून खाल्यामुळे त्यांचे पचन होण्यास मदत होते. चोथट किंवा तंतुमय पदार्थ (फायबर) पोटामध्ये पचत नाहीत, पण त्यांचे उत्सर्जन होतांना ते आतड्यांना साफ करत जातात. या दृष्टीने पाहता अन्नामध्ये थोडासा कोंडा किंवा सालपटे असणे हितकारक असते.\nप्रत्येक माणसाची शरीरप्रकृती निराळी असते आणि त्याची पचनशक्ती किती कार्यक्षम आहे किंवा तो नियमितपणे किती व्यायम व अंगमेहनतीची कामे करतो यावरून त्याला अन्नामधील कोणत्या प्रकारच्या घटकांची किती गरज असते हे ठरते. यामध्ये थोडे इकडे तिकडे होऊ शकते कारण आपल्या पचनसंस्थेमध्ये बरीच लवचीकता असते. एकाद्या वेळी आवडले म्हणून जास्त जेवण केले किंवा एकाद्या वेळेला उपास केला किंवा घडला तर ते चालून जाते. पण रोजच जर खाण्यापिण्याचा अतिरेक केला तर मात्र त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. अती तेथे माती म्हणतात ते पचनसंस्थेच्या बाबतीत खरे असते. गरजेपेक्षा जास्त खाल्ले गेलेले अन्न कदाचित पचणारच नाही आणि पचले पण खर्च झाले नाही तर ते शरीरामध्ये साठून राहते. काही प्रमाणात असा राखीव साठा उपयुक्त तसेच आवश्यक असतो. पण त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर स्थूलपणा वाढतो आणि मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे विकार उद्भवू शकतात. अन्नपदार्थांच्या घटकांमध्ये समतोल राखणे आवश्यक असते. विशेषतः साखर, मीठ, मिरच्या, तेल, तूप वगैरेंचे प्रमाण मर्यादेच्या बाहेर गेले तर त्यामुळेही निरनिराळ्या आजारांना निमंत्रण मिळते.\nमाणसाची पचनशक्ती आणि त्याच्या आहाराच्या गरजासुद्धा वयानुसार बदलत असतात. तान्ह्या मुलांना लागणारे सर्व पोषक अन्न त्याच्या मातेकडून दुधामधून मिळते. ती तीन चार महिन्यांची झाल्यानंतर त्यांना सहजपणे पचेल असे गुरगुट शिजवलेले अ गदी थोडेसे मऊ अन्न दिले जाते आणि त्याचे प्रमाण वाढवत नेले जाते. मुलांना दात येऊन ते व्यवस्थित चावून चावून खायला लागल्यानंतरसुद्धा त्यांची पचनशक्ती नाजुकच असते आणि ती हळूहळू वाढत असते. त्या काळात त्यांना चांगले शिजवलेले आणि ताजे अन्न खायला दिले जाते. त्यांना आंबट, तिखट, तळकट किंवा मसालेदार पदार्थ कदाचित सोसणार नाहीत म्हणून सुरुवातीला ते फारसे खाऊ देत नाहीत. त्यांचे प्रमाण हळूहळू जपून वाढवले जाते. मुलांच्या वाढत्या वयामध्ये त्यांच्या शरीराची वाढ होण्यासाठी नव्या पेशी निर्माण होत असतात. या वेळी त्यासाठी त्यांच्या शरीराला प्रथिनांची जास्त गरज असते. सतरा अठरा वर्षे वयानंतर शरीराची वाढ थांबली तरी हालचाल खूप वाढलेली असते, त्यासाठी ऊर्जेची जास्त गरज असते. त्या वयात पचनशक्तीही उत्तम असते. काहीही आणि कितीही खाल्ले तरी ते पचून जाते. मध्यम वय उलटल्यानंतर मग अन्नाची गरज कमी कमी होऊ लागते पण त्यानुसार खादाडीवर नियंत्रण ठेवले नाही तर स्थूलपणा आणि सुस्तपणाही वाढत जातो आणि प्रकृतीच्या कुरबुरी सुरू होतात. पचनशक्ती कमी होणे, चांगली भूक न लागणे, वारंवार अपचन होणे ही वयस्कपणाची लक्षणे दिसू लागतात. त्यानंतर पुन्हा लहान मुलांप्रमाणे शक्यतो ताजे आणि चांगले शिजवलेले अन्न खावे. तिखट, तळकट व मसालेदार पदार्थ खाणे तर कमी करायचेच, पण गोड पदार्थसुद्धा टाळलेलेच बरे असते.\nरोगजंतूंपासून आणि जंतुनाशक केमिकल्सपासून आपला बचाव करण्यासाठी ते आपल्या पोटात जाणार नाहीत याची कशी काळजी घ्यावी हे या लेखमालेच्या सुरुवातीलाच लिहिले आहे. त्यात मुख्यतः स्वच्छतेवर भर दिला आहे. कीटक किंवा जंतू यांचा अन्नावर परिणाम होऊ नये, अन्न दीर्घकाळ टिकून रहावे यासाठी इतर काही पारंपारिक उपाय आहेत, तर काही नव्या तंत्रज्ञानामधून आले आहेत. तेल, मीठ, साखर, व्हिनेगार वगैरे काही द्रव्ये जंतूंच्या वाढीला विरोध करतात. यामुळेच शेव, चकल्या, कडबोळी यासारखे खरपूस तळलेले पदार्थ अनेक दिवस टिकतात. भरपूर मीठ व तेल घालून तयार केलेली लोणची काही महिने टिकतात, तसेच साखरेच्या पक्क्या पाकात मुरवून ठेवलेले मुरंबेसुद्धा खूप टिकतात. पाणी हे जसे आपल्याला जीवन असते तसेच जंतूंना सुद्धा मदत करणारे असते. टिकाऊ पदार्थांमध्ये सुद्धा पाण्याचा थोडासा शिरकाव झाला की त्यामुळे या जंतूंची झपाट्याने वाढ होते आणि ते नासतात, कुजतात, त्यांना वास येतो, बुरशी लागते आणि ते खाण्यालायक रहात नाहीत. अशा पदार्थांमध्ये हवेमधील आर्द्रतेचा सुद्धा शिरकाव होऊ नये म्हणून त्यांना हवाबंद डबे, बाटल्या किंवा बरण्यांमध्ये ठेवतात.\nशून्य अंश सेल्शियस तापमानाच्या खाली म्हणजेच बर्फामध्ये या जंतूंची वाढ होत नाही. मटरचे दाणे डीप फ्रीझरमध्ये ठेवले तर दीर्घकाळ टिकतात. पण त्यांचेमधली रुचकर आणि पोषक द्रव्ये उडून जाऊ नयेत यासाठी त्यांना सीलबंद करून ठेवायला मात्र हवे. कीटक व जंतूंना मारण्यासाठी तीव्र अशा गॅमा रेडिएशनचा उपयोग करता येतो आणि अखाद्य वस्तूंवर ही प्रक्रिया करण्याची सोय आता उपलब्ध आहे. पण या विकीरणाचा उपयोग अन्नपदार्थांवर करावा की करू नये याबद्दल शास्त्रज्ञांमध्ये एकमत झालेले नाही.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्रज्ञान - भाग ११ - ...\nस्वयंपाकघरातले विज्ञान आणि तंत्��ज्ञान - भाग १० - थ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2021-07-25T23:43:45Z", "digest": "sha1:DN4TPNUMXT6VQTQ3A2YWPK3UQ6YXM5F5", "length": 9242, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:महाराष्ट्राचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १८ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १८ उपवर्ग आहेत.\n► पुण्याचा इतिहास‎ (५ प)\n► आदिलशाही‎ (९ प)\n► कोल्हापुराचा इतिहास‎ (१ क, १ प)\n► छत्रपती‎ (११ प)\n► डेक्कन स्टेट्स एजन्सीच्या आधिपत्याखालील संस्थाने‎ (१ क, १४ प)\n► नागपूरचा इतिहास‎ (१ क, ११ प)\n► निजामशाही‎ (८ प)\n► पेशवे‎ (२३ प)\n► महाराष्ट्रातील ब्रिटिश राजवट‎ (१ क, ५ प)\n► मराठा साम्राज्य‎ (१० क, १०७ प)\n► मराठा साम्राज्य सहभागी असलेली युद्धे‎ (१ क, ७ प)\n► महाड सत्याग्रह‎ (९ प)\n► मुंबईचा इतिहास‎ (१ क, १० प)\n► वाकाटक राजवंश‎ (९ प)\n► विदर्भाचा इतिहास‎ (३ क, ९ प)\n► संयुक्त महाराष्ट्र चळवळ‎ (८ प)\n► सातवाहन‎ (३४ प)\n► हैदराबाद मुक्तिसंग्राम‎ (६ प)\n\"महाराष्ट्राचा इतिहास\" वर्गातील लेख\nएकूण ७६ पैकी खालील ७६ पाने या वर्गात आहेत.\nइनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)\nजोर्वे (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)\nडेक्कन स्टेट्स रीजनल काउन्सिल\nतेर (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)\nदायमाबाद (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)\nमराठी इतिहास संशोधन मंडळ\nमहाराष्ट्रातील किल्ले, प्रकार आणि अवयव\nराज्य पुनर्रचना कायदा (इ.स. १९५६)\nविदर्भ राज्य (मौर्य काळ)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ एप्रिल २०१७ रोजी ००:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/12/mns-workers-from-indira-nagar-join.html", "date_download": "2021-07-25T21:35:44Z", "digest": "sha1:XJ7F7NURXK43TH566JGSFXYAY3G2YO2B", "length": 5222, "nlines": 61, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "इंदिरा नगरतील मनसे कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश", "raw_content": "\nमुख्यपृष��ठचंद्रपूर जिल्हाइंदिरा नगरतील मनसे कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश\nइंदिरा नगरतील मनसे कार्यकर्त्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश\nमनोज पोतराजे डिसेंबर २४, २०२० 0\nचंद्रपूर,23 डिसेंबर;चंद्रपूर जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री श्री विजयजी वडेट्टीवार,खासदार बाळूभाऊ धानोरकर, चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेऊन शहरातील इंदिरा नगर येथिल मनसेच्या शेकडो युवकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. तिवारी यांनी या कार्यकर्त्यांचे दुपट्टा घालून पक्षात स्वागत केले. पक्ष प्रवेश करणार्यामध्ये नीतेश कौरासे, हेमंत बाविस्कर, सुमेध वाघमारे, प्रवीण यश वडेट्टीवार, तुषार खैरे, आकाश खैरे, जुगल सोमलकर यांच्यासह अन्य युवकांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी नगरसेवक एकता गुरले, प्रसन्ना शिरवार, प्रवीण पडवेकर, दुर्गेश कोडाम, मोहन डोंगरे, पप्पू सिद्दीकी, कुणाल चहारे आदि उपस्थित होते.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.punememories.com/post/%E0%A4%AA-%E0%A4%A3-%E0%A4%AF-%E0%A4%9A-%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%A6-%E0%A4%A7-%E0%A4%B8-%E0%A4%A5-%E0%A4%A8-%E0%A4%AE-%E0%A4%A6-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4", "date_download": "2021-07-25T21:00:27Z", "digest": "sha1:TNA7HOERWCET4O2ED3NTH677ETWFG4MR", "length": 5051, "nlines": 42, "source_domain": "www.punememories.com", "title": "पुण्याची श्रद्धास्थाने : मोदी गणपती", "raw_content": "\nपुण्याची श्रद्धास्थाने : मोदी गणपती\nमी राहत असलेल्या सदाशिव पेठ मधून.लक्ष्मी रास्ता पार केल्यावर नारायण पेठेत आपण प्रवेश करतो ते साठ्यांच्या धुंडिराज मंगल कार्यालयाशी . तिथे डावीकडे वळल्या वर लगेचच आपल्याला दिसते ते\nमला लहानपणापासूनच या नावाचं फार नवल वाटे. जुन्नरकर, केसकर, लिमये अशा नावांशी निगडित असणाऱ्या सभोवतालच्या मंदिरांमध्ये हे मोदी गणपती नाव ऐकावयास विसंगत वाटे त्यातून मोदी हे गुजराती, कि मराठी (कंदी पेढेवाले सातारचे हे मोदी च आहेत) का पारशी याचा गुंता सुटत नसे.\nवरताण म्हणजे याचे दुसरे नाव बोम्बल्या गणपती असे समजल्यावर मी गणेशाला लोटांगण घातले. जवळच शनिवार पेठेत \"गुपचूप गणपती\" आणि इथे बोंबल्या गणपती\nहा भाग भट वाडी नावाने ओळखला जायचा. पेशवाईत बरीच भट कुटुंबे पुण्यात येऊन या भागात स्थायिक झाली भटांचा बोळ हि त्यांचीच वसाहत. पेशवे आणि इंग्रजी साहेबाचे संभाषण एका दुभाष्या मार्फत होत असे. त्यासाठी साहेबाचा पगारी नोकर म्हणून एक पारशी दुभाष्या होता. त्याचे नाव होते खुश्रू सेठ मोदी.\nया भागात त्याचा मोठा बंगला होता. बागेतल्या आवारातल्या पारावर हा गणपती होता असे सांगतात.भट कुटुंबीय याची पूजा करत असत असे सांगितले जाते. पुढे साहेबाने खुश्रू सेठ च्या इमानदारी वर संशय घेतला.पेशव्यांना सामील असल्याच्या आरोपाने तो फार दुखावला गेला, आणि त्याने आत्महत्या केली. एका सज्जन पारशांचा अंत झाला. पण त्याचे नाव मात्र गणपतीच्या बरोबरीने आजही घेतले जाते.\nआज हि भट घराण्या कडे याची वहिवाट आहे. भट घराण्याला मात्र याच्या भक्ती आणि सेवेने उर्जितावस्था प्राप्त झाली. आजही जरी या देवळाला भव्यता नसली तरी शांती , पावित्र्य, समाधान आणि विनायकाचा,वरद हस्त लाभला आहे.\nता.क :- दुसऱ्या नावाचा उलगडा मात्र अजूनही झाला नाही\n(छाया चित्रे इतरत्र उपलब्ध ठिकाणा वरून घेतली आहेत. माझी नव्हेत)\nबोहरी अळी -पुण्याची घाऊक बाजार पेठ .\nपेठांमधील वाडे आणि वाड्यांमधले दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/rahul-gandhi-slams-modi-government-over-gdp-growth-rate-compairing-with-pakistan-and-afghanistan/articleshow/78695703.cms", "date_download": "2021-07-25T22:16:26Z", "digest": "sha1:DZPIVLTEPELB3LJAIG2EDT6KAK362OUY", "length": 13193, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'ही पाहा आणखी एक भाजप सरकारची जबरदस्त कामगिरी'; राहुल गांधींचे टीकास्त्र\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जीडी���ीवरून केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. या वेळी त्यांनी भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या आर्थिक स्थिरतेचा मुद्दा मांडत मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.\nनवी दिल्ली: भारतातील घसरती अर्थव्यवस्था आणि सकल राष्ट्रीय उत्पादनात (GDP) झालेली मोठी घसरण या मुद्द्यांवरून आतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाच्या-IMF) अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात या वित्तीय वर्षात भारताच्या जीडीपी विकासात १० टक्क्यांची घसरण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या बरोबरच भारताचा विकासदर हा बांगलादेशच्या विकासदराहून कमी राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.\nराहुल गांधी यांनी शुक्रवारी देखील जीडीपीसंदर्भात सरकारवर टीकास्त्र सोडले होते. या वेळी त्यांनी भारताच्या तुलनेत पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या आर्थिक स्थिरतेचा मुद्दा मांडत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर प्रहार केला आहे. राहुल गांधी ट्विटमध्ये लिहितात, 'भाजप सरकारची आणखी एक कामगिरी. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने देखील उत्तम प्रकारे कोविडची परिस्थिती हाताळली आहे.'\nहे टीकास्त्र सोडत असताना राहुल गांधी यांनी IMF च्या आकडेवारीचा हवाला देत एक तक्ता देखील शेयर केला आहे. यात भारताचा जीडीपी १०.३० टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वित्तीय वर्षात अफगाणिस्तानच्या जीडीपीत ५ टक्के, तर पाकिस्तानच्या जीडीपीत .४० टक्के इतकी घसरण पाहायला मिळेल असे या तक्त्यात दाखवण्यात आले आहे.\nक्लिक करा आणि वाचा- सांस्कृतिक कार्यक्रम करा, पण जपून; आल्या नव्या गाइडलाइन्स\nया आठवड्यात आतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलूकचा (WEO) एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. भारत दक्षिण आशियात तिसरा सर्वात गरीब देश बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. सध्या भारताच्या मागे फक्त पाकिस्तान आणि नेपाळ हे दोनच देश आहेत, असे एकूण जीडीपीच्या अनुमानावर नजर टाकली असता लक्षात येते. तर, बांगलादेश, भुतान, श्रीलंका आणि मालदीव सारखे देश भारताच्या पुढे असणार आहेत. तथापि, सन २०२०१ मध्ये ८.८ टक्क्यांच्या विकासदरासह भारत आशियातील ���िसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्थेच्या रुपात पुनरागमन करू शकतो, असेही या अहवालात म्हटले आहे.\nक्लिक करा आणि वाचा- संतप्त गावकऱ्यांनी आमदाराला चपला फेकून मारल्या; व्हिडिओ व्हायरल\nक्लिक करा आणि वाचा- काश्मिरींच्या हक्कांसाठी अब्दुल्ला, मुफ्तींची 'पीपल्स अलायन्स' महाआघाडी; ६ पक्ष एकत्र\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nसंतप्त गावकऱ्यांनी आमदाराला चपला फेकून मारल्या; व्हिडिओ व्हायरल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\n८ बाद १४; त्यानंतर पठ्ठ्यानं ठोकलं विस्फोटक शतक अन् संघाला मिळाला थराराक विजय\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\nक्रिकेट न्यूज SL vs IND : सूर्यकुमार यादव तळपला, भारताने श्रीलंकेपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा...\nऔरंगाबाद बिअरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात; बॉक्स लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड\nफ्लॅश न्यूज IND vs SL 1st T-20: श्रीलंका विरुद्ध भारत Live स्कोअर कार्ड\nअहमदनगर करोनाचे आकडे फिरले; 'या' जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\nजळगाव जळगाव महापालिकेच्या उपमहापौरांवर गोळीबार; शहरात तणाव\nधुळे महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; तब्बल ८ महिने दिली मृत्यूशी झुंज\nभारतीय संघ चोकर्स आहे का पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...\nकार-बाइक औरंगाबादमध्ये लाँच होणार 'ही' दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, २००० रुपयांत बुकिंगला झाली सुरूवात\nमोबाइल जिओचा वर्षभर चालणारा प्लान, फक्त २ रुपये जास्त देवून मिळवा दुप्पट डेटा\nरिलेशनशिप कमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्रीचा संसार मोडला, घटस्फोटानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nमोबाइल स्प्लॅश प्रूफ आणि हाय ग्राफिक्सने परिपूर्ण Redmi चे स्मार्टफोन खरेदी करा बजेटमध्ये, पाहा लिस्ट\nब्युटी प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी करत ‘ही’ 5 कामं, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1818391", "date_download": "2021-07-25T22:42:26Z", "digest": "sha1:VIU6K7USMM3I4266VYAMZGAVC4XQXSYX", "length": 4302, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"पॉल सॅम्युअलसन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"पॉल सॅम्युअलसन\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:००, ३० ऑगस्ट २०२० ची आवृत्ती\n७४ बाइट्सची भर घातली , १० महिन्यांपूर्वी\n१५:४१, २६ एप्रिल २०२० ची आवृत्ती (संपादन)\nTivenBot (चर्चा | योगदान)\n१४:००, ३० ऑगस्ट २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTarih (चर्चा | योगदान)\n| चित्र_रुंदी = 240px\n'''पॉल एंथोनी सॅम्युअलसन''' ([[मे १५]], [[इ.स. १९१५|१९१५]] - [[डिसेंबर १३]], [[इ.स. २००९|२००९]]{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://web.mit.edu/newsoffice/2009/obit-samuelson-1213.html |title=Nobel-winning economist Paul A. Samuelson dies at age 94}}) हे एक अमेरीकन अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांना त्यांच्या अर्थशास्त्रातील योगदानासाठी [[इ.स. १९७०]] चे [[अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक]] देण्यात आले होते. अर्थशास्त्र विषयात नोबल पारितोषिक मिळवणारे ते पहिलेच अमेरिकन होते. त्यांना आधुनिक अर्थशास्त्राचे जनक असेही संबोधले जाते.Parker, Randall E. Reflections on the Great Depression, Edward Elgar Publ. (2002) pg. 25\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://swarajyanews.co.in/?p=3154", "date_download": "2021-07-25T21:44:14Z", "digest": "sha1:JAQT3E55T4TIIWXJS6OU7VKBZNBFO4F4", "length": 43316, "nlines": 244, "source_domain": "swarajyanews.co.in", "title": "कोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे – Swarajya News", "raw_content": "\nभाजप प्रभाग क्रमांक ३४ व शशितारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व व वृक्षारोपण शिबीर संपन्न\nपुणेकरांची मदतीत तत्परता असते-हेमंत रासने ; केअर टेकर्स संस्थेची पूरग्रस्तांना मदत\nमहापालिकेच्या अनेक मिळकती पडून, तरीही प्रभाग कार्यालय भाड्याच्या जागेत स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष\nतिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त मा. श्री. रिषीजी पांडे यांची पुण्यातील ऐतिहासिक झांजले विठ्ठल मंदिरास भेट\nअजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ताम्हाणेवस्ती परीसरात वृक्षारोपण ; नगरसेविका संगीतानानी ताम्हाणे यांचा पुढाकार\nअजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी येथे मोफत कृत्रीम सांधेरोपण व दुर्बिणीद्वारे स्नायुदुरूस्ती शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घघाटन\nभारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुदळवाडीत सेवाकार्य..स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांचा पुढाकार…\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पांडुरंगा चरणी साकडे\nआळंदी देवाची येथील ICON Classes च्या वतीने दहावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nHome/ताज्या घडामोडी/कोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nकोरानाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी आता गावकऱ्यांनी पुढे यावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nप्रतिनिधी May 30, 2021\nकोरोनामुक्त गावाचा संकल्प करावा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन\nकोरोनामुक्त गाव करणाऱ्या सरपंचांचे केले कौतूक\nमुंबई दिनांक ३०: दुसऱ्या लाटेचा आपण चांगला मुकाबला केला असला तरी कोविडचे आव्हान कायम आहे. तिसरी लाट रोखण्यासाठी आपण कोविडमुक्त गावाचा संकल्प करून देशासाठी एक उत्तम उदहारण घालून द्या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.आज मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला समाजमाध्यमाद्वारे थेट संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते त्यांनी चांगली कामगिरी करून कोविडमुक्त गाव करणाऱ्या सरंपंचाचे कौतुकही केले.\nआपण राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी, मी जबाबदार, असे वेगवेगळे अभियान यशस्वीरित्या राबवले आता शहर आणि गावांनी ठरवले तर आपण कोरोना मुक्त गाव आणि कोरोनामुक्त शहराची संकल्पना यशस्वीरित्या राबवू शकू. प्रत्येक घर, प्रत्येक गाव, प्रत्येक शहर कोरोनामुक्त झाले तर राज्य कोरोनामुक्त होईल असे सांगतांना त्यांनी गाव कोरोनामुक्त केलेल्या पोपटराव पवार, ऋतूराज देशमुख आणि कोमलताई करपे या तीन सरपंचाच्या कामाचा गौरव केला. राज्यात दुसऱ्या लाटेतील रुग्णसंख्या ही ६७ हजारांहून २४ हजारांएवढी कमी झाली असली तरी ती आजही पहिल्या लाटेतील उच्चांकी रुग्णसंख्येएवढी असल्याचे सांगतांना सावधगिरीने पुढे जावे लागत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुढील १५ दिवस राज्यात लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे सांगतांना जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन नियम शिथिल करणार असल्याचेही म्हटले.\nमदतीच्या निकषात ���ुधारणा करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार\nकोरोनाच्या संकटाबरोबर राज्याने चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तींचाही सामाना केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nत्यांनी निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना केलेल्या वाढीव मदतीप्रमाणे तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याचे सांगतांना एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अंतर्गत करावयाच्या मदतीच्या निकषात सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांकडे केलेल्या मागणीचा पुनरुच्चार केला.\nदरवर्षी येणाऱ्या वादळाची शक्यता लक्षात घेऊन सागरतटीय भागात कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर शासन लक्ष केंद्रीत करत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यामध्ये धुप प्रतिबंधक उपाययोजना, भुमीगत वीज वाहक तारा, भुकंपविरोधक घरांचे बांधकाम याबाबींचा समावेश असल्याचे ते म्हणाले\nदहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत\nदहावीच्या परीक्षा यावर्षी न घेता मुल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगतांना त्यांनी बारावीच्या परीक्षांबाबतचा निर्णयही शासन लवकरच घेणार असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की ज्या परीक्षांचे महत्व (नीट , सेट, जेईई) विद्यार्थ्यांच्या पुढील भवितव्यासाठी अधिक आहे त्या परीक्षांचे निर्णय घेतांना केंद्र सरकारने देशभरासाठी एकच शैक्षणिक धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. ही मागणी आपण पंतप्रधान आणि केंद्र\nसरकारकडे करणार असल्याचेही ते म्हणाले.\nऑनलाईन शिक्षण सुविधांचे सक्षमीकरण\nमुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षण सुविधांचे सक्षमीकरण करण्यासाठी, या क्षेत्रात क्रांतीकारक निर्णय घेण्यावर राज्य काम करत असल्याचे म्हटले.\nकोरोनामुळे अनाथ बालकांसाठी राज्याची योजना\nकोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने आज एक योजना जाहीर केल्याची माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले की राज्य ही अशा बालकांसाठी योजना तयार करत असून त्यांचे पुर्ण पालकत्व राज्यसरकार स्वीकारणार आहे. आयुष्याची वाटचाल करतांना ही बालके पोरकी होणार नाही, त्यांच्या प्रत्येक पावलागणिक शासन त्यांच्यासोबत राहील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.\nराज्यातील जनतेची सुरक्षितता ही आपल्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असल्याने नाईलाजाने निर्बंध लावण्याचा कटु निर्णय घ्यावा लाग��्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत २.७४ लाख मे.टन मोफत अन्नधान्याचे वाटप, ५५ लाखांहून अधिक मोफत शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले आहे. सामाजिक न्यायाच्या विविध योजनांसाठी ८५० कोटी हून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत जमा करण्यात आली आहे. नोंदणीकृत बांधकाम मजुरांना १५५ कोटी ९५ लाख, घरेलू कामगारांना ३४ लाख ४२ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली आहे. अधिकृत फेरीवाल्यांना करावयाच्या मदतीसाठी ५२ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आदिवासी बांधवांना खावटी अनुदानाचे वितरण सुरु आहे. कोविड संदर्भातील उपाययोजना आणि सुविधांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना घोषित ३३०० कोटी पेक्षा अधिक म्हणजे ३८६५ कोटी रुपयांचा निधी दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मदतीचे हे वाटप अजूनही सुरु असल्याची माहिती देतांना त्यांनी महाराष्ट्र सुरक्षित राहावा याचबरोबर गोरगरीबांची आबाळ होऊनये याची काळजी शासनाने घेतल्याचे सांगितले\nकोरोना स्थितीचे तुलनात्मक विश्लेषण\nमुख्यमंत्र्यांनी 19 सप्टेंबर 2020 ची आणि आजची कोरोना रुग्णस्थिती याची तुलनात्मक आकडेवारी सांगितली. ते म्हणाले की, अजूनही हा आकडा खुप खाली गेलेला नाही. राज्यात १९ सप्टेंबर २०२०ला दैनंदिन रुग्णसंख्या २४ हजार ८८६ होती ती आज २४ हाजर ७५२ आहे. तेंव्हा सक्रिय रुग्ण ३ लाख १ हजार ७५२ होते आज ३ लाख १५ हजार ४२ आहेत. यात दिलाशाची बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे तेंव्हाचे प्रमाण ७८ टक्के होते जे आज ९२.७६ टक्के आहे. मृत्यूदर ही त्यावेळेसच्या २.६५ वरून १.६२ टक्के एवढा कमी झाला आहे.\nकाही जिल्ह्यात, ग्रामीण भागातील वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, तिसरी लाट तारीख सांगून येणार नाही. ते आपल्या वागणुकीवर आणि नियमांच्या पालनावर अवलंबून आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत आताचा कोरोना व्हायरस संसर्ग अधिक वेगाने करतो, झपाट्याने पासरतो आणि रुग्ण बरे होण्यास वेळ लागत आहे. या विषाणुने दीर्घ काळासाठी ऑक्सीजनची आवश्यकता वाढवली आहे. आपल्याला १८०० मे.टनच्या आसपास ऑक्सीजनची गरज होती. आपली क्षमता १२५० मे.टन होती अशा कठीण परिस्थितीत इतर ठिकाणांहून ऑक्सीजन आणून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करण्याचे कठीण काम प्रशासकीय यंत्रणेने केले असल्याचे कौतूकोदगार ही मुख्यमंत्र्यांनी काढले\nम्युकरकायकोसीसचे ३ हजार रुग्ण राज्यात असून टास्कफोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर, डॉक्टर भुमकर यावर उपाययोजना आणि उपचार सुचवित असल्याचे ते म्हणाले. माझा डॉक्टरांशी आपण सातत्याने संवाद साधत असल्याचे सांगतांना आता पावसाळ्याच्या तोंडावर कोविड, नॉनकोविड रुग्ण ओळखून त्यांना योग्य उपचार देण्यामध्ये डॉक्टरांची भूमिका खुप महत्वाची असल्याचे व कोविड रुग्णांना विशेषत: गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना योग्य वेळी योग्य उपचार देण्याचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी या डॉक्टरांनी घ्यावी असेही ते म्हणाले.\nतिसऱ्या लाटेमध्ये बालकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने त्यासाठीचे नियोजन शासनाने आधीच सुरु केल्याचे सांगतांना त्यांनी बालकांसाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्कफोर्सची माहिती दिली. राज्यात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यास शासन समर्थ असून एक रककम देऊन ही लस खरेदीची राज्याची तयारी असली तरी लसीची मर्यादित उपलब्धता लक्षात घेता जस जसी लस येईल तस तशी सर्वांना लस उपलब्ध करून दिली जाईल असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले त्यांनी आतापर्यंत २.२५ कोटी नागरिकांना लस दिल्याची माहिती दिली.\nपरदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लसीकरणाला शासनाने प्राधान्य दिल्याचेही ते म्हणाले.\nकोरोनासोबत जगतांना अर्थचक्र कसे गतिमान ठेवता येईल यादृष्टीने राज्यातील उद्योग व्यवसायिकांशी चर्चा सुरु असल्याचे ते म्हणाले. त्यांनी या काळात ही कृषी आणि संलग्न क्षेत्र खुली ठेवली असल्याची शेतकऱ्यांना माहिती दिली तसेच गर्दी न करण्याचे आवाहन ही केले.\nकोरोना नियमांचे पालन करा\nराज्यात नवीन ऑक्सीजनचे प्लांट आपण उभे करत आहोत. यासाठी ३ महिने ते १८ महिन्याचा कालावधी लागेल तोपर्यंत आपल्याला अतिशय सावधपणे पुढे जावे लागत असल्याचे सांगतांना राज्यातील नागरिकांनी आतापर्यंत केले तसेच सहकार्य पुढे करावे, कोराना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य सुविधांची उपलब्धता, त्याची सध्याची स्थिती याचीही माहिती दिली.\nतिसऱ्या लाटेचे निमंत्रक होऊ नका\nकोरोनाची दुसरी लाट सरकारी योजना नाही ज्याच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनाची भ���षा केली जावी हे स्पष्ट करून मुख्यमंत्र्यांनी तिसऱ्या लाटेचे निमंत्रक न होता अशी भाषा करणाऱ्यांनी ज्या कुटुंबांनी आप्त स्वकीय गमावले, कर्ते गमावले अशा कुटुंबांच्या मदतीसाठी कोविड योद्धे होऊन काम करावे असे आवाहन केले.\nकृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पांडुरंगा चरणी साकडे\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पांडुरंगा चरणी साकडे\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारुढ पुर्णाकृती पुतळयाची उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली पाहणी\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारुढ पुर्णाकृती पुतळयाची उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली पाहणी\nअभिमानाची बातमी : छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील पहिले भव्य मंदिर होत आहे साकार\nअभिमानाची बातमी : छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील पहिले भव्य मंदिर होत आहे साकार\nआणि सैनिक क्षणात अदृश्य होणार…इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे अनोखे तंत्रज्ञान\nआणि सैनिक क्षणात अदृश्य होणार…इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे अनोखे तंत्रज्ञान\nगडकिल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती\nगडकिल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती\nपशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेस 15 हजार कोटीचा निधी उपलब्ध\nपशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेस 15 हजार कोटीचा निधी उपलब्ध\nकोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nकोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\nमाझी वसुंधरा अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक\nमाझी वसुंधरा अभियानात ���ळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक\nवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण;चंद्रकांत पाटीलांचे अजितदादांना प्रत्युत्तर\nवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण;चंद्रकांत पाटीलांचे अजितदादांना प्रत्युत्तर\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पांडुरंगा चरणी साकडे\nछत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्र्वारुढ पुर्णाकृती पुतळयाची उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी केली पाहणी\nअभिमानाची बातमी : छत्रपती शिवरायांचे महाराष्ट्रातील पहिले भव्य मंदिर होत आहे साकार\nआणि सैनिक क्षणात अदृश्य होणार…इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाचे अनोखे तंत्रज्ञान\nगडकिल्ले जतन व संवर्धन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती\nपशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास योजनेस 15 हजार कोटीचा निधी उपलब्ध\nकोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांचा सर्व्हे गतीने व नियोजनपूर्वक करा -जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख\nश्री. एकवीरा देवी मंदिर आणि राजगड किल्ला येथे रोपवेसाठी तसेच कृषी पर्यटनाच्या विकासासाठी पर्यटन संचालनालयाचे सामंजस्य करार\nमाझी वसुंधरा अभियानात आळंदी नगरपरिषद राज्यात १८ वा क्रमांक\nवाराला प्रतिवार करणे ही तर छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण;चंद्रकांत पाटीलांचे अजितदादांना प्रत्युत्तर\nया न्यूज वेब पोर्टलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मताशी मुख्य संपादक, कार्यकारी संपादक किंवा संचालक मंडळ सहमत असतीलच असे नाही. अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो पुणे न्यायालय अंतर्गत मान्य राहील.तसेच स्वराज्य न्यूज कोणत्याही बातमीसाठी, साहित्यासाठी पैसे आकारत नाही. त्यामुळे पैशाचे व्यवहार केल्यास संबंधित बातमीदार जबाबदार राहील.\n🚩शिवछत्रपती भाग:१०६🚩 ” वेडात मराठे वीर दौडले सात ….\nशिक्षक असावा तर असा…. मराठी शिक्षकाला 7 कोटी रुपये बक्षीसाचा जागतिक पुरस्कार\nमुंबई पोलिसांच्या बदनामीचे षढयंत्र उघडकीस, 80 हजार बनावट अकाउंट सक्रिय\nया महिन्यात बँका आगामी या दिवशी बंद राहणार, आपली महत्वाची कामे वेळेतच पूर्ण करून घ्या\nएकीकडे कोरोना दुसरीकडे रक्तटंचाई ; जिवाभावाच्या लोकांसाठी ��ता रक्तदान करा\nदसऱ्यापासून जिम सुरु करता येणार पण असतील या अटी\nदेशभरात कौतुक केला जाणारा काय आहे मुंबई पॅटर्न मुंबईने कसा आणला कोरोना आटोक्यात मुंबईने कसा आणला कोरोना आटोक्यात \nक्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीदिनी प्रशासनाकडून अभिवादन\nखुशखबर : महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकरमायकोसीस उपचाराचा समावेशक शासन निर्णय जाहीर- आरोग्यमंत्री राजेश टोपे\n‘उर्मिला’ विरुद्ध ‘कंगना’ असा रंगणार का ‘सामना’\nसंपादक : स्वराज्य न्यूज संपादक मंडळ\nभाजप प्रभाग क्रमांक ३४ व शशितारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व व वृक्षारोपण शिबीर संपन्न\nपुणेकरांची मदतीत तत्परता असते-हेमंत रासने ; केअर टेकर्स संस्थेची पूरग्रस्तांना मदत\nमहापालिकेच्या अनेक मिळकती पडून, तरीही प्रभाग कार्यालय भाड्याच्या जागेत स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष\nतिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त मा. श्री. रिषीजी पांडे यांची पुण्यातील ऐतिहासिक झांजले विठ्ठल मंदिरास भेट\nअजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ताम्हाणेवस्ती परीसरात वृक्षारोपण ; नगरसेविका संगीतानानी ताम्हाणे यांचा पुढाकार\nअजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी येथे मोफत कृत्रीम सांधेरोपण व दुर्बिणीद्वारे स्नायुदुरूस्ती शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घघाटन\nभारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुदळवाडीत सेवाकार्य..स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांचा पुढाकार…\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पांडुरंगा चरणी साकडे\nआळंदी देवाची येथील ICON Classes च्या वतीने दहावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nभाजप प्रभाग क्रमांक ३४ व शशितारा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व व वृक्षारोपण शिबीर संपन्न\nप्रतिनिधी 5 hours ago\nपुणेकरांची मदतीत तत्परता असते-हेमंत रासने ; केअर टेकर्स संस्थेची पूरग्रस्तांना मदत\nप्रतिनिधी 7 hours ago\nमहापालिकेच्या अनेक मिळकती पडून, तरीही प्रभाग कार्यालय भाड्याच्या जागेत स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांनी वेधले प्रश���सनाचे लक्ष\nप्रतिनिधी 18 hours ago\nतिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त मा. श्री. रिषीजी पांडे यांची पुण्यातील ऐतिहासिक झांजले विठ्ठल मंदिरास भेट\nप्रतिनिधी 1 day ago\nअजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ताम्हाणेवस्ती परीसरात वृक्षारोपण ; नगरसेविका संगीतानानी ताम्हाणे यांचा पुढाकार\nप्रतिनिधी 2 days ago\nअजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त निगडी येथे मोफत कृत्रीम सांधेरोपण व दुर्बिणीद्वारे स्नायुदुरूस्ती शस्त्रक्रिया शिबीराचे उद्घघाटन\nप्रतिनिधी 2 days ago\nभारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन\nप्रतिनिधी 4 days ago\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुदळवाडीत सेवाकार्य..स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांचा पुढाकार…\nप्रतिनिधी 4 days ago\nपंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे,जनतेला आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पांडुरंगा चरणी साकडे\nप्रतिनिधी 6 days ago\nआळंदी देवाची येथील ICON Classes च्या वतीने दहावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार\nप्रतिनिधी 7 days ago\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/teacher-drunk-nashik-school-video-viral-marathi-news", "date_download": "2021-07-25T23:30:54Z", "digest": "sha1:34Q6L2KORPI4DKF3BSSOTK4OPDU7RYG4", "length": 6622, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विद्यामंदिरातच शिक्षकाचा दारूचा अड्डा! शाळेतच झिंगाट VIDEO व्हायरल", "raw_content": "\nविद्यामंदिरातच शिक्षकाचा दारूचा अड्डा\nनाशिक : शाळा म्हणजे ज्ञानमंदिर... या पवित्र स्थळी विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना भावी नागरिक बनविण्यासाठी मदत करणाऱ्या शिक्षकाला एका कुंभाराप्रमाणे भूमिका निभवावी लागते. कारण शिक्षकांच्या विचारांचा प्रभाव थेट विद्यार्थ्यांचे सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टीवर पडत असतो. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडतात अन् देशाचे भवितव्य ठरवितात. पण हेच गुरूजी जेव्हा या पवित्र स्थळाचे पावित्र्य राखत नाही, तेव्हा त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य तर धोक्यात येतेच. पण गुरू-शिष्याच्या नात्याला कलंक लागतो. असाच एक प्रकार नाशिक त्र्यंबकेश्वर येथील एका शाळेत घडला आहे. इथल्या गुरूजींनी चक्क शाळेतच मद्यपान करून झिंगाट झाल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. काय घडले पुढे...पाहा... (teacher-drunk-nashik-school-video-viral-marathi-news)\nसोशल मिडियावर VIDEO चांगलाच व्हायरल\nसोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होणारा व्हिडीओ नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील दापूरे गावातील असल्याची माहिती मिळतेय. गावकऱ्यांनी शिक्षकाच्या या कृत्याचा निषेध केला संबंधित शिक्षक दापूरे गावातील ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकवतो. लॉकडाऊन असल्यानं शाळा बंद असल्याने या शिक्षकानं शाळेलाच आपले दारुचा अड्डा बनवला आहे. दारू पिऊन मद्यधुंद झालेल्या शिक्षकाला आपण कुठे आहोत काय करत आहोत याचेही भान उरलं नसल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. अशातच या गावातील नागरिकांनी या शिक्षकाची चांगलीच कानउघडणी केल्याचे समजते.\nहेही वाचा: परमवीर सिंगच्या अडचणीत वाढ; नाशिक पोलीसाकडून गंभीर आरोप\nहेही वाचा: वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nagar/nighojs-women-moved-again-kellys-bottle-horizontal-73744", "date_download": "2021-07-25T21:31:32Z", "digest": "sha1:H6I5TW63Z6QLICB6YQ2XL2NBS3QU6MSI", "length": 20241, "nlines": 218, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "निघोजच्या महिला पुन्हा सरसावल्या, केली बाटली आडवी - Nighoj's women moved again, Kelly's bottle horizontal | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिघोजच्या महिला पुन्हा सरसावल्या, केली बाटली आडवी\nनिघोजच्या महिला पुन्हा सरसावल्या, केली बाटली आडवी\nनिघोजच्या महिला पुन्हा सरसावल्या, केली बाटली आडवी\nगुरुवार, 8 एप्रिल 2021\nउत्पादन शुल्क विभागाने हे प्रस्ताव तातडीने पडताळून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांचे समोर ठेवले. त्यावर याप्रकरणी गृह खात्याचा अहवाल मागवण्यात आला.\nनिघोज : निघोज येथील बहुचर्चित दारुबंदी हाटवुन पुन्हा चालू झालेली दारूची दुकाने पुन्हा एकदा बंद करण्याचे आदेश राज्याचे उत्पादन शुल्क आयुक्त के. बी. उमाप यांनी दिले. महिलांच्या पुढाकारातुन झालेली दारुबंदी हटविण्यात आली होती. मात्र आता पुन्हा गावात दारुची बाटली आडवी झाली आहे.\nनिघोजला ऑगस्ट 2016 ला लोकशाहीच्या मतदान प्रक्रियेतुन महिलांनी दारूबंदीचा लढा जिंकला होता. हा लढा राज्यभर गाजला. त्यासाठी त्यांनी सुमारे आ��� महिने मोठे आंदोलन चालवले होते. मतदानातुन उभी बाटली येथे कायमस्वरूपी आडवी करण्यात आली होती. पुढे दोन वर्षांनी येथील दारू विक्रेत्यांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने बोगस ठरावाचा उपयोग करून दारू दुकाने चालू\nकरण्यासाठी प्रस्ताव दाखल केले.\nउत्पादन शुल्क विभागाने हे प्रस्ताव तातडीने पडताळून मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांचे समोर ठेवले. त्यावर याप्रकरणी गृह खात्याचा अहवाल मागवण्यात आला. पोलिस खात्याने दारूबंदी हटवू नये येथील कायदा - सुव्यवस्था बिघडेल, असा अहवाल दिला होता. परंतु तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या अहवालाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून दारू विक्रेत्यांचे प्रस्ताव मंजुर करण्यास हरकत नाही, अशी (टिपण नोट ) लिहून सही केली. परंतु या बाबतचा स्वतंत्र आदेश मात्र पारित केला नाही.\nपुढे जिल्हाधिकाऱ्यांच्या या टिपन सुचनेचा सोईस्कर अर्थ काढून उत्पादन शुल्क अधीक्षक पराग नवलकर यांनी निघोजची दारूबंदी उठवल्याची घोषणा केली.\nमतदान प्रक्रियेने झालेली दारुबंदी ग्रामसभेच्या ठरावाने उठवता येत नसल्याचा आक्षेप येथील दारूबंदी समिती व लोकजागृती सामाजिक संस्थेने घेतला. शिवाय ग्रामसभा ठराव बोगस असून दारूबंदी हटवल्याचे जिल्हाधिकारी यांचे स्वतंत्र आदेश का नाही, असा सवाल करून याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र सर्व अधिकाऱ्यांनी या मागणीला फेटाळून लावले. त्यानंतर या प्रकरणी ऍड. चैतन्य धारूरकर यांच्या मार्फत उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. सुनावनी वेळी न्यायालयात अधिकाऱ्यांचा सर्व बनाव न्यायालयासमोर मांडल्यानंतर न्यायालयाने ही प्रक्रीया कायदेशीर की बेकायदेशीर याबाबत तपास करून निर्णय घेण्याचे आदेश आयुक्तांना दिले. त्या आदेशानुसार याचिकाकर्ते, दारुविक्रेते व अधिकारी यांची बाजू तपासण्यात आली व जिल्हाधिकारी यांचा दारूबंदी उठवल्याचा निर्णय रद्द केल्याचा आदेश देण्यात आला.\nनिघोजला दारूबंदीसाठी येथील महिलांना आठ महिने आंदोलन करावे लागले, तर चार वेळा उच्च न्यायालयात जावून न्याय मिळवावा लागला आहे. अखेर त्यांनी हा लढा पुन्हा एकदा जिंकला आहे. आता पुन्हा एकदा महिलांनी हा लढा जिंकला आहे. त्या बद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मळगंगा मातेला साडी चोळी देवून आम्ही केलेला नवस फेडणार असल्याचे राधाबाई पानमंद, सनिषा घोगरे, शांताबाई भुकन,\nपुष्पाबाई वराळ यांनी सांगितले.\nदोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी\nनिघोजची दारुबंदी हटवण्यामागे बोगस ठराव घेणारे ग्रामपंचायत पदाधिकारी, बनावट प्रस्ताव दाखल करणारे दारू विक्रेते, जिल्हाधिकाऱ्यांच्या टिपण नोटचा आपल्या सोयीचा अर्थ लावून दिशाभूल करणारे राज्य उत्पादन शुल्कचे निरिक्षक, अधीक्षक व दारूबंदी हटवल्याचा स्वतंत्र आदेश न काढता दारूविक्रेत्यांच्या प्रस्तावांवर संभ्रम निर्माण करणारी टिपण नोट ठेवून बेकायदेशीरपणे दारूबंदी उठवणारे तत्कालिन जिल्हाधिकारी यांची या प्रकरणात चौकशी होवून यातील दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लवकरच न्यायालयालडे करत आहोत, असे लोकजागृती सामाजिक संस्थेच्या सचिव कांताबाई लंके यांनी केले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबोदवड पाणीप्रश्‍नाला पालकमंत्र्यांकडून ‘खो’\nबोदवड : येथे मुक्ताई भवनात शिवसंपर्क अभियान व शासकीय कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. (Shivsampark Drive meeting of Shivsena in city)...\nरविवार, 25 जुलै 2021\nदादा भुसे संतापले; `इफको-टोकियो` विरोधात गुन्हा दाखल करणार\nअमरावती : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. (Agreeculture minister Dada Bhuse on Amravati tour) परिसरात गेल्या दोन...\nरविवार, 25 जुलै 2021\nखरोखर आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे का\nनाशिक : कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. (Konkan, Kolhapur and...\nरविवार, 25 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nदोन कोटींची लाच मागणाऱ्या dysp च्या घरावर छापा; मिळाली इतकी रक्कम\nमुंबई : परभणीतील उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस नाईकाला दोन कोटी रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपाखाली मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB)...\nशनिवार, 24 जुलै 2021\nभाजपची महानगरपालिकेतील सत्ता उलथवण्यासाठी नाना पटोले लागले कामाला...\nनागपूर : दिल्ली येथे राहुल गांधी Rahul Gandhi यांची भेट घेऊन आल्यानंतर कॉंग्रेसचे ��्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana...\nशनिवार, 24 जुलै 2021\nशासकीय कामांत इंग्रजी वापराल तर खबरदार, अध्यादेश मराठीतून न काढल्यास कारवाई....\nनागपूर : शासकीय कामकाज मराठीतूनच केले पाहिजे कारण मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यात आले आहे. पण शासनाचे विविध अध्यादेश अजूनही इंग्रजीतून काढले जातात....\nशनिवार, 24 जुलै 2021\nमुंबई-गोवा महामार्गावरील वाशिष्ठी नदीवरील पूल गेला वाहून\nचिपळूण : वाशिष्ठी नदी आलेल्या पुरामुळे बहादूरशेख नाका येथील ब्रिटिशकालीन धोकादायक पुलाचा शंभर मीटरचा भाग वाहून गेला. हा प्रकार शुक्रवारी (ता. २३...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nसरकारी अधिकारी, कर्मचारी यांनी मोबाईल कसा वापरावा, यावर सरकारने दिल्या सूचना\nपुणे : सरकारी कार्यालयात कार्यरत असताना अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनो, मोबाईल वापरताना शिष्टाचार पाळा, असा आदेश राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nभूस्खलनात आंबेघर गावच वाहून गेले; चार कुटुंबातील १४ जण बेपत्ता\nपाटण : मुसळधार पावसाने पाटण तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी येथे पहाटे दोनच्या सुमारास झालेल्या भुस्खलनात आंबेघर तर्फ मरळी गावच वाहून गेले. अवघ्या...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपरभणी जिल्ह्यात पावसाचा हाहाकार\nपरभणी : जिल्ह्यातील एकतीस महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. (Heavy rains in 31 revenue circles of Parbhani) जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी पावसाची सरासरी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nसातारा जिल्ह्यात अतिवृष्टीचे आठ बळी, दोघे बेपत्ता; पाटण, वाई, जावळी, महाबळेश्वरात भूस्खलन\nसातारा : अतिवृष्टीमुळे पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर जिवित व वित्तहानी झालेली आहे. सद्य:स्थितीत मिरगांव येथील एकाचा...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nविभाग sections दारू महिला women पुढाकार initiatives दारूबंदी आंदोलन agitation वर्षा varsha ग्रामपंचायत पोलिस ग्रामसभा प्रशासन administrations उच्च न्यायालय high court औरंगाबाद aurangabad वन forest\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-quotable-quotes-marathi-article-1945", "date_download": "2021-07-25T22:48:43Z", "digest": "sha1:ANJR63TWMV3BAD3IBPYCHROOF4EBSD27", "length": 4670, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Quotable Quotes Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nआपण आपले मित्र बदलू शकतो, शेजारी नाही.\nपंतप्रधानपदाची जबाबदारी ही अशी गोष्ट आहे ज्याचा आनंद तुम्ही उपभोगू शकत नाही.\n‘बंदुका’ नव्हे तर ‘बंधुत्व��ची भावना’ कोणताही प्रश्‍न सोडवू शकते.\nधर्मनिरपेक्षता हीच भारताची ओळख आहे. ही ओळख पुसली गेली तर भारत हा भारत देशच नसेल.\nजगात शांतता आणि सहकार्याची भावना रुजविण्यासाठी लोकशाही शासनप्रणाली हा सर्वोत्तम मार्ग आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/kailas-kher-birthday-special-know-more-information-about-his-music-journey/", "date_download": "2021-07-25T21:45:00Z", "digest": "sha1:YIGJTZZGE3NBLSBNEQVJUVCFRUWY5FLB", "length": 10833, "nlines": 75, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "केवळ १३ वर्षांचे असताना गायनासाठी सोडले होते घर; तर असा होता कैलाश खेर यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nकेवळ १३ वर्षांचे असताना गायनासाठी सोडले होते घर; तर असा होता कैलाश खेर यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास\nकेवळ १३ वर्षांचे असताना गायनासाठी सोडले होते घर; तर असा होता कैलाश खेर यांचा संगीत क्षेत्रातील खडतर प्रवास\nबॉलिवूडला एका पेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक म्हणजे कैलाश खेर. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने ते संगीत प्रेमिंच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. बुधवारी (७ जुलै) कैलाश खेर यांचा वाढदिवस आहे. ७ जुलै १९७३ रोजी कैलाश खेर यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील मेरठ येथे झाला होता. त्यांनी १० पेक्षाशी जास्त भाषेत ७०० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत. त्यांचे वडील पंडित मेहर सिंग खेर हे एक पुजारी होते. ते नेहमीच कार्यक्रमात ट्रेडिशनल फोक गाणी गात असायचे. त्यांनी बॉलिवूडला एका पेक्षा एक अशी सुपरहिट गाणी दिली आहेत. चला तर जाणून घेऊया त्यांच्याबाबत अधिक माहिती. (Kailas kher birthday special, know more information about his music journey)\nकैलाश खेर यांनी लहान असताना त्यांच्या वडिलांकडून संगीताचे शिक्षण घेतले. संगीताची आवड निर्माण झाल्यानंतर, त्यांना कधीही बॉलिवूड गाणी ऐकायला आवडले नाही. संगीत शिकण्यासाठी त्यांनी त्यांचे राहते घर सोडले होते. ते केवळ १३ वर्षांचे असताना घरच्यांशी भांडून मेरठ येथून दिल्लीला आले होते. दिल्लीमध्ये संगीत शिकता शिकता पैसे कमावण्यासाठी त्यांनी तिथे आलेल्या ���रदेशी लोकांना संगीत शिकवण्यासाठी सुरुवात केली.\nएकदा कैलाश खेर ऋषिकेशला आले होते. तिथे ते साधू संतांमध्ये राहून गाणी गाऊ लागले. तिथे त्यांना एक वेगळेच समाधान मिळाले आणि मग ते तेथून मुंबईला गेले. मुंबईला आल्यावर सुरुवातीचे दिवस त्यांच्यासाठी खडतर होते. त्यांनी अनेक वेळा स्टुडिओमध्ये चक्कर मारल्या पण काही काम नाही होऊ शकले. त्यानंतर एक दिवस राम संपत यांनी कैलास खेर यांना एका जाहिरातीचे जिंगल गाण्यासाठी बोलवले.\nत्यानंतर त्यांना अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्राच्या ‘अंदाज’ या चित्रपटात गाणे गाण्याची संधी मिळाली. ते गाणे होते ‘रब्बा इश्क ना होवे.’ त्यांचे हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. त्यांचे ‘बाहुबली’ चित्रपटातील गाणे देखील खूप प्रसिद्ध झाले होते.\nत्यांनी त्यांच्या करिअरमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट गाणी गायली आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये ‘चांद सिफारिश’, ‘जय जयकारा’, ‘अल्लाह के बंदे’, ‘ए रब्बा’, ‘तेरी दीवानी’ यांसारखी अनेक गाणी गायली आहेत.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-जेव्हा डॉक्टरांनी दिला होता नर्गिस यांना जीवे मारण्याचा सल्ला; ‘अशी’ होती सुनील दत्त यांची प्रतिक्रिया\n-चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी आनंदाची बातमी बायो बबलमध्ये ‘इतके’ तास शूटिंग करण्याची परवानगी\n-कार्तिक आर्यनला प्रसिद्ध दिग्दर्शकाचा पाठिंबा; ट्वीट करून म्हणाले, ‘त्याच्याविरुद्ध कट रचला जातोय आणि…’\n ज्येष्ठ सदाबहार अभिनेते दिलीपकुमार काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा\nमनजोत सिंगला ‘फुकरे’ चित्रपटातून मिळाली खरी ओळख; तर आता पडद्यावर रोमँटिक सीन करायची ईच्छा केली जाहीर\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ ��ाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/mumbai/mumbai-mayor-kishori-pednekar-gave-credit-to-mumbaikar-over-appreciation-of-supreme-court-on-corona-pandemic-handling-in-mumbai-news-updates/", "date_download": "2021-07-25T22:36:58Z", "digest": "sha1:QY4QGL5MQBPOVWGRAR6YLPYLHW2IE6RK", "length": 24221, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी – महापौर | कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Mumbai » कोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी – महापौर\nकोर्टाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर | लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला पण मुख्यमंत्री संयमी - महापौर\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, ०६ मे : दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने दिल्ली सरकारला ऑक्सिजनच्या व्यवस्थापनासाठी मुंबई मॉडल स्वीकारण्याच्या सूचना केल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या ऑक्सिजन व्यवस्थापनाची सुप्रीम कोर्टाने स्तुतीही केली आहे.\nदिल्लीत गेल्या काही ��ठवड्यांपासून ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे दिल्लीकरांना ऑक्सिजनसाठी वणवण भटकावे लागत आहे. याप्रकरणी आधी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. आता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आलं आहे. यावेळी कोर्टाने मुंबई महापालिकेने ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं व्यवस्थापन केलं. ते मॉडल दिल्ली सरकारने अवलंबावं. दिल्ली सरकारने मुंबई महापालिकेकडून काही चांगल्या गोष्टी घ्याव्यात, असं कोर्टाने म्हटलं आहे. न्यायामूर्ती चंद्रचूड यांनी हा सल्ला दिला.\nमुंबई महापालिकेने कोरोना काळात चांगलं काम केलं आहे. अशावेळी दिल्लीने काही शिकलं पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने काम केलं पाहिजे, असं चंद्रचूड म्हणाले. चार अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकल्याने ऑक्सिजन येणार नाही. लोकांचे जीव कसे वाचतील याकडे लक्ष दिलं पाहिजे, असंही कोर्टाने सांगितलं.\nदरम्यान, आज मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना याविषयावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी न्यालयालयाने केलेल्या कौतुकाचे खरे मानकरी मुंबईकर असल्याचं म्हटलं आहे. एवढ्या कठीण परिस्थतीत मुंबईकर अगदी संयमाने वागत आहेत आणि लोकांना उकसवण्याचा प्रयत्न झाला, पण मुख्यमंत्री संयमी असल्याने सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nMaharashtra Vaccination | राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही - आरोग्यमंत्री\nराज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.\nBREAKING | देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण\nकोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे.\nआरोग्य मंत्र 7 महिन्यांपूर्वी\nBREAKING | देशात येत्या १० दिवसांत लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता\nकोरोनावरील लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या आठवड्यात देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.\nआरोग्य मंत्र 7 महिन्यांपूर्वी\nBREAKING | १ मे पासून १८ वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस\nकेंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. देशात येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांनाच व्हॅक्सीन दिली जाणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.\nVIDEO | लसीकरणासाठी गर्दी-धक्काबुक्की, सोशल डिस्टन्सिगचे पालन न केल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज\nकालच्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र देशात कोरोना वेगाने पसरतोय आणि देशाची चिंता वाढताना दिसतेय.\nअनेक नगारिक कोविन अ‍ॅप वर केवळ रजिस्ट्रेशन करत आहेत, पण मेसेज आला नसतानाही लसीकरण केंद्रावर\nभारतामध्ये आजपासून तिसर्‍या आणि सर्वात मोठ्या लसीकरण टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सार्‍यांचं लसीकरण सुरू झालं आहे. पण लसीकरणासाठी नोंदणीच्या तुलनेत लसींचा साठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होणं, नागरिकांना उन्हा तान्हात ताटकळत उभं राहणं आणि अनेकदा प्रतिक्षा करूनही लस न मिळाल्याने निराश होऊन परत जाणं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना लसीकरणासाठी घाई, गोंधळ, गडबड न करण्याचं आवाहन केले आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशप��्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00573.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/08/blog-post.html", "date_download": "2021-07-25T22:06:44Z", "digest": "sha1:LKCNB245DU4JYDN7DYYDWLYRTSIONZKA", "length": 38751, "nlines": 313, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: वो जब याद आये ....... भाग १", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nवो जब याद आये ....... भाग १\nया ठिकाणी लिहितांना मी नेहमी माझ्या लहानपणच्या आठवणी सांगत असतो असे कोणाला वाटेल उतारवय आल्यावर बहुतेक लोकांना ती खोड लागत असावी. त्यात आणखी एक गंमत अशी आहे की त्या गोष्टी ऐकणे लोकांना आवडते अशी त्यांची आपली (कदाचित गैर)समजूत असते. तर मी एकदा बाहेरगांवाहून येणार असलेल्या कोणाला तरी बसमधून उतरवून घेण्यासाठी एस्टीस्टँडवर जाऊन मोटारीची वाट पहात बसलो होतो. तेंव्हा तशी पध्दतच होती. आपल्या इवल्याशा जगाच्या बाहेर काय चालले आहे ते पहाण्याची तीही एक खिडकी असल्यामुळे आम्हालाही ते काम हवेच असायचे. गृहपाठाचा बोजा नसल्यामुळे स्टँडवर जाऊन थोडा वेळ बसून रहायला फावला वेळ असायचा. खांद्यावर गांठोडे घेऊन चिल्ल्यापिल्ल्यांचे लटांबर सांभाळत दूरवरच्या खेड्यातून पायपीट करत दमून भागून येणा-या खेडुतांपासून ते प्रवासात घामाघूम झाल्यामुळे खिशातून रुमाल काढून त्याने घाम पुसत आपला चुरगळलेला मुळातला झकपक पोशाख ठीकठाक करण्याचा प्रयत्न करणा-या मोठ्या शहरातल्या पांढरपेशा पाहुण्यापर्यंत वेगवेगळे नमूने, त्यांचे कपडे, त्यांचे हांवभाव वगैरे पाहण्यात आणि त्यांच्या निरनिराळ्या बोलीतले आगळे वेगळे हेलकावे ऐकण्यात आमचा वेळ चांगला जात असे. तर एकदा असाच बसच्या येण्याची प्रतीक��षा करत बसलो होतो. त्या दिवशी बुधवार होता आणि रात्रीची वेळ होती. स्टँडवरल्या कँटीनमधल्या रेडिओतून बिनाका गीतमालेचे सूर ऐकू येत होते. अमीन सायानींनी त्यांच्या विशिष्ट लकबीत घोषणा केली, \"अब अगली पादानपर आप सुनेंगे मोहम्मद रफीकी आवाजमें एक फडकता हुवा गीत ...\" आणि लगेच एक अद्भुत आवाजातली लकेर आली, \"ओ हो हो..., ओ हो ... हो, खोया खोया चाँद, खुला आसमान, ऐसेमें कैसे नींद आयेगी ..... \" त्यातला झोप न येणे वगैरेचा अनुभव नसल्यामुळे तो भाग कळण्यासारखा नसला तरी ते ओहोहो तेवढे थेट काळजापर्यंत जाऊन भिडले आणि तिथेच कायमचा मुक्काम ठोकून राहिले.\nपुढे तो दिव्य आवाज नेहमी कानावर पडत आणि मनाचा ठाव घेत राहिला. रफीसाहेबांनी हजारो गाणी गायिली आणि त्यातली निदान शेकडो अजरामर झाली. आपल्या कारकीर्दीच्या बहरात असतांनाच ते अचानकपणे कालवश झाले. भूतकाळातल्या आठवणींना सतत उराशी बाळगून वर्तमानकाळ हातातून घालवायचा नसतो हे खरे असले तरी त्यांनीच गायिलेल्या 'वो जब याद आये, बहुत याद आये' या गाण्यानुसार जेंव्हा कांही लोकांची आठवण येते तेंव्हा त्यांच्या चाहत्यांना ती उत्कटपणे येते हेसुध्दा तितकेच खरे आहे. रफीसाहेबांच्या निधनाला एकोणतीस वर्षे एवढा काळ लोटून गेला असला तरी अजून त्यांच्या आठवणींना उजाळा देणारे कार्यक्रम होतात आणि त्यांच्या मागून आलेल्या पिढीतले लोकसुध्दा तो पहायला व ऐकायला गर्दी करतात.\nकाल असाच एक कार्यक्रम पहायचा योग आला. मोहम्मद रफींच्या आवाजातली खूपशी उत्तमोत्तम सुरेल गाणी श्री. प्रभंजन मराठे यांनी त्या कार्यक्रमात गायिली. 'मेंदीच्या पानावर' या अत्यंत लोकप्रिय झालेल्या वाद्यवृंदातून ते मराठी माणसांना परिचित झालेले होतेच. सारेगमप या स्पर्धात्मक कार्यक्रमातल्या प्रौढांच्या पर्वात त्यांनी भाग घेतल्यामुळे ती ओळख दृढ झाली होती. दोन कीबोर्ड आणि एक सेक्साफोन एवढीच सुरांची संगत देणारी वाद्ये साथीला होती आणि तबला, ढोलक, खुळखुळे व ऑक्टोपॅड ही तालवाद्ये गरजेनुसार वाजवणारे तीन वादक होते. पण या सर्वांच्या अप्रतिम कौशल्याची दाद द्यायलाच हवी. त्यांनी सतार, व्हायलिन किंवा फ्ल्यूटवर वाजवलेल्या खास जागासुध्दा घेऊन आणि कोंगोबोंगो किंवा ड्रम्सवरील नाद आपापल्या वाद्यांमधून काढून त्यांची उणीव भासू दिली नाही. ड्यूएट्स गाण्यासाठी विद्या आणि आसावरी या द��न नवोदित गायिका होत्या. रफींनी गायिलेली आणि त्याच चालीवर एकाद्या गायिकेने गायिलेली अशी कांही गाणी त्यांनी स्वतंत्रपणे गायिली. वेगवेगळ्या गीतकारांनी रचलेली, निरनिराळ्या संगीतकारांनी, त्यात पुन्हा अनेक प्रकारच्या संगीताच्या आधाराने स्वरबध्द केलेली, विविध भाव व्यक्त करणारी अशी गाणी निवडून त्यात शक्य तेवढी विविधता आणण्याचा संयोजकांचा प्रयत्न स्तुत्य होता. मोहम्मद रफीसाहेबांच्या गाण्यांची रेंज दाखवण्याचा उद्देश त्यामागे होता. पण त्यातले वैविध्य थोडे कमी करून माझ्या आवडीची आणखी कांही गाणी घेतली असती तर मला ते अधिक आवडले असते. तरीसुध्दा जी घेतली होती ती सगळीच गाणी त्या त्या काळी लोकप्रिय झाली होती आणि माझ्या ओळखीचीच होती. त्यामुळे त्यांच्याबद्दल दोन दोन शब्द लिहिण्याचा मोह होतो. कुठल्या तरी एका प्रकारच्या वर्गवारीनुसार क्रम घेतला तर तो दुस-या प्रकारात बसणार नाही. यामुळे ज्या क्रमाने ती सादर केली गेली त्याच क्रमाने त्यांच्याबद्दल लिहिलेले बरे. हा क्रम ठेवण्यामागे आयोजकांचासुध्दा कांही उद्देश असणारच ना \nकवयित्री वंदना विटणकर यांनी लिहिलेली आणि श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबध्द केलेली मोजकीच गाणी गाऊन मोहम्मद रफी यांनी मराठी सुगमसंगीताच्या विश्वात त्यांचा खास ठसा उमटवला आहे. बहुतेक मराठी वाद्यवृंदांच्या कार्यक्रमात त्यातले एकादे गाणे असतेच. या कार्यक्रमाची सुरुवात 'शोधिसी मानवा राउळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी ' या गाण्याने झाली. 'काया ही पंढरीस आत्मा हा विठ्ठल ' या गाण्याने झाली. 'काया ही पंढरीस आत्मा हा विठ्ठल ' या शब्दांत संत नामदेवांनी सांगितलेले मानवतेचे तत्वज्ञान शिकवून अंतर्मुख करणारे हे गंभीर स्वरूपाचे मराठी गीत एका परभाषिक आणि परधर्मीय गायकाने गायले असेल असे वाटतच नाही.\nत्यानंतर रफींच्या खास अंदाजातले नायकाच्या प्रेमिकेच्या रूपाचे कौतुक करणारे गाणे सादर झाले आणि चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या सिनेमात असणारी रोमँटिक दृष्ये नजरेसमोर आली. नायकाने किंचित झुकून तिची वाहवा करायची आणि तिने लाजत मुरडत त्याला साद द्यायची वगैरे त्यात आले.\nऐ फूलोंकी रानी बहारोंकी मलिका तेरा मुस्कुराना गजब हो गया तेरा मुस्कुराना गजब हो गया न होशमें तुम न होशमें हम न होशमें तुम न होशमें हम नजरका मिलाना गजब हो गया \nऊँचे लोग या त्या काळातल्या ऑफबीट सिनेमातले चित्रगुप्त यांनी संगीतबध्द केलेले एक वेगळ्या प्रकारचे गाणे त्यानंतर आले. त्यातले उच्च प्रकारचे उर्दू शब्दप्रयोग ओळखीचे नसल्यामुळे त्यातला भाव बहुतेक लोकांपर्यंत पोचत नव्हता. फक्त सुरावलीतली मजा तेवढीच समजत होती.\nजाग दिल ए दीवाना रुत आयी रसिल ए यार की \nप्रेमगीतांच्या या मालिकेतले पुढचे गाणे जरतर करणारे पण त्याबरोबरच आशावाद दर्शवणारे होते,\nगर तुम भुला न दोगे, सपने ये सच भी होंगे हम तुम जुदा न होंगे \nत्यानंतरच्या गाण्यात एक खोटी खोटी प्रेमळ तक्रार करून एक लटका सल्ला (न मानण्यासाठी) दिला होता.\nआवाज देके हमें तुम बुलाओ मोहब्बतमें इतना न हमको सताओ \nयापुढच्या द्वंद्वगीतात एकरूप होऊन साथसाथ राहण्याचा निर्धार व्यक्त केला होता.\nतेरे मेरे सपने अब एक रंग हैं ले जहाँ भी ये राहे, हम संग हैं \n'त्यां'च्या जवळ येण्यामुळे आपण सगळ्या जगापासून दूर गेल्याची भावना पुढच्या गाण्यात होती.\nदो घडी वो जो पास आ बैठे हम जमानेसे दूर जा बैठे \nतर प्रेमाच्या धुंदीत धुंद झालेला प्रेमिक सगळे जगच आपल्या मालकीचे करत असल्याचा दावा त्यापुढील गाण्यात केला होता. है दुनिया उसीकी जमाना उसीका मोहब्बतमें जो भी हुवा है किसीका \nप्रीतम मेघानी आणि डोम्बिवलीचे अजित प्रधान यांनी ८-१० वर्षांपूर्वी मोहम्मद रफ़ी यांच्या गाण्यांची सूची पुस्तकरुपाने प्रसिद्‌ध केली. पुस्तकाचे नाव मला स्मरत नाही, पण या रफ़ी-गीतकोशात गायकाने गायलेल्या ४,५००-४,६०० गाण्यांपैकी प्रत्येकाची वर्षवार माहिती आहे. (गेल्या काही वर्षांत पुस्तकात समावेश न झालेली ५-६ गाणी उजेडात आली आहेत.) संख्येचा विचार करता या पुस्तकातून दाखवता येईल की १९८० साली मृत्युसमयी रफ़ीची कारकीर्द बहरात नव्हती. १९७५ च्या सुमारास तर शिरीष कणेकरांच्या एका लेखानुसार 'किशोरच्या लोकप्रियतेमुळे रफ़ी अडगळीत पडल्यासारखा होता'. गुणवत्ता तर सिनेसंगीतातून त्याआधीच नाहीशी झाली होती. कणेकरांच्याच सज्जादवरील लेखात उल्लेख आहे की लेखकाने 'आज़चा आघाडीचा संगीतकार आर डी बर्मन याच्याविषयी काय मत आहे' विचारताच 'सज्जाद शहारतो आणि कपाळावर हात मारून घेतो'. गंगाधर गाडगीळांनी लताची १९६७ च्या सुमारास मुलाखत घेतली होती. तेव्हा सुद्धा सिनेसंगीताच्या घसरत्या दर्ज्यावर ���ोघांनी चिंता आणि चर्चा केली होती.\n'आपल्या कारकीर्दीच्या बहरात असतांनाच ते अचानकपणे कालवश झाले' या आपल्या विधानातला फक्त 'अचानकपणे' एवढाच भाग काय तो खरा आहे.\nआपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहे. १९८० च्या सुमारास सिनेसंगीतच पूर्वीसारखे राहिले नव्हते. किशोरदांच्याबद्दल मला रफी इतकाच आदर वाटतो. ते निश्चितपणे पहिल्या क्रमांकावर गेले होते, पण रफीसाहेब अडगळीत पडले होते असे मात्र मला कधीही वाटले नाही. तलत नेहमूद या गुणी गायकाबद्दल कदाचित तसे म्हणता येईल.\nमाझे मत पुस्तकांच्या अभ्यासावरून किंवा गाण्यांच्या संख्यांवरून बनलेले नाही. रोजच्या जीवनात सहजपणे जो अनुभव येत असतो, त्यावरून परिस्थितीचा एक अंदाज येत असतो त्या आठवणींच्या आधारावर ते बनलेले आहे. माझे एक्स्पोजर कमी असण्याची शक्यता आहे.\nमोहम्मद रफ़ी काय, किशोर काय, किंवा लता-आशा काय, यांनी संगीताच्या गुणवत्तेची फारशी चिंता कधीच केली नाही. मुलाखतीत टीका करणं वेगळं आणि स्वमताशी सुसंगत वर्तन वेगळं. लताला पैशाची काळजी होती असाही भाग नाही.\nतलत महमूदची गोष्ट वेगळी आहे. शिरीष कणेकरांच्या 'गाये चला जा' पुस्तकात माहिती आहे की कारकीर्द बहरात असतानाही तलत गुणवत्तेविषयी आग्रही होता. गाणं स्वीकारण्यासाठी संगीतकारांना तलतपाशी सहाव्या दशकातल्या (१९५१-१९६०) त्याच्या उत्कर्षकाळातही आग्रह धरावा लागे. १९७० नंतर तलतनीच गाणी स्वीकारली नसती. हे संगीतकारांना माहिती होतंच, आणि ती गाणीही तलतच्या मुलायम आवाजाला लागू पडली नसती. तेव्हा 'तलत अडगळीत पडल्यासारखा होता' हे मान्य आहे. पण ती तलतसाठी मानाची आणि सिनेमाजगतासाठी शरमेची बाब आहे.\nश्री.अनामिक यांच्या भावनांचा मी आदर करतो आणि त्यातल्या कांही मुद्द्यांशी मी सहमत आहे. सिनेसंगीताचा दर्जा हा या लेखाचा विषय नाही. स्व.मोहम्मद रफी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ झालेल्या एका कार्यक्रमाचा तो त्रोटक वृत्तांत आहे. अशा प्रकारच्या लेखनात मृतात्म्याबद्दल आदर व्यक्त करणे एवढेच महत्वाचे असते असे मला वाटते.\nमुख्य लेखाचे लेखक श्री आनंद घारे म्हणतात: 'अशा प्रकारच्या लेखनात मृतात्म्याबद्दल आदर व्यक्त करणे एवढेच महत्वाचे असते असे मला वाटते.'\nया मताबद्दल मी आक्षेप घेण्याचे कारण मला दिसत नाही. पण मृत कलाकाराविषयी अवास्तव दावे, त्याला नसलेले गुण चिकटवण्याचा प्���यत्न हे प्रकार टाळल्यास ती आदरांजली यथायोग्य ठरते. आता 'अवास्तव दावा' शब्दामागे भाटगिरीची छटा असते. तो माझा आरोप नाही. पण कला उतरणीला लागलेल्या काळाचा 'ऐन बहरातली' असा उल्लेख करणे हा शिथिलपणा किंवा गलथानपणा आहे, आणि तो दोष लेख अतिचिकित्सक दृष्टीनी वाचत नसतानाही लगेच लक्षात येतो. आणि मुळात लेखकाची संगीताची रुची अशी असेल (उदा. सध्या सिनेमासिकांतून बॉलीवूडयुगाबद्दल भरभरून लिहिणारी मंडळी) तर त्या लेखाचं मूल्य कमी होतं. तुमच्याकडून त्यापेक्षा जास्त अपेक्षा आहेत.\n'१९८० च्या सुमारास सिनेसंगीतच पूर्वीसारखे राहिले नव्हते' हे तुमचे मत मला अर्थातच मान्य आहे. हा असा 'सहजपणाने येणारा परिस्थितीचा अंदाज़' मूळ लेखात व्यक्त झाला नाही, म्हणून मी टीका केली. पुण्यतिथीला वाहिलेली त्रोटक श्रद्‌धांजली सहसा कारकीर्दीचा आढावा घेण्याच्या भानगडीत न पडता आदर व्यक्त करायला वापरली जाते या तुमच्या विधानाशी मी सहमत आहे.\nधन्यवाद. आपण माझ्या ब्लॉगची जुनी पाने चाळली असतील तर दोन गोष्टी कदाचित जाणवतील.\n१. मला सर्वसामान्य माणसांचे आलेले अनुभव मी कांही वेळा लिहिले आहेत.\n२. मी चुकूनसुध्दा संगीतातील बारकाव्यांबद्दल माझे मत व्यक्त केलेले नाही, कारण मला तो अधिकारच नाही.\nमाझ्या सध्याच्या रोजच्या जीवनात मी जे अनुभवले आहे, त्यावरून मला जे आठवले त्याबद्दल मी या जागी लिहितो. माझ्या व्यावसायिक जीवनात मी तांत्रिक विषयांवर अभ्यासपूर्ण लेख लिहिले आहेत, पण ते वेगळ्या ठिकाणी.\nमनात येईल तसे लिहितांना संदर्भ शोधायला वेळ नसतो, तपशीलात थोड्या चुका होतात, त्या कृपया कोणीही मनावर घेऊ नयेत अशी सर्व वाचकांना नम्र विनंती आहे.\nतपशीलात थोड्या चुका होतात, त्या कृपया कोणीही मनावर घेऊ नयेत\nअसे मी मागील प्रतिसादात लिहिले होते. त्यात कृपया थोडी सुधारणा करावी.\nमाझ्या लिखाणात आढळलेल्या चुका मला जरूर जरूर कळवाव्यात. या स्थळाचा दर्जा सुधारावा याची आणि विश्वासार्हता वाढावी अशीच माझी इच्छा आहे आणि त्या दृष्टीने मला प्रयत्न करायलाच हवेत.\nअप्रसिद्‌ध कलाकारांच्या आठवणी असतील तर त्या तुम्ही सांगा. तांत्रिक विश्लेषण तुम्ही मोठ्या कलाकारांचंही टाळता, कारण काहीही असो. तोच नियम सुरू ठेवावा. स्थानिक कलाकार बोलताना कधीकधी असे अनुभव सांगतात की आपल्याला कलाकारांविषयी आणि कलेविषयीही त्याद्‌वारे जाण वाढते. दोन दमडीचे कलाकार आपण भीमसेनजींचे अवतार असल्यासारखे वागतात. तोही एक अनुभव असतो. पण मला अभिप्रेत आहेत ते लहान स्तरावरचे पण चांगले अनुभव. इतर व्याप सांभाळूनही आपल्या परीनी लोक कसे कलेची मनःपूर्वक आराधना करतात, या धर्तीची चर्चा. तसे अनुभव फारसे नसल्यास हा विषय तुमचा नसेलही. पण ज़र काही आठवणी असतील तर मात्र ज़रूर लिहा.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव - २\nलोकमान्य टिळक आणि गणेशोत्सव\nआधी वंदू तुज मोरया\nन्यूयॉर्कची सफर - १- आगमन\nश्रावणमासातले नेमधर्म आणि सणवार\nजिवतीचा पट आणि कहाण्या\n१२ ३४ ५६ ७ ८ ९\nवो जब याद आये ....... भाग २\nवो जब याद आये ....... भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-3021", "date_download": "2021-07-25T22:50:43Z", "digest": "sha1:6TXECL2ASNDWA7N6JGCR7L2FBPSYORF2", "length": 15850, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : ८ ते १४ जून २०१९\nग्रहमान : ८ ते १४ जून २०१९\nगुरुवार, 13 जून 2019\nमेष : कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम करण्याचा मानस राहील. व्यवसायात आर्थिक दृष्टीने सप्ताह महत्त्वाचा आहे. अपेक्षित पैसे हातात पडून अत्यावश्‍यक देणी देता येतील. नेहमीच्या कामातून तुमची सुटका होणार नाही, तरी कार्यमग्न राहावे. नोकरीत कामाचा व सोयी-सुविध���ंचा आस्वाद घेता येईल. कामानिमित्त प्रवासयोग येईल, त्यातून नवीन ओळखी होतील. घरात शुभसमारंभानिमित्त आप्तेष्ट भेटतील.\nवृषभ : ग्रहमान सुधारत आहे, त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात चौफेर नजर ठेवून सतर्क राहावे. कामगार व ग्राहक यांचे मूड सांभाळणे हे महत्त्वाचे काम असेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील, मात्र कोणतेच व्यवहार घाईने करू नयेत. नोकरीत मनाविरुद्ध वागावे लागले, तरी सहकारी व वरिष्ठांशी मतभेद टाळावेत. हातून झालेल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न स्तुत्य असेल. घरात धीर धरलात, तर सर्व गोष्टी मनाप्रमाणे होतील. प्रकृतीचे तंत्र सांभाळावे.\nमिथुन : या सप्ताहात तुमच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळेल. ज्यामुळे व्यवसायात कार्यक्षेत्राची कक्षा रुंदावेल. नवीन काम सुरू करण्यासाठी तयारी करावी लागेल. मात्र, तुमच्या कामात गुप्तता राखावी. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांपासून चार हात दूरच राहावे. गरजेपेक्षा जास्त पुढे पुढे करू नये. हातातील कामे वेळेत संपवून मगच नवीन कामावर लक्ष द्यावे. पैशाचा मोह टाळावा. घरात प्रिय व्यक्तींच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावे लागेल.\nकर्क : तुमचा आशावादी दृष्टिकोन राहील. त्याचा फायदा घेऊन लांबलेली कामे मार्गी लावावीत. व्यवसायात प्राप्तीचे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न कराल. माणसांची पारख महत्त्वाची ठरेल. भागीदारी किंवा करार करण्यापूर्वी नीट चौकशी करावी. चुकीच्या व्यक्तींशी व्यवहार करू नये. नोकरीत नवीन संधीसाठी तुमची निवड होईल. हितशत्रूंपासून कामात अडथळे येण्याची शक्‍यता आहे, तरी सावध राहावे. महिलांनी मनन चिंतनात वेळ घालवावा.\nसिंह : आत्मिक बळाच्या जोरावर अवघड कामात यश मिळवाल. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न राहील. जुनी येणी वसूल करताना शब्द जपून वापरावे. ओळखीचा उपयोग करून नवीन कामे मिळतील. नोकरीत ऐकीव गोष्टींवर विश्‍वास न ठेवता त्याची शहानिशा करावी. सहकाऱ्यांची टीका सहन करावी लागली, तरी दुर्लक्ष करून आपले काम चांगले करावे. घरात स्वतःच्या मर्यादा ओळखून कामे करावीत.\nकन्या : पैशाची ऊब मिळाल्याने तुम्ही आनंदी असाल. व्यवसायात तुमची बाजू बळकट राहील. महत्त्वाच्या कामात योग्य व्यक्तींची मदत मिळेल. अनावश्‍यक खर्चांना फाटा देऊन अडीनडीसाठी काही पैसे राखून ठेवावेत. नोकरीत अति उत्साहाच्या भरात अ���िकाराचा गैरवापर करू नये. चुकीची संगत व वाईट मार्गापासून लांब राहावे. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करता येईल. महिलांनी बोलण्यापेक्षा कृतीवर जास्त भर द्यावा.\nतूळ : अडथळ्यांची शर्यत पार करून कामात यश मिळवाल. केलेल्या श्रमाचे चीज होईल. व्यवसायात योग्य वेळी योग्य व्यक्तींची मिळालेली साथ फायदा मिळवून देईल. कामाचा वेग वाढवणे गरजेचे होईल. कामाच्या नवीन योजना तुमचे लक्ष वेधतील. आर्थिक आघाडीही भक्कम करावी लागले. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम तुमच्यावर सोपवतील. वरिष्ठ त्यासाठी जादा अधिकारही देतील. जोडव्यवसायातून लाभ होईल.\nवृश्‍चिक : ग्रहमान अनुकूल राहील, त्यामुळे तुमच्या आशा पल्लवित होतील. तुमचा व्यवसायातील पवित्रा आक्रमक असेल. समोरच्या संधीचा फायदा कसा घ्यायचा, याचा विचार करावा. हितचिंतकांची मदत घेऊन आर्थिक बाजू बळकट करावी. नोकरीत आपले कोण व परके कोण याची जाणीव होईल. वरिष्ठांनी दिलेली कामे चोख करून शांत राहावे. घरात तुमचे पूर्वी न पटलेले विचार आता पटतील. प्रकृतीचे त्रासही कमी होतील.\nधनू : खर्चाचे प्रमाण वाढेल, तरी कामाचे योग्य नियोजन करून त्याप्रमाणे कामे पूर्ण करावीत. व्यवसायात नवे प्रस्ताव पुढे आले, तरी पुढील परिणामांचा अभ्यास करून मगच काय तो निर्णय घ्यावा. नेहमीच्या पद्धतीने कामे चालू ठेवावीत. नोकरीत कितीही काम केले, तरी समाधान असे मिळणार नाही. तेव्हा फार अपेक्षा करू नयेत. विचारल्याशिवाय फुकटचा सल्लाही देऊ नये. मनावर संयम ठेवून वागणे हितावह ठरेल.\nमकर : मनोकामना पूर्ण होतील. व्यवसायात ओळखीतून नवीन कामे मिळतील. हातातील कामे वेळेत पूर्ण करू शकाल. श्रमाचे चीज होईल. पैशाची चिंता मिटेल. जुनी येणी वसूल होतील. कर्तव्याला प्राधान्य द्याल. नोकरीत इतरांना न जमणारे काम वरिष्ठ विश्‍वासाने तुमच्यावर सोपवतील. नको असलेल्या व्यक्तींशी संपर्क येईल. मात्र, त्यात फार गुंतू नये. घरात पथ्यपाणी सांभाळून हौसमौज करता येईल. कामात उत्साह वाढेल.\nकुंभ : जिद्द व चिकाटी यांच्या जोरावर कामात स्थिरता निर्माण करू शकाल. व्यवसायात ज्यांच्यावर तुमची भिस्त होती, त्यांच्याकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळणार नाही. त्यामुळे स्वयंसिद्ध राहावे. खेळत्या भांडवलाची तात्पुरती सोय करावी लागेल. नोकरीत, कामात चोख राहावे. ‘आपले काम बरे नि आपण बरे’ हे धोरण उपयोगी पड��ल. जादा कामाची तयारी असेल, तर वरकमाई करता येईल. घरात लवचिक धोरण फायद्याचे ठरेल.\nमीन : अनुभवासारखा गुरू नाही, याचा प्रत्यय येईल. व्यवसायात कामातील शिथिलता कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. भांडवल उभे करावे लागेल. अनपेक्षित लाभामुळे मनाला सुखद धक्का बसेल. नोकरीत वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहाल. आळस झटकून कामे कराल. जोडव्यवसायातून कमाई होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासाला योग्य दिशा मिळेल. तब्येतीची उत्तम साथ मिळेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/tag/deputy-chief-minister-ajit-pawar", "date_download": "2021-07-25T22:06:44Z", "digest": "sha1:O3WEHP4T5LXUJ6YVC2XKLF6DX4WHKJZS", "length": 4977, "nlines": 111, "source_domain": "abhivrutta.com", "title": "deputy chief minister ajit pawar | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nपथदिव्यांसह पाणीपुरवठा योजनांच्या थकित वीज बिलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या...\nपेट्रोल दरवाढीबद्दल अजित पवारांचे मोठे वक्तव्य…\nजिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात मुख्य सचिव राज्य निवडणूक आयोगाला पत्र...\nनाटक चळवळीचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक : उपमुख्यमंत्री\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/notice/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8-%E0%A5%A8/", "date_download": "2021-07-25T21:44:01Z", "digest": "sha1:ZN6IXSGGST5QKZ5EC6PKAYR6T75JT7IS", "length": 5168, "nlines": 107, "source_domain": "beed.gov.in", "title": "वाळू लिलाव प्रक्रिया सन २०१८ (प्रसिद्धी दि.२९/०३/२०१८) | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nवाळू लिलाव प्रक्रिया सन २०१८ (प्रसिद्धी दि.२९/०३/२०१८)\nवाळू लिलाव प्रक्रिया सन २०१८ (प्रसिद्धी दि.२९/०३/२०१८)\nवाळू लिलाव प्रक्रिया सन २०१८ (प्रसिद्धी दि.२९/०३/२०१८)\nवाळू लिलाव प्रक्रिया सन २०१८ (प्रसिद्धी दि.२९/०३/२०१८)\nवाळू लिलाव प्रक्रिया सन २०१८ (प्रसिद्धी दि.२९/०३/२०१८)\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/actor-akshay-kumar-meet-soldiers-in-kashmir/", "date_download": "2021-07-25T22:48:15Z", "digest": "sha1:FLYJDK6HKHM6PNXGMLNOXYVCV6VHFZ7V", "length": 11877, "nlines": 77, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "'खिलाडी' अक्षय कुमारने घेतली बीएसएफ जवानांची भेट; शाळेसाठी दिले १ कोटी रुपये; सोबतच केला भांगडा डान्स - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n‘खिलाडी’ अक्षय कुमारने घेतली बीएसएफ जवानांची भेट; शाळेसाठी दिले १ कोटी रुपये; सोबतच केला भांगडा डान्स\n‘खिलाडी’ अक्षय कुमारने घेतली बीएसएफ जवानांची भेट; शाळेसाठी दिले १ कोटी रुपये; सोबतच केला भांगडा डान्स\nबॉलिवूडचा सर्वात फिट आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून अक्षय कुमार ओळखला जातो. चित्रपटांसोबतच अक्षय त्याच्या समाजकार्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. अक्षय बहुतकरून जवानांसाठी केलेल्या कामाबद्दल ओळखला जातो. अक्षयचे जवानांनवर विशेष प्रेम आहे. तो अनेकदा जवानांच्या भेटीसाठी जात असतो. जवानांसोबत वेळ घालवणे, त्यांच्याशी चर्चा करणे अक्षयच्या आवडत्या कामांपैकी एक आहे. अक्षयच्या चित्रपटांमध्ये देखील त्याच्या देशभक्तीची झलक आपल्याला पाहायला मिळते.\nनुकताच अक्षय काश्मीरमधल्या जवानांना भेटायला पोहोचला होता. या भेटी��े अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. अक्षय काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात दुपारी बाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने तिथे पोहोचला. त्यावेळी अक्षयने बीएसएफ सैनिकांशी संवाद साधला. अक्षयसोबत यावेळी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत सैनिक आणि सैन्य अधिकारीही उपस्थित होते. अक्षयने त्यांच्यासोबत भांगडाही केला.\nअक्षयने देखील या भेटीचे काही फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोंसोबत त्याने लिहिले की, “बीएसएफ जवानांसोबत मी एक अविस्मरणीय दिवस घालवला. बीएसएफचे सैनिक आज आपल्या सीमेचे रक्षण करत आहेत. येथे आल्यावर मी नेहमीच विनम्र होतो. या हिरोंना भेटल्यावर माझ्या मनात फक्त आदर असतो.”\nशिवाय बीएसएफने देखील त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अक्षय कुमारच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये राकेश अस्थाना आणि अक्षय कुमार देशाच्या वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. फोटोंसोबत बीएसएफने लिहिले की, “बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना यांनी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सीमा प्रहरींना एका समारंभादरम्यान पुष्पांजली अर्पण केली. सोबतच अक्षय कुमारनेही शहिदांना श्रद्धांजली वाहिली.”\nबीएसएफ काश्मीरच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून अक्षयचा एक व्हिडिओ ट्वीट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ ट्वीट करताना त्यांनी लिहिले की, “देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे आणि अक्षय कुमार पुन्हा एकदा देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना भेटण्यासाठी आला आहे.”\nयावेळी अक्षयने काश्मीरच्या बांदीपुरा जिल्ह्यातील नीरु गावातील शाळेच्या निर्माणासाठी १ कोटी रुपये देणगी म्हणून दिले. आगामी काळात अक्षयचे ‘बेल बॉटम’ आणि ‘सुर्यवंशी’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-एका मिनिटात तुम्ही किती पुश अप्स मारु शकता वापरा मिलिंद सोमणने सांगितलेला सोप्पा फॉर्म्युला\n-शिल्पी राजच्या नवीन गाण्याने यूट्यूबवर घातलाय राडा, एका दिवसातच मिळाले ‘इतके’ व्ह्यूज\n-यूट्यूबवर रेकॉर्ड करण्यासाठी भोजपुरी सुपरस्टारचे नवे गाणे सज्ज, ‘चुम्मा देहब ठोरवा में’ गाणे प्रदर्शित\n ड्रेस एवढा गच्च होतोय की उर्वशी र��तेलाला बसायला देखील होतोय त्रास, एका सेशनमध्ये उडाली फजिती\nगोविंदाच्या पत्नीचा ५० वा वाढदिवस मुलांनी केला दणक्यात साजरा; सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/215095-2/", "date_download": "2021-07-25T23:36:10Z", "digest": "sha1:JM2SSP5IEPAYCD6ONMYW72YEDHZZIDUD", "length": 11479, "nlines": 104, "source_domain": "ejanshakti.com", "title": "बेपत्ता नातीच्या भेटीनंतर आजी-आजोबांच्या डोळ्यातून तरळले अश्रू | Janshakti Newspaper", "raw_content": "\nबेपत्ता नातीच्या भेटीनंतर आजी-आजोबांच्या डोळ्यातून तरळले अश्रू\nबेपत्ता नातीच्या भेटीनंतर आजी-आजोबांच्या डोळ्यातून तरळले अश्रू\nयावलमधून दिड वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा ताबा अखेर पालकांकडे\nयावल : शहरातील धोबीवाडा परीसरातील 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी सुमारे दीड वर्षापूर्वी शाळेतून बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली होती. गत आठवड्यात तिचे अपहरण उतरप्रदेशच्या एका व्याक्तीने केल्याची नंतर फिर्याद त्या मुलीच्या आजोबांनी केल्यांनतर यावल पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशात गेले होते. अल्पवयीन शोध घेतल्यानंतर तिला यावलला आणल्यानंतर तिचा पालकांच्या ताब्यात देण्यात आले.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nकानपूरातून घेतला ट्विंकलचा ताबा\nट्विंकल किरण कोळी (12) ही अल्पवयीन मुलगी आईचे वडील आजोबा भीमसिंग गंगाराम कोळी (धोबीवाडा, यावल) यांच्याकडे वास्तव्यास राहून शिक्षण घेत असताना 19 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास तिला शाळेच्या परीसरातून अज्ञात व्यक्तीने रीक्षात बसवून पळवून नेले होते. याबाबत ट्विंटल कोळीचे आजोबा भीमसिंग कोळी यांनी आपली नात व तिची आई मनीषा ही सुप्रीम कॉलनीतील जळगाव येथे राहत असल्याने सर्वप्रथम त्यांनी आपल्या मुलीकडे जाऊन नातीचा शोध घेतला मात्र त्याठिकाणी त्यांची नात व मुलगी मिळून आल्या नाहीत. त्यांनी आपल्या नातेवाईकांकडे देखील ट्विंकल आणि त्याची आई मनिषा त्या दोघांचा शोध घेतला मात्र तरीदेखील ते मिळून आले नाहीत. अखेर भीमसिंग कोळी यांनी आपली नात ही बेपत्ता झाल्याची खबर पोलिसात दाखल केली होती. दीड वर्षानंतर 24 एप्रिल रोजी पहाटे चार वाजता सुमारास अचानक ट्विंकलचा फोन आला आणि आपण देरवा चौक, बडहलगंज, गोरखपूर, जि.उत्तरप्रदेश येथे सरकारी दवाखान्याच्या मागे राहत असल्याची माहिती दिली व आपली आई नवीनसिंग उर्फ गुड्डन रामा शंकरसिंग सोबत राहत असल्याचे व संंबंधीताने आपल्याला उत्तरप्रदेशात पळवून आणल्याचे माहिती दिल्याने पोलिसांचे पथक उत्तरप्रदेशात गेले होते मात्र सुमारे एक महिन्यांपूर्वी कानपूरात ट्विंटलची आई मनीषा कोळीचे कोरोनाने निधन झाल्याने पोलिसांचे पथक ट्विंकलला घेवून परतल्यानंतर सोमवारी पालकांच्या ताब्यात देण्यात आले.\nअन आजोबांच्या डोळ्यातून पाणावले अश्रू\nयावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, सहा.फौजदार विजय पाचपोळे या दोन अधिकार्‍यांचे पथक स्थापन करून उत्तरप्रदेशात पाठवण्यात आले होते. बडहलगंज पोलिसांच्या सहकार्याने देरवा चौक या गावात पोलिसांचे पथक पोहोचले व अल्पवयीन ट्विंकलची ओळख तिच्या आजोबांनी आवाज देवून पटवल्यानंतर ती आजोंबाजवळ धावत आली. कायदेशीर पूर्तता करून पथक यावलमध्ये पोहोचले व सोमवारी ट्विंकल कोळी यांच्या कुटुंबातील इतर मंडळीशी संपर्क साधून तिला आजोबासह कुटुंबाच्या स्वाधीन केले. आपली नात ताब्यात मिळताच आनंदाने त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी पाणावले. या सर्व तपासकार्यासाठी यावल येथील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली तसेच या शोधकार्यासाठी गेलेले पोलीस उपनिरीक्षक विनोद ख��ंडबहाले व सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आभार मानून विशेष कौतुक केले.\nपालकमंत्र्यांच्या मान्यतेने सहा गावांसाठी हतनूर धरणातून पाण्याचे आवर्तन सुटणार\nआंदोलनाला अखेर यश : कंडारी रस्ता खुला\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/independence-day-possibility-of-drone-attack-delhi-alert-red-fort-shut-till-15-august-ssy93", "date_download": "2021-07-25T21:38:31Z", "digest": "sha1:FMILNDJI7POWECERGL57UYMCZ5TZK4T4", "length": 8137, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट; 10 दिवस आधीच लाल किल्ला बंद", "raw_content": "\n15 ऑगस्टच्या आधी दिल्लीत घातपात करण्याचा कट रचला जात असल्याचं गुप्तचर संस्थांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्थांनी दिल्ली पोलिसांना सावध केलं आहे.\nदिल्लीवर ड्रोन हल्ल्याचे सावट; 10 दिवस आधीच लाल किल्ला बंद\nनवी दिल्ली - देशाची राजधानी दिल्लीत 15 ऑगस्टच्या आधी आणि पावसाळी अधिवशेन यांच्या दरम्यान ड्रोन हल्ल्याचा कट रचण्यात आला आहे. सुरक्षा संस्थांनी याबाबत अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या अलर्टनुसार दहशतवादी ड्रोन ह्लला करून दिल्लीत मोठा घातपात करण्याची तयारी करत आहेत. 15 ऑगस्टच्या आधी दिल्लीत घातपात करण्याचा कट रचला जात असल्याचं गुप्तचर संस्थांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा संस्थांनी दिल्ली पोलिसांना सावध केलं आहे. 5 ऑगस्टला काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं होतं. याच दिवशी हल्ला करण्याचा कट असल्याचं म्हटलं जात आहे. लाल किल्ला 10 दिवस आधीच 15 ���गस्टपर्यंत बंद करण्यात आला आहे.\nदिल्ली पोलिसांसह सर्व सुरक्षा संस्थांना सतर्क करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टच्या निमित्ताने लाल किल्ल्यावर सुरक्षा व्यवस्थेबाबत केंद्रीय संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक झाली. ड्रोन हल्ल्याचा धोका रोखण्यासाठी पहिल्यांदा विशेष ट्रेनिंगसुद्धा दिल्ली पोलिसांसह इतर सुरक्षा दलांना देण्यात आलं आहे. यामध्ये सॉफ्ट किल आणि हार्ड किल ट्रेनिंगचा समावेश आहे. दिल्लीत एखादा ड्रोन संशयास्पद आढळला तर तो जॅम करणं किंवा उडवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं आहे.\nहेही वाचा: भारतात कोरोनामुळे 'इतक्या' मुलांनी आई-वडिलांना गमावलं\nड्रोन हल्ल्याचा धोका पाहता इंडियन एअर फोर्सच्या मुख्यालयात एक ड्रोन कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. याठिकाणी पोलिस दलाशिवाय इतर कोणतीही संस्था सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जरी ड्रोन उडवत असेल तरी त्याचे मॉनिटरिंग होईल. याबाबतसुद्धा कंट्रोल रुमला माहिती द्यावी लागेल.\nयावेळी 4 अँटि ड्रोन सिस्टिम लाल किल्ल्यावर लावण्यात आल्या आहेत. लाल किल्ल्याची आणि स्वातंत्र्यदिनी उपस्थित पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी 330 विशेष आणि अत्याधुनिक असे कॅमेरे लाल किल्ल्याच्या परिसरात लावण्यात आले आहेत. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त होणाऱ्या कार्यक्रमामुळे लाल किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. याबाबत भारतीय पुरातत्व विभागाने आदेश जारी केला असून आजपासून 15 ऑगस्टपर्यंत किल्ल्यात प्रवेशाला बंदी असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/drone-survey-in-7-taluka-of-maharashtra", "date_download": "2021-07-25T21:39:27Z", "digest": "sha1:FBV5FU6IG7WOUVUEKGCGG5PQTZOOSOXI", "length": 8120, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | ग्रामस्थांना मिळणार पीआर कार्ड, राज्यातील ७ तालुक्यांत ड्रोन सर्व्हे", "raw_content": "\nग्रामस्थांना मिळणार पीआर कार्ड, राज्यातील ७ तालुक्यांत ड्रोन सर्व्हे\nतिवसा (जि. अमरावती) : अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा (drone technology) वापर करून गावांच्या गावठाणातील सर्व मिळकतधारकांचे मिळकतीचे मोजमाप करण्यात येणार आहे. नकाशा व त्याची मिळकत पत्रिका तयार करण्यासाठी ग्रामविकास, महसूल व भूमीअभिलेख विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील सात तालुक्यांमध्ये त���वसा तालुक्याचा (teosa amravati) समावेश असल्याने येथे हालचालींनी वेग घेतला आहे. (drone survey in 7 taluka of maharashtra)\nहेही वाचा: लेखी आश्वासनानंतरचं अविनाशवर अंत्यसंस्कार; रेस्क्यू टीम दाखल\nअमरावती विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी व भूमीअभिलेख अधिकारी यांची कार्यशाळा फेब्रुवारीमध्ये अमरावती येथे राज्याच्या जमाबंदी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. त्यानंतर तिवसा तालुक्यामधील सर्व ग्रामसेवकांची कार्यशाळा पंचायत समितीत झाली. त्यानुसार सर्व ग्रामपंचायतींमधील नमुना आठ अद्ययावतीकरण करण्याची मोहीम राबवण्यात आली. सर्व माहिती भूमीअभिलेख कार्यालयात संकलित करण्यात आली. आता या माहितीच्या आधारे प्रत्यक्ष ड्रोन सर्वेक्षण होणार आहे. त्याबाबत जनजागृतीसाठी गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव यांच्या आदेशाने सर्व ग्रामपंचायतमध्ये सभा घेण्यात आल्या. त्यात ग्रामस्थांना स्वामित्व योजनेद्वारे आपल्या मालमत्तेचे सनद पीआर कार्ड मिळणार आहेत. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलन होऊन ग्रामपंचायतचे कर उत्पन्न वाढणार आहे. शासनाच्या खुल्या जागा, गावातील घरे, रस्ते, नाले यांचे सीमांकन होणार आहे. त्यामुळे गावठाणाचे अचूक नकाशे तयार होतील.\nआगामी काळात होणाऱ्या ड्रोन सर्व्हेचे नियोजन अतिशय काटेकोरपणे करण्यात येत असून त्यासाठी तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी डॉ. चेतन जाधव व उपअधीक्षक भूमीअभिलेख चव्हाण सक्रिय झाले आहेत.\nमाहिती गोळा करणार -\nसर्व्हे ऑफ इंडियाचे सहकार्य घेऊन एक पारदर्शक प्रकल्प राज्य शासनाकडून राबविण्यात येत आहे. खासगी संस्थेचे कर्मचारी ड्रोन सर्व्हे करण्यापूर्वी जाणार आहेत. हे कर्मचारी गावाची हद्द कायम करणे, सर्व्हेबाबत गावामध्ये प्रचार करणे, सर्व्हेच्या नोटीस पाठविणे, स्थानिक नागरिकांकडून माहिती गोळा करणे, याप्रकारची कामे करणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/attendance-of-students-in-208-schools-marathi-news-jpd93", "date_download": "2021-07-25T22:35:03Z", "digest": "sha1:NOOR6M3MESGE7PQXPVH2UO5NHPHZ7DQ3", "length": 8997, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अखेर शाळेची घंटा वाजली! नाशिकमधील ‘त्‍या’ १२७ शाळांतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा कायम", "raw_content": "\nअखेर शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले\nनाशिक : जि���्‍हा प्रशासनाच्‍या परवानगीनंतर अखेर शालेय प्रांगण विद्यार्थ्यांच्‍या उपस्‍थितीने गजबजले. नवीन शैक्षणिक वर्षात प्रथमच शाळेत पाऊल ठेवल्‍याचा आनंद विद्यार्थ्यांच्‍या चेहऱ्यावर झळकत होता. सोमवारी (ता. १९) जिल्‍ह्यात २०८ शाळा भरल्‍या व आठ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी वर्गात हजेरी लावली. पहिल्‍याच दिवशी उपस्‍थितीचे प्रमाण ३४ टक्‍के राहिले. प्रत्‍यक्षात ३३५ शाळा सुरू होणे अपेक्षित असताना, शासकीय यंत्रणेतील समन्‍वयाच्‍या अभावामुळे १२७ शाळा सुरू होऊ शकल्‍या नाहीत. (Attendance-of-students-in-208-schools-marathi-news-jpd93)\nसमन्‍वयाअभावी १२७ शाळा बंदच\nकोरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्र कोलमडले असताना, अध्ययन प्रक्रिया ऑनलाइन सुरू होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशात परिस्‍थितीत सुधारणा होत असताना शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. त्‍यानुसार नुकताच झालेल्‍या जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन समितीच्‍या बैठकीत ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले होते.\nत्‍यानुसार सोमवारी जिल्‍ह्यातील शाळांचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. दीर्घ कालावधीनंतर विद्यार्थी आपल्‍या मित्र-मैत्रिणींना भेटल्‍याने त्‍यांच्‍यात उत्‍साह संचारला होता. शालेय व्‍यवस्‍थापनामार्फतही विद्यार्थ्यांचे स्‍वागत करण्यात आले. जिल्‍ह्यातील २०८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. दरम्‍यान, विद्यार्थ्यांची थर्मल स्‍कॅनिंग व अन्‍य विविध उपाययोजनांसह वर्ग भरविण्यात आले.\nपहिल्‍याच दिवशी संमिश्र प्रतिसाद\nआठवीपासून पुढील वर्गांमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांतील वर्ग भरविण्यास परवागी मिळाली आहे. त्‍यानुसार या २०८ शाळांतील सुमारे साडेचोवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेताय. त्‍यापैकी आठ हजार ३३१ विद्यार्थी उपस्‍थित राहिले. उपस्‍थितीचे प्रमाण ३४ टक्‍के होते. येत्‍या काही दिवसांत उपस्‍थितीच्‍या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज व्‍यक्‍त होत आहे.\n‘त्‍या’ १२७ शाळांतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा कायम\nजिल्‍ह्यातील ३३५ शाळा सुरू होणार असल्‍याची घोषणा केली होती. प्रत्‍यक्षात २०८ शाळा सुरू झाल्या. त्यामुळे उर्वरित १२७ शाळांतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायत स्‍तरावरील ठराव वेळीच उपलब्‍ध न झाल्‍याने व यांसह अन्‍य विविध तांत्रिक अडचणींमुळे या शाळा सुरू करता आल्‍या नाहीत. टप्प्‍याटप्प्‍याने या शाळाही सुरू होणार आहेत.\nहेही वाचा: अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द\nहेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-2404", "date_download": "2021-07-25T22:15:12Z", "digest": "sha1:4BQWFTD74W46L66OKWU5CJNPJ4TWCGDF", "length": 27201, "nlines": 157, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 4 जानेवारी 2019\nराजकारणातही गमतीजमती घडत असतात. अशाच काही गमती सांगणारे सदर...\nमध्य प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचे नाव आता बहुधा बदलून ‘शिवराज’ ऐवजी ‘नाराज’ ठेवावे लागण्याची शक्‍यता आहे. मध्य प्रदेशात त्यांच्या हातातोंडाशी आलेली सत्ता निसटली.\nविशेष म्हणजे आता जनमानसात त्यांच्याबद्दल मोठी सहानुभूती निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे.\nशिवराजसिंग चौहान यांचा पराभव व्हायला नको होता असे आता लोकं बोलू लागली असे समजते.\nशिवराजसिंग खूपच नाराज आहेत.\nभाजपच्या राष्ट्रीय नेत्यांमुळे हरल्याची त्यांची भावना ठाम झाल्याचे कानावर येते.\nआताची ताजी कानावर आलेली माहिती\nभाजपची हार झालेली असली, तरी मतदारांना धन्यवाद देण्याचे निमित्त करून ‘आभार यात्रा’ काढण्याची योजना शिवराजसिंग यांनी आखली. यानिमित्ताने त्यांना पराभवाच्या कारणांचे आकलन व त्याची मीमांसा करणे सोपे गेले असते. थेट लोकांशी संपर्क करता आला असता. परंतु जशी ही माहिती राष्ट्रीय नेत्यांपर्यंत (हो, तेच ते दोघे) पोचली त्यांनी त्यांचा नकाराधिकार वापरला.\nआभार यात्रा वगैरे काढण्याची काही आवश्‍यकता नाही असे त्यांनी शिवराजसिंगांना कळवून त्यांच्या यात्रेच्या बेतावर पाणी ओतले.\nशिवराजसिंग बिचारे नाराजी गिळून गप्प बसले. त्यांचे हरलेले शेजारी रमणसिंग यांचीही अवस्था काही वेगळी नाही. पराभवाची जबाबदारी या दोघांनीही वैयक्तिकरीत्या स्वीकारली. परंतु ज्यांनी या राज्यांमध्ये प्रचाराचा धडाका लावला त्यांनी पराभवाची जबाबदारी घेणे सोडा, त्याबद्दल चकार शब्दही काढलेला नाही.\nअसे सांगतात की पंतप्रधान, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी महाराज या तिघांनी ज्या पद्धतीने या राज्यांमध्ये प्रचार केला त्याची अत्यंत प्रतिकूल प्रतिक्रिया झाली व लोकांनी भाजपला धडा शिकविला.\nछत्तीसगढमधल्या एका वरिष्ठ भाजपनेत्याच्या म्हणण्यानुसार या तिन्ही नेत्यांच्या ज्या मतदारसंघांमध्ये सभा झाल्या तेथे तेथे भाजपचा पराभव झाला. छत्तीसगड मध्ये तर हे विशेषत्त्वाने घडले.\nयोगी महाराजांनी छत्तीसगडमध्ये सर्वाधिक प्रचारसभा केल्या आणि सर्वांत वाईट पद्धतीने भाजपचा तेथे पराभव झाला. यामुळे रमणसिंगही विलक्षण नाराज झालेले असल्याचे सांगण्यात येते.\nया दोघाही नेत्यांची अवस्था वाईट आहे. तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार किंवा वेदना सहन कराव्या लागत आहेत\nविनोद करणे ही एक प्रवृत्ती असते आणि त्याला अनुकूल अशी प्रकृतीही आवश्‍यक असते. त्याचप्रमाणे विनोदात हजरजबाबीपणा जसा महत्त्वाचा असतो त्याचप्रमाणे त्याची प्रासंगिकता किंवा त्यामुळे कुणी दुखावले जाणार नाही याचे भानही आवश्‍यक असते.\nविनोद हा ‘निर्विष’ असणे हे सर्वाधिक महत्त्वाचे असते निखळ विनोद निर्भेळ आनंदनिर्मिती करू शकतो\nलोकसभेतला हा प्रसंग आहे. जम्मू काश्‍मीरमधील राष्ट्रपती राजवटीबाबतच्या ठरावावर चर्चा सुरू होती.\nकाँग्रेसतर्फे शशी थरुर यांनी भाषण केले. भाषणात त्यांनी ‘भाजप व पीडीपी या दोन पक्षांची युती अनैसर्गिक होती’ असा मुद्दा मांडताना इंग्रजीत ‘अन-नॅचरल मॅरेज’ असा शब्दप्रयोग केला होता.\nराजनाथसिंह यांनी चर्चेवरील उत्तरात त्या शब्दप्रयोगाचा प्रतिवाद केला. राजनाथसिंह म्हणाले की ‘ये मॅरेज अन-नॅचरल था या नही ये पता नहीं, मगर कभी कभी नॅचरल मॅरेज भी टूट जाता है; बल्कि टूटना नही चाहिए’\nशशी थरुर यांचा दुसरा विवाह, त्यांच्या द्वितीय पत्नीचा(सुनंदा पुष्कर) यांचा संशयास्पद मृत्यू या गोष्टी सर्वांच्याच स्मरणात आहेत. त्यातही सार्वजनिक जीवनातील व्यक्तीच्या अशा प्रकारच्या वादग्रस्त खासगी गोष्टी चविष्टपणे चघळण्याची सवय असते.\nराजनाथसिंह यांनी कदाचित ही सहज टिप्पणी केली असावी, कारण राजनाथसिंह हे तसे सभ्य नेते म्हणून ओळखले जातात. परंतु भाजप सदस्यांमध्ये मात्र त्यांच्या या टिप्पणीने हास्याची खसखस पिकली.\nथरुर यांचा चेहरा काहीसा पडला, पण तरीही ते राजनाथसिंह यांना प्रत्युत्तर देण्यासाठी उठले आणि जम्म�� काश्‍मीरमधील राज्यपालांच्या वादग्रस्त भूमिकेकडे त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.\nपण... तेवढ्यात चक्क पीठासीन लोकसभा अध्यक्षांकडूनच एक शेरा मारण्यात आला. राजनाथसिंह यांच्याकडे पाहून पीठासीन अध्यक्षांनी, ‘तुम्ही काय त्यांना(थरुर यांना) विवाहाचे तज्ज्ञ समजता काय’ पीठासीन अध्यक्षांच्या त्या टिप्पणीचा मात्र वेगळाच परिणाम झालेला आढळला. थरुर यांचा चेहराच लहान झाला व ते खाली बसले. त्यांच्या चेहऱ्यावरील अवघडलेले भाव स्पष्ट दिसत होते.\nया टिप्पणीवर तर भाजप सदस्य खदाखदा हसू लागले.\nफारुक अब्दुल्ला यांना हे सहन झाले नाही. त्यांनी बसलेल्या जागेवरूनच ‘शरम आनी चाहिए आप लोगों को’ अशी टिप्पणी केली.\nत्यावर काही अतिउत्साही भाजपचे सदस्य प्रतिवादासाठी उठताना पाहिल्यावर राजनाथसिंह यांनी स्थिती सावरली. अब्दुल्ला हे वरिष्ठ सदस्य आहेत आणि त्यांनी रागाने टिप्पणी केली असली, तरी तिच्यामागील भावना समजून घ्या असे म्हणून विषय पालटला.\nपरंतु कुणाच्या खासगी आयुष्यातील प्रसंगांवर आपल्या टिप्पण्यांमुळे टीका होईल याचे भान या प्रकरणात पाळले गेले नाही एवढे मात्र खरे\nतीन हिंदी भाषक राज्यात पराभव झाल्यानंतर भाजप अध्यक्ष अमित शहा अचानक अंतर्धान पावले असले, तरी प्रत्यक्षात तसे नाही. सध्या अमितभाई भाजप खासदारांच्या राज्यवार बैठका घेत आहेत.\nआतापर्यंत झालेल्या बैठकांमधून बाहेर झिरपलेल्या माहितीनुसार या खासदारांना आगामी लोकसभा निवडणुकीबाबतचे त्यांचे आकलन विचारण्यात येते. मुद्दे आणि विषय कोणते असू शकतात याची विचारणा केली जाते. विशेष म्हणजे या बैठकांमध्ये प्रत्येक खासदाराला त्याच्या मतदारसंघातील सद्यःस्थिती विचारली जाते.\nखासदारांनी काही मुद्दे किंवा प्रश्‍न उपस्थित केल्यास पक्षाध्यक्ष त्यावर मतप्रदर्शन किंवा मार्गदर्शन करण्याऐवजी संबंधित खासदारांनाच त्यावरील तोडगा काय असू शकतो अशी उलटी विचारणा करतात असे समजले.\nपक्षाध्यक्ष स्वतः मौन पाळतात. परंतु खासदारांना एका गोष्टीचे समाधान वाटत असल्याचे आढळून येते.\nतीन राज्यातल्या पराभवानंतर ‘आमच्या नेत्यांची देहबोली बदलली’ असे ते दबक्‍या आवाजात सांगतात. एवढेच नव्हे, तर गेली पावणेपाच वर्षे खासदारांना या ‘दोघांनीही’ एकतर्फी फक्त ‘ऐकविण्याचे’ काम केले. आता त्यांना निवडणूक जवळ ये��� लागताच आणि वातावरण फारसे अनुकूल नसल्याचे दिसू लागताच खासदारांचे म्हणणे ऐकून घेण्याचे सुचले आहे हे चांगले आहे असे ही खासदार मंडळी सांगतात.\nदरम्यान, भाजपमधील असंतुष्ट आणि नाराज खासदारांशी विरोधी पक्षांतर्फे संपर्क साधला जाऊ लागला आहे.\nभाजपमधील जवळपास दहा ते अकरा खासदार हे आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षत्यागाच्या तयारीत असल्याची माहिती मिळते. प्रामुख्याने उत्तर भारतातील खासदार मंडळींचाच यामध्ये भरणा आहे.\nकाँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांच्याकडे या मंडळींचा कल असल्याचे कळते. महाराष्ट्रातही काही गळाला लागण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते\nशिवराजसिंग चौहान, रमणसिंग हे पराभवाने नाराज, दुःखी आहेत.परंतु राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या मात्र एकदम बिनधास्त आहेत. पराभवानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची भावना नाही.\nअशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या शपथविधीच्या वेळी वसुंधरा राजे यांनी खिलाडूपणा कायम राखला. या समारंभाला उपस्थित सर्व काँग्रेसनेत्यांशी त्यांनी या भावनेचा परिचय देऊन दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांचे भाचे ज्योतिरादित्य यांना त्यांनी जवळ घेतले. राहुल गांधी यांनीही तशाच खिलाडूपणाने व त्यांच्या वयाचा मान राखून वसुंधरा राजे यांच्या आसनापाशी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून विचारपूस केली. त्यानंतर गेल्या आठवड्यात वसुंधरा राजे यांनी थेट दिल्लीवर स्वारी केली.\nत्या चक्क संसदेत आल्या. त्या आलेल्या पाहिल्यानंतर राजस्थानचे सर्व भाजप खासदारही त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांनी संसदेत येऊन मध्यकक्षात चक्क दोन ते तीन तास दरबार लावला. केवळ भाजपचेच नव्हे तर काँग्रेस व इतर विरोधी पक्षांचे खासदारही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारत बसले. कॉफी, टोस्ट यांचा नियमित पुरवठा चालू राहिला आणि मग गप्पांची मैफल न जमली तरच नवल\nजीवनात हार-जीत चालत असते. पराभवसुद्धा खिलाडूपणे कसा स्वीकारायचा याचे उदाहरणच वसुंधरा राजे यांनी दाखवून दिले.\nदुर्दैवाने भाजपच्या काही शीर्ष नेत्यांमध्ये खिलाडूपणाचा पूर्ण अभाव आहे आणि त्यांनी राजकारणातला सुसंवाद आणि शिष्टाचार पार नष्ट करून टाकला आहे. आता कदाचित पराभवामुळे ते स्वतःमध्ये वसुंधरा राजे यांच्यासारखा बदल करतील अशी आशा\nया टोपीखाली दडल���य काय\n‘सामना’ या चित्रपटातले हे गाणे एकेकाळी खूप गाजले होते. ‘या टोपीखाली दडलंय काय, या मुकुटा खाली दडलंय काय’ त्याच चालीवर आता ‘नितीन गडकरी यांच्या वक्तव्यांमागे लपलंय काय’ असे विचारण्याची वेळ आली आहे. गडकरी यांनी एक नव्हे, तर लागोपाठ तीन विधाने केली. ती विधाने थेट पक्ष व सरकारी नेतृत्व आणि पक्षीय भूमिकेला छेद देणारी होती. विजयाच्या श्रेयाप्रमाणे पराभवाची जबाबदारीही नेतृत्वाने स्वीकारली पाहिजे, पं. नेहरूंची स्तुती आणि जर आमदार-खासदारांचे आचरण अयोग्य असेल, तर त्याची जबाबदारीही पक्षाध्यक्षांवर येते ही ती तीन विधाने होती. या विधानांमुळे खुद्द भाजपमध्येही खळबळ उडाली.\nगडकरी यांनी ही विधाने अशीच सहज म्हणून केली की हेतुपुरस्सर त्यांनी त्यावर खुलासा केला, पण तो कुणाच्या गळी उतरलेला नाही. गडकरी यांचे बोलविते धनी कोण हा प्रश्‍न पिंगा घालत आहे.\nएका भाजपच्या अतिशय वरिष्ठ खासदाराने याबाबत एक नवाच पैलू सांगितला. त्याच्या म्हणण्यानुसार गडकरी पक्षाध्यक्ष होते. त्यांना अध्यक्ष म्हणून मुदतवाढ मिळालेली होती. परंतु अध्यक्षपदाची सूत्रे घेण्यापूर्वीच त्यांच्याशी संबंधित काही संस्थांवर छापे टाकण्यात आले होते. किंवा तशी आवई उठविण्यात आली होती. त्या वादामुळे गडकरी यांचे अध्यक्षपद हाता-तोंडाशी येऊन हुकले. त्यामागे काही भाजपमधील मंडळींचाच हात होता. गडकरी आता त्याची ‘परतफेड’ करीत आहेत.गडकरी यांचे बोलकेपण सूचक आहे.\nपरंतु एकीकडे गडकरी तर बोलून गेले, की पराभवाची जबाबदारीही नेतृत्वाने घेतली पाहिजे. प्रत्यक्षात निवडणुकीची सूत्रे सांभाळणारे भाजप अध्यक्ष आणि स्टार प्रचारक असणारे पंतप्रधान यांनी तीन राज्यातील पराभवावर अक्षरशः मौन पाळले. पंतप्रधानांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत फक्त त्यावर संक्षिप्त टिप्पणी केली. पण अध्यक्ष महोदय मात्र गप्पच आहेत.\nबहुधा त्यांच्या मौनामुळे गडकरी यांना कंठ फुटला असावा\nराजकारण भाजप काँग्रेस निवडणूक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/vaidehi-dongre-named-miss-india-usa-2021/", "date_download": "2021-07-25T23:25:04Z", "digest": "sha1:XWYTW4DQXIRJPS4YSTSTFGJQTPNWUFXX", "length": 9961, "nlines": 72, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "भारताची मान उंचावली! मिशिगनच्या वैदेही डोंगरेने पटकावला 'मिस इंडिया यूएसए'चा किताब - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n मिशिगनच्या वैदेही डोंगरेने पटकावला ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब\n मिशिगनच्या वैदेही डोंगरेने पटकावला ‘मिस इंडिया यूएसए’चा किताब\nअमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या महिलांसाठी १९८० साली धर्मात्मा सरण यांनी एक सौंदर्य स्पर्धा चालू केली होती. या स्पर्धेचे नाव ठेवले गेले होते मिस इंडिया यूएसए. दरवर्षी ही स्पर्धा घेतली जाते. ४० वर्षांपासून सुरू असलेली ही स्पर्धा नुकतीच पार पडली. या वर्षी मिस इंडिया यूएसएचा ताज २५ वर्षीय वैदेही डोंगरेने जिंकला आहे.\nमिशिगनच्या २५ वर्षीय वैदेही डोंगरे २०२१ सालच्या ‘मिस इंडिया यूएसए २०२१’ ची मानकरी ठरली आहे. वैदेहीने मिशिगनमधून तिची पदवी प्राप्त केली असून, सध्या ती एका मोठ्या कंपनीत बिजिनेस डेव्हलपर म्हणून काम करते. वैदेही या स्पर्धेची विजेता ठरली, तर जॉर्जियाची अर्शी लालानीने या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला आहे.\nही स्पर्धा जिंकल्यानंतर वैदेहीने सांगितले की, “मला आपल्या समाजावर सकारात्मक प्रभाव पाडायचा आहे आणि महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासह साक्षरतेवरही काम करायचे आहे.\nवैदेहीला तिच्या सुंदर शास्त्रीय कथ्थक नृत्यासाठी ‘मिस टॅलेंटेड’ हा किताब देखील देण्यात आला, तर दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या वीस वर्षीय अर्शीला ब्रेन ट्युमर झाला होता. या आजारावर यशस्वी मात करत तिने या स्पर्धेत दुसरा क्रमांक मिळवला. या स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकावर उत्तर कॅरोलिनाची मीरा कासारी आली आहे.\nया स्पर्धेसाठी १९९७ साली मिस वर्ल्ड असणारी डायना हेडन मुख्य अतिथी आणि मुख्य परीक्षक होती. या स्पर्धेमध्ये ३० राज्यातील ६१ स्पर्धकांनी ‘मिस इंडिया यूएसए’, ‘मिसेज इंडिया यूएसए’ आणि ‘मिस टीन इंडिया यूएसए’ या तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. या तीन स्पर्धेतील विजेत्यांना विश्व स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी मुंबईचे तिकीट देखील दिले गेले.\nधर्मात्मा सरन आणि नीलम सरन या जोडप्याने सुरू केलेली ‘मिस इंडिया यूएसए’ ही स्पर्धा, भारताबाहेर चालणाऱ्या सर्वात जास्त लोकप्रिय आणि अधिक कालावधीसाठी चालणाऱ्या स्पर्धांपैकी एक आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस\n-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या\n-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट\nजेव्हा बहीण सोनमच्या लग्नात नटून- थटून पोहोचली होती जान्हवी कपूर; पाहून लोकांना झाली श्रीदेवीची आठवण\nराजेंद्र कुमारांना साकारायची होती अमिताभ बच्चन यांच्या ‘डॉन’ चित्रपटातील ‘ही’ भूमिका; पण…\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा;…\nस्वयंवर करूनही राहुल महाजन रमला नाही संसारात; तीन लग्न केलेल्या अभिनेत्यावर पत्नीने…\n‘मॅम किती गोड स्माईल आहे तुमची’, शहनाझ गिलचे हसने पाहून पॅपराजीही झाले…\nलग्नानंतर आठ दिवसातच राहुल वैद्य झाला कामावर रुजू; अली गोणीच्या नवीन गाण्यालाही…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/corona-children-data-in-maharastra-news-and-live-updates-128525132.html", "date_download": "2021-07-25T23:06:45Z", "digest": "sha1:WLVF4BNGTNXWPU67C2UTUG5VJ6QWTEU3", "length": 10343, "nlines": 99, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona children data in maharastra news and live updates | कोरोनाबाधित बालकांची स्वतंत्र आकडेवारीच नाही; प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे निकष; सामायिक माहितीचा प्रशासकीय गोंधळ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी एक्स्पोज:कोरोनाबाधित बालकांची स्वतंत्र आकडेवारीच नाही; प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे निकष; सामायिक माहित��चा प्रशासकीय गोंधळ\nकुठे 15 वर्षांपर्यंतची नोंद, कुठे 0 ते 10 हा वयाेगट, तर कुठे माहितीच नाही\nलहान मुलांमधील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र टास्क फोर्स, वेगळे वॉर्ड‌्स याची युद्धपातळीवर तयारी सुरू असताना नेमक्या किती बालकांना कोरोनाची लागण झाली आहे याची सामायिक माहिती कुठेही उपलब्ध नाही. “दिव्य मराठी’च्या राज्यभरातील प्रतिनिधींनी याबाबतची माहिती संकलित केली असता बहुतांश ठिकाणी बालकांच्या संक्रमणाच्या स्वतंत्र नोंदी ठेवण्यात आल्या नसल्याचे पुढे आले.\nकाही महापालिकांनी शून्य ते १० आणि १० ते २० अशा वयोगटांतील रुग्णांच्या स्वतंत्र नोंदी ठेवल्या आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये २० वर्षांखालील रुग्ण अशा नोंदी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे १५ वर्षांखालील नेमकी किती बालके आतापर्यंत राज्यात संसर्गित झाली आणि आजच्या सक्रिय रुग्णांमध्ये बालकांची संख्या किती याची एकत्रित माहिती कुठेही उपलब्ध नसल्याचे पुढे आले आहे.\nअहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी बालकांसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना केली. कोरोनात अनाथ झालेल्या बालकांपासून कोरोना संसर्गित बालकांसाठी हा टास्क फोर्स काम करणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, हा टास्क फोर्स पॉझिटिव्ह बालकांच्या संख्येबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून अाले.\nकाही जिल्ह्यांमध्ये १८ वर्षांखालील मुलांची नोंद ठेवली जात आहे, तर काही महानगरपालिका १५ वर्षांखालील. काही जिल्ह्यांमध्ये ० ते १० अाणि ११ ते २० असे दाेन वयाेगट केले अाहेत. जेथे स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आले आहेत तेथील अाकडेवारी मिळते, मात्र त्यात एकवाक्यता नाही.\nव्याख्येप्रमाणे “बालके’ म्हणजे शून्य तेे १४ हा वयोगट धरला जात होता, परंतु कोविड रुग्णांच्या वयोगटनिहाय नोंदणीत वेगवेगळे वयोगट दिसत आहेत. याबाबत टास्क फोर्सला सूचना देऊ. मुलांबाबतच्या संसर्गाचे नियोजन सुरू असल्याने या नोंदी व स्वतंत्र आकडेवारीचाही विचार करावा लागेल. - डॉ. सुभाष साळुंखे, सल्लागार, कोविड टास्क फोर्स\nतिसऱ्या लाटेत मुलांमधील संसर्गाचे ठाेस संकेत नाहीत. दुसऱ्या लाटेत मुलांमधील संक्रमण दिसत असले तरी त्याचे प्रमाण सौम्य आहे. तिसऱ्या लाटेतील मुलांबाबतच्या धाेक्याची चर्चा सुरू अाहे, पण मला ताे धाेका वाटत नाही. मुलांनी व पालकांनी घाबरू नये. - डॉ. रण��ीप गुलेरिया, एम्स, दिल्ली\nबीड जिल्ह्यात ८ हजार\nयेथे शून्य ते १८ वयोगटांतील तब्बल ७ हजार ९८५ रुग्ण दुसऱ्या लाटेत आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण लोकसंख्येच्या हे प्रमाण १० टक्के असल्याने बीडमधील बालकांमधील हा संसर्ग धोक्याची घंटा ठरत आहे.\nकुठे १५ वर्षांपर्यंतची नोंद, कुठे ० ते १० हा वयाेगट, तर कुठे माहितीच नाही\nएकूण पॉझिटिव्ह बालके : १०,००५\nसध्याचे सक्रिय रुग्ण : ६७\nबालकांची स्वतंत्र नोंद : अाहे\nएकूण पॉझिटिव्ह बालके : ८,५६६\nआजचे सक्रिय रुग्ण : ११\nबालकांची नोंद : १५ वर्षांपर्यंत\nएकूण पॉझिटिव्ह बालके : ७,९८५\nआजचे सक्रिय रुग्ण : माहिती नाही\nस्वतंत्र नोंद : नाही\nएकूण पॉझिटिव्ह बालके : ७,७८७\nसक्रिय रुग्ण : संकलन सुरू\nबालकांची नोंद : १० वर्षांपर्यंत\nएकूण पॉझिटिव्ह बालके : ७,६७८\nसध्याचे सक्रिय रुग्ण : ११६\nबालकांची नोंद : १२ वर्षांपर्यंत\nएकूण पॉझिटिव्ह बालके : १५०\nसध्याचे सक्रिय रुग्ण : २०\nबालक रुग्णांची स्वतंत्र नोंद : नाही\nएकूण पॉझिटिव्ह बालके : २,२३१\nसध्याचे सक्रिय रुग्ण : ८३\nबालकांची स्वतंत्र नोंद : आहे\nएकूण पॉझिटिव्ह बालके : ३,०००\nसध्याचे सक्रिय रुग्ण : ५४\nबालक रुग्णांची स्वतंत्र नोंद : नाही\nएकूण पॉझिटिव्ह बालके : १,८३०\nसध्याचे सक्रिय रुग्ण : २२०\nस्वतंत्र नोंंदी : नाही\nएकूण पॉझिटिव्ह बालके : ७४\nसध्याचे सक्रिय रुग्ण : ०१\nबालकांची स्वतंत्र नोंद : नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/mh20live-10/", "date_download": "2021-07-25T23:19:25Z", "digest": "sha1:XMN4GYEHDE3L75S77A3NLRDX34JA44ZY", "length": 14384, "nlines": 153, "source_domain": "mh20live.com", "title": "श्री सिद्धेश्वर महाराजांची १०६ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबाद���ध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/औरंगाबाद/श्री सिद्धेश्वर महाराजांची १०६ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी\nश्री सिद्धेश्वर महाराजांची १०६ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी\nताज्या घडामोडी साठी सक्राईब करा..,प्रतिक्रिया कळवा\n-मराठवाड्यातील आराध्य दैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या १०६व्या पुण्यतिथी (वैकुंठ चतुर्दर्शी)समाधी दिनानिमित्त श्री क्षेत्र धोत्रा येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. दि २२नोव्हेंबर पासून श्री श्रीराम कथा,कल,अखंड वीणा वादन, श्री ग्रंथ पारायण,यासह विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते\nयंदा गावकरी,संस्थान यांनी हे सर्व कार्यक्रम कोरोना प्रादुर्भवामुळे थोडक्यात साजरे केले.कुठेही गर्दी न होता डॉ.प्रवीणसिंह जाधव यांनी श्रीराम कथेचे वाचन केले.कथेस शासकीय दिशानिर्देश पाळण्यात आले.कथेस अमोल जाधव(गायनाचार्य),अजय जाधव(तबलावादक),संतोष जाधव(गायनाचार्य) आदींनी साथ दिली. श्री सिद्धेश्वर लीला अमृत कथेचे पारायण आर.डी. जाधव यांनी केले. सात दिवस चाललेल्या या सर्व कार्यक्रमांचा लाभ श्री सिद्धेश्वर भक्तगण यांनी शासनाचे कोरोना विषयी चे सर्व दिशानिर्देश पाळून घेतला.दिनांक २९/११/२०२० वार रविवार ,वैकुंठ चतुर्दर्शी दिनी सकाळी सर्व संत महंत यांच्या हस्ते समाधी स्थळी श्री अभिषेक व पूजन झाले.ह.भ.प विष्णू महाराज सास्ते ,पिंपळगाव यांच्या काल्याच्या किर्तनाने वातावरण भक्तिमय झाले होते.ह.भ.प विष्णू महाराज सास्ते यांनीआपल्या कीर्तनातून श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या पावन जीवनचरित्रावर थोडक्यात प्रकाश टाकला.याप्रसंगी भाविक मंत्रमुग्ध होऊन भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले होते.काल्याच्या किर्तनांनंतर श्रींची पालखी मिरवणूक झाली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मर्यादित स्वरूपात साजरा करण्यात आला.\nश्री सिद्धेश्वर महाराज पुण्यतिथी उत्सवाचे हे सलग १०६ वे वर्ष असल्याने गावकरी व समितीने या ठिकाणी चोख बंदोबस्त केला होता.भाविकांच्या ऑनलाईन दर्शनाची सोय फेसबुक द्वारे करण्यात आली होती.\nव्यसनमुक्त जीवन जगा-ए. पी.आय गिरीधर ठाकूर\nयाप्रसंगी अजिंठा पोलीस स्टेशनचे प्रमुख गिरीधर ठाकूर यांनी भक्ताना मार्गदर्शन केले. व्यसनमुक्त जीवन जगा व आई वडिलांची स���वा करा असे ते म्हणाले.किर्तनसेवेत मर्दुन्ग वाजवून त्यांनी भाविकांचे मन जिंकले.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nभाजपच्या \"त्या ऑडिओ क्लिप\" चा उमेदवार सतीश चव्हाण यांच्याकडून जाहीर निषेध\nसामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे प��वसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/823028", "date_download": "2021-07-25T23:33:40Z", "digest": "sha1:2KNJPBNWJVYL6YGKY5ERRN34JAY46TZO", "length": 2195, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"न्यू (अक्षर)\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:४५, ४ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n१० बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lb:Ny\n२१:५३, १९ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\nHerculeBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Ню, літара)\n१९:४५, ४ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: lb:Ny)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/5401/", "date_download": "2021-07-25T22:23:00Z", "digest": "sha1:YYSRSI2HXQ6YK27IXGX2J3FTRHSSFVLR", "length": 13888, "nlines": 155, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "आता परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ – धनंजय मुंडेंचा निर्णय – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/देश विदेश/आता परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा ���ाभ – धनंजय मुंडेंचा निर्णय\nआता परदेशी विद्यापीठात ऑनलाईन किंवा कॅम्पस शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ – धनंजय मुंडेंचा निर्णय\nउर्वरित २१ लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी जाहीर\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email06/11/2020\nमुंबई — जागतिक पातळीवर १ ते ३०० रँकिंगच्या विद्यापीठात उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या परदेश शिष्यवृत्तीचा लाभ आता ऑनलाईन किंवा कॅम्पस पद्धतीने शिक्षण घेत असलेल्या पात्र विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. हा महत्वपूर्ण निर्णय राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन घेतला आहे.\nपरदेश शिष्यवृत्तीच्या पात्र २१ विद्यार्थ्यांची दुसरी यादीही आज सामाजिक न्याय विभागामार्फत शासन आदेश निर्गमित करून जाहीर करण्यात आली आहे.\nअनुसूचित जातीच्या मुलामुलींना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेच्या २७ जून २०१७ च्या सुधारित नियमावलीनुसार परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शैक्षणिक संस्थेत पूर्ण वेळ विद्यार्थी म्हणून प्रवेशित असावा अशी अट होती, कोविड-१९ च्या महामारीच्या जागतिक प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी भारतात राहूनच ऑनलाइन शिक्षण घेत होते व असे विद्यार्थी संस्थेत पूर्णवेळ प्रवेशित नसल्याने शिष्यवृत्ती च्या लाभापासून वंचित होते.\nम्हणूनच खास बाब म्हणून, अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचे विद्यार्थी शिष्यवृत्ती च्या लाभापासून वंचित राहू नये म्हणून कोविडचा प्रादुर्भाव संपुष्टात येईपर्यंत किंवा संबंधित विद्यापीठ प्रत्यक्षात सुरू होईपर्यंत भारतात राहून ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांना एक विशेष बाब म्हणून विद्यापीठाची अनुज्ञेय फी मंजूर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय ना. मुंडे यांनी घेतला आहे. त्याचबरोबर सद्यस्थितीत जे विद्यार्थी परदेशात राहून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्यांनाही लाभ देण्याबाबत ना. मुंडेंच्या निर्णयानुसार सामाजिक न्याय विभागाचे उपसचिव दिनेश डिंगळे यांनी एका पत्रकाद्वारे समाज कल्याण आयुक्त यांना निर्देश���त केले आहे. निर्णयाचा थेट लाभ मिळणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांनी ना. धनंजय मुंडे यांचे आभार व्यक्त केले आहेत.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nडोमरी नदीवरील पुल खचला बांधकाम विभागाने लक्ष द्यावे.\nवि.प.: राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या यादीत रजनीताई पाटील, उर्मिला मातोंडकर राजू शेट्टी एकनाथ खडसे\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nपृथ्वीला धडकतय विनाशकारी सौर वादळ, सॅटेलाईट सिस्टीम वर होणार परिणाम\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप; कोणाकडे कोणतं खातं..\nकेंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप; कोणाकडे कोणतं खातं..\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/entertainment/amruta-fadnavis-shocking-motivational-thought-expressed-on-tweet-news-updates/", "date_download": "2021-07-25T22:31:16Z", "digest": "sha1:VOBMPJTJIEGLQP5BDUOYESIGXB6ZPDOZ", "length": 27906, "nlines": 157, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "बापरे! | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार?, ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो’… | बापरे! | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार?, 'ज�� कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'... | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\n | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, ‘जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो’…\n | हे अमृता फडणवीसांचे मंगळवारचे प्रेरणादायी विचार, 'जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो'...\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, १८ मे | कोणत्याही विषयात ट्विट करून कायम प्रकाशझोतात राहण्याचा अमृता फडणवीस यांचा प्रयत्न काही नवा विषय राहिलेला नाही. त्यांना देखील कोणत्याही विषयात सत्ता बदलाची स्वप्न कायम पडत असतात. अनेकदा त्यांच्या ट्विटचा अर्थ त्यांना स्वतःला तरी समजतो का असा देखील प्रश्न उपस्थित होताना दिसला आहे.\nयापूर्वी देखील त्यांच्या अनेक ‘निरर्थक ट्वीट्स’ला प्रसार माध्यमांनी ‘सूचक ट्विट’ असं संबोधल्याने त्यांच्या वायफळ ट्विटपणाला अनेकदा खतपाणी मिळाल्याचं देखील पाहायला मिळालं आहे. काल त्यांनी पुन्हा कोरोना आपत्ती आणि वादळाच्या विचारात शहरं आणि राज्य व्यस्त असताना एक निरर्थक ट्विट केल्याचं पाहायला मिळालं.\nमुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी ट्विट केले. ट्विट केलं वगरे ठीक आहे, पण त्यात ‘देखें अबके किसका नंबर आता है ’ अशी निरर्थक ओळ देखील ट्विट केली होती.\nयाच विषयाला अनुसरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उमेश पाटील यांनी एक��� मराठी टीव्ही टीव्ही वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. आजपर्यंत जेवढे मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या सौभाग्यवतींना मुख्यमंत्रीपद गेल्यावर जेवढं दुःख झालं नसेल तेवढं दुःख या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतींना झाले आहे. त्यामुळे त्या अस्वस्थतेतून शेरोशायरी करतात. अशा कठीण प्रसंगात सरकारवर संकट येईल अशी शेरोशायरी करण योग्य नाही, यावरून त्यांची सत्तेची लालसा दिसून येते. हे वर्तन माजी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवतीला न शोभणारे असल्याचे उमेश पाटील यांनी म्हटले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं होतं.\nवास्तविक अमृता फडणवीस यांना टीका सहन होतं नाही हे वास्तव आहे. यापूर्वी देखील त्यांच्यावर झालेल्या टीकेवर त्यांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिल्याचा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांचा एकेरी शब्दप्रयोग केला होता ते देखील जुनं नाही. आता त्यांच्या कालच्या ट्विटनंतर त्यानं पुन्हा संतापल्याचं शब्दातून स्पष्ट होतंय. अमृता फडणवीस यांना ‘प्रेरणादायी कोट’ मध्ये कुत्ते वगरे वगरे असे शब्द आवडतात हे विशेष. प्राणीप्रेमी आणि द्वेषपूर्वक प्राण्याचा शब्दप्रयोग या दोन भिन्न गोष्टी आहेत. सदर ट्विटमध्ये त्यांनी ‘कुत्ते’ हा शब्द द्वेषाने वापरल्याचे दिसतंय. त्यांनी म्हटलंय, “जब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो, शेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नाहीं देती \nजब कुत्ते पीछे भौंक रहे हो तो,\nशेरनी कभी पीछे मुड़कर जवाब नाहीं देती \nमागील बातमी पुढील बातमी\n'तिला जगू द्या' गाण्यावरून कलाकारांमध्ये 'मला भांडू द्या' | टिळेकर आणि आरोह वेलणकर भिडले\nभाऊबीजेचे औचित्य साधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी ‘तिला जगू द्या’ (Tila Jagu Dya) हे गाणे सोशल मिडियावर प्रदर्शित केले. अमृता फडणवीसांच्या आवाजातील या गाण्यावर अनेकांनी टिका केली तर अनेकांनी कौतुक देखील केले. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय नाव महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर टिका करत अमृता फडणवीस यांना खडे बोल सुनावले. तिला गाऊ नको द्या असे म्हणत त्यांच्याबद्दल अपमानास्पद पोस्ट केली.\n'हम तो वो शक़्स हैं की, धुप म���ं भी निखर आएँगे': अमृता फडणवीसांचा सेनेला टोला\nत्यावर आता फडणवीस यांनी आंदोलनाचा व्हिडीओ त्यांच्या फेसबुकपेजवर शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे अशा शायरीतून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर You don’t lead people by hitting people over the head, that’s assault – not leadership CM Uddhav Thackeray अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवला आहे.लोकांच्या डोक्यावर मारून त्यांचे नेतृत्व करता येत नाही, तो हल्ला होते, नेतृत्वगुण नव्हे अशा शब्दांत आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा उल्लेख करून फडणवीस यांनी आपली पोस्ट सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.\nVIDEO | ये नयन डरे डरे | अमृता फडणवीसांचं नवं गाणं\n‘ये नयन डरे डरे’ असं या नवीन गाण्याचं नाव आहे. मी माझ्या व्हॅलेंटाईनसोबत आनंदात आहे, हे नवीन गाणं सुंदररित्या दिग्दर्शक आशिष पांडा यांनी बनवलं आहे. गेल्या २४ तासांत हा नवीन व्हिडीओ ४७ हजार ५१३ जणांनी पाहिला आहे. त्यावर नेटिझन्सने कमेंट्स केल्या आहेत. अनेकांनी या गाण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत पुन्हा एकदा अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.\nअपात्र असताना लसीकरण | तन्मय फडणवीस यांच्या दूरच्या काकूंची देखील प्रतिक्रिया आली.... काय म्हणाल्या\nतन्मय फडणवीस हे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू, तर देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू अभिजीत फडणवीस यांचे सुपुत्र आहेत. तन्मय लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.\nअमृता फडणवीस यांचं नवीन गाणं येतंय | ध्वनी प्रदूषनावरून ऑनलाईन याचिका दाखल\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं टॅलेंट देशाने पाहिलं आहे. अगदी थेट अमिताभ बच्चन पर्यंतच्या कलाकारांना त्यांच्या गाण्याच्या अल्बममध्ये काम करण्याची संधी मिळाली. कॅसेट कंपन्यांना सध्या भावलेला तो एकच आवाज असावा असं सध्या इतर गायकांना वाटू लागलं आहे. सारेगमपा लिटिल चॅम्प मधील गायक सध्या लग्नाच्या वयाचे झाले तरी त्यांच्यातील एखाद्याचा अपवाद वगळता इतर टॅलेंटला अजून संधी मिळालेली नसल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकड��� अमृता फडणवीस यांच्या टॅलेंटला सध्या देशभरातून मागणी असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे एकावर एक एल्बम येतंच आहे. त्यामुळे अनेकजण सध्या त्यांच्या गायकीवर खवळल्याचं पाहायला मिळालं आहे आणि ते थांबता थांबत नाही.\nअमृता फडणवीस यांच्या गाण्यावर डिसलाईक्सचा पाऊस | तरी म्हणाल्या मी पुन्हा येईन\nभाऊबीज ही बहीण आणि बावाच्या नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा, नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून साजरी केली जाते. या दिवसी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या दिवसाचं औचित्य साधून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सर्व भाऊरायांकडे एक मागणी केलीय.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-crosswords-%C2%A0kishore-devdhar-marathi-article-4960", "date_download": "2021-07-25T22:34:34Z", "digest": "sha1:W5JIJV2NCVBKXREJRC3VQ5MJK5L6B7PM", "length": 6431, "nlines": 143, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Crosswords Kishore Devdhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसोमवार, 11 जानेवारी 2021\n९. काजळाचा एक प्रकार,\n१२. हातावर देऊन पोबारा करण्याची डाळ,\n१४. नवीन कल्पना किंवा भांगेचा तुरा,\n१५. आत अग्नी असलेले फुटके मडके, हे तोंडाचे करणे म्हणजे शिवीगाळ,\n१६. सुंदर चेहऱ्याचे एक विशेषण,\n१७. फेफरे, अपस्मार नावाचा फीट येण्याचा विकार,\n१८. मेल्याशिवाय न जाणारी वाईट सवय किंवा गंध उगाळण्याचे चंदनाचे लाकूड,\n२०. जाडसर कणीदार पीठ,\n२३. कमी खोलीचे, पसरट,\n२४. खूप खोल खड्डा,\n२५. कर्ज फेडण्यास असमर्थ,\n२८. फणसाची एक जात\n१. विस्मरणाचा दोष त्यासाठी माफी मागून मोकळे व्हावे,\n३. चण्याच्या डाळीचे पीठ,\n४. दोन डोंगरांमधील खोल जागा,\n८. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत,\n१०. तीर्थयात्रेहून परतल्यावर दिलेले ब्राह्मण भोजन,\n१२. व्याजाच्या हिशेबाचा एक प्रकार,\n१३. बैलाच्या मानेवरील ओझे, जू,\n१५. असे प्रयत्न म्हणजे स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणण्यासारखे,\n१९. स्फूर्ती, गती देणे,\n२१. कसर, फर्निचर वगैरे कुरतडणारा कीटक,\n२३. कार्यशक्ती, काम संपवण्याचा झपाटा,\n२६. शिष्य किंवा सेवक\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/interview/even-if-we-are-one-step-behind-lets-get-ready-for-a-new-leap-next-year-madhuri-dixit/articleshow/79283913.cms", "date_download": "2021-07-25T22:57:43Z", "digest": "sha1:PXIDLYKVNSEBFHVGUHHLFDIYBGPTLK7E", "length": 14670, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nएक पाऊल मागे पडलं असलं, तरी पुढच्या वर्षी नव्या भरारीसाठी सज्ज होऊ: माधुरी दीक्षित\nघरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटवणारी दिवाळी यंदा शांततेत, खबरदारीसह सुरक्षित वातावरणात साजरी झाली. भलेही आज एक पाऊल मागे पडलं असलं, तरी पुढच्या वर्षी आपण सगळेच नवं काही तरी करू, या आनंदोत्सवातून नव्या भरारीसाठी सज्ज होऊ,' हे म्हणणं आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचं.\n० 'न्यू नॉर्मल'मध्ये यंदाचं दिवाळी सेलिब्रेशन कसं झालं\nनेटफ्लिक्सच्या सीरिजचं एक शेड्यूल पूर्ण करून मी दिवाळीसाठी घरी आले होते. सुरक्षेचे सगळे नियम पाळून आम्ही चित्रीकरण करतो आहोत. यंदाची दिवाळी शांततेची आणि सुरक्षित सेलिब्रेशनची होती, असं म्हणावं लागेल. माझी आई ८८ वर्षांची आहे. त्यामुळे आम्ही सगळे पूर्णपणे दक्ष होतो. प्रत्येकानंच आपल्या घरातल्या ज्येष्ठांना जपायला हवं, असं मी म्हणेन. दिवाळीमुळे सगळीकडे सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. दिव्यांच्या रोषणाईत, फराळाच्या गोडव्यात, रांगोळीच्या रंगांत आणि शुभेच्छांच्या वर्षावात सर्वांना सुख-समृद्धी मिळावी असं मागू या\n० दिवाळीच्या खास आठवणी\nदिवाळीच्या सगळ्याच आठवणी खास आहेत. मी मुंबईत जे. बी. नगरमध्ये वाढले. एकाच इमारतीतले आम्ही मित्र-मैत्रिणी धमाल करायचो. आई चकल्या, करंज्या, लाडू, शंकरपाळ्या, चिवडा असा भरपूर फराळ करायची. मला चकली खूप आवडते. साच्यातून ती एकसारखी करण्यापासून तळण्यापर्यंत सगळंच. शंकरपाळी आणि बेसनाचे लाडूही मला आवडतात. शुभेच्छा देत आम्ही प्रत्येक घरी जायचो. प्रत्येकाकडे वेगळा पदार्थ खायला मिळायचा. त्या सुंदर दिवाळीची सर कशालाच नाही.\n० 'डान्स विथ माधुरी' या उपक्रमातून वंचित मुलांसाठी उपक्रम राबवित आहात, असं कळलं. त्याबद्दल काही सांगा.\nमी यंदा एका सामाजिक संस्थेसोबत काम करते आहे. ज्यांना काहीच शिकायची संधी मिळत नाही, अशा मुलांसोबत आम्ही नृत्याच्या कार्यशाळा करणार आहोत. मनापासून नृत्य आवडणाऱ्या आणि गुणवत्ता असणाऱ्या मुलांना पुढे जाण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करणार आहोत. अनेक बदल आपण पाहिले. आर्थिकदृष्ट्या झालेले नुकसान, सर्वसामान्यांना बसलेली झळ याची जाण ठेवून आपण सर्वांनीच काही ना काही करत राहणे गरजेचं आहे.\n० दिवाळी सेलिब्रेशनमध्ये सुरक्षेची काळजी हा मुद्दा चर्चेत होता. तुमच्यातली आई मुलांना नेहमी काय सांगते\nमी मुंबईत परतले, तेव्हा दोन-तीन वर्षं मुलांनी जल्लोषात फटाके वाजवून दिवाळी साजरी केली; मात्र जसजशी ती मोठी होत गेली, तेव्हापासून ती स्वतः जागरूक झाली आहेत. त्यांना फार सांगावं लागत नाही. आजच्या पिढीच्या जाणिवा समृद्ध आहेत, त्यांची स्वतःची मतं आहेत. मीच त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत असते. घरातल्या ज्येष्ठांची सर्वाधिक काळजी घ्यायला हवी.\n० चाहत्यांना काय संदेश द्याल\nमी नेहमीच चाहत्यांची खूप आभारी आहे. इतकी वर्षं मला त्यांच्याकडून जे प्रेम आणि पाठिंबा मिळतो आहे, त्यामुळे सतत काहीतरी वेगळं करण्याची ऊर्जा आणि प्रेरणा मिळत राहते. एकमेकांची काळजी घ्या, असाच माझा संदेश आहे. भलेही आज एक पाऊल मागे पडलं असलं, तरी पुढच्या वर्षी आपण सगळेच नवं काही तरी करू, या आनंदोत्सवातून नव्या भरारीसाठी सज्ज होऊ.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nग्रामीण प्रेक्षक, सर्वसामान्य लोक यांच्या जीवावरच मी मोठी झाले, अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई महाराष्ट्रात महापुराच्या तडाख्यात १३७ बळी; अजूनही ७३ जण बेपत्ता\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\nजळगाव जळगाव महापालिकेच्या उपमहापौरांवर गोळीबार; शहरात तणाव\nअहमदनगर करोनाचे आकडे फिरले; 'या' जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\n८ बाद १४; त्यानंतर पठ्ठ्यानं ठोकलं विस्फोटक शतक अन् संघाला मिळाला थराराक विजय\nक्रिकेट न्यूज SL vs IND : सूर्यकुमार यादव तळपला, भारताने श्रीलंकेपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा...\nरत्नागिरी रत्नागिरी: उपजिल्हा रुग्णालयातील नर्सच्या आत्महत्येने खळबळ\nकोल्हापूर सांगली अजूनही जलमय; कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटांपर्यंत पोहोचली\nमुंबई Live: पुणे-बंगळुरू महामार्ग अजूनही बंदच; शिरोली ते सातारा रस्ता सुरू\nमोबाइल विवोचे टॉप सेलिंग स्मार्टफोन, मिळेल ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज; पाहा किंमत\nमोबाइल जिओचा वर्षभर चालणारा प्लान, फक्त २ रुपये जास्त देवून मिळवा दुप्पट डेटा\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २५ जुलै २०२१ रविवार : चंद्र आज मकर राशीतून जात असताना अनेक राशींसाठी लाभदायक\nमोबाइल स्प्लॅश प्रूफ आणि हाय ग्राफिक्सने परिपूर्ण Redmi चे स्मार्टफोन खरेदी करा बजेटमध्ये, पाहा लिस्ट\nब्युटी प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी करत ‘ही’ 5 कामं, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/election-program-announced-for-5-zilla-parishads-and-33-panchayat-samiti-in-maharashtra-262695.html", "date_download": "2021-07-25T23:06:41Z", "digest": "sha1:UZKSWNC7BEB36II655ZFVLEOY2BVMMDI", "length": 32201, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Maharashtra ZP Election 2021: महाराष्ट्रातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अ��्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत प��कावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार ��ांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nMaharashtra ZP Election 2021: महाराष्ट्रातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांमधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nराज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यामधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली आहे.\nमहाराष्ट्रातील धुळे (Dhule Zilla Parishad 2021), नंदुरबार (Nandurbar Zilla Parishad 2021), अकोला (Akola Zilla Parishad 2021), वाशिम (Washim Zilla Parishad 2021) आणि नागपूर (Nagpur Zilla Parishad 2021) या जिल्ह्यातील ओबीसीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले होते. दरम्यान, रद्द करण्यात आलेल्या राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यामधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज केली आहे. तर, पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांच्या पोटनिवडणूका तेथील कोविड-19 ची परिस्थिती सुधारल्यानंतर घेण्यात येतील, असेही मदान यांनी स्पष्ट केले आहे.\nन्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या 5 जिल्हा परिषदा, तसेच त्याअंतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 19 जुलैला मतदान होणार आहे. तर, 20 जुलै 2021 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती मदान यांनी दिली आहे. हे देखील वाचा- पुणे महापालिकेच्या निवडणूक विभागाचा पदभार घनकचरा विभागाचे उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे\nन्यायालयीन निर्णयानुसार धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या ५ जिल्हा परिषदा, तसेच त्याअंतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलैला मतदान; तर २० जुलैला मतमोजणी होईल- राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची माहिती pic.twitter.com/oGSVyjPR26\nकोरोना महामारीमुळे अनेक राज्यातील अनेक निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. परंतु, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातील विविध जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती सुधारताना दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या पाच जिल्ह्यांनी लेव्हल-1 मध्ये प्रेवश केला आहे. यामुळे या 5 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 33 पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे. परंतु, पालघर जिल्ह्याचा अद्��ापही लेव्हल-3 मध्ये समावेश आहे. यामुळे पालघर जिल्ह्यातील परिस्थिती सुधारल्यानंतर येथे निवडणुका घेण्यात येणार आहेत.\nMaharashtra ZP Election 2021: राज्यातील 5 जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित\nMaharashtra ZP Election 2021: महाराष्ट्रातील 5 जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता\nAkola Zilla Parishad And Panchayat Samiti By-Election 2021: अकोला जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक, जाणून घ्या निवडणूक कार्यक्रम आणि विद्यमान स्थिती\nOBC Reservation: कोरोनाची परिस्थिती पाहता राज्यातील पोटनिवडणूक पुढे ढकला किंवा थांबवा, छगन भुजबळ यांची मागणी\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2021-07-25T23:06:14Z", "digest": "sha1:REWA45TWFF4BNCBTJN2AC7M2A62RFTTE", "length": 2176, "nlines": 29, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "चर्चा:ट्विटर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"ट्विटर\" पानाकडे परत चला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१० रोजी ११:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/facebook/social-media-site-bans-bjp-mla-t-raja-singh-in-report-that-sparked-hate-speech-marathi-news-live-latest-updates/", "date_download": "2021-07-25T22:22:03Z", "digest": "sha1:ZZ4CYR2Y5TQIYSV4OUAW7X35MTYAULTX", "length": 23035, "nlines": 152, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "द्वेषयुक्त भाषण | भाजपा आमदाराच्या फेसबुक इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी | द्वेषयुक्त भाषण | भाजपा आमदाराच्या फेसबुक इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्ष��� | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Facebook » द्वेषयुक्त भाषण | भाजपा आमदाराच्या फेसबुक इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी\nद्वेषयुक्त भाषण | भाजपा आमदाराच्या फेसबुक इन्स्टाग्राम अकाऊंटवर बंदी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 11 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nअमरावती, ३ सप्टेंबर : देशात विरोधी पक्षाकडून फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात होता. या दरम्यान फेसबुकने भाजप नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. फेसबुकने टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या अकाऊंटवर बंदी आणली आहे.\nभाजपा नेत्याच्या द्वेषयुक्त भाषणावरून ‘फेसबुक’ने हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचं ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ने प्रसिद्ध केल्यानंतर देशात राजकीय वादंग निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर फेसबुकने ज्या भाजपा आमदाराच्या पोस्टवरून वादाला तोंड फुटलं, त्यांच्यावर कारवाई केली आहे. तेलंगणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांच्यावर फेसबुककडून कारवाई करण्यात आली आहे. राजा सिंह यांच फेसबुक अकाउंटही बंद करण्यात आलं आहे.\nवॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी संसदीय समितीने फेसबुक प्रतिनिधींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचा आरोप करत आपली बाजू मांडण्यास सांगितले. त्याचबरोबर मंगळवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कर्मचार्‍यांवर निवडणुकीत लोकांना मदत केल्याचा आरोप केला आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nद्वेष आणि हिंसा भडकावणाऱ्या पोस्टवर कारवाईस नकार | भाजपावर फेसबुक मेहेरबान\nअमेरिकेत लवकरच निवडणुका होत आहेत. २०१६ च्या निवडणुकीत पक्षपाती भूमिका घेण्याबाबतचा आरोप झालेले ट्विटर आणि फेसबुकने नवे नियम तयार केले. आता भारतातही फेसबुकच्या न��यमांबाबत चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह आणि एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी फेसबुकच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.\nभाजपासंबंधित पोस्ट आणि त्या भूमिकेवरून फेसबुक'कडून अखेर खुलासा\nकोरोना विषाणू, चीनची घुसखोरी, देशाची अर्थव्यवस्था यावरून घणाघाती सवाल करून काँग्रेस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्या काही दिवसांमध्ये मोदी सरकारची कोंडी केली होती. दरम्यान, राहुल गांधी यांनी काल भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अजून एक सनसनाटी आरोप केला होता. भारतामध्ये फेसबूक आणि व्हॉट्सअ‍ॅपवर भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नियंत्रण मिळवले असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी एका परदेशी वृत्तपत्रातील लेखाचा संदर्भ देऊन केला होता.\nसर्व मोदी भक्तांनी सुद्धा सोशल मीडिया सोडावा म्हणजे देश शांत होईल - नवाब मलिक\nभाजपच्या कार्यकर्त्यांना सोशल मीडियावर सक्रीय राहण्याचे आदेश देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा विचार करत आहेत. ट्विटरच्या माध्यमातून मोदींनी सोशल मीडियाला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. मोदींनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलंय की, रविवारपासून फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम आणि यू-ट्युब सोडण्याचा विचार करत आहे. यासंदर्भातील भूमिका लवकरच स्पष्ट करेन असं म्हटलं आहे.\nडिजीटल शिक्षण, रिलायन्सकडून Jio Glass सेवा लाँच\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदार असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.\nगुगल आणि जिओ मिळून अँड्रॉइड बेस्ड स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टम तयार करणार\nमाहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली जगातली मोठी कंपनी असणारी Google आता Jio प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक करणार आहे. गुगल रिलायन्स जिओमध्ये 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. Jio Platforms Limited चा 7.8 टक्के वाटा Google कडे असेल. अशा प्रकारे आता JPL मध्ये फेसबुक, इंटेल (Intel), क्वालकॉम (Qualcomm) आणि गुगल असे 4 मोठे भागीदा�� असतील. Google च्या गुंतवणुकीची घोषणा RIL चे मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) केली.\nफेसबूक जिओमध्ये तब्बल ४३,५७४ कोटीची गुंतवणूक करणार\nफेसबूककडून बुधवारी एक मोठी घोषणा करण्यात आली. रिलायन्स उद्योग समूहातील जिओचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची घोषणा फेसबूककडून करण्यात आली. ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर अर्थात ४३,५७४ कोटी रुपये फेसबूककडून जिओमध्ये गुंतविण्यात येणार आहेत. भारतातील सोशल मीडियामध्ये आपला परीघ आणखी विस्तारण्यासाठी फेसबूककडून हा निर्णय घेण्यात आला आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिव��र वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nSpecial Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/union-minister-amit-shah-attacks-opposition-over-caa-challenges-rahul-gandhi-chief-minister-mamta-banerjee/", "date_download": "2021-07-25T21:26:41Z", "digest": "sha1:GLKKJMDBLU7WEEEUGY47YVVVPDM2QXPN", "length": 24233, "nlines": 157, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "भारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही: अमित शहा | भारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही: अमित शहा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत��री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » India » भारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही: अमित शहा\nभारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही: अमित शहा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nजबलपूर: जेएनयूमधील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज, रविवारी जबलपूरमधील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा शहा यांनी दिला.\nयावेळी गृहमंत्री शाह यांनी हे देखील सांगितले की, आज काँग्रेस संपूर्ण देशभर सीएएचा विरोध करत आहे. मी राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना आव्हान करतो की, सीएएमुळे कोणाचेही नागरिकत्व हिरावण्याची तरतूद असल्याचे त्यांनी दाखवून द्यावे. या कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची नाहीतर नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.\nकाँग्रेस पक्ष, अरविंद केजरीवाल आणि कम्युनिस्ट पक्ष एकत्र येऊन देशाच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शहांनी केला. नागरिकत्व कायद्यात कोणाचंही नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद नाही. उलट या कायद्याच्या आधारे नागरिकत्व दिलं जाणार आहे, असं गृहमंत्री म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्यात नागरिकत्व काढून घेण्याची तरतूद असल्यास राहुल गांधी आणि ममता बॅनर्जींनी ती शोधून दाखवावी, असं थेट आव्हान शहांनी दिलं.\nमागील बातमी पुढील बातमी\nCAA : देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू, केंद्राकडून अधिसूचना जारी\nदेशभरातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (Citizenship Amendment Act) विरोध होत असताना केंद्र सरकारकडून या कायद्याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये गृह मंत्रालयाकडून देशात 10 जानेवारीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायदा (Citizenship Amendment Act) लागू झाल्याची सूचना देण्यात आली आहे. केंद्र सरकारने काल म्हणजे १० जानेवारी रोजी या कायद्य��बाबत अधिसूचना जारी केली. नागरिकत्व दुरुस्ती कायद्यानुसार ३१ डिसेंबर २०१४ पर्यंत पाकिस्तान, बांगलादेश, आणि अफगाणिस्तानमधून भारतात आलेल्या मुस्लिम वगळता इतर धर्माच्या शरणार्थींना देशाचे अधिकृत नागरिकत्व मिळणार आहे.\nCAA आंदोलनं: देश किंवा राज्य सोडावं लागेल ही भीती बाळगू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nनागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून देशभरात आगडोंब उसळला आहे. महाराष्ट्रातही याचे लोण पसरले असून ठिकठिकाणी आंदोलनं होतं. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. तसंच, महाराष्ट्रातील जनतेचे हक्क कुणालाही हिरवून देणार नाही, अशी ग्वाहीही दिली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून महाराष्ट्रातील जनतेला आवाहन केलं.\nCAA कायदा: मोदीजी तुमच्या वडिलांचे आणि खानदानाचे जन्म दाखले हिंदुस्थानाला दाखवा\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा संपूर्ण देशभरात लागू झाला असून, चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. अनुराग कश्यप यांनी सुरुवातीपासून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवला आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक ११ डिसेंबर रोजी संसदेत मंजूर करण्यात आले होते.\nCAA विरोध: आम्ही पुन्हा गांधी हत्या होऊ देणार नाही: यशवंत सिन्हा\nसुधारित नागरिकत्व कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली गेट वे ऑफ इंडिया येथून ‘गांधी शांती यात्रे’ला गुरुवारी सकाळी सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे समन्वयक प्रकाश आंबेडकर, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, आशिष देशमुख, मंत्री नवाब मलिक आदी नेते उपस्थित होते. गेट वे ऑफ इंडिया येथून सुरु झालेल्या या यात्रेचा शेवट दिल्लीतील महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ राजघाट येथे होणार आहे.\nCAA विरोध: सुरक्षेच्या कारणामुळे मोदींचा आसाम दौरा दुसऱ्यांदा रद्द\nखेलो इंडिया या युवा राष्ट्रीय स्पर्धेला साममधल्या गुवाहाटी येथे १० जानेवारीसून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. पण आता खेलो इंडियाच्या उद्घाटन सोहळ्याला मोदी येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. आपल्या जीवाला असणारा मोठा धोका टाळण्यासाठीन नरेंद्र मोदी यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. नरेंद्र मोदी दौऱ्यावर आले तर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल अशी धमकी ऑल आसाम स्टुडंट्स युनियनकडून देण्यात आली होती.\nCAA: अहमदाबादमध्ये उपद्रव्यांकडून थेट पोलिसांवर दगडफेक\nनागरिकत्व सुधारणा कायद्यावरून देशभरात उद्रेक झालेला असताना अनेक ठिकाणी पोलीस देखील हिंसाचाराचे लक्ष होतं आहेत. ईशान्य भारतानंतर उत्तर भारतात देखील हिंसक आंदोलनांनी उचल घेतल्यानंतर तीच धग आता पश्चिम भारतात देखील त्याचं लोन पसरल्याचं पाहायला मिळत आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nSpecial Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2012/03/blog-post_04.html", "date_download": "2021-07-25T21:52:51Z", "digest": "sha1:7GG2M6XJLRMHQNHJ6T5HOOLFS77NOZRK", "length": 23913, "nlines": 309, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): प्रतिपश्चंद्रलेखेव..", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\n२७ फेब्रुवारी; अर्थात 'मराठी भाषा दिन', म्हणजेच मराठी सारस्वताच्या उत्तुंग अस्मिताभिमानाचा सुदिन.\nहा सुवर्ण-दिवस 'मराठी कविता समूह' काहीतरी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करतो. मागील वर्षी ह्याच दिवशी सतत २४ तास ऑर्कुटवरील 'मराठी कविता समूहा'वर काव्यसमिधा अर्पण करून साजरा केला होता. ह्या 'काव्य महायज्ञा'त प्रथितयश कवींच्या १८४ आणि आंतरजालावरील कवींच्या २०४ नवीन कविता; अशा एकूण ३८८ कविता लिहिल्या गेल्या.\nया अशा अभिनव उपक्रमाची परंपरा पुढे घेऊन जाताना ह्या वर्षीच्या 'मराठी भाषा दिना'च्या निमित्ताने 'मराठी कविता समूह' आपला नित्याचा 'प्रसंगावर गीत' हा उपक्रम, मराठी माणसाच्या हृदयाशी अत्यंत निकट असणारा आणि महाराष्ट्राच्या भूमीच्या ज्ञात इतिहासातील सर्वोच्च मानबिंदू असलेला एक प्रसंग घेऊन साजरा करण्याचा प्रयत्न करणार आहे. या उपक्रमात प्रत्येक मराठी कवीने आपली कविता लिहून या प्रसंगावरील आपले विचार 'गीत स्वरुपात' मांडणे अपेक्षित आहे आणि त्याच बरोबरीने 'मराठी भाषा दिन' आजपासून पुढील पंधरा दिवस साजरा करणे अपेक्षित आहे.\nचला तर मग मराठी काव्यमित्रांनो, तुमच्या लेखण्यांना लावा संगीनीची धार, तुमच्या धमन्यांमधले रक्त तुमच्या लेखणीच्या वाटे झिरपू द्या आणि तुमच्या अद्वितीय प्रतिभेतून उमटलेल्या मराठी काव्यगीतांचा अर्घ्य मराठी साहित्य-रत्नाकरामध्ये अर्पण करू या\n\"मराठी कविता प्रोडक्शन्स\"चा अत्यंत महत्वाकांक्षी आगामी चित्रपट - \"शिवराज्याभिषेक\" तयार होत आहे \nमहाराष्ट्राचे दैवत असलेला शिवशंभूराजा, आदिलशाहीमध्ये गाढवाचे नांगर फिरवलेल्या पुण्याच्या पुण्यभूमीवर त्यांच्या लाल महालात मातोश्री जिजाबाई यांच्या समवेत राहायला आले. तेथे त्यांचे शारीरिक, बौद्धिक, सामरिक आणि राजकीय शिक्षण संस्कारांच्या बरोबरीनेच सुरु झाले. अल्पावधीतच शिवबा युद्धपारंगत तर झालाच; परंतु त्याच बरोबरीने आपल्या चाणाक्ष बुद्धिमत्तेने त्याने तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा सखोल अभ्यासही केला. हळूहळू या शिवबाने बारा मावळातील अठरापगड जातींमधल्या गरिबीत खितपत पडलेल्या मराठी मावळ्यांशी नाते जमवले आणि त्यांना त्यांच्या अस्तित्वाची; अस्मितेची जाणीव निर्माण करायला सुरुवात केली.\nहळूहळू हा शिवबा आदिलशाही, निझामशाही यांच्या कडील एकेक प्रदेश काबीज करत सुटला. प्रत्येक वेळी नवनवीन युक्तीने आणि क्लृप्तीने त्याने सा-या शाह्यांना चकित आणि चारी मुंड्या चीत करून टाकले.\nकेवळ एक जुजबी वाटणारे बंड हळूहळू एका स्वतंत्र साम्राज्याचे स्वरूप घेऊ लागले. मग हे बंड मोडून काढण्यासाठी या शहांनी एकेक मोठमोठी संकटे या छोटुकल्या स्वराज्यावर धाडली. परंतु अफजलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान यासारख्या बलाढ्य सरदारांशी झालेली भयंकर युद्धे असोत की सिंहगड, पावनखिंड-पन्हाळा, पुरंदर सारख्या किल्ल्यांवर मावळ्यांनी दिलेली झुंज असो, हरेक दिन मराठी स्वराज्य विस्तारत गेले आणि एक स्वतंत्र साम्राज्य म्हणून वाढत गेले.\nआणि अशा त-हेने स्वतंत्र साम्राज्य निर्माण करणा-या शिवाजीराजांवर राज्याभिषेक होऊन त्यांनी छात्रचामरे धारण केली पाहिजेत हा आग्रह घेऊन प्रत्यक्ष काशीवरून प्रकांड पंडित विश्वनाथ भट्ट उर्फ गागाभट्ट थेट शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी महाराजांना राज्याभिषेक करवून घेण्याची आग्रही विनंती केली. शिवाजी महाराजांनी ती मान्य केली आणि महाराष्ट्रभूमीचे भाग्य खुलले.\nअनेक युद्धे आणि नाट्यमय प्रसंग दाखवून चित्रपटाचा अखेरचा प्रसंग दाखवण्यात येत आहे तो \"शिवराज्याभिषेका\"चा\nएक दवंडीवाला एका गावामध्ये दवंडी देतो - 'ऐका हो ऐकाSSS आजपातूर अर्ध्या मासानं आपल्या शिवाजीराजाला अभिषेक होनार हाये होSSS\nआणि चित्रपटातील गीताला सुरुवात होते...........................\nही वार्ता ऐकताच गावातील प्रत्येक माणूस आनंदानं फुलून निघतो. सारे अबालवृद्ध आनंदानं गावाच्या रस्त्यांवर अक्षरश: नाचू लागतात.\nचहूकडे आनंद आणि उत्साहाला उधाण आलेलं आहे. सारा मावळ परिसर आनंदानं न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्राच्या मातीमाधली हिरवाई नवचैतन्यानं डोलू लागली आहे.\nरायगडावर राज्याभिषेकाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. गडावर महाराजांच्या दरबाराचे बांधकाम जोरात सुरु झाले आहे. महाराजांचा राजमहाल, अश्वशाळा, गोशाला, मंदिरे, कार्यालये ई. सर्व ईमारतींची डागडुजी, रंगरंगोटीचे काम सुरु झाले आहे.\nमहाराजांचे रत्नजडीत सिंहासन, हिरे-माणिकमंडित राजमुकुट, रेशमी उंची पेहराव ई. ची तयारी सुरु आहे.\nशास्त्रशुद्ध राज्याभिषेकासाठी काशीवरून वेदविद्याविभूषित अनेक महापंडित ब्राह्मण आले आहेत आणि राज्याभिषेकाच्या विविध विधींसाठी पंचनद्यांच्या पवित्र जलापासून ते चंदन-अष्टगंधादी नाना परिमळ द्रव्यांपर्यंत प्रत्येक बारीक सारीक तपशीलाकडे जातीने लक्ष देत आहेत.\nस्वराज्याचं सैन्यदेखील जोरदार तयारीत आहे. व��विध पथके आपापल्या विशिष्ट गणवेशात संचालनाची तयारी करत आहेत. राज्याभिषेक समारोहाच्या वेळी कुठलीही आगळीक होऊन नये याची दक्षता घेण्यासाठीची सज्जता चालू आहे.\nआणि अखेरीस महाराष्ट्राची भाग्यरेखा बदलणारा; मराठी मातीला तिच्या अस्तित्वाची ओळख करून देणारा, मराठी माणसाच्या अस्मितेचा मानबिंदू असलेला तो दिवस; तो क्षण आला आहे.\nरायगडावर पहाटेच्या मंगलप्रसंगी होम-हवनादी अनेकविध विधी संपन्न झाल्यानंतर महाराजांवर पंचनद्यांच्या पवित्र जलाचा अभिषेक करण्यात आला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची भाग्यदेवता शिवाजी महाराज हे राजसिंहासनावर अधिष्ठित झालेले आहेत. वेदमंत्रघोषात शिवाजी महाराजांवर छत्र-चामर धरली गेली आहेत आणि गागाभट्ट आपल्या खड्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा वाचून दाखवत आहेत \"प्रतीपश्चंद्रलेखेव..............\"\nआणि चित्रपट येथेच संपतो\n(लेखन - सारंग भणगे)\n\"मराठी कविता समूहा\"च्या \"लिहा प्रसंगावर गीत - भाग क्र. २२ (\"मराठी भाषा दिन\" विशेष)\"मध्ये अफाट वर्णन केलेल्या ह्या ऐतिहासिक प्रसंगासाठी गीत लिहिण्याचा माझा प्रयत्न -\n{उजळेल नवा रवि आज नभी\nतव नाम असे शिवछत्रपती\nगगनासम हा अभिमान उरी\nराजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला\nस्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला\nसरणार दूर तो आता अंधार पारतंत्र्याचा\nयेथे फुटणार नव्याने ह्या मातीलाही वाचा\nछातीत एक शौर्याचा अंगार फुलवण्या आला\nस्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला\nजे पीडित शोषित होते जे वंचित शोणित होते\nजे गाडा अन्यायाचा पाठीवर ओढित होते\nत्यांच्या हाती बंडाचे औजार सोपण्या आला\nस्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला\nलगबग खटपट जिकडे तिकडे सजावटीची चाले\nतासुन लखलख चमचमती साऱ्या तरवारी-भाले\nगनिमांचा नाश कराया शस्त्रांस उपसण्या आला\nराजाधिराज मावळचा भाग्यास बदलण्या आला\nस्वप्नील स्वराज्याला हा सत्यात आणण्या आला\n{उजळेल नवा रवि आज नभी\nतव नाम असे शिवछत्रपती\nगगनासम हा अभिमान उरी\nपंच*नद्यांचे आशीर्वच तव अभिषेकरुप लाभते\nराजमुकुट अन हे सिंहासन तुला खरे शोभते\n*एक असाही समज आहे की पाच नव्हे, सात नद्यांचे पाणी होते. तसे असल्यास 'पंच' ऐवजी 'सप्त' करावे.\n**शिवाजी महाराजांची राजमुद्रा -\n\"प्रतिपश्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषामुद्राभद्रायर���जते|\"\nमाझी वाचनाची आवड जोपासणारा अत्यंत खास ब्लॉग.\nआपलं नाव नक्की लिहा\nरे मना गीत गा\nविशाल आसमंत मी अथांगसा समुद्र तू\nदिवसा फुलुनी दरवळ करती.. (लावणी)\nकवितेची एक ओळ.. (अधुरी कविता)\nखुर्चीच्या टोकावरची - \"कहानी\" (चित्रपट परीक्षण) - ...\nपुन्हा एका वादळाचे मला स्वप्न हवे\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6050", "date_download": "2021-07-25T22:16:38Z", "digest": "sha1:QZZGBMCKDYO2GIIOHK3JTMEMLBIWQJTR", "length": 9086, "nlines": 132, "source_domain": "abhivrutta.com", "title": "विस्तार अधिकारीसह सरपंच, उपसरपंच जाळ्यात | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर विस्तार अधिकारीसह सरपंच, उपसरपंच जाळ्यात\nविस्तार अधिकारीसह सरपंच, उपसरपंच जाळ्यात\nनागपूर : पंचायत समिती चिमूर जि. चंद्र्रपूर येथील विस्तार अधिकारी (पंचायत) हेमंत लक्ष्मण हुमणे यांना भिसी येथील सरपंच योगिता अरुण गोहणे आणि उपसरपंच लिलाधर प्रभाकर बन्सोड यांच्यासह 30 हजा रुपयांची लाच स्वीकारताना लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर येथील पथकाने रंगेहात पकडले आहे. यामुळे पंचायत समितीतील कर्मचाºयांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.\nसविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांना ग्राम पंचायत भिसी येथे ग्रामसेवक असताना ग्रामपंचायत भिसी अंतर्गत होणाºया कामांचा ई-टेंडरिंगची प्रक्रिया बरोबर राबवली नाही असा ठपका ठेवत निलंबित करण्यात आले होते. सदर प्रकरणाची तक्रारदार आणि अन्य काही लोकांविरुद्ध विस्तार अधिकारी हेमंत लक्ष्मण हुमणे यांच्या मार्फत चौकशी सुरू होती. सदर चौकशीतून नाव काढण्यासाठी विस्तार अधिकारी हुमणे 30 हजारांच्या लाचेची मागणी केली आणि लाच\nदेण्यासाठी योगिता गोहणे व उपसरपंच लिलाधर बन्सोड यांनी तक्रारदारास अपप्रेरणा दिली. मात्र, तक्रारदारास लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. सापळा रचून सरपंच गोहणे व उपसरपंच बन्सोड रंगेहात पकडण्यात येऊन त्यांना अटक करण्यात आली.\nसदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर व अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक अविनाश भामरे, निलेश सुरडकर, संतोष येलपुलवार, अजय बागेसर, अरुण हटवार, संदेश वाघमारे,रोशन चांदेकर, नरेश नन्नावरे, समीक्षा भोंगळे व चालक दामोदर करंबे यांनी सहभाग घेतला.\nPrevious articleव्हीजे-एनटी मुला-मुलींच्या शिक्षणाबाबत बैठक\nNext articleकाँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचे निधन\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://beed.gov.in/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%82-%E0%A4%B8-%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D-2/", "date_download": "2021-07-25T23:00:53Z", "digest": "sha1:7EXMQ5TIJN5XYTYK7DLTO4XMQZRPKVGB", "length": 7460, "nlines": 107, "source_domain": "beed.gov.in", "title": "उपजिल्हाधिकारी (भू.स.) जा.प्र.-४ बीड मु.अंबाजोगाई | जिल्हा बीड, महाराष्ट्र शासन | भारत", "raw_content": "\nA+ फॉन्ट आकार वाढवा\nA- फॉन्ट आकार कमी करा\nमा. जिल्हाधिकारी यांचे अवाहन\nएसटीडी आणि पिन कोड\nअप्पर जिल्हाधिकारी कक्षाशी संबंधित\nसन 2020-2021 मध्ये जून- ऑक्टोबर 2020 या कालावधित अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकर्‍यांना SDRF मधून जी मदत निधी वाटप झालेली यादी.\nजिल्हा आर्थिक व सामाजिक समालोचन\nकार्यरत महा- ई- सेवा केंद्र/आपले सरकार सेवा केंद्र (ग्रामपंचायत)\nग्रामरक्षक दल माहिती पुस्तिका\nराष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र\nउपजिल्हाधिकारी (भू.स.) जा.प्र.-४ बीड मु.अंबाजोगाई\nउपजिल्हाधिकारी (भू.स.) जा.प्र.-४ बीड मु.अंबाजोगाई\nविवरणपत्र-१ (अ) कलम १८ खालील (रोहयो व्यतरिक्त ईतर) त्रुटी पूर्तता होऊन मा. न्यायालयाने दाखल करून घेऊन दावा सुरु केलेली प्रकरणे. [पी.डी.एफ 3 MB]\nविवरणपत्र-१ (ब) कलम १८ खालील (रोहयो अंतर्गत प्रकरणे) त्रुटी पूर्तता होऊन मा. न्यायालयाने दाखल करून घेऊन दावा सुरु केलेली प्रकरणे[पी.डी.एफ 3 MB].\nविवरणपत्र-२ कलम १८ खालील प्रकरणा मध्ये मा. न्यायालयाने त्रुटी काढून परत केलेल्या प्रकरणांची माहिती.[पी.डी.एफ 6 MB]\nविवरणपत्र-३ कलम २८ (अ) खालील प्रकरणाची माहिती [पी.डी.एफ 462 KB].\nविवरणपत्र-४ खाजगी जमीन खाजगी वाटाघाटी द्वारे अद्याप पर्यन्त प्रक्रिया पूर्ण न केलेल्या प्रकरणांची माहिती [पी.डी.एफ 248 KB].\nविवरणपत्र-५ कलम ६४ खालील प्रकरणांची माहिती [पी.डी.एफ 188 KB].\nविवरणपत्र-६ संपादित संघाकडे निधी मागणी करूनही अद्याप निधी अप्राप्त प्रकरणांची माहिती [पी.डी.एफ 857 KB].\nविवरणपत्र-७ ज्या प्रयोजनासाठी निवाडा घोषित केलेला आहे परंतु प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही अश्या प्रकरणाची माहिती [पी.डी.एफ 33 KB].\nविवरणपत्र-८ भूसंपादन अधिनियम २०१३ नुसार कारवाई करावयाच्या प्रकरणांची माहिती [पी.डी.एफ 1 MB].\nविवरणपत्र-९ भूसंपादन अधिकारी यांनी प्रत्यक्षात प्रकल्पाचे ठिकाणी जाऊन फोटो (सेल्फी) काढावयाच्या प्रकरणांची माहिती [पी.डी.एफ 33 KB].\nविवरणपत्र-१० व्यपगत प्रकरणांची माहिती [पी.डी.एफ 32 KB].\nसंकेतस्थळावरील माहितीचा सर्वाधिकार जिल्हा प्रशासनाकडे\n© बीड जिल्हा , राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र,\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार द्वारे विकसित आणि होस्ट\nशेवटचे अद्यावत: Jul 22, 2021", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/quickly/sports/cricket/williams-ross-taylor-guide-new-zealand-to-inaugural-test-championship-title-262938.html", "date_download": "2021-07-25T21:24:40Z", "digest": "sha1:LWDCMKBCCEHAUXNJZJZO2P5QUHGARIO3", "length": 1606, "nlines": 6, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "क्रिकेट News | IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाने 18 वर्षांची पराभवाची परंपरा यंदाही राखली, कसोटी अजिंक्यपदी न्यूझीलंड विराजमान | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\n⚡IND vs NZ WTC Final 2021: टीम इंडियाने 18 वर्षांची पराभवाची परंपरा यंदाही राखली, कसोटी अजिंक्यपदी न्यूझीलंड विराजमान\nटीम इंडियाचा पराभव करत केन विल्यमसनचा न्यूझीलंड संघ आयसीसी जागतिक कसोटी अजिं��्यपदी विराजमान झाला आहे. भारतीय संघाने दिलेल्या 139 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात किवी संघाने ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून ऐतिहासिक विजयाची नोंद केली. यासह आयसीसी स्पर्धांमध्ये गेल्या 18 वर्षांपासून न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाच्या पराभवाची मालिका यंदाही सुरूच राहिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/1570/", "date_download": "2021-07-25T23:25:22Z", "digest": "sha1:7BQXBNCPD2VOMJJLHG6A35RB2GE4K27T", "length": 12348, "nlines": 154, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "केज तालूक्यातील 9 गाव कंटेनमेंट झोन तर 18 गाव बफर झोन म्हणून घोषित – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/केज तालूक्यातील 9 गाव कंटेनमेंट झोन तर 18 गाव बफर झोन म्हणून घोषित\nकेज तालूक्यातील 9 गाव कंटेनमेंट झोन तर 18 गाव बफर झोन म्हणून घोषित\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email20/05/2020\nबीड — केज तालुक्यातील केळगाव व चंदन सावरगाव मध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे 27 गाव कंटेनमेंट झोन व बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.\nमंगळवारी अहवालात केज तालुक्यातील चंदन सावरगाव व केळगाव येथे प्रत्येकी एक कोरोणा बाधित रुग्ण आढळून आले. या रोगाचे संक्रमण होऊ नये यासाठी चंदन सावरगाव ,भाटुंबा ,केकत सारणी ,कुंबेफळ ,बन कारंजा ही पाच गाव कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत तर आनंदगाव सारणी, सारणी आनंदगाव, जवळ बन, ढाफेफळ, जानेगाव, होळ, कळंब अंबा, मानेवाडी, उंद्री ही नऊ गाव बफर झोन म्हणून घोषित करण्यात आली आहेत.\nकेळगाव सह तीन किलोमीटर परिसरातील केळगाव, बेलगाव, अरणगाव, सांगवी ही चार गाव कंटे��मेंट झोन (Containment zone) म्हणूध घोषित करण्यात आले आहे .\nतसेच त्या पुढील ०४ कि.मी.परिसरातील हनुमंत प्रिंपी, माळेवाडी, एकुरका, मस्साजोग, जाधवजवळा, काळेगांवघाट, सारणी , पिंपळगांव व कोरेगांव हि नऊ गाव बफर झोन (Buffer zone) म्हणून घोषित करण्यात आली आहेत.हि सर्व गांवे व परिसर पुढील अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ बंद करण्यात येवून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाने लॉकडाऊनचा कालावधी ३१ में २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषगाने जिल्ह्यात दिनांक ३१ में २०२० रोजीचे रात्री १२.०० पर्यंत फौजदारी प्रक्रिया दंड संहिताचे कलम १४४ (१)(३) लागू करण्यात आले आहेत. तसेच यापूर्वी या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, सुधारीत आदेश, सुधारणा आदेश या आदेशासह अंमलात राहणार आहेत.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nनसलेल्या मिशीला जिल्हाधिकारी पिळ मारणार ,सरकारी कर्मचारी पगार , विमा कवच घेणार अन् दक्षता कमिटी पाणक्याच काम करणार,\nमांजरसुंबा घाटात टँकर पलटी होऊन पेटला, चालकाचा होरपळून मृत्यू तर एक जखमी\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/7510/", "date_download": "2021-07-25T21:58:00Z", "digest": "sha1:MNH7DFQZ6BBYE4WX2FA5KPBJNLJ3NUNJ", "length": 10832, "nlines": 153, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "उसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटारसायकलची धडक, दोन ठार एक जखमी – सह्याद्री माझा", "raw_content": "\nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nप्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nबोले तैसा चाले… ✍️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त धनंजय मुंडे यांचा विशेष लेख..✍️\nअजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अँजिओप्लास्टी,अँजिओग्राफी शिबीराचे उद्घाटन\nशिरूर तालुक्यात आणखी निर्बंध कडक\nडी एच ओ डॉ. राधाकिसन पवार यांची सातारा येथे बदली\nबीडकरांनो खबरदार: कोरोना रुग्ण संख्या पोहोचली 200 पार\nलहरी राजा ,प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अशीच जिल्ह्याच्या विकासाची वाट लागणार \nरेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; उच्च न्यायालयात खटला रद्दबातल\nHome/आपला जिल्हा/उसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटारसायकलची धडक, दोन ठार एक जखमी\nउसाच्या उभ्या ट्रॉलीला मोटारसायकलची धडक, दोन ठार एक जखमी\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email22/02/2021\nमाजलगाव — रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची जोरातमृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची घटना माजलगाव गेवराई रोड वर रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.\nरविराज शेंडगे , विवेक मायकर तसेच अन्य एक जण माजलगाव गेवराई रस्त्यावरून मोटार सायकल ने केसापुरी कॅम्प कडे जात होते. रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या उसाच्या ट्रॅली���ा जोराची धडक दिली. धडक इतकी जोरात होती की मोटार सायकलचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत\nरविराज रामहरी शेंडगे (वय २०) रा.उमरी तर विवेक भागवत मायकर (वय२१) पिंपळगाव (नाकले) या दोन तरुणांच्या डोक्याला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर तिसरा ओंकार काळे हा तरुण गंभीर जखमी असुन त्यास औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले आहे.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\n'गीते' साहेब मनमौजीपणाच गीत गात रहा,सोशल डिस्टन्सचा फज्जा उडू द्या, ठाकरे आणि मुंडेना बडबड करू द्या\nबीडकरांच्या मदतीने आम आदमी पार्टी नगरपरिषदेतील घराणेशाहीवर झाडू फिरवणार -- मानध्यान\nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nशिरूर तालुक्यात आणखी निर्बंध कडक\nलहरी राजा ,प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अशीच जिल्ह्याच्या विकासाची वाट लागणार \nलहरी राजा ,प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अशीच जिल्ह्याच्या विकासाची वाट लागणार \nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/09/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D-2.html", "date_download": "2021-07-25T22:36:25Z", "digest": "sha1:3E7LS2K47GJPLS26B7COTOIP7P5WVGAG", "length": 7395, "nlines": 107, "source_domain": "itechmarathi.com", "title": "सरकारी अनुदानावर ट्रॅक्टर कसा घ्यायचा ? जाणून घ्या संपूर्ण माहिती | -", "raw_content": "\nसरकारी अनुदानावर ट्रॅक्टर कसा घ्यायचा जाणून घ्या संपूर्ण माहिती |\nसरकारी अनुदानावर ट्रॅक्टर कसा घ्यायचा जाणून घ्या संपूर्ण माहिती |\nसरकारी अनुदानावर ट्रॅक्टर कसा घ्यायचा जाणून घ्या संपूर्ण माहिती\nमहिंद्रा ट्रॅक्टर ची किंमत\nजॉन डीअर ट्रॅक्टर किंमत\nOppo A95 लवकरच भारतात, जाणून घ्या, काय आहेत फीचर\nसरकारी अनुदानावर ट्रॅक्टर कसा घ्यायचा, जाणून घ्या.\nऑनलाइन शॉपिंग कशी करायची – How to shop online\nFathers Day date 2021: जाणून घ्या तारीख, इतिहास आणि सर्व गोष्टी वडिलांसाठी विशेष…\nशुभ शनिवार सुविचार : Shubh Shanivar Images ( प्रेरणादायक सुविचार मराठी )\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/11/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-google-pay-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%AE-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80.html", "date_download": "2021-07-25T22:22:34Z", "digest": "sha1:557UDDYQLF7EL2BHQBP426WJSRRZTQ3C", "length": 8937, "nlines": 97, "source_domain": "itechmarathi.com", "title": "भारतात Google Pay वापरणे एकदम फ्री ,कोणतेही चार्जेस नाही -", "raw_content": "\nभारतात Google Pay वापरणे एकदम फ्री ,कोणतेही चार्जेस नाही\nभारतात Google Pay वापरणे एकदम फ्री ,कोणतेही चार्जेस नाही\nगुगलने स्पष्टीकरण दिले आहे की भारतातील वा��रकर्त्यांनी त्याच्या पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे रेमिटन्ससाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि ही फी अमेरिकेत असलेल्या वापरकर्त्यांसाठी आहे. गेल्या आठवड्यात, Google ने जाहीर केले की पुढील वर्षी Android आणि iOS वर नवीन Google पे अ‍ॅपची ऑफर करेल आणि वापरकर्ते यापुढे वेब ब्राउझरद्वारे या सेवांचा वापर करण्यास सक्षम राहणार नाहीत. अहवालानुसार, गुगल पे त्वरित पैसे पाठविण्यासाठी फी आकारेल. Google च्या प्रवक्त्याने सांगितले की, “ही फी केवळ अमेरिकेसाठी आहे आणि ती Google पे किंवा Google Pay for Business अ‍ॅप्सवर लागू होत नाही.” भारतात सप्टेंबर २०१ 2019 पर्यंत गूगल पेचे एकूण 7.7 दशलक्ष वापरकर्ते होते आणि वार्षिक आधारावर एकूण ११० अब्ज अमेरिकन डॉलर्स भरले.\nPoco M3 भारतात लॉन्च ,कमी किमतीत महागड्या स्मार्टफोन बरोबर स्पर्धा\nWhatsaap चे मेसेज डिलीट होणारे फिचर असे करा ऍक्टिव्हेट ,मेसेज आपोआप होतील डिलीट\nRedmi स्मार्टवॉच ,बारा दिवसांची बॅटरी लाईफ ,जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nस्वस्त झाला हा स्मार्टफोन ,5000 MAH बॅटरी ,किंमत फक्त 5,499\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nahmednagar army bharti 2021:अहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021 ,फॉर्म…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5161", "date_download": "2021-07-25T23:18:54Z", "digest": "sha1:WLYFUTGBRO3QTLWATSYMTT2XVHMWGYJM", "length": 9398, "nlines": 129, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्य वन्य जीव मंडळाची पुनर्रचना, मुख्यमंत्र्यांची मान्यता | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई राज्य वन्य जीव मंडळाची पुनर्रचना, मुख्यमंत्र्यांची मान्यता\nराज्य वन्य जीव मंडळाची पुनर्रचना, मुख्यमंत्र्यांची मान्यता\nमुंबई : राज्य वन्य जीव मंडळावर नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री स्वत: या मंडळाचे अध्यक्ष तर वन मंत्री संजय राठोड उपाध्यक्ष आहेत. मंडळाच्या नामनिर्देशित सदस्यांमध्ये पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे, तसेच विधानसभा सदस्य धीरज देशमुख यांचा समावेश आहे तर वन्य जीव क्षेत्रात काम करणाऱ्या बॉम्बे नॅचरल हिस्ट्री, वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट, इकोप्रो संस्था, चंद्रपूर या संस्थांचे प्रतिनिधी असतील. याशिवाय अशासकीय सदस्यांमध्ये अनुज खरे (पुणे), विश्वास काटदरे (रत्नागिरी), बिट्टू सहगल (मुंबई), किशोर रिठे (अमरावती), पूनम धनवटे, कुंदन हाते (नागपूर), यादव तरटे पाटील, सुहास वायंगणकर (कोल्हापूर) यांचा या मंडळात समावेश आहे. मंडळावर अपर मुख्य सचिव वने, प्रधान सचिव आदिवासी विकास, प्रधान मुख्य वन संरक्षक (वन बल प्रमुख), व्यवस्थापकीय संचालक, पर्यटन महामंडळ, आयुक्त पशुसंवर्धन, मत्स्यविकास, पोलीस महानिरीक्षक पदाहून कमी दर्जाचा नसलेला अधिकारी, सैन्यदलाचा प्रतिनिधी, केंद्रीय पर्यावरण व वन विभागाच्या संचालकांचा प्रतिनिधी, भारतीय वन्य जीव संस्था, डेहराडून, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रतिनिधी देखील सदस्य म्हणून आहेत. राज्य वन्य जीवमंडळ हे उपवने, अभयारण्ये, शिकार स्थाने, बंदिस्त क्षेत्रांच्या बाबतीत राज्य सरकारला सल्ला देणे, वन्य प्राणी यांचे जतन व संरक्षण, लायसेन्स व परवाना देण्याबाबत धोरण ठरविणे ही कर्तव्ये मंडळामार्फत बजावली जातात.\nPrevious articleसावली सलोनी रामेश्वरी…CINEdeep\nNext articleदुकानांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/give-incentive-honorarium-to-intern-doctors-demand-of-mla-satish-chavan/", "date_download": "2021-07-25T22:49:44Z", "digest": "sha1:OOZHOCIVPSWXX5F55ZKUXCXMSBIHJ7WU", "length": 14895, "nlines": 150, "source_domain": "mh20live.com", "title": "‘इंटर्न’ डॉक्टरांना प्रोत्साहनपर मानधन द्या:आमदार सतीश चव्हाण यांची मागणी – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/औरंगाबाद/‘इंटर्न’ डॉक्टरांना प्रोत्साहनपर मानधन द्या:आमदार सतीश चव्हाण यांची मागणी\n‘इंटर्न’ डॉक्टरांना प्रोत्साहनपर मानधन द्या:आमदार सतीश चव्हाण यांची मागणी\nऔरंगाबाद– कोरोनाच्या संकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना प्रोत्साहनपर (कोविड भत्ता) मानधन द्यावे अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी आज (दि.20) निवेदनाव्दारे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली आहे.\nआ.सतीश चव्हाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख य���ंना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असताना देखील औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात काम करणारे आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून कोविड रूग्णांची सेवा करण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. अनेक ठिकाणी तर आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना ‘डबल ड्युटी’ करावी लागत आहे. मात्र असे असताना देखील सद्यस्थितीत औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात काम करणार्‍या आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना केवळ 11,000 रू. विद्यावेतन दिल्या जात आहे. जे की खूप कमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आख्यारित येणार्‍या आंतरवासित (इंटर्न) डॉक्टरांना 11,000 रू. विद्यावेतन व 39,000 रू. कोविड भत्ता असे एकूण दरमहा 50,000 रू., तर पुण्यातील बी.जे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रूग्णालयातील आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांना 11,000 रू. विद्यावेतन व 19,000 रू. कोविड भत्ता असे एकूण दरमहा 30,000 रू. मानधन देण्यात येत असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.\nआम्हाला देखील त्याच प्रमाणे कोविड भत्ता देण्यात यावा अशी मागणी औरंगाबादसह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात काम करणारे आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांनी केली असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाच्या अधिष्ठातांनी तसा प्रस्ताव देखील 15 जानेवारी 2020 रोजी संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्याकडे पाठवला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्यातील शासकीय वैद्यकीय रूग्णालयात काम करणार्‍या आंतरवासिता (इंटर्न) डॉक्टरांचे मनोधर्ये वाढवण्यासाठी त्यांना देखील 1 जून 2020 पासून प्रोत्साहनपर (कोविड भत्ता) मानधन देण्यात यावे अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.\nसोबत- आमदार सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनाची प्रत\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – ��ायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nGood news दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी पोस्टात नोकरीची संधी\nताणतणाव व सर्वरोग निदानबाबत कळंब येथे शिबीर यशस्वी\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/5550/", "date_download": "2021-07-25T22:02:17Z", "digest": "sha1:WTYTW56SZGXMXW5SSJICKCWEIKE476TA", "length": 15689, "nlines": 156, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "आनंदवनात दीपावली साजरी केल्याशिवाय समाधान होत नाही-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर – सह्याद���री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/आनंदवनात दीपावली साजरी केल्याशिवाय समाधान होत नाही-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर\nआनंदवनात दीपावली साजरी केल्याशिवाय समाधान होत नाही-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email15/11/2020\nकाटे सारुनी इथले तुम्ही अंथरली फुले, आम्हा अनाथांचे पाय आज धन्य धन्य झाले\nबीड — दीपावलीचा सण आल्यानंतर आनंदवनाची आठवण येणार नाही असे कधीच झाले नाही येथे येऊन या लहानग्यांना भेटल्याशिवाय त्यांच्याशी संवाद साधल्याशिवाय दीपावलीचा आनंदच मिळत नाही अशी भावना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली\nबीड पासुन जवळच असलेल्या आनंदवन याठिकाणी इन्फंट इंडिया या संस्थेतील अनाथ व गरीब मुलांबरोबर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी सपत्नीक दीपावली साजरी केली यावेळी ह भ प माऊली महाराज मंझरीकर,सौ प्रतिभाताई क्षीरसागर, हर्षद क्षीरसागर,विलास बडगे,अरुण डाके,सखाराम मस्के,चंद्रसेन नवले,बाळासाहेब क्षीरसागर, राऊत सर,नवनाथ राऊत,सर्जेराव खटाणे व एमडी श्रीखंडेआदी मान्यवर उपस्थित होते\nया वेळी या ठिकाणी असणाऱ्या चिमुकल्यांनी एका काव्यातून आपल्या भावना व्यक्त केल्या\nकाटे सारुनी इथले तुम्ही अंथरली फुले आम्हा अनाथांचे पाय आज धन्य धन्य झाले\nतुमच्या स्वागताला आम्ही प्रेम अंथरले आज आनंदवनात तुमच्या प्रेमाची पावले चिमुकल्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्यानंतर येथील काही मुलामुलींनी माऊली माऊली या नामघोषात वारकरी संप्रदायातील वेशभूषेत एक गीत सादर करून उपस्थितांची मने जिंक���ी, यावेळी संस्थेचे संचालक दत्ता बारगजे व संध्या बारगजे यांनी मान्यवरांचे स्वागत केले यावेळी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की आनंदवनात आल्याशिवाय दीपावली साजरी केल्याचा आनंद मिळत नाही अनाथ उपेक्षित व गरीब बाधित मुलांसाठी ही अखंड सेवा या ठिकाणी सुरु आहे उजाड माळरानावर काहीच नव्हतं आता मोठा बदल होऊ लागला आहे दीपावली साजरी करण्याची ओढ लागावी असे नाते निर्माण झाले आहे अशा संस्थांना उदात्त भावनेने मदत करायला हवी खारीचा वाटा म्हणून आपण या चिमुकल्या मध्ये दरवर्षी येऊन दीपावलीला सुरुवात करतो यानिमित्त समस्या विचारात घेता येतात येथील अडचणी लक्षात येतात त्या सोडवण्याचा प्रयत्न कर्तव्य भावनेतून आपण करत असतो सध्याच्या महामार्ग च्या काळात अशा संस्था अडचणीत येत असतात काळजी असावी पण भीती नसावी असे आजचे वातावरण हवे,या महामारीच्या काळात अनेक गोरगरिबांना मोठा फटका बसला माणुसकी नाहीशी व्हावीअशी अनेक उदाहरणे घडली आहेत मात्र आता सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे,माणुसकीचा ओलावा कायम ठेवण्यासाठी प्रत्येकाने आता जिव्हाळ्याचे प्रेमाचे नाते निर्माण करावीत,बारगजे कुटुंबाच्या त्यागाचे खरोखरच कौतुक करायला हवे हे एक प्रकारचे पुण्यकर्मच आहे यातून निश्‍चित आणखी मोठे कार्य घडेल असे सांगून ते म्हणाले की या ठिकाणच्या गरजा लक्षात घेऊन त्या पूर्ण करण्याची जबाबदारी म्हणून अण्णा औषधी भाजीपाला टिकून राहावा यासाठी डिफ्रिजर चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी साऊंड सिस्टिमची गरज होती याचा त्यांना उपयोग होईल यावेळी दीपावली फराळाचे वाटपही करण्यात आले\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nथरार : प्रेयसीला ॲसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nधनंजय मुंडेंच्या प्रयत्नाने परळी तालुक्यातील तुती उत्पादक शेतकर्‍यांना प्रत्येकी ७८,६०० रुपये अनुदानाची रक्कम खात्यावर जमा\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्य�� हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://teplu.in/courses/author/569894", "date_download": "2021-07-25T21:35:57Z", "digest": "sha1:3H5JCKW2YMSVKPVBH4W2UCJP5BOJQC2M", "length": 4100, "nlines": 96, "source_domain": "teplu.in", "title": "Teplu", "raw_content": "\nSign Up साइन अप\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nडॉ. अतुल सुभाष फुले\nडॉ. अतुल सुभाष फुले\nडॉ. के. एस. रामचंद्र\nडॉ के एस रामचंद्रा\nडॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी\n​डॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी\nडॉ. मनिषा दिनेश भोसले\nडॉ. मनीषा दिनेश भोसले\nडॉ. मिलिंद केशव कुलकर्णी\nडॉ. मिलिंद केशव कुलकर्णी\nडॉ. शैलेश शामराव मदने\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nदगडी पासून मिळवा मुक्ती\nआपल्या डेअरी फार्ममधून कासेच्या दाहचे निर्मूलन कसे करावे आणि दूध उत्पन्नात भरघोस वाढ कशी मिळवावी हे शिका.\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nतज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जनावरांच्या निवडीची कला व तंत्रामध्ये पारंगत व्हा.\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\n10 आराखडे मिळवा, आपल्या नवीन किंवा जुन्या गोठ्याला यशस्वी बनवण्यास शिका .\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nउच्च दर्जाचे प्रतिजैविके विरहित आणि अपायकारक घटकमुक्त दुधाची निर्मिती कशी करावी शिकणे\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nउच्च प्रतीचा व गुणवत्तापूर्ण मुरघास कसा बनवावा\nआपल्या डेअरी फार्मवर चांगली गुणवत्ता मुरघास तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nअपने डेरी फार्म के लिए अच्छी गुणवत्ता की साइलेज कैसे तैयार करें\nपौष्टिक साइलेज बनाने के लिए जरूरी सभी चीजें सीखें और अपने अपने डेरी फार्म के लिए लाभ बढ़ाये\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.astrosage.com/2021/surya-meen-rashi-sankraman-2021-marathi.asp", "date_download": "2021-07-25T23:26:09Z", "digest": "sha1:23BSDUXLVNMV66B4UEME4B3VQUN2PMHJ", "length": 77552, "nlines": 484, "source_domain": "www.astrosage.com", "title": "सूर्याचे मीन राशीमध्ये संक्रमण - Sun Transit in Pisces in Marathi (14 मार्च , 2021)", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nHome » 2021 » सूर्याचे मीन राशीमध्ये संक्रमण\nसूर्याचे मीन राशीमध्ये संक्रमण - (14 मार्च , 2021)\nवैदिक ज्योतिषाच्या अनुसार सूर्याला तारांचे जनक मानले जाते. सूर्य आपली आत्मा, पिता, अहंकार, आरोग्य, जीवन शक्ती, नेतृत्व गुण, सरकार, अधिकार आणि प्रशासनाचे प्रतिनिधित्व करते. जर जन्म कुंडली मध्ये सूर्य शुभ स्थानावर असेल तर, जातकाला याचे शुभ परिणाम मिळतात. सूर्याची उच्च स्थिती जातकांसाठी सकारात्मक फळ प्रदान करणारे असते याच्या विपरीत जर जन्म कुंडली मध्ये सूर्य कुठल्या ग्रहाने पीडित होत आहे तर, हे हृदय आणि डोळ्यांच्या संबंधित रोगांना जन्म देतो.\nसूर्याचे मीन राशीमध्ये संक्रमण 14 मार्च, रविवारी संध्याकाळी 05 वाजून 55 मिनिटांवर होईल. जेव्हा सूर्य देव आवळ्या मित्र बृहस्पतीच्या स्वामित्वाची मीन राशीमध्ये प्रवेश करेल. ही एक जल तत्वाची राशी आहे. या प्रकारे एक अग्नी तत्व प्रदान सूर्य ग्रहाचा प्रवेश जल तत्व प्रदान राशीत असेल.\nचला जाणून घेऊया सूर्याच्या या राशी परिवर्तनाचे सर्व 12 राशींवर काय प्रभाव पडेल.\nहे राशि भविष्य चंद्र राशीवर आधारित आहे जाणून घ्या आपली चंद्र राशि\nकुंभ राशीपासून मीन राशीपर्यंत संक्रमण दरम्यान सूर्य मेष राशीच्या बाराव्या घरात प्रवेश करेल. अशा परिस्थितीत, सूर्याचे हे संक्रमण आपल्या जीवनातील बर्‍याच बाबींशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण बदल घडवून आणे��.\nसूर्याच्या या संक्रमणाच्या परिणामामुळे, मेष राशीच्या काही लोकांमध्ये त्यांच्या आत्मविश्वासाची कमतरता जाणवू शकते, ज्याचा थेट परिणाम आपल्या कार्य सामर्थ्यावर होईल. परिणामी, या कालावधीत आपण आपल्या क्षमतेनुसार कार्यक्षेत्रात कार्य करू शकणार नाही. तथापि, दुसरीकडे, मेष राशीच्या काही लोकांना त्यांच्या व्यवसाय आणि कार्यक्षेत्रात संधींमुळे परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. याशिवाय परदेशी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाही या संक्रमणाच्या परिणामाचा फायदा होण्याची शक्यता आहे. सूरज शत्रूंच्या सहाव्या घराशी थेट जोडला गेलेला असल्यामुळे, आपण या संक्रमण दरम्यान आपल्या शत्रूंना सहज पराभूत करू शकाल. परंतु काही कायद्याच्या संबंधित बाबी असल्यास, या संक्रमण दरम्यान त्यांना पुढे ढकलण्याचा सल्ला दिला आहे, आपण त्यांच्याशी संबंधित कोणतीही पावले संक्रमणानंतर उचलने चांगले आहे. या संक्रमण दरम्यान जॉब करणाऱ्या जातकांना ट्रान्सफरसारख्या परिस्थितीस सामोरे जावे लागू शकते.\nया कालावधीत व्यावसायिकाचे नुकसान होऊ शकते, म्हणून जर आपण एखादी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर परिस्थितीचा योग्य विचार केल्यानंतर किंवा तज्ञांकडून सल्ला घेतल्यानंतर केवळ स्वतःहून निर्णय घ्या , हे आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.\nवैयक्तिक आघाडीवर, ज्या पालकांना आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवायचे आहे, असे स्वप्न या काळात पूर्ण केले जाऊ शकते. तथापि, जर प्रेम आणि रोमांसविषयी बोलले तर, विवाहित लोक आणि प्रेमात असलेले लोक या सर्वांना या काळात नात्यात काही चढ- उतारांना सामोरे जावे लागू शकते. हे असे असू शकते कारण यावेळी आपल्या जोडीदाराची तब्येत गंभीर असेल किंवा कदाचित आपल्या जोडीदारास दुसर्‍या शहरात किंवा देशात जावे लागेल.\nखर्च करताना विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अन्यथा काही अनावश्यक खर्च आपल्या आर्थिक परिस्थितीत कर्कश असल्याचे सिद्ध होईल. आरोग्याबद्दल बोलत असताना, आपल्याला झोपेची समस्या, डोकेदुखी किंवा उच्च ताप येऊ शकतो. म्हणूनच, आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला तुम्हाला देण्यात आला आहे.\nउपाय : दररोज सकाळी गायत्री मंत्र ऐका किंवा स्वत: त्याचा जप करा.\nमेष पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nकाही समस्यांनी आहे चिंतीत, समाधान मिळवण्यासाठी ज्योतिषांना प्रश्न विचारा\nवृषभ राशीच्या लोकांसाठी, कुंभ राशि ते मीन राशि यांमध्ये सूर्याचे संक्रमण लाभ आणि यश यांच्या अकराव्या घरात होणार आहे. सूर्याचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम आणेल.\nव्यावसायिक दृष्ट्या ही वेळ तुमच्यासाठी अनुकूल असेल, कारण या काळात तुम्ही बऱ्याच ठिकाणाहून आणि पर्यायातून नफा कमवाल. परिणामी, समाजात तुमचा सन्मान आणि आदर वाढेल. या व्यतिरिक्त, या काळात आपण असे बरेच नवीन संबंध किंवा संपर्क तयार करण्यास सक्षम असाल, जे आपल्याला भविष्यात देखील फायदेशीर ठरेल. बराच काळ रखडलेला प्रकल्प यावेळी पुन्हा सुरू केला जाऊ शकतो. ज्याचा तुम्हाला फायदा होईल, तुमचा आत्मविश्वासही वाढेल. या कालावधीत आपल्या वरिष्ठांशी आपले संबंध सौहार्दपूर्ण राहतील आणि आपल्याला त्यांच्याकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकेल. या संक्रमण दरम्यान, आपल्या मनात नवीन आणि अनन्य कल्पना तयार केल्या जातील, ज्या आपल्याला कार्यक्षेत्रामध्ये खूप कौतुक देतील. या व्यतिरिक्त, सूर्याच्या या संक्रमणादरम्यान, अनेक वृषभ राशीच्या लोकांना शासन व प्रशासनाकडून काही लाभ मिळण्याची संभवना आहे.\nवैयक्तिक जीवनाबद्दल बोलले तर, यावेळी विवाहित लोक आपल्या मुलांचे यश पाहून खूप आनंदी होणार आहेत. या व्यतिरिक्त, प्रेमात पडलेल्या लोकांसाठी ही वेळ अनुकूल ठरणार आहे कारण या काळात आपण आणि आपला जोडीदार आपल्या नातेसंबंधात सहजता अनुभवाल. सूर्य आपल्या चौथ्या घराचा स्वामी आहे आणि या कालावधीत आपल्या अकराव्या घरात राहणार आहे, जो या काळात अचल संपत्तीची खरेदी किंवा नफा मिळण्याची दाट शक्यता असल्याचे दर्शवितो. याशिवाय नवीन गुंतवणूक करण्यासाठीही हा कालावधी खूप चांगला असल्याचे सिद्ध होऊ शकते.\nएकंदरीत, सूर्याचे हे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीवर शुभ परिणाम आणेल. सूर्याचे हे संक्रमण आपल्याला सर्व इच्छित परिणाम देण्यारे सिद्ध होईल.\nउपाय : प्रातः सकाळी सूर्य यंत्रांचे ध्यान करा.\nवृषभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nमिथुन राशीतील लोक या वेळी त्यांचे प्रयत्न योग्य दिशेने जात आहेत हे पाहण्यास सक्षम असतील कारण, त्यांच्या प्रयत्नाचे तिसरे घर नियंत्रित करणारा सूर्य, कुंभ राशीपासून मीन राशीच्या राशी परिवर्तना दरम्यान, त्यांच्या दहाव्या घरात ज्याला म्हणतात क्रिया, करिअर आणि पेशा यांचे मुख्य स्थान मानले जाते.\nव्यावसायिकदृष्ट्या, हे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभकारक ठरेल, कारण या काळात सूर्य त्याचे \"पात्र सामर्थ्य\" असणार आहे आणि या संक्रमण दरम्यान अत्यंत शक्तिशाली असणार आहे. यावेळी, आपण आपल्या हातात असलेले कोणतेही काम किंवा प्रकल्प पूर्ण करण्यास सक्षम असाल, ज्यामुळे कार्यक्षेत्रात आपला आदर वाढेल आणि त्याच वेळी ते उच्च स्थान धारण करण्यास उपयुक्त ठरेल. आपल्या कामाच्या ठिकाणी आपल्याला मान्यता, सन्मान, पदोन्नती मिळेल आणि या कालावधीत आपल्याला आपल्या वरिष्ठांचे सहकार्य देखील मिळेल.\nमिथुन राशीतील जे लोक सरकारी नोकरीच्या क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना देखील या काळात लाभ मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक व्यवहार क्षेत्राशी संबंधित या राशीतील लोक किंवा वकील, सेल्स अधिकारी यासारख्या संप्रेषणाच्या क्षेत्राशी संबंधित लोकांना देखील या कालावधीत अनुकूल परिणाम मिळतील अशी अपेक्षा आहे. याव्यतिरिक्त, कलाकार किंवा लोक ज्यांना आपले छंद आणि कौशल्यांचे व्यवसायात रूपांतर करायचे आहे ते देखील इच्छित परिणाम मिळवण्यास सिद्ध करतील. बदलत्या ट्रेंडशी जुळवून घेण्यास आणि तंत्रज्ञानाचे नवीन प्रकार वापरण्यास इच्छुक व्यवसाय या काळात मोठ्या प्रमाणात फायदा घेण्यास सक्षम असतील.\nवैयक्तिक आघाडीवर, या कालावधीत आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्या भावंडांकडून भरपूर पाठिंबा मिळेल. या व्यतिरिक्त, या कालावधीत, आपल्या वडिलांशी किंवा पितातुल्य लोकांशी असलेले आपले नाते दृढ आणि चांगले होईल आणि ते आपल्या यशाचे एक महत्त्वाचे घटक देखील ठरतील. प्रेमासाठी देखील हा एक चांगला काळ असेल कारण या काळात आपण आपल्या जोडीदारासह आनंदी आणि समाधानी असाल. तसेच, या काळात आपण कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारचे समाजासाठी योगदान देण्यास तयार असाल ज्यामुळे आपल्या सामाजिक वर्तुळात आपला आदर वाढण्यास मदत होईल.\nआरोग्या विषयी बोलत असताना, हा काळ आपल्यासाठी संपूर्ण चैतन्यशील असणार आहे, जो या काळात आपल्याला कोणत्याही रोग किंवा समस्येपासून वाचवेल.\nउपाय : दररोज सकाळी सूर्याला अभिवादन करा.\nमिथुन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nकर्क राशीसाठी, कुंभ राशीतून मीन राशीपर्यंत सूर्याचे हे संक्रमण त्यांच्या नवव्या घरात होणार आहे, जे भाग्य, अध्यात्म आणि गुरू यांचे प्रतिनिधित्व करतात. तुमच्या घरामध्ये स्थित सूर्य हा एक खूप शक्तिशाली \"धन योग\" तयार करीत आहे जो या संक्रमण दरम्यान आपल्याला बर्‍याच संधी मिळवून देणार असल्याचे दर्शवितो, ज्यामुळे आपले उत्पन्न, जमा संपत्ती आणि सन्मान वाढेल.\nव्यावसायिकदृष्ट्या, या काळादरम्यान आपण आपल्या कामाच्या ठिकाणी थोडीशी प्रतिस्पर्धा देखील बघू शकता परंतु आपण ज्या प्रकारे सतत प्रयत्न करत आहात आणि काम करत आहात त्या मार्गाने जिंकणे आपल्यास काहीही प्रतिबंधित करू शकत नाही. कर्क राशीच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना सूर्याच्या या संक्रमणादरम्यान अपेक्षित परिणाम आणि आर्थिक स्थिरता देखील मिळण्याची शक्यता आहे. सूर्य देखील गुरू आणि आदर्श यांचे प्रतिनिधित्व करतो म्हणून या काळात तुम्ही एखाद्या नामांकित व्यक्तीबरोबर भेटण्याची शक्यता आहे , जी तुमच्या आयुष्यात एक नवीन आयाम देईल आणि तुम्हाला यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायक देखील ठरेल .\nवैयक्तिक जीवनाविषयी बोलताना, या वेळी आपल्यास आपल्या कुटूंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा आणि आपुलकी मिळेल, या व्यतिरिक्त आपण या संक्रमण दरम्यान त्यांच्याबरोबर आध्यात्मिक सहलीला जाण्याची देखील योजना आखू शकता. यासह, या काळात आपणास धार्मिक कार्यात आपला स्वतःचा ट्रेंड दिसेल, आपण यावेळी कोणत्याही एनजीओमध्ये चॅरिटी देखील करू शकता, ज्यामुळे समाजात तुमचा आदर वाढेल. तथापि, वडिलांच्या दहाव्या घरापासून बाराव्या घरात स्थित असल्याने हे सूचित होते की या काळात आपल्या वडिलांची तब्येत कमकुवत राहू शकते, म्हणूनच त्याची योग्य काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.\nएकंदरीत, कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ काळ ठरणार आहे, ज्यामध्ये आपल्याला लाभ आणि आपल्या मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे.\nउपाय : दररोज सकाळी \"राम रक्षा स्तोत्र\" चे वाचन करा.\nकर्क पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nसिंहाला राजसी राशि म्हटले जाते. ग्रहांचा राजा सूर्य लग्न वाल्यांचा स्वामी आहे. अशा परिस्थितीत, सूर्याचे हे संक्रमण सिंह राशीच्या आठव्या घरात होणार आहे याला परिवर्तन आणि अचानक झालेल्या बदलाचे घर देखील समजले जाते. असा विश्वास आहे की अशा परिस्थितीत, सूर्याच्या या संक्रमणामुळे सिंह ��ाशीच्या जातकांवर संमिश्र प्रभाव पडेल.\nया संक्रमणाचा व्यावसायिकदृष्ट्या होणाऱ्या परिणामाबद्दल बोलले तर, संथ प्रगती, अभूतपूर्व परिवर्तन आणि कामाच्या ठिकाणी आपल्या प्रयत्नांसाठी इच्छित परिणाम न मिळणे, यादरम्यान आपल्यात आत्मविश्वास कमी आहे, स्वत:वर शंका आणि अनिश्चितता वाढेल आणि आपल्या भविष्याबद्दल काळजी वाटू शकेल. परंतु, आपल्याला येथे हे समजून घ्यावे लागेल कि ही वेळ आहे आपण परिपक्व होण्याची आणि आपल्या भविष्यासाठी मजबूत पाया तयार करण्याची, म्हणून आपल्या क्षमतेवर आत्मविश्वास ठेवा, आपल्या कौशल्यांवर कार्य करा आणि आशावादी व्हा. याचा परिणाम तुम्हाला नक्कीच मिळेल.\nया दरम्यान भाषणाच्या दुसर्‍या घरात सूर्याचा प्रत्यक्ष पैलू आपल्याला आपल्या संप्रेषणात किंवा बोलण्याच्या शैलीत थोडासा कठोर बनवू शकतो, ज्यामुळे आपण कामाच्या ठिकाणी आपला वाद होण्याचे योग दिसत आहे. परंतु येथे आपणास आपला संयम राखण्याचा सल्ला देण्यात आला आहे अन्यथा तुम्ही रागाच्या भरात आपल्या विरोधकांना संधी देऊ शकाल की ते तुमची प्रतिमा खराब करू शकता.\nया व्यतिरिक्त, हा काळ कोणत्याही प्रवासासाठी किंवा गुंतवणूकीसाठी देखील योग्य नाही, कारण दोन्ही कामांमध्ये तुम्हाला या वेळी नुकसान सहन करावे लागेल. यासह कर्क राशीच्या व्यवसायाशी संबंधित लोकांना त्यांच्याकडे असलेल्या संसाधनानुसार कोणताही निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या कालावधीत आपण पैसे कमविण्यासाठी कोणताही शॉर्टकट न स्वीकारल्यास आपल्यासाठी ते अधिक चांगले असेल आणि त्याच वेळी असे कोणतेही कार्य सरकार किंवा कायद्याच्या विरोधात करणे टाळले जाईल.\nवैयक्तिक विषयी बोलले तर, या वेळी आपल्यास आपल्या जोडीदाराकडून बरेच प्रेम आणि समर्थन मिळेल. याशिवाय आत्मविश्वासासाठीही हा काळ खूप शुभ असल्याचे सिद्ध होऊ शकते, या वेळी, आत्मपरीक्षण करून आपण आपल्या चुकांबद्दल अधिक जाणून घेऊ शकता आणि भविष्यात त्या पुन्हा पुन्हा करणार नाही. आध्यात्मिक कार्यात आपली रुची वाढेल. तथापि, आपले आरोग्य गंभीर होऊ शकते, म्हणून प्रयत्न करा आणि आपल्या आरोग्यासाठी अधिक जबाबदार रहा, विशेषत: या काळात, आपली तंदुरुस्ती टिकविण्यासाठी संपूर्ण लक्ष द्या.\nउपाय : रविवारी सोन्या किंवा तांब्यात रचलेली चांगल्या प्रतीची रुबी घाला.\nसिंह पुढील सप्���ाहाचे राशि भविष्य\nकुंभ राशीपासून मीन राशीपर्यंत या संक्रमण दरम्यान शाही ग्रह सूर्य कन्या राशीच्या जातकांच्या सातव्या घरात संक्रमित होणार आहे. सातवे घर वैवाहिक संबंध, व्यापार भागीदारी आणि व्यवसायाचे प्रतिनिधित्व करते.\nव्यवसायाच्या आघाडीवर, आपल्याला आपल्या कार्यक्षेत्रात थोडे अधिक काम करावे लागेल, तरच आपल्याला अपेक्षित निकाल मिळेल. तथापि, काही महिलांचे अपेक्षित नसताना देखील आपल्या वरिष्ठांसोबत वाद विवाद होईल ज्यामुळे तुमच्या कार्यक्षेत्रातील तुमच्या यशामध्ये थोडा अडथळा निर्माण होऊ शकेल. जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करीत आहेत त्यांचे त्याच्या भागीदाराबरोबर वादविवाद किंवा भांडणे होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त कोणताही नवीन व्यवसाय, कोणतेही नवीन काम किंवा भागीदारीमध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ योग्य नाही. आपण एखाद्या ठिकाणी गुंतवणूकीची योजना आखत असल्यास प्रथम त्याबद्दल मोठ्या व्यक्तीचा किंवा तज्ञाचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच कोणतीही कारवाई करा.\nतथापि, तुमच्यापैकी जे आयात-निर्यात क्षेत्रात किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करत आहेत, त्यांना या संक्रमणातून इच्छित परिणाम मिळण्याची दाट शक्यता आहे.\nया संक्रमणाच्या परिणामासह, आपला खर्चही थोडा अनियंत्रित होण्याची शक्यता आहे, म्हणून आपल्या उत्पन्नाची आणि खर्चाची योग्य काळजी घेण्याचा सल्ला आपल्याला देण्यात आला आहे.\nदुसरीकडे, जर आपण कन्या राशीच्या जातकांच्या खाजगी जीवनाबद्दल बोलले तर या काळात आपल्या जोडीदाराशी असलेले आपले नातेसंबंध तनावपूर्ण असू शकते. म्हणूनच, तुम्हाला घरात आणि आयुष्यात शांतता हवी असेल तर कोणत्याही प्रकारच्या वादात न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या कालावधीत, तुमच्यातील काहींना त्यांच्या प्रेम प्रकरणांमध्ये आणि रोमांसमध्ये नाकाराचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच, आपल्या आवडीच्या व्यक्तीस प्रपोज करण्यासाठी किंवा आपल्या मनाची गोष्ट बोलण्यासाठी अधिक चांगल्या काळाची प्रतीक्षा करा.\nआपल्याला आरोग्याच्या बाबतीतही सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे, अन्यथा तुम्हाला पाठदुखी किंवा पोटदुखीसारख्या गंभीर समस्येचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या समस्येस दूर ठेवण्यासाठी, तळलेले आणि भाजलेले पदार्थ शक्य तितके ��ाणे टाळा आणि कोणतीही जड वस्तू उचलू नका.\nया राशीच्या विद्यार्थ्यांसाठीही ही वेळ निराश करणारी आहे. यावेळी त्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगले परिणाम मिळणार नाहीत.\nउपाय : सूर्याच्या होरा दरम्यान सूर्य मंत्राचा जप करा.\nकन्या पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nतुळ राशीच्या लोकांसाठी, कुंभ राशीतून मीन राशीत होणारे सूर्याचे हे संक्रमण त्यांच्या सहाव्या घरात होणार आहे. सहावे घर रोग, शत्रू आणि प्रतिस्पर्धा यांचे प्रतिनिधित्व करते.\nहे संक्रमण आपल्याला शुभ फळ देणारे सिद्ध होईल आणि या संक्रमणाच्या परिणामामुळे आपल्याला दीर्घकाळापासून असणाऱ्या रोगावर मात करण्यासाठी योग्य सामर्थ्य आणि उर्जा देखील मिळेल. या व्यतिरिक्त, आपल्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी आणि कोणत्याही कायदेशीर कारवाईत विजय मिळविण्यासाठी ही वेळ तुमच्यासाठी खूप चांगली आहे.\nव्यावसायिकदृष्ट्या, या कालावधीत आपल्या प्रयत्नांचे योग्य कौतुक होईल आणि आपल्या वरिष्ठांशी आपले संबंध सुधारतील, जे व्यावसायिक आघाडीवर वाढण्याची शक्यता आहे. या राशी अंतर्गत जन्माला आलेल्या व्यावसायिकांना कर्ज किंवा कर्जाच्या रूपात वित्तीय संस्था किंवा बँकांकडून मदत मिळू शकते, जे त्यांना त्यांचा व्यवसाय यशस्वीपणे वाढविण्यात मदत करतील. यावेळी तुळ राशीचे काही जातकांना त्यांनी दिलेले उधारी परत मिण्याची चिन्हे आहेत आणि त्याचबरोबर काही लोकांना आधी केलेल्या गुंतवणूकीतून चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.\nयाव्यतिरिक्त, तुळ राशीच्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना सूर्याच्या या संक्रमण काळात त्यांच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.\nवैयक्तिक दृष्टीकोनातून बोलल्यास, नवीन संबंधासाठी हा काळ शुभ ठरेल. यासह, जुन्या नात्यात प्रेम, समज आणि सामंजस्य राहील. विवाहित लोकांसाठी देखील हा एक चांगला काळ आहे, कारण या काळात त्यांना आपल्या जोडीदाराचे सर्व प्रेम, समर्थन आणि समज मिळेल.\nएकंदरीत, सूर्याचे हे संक्रमण आपल्या सर्व इच्छांना तृप्त करण्यासाठी आणि आपल्याला आनंद देण्यासाठी योग्य जोश, उत्साह आणि उर्जाने भरलेला एक शुभ काळ असल्याचे सिद्ध होईल.\nउपाय : दररोज पहाटे 'सूर्याष्टकम्' चे वाचन करा किंवा ऐका.\nतुळ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nवृश्चिक मंगळाची राशी अस���्यामुळे, सूर्याची मित्र राशि मानली गेली आहे, म्हणून सूर्य आपल्या संक्रमणाच्या वेळी वृश्चिक राशीच्या पाचव्या घरात प्रवेश करेल. पाचवे घर बुद्धि, विचार, प्रेम आणि रोमांस यांचे प्रतिनिधित्व करते.\nव्यावसायिकदृष्ट्या, ही वेळ आपल्यासाठी चांगली साबित होईल कारण या काळात आपण आपल्या कल्पना पूर्ण अधिकार आणि सूक्ष्मतेने अंमलात आणण्यास सक्षम असाल. परिणामी, आपल्या कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची आपल्याला संधी देखील मिळेल. या व्यतिरिक्त, या कालावधी दरम्यान आपले संप्रेषण आणि सादरीकरण कौशल्य सुधारेल, या कालावधीत आपण मोठ्या संकल्पनेने समस्या आणि दबाव हाताळण्यास सक्षम असाल, ज्यामुळे आपण आपल्या सहकारी आणि वरिष्ठ व्यवस्थापनांमध्ये आपली ओळख स्थापित करू शकाल. तथापि, सरकारी क्षेत्रांत काम करणाऱ्या काही वृश्चिक राशीच्या जातकांना या संक्रमणकाळात अचानक स्थानांतरण किंवा त्यांच्या नोकरीत बदल यांचा सामना करावा लागू शकतो. या राशीचे व्यवसायाशी संबंधित लोकांना देखील या वेळी काही निराशा किंवा अपयशाचा सामना करावा लागू शकतो. कारण या काळात आपणास आपल्या व्यवसायात इच्छित परिणाम मिळणार नाहीत. या कालावधीत काही अनपेक्षित किंवा अवांछित खर्च आपल्या योजना अस्थिर करू शकतात.\nतथापि, संघर्ष करणार्‍या कलाकारांसाठी किंवा सर्जनशील क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी हा एक चांगला काळ आहे, कारण त्यांना या संक्रमण दरम्यान योग्य किंवा इच्छित ओळख मिळू शकते.\nदुसरीकडे, आपण आपल्या वैयक्तिक विषयी बोलल्यास, या वेळी आपल्या वडिलांचे आरोग्य आणि त्यांची प्रगती दोन्ही नाजूक राहील, ज्यामुळे आपल्या घराचे वातावरण थोडे तणावग्रस्त असण्याची शक्यता आहे. जर आपण विवाहित असल्यास, आपल्या मुलांची प्रगती आपल्याला आनंदित करण्याचे एक मोठे कारण असेल, परंतु राग आणि अहंकारांमुळे आपल्या जोडीदाराशी असलेले आपले नाते थोडे बिघडण्याची शक्यता आहे. म्हणूनच आपल्या जोडीदाराशी कोणत्याही प्रकारचे भांडण टाळावे असा सल्ला तुम्हाला देण्यात आला आहे.\nप्रेमाच्या बाबतीत, आपल्या प्रिय व्यक्तीकडे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ शुभ ठरू शकतो. यावेळी, त्यांना आपल्या भावना समजतील आणि तुमचा प्रस्तावही स्वीकारला जाईल.\nआरोग्याच्या बाबतीत, शक्य तितके हल्के खाणे आणि शक्य तितके जास्त पाणी पिणे चा��गले आहे कारण या काळात आपल्याला अपचन, जठरासंबंधी आणि आम्लजन्य समस्यांशी संबंधित काही समस्या येऊ शकतात.\nउपाय : तांब्याच्या भांड्यात पाणी प्या.\nवृश्चिक पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nधनु राशीच्या लोकांसाठी, सूर्याचे हे संक्रमण त्यांच्या चौथ्या घरात होणार आहे. चौथे घर सुख-सुविधा, आराम, घर आणि आईचे प्रतिनिधित्व करते.\nवैयक्तिक आघाडीवर, हे संक्रमण आपल्या आईसाठी शुभ ठरणार नाही, विशेषत: जर आपल्या आईला रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा हृदय संबंधित तीव्र समस्या असेल. या संक्रमण दरम्यान आपण लोकांवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करू शकता किंवा स्वत: ला नीतिमान बनू शकता किंवा या सर्व परिस्थितीत आपल्या घराची शांतता विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी हे आपण आणि आपल्या कुटुंबातील लोकांमध्ये परस्परविरूद्ध स्थिती देखील निर्माण करू शकते. अशा परिस्थितीत तुम्हालाही तुमच्या घरात सुख-शांती हवी असेल तर या वृत्तीवर आपल्याला काम करण्याची गरज आहे.\nप्रेमाशी निगडित बाबींमध्येही यावेळी तुम्हाला अत्यधिक काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपण एखाद्याशी आपले मन सामायिक करण्याचा विचार करीत असल्यास, आता थांबा कारण, ही वेळ आपल्यासाठी योग्य नाही, या प्रकरणात, आपल्याला या काळात इच्छित परिणाम मिळणार नाहीत. हा काळ विवाहित लोकांसाठी खूप चांगला असल्याचे म्हटले जाऊ शकत नाही, कारण या काळात आपण आपल्या जोडीदारासह लहान लहान मुद्द्यांवर विवाद करू शकता. तथापि, विद्यार्थ्यांनी अभ्यासात सतत प्रयत्न केल्यास त्यांना या संक्रमणाचे शुभ परिणाम मिळू शकतात.\nव्यावसायिकदृष्ट्या, सूर्य त्याच्या \"दिगबल\" स्थानापासून विरुद्ध दिशेने बसला आहे, ज्यामुळे तो अशक्त बनतो, हे सूचित करते की वरिष्ठ आणि अधीनस्थांशी बोलताना आपण आपल्या शब्दांची निवड केली पाहिजे. अन्यथा काहीही समजून घेतल्यास त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो, ज्यामुळे मोठा गैरसमज होऊ शकतो आणि नंतर आपली प्रतिमा देखील खराब होण्याची शक्यता आहे. यावेळी, कामाचा ताण देखील आपल्यावर थोडा जास्त असणार आहे, ज्यामुळे आपला मानसिक ताण किंवा चिंता वाढण्याची शक्यता आहे. या संक्रमणादरम्यान होणाऱ्या अप्रत्याशित यात्रा आपल्या समस्या वाढविण्यास कार्य करू शकतात.\nया राशीच्या व्यापार्‍यांना गुंतवणूकीशी संबंधित कोणतेही निर्ण��� अत्यंत सावधगिरीने करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्याशिवाय तुम्ही जमीन व मालमत्तेच्या बाबतीत थोडा वेळ घेऊ शकता. आरोग्याच्या बाबतीत, मानसिक तणाव आणि मानसिक चिंता या काळात आपल्याला कमकुवत आणि सुस्त बनवू शकतात, म्हणून, शक्य तितके आशावादी रहा आणि या संक्रमण दरम्यान योग्य प्रमाणात झोप प्राप्त करा.\nउपाय : दररोज सूर्याला अर्घ्य द्या.\nधनु पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nमकर राशीच्या जातकांसाठी, कुंभ राशीपासून मीन राशीसाठी परिवर्तनाच्या वेळी सूर्य आपल्या प्रयत्नांतून, धैर्याने आणि भावंडांच्या घराच्या माध्यमातून संक्रमण करेल.\nव्यावसायिकदृष्ट्या, मकर राशीसाठी हा काळ शुभ ठरेल कारण त्यांना या काळात त्याच्या व्यावसायिक जीवनात एक वाढ मिळताना दिसेल. या राशीतील काही लोकांना यावेळी बढतीचा आनंद किंवा त्यांच्या पगारामध्ये वाढ देखील मिळू शकते. हा तुमच्यासाठी आनंद, प्रगती आणि भरभराट करणारा काळ असेल, कारण या काळात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या कालावधीत या राशीच्या व्यापार्‍यांना फायदेशीर सौदे आणि करार देखील मिळण्याची शक्यता आहे. सूर्याची ही स्थिती आपल्याला एक सामर्थ्य आणि उर्जा देण्यास सिद्ध करेल, जी तुम्हाला तुमच्या शत्रूंचा सामना करण्यास मदत करेल. या कालावधीत केलेली कोणतीही यात्रा आपल्याला सकारात्मक परिणाम आणि पर्याप्त लाभ देईल.\nवैयक्तिक आघाडीवर, आपण यावेळी आपल्या जोडीदारासह दर्जेदार वेळ घालविण्यास सक्षम आहात, जे आपल्यामधील प्रेम वाढवेल आणि आपले नाते मजबूत करेल. आपले नातेवाईक, कुटुंबातील सदस्य आपल्या कुटुंबास एकत्र ठेवण्याच्या आपल्या प्रयत्नांचे कौतुक करतील आणि आपल्याला योग्य आदर देतील. जरी आपल्या बहिणींना त्यांच्या आयुष्यात या संक्रमणाच्या परिणामामुळे काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु आपण शक्य तितक्या त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहा.\nआरोग्याच्या बाबतीत, आपल्या आयुष्यात नवीन व्यायाम सुरू करण्यासाठी आणि नवीन आहार योजना बनवण्याचा हा एक चांगला काळ असू शकतो, कारण असे केल्याने तुमची तंदुरुस्ती वाढण्यास मदत होईल. म्हणजेच, एकूणच, सूर्याच्या या संक्रमणादरम्यान आपले आरोग्य चांगले राहील. मकर राशीच्या विद्यार्थ्यांना ज्यांना पुढील अभ्यासासाठी परदेशात जा��्याची इच्छा आहे त्यांनादेखील या काळात अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता आहे.\nउपाय : लाल मुंग्यांना गहू खायला द्या.\nमकर पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nसूर्य, जो वैवाहिक संबंधांचे सातवे घराला नियंत्रित करणातो, तो कुंभा राशीतील लोकांसाठी आपल्या व्यवसाय संचित धन, कुटुंब आणि भाषण यांच्या माध्यमातून दुसऱ्या घरात संक्रमण करेल.\nया संक्रमण दरम्यान, आपल्या स्वभाव आणि संप्रेषणावर लक्ष ठेवावे लागेल कारण आपल्या स्वभावामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत किंवा मित्रांसोबत भांडण होऊ शकते. यावेळी, कुंभ राशीचे जे जातक कार्यरत आहेत, त्यांना कामाच्या क्षेत्रात काही बदल किंवा स्थानांतर मिळण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, या राशीतील जे लोक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात, यावेळी त्यांच्या जोडीदाराबरोबर त्यांचे काही मतभेद होण्याची शक्यता आहे. तथापि, आपल्या व्यवसायात हे सर्व टाळण्यासाठी, या काळात आपल्या जोडीदारासह जास्तीत जास्त पारदर्शकता आणि योग्य संवाद साधण्याची सूचना दिली आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकीसाठी हा काळ योग्य मानला जात नाही, तथापि, जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर कोणत्याही आर्थिक तज्ञांच्या मदतीनंतर किंवा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही या दिशेने कोणतेही पाऊल उचलले पाहिजे. तथापि, आपणास मालमत्ता किंवा अचल मालमत्ता, विशेषत: वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये अचानक काही लाभ मिळू शकतो.\nवैयक्तिक आयुष्याच्या बाबतीत सांगायचे झाले तर, सातव्या घराचा स्वामी सूर्य जो आपल्या नातेसंबंधावर नियंत्रण ठेवतो तो तुमच्या कुटुंबातील दुसऱ्या घरात स्थित आहे, जो या काळात कुंभ राशीचा अविवाहित व्यक्ती या कालावधीत एखाद्या विशिष्ट व्यक्तीला भेटण्याची शक्यता दर्शवितो. या संक्रमण दरम्यान, कमिटेड कपल आपल्या प्रियजनाबरोबर एडवेंचर ट्रिपला जाऊ शकतात. तथापि, या काळात, विवाहित लोकांच्या जोडीदाराचे आरोग्य कमकुवत असल्याचे दिसून येते आणि त्यांची तंदुरुस्ती आणि आरोग्य टिकविण्यासाठी त्यांना आपल्या बचतीचा एक मोठा भाग देखील खर्च करावा लागू शकतो.\nआरोग्याच्या बाबतीत, हे संक्रमण आपल्याला अधिक अनुकूल परिणाम देणार नाही, कारण या काळात आपल्याला डोळे आणि दात यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. या प्रकरणात, दात निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी आपल्या तोंडाच्या चांगल्या साफसफाईकडे विशेष लक्ष द्या आणि डोळ्यांवर जास्त जोर देऊ नका, म्हणून मोबाइल फोन आणि टेलिव्हिजन केवळ एका निश्चित वेळेसाठी पहा.\nउपाय : कोणतीही महत्त्वाची कामे करण्यासाठी घराबाहेर पडताना, पित्याकडून किंवा पितातुल्य व्यक्तीचा आशीर्वाद नक्की घ्या.\nकुंभ पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nआपल्या कुंडली मध्ये असलेल्या राज योग ची संपूर्ण माहिती मिळवा\nमीन राशीत सूर्याचे हे संक्रमण होणार आहे. अशाप्रकारे, या संक्रमणादरम्यान, सूर्य आपल्या लग्न भावात म्हणजेच पहिल्या घरात संक्रमित होईल, जो स्वत:चे, व्यक्तिमत्त्व, स्वभाव, नाव, कीर्ती आणि आरोग्याचे घर मानले जाते. सूर्याच्या या संक्रमणामुळे मीन राशीच्या लोकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. या संक्रमण दरम्यान, त्यांना वारंवार डोकेदुखी, डोळा, सर्दी आणि खोकल्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या व्यतिरिक्त मीन राशीतील काही लोकांना रक्तासंबंधित काही लहान संसर्ग देखील होण्याची शक्यता आहे. म्हणूनच, या वेळी आपल्याला आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि आवश्यक असल्यास कोणतीही समस्या टाळू नका आणि ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nमीन राशीच्या व्यावसायिक जीवनावर होणाऱ्या परिणामाबद्दल बोलले तर, म्हणून जे लोक नोकरी करत आहेत त्यांना या काळात आपल्या कामाच्या क्षेत्रामध्ये थकवा व सुस्तपणा जाणवू शकेल, जेणेकरून कार्यामध्ये आपण एकाग्र मन लावू शकणार नाही, ज्यामुळे आपण आपल्या क्षमतेनुसार आणि कौशल्यानुसार फील्डवर कार्य करू शकणार नाही आणि याचा थेट परिणाम आपल्या प्रतिष्ठेवर होईल. म्हणून जे घडेल अशी बाबीकडे बारीक लक्ष द्या आणि त्या कारणास्तव योग्य कार्य करा. असे केल्याने आपली कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होईल. तसेच, या काळात आपल्या शत्रूंनी तुमच्यावर विजय मिळविण्यासाठी तुमची प्रतिमा कलंकित करण्याची योजना शक्यता आहे, म्हणून शक्य तितक्या सावधगिरी बाळगा. तथापि, आपण एखाद्यावर दावा दाखल करू इच्छित असाल किंवा एखाद्याशी कायदेशीर लढा सुरू करू इच्छित असाल तर ही वेळ यासाठी चांगली असू शकते.\nसूर्याच्या या संक्रमणाच्या परिणामामुळे मीन राशीच्या व्यावसायिकांना देखील अनुकूल परिणाम मिळणार नाहीत आणि यावेळी आपणास आपल्���ा सहकाकर्मीचा किंवा आपल्या अंतर्गत काम करणाऱ्या लोकांचा पाठिंबा नसणे देखील अनुभवता येईल. तसेच, जेव्हा गोष्ट वित्तची येते तेव्हा घाईघाईने निर्णय घेण्याचे टाळा, अन्यथा, आपले खूप नुकसान होऊ शकते.\nवैयक्तिक जीवनाविषयी बोलले तर, या वेळी आपला राग आणि चिडचिडेपणावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे, अन्यथा आपण आणि आपल्या कुटुंबात संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यांच्याशी व्यवहार किंवा त्यांच्याशी बोलून तुमची शांतता व संयम राखण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांना सल्ला दिला जातो कि अभ्यासापासून थोडी विश्रांती घ्यावी आणि आपल्याला आवडत असलेल्या कोणत्याही छंद किंवा क्रियाकलापांमध्ये त्यांचा वेळ घालवण्याचा सल्ला द्या, कारण असे केल्याने तुमची सर्जनशीलता आणि एकाग्रता वाढेल.\nउपाय : रविवारी गायीला गुळ खायला द्या.\nमीन पुढील सप्ताहाचे राशि भविष्य\nरत्न, रुद्राक्ष समेत सर्व ज्योतिषीय समाधानासाठी येथे क्लिक करा : अ‍ॅस्ट्रोसेज ऑनलाइन शॉपिंग स्टोअर\nराशि भविष्य ‌2021‌ मेष राशि भविष्य 2021‌ वृषभ राशि भविष्य 2021‌ मिथुन राशि भविष्य 2021‌ कर्क राशि भविष्य 2021‌\nसिंह राशि भविष्य 2021 कन्या राशि भविष्य‌ 2021 तुळ राशि भविष्य 2021 वृश्चिक राशि भविष्य‌ 2021\nधनु राशि भविष्य 2021 मकर राशि भविष्य 2021 कुंभ राशि भविष्य 2021 मीन राशि भविष्य 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/advised-pm-modi-but-says-sharad-pawar-interviewed-by-raj-thackeray/", "date_download": "2021-07-25T22:17:33Z", "digest": "sha1:KJDTCYSQE4J5A4EFJXQCSCGPEH2OZUGI", "length": 8548, "nlines": 109, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Advised PM Modi but says Sharad Pawar interviewed by Raj Thackeray | राज ठाकरेंचा बुलेट ट्रेन आणि मुंबई संबंधित प्रश्न; पवारांचं उत्तर | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nराज ठाकरेंचा बुलेट ट्रेन आणि मुंबई संबंधित प्रश्न; पवारांचं उत्तर\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nभीमा-कोरेगाव संघर्षामागे षडयंत्र रचणारे कोण \nमहाराष्ट्र बंद दरम्यानचा, मन हेलावून टाकणारा क्षण\nभीमा कोरेगांव घटनेनंतर हिंसक वळण - महाराष्ट्र बंद\nभीमा कोरेगांव महाराष्ट्र बंद\nभीमा कोरेगांव आणि नंतरचा संघर्ष\nभीमा कोरेगांव नंतर महाराष्ट्र बंद - जाळपोळ\nभीमा कोरेगांव आणि महाराष्ट्र बंद\nभीमा कोरेगांव - महाराष्ट्र बंद जाळपोळ\nभीमा कोरेगांव घडायला नको होते.\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mp3.to/dts-mp3?lang=mr", "date_download": "2021-07-25T21:32:34Z", "digest": "sha1:GAUAVLKG5KKU6LIUUGECYKN4MODWZRHQ", "length": 8721, "nlines": 131, "source_domain": "mp3.to", "title": "डीटीएस ते एमपी 3 - MP3.to", "raw_content": "\nएमपी 3 ते डब्ल्यूएव्ही\nएमपी 3 ते ��मपी 4\nडीटीएस ते एमपी 3\nडीटीएस एमपी 3 वर विनामूल्य रुपांतरित करा\nकिंवा आपल्या फायली येथे सोडा\nआपण साइन अप केल्यास 2 जीबी पर्यंत विनामूल्य किंवा 100 जीबी पर्यंत\nअपलोड करीत आहे ..\nडीटीएस एमपी 3 फाईलमध्ये ऑनलाइन रूपांतरित कसे करावे\nडीटीएसला एमपी 3 मध्ये रूपांतरित करण्यासाठी, फाइल अपलोड करण्यासाठी ड्रॉप आणि ड्रॉप किंवा आमच्या अपलोड क्षेत्रावर क्लिक करा\nआपली फाईल रांगेत जाईल\nआमचे साधन आपोआप आपल्या डीटीएसला एमपी 3 फाईलमध्ये रूपांतरित करेल\nनंतर आपल्या संगणकावर एमपी 3 जतन करण्यासाठी आपण फाईलवरील डाउनलोड दुव्यावर क्लिक करा\nहे साधन रेट करा\nएमपी 3 वरून रूपांतरित करा\nएमपी 3 ते व्हिडिओ\nएमपी 3 ते एमपी 4\nएमपी 3 ते एव्हीआय\nएमपी 3 ते डब्ल्यूएमव्ही\nएमपीईजी ते एमपी 3\nएमपी 3 ते मूव्ही\nएमपी 3 ते डीआयव्हीएक्स\nएमपी 3 ते WEBM\nएमपीईजी ते 2 एमपी 3\nएमपी 3 ते एफएलव्ही\nएमपी 3 ते 3 जीपी\nएमपी 3 ते व्हीओबी\nएमपी 3 ते एव्ही 1\nएमपी 3 ते एम 4 व्ही\nएमपी 3 ते एचएलएस\nएमपी 3 ते एम 3 यू 8\nएमपी 3 ते डब्ल्यूएव्ही\nएमपी 3 ते एम 4 ए\nएमपी 3 ते एफएलएसी\nएमपी 3 ते डब्ल्यूएमए\nएआयएफएफ ते एमपी 3\nएमपी 3 ते एमपी 2\nएमपी 3 ते एम 4 आर\nएमपी 3 ते ओजीजी\nएमपी 3 ते एसी 3\nएमपी 3 ते एएमआर\nडीटीएस ते एमपी 3\nएमपी 3 ते ओपस\nएमपी 3 मध्ये रूपांतरित करा\nएमपी 3 ते एमपी 3\nएव्हीआय ते एमपी 3\nएमपी 3 ते डब्ल्यूएमव्ही\nएमपीईजी ते एमपी 3\nएमपी 3 वर हलवा\nएमपीजी ते एमपी 3\nडीआयव्हीएक्स ते एमपी 3\nएमपी 3 ते वेब\nएमपीईजी -2 ते एमपी 3\nएमपी 3 पासून एफएलव्ही\n3 जीपी ते एमपी 3\nएव्ही 1 ते एमपी 3\nएमपी 3 व्ही ते एमपी 3\nएमकेव्ही ते एमपी 3\nऑडिओ ते एमपी 3\nWAV ते एमपी 3\nएमपी 3 ए ते एमपी 3\nएमपी 3 ते एफएलएसी\nएमपी 3 ते डब्ल्यूएमए\nएआयएफएफ ते एमपी 3\nएएसी ते एमपी 3\nएमपी 2 ते एमपी 3\nएम 4 आर ते एमपी 3\nएमपी 3 ते ओजीजी\nएसी 3 ते एमपी 3\nएएमआर ते एमपी 3\nडीटीएस ते एमपी 3\nएमपी 3 मध्ये ओपस\n4,444 2020 पासून रूपांतरणे\nगोपनीयता धोरण - सेवा अटी - आमच्याशी संपर्क साधा - आमच्याबद्दल - API\nआपण प्रति तास एक आपली रूपांतरण मर्यादा ओलांडली आहे, आपण आपल्या फायली यात रूपांतरित करू शकता 59:00 किंवा साइन अप करा आणि आता रूपांतरित करा.\nपीआरओ बनणे आपल्याला ही वैशिष्ट्ये देते\n🥇 100 जीबी पर्यंत कनव्हर्टर फायली\n🚀 वैशिष्ट्य विनंती पर्याय\n☝ बॅच अपलोड करणे जेणेकरून आपण एकावेळी एकाऐवजी बर्‍याच फायली ड्रॅग आणि ड्रॉप करू शकता\nबॅच प्रक्रिया केवळ प्रो वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे. एकाच वेळी एकाधिक फायलींवर प्रक्रिया करण्यासाठी आता श्रेणीसुधारित करा.\nआपल्या फायलीचा आकार 2 जीबी ची परवानगी मर्यादा ओलांडला, आमच्या एका योजनेची सदस्यता घ्या आणि 100 जीबी पर्यंत फायली अपलोड करा.\nअमर्यादित प्रवेश मिळवा मोठ्या फायली अपलोड करा किंवा एक फाईल वापरुन पहा किंवा एक छोटी फाईल वापरुन पहा\nआपल्या मित्रांना MP3.to दर्शवा.\nहा डाउनलोड दुवा सामायिक करा\nया फाईलमध्ये अधिक करा\nही फाईल झिप करा\nही फाईल ईमेल करा\nआपण क्रमांक आहात X रांगेत\nयास काही सेकंद लागू शकतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/3706/", "date_download": "2021-07-25T23:16:50Z", "digest": "sha1:V7JSV6ABXWM3BV3O3PTLUVWN7TPW2FXO", "length": 13796, "nlines": 172, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "दिलासादायक: बीड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या घटली – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/दिलासादायक: बीड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या घटली\nदिलासादायक: बीड जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या घटली\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email13/08/2020\nबीड — जिल्ह्यातील सहा शहर लॉक डाउन केल्याच्या दुसऱ्या दिवशी दिलासादायक बातमी मिळाली असून रुग्ण संख्येत मोठी घट झाली आहे. जिल्ह्यात फक्त 67 कोरोना रुग्ण सापडले आहेत. बीडमध्ये 17, अंबाजोगाईत 4, धारूर मध्ये 5 ,केज मध्ये 14, परळी फक्त 4, शिरूर एक, वडवणी 2, माजलगाव नऊ, आष्टी दोन गेवराई 8 तर पाटोद्यात एक रुग्ण सापडला आहे.\nबीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण सापडण्याची संख्या शतकापार गेली होती. अनेक वेळा तर हा आकडा द्वि शतकापर्यंत गेला. वाढते संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्यात सहा शहरांमध्ये लाॅक डाऊन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवशी दिलासा देणारा अहवाल प्राप्त झाला. 645 संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले. यामध्ये 576 यांच्या अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दोन जणांचे अहवाल अनिर्णित अजून 67 रुग्ण सापडले आहेत.\nशहरांमध्ये चौदा रुग्ण सापडले असून श्रीराम नगर, भाग्यनगर, अजीजपुरा, ऑफिसर कॉलनी, माळीवेस, संत नामदेव नगर, कालिका नगर, मन्सूर शहा दर्गा, तेंडुलकर कॉलनी, ज्ञानेश्वर नगर, मित्र नगर, सराफा लाईन धोंडिपुरा या भागात रुग्ण सापडले तर तालुक्यातील बेलूरा, सांडरवन येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला.\nतालुक्यातील घाटनांदुर, कांगणेवाडी सोबतच ते शहरातील शंकर नगर मोरेवाडी येथे रुग्ण सापडले आहेत\nशहरातील बारभाई गल्ली काशिनाथ चौक, शिक्षक कॉलनी, गोपाळपुर, कुंभारवाडा येथे रुग्ण सापडले\nशहरातील समर्थ मठ, शाहूनगर, फुलेनगर, माधव नगर, वसुंधरा बँकेजवळ आजिज पुरा, कामगार नगर कळंब रोड, समर्थ नगर तर ग्रामीण भागात तांबवा, लाखा ,कानडी माळी, सोनिजवळा येथे रुग्ण सापडले\nशहरातील शारदा नगर माणिक नगर तसेच ग्रामीण भागात टोकवाडी येथे रुग्ण सापडले.\nतालुक्यातील टेंभुर्णी येथे हा रुग्ण सापडला आहे.\nहे दोन्ही रुग्ण वडवणी शहरातील आहेत.\nशहरातील अशोक नगर येथे तीन रुग्ण सापडले त्यानंतर ग्रामीण भागात देवखेडा पाथरूड चिंचगव्हाण येथील हे रुग्ण आहेत.\nतालुक्यातील टाकळसिंग येथे व मारवाडी गल्ली कडा येथे बाधित रुग्ण आढळले\nगुरुवारी सापडलेले सात रुग्ण ग्रामीण भागातील असून मादळमोही, विठ्ठल नगर तलवाडा, कुंभारवाडी, बोरगाव बुद्रुक, अर्धमसला, भायाळा येथील आहेत. तर शहरातील सरस्वती कॉलनी येथे एक रुग्ण सापडला.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nतलावात बुडाल्यामुळे 17 वर्षीय मुलीचा दुर्दैवी अंत\nटीव्हीवरील चर्चेनंतर त्यागींचा मृत्यू, संबित पात्रांविरुद्ध हत्येची फिर्याद दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://teplu.in/p/marathi-how-to-get-finance-loans-for-your-dairy-business", "date_download": "2021-07-25T21:49:51Z", "digest": "sha1:KMID3XXEWLSFC3ZI35ZMHW2A6UNS35ZB", "length": 23420, "nlines": 99, "source_domain": "teplu.in", "title": "दूध डेअरींसाठी व्यावसायिक नियोजन | Teplu", "raw_content": "\nSign Up साइन अप\nदूध डेअरींसाठी व्यावसायिक नियोजन\nडेअरी व्यवसायाला निधी पुरवठा कसा करायला व तुमचा स्वतःचा डेअरी ब्रँड कसा तयार करायचा हे शिका\nअभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.\nएका वर्षासाठी तज्ञांचे ऑनलाईन सहकार्य मिळवा.\nदूध डेअरींसाठी व्यावसायिक नियोजनाची गरज असते का एखाद्याला असे वाटू शकते की दूध डेअरी हा परंपरागत व्यवसाय आहे व त्याचे व्यावसायिक दृष्टिकोनातून मूल्यमापन करायची काहीच गरज नाही. हे खरे आहे. लोक आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या दूध-दुभत्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्या शेतावर दुभती जनावरे पाळतात. ते कदाचित त्यांच्या शेताचा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करत नसतील. मात्र जे लोक दूध विकण्यासाठी व आप���े उत्पन्न वाढविण्यासाठी दुभती जनावरे पाळतात त्यांनी व्यवसायाचा प्रत्येक पैलू समजून घेतला पाहिजे.\nदूध डेअरींच्या व्यावसायिक नियोजनावरील या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला दूध डेअरीचा व्यावसायिक दृष्टिकोनातून विचार करता येईल व तुमच्या डेअरीचे तटस्थपणे मूल्यमापन करता येईल. यासाठी आम्ही “फार्म चेक” नावाचे मोफत टूल तयार केले आहे ज्यामुळे तुम्हाला विविध निकषांवर तुमच्या डेअरीची कामगिरी कशी आहे याचा एक तयार अहवाल मिळू शकेल. तुम्ही जेव्हा नवीन दूध डेअरी सुरू करता, तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे नियोजन करावे लागते व खर्चाची तजवीज करावी लागते. म्हणूनच तुम्ही या व्यवसायातून नफा होईल का हे समजून घेतले पाहिजे. व्यावसायिक नियोजनामुळे तुम्हाला या तसेच इतरही बऱ्याच गोष्टी जाणून घेता येतात.\nहुशार डेअरी व्यावसायिक त्यांच्या दुधाला उत्तम दर मिळावा यासाठी नेमके काय करतात ते त्यांच्या डेअरीचे व्यवस्थापन कसे करतात व ते त्यांच्या दुधाची विक्री कशी करतात ते त्यांच्या डेअरीचे व्यवस्थापन कसे करतात व ते त्यांच्या दुधाची विक्री कशी करतात तुम्ही तुमच्या उत्पादनांचे कल्पकतेने आकर्षक पॅकिंग कसे करू शकता व हुशार शेतकरी इतर कोणकोणती उप-उत्पादने घेतात तुम्ही तुमच्या उत्पादनांचे कल्पकतेने आकर्षक पॅकिंग कसे करू शकता व हुशार शेतकरी इतर कोणकोणती उप-उत्पादने घेतात या अभ्यासक्रमामध्ये विविध यशस्वी डेअरी उद्योगांच्या उदाहरणांमधून अशा काही प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत.\nतुमच्या दूध डेअरी व्यवसायासाठी स्वतःच्या पैशातून किंवा कर्जाद्वारे पैसा उभा करणे महत्त्वाचा भाग आहे. हा अभ्यासक्रम तुम्हाला दूध डेअरीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या कर्जपुरवठा योजना उपलब्ध आहेत व अनुदान मिळू शकते याविषयी सविस्तर माहिती देतो. व्यावसायिक नियोजनाविषयीचा हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दूध डेअरी व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी त्याचे अर्थकारण व्यवस्थित समजू शकेल.\nडॉ. मनिषा दिनेश भोसले\nडॉ. मनिषा दिनेश भोसले यांना MBA व MCAच्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा दहापेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे. त्यांचे B.Sc., B.Ed., MCM, MBA व Phd असे शिक्षण झाले आहे. त्यांनी सिंबायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे येथून डॉक्टरेट मिळवली आहे. त्या पशुपालन उद्योगा���ील अतिशय यशस्वी व्यवस्थापन व्यावसायिक असून त्यांनी लाईव्हस्टॉक इन्स्टिट्यूट फॉर नॉलेज अँड एक्सलंस (एलआयकेई) नावाची संस्था सुरू केली आहे. ही संस्था भारतामध्ये पशुपालन उद्योगात काम करणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम करते. त्यांनी आत्तापर्यंत संपूर्ण भारतात पशुखाद्य निर्मिती उद्योगातील प्रक्रियेत होणारा तोटा, पशुखाद्य निर्मिती उद्योगातील विक्री चमूला प्रशिक्षण यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. चारा लागवडीविषयी जागरुकता वाढविण्यासाठी, त्यांनी पाच वेगवेगळ्या राज्यांमध्ये “फूडर यात्रा” आयोजित केली होती.\nशेतकऱ्यांची जीवनमान सुधआरणे व ग्रामीण तरुणांना अर्थपूर्ण रोजगार उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. त्या सध्या स्वदेश फाउंडेशन व पीपल एंपॉवरमेंट मूव्हमेंटला लघू कुक्कुटपालन, शेळी व दूध डेअरी व्यवसायांना चालना देण्यासाठी मदत करत आहेत. त्या पर्यावरण व वन्यजीवन संवर्धनासाठी सोसायटी फॉर वाईल्डलाईफ कंझर्व्हेशन, एज्यूकेशन अँड रिसर्च (वाईल्ड-सीईआर) या संस्थेसोबतही सक्रियपणे काम करत आहेत.\nया कोर्समधून आपण काय शिकाल\nहा कोर्स शिकून घेण्यामागे असणारे उद्दिष्ट जाणून घेण्याकरिता हा छोटा विडिओ पहा\nहा कोर्स आपल्याला कशी मदत करू शकेल\nतुम्हाला नवीन दूध डेअरी सुरू करायची असेल किंवा तुमच्या सध्याच्या दूध डेअरीचा विस्तार करायचा असेल तर, या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला एक व्यवसाय योजना तयार करायला मदत होईल. या अभ्यासक्रमामध्ये स्वतःच व्यवसाय योजना कशी तयार करायची हे सविस्तरपणे समजून सांगण्यात आले आहे. तुम्हाला यामध्ये व्यवसाय योजनेचे नमुने देण्यात आले आहेत ज्यामुळे तुम्हाला कर्जपुरवठादारांसमोर तुमची विश्वसनीयता वाढेल अशा व्यवसाय योजना तयार करता येतील.\nतुम्हाला ‘फार्म चेक’ नावाचे मोफत टूल वापरून तुमच्या दूध डेअरीच्या समस्या शोधता येतील. या टूलमध्ये तुम्हाला तुमच्या दूध डेअरीच्या व्यवस्थापनाशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. तुम्हाला तुमच्या दूध डेअरीच्या मूल्यमापनाचे गुण मिळतील व कोणत्या योग्य प्रक्रियांचे पालन केले पाहिजे हे सांगितले जाईल. तुम्ही आमच्या टूलकडून मिळाल्या प्रतिक्रियेचा वापर करून तुमच्या दूध डेअरीत सुधारणा करू शकता.\nतुमच्या दूध डेअरीचे व्यवस्थापन करताना तुम्हाला डेअरीच्या अर्थकारणासंबंधी काही महत्त्वाच्या प्रश्नांना तोंड द्यावे लागेल. तुम्ही किती जनावरे ठेवावीत व तुम्हाला तुमच्या दूध डेअरीतून नियमित मासिक उत्पन्न कसे मिळवता येईल याची उत्तरे तुम्हाला कदाचित हवी असतील. या अभ्यासक्रमामुळे तुम्हाला जनावरांच्या गर्भधारणेचा कालावधी व त्यांच्या आरोग्य समस्या वेळीच समजल्या नाहीत तर त्याचा आर्थिक परिणाम काय होतो हे समजेल. यामुळे तुम्हाला अशा सर्व गोष्टींचे नियोजन करायला मदत होईल.\nया अभ्यासक्रमामुळे तुम्हाला उत्पन्न वाढण्यासाठी तुमच्या दुधाची व जोडउत्पादनांची विक्री कशी करायची याची सविस्तर माहिती मिळेल. यातून तुम्हाला सशक्त फायदेशीर डेअरी ब्रँड कसे घडवले जातात याचे मार्गदर्शन मिळेल. तुम्हाला दूध डेअरी सुरू करण्यासाठी किंवा सध्याच्या दूध डेअरीचा विस्तार करण्यासाठी कर्ज कसे मिळवायचे हेदेखील शिकता येईल.\nऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळवा\n\"आपल्या करिअरच्या संधी वाढवा\"\nदूध डेअरींसाठी व्यावसायिक नियोजन\nया कोर्समधून आपण काय शिकाल \nनवीन डेअरी फार्म सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान दुग्धशाळेसाठी व्यवसाय योजना तयार करणे\nनवीन गोठा उभारण्यापूर्वी लागणाऱ्या पैशांचे आर्थिक नियोजन कसे करावे\nनवीन दुग्धव्यवसाय सुरु करण्यासाठी कशा प्रकारे नियोजन कराल \nआपला सद्यस्थितीमध्ये असणाऱ्या दुग्ध व्यवसायाच्या विस्तारीकरणासाठी व्यावसायिक नियोजन कसे कराल\nनफासाठी आपल्या फार्मच्या ऑपरेशन्सचे व्यवस्थापन\nआपल्या गोठ्याचे आत्म-विश्लेषण कसे करावे (2:20)\nकिती जनावरांसह आपण दुग्ध व्यवसायास सुरुवात करावी (1:25)\nआपल्या गोठ्यातून दरमहा स्थिर आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी कसे नियोजन करावे \nआपल्या गोठ्यामध्ये जनावरांची संख्या किती असावी (1:55)\nपशु माजावर येताना कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते (4:21)\nजनावरांच्या आरोग्यविषयक समस्यांमुळे गोठ्यावर कोणते परिणाम होऊ शकतात (2:59)\nआपल्या गोठ्यातून चांगले उत्पन्न कसे मिळवाल (3:40)\nआपल्या गोठ्यातून चांगले उत्पन्न कसे मिळवाल भाग 2 (3:38)\nआपल्या गोठ्यातून चांगले उत्पन्न कसे मिळवाल भाग 3 (2:43)\nआपल्या गोठ्यातून चांगले उत्पन्न कसे मिळवाल भाग 4 (3:33)\nआपल्या द���ग्धशाळेच्या व्यवसायासाठी वित्तपुरवठा\nदुग्ध व्यवसाय कर्जासाठी आपण अर्ज कसा करू शकता\nभारत सरकारच्या दुग्धविकास योजनांची ठळक वैशिष्ट्ये\nतुम्हाला दूध डेअरींसाठी व्यवसाय नियोजनावरील हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पुढील गोष्टी करता येतील:\n1. कर्ज मिळवण्यासाठी व्यवसाय योजना कशी तयार केली जाते हे समजून घेणे\n2. “फार्म चेक” टूल वापरून तुमच्या दूध डेअरीची परिस्थिती जाणून घेणे\n3. तुम्ही तुमच्या दूध डेअरीमध्ये किती जनावरे ठेवावीत हे जाणून घेणे\n4. तुमच्या दूध डेअरीचा नफा व तोटा मोजणे\n5. तुमचा स्वतःचा डेअरी ब्रँड तयार करण्याच्या दिशेने पावले उचलणे व उत्पन्न वाढविणे\n6. तुमच्या दूध डेअरीकरता कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करणे\nअभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू.सवलतीसह ६०० रू.\nहा कोर्स केव्हा सुरु होईल आणि केव्हा संपेल\nआपण नोंदणी करता तेव्हा कोर्स सुरू होतो आणि एक वर्षानंतर संपतो. हा एक स्वयंपूर्ण ऑनलाइन कोर्स आहे - या कालावधीत हा कोर्स कधी सुरु करायचा आणि कधी संपवायचा हे आपण ठरवा.\nहा कोर्स मला किती कालावधीपर्यंत उपलब्ध असेल\nएका वर्षासाठी. एकदा कोर्ससाठी आपल्या नावाची नोंदणी केल्यानंतर हा कोर्स आपल्यासाठी वर्षभर उपलब्ध असेल - आपल्याजवळ असणाऱ्या कोणत्याही डिवाइसच्या माध्यमातून.\nमी प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकतो का\nया कोर्सच्या माध्यमातून आमचा आपणास सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न असेल. प्रत्येक व्हिडिओसोबत असणाऱ्या कंमेंट विभाग माध्यमातून आपण सदैव प्रशिक्षकांसोबत संवाद साधू शकता. या कोर्समध्ये प्रशिक्षक आपल्या शंकांचे निरसन करण्यास नेहमी उपलब्ध असतील.\nमला जर इतर समस्या असतील तर\nकोर्सच्या पूर्ण वर्षभराच्या कालावधीत, आमचा आपणास नेहमीच पाठिंबा राहील. आपणास कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास आम्हाला [email protected] या पत्त्यावर लिहा.आम्हास जेवढ्या तत्परतेने शक्य असेल तेवढ्या जलद आम्ही आपणास प्रतिसाद देऊ.\nहा कोर्स कोणासाठी लागू आहे हा कोर्स मिळविण्यासाठी मला काही पात्रतेची आवश्यकता आहे का\nहा अभ्यासक्रम दूध उत्पादक ,विद्यार्थी, व्यावसायिक, उद्योजक तसेच नवउद्योजक ज्यांना नवीन गोठा चालू करायचा आहे किंवा आपल्या जुन्या गोठ्यामध्ये सुधारणा करायच्या आहेत अशा सर्वांसाठी फायद्याचा आहे .आमचे तंत्रज्ञानाचे व्यासपीठ वेगवेगळ्या संस्था जसे ���नजीओ, कंपन्या व इतर संस्था मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणासाठी आणि विकासासाठी वापरू शकतात. आपल्याला हा अभ्यासक्रम शिकण्यासाठी कोणतीही शैक्षणिक पात्रता असण्याचे बंधन नाही. आमचा व्हिडिओ वर आधारित हा अभ्यासक्रम अशाप्रकारे बनवला आहे की कोणालाही सहज शिकता येईल व तांत्रिक पद्धती आपल्या गोठ्यावर राबवता येतील.\nअभ्यासक्रमाची मूळ किमंत ३००० रू. सवलतीसह ५९९ रू.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/why-not-start-door-to-door-vaccination-proactively-when-lives-of-senior-citizens-are-concerned-asked-bombay-high-court-to-centre-govt-news-updates/", "date_download": "2021-07-25T22:19:08Z", "digest": "sha1:A4IETI27VKFYWT6MKYJMFK7ISXBO2TD3", "length": 25593, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न | विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही? | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » India » विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न\nविषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही | मुंबई हायकोर्टाचा केंद्राला प्रश्न\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, १२ मे | देशातील कोरोना संक्रमितांचा आकडा सलग दुसऱ्या दिवशी चार लाखांपेक्षा कमी आढळला आहे. मंगळवारी देशभरात 3 लाख 48 हजार 417 नवीन संक्रमित सापडेल असून, 4198 रुग्णांच��� मृत्यू झाला आहे. सोमवारनंतर सलग दुसऱ्या दिवशी ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन संक्रमितांपेक्षा जास्त आहे. मागील 24 तासात 3 लाख 55 हजार 282 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.\nआतापर्यंत 17.51 कोटी लोकांचे लसीकरण:\nआरोग्य मंत्रालयाने सांगितल्यानुसार, मंगळवारी 23.8 लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. तर, आतापर्यंत देशातील 17.51 कोटी नागरिकांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. यात 95 लाख 81 हजार 872 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 65 लाख 38 हजार 656 जणांना दुसरा डोस झाला आहे.\nयाशिवाय, फ्रंट लाइन वर्कर्सपैकी 1 कोटी 41 लाख 45 हजार 83 जणांना पहिलाडोस आणि 79 लाख 50 हजार 430 जणांना दुसरा डोस मिळाला आहे. 45 वर्षांपेक्षा वरील 5 कोटी 58 लाख 70 हजार 91 जणांचा पहिला डोस तर 78 लाख 17 हजार 926 जणांचा दुसरा डोस झाला आहे. 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या 5 कोटी 39 लाख 54 हजार 858 लोकांचा पहिला, तर 1 कोटी 62 लाख 73 हजार 279 लोकांचा दुसरा डोसदेखील झाला आहे.\nतत्पूर्वी मुंबई महानगपालिकेने घरोघरी जाऊन वरिष्ठ नागरिकांच्या लसीकरणासंबंधित परवानगी केंद्र सरकारकडे मागितली होती. मात्र, ती केंद्राने फेटाळली होती. विशेष म्हणजे अशी मागणी इतर राज्यांमधून देखील पुढे येऊ लागली होती. याच विषयावरून मुंबई हायकोर्टात एका याचिकेवर सुनावली पार पडली. त्यावेळी विषय वरिष्ठ नागरिकांशी संबंधित असताना घरोघरी जाऊन लसीकरण का सुरु केलं नाही असा थेट प्रश्न न्यायालयाने केंद्र सरकारला विचारला आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\nBREAKING | राज्यात रुग्णांना गरज, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवला जातोय\nमहाराष्ट्रात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामध्ये ऑक्सिजन पुरवठा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून येत असलेला ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने रोखल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र आता अजून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nVIDEO | भाजपच्या राजकारणाचा कळस | फुगे, हारतुरे अन फोटो शूटसाठी २ तास ऑक्सिजन टँकर रोखला\nदेशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्स���जनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ही बैठका घेत राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. एवढचं नाही तर रुग्णांसाठी ऑक्सिजन आयातही केला जाणार आहे. अशातच आता देशात पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ (oxygen express ) धावणार आहे.\nअनेक लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: केंद्रीय आरोग्य मंत्रालय\nदेशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशातच ‘काही ठिकाणी नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला.’, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.\nइथे गुजरातमधील लोकं देवाच्या भरोसे हे हायकोर्ट सांगतंय | तर या नेत्याचं मोदींना महाराष्ट्रात आणीबाणीसाठी पत्रं\nकाँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.\nकोरोना आपत्ती | गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर जगत आहेत - हायकोर्ट\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.\nकोरोनावरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय | महाराष्ट्र, गुजरातसह ४ राज्यांकडून मागवला अहवाल\nकोरो��ा रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजा���ंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-4217", "date_download": "2021-07-25T22:54:35Z", "digest": "sha1:Z5B34LCVTMVTAFOGDFH3TUT2XM4FDNSC", "length": 16899, "nlines": 116, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान २० ते २६ जून २०२०\nग्रहमान २० ते २६ जून २०२०\nबुधवार, 24 जून 2020\nमेष : सध्या तुमचा उत्साह वाढवणारे ग्रहमान लाभले आहे. व्यवसायात ठरविलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. खेळत्या भांडवलाची तरतूद हितचिंतक व बँकांच्यामार्फत करावी. कामात कसूर झालेली सहन होणार नाही. सरकारी कामात दक्ष राहावे. नोकरीत मरगळ नाहीशी करणारे काम वाट्यास येईल. नवीन ओळखी होतील. अनपेक्षित लाभ होतील. घरात प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. खर्च वाढण्याची शक्यता आहे. महिलांना घरात मान मिळेल.\nवृषभ : मनातील ईप्सित साध्य करण्याचा प्रयत्न राहील. व्यवसायात सहज सोप्या वाटणाऱ्या कामात बराच वेळ व पैसा खर्ची पडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे तात्पुरती पैशांची चणचण जाणवेल. नोकरीत सहकारी व वरिष्ठांची कामात मदत मिळेलच, हे गृहीत धरू नये. स्वयंसिद्ध राहावे. कामाचे नियोजन योग्य प्रकारे करावे. म्हणजे प्रकृतीवर ताण येणार नाही. घरातील व्यक्तींचे हट्ट पुरवताना दमछाक होईल. मानसिक समाधान मात्र मिळेल. महिलांना मनाप्रमाणे वागता येईल.\nमिथुन : जीवनाचा आनंद घेण्याकडे तुमचा कल राहील, त्यामुळे आत्मविश्वास बळावेल. व्यवसायात कामाची नवी ऊर्मी जागृत होईल. स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा विशेष प्रयत्न राहील. हवी असलेली संधी मिळाल्याने खूश असाल. प्रतिष्ठित व्यक्तींचाही कामात उपयोग होईल. नोकरीत लांबलेल्या कामांना चालना मिळेल. चांगल्या कामाचे कौतुक सर्वजण करतील. वरिष्ठांना तुमचे महत्त्व कळेल. घरात सर्वांसाठी आवश्यक गोष्टींची खरेदी कराल. मन प्रसन्न राहील.\nकर्क : प्रकृतीमान सुधारल्याने आनंदी व उत्साही दिसाल. तुमच्या आनंदात भोवतालच्या व्यक्तींनाही सहभागी करून घ्याल. व्यवसायात ओळखीचा उपयोग होऊन कामांना वेग येईल. पैशांची चिंता मिटेल. तुमचे काही बेत सफल होतील. मात्र कामात दुर्लक्ष करून चालणार नाही. नोकरीत अडचणींवर मात करून नेटके काम संपवाल. जोडव्यवसायातून विशेष लाभ होतील. घरात प्रियजनांच्या सहवासात वेळ मजेत घालवाल. त्यांचे हट्ट पुरवाल. महिलांना अंगी असलेले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.\nसिंह : हात आखडता घेऊन राहिलात, तर लाभ तुमचाच होईल. भविष्यातील तरतुदींसाठी जागरूक असाल. व्यवसायात कामाचा विस्तार करण्याचा विचार असेल. प्रतिष्ठा टिकवण्यासाठी व वाढवण्यासाठी पैसे खर्च कराल. त्यामुळे तुमच्या वर्तुळात तुमचा दबदबा राहील. नोकरीत वरिष्ठ केलेल्या कामाचे कौतुक करतील. कामानिमित्त काही नवीन ओळखी होतील. घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी कराल. मुलांकडून एखादी चांगली बातमी कळेल. महिलांना मानसिक शांतता लाभेल.\nकन्या : सध्या आर्थिकदृष्ट्या चांगले ग्रहमान आहे. व्यवसायात पैशांअभावी रखडलेले बेत आता सफल होतील. कामाचे प्रमाण मनाप्रमाणे असेल. नवीन योजना व कल्पना प्रत्यक्षात साकार करता येतील. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत कामानिमित्त जादा सवलती मिळतील. शिवाय वरिष्ठ तुमच्या रास्त मागण्या मा��्य करतील. घरात सर्व सुखसोयी वाढवण्याकडे तुमचा कल राहील. नवीन खरेदीचा आनंद वाढेल. तरुणांना नवीन सहवासाचे आकर्षण राहील. महिलांना प्रतिष्ठा मिळेल.\nतूळ : बऱ्याच काळाने दिलासा देणारे ग्रहमान लाभले आहे. त्यामुळे शांतता वाटेल. व्यवसायात भोवतालच्या परिस्थितीचा फायदा करून घेतलाच, तर आर्थिक लाभ होईल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. आत्मविश्वास वाढेल. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. नोकरीत वरिष्ठ अवघड उद्दिष्टे तुमच्यापुढे ठेवतील. जोडव्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ होईल. महिलांना त्यांच्या वर्तुळात प्रसिद्धी मिळेल. मनन, चिंतनात वेळ जाईल.\nवृश्‍चिक : ग्रहांची मर्जी आहेच, त्याचा लाभ घ्यावा. व्यवसायात मोठे बेत साकार करण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी वेळ व पैशांचा वापर करून तुमचे ईप्सित साधू शकाल. खेळत्या भांडवलाची तरतूद करून घ्याल. गरजेनुसार कामासाठी योग्य व्यक्तींची निवड कराल. नोकरीत ठरवलेली कामे पूर्ण होतील. कामाचा ताणही कमी होईल. प्रकृतीच्या तक्रारी कमी झाल्याने उत्साही राहाल. घरात अत्यावश्यक खर्च करावे लागतील. स्वतःच्या आवडीनिवडीला मुरड घालून इतर व्यक्तींचे मन राखावे लागेल.\nधनू : ध्येय-धोरणे ठरवून त्याप्रमाणे प्रगती कराल. व्यवसायात मोठ्या कामना आणि त्यातून मिळणारा जादा फायदा असे उद्दिष्ट असेल. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोगही त्याकामी कराल. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. नोकरीत जादा काम करून जादा पैसे मिळवण्याची संधी मिळेल. नवीन नोकरीच्या कामात सफलता लाभेल. घरात कुटुंबासमवेत वेळ मजेत घालवाल. मानसिक समाधान व गृहसौख्याचा आनंद घेता येईल. मुलांना अपेक्षित यश मिळेल.\nमकर : तुम्ही तुमचे धोरण लवचिक ठेवून बरेच काही साध्य करू शकाल. व्यवसायात कामाचा भार वाढेल. पण त्यातून पैसे मिळणार असल्याने त्याचे तुम्हाला काही वाटणार नाही. कंटाळवाण्या कामातून तुमची सुटका झाल्याने हायसे वाटेल. गोड बोलून सहकाऱ्यांकडून खुबीने कामे करून घ्यावी लागतील. नोकरीत वरिष्ठ कामानिमित्त जादा सवलती व सुविधा देतील. नवीन ओळखी होतील. घरात इतरांच्या इच्छापूर्तीसाठी सढळ हाताने खर्च कराल. मानसिक समाधान मिळेल.\nकुंभ : नवीन अनुभव येतील, तरी सतर्क राहावे. व्यवसायात भोवतालच्या व्यक्तींकडून बरेच काही शिकता येईल. अनुभवाची शिदोरी घेऊन पुढची ध्येयधोरणे आखावीत. बँका, ह���तचिंतक यांच्याकडून कर्जे मिळतील. त्याच्या जोरावर विक्री व उलाढाल वाढवण्याचा प्रयत्न राहील. नोकरीत तुम्हाला एखाद्या योजनेचा लाभ घेता येईल. जोडव्यवसाय असणाऱ्यांना नवीन कामे मिळतील. घरात आनंदी वातावरण राहील. सहजीवनाचा आनंद घ्याल. प्रकृतीकडे मात्र दुर्लक्ष करू नये.\nमीन : मानले तर समाधान मिळेल. व्यवसायात जे काम करत आहात त्याचा फायदा किती व कधी मिळेल, याविषयी साशंकता असेल. संथ गतीने काम करून यशश्री मिळवण्याचे ध्येय राहील. खेळत्या भांडवलासाठी वेळ व शक्ती खर्ची पडेल. नोकरीत स्वतःचे काम संपवून सहकाऱ्यांनाही कामात मदत करावी लागेल. वरिष्ठ गोड बोलून जादाची कामे करून घेत नाहीत ना, याकडे लक्ष ठेवावे. घरात तात्त्विक मतभेद होतील, तरी रागावू नये. तरुणांनी अतिआत्मविश्वास बाळगू नये.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/article/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%AB%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A1/60bdc8b931d2dc7be7bb9624?language=mr", "date_download": "2021-07-25T21:13:25Z", "digest": "sha1:L4HKTWJ4IZHKGIQBSVVLYGH4LVGQIXGC", "length": 4726, "nlines": 65, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - सर्वाधिक लोकप्रिय फवारणी जुगाड!😊👌 - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nकृषि जुगाड़आदर्श कृषी यंत्र\nसर्वाधिक लोकप्रिय फवारणी जुगाड\n➡️ मोटार सायकलच्या साहाय्याने हा जुगाड बनविला असून कमी वेळ व श्रमात अधिक क्षेत्रात सहज फवारणी करणे शक्य होते. सर्व शेतकरी मित्रांसाठी हा जुगाड अत्यंत उपयुक्त आहे तर नक्कीच हा व्हिडीओ बघा व आपण देखील पिकात सोप्या पद्धतीने फवारणी करा. संदर्भ:- आदर्श कृषी यंत्र, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.\nकृषि जुगाड़हार्डवेअरव्हिडिओपीक संरक्षणपीक पोषणकापूसमिरचीकृषी ज्ञान\nकृषि जुगाड़व्हिडिओमहाराष्ट्रखरीप पिककृषी ज्ञान\nसायकल कोळपे घरच्या घरी कसे बनवावे\n➡️ मित्रांनो, पिकातील आंतरमशागत, तणनियंत्रण करण्यासाठी आपण घरच्याघरी सायकल कोळपे कसे तयार करावे याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 अ‍ॅग्रोस्टार...\nकृषि जुगाड़व्हिडिओखरीप प��कमहाराष्ट्रकृषी ज्ञान\nकोणत्याही पिकाला आळवणी करण्याचे देशी जुगाड\nशेतकरी बंधूंनो, कोणत्याही पिकाला आळवणी करण्याचा देशी जुगाडा विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवट्पर्यंत पहा. 👉 अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान ला फॉलो करण्यासाठी येथे ulink://android.agrostar.in/publicProfile\nकृषि जुगाड़ | कृषी मंथन\nकृषि जुगाड़व्हिडिओपीक व्यवस्थापनपीक संरक्षणकृषी ज्ञान\nतण काढण्याचा हटके जुगाड\n👉🏻पिकामध्ये तण ही समस्या मोठी ठरत आहे. मात्र हे तण काढण्यासाठी सध्याच्या परिस्थितीत मजूर मिळत नाही. तण काढण्याचे काम वेळेत झाले नाही, तर खर्च ही खूप वाढत जातो. त्यामुळे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/pune/mns-leader-rupali-patil-slams-amruta-fadnavis-over-criticizing-thackeray-surname/", "date_download": "2021-07-25T21:19:22Z", "digest": "sha1:EKEHEVKU6HOO3YDKQC32T4BKERTZ4TRN", "length": 27032, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता भानावर या: रुपाली पाटील-ठोंबरे | मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता भानावर या: रुपाली पाटील-ठोंबरे | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Pune » मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता भानावर या: रुपाली पाटील-ठोंबरे\nमिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता भानावर या: रुपाली पाटील-ठोंबरे\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nपुणे: अमृता फडणवीस यांनी ‘ठाकरे; आडनावाचा उच्चार करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पक्ष केलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेने सुद्धा सडकून टीका केल्याचं पाहायला मिळालं. परंतु, आता शिवसेना आणि राष्ट्र्वाद��ने यांना प्रतिउत्तर दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील माजी नगरसेवक रुपाली पाटील-ठोंबरे यांनी देखील अमृता फडणवीस यांना लक्ष करत बोचरी टीका केली आहे आणि त्यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील टाकली आहे.\nरुपाली यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. अमृता या डोक्यावर पडल्याचा खोचक टोला रुपाली यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे. “वास्तविक पाहता ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणाऱ्या डोक्यावर पडल्या आहेत, बाई ते ठाकरे घरात जन्मले म्हणजे ठाकरेंचं होणार त्यात नाव लावण्याचा प्रश्न येतो कुठे मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवल्या आता तुम्ही भानवर या,” असं रुपाली यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच “काहीही बिनबुडाचे बोलून का स्वतःचा अपमान करून घेता. लवकर शुद्धीत या आणि गणपती बाप्पाला सद्बुद्धि मागा लवकर देईल बाप्पा सद्बुद्धि,” असंही रुपाली या पोस्टमध्ये म्हणाल्या आहेत.\nमागील बातमी पुढील बातमी\n'माजी' झाल्याने आता कोणी इंडियन आयडॉलला उभं पण करणार नाही: वरूण सरदेसाई\n‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.\n'हम तो वो शक़्स हैं की, धुप में भी निखर आएँगे': अमृता फडणवीसांचा सेनेला टोला\nत्यावर आता फडणवीस यांनी आंदोलनाचा व्हिडीओ त्यांच्या फेसबुकपेजवर शेअर करत भूमिका स्पष्ट केली आहे. दिखाओ चप्पल, फेको पत्थर, ये तो शौक़ हैं पुराना आपका, हम तो वो शक़्स हैं की धुप में भी निखर आएँगे अशा शायरीतून त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर You don’t lead people by hitting people over the head, that’s assault – not leadership CM Uddhav Thackeray अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शाब्दिक हल्ला चढवला आहे.लोकांच्या डोक्यावर मारून त्यांचे नेतृत्व करता येत नाही, तो हल्ला होते, नेतृत्वगुण नव्हे अशा शब्दांत आणि मुख्यमंत्री ठाकरे यांचा उल्लेख करून फडणवीस यांनी आपली पोस्ट सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे.\nअमृता फडणवीस यांची शिवसेनेवर थेट 'फक्त कमिशनसाठी' असा शब्दप्रयोग करत टीका\nऔरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.\nअमृता फडणवीस यांच्या इंटरटेनिंग ट्विटवर सेनेचं सणसणीत प्रतिउत्तर\n‘माझं आडनाव गांधी आहे, सावरकर नाही’ असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानाचा समाचार घेण्यासाठी फडणवीसांनी, ‘केवळ गांधी आडनाव असून चालत नाही. त्यांच्यासारखं काम करावं लागतं. त्यानुसार काम केलं तरच माणसं मोठी होतात’, अशी टीका ट्विटरद्वारे केली होती.\nमहाराष्ट्रनामा न्यूज इफेक्ट - पोलिसांचा पगार AXIS मधून SBI मध्ये वर्ग होणार\nराज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेक खात्यांमधील अनियमितता विषयावरून चौकशीचा फेरा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला “कमिशनसाठी” असा शब्द वापरत लक्ष केलं आहे. मात्र यात अमृता फडणवीस याना गोष्टीचा विसर पडल्याचं दिसत आहे. त्याला मूळ कारण होऊ शकतं ऍक्सिस बँकेविरुद्ध सुरु असलेले न्यायालयीन खटले आणि डेटा असुरक्षितता या गंभीर विषयावरून स्वतः UIDAI’ने दाखल केलेले फौजदारी तक्रारी तसेच ईडी’मार्फत चौकशी सुरु करण्याची न्यायालयात करण्यात आलेली याचिका म्हणावं लागेल. महाराष्ट्रनामा न्यूज’ने सतत या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि विद्यमान महाविकास आघाडीच्या सरकारने त्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या असून पोलिसांचे आणि सरकारी योजनांचे पैसे यापुढे AXIS बॅंके एवजी सरकारी बँकेत म्हणजे SBI मध्ये वर्ग होण्याच्या हालचाली सुरु झाल्याचं वृत्त आहे.\nरेटून खोटं बोलणं हा मोठा रोग आहे, लवकर बऱ्या व्हा; प्रियांका चतुर्वेदींचा अमृता फडणवीस यांना टोला\nऔरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आली. त्यावरून बराच गोंधळ सुरू झाला. अनेकांनी सोशल मीडियातून यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. याच मुद्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेव�� टीका केली होती.\nवृक्षतोडूवरून सेनेवर कमिशनचा आरोप; पण फडणवीस सरकारच्या आरे वृक्षतोडीवरच भ्रष्टाचाराचं वलय\nमुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात एकूण २०११ झाडं तोडण्यात आली. मात्र त्यासाठी फडणवीस सरकारने तब्बल २ कोटी ७० लाख १६ हजार ८९८ रुपयांचा खर्च आल्याची माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. म्हणजे सदर आकडेवारीनुसार एक झाड तोडण्यासाठी एकूण १३, ४३४ रुपये एकदा खर्च करण्यात आला होता. आरटीआय कार्यकर्ते कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी आरेतील वृक्षतोडीसाठी नेमका किती खर्च करण्यात आला, याबद्दलची सविस्तर विचारणा माहिती अधिकाराच्या माध्यमातून एमएमआरसीएलकडे केली होती. त्यानंतर सदर धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.\nसरकारी कर्मचाऱ्यांचे पगार व डेटा असुरक्षित असताना सुद्धा ऍक्सिस'मध्ये खाती का\nराज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून अनेक खात्यांमधील अनियमितता विषयावरून चौकशीचा फेरा सुरु होण्याची शक्यता आहे. त्यात सध्या अमृता फडणवीस यांनी शिवसेनेला “कमिशनसाठी” असा शब्द वापरत लक्ष केलं आहे. मात्र यात अमृता फडणवीस याना गोष्टीचा विसर पडल्याचं दिसत आहे. त्याला मूळ कारण होऊ शकतं ऍक्सिस बँकेविरुद्ध सुरु असलेले न्यायालयीन खटले आणि डेटा असुरक्षितता या गंभीर विषयावरून स्वतः UIDAI’ने दाखल केलेले फौजदारी तक्रारी तसेच ईडी’मार्फत चौकशी सुरु करण्याची न्यायालयात करण्यात आलेली याचिका म्हणावं लागेल.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोक��ाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वर��त अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-paryatan-sandesh-patwardhan-marathi-article-1346", "date_download": "2021-07-25T23:16:21Z", "digest": "sha1:FTUTLZ7JXB5YFVSCCTTB3DHTUQWRWDOK", "length": 17848, "nlines": 115, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Sandesh Patwardhan Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nनिसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्यांसाठी मंडणगड, दापोलीचा परिसर ट्रेकिंगसाठी, साहसी पर्यटनासाठी अत्यंत योग्य आहे. दापोली हे ठिकाण किल्ले, लेणी, गरम पाण्याची कुंडे, मंदिरे, जंगले, नारळ-सुपारीच्या बागा अशा निसर्गाने भरभरून दिलेल्या देणग्यांचा एकत्रित समुच्चय आहे. इथली भटकंती नेहमीच खास असते.\nदापोलीतील पाच एकराच्या विस्तीर्ण क्षेत्रावर पसरलेल्या धनश्री नर्सरीच्या पर्यटन केंद्रात नैसर्गिक अधिवासात राहणारे मोर, लावे, पोपट, चिमणी, पाकोळी, कोकिळा, सुतार पक्षी, खंड्या पाहायला मिळतात. दापोली शहरापासून थोडे दूर आणि एकांतात असलेल्या रम्य ठिकाणी खास कोकणी नाश्‍ता आणि जेवणही मिळते. येथे चुलीवर केलेल्या तांदूळ, बाजरी आणि नाचणीच्या भाकऱ्या, कोकणी पद्धतीचे मटण आणि चिकन, माशांचे विविध प्रकार पर्यटकांच्या आगाऊ मागणीप्रमाणे तयार करून दिले जातात. लज्जतदार पदार्थांबरोबरच येथील शांतता वातावरणातील गारवा, पक्ष्यांचा किलबिलाट आणि परिसरातील स्वच्छतेमुळे मन प्रसन्न होते.\nराज्यातील एक प्रमुख हिल स्टेशन म्हणून मंडणगडचा परिसर नावारूपास येऊ लागला आहे. निसर्गालाच गुरू मानून नैसर्गिक बाबींना कुठेही धोका न पोचवता येथे पर्यटकांना सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे निसर्गात राहण्याचा आनंद मिळतो. बाजूने खळाळत वाहणारी निवळी नदी, फेसाळत कोसळणारा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. पर्यटकांसाठी लाल मातीशी एकरूप होईल, अशी तंबूंची आणि कॉटेजची रचना करण्यात आली आहे. पर्यटकांना नैसर्गिक निवासाची खुमारी अनुभवता येते. भाजीपाला लागवडीमुळे पर्यटकांच्या ताटात सेंद्रिय अन्न मिळते.\nमंडणगड येथील एक व्यावसायिक मोरे यांनी विविध प्रकारच्या झाडांची लागवड केल्यामुळे वातावरण अत्यंत आल्हाददायक असते. पर्यटकांना मंडणगड किल्ल्यावर नेऊन तेथील सनसेट पॉईंटपासून सूर्यास्ताचा भान हरपून टाकणारा नजारा पाहायला मिळतो. किल्ल्याच्या सभोवतालच्या महादुर्ग, तुळशी धरण, मंडणगड शहर आणि अथांग ���सरलेला वेळासचा समुद्रकिनारा, बाणकोट किल्ला अशी दृश्‍ये डोळ्यात साठविताना पर्यटक हरखून जातात. रात्रीच्या ट्रेकिंगचा अनुभव तर थरारक असतो. सहकाऱ्यांच्या मदतीने विजेरीच्या प्रकाशात आडवळणाच्या पायवाटेने वाटा काढत गर्द काळोख कापीत जमिनीवर पहुडत आकाशातील ग्रहताऱ्यांचा नजारा पाहण्यात सारी रात्र निघून जाऊ शकते. नदी व धबधब्याच्या मध्ये पर्यटक जाऊन उभे राहतात. त्याच जागेचे वर्णन ‘आय ऑफ मंडणगड’ असे करतात.\nरात्री कंदिलाच्या प्रकाशात पर्यटकांना खेकडे पकडण्याचा अनुभव मिळतो. अवधूत मोरे यांच्या संकल्पनेतून ‘रन फॉर नेचर... एक धाव निसर्गासाठी’ असा उपक्रम राबविला जातो. आडवळणाच्या नागमोडी वाटा, बोचरी थंडी, झाडेझुडपे, ओढे-नाले, धबधबे आणि काट्यांच्या संगतीने तुडवलेली पायवाट यामुळे सारा क्षीण संपून जातो.\nमंडणगड समुद्रसपाटीपासून ८०० मीटर अंतरावर आहे. मंडणगडनजीक असलेला परिसर अवर्णनीय आहे. शेडवई येथील केशरनाथ मंदिर आणि या मंदिराच्या बाजूने वाहणारी नदीच्या गार पाण्याची चव काही औरच आहे. येथे निरभ्र आकाशात लखलखणारे आणि चमचमणारे तारे आपल्याही मनाला उजळून टाकतात. हा अनुभव उल्हसित करणारा असतो.\nसमुद्र किनाऱ्यापलीकडे कोकणात निसर्गाचा अद्‌भुत खजिना पसरलेला आहे. डोंगरदऱ्या, धबधबे, रानवाटा, टेकड्या, जंगले तुडवायची असतील तर जंगलवाटा, निसर्गाची वेगवेगळी रूपे, जोडीला फळांचा राजा हापूससह फणस, काजू, जांभळे, डोंगरची मैना अशांनी समृद्ध असलेली कोकण खाद्य संस्कृती. पावसाळ्यातील कोकण तर वेगळेच असते. बागेतील आंबे काढण्याचा आनंद वेगळाच. जमिनीवर बसकन मारून फणस खोडून खाल्ला तरच कोकणात आल्यासारखे वाटेल. जोडीला कोकणी मेव्याचा स्वाद डोंगरदऱ्यात फिरून चाखण्याची इच्छा हवी. कोकण म्हणजे बाराही महिने हिरवाईने आच्छादलेला निसर्गरम्य परिसर, धुक्‍यात गडप झालेल्या डोंगरदऱ्या, पावसाळ्यात डोंगरमाथ्यावरून फेसाळत कोसळणारे नयनरम्य धबधबे, आल्हाददायक हवा आणि निसर्गाच्या पराकोटीच्या विभ्रमांचे दर्शन घडविणारा पृथ्वीतलावरील सौंदर्याचा खजिना. कोकणातल्या अनेक नावाजलेल्या पर्यटनस्थळांच्या यादीत दापोली आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचनेमुळे केंद्रस्थानी आहे. घनदाट झाडी, नागमोडी रस्ते, त्याच्या आसपास दिसणारे ससे, मोर, माकडे यासारखे प्राणी आणि पक्ष्यांची किलबिल आणि फुलपाखरांच्या रंगीबेरंगी जाती, गर्द वनराई यांनी कोडजाई नदीचा परिसर निसर्गसंपन्न आहे. या जोडीला आकर्षण म्हणून पर्यटकांना कोकम सिरप, काजू सिरप आणि आंबा सिरप यांचा स्वाद नैसर्गिक रसाच्या स्वरूपात देण्यात येतोच. शिवाय सोबत ही सरबते बनविण्याची सोपी पद्धत समजावून दिली जाते.\nफणस सर्वांनाच आवडतो. मात्र बरेचदा तो कापण्याची पद्धत माहीत नसते. सीरीन रेव्हाइनसारख्या व्यावसायिकांकडून पर्यटकांना फणस कापण्याची कला समजून दिली जाते. शिवाय पर्यटक स्वतः फणस कापण्याचा (फोडण्याचा) आनंद घेऊ शकतो. पावसाळ्यात भातरोपांची लागवड प्रत्यक्षात अनुभवण्याची संधी मिळते. शेतातून दमून भागून आलेल्या पर्यटकांसाठी रात्री ‘बारबेक्‍यू’ भोजनाची मेजवानी असते. दोन दिवस आणि एक रात्रीचे भात लावणी स्पेशल पॅकेजमध्ये भर पावसात भात लावणी करून ‘मड थेरपी’चा अनुभव पर्यटकांना घेता येतो. पर्यटकांनी लावणी केलेल्या भाताचा सॅम्पल तांदूळ घरपोच पाठविण्याची व्यवस्था तुळपुळे यांच्यासारख्या कल्पक व्यावसायिकाने केली आहे. येथील ‘फिश फेस्टिव्हल’ म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या माशांची आणि मत्स्यपदार्थांची मेजवानी असते. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळी इनोव्हेशन हेही आता वैशिष्ट्य ठरत आहे.\nफेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यांत फुलपाखरे आणि पक्षीप्रेमींसाठी हा परिसर म्हणजे अनोखी पर्वणी असते. या महिन्यात जंगलात पळस पांगारा यांना फुले येतात. याच कालावधीत हॉर्नबिल, इंडियन पीटा, ओरिएंटल ड्‌वार्फ, किंगफिशर, सर्पंट इगल, गोल्डन ओरीयल आणि इतर तब्बल ५२ प्रकारचे पक्षी आणि सुंदर फुलपाखरे परिसरात आढळतात. खास पर्यटकांसाठी सर्वसाधारणपणे २५ एप्रिल ते ५ जून या काळात मॅंगो फूड फेस्टिव्हलचे आयोजन या फेस्टिव्हलमध्ये आंब्याचे ३० पेक्षा जास्त पदार्थ चाखायला मिळतात. पर्यटक थेट आंब्याच्या बागेत जाऊन तेथे आंबे काढण्याचे, पॅकिंग करण्याचे कामकाज पाहू शकतो. हौस असेल तर झाडांशी सलगी करू शकतो.\nकोकण निसर्ग पर्यटक पर्यटन\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/monsoon-is-currently-200-km-off-the-coast-of-kerala-news-in-marathi-128534936.html", "date_download": "2021-07-25T22:00:12Z", "digest": "sha1:4MFKIGYVPKAPPV2CWXSMI6R3QNGSLY3S", "length": 4810, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Monsoon is currently 200 km off the coast of Kerala; news in marathi | मान्सून सध्या केरळच्या किनाऱ्यापासून 200 किमीवर; मान्सूनची गती सध्या सामान्य - हवामान विभाग - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकेरळ किनारपट्टीवर 3 दिवसांत मान्सूनचे आगमन:मान्सून सध्या केरळच्या किनाऱ्यापासून 200 किमीवर; मान्सूनची गती सध्या सामान्य - हवामान विभाग\n. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मान्सूनचे आगमन होते.\nपुढील तीन-चार दिवसांत मान्सूनचे केरळच्या किनारपट्टीवर आगमन होऊ शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. केरळमध्ये साधारणपणे १ जूनला मान्सूनचे आगमन होते. पण तो ३१ मे रोजीच येऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. तथापि, तीन-चार दिवस मागे-पुढे होऊ शकतात, अशी शक्यताही विभागाने व्यक्त केली. ‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेनेही दोन-तीन दिवसांच्या फरकासह ३० मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे.\nमान्सून सध्या केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे २०० किमी अंतरावर आहे. तौक्ते चक्रीवादळादरम्यान आणि त्यानंतर केरळमध्ये जोरदार पाऊस झाला होता. गुरुवारपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. या चक्रीवादळाने मान्सूनचा वेग वाढवला होता. बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘यास’ चक्रीवादळामुळे मान्सूनचे लवकर म्हणजे २७ ते २९ मेपर्यंत आगमन होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. पण आता ३० मे ते एक जूनदरम्यान आगमनाची शक्यता आहे.\nमान्सूनची गती सध्या सामान्य\nआतापर्यंत मान्सूनची गती सामान्य आहे. अंदमान-निकोबार द्वीप समूहात २१ मे रोजी आगमन झाल्यानंतर तो सतत उत्तर-पश्चिम दिशेने आगेकूच करत आहे. तो सध्या श्रीलंकेच्या उत्तर भागापर्यंत पोहोचला असून गुरुवारी त्याने मालदीवही ओलांडले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/general-secretary-of-sant-nirankari-mandal-pujya-brigadier-sn-ps-cheema-g-brahml/", "date_download": "2021-07-25T23:31:22Z", "digest": "sha1:BDJNF6UW54N7Y2OIMI7ABVCUUF3NV5DB", "length": 15387, "nlines": 168, "source_domain": "mh20live.com", "title": "संत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस ��ाजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/देशविदेश/संत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन\nसंत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन\nदिल्ली: संत निरंकारी मंडळाचे महासचिव आणि मिशनचे समर्पित संत पूज्य\nब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमाजी यांनी आज दि.१२ मे, २०२१ रोजी सकाळी १०.१५ वाजता दिल्ली\nयेथे आपल्या नश्वर देहाचा त्याग केला आणि निराकार ईश्वरामध्ये विलीन झाले. त्यांचे वय ७२ वर्षे\nपूज्य चीमाजी यांचा जन्म १४ मार्च, १९४९ रोजी आध्यात्मिकतेच्या रंगात रंगलेल्या कुटुंबात\nझाला. १९५६ मध्ये वयाच्या अवघ्या ७व्या वर्षीच त्यांना तत्कालीन सद्गुरु बाबा अवतारसिंहजी यांच्या\nकालखंडात ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. ते अत्यंत मेहनती, इमारदान व बुद्धिमान व्यक्तीमत्वाचे\nस्वामी होते. एक निष्ठावान गुरु भक्त असण्याबरोबरच खेळ आणि शिक्षणामध्ये त्यांना विशेष रुची\nहोती. पुढे जाऊन भारतीय सैन्यदलामध्ये एक कर्तबगार आर्मी ऑफिसर म्हणून त्यांनी सेवा निभावली.\nसैन्यदलामध्ये असताना ते त्यांच्या सहकाऱ्यांसाठी चांगुलपणा, इमानदारी आणि दृढ विश्वासाचे\nप्रेरणास्रोत बनून राहिले. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या शुभहस्ते त्यांनी\nडीआरडीओ टेक्नॉलॉजी ॲवॉर्ड मिळाले होते.\nसन २००६ मध्ये सद्गुरु बाबा हरदेवसिंहजी यांनी पूज्य चिमाजी यांना संत निरंकारी मंडळाच्या\nवर्किंक कमिटीचे सदस्य म्हणुन नियुक्त केले. त्यानंतर एप्रिल २००७ मध्ये त्यांना मंडळाच्या\nकार्यकारिणी समितीमध्ये समाविष्ट करुन समाजकल्याण, आरोग्य आणि मेडिकल विभागाची जबाबदारी\nदेण्यात आली. याच वर्षी त्यांना ज��ञान प्रचारक म्हणूनही सेवा प्रदान करण्यात आली. २०१० मध्ये\nस्थापन करण्यात आलेल्या संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. मिशनच्या\nवर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी सन २०१८ मध्ये त्यांना मंडळाचे महासचिव म्हणून\nसेवा प्रदान केली व आरोग्य, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा, स्टुडिओ आणि दूरसंचार विभागांचा कार्यभार\nसोपविला होता जो त्यांनी अंतिम क्षणापर्यंत निभावला. मिशनच्या निर्माणाधीन हेल्थ सिटी\nप्रोजेक्टमध्ये ते अहम भूमिका निभावत होते.\nपूज्य चीमाजी ब्रह्मलीन झाल्याने संत निरंकारी मिशनचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यांचे\nअनमोल जीवन येणाऱ्या पीढ्यांसाठी सदोदित प्रेरणास्रोत बनून राहील.\nभारतीय अन्न महामंडळाची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती\n‘चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान’ या विषयावर उद्या चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गगरानी यांचे व्याख्यान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचे लसीकरण ॲप बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे केली विनंती\nमराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं\n८८ वर्षीय मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात\nभारतीय अन्न महामंडळाची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती\n‘चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान’ या विषयावर उद्या चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गगरानी यांचे व्याख्यान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचे लसीकरण ॲप बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे केली विनंती\nमराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं\n८८ वर्षीय मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nपूर्व-मध्य अरबी समुद्रात वादळसदृश्य स्थिती मच्छिमार बांधवाना सावधानतेचा इशारा\nजिल्ह्यात मुबलक लस उपलब्ध होण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री संदिपान भुमरे\n‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या निवेदिका क्ष‍िप्रा मानकर यांचे व्याख्यान\nभारत व आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी प्रमुख अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची ‘स्टेलॅन्टिस’कडून घोषणा\n स्मार्ट मीटर प्रोग्रामवर बंदी , ‘या’ राज्यांत वर्षभरासाठी काम थांबवलं\nसातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान\nसातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान\nदिलासादायक बातमी; विशाखापट्टनममध्ये पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दाखल\nस्टार्ट अप इंडिया सीड फंड योजनेचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला प्रारंभ\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/tourism/best-places-to-visit-in-faridabad-of-haryana-bsr95", "date_download": "2021-07-25T23:28:12Z", "digest": "sha1:IKIOM4RRJTLBEC3VTINNKXGS43TYKYUD", "length": 10561, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | हरियाणाला जायचा प्लॅन आहे? मग फरिदाबादेतील 'या' स्थळांना अवश्य भेट द्या", "raw_content": "\nहरियाणाला जायचा प्लॅन आहे मग फरिदाबादेतील 'या' स्थळांना अवश्य भेट द्या\nभारतात अशी अनेक छोटी शहरे आहेत ज्यांच्या पर्यटन स्थळांबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. हरियाणाचे फरीदाबादही (faridabad Haryana) या छोट्या शहरात येते. फरीदाबाद हे भारतातील एक लहान शहर आहे. परंतु, या शहरात अशी अनेक ऐतिहासिक स्थळं आणि सुंदर तलाव उपस्थित आहेत. हे ठिकाण कुटुंब, मित्र कोणासोबतही फिरायला जायचे असेल तरी जाऊ शकता. तुम्ही येथील तलावामध्ये जलक्रिडांचा देखील आनंद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया येथील ऐतिहासिक स्थळांबाबत. (best places to visit in faridabad of haryana)\nहेही वाचा: दार्जिलिंगच्या सहलीवर आहात..तर या ठिकाणांना नक्की भेट द्या\nफरीदाबादमध्ये सर्वाधिक लोकप्रिय ठिकाणांपैकी एक म्हणजे दहाव्या शतकातील सू��जकुंड तलाव. हा सरोवर तोमर घराण्याचा शासक सूरजपाल यांनी बांधला होता. तो सूर्याचा भक्त होता. म्हणून त्याने पश्चिम किनाऱ्यावर सूर्य मंदिर बांधले. येथील प्रसन्न वातावरणासह पर्यटकसुद्धा सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकतात. याठिकाणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळावा आयोजित केला जातो. या यात्रेत नृत्य आणि संगीतासह भारतीय पारंपारिक हस्तकला आणि लोककलांचे उत्कृष्ट प्रदर्शन आपण पाहू शकता. जर तुम्ही फरीदाबादमध्ये असाल तर नक्की भेट द्या.\nशिर्डी साईबाबा मंदिर, फरीदाबाद -\nफरीदाबादमधील शिर्डी साईबाबा मंदिर शहरातील सर्वात लोकप्रिय धार्मिक स्थळांपैकी एक आहे, जे वर्षभर पर्यटकांना आकर्षित करते. हे मंदिर 3 एकर क्षेत्रात बांधले गेले आहे. याशिवाय हे मंदिर अत्यंत सुंदर रचले गेले आहे. मंदिराचा मोठा हॉल पांढर्‍या, हिरव्या आणि पिवळ्या संगमरवरी दगडांनी बनलेला आहे. श्री साईबाबांची 5.25 फूट उंच संगमरवरी मूर्ती व्यतिरिक्त मंदिरात द्वारका माईची देखील मूर्ती आहे. बाबांच्या पवित्र स्नानाने दिवसाची सुरुवात होते. त्यानंतर दिवसातून पाच वेळा प्रार्थना केली जाते. तसेच सत्यनारायण कथा आणि साईंच्या नावाचा जप केला जातो. दर गुरुवारी भंडारा (विनामूल्य अन्नाचे वितरण) देखील आयोजित केले जाते. यादिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात.\nनाहरसिंग क्रिकेट स्टेडियम, फरीदाबाद\nफरीदाबादमधील नाहरसिंग क्रिकेट स्टेडियम खूप छान आहे. हे स्टेडियम बरेच पर्यटक तसेच क्रिकेट प्रेमींना आकर्षित करते. या स्टेडियमच्या इतिहासावर नजर टाकल्यास हे स्टेडियम 1981 मध्ये 6 केंद्रे, 3 सराव पिच आणि 25,000 प्रेक्षकांच्या आसन क्षमतेसह बनविण्यात आले होते. या स्टेडियमच्या निर्मितीनंतर पुढच्याच वर्षी 1982 मध्ये रणजी करंडक आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर यानंतर 1987 मध्ये पहिला वन डे आंतरराष्ट्रीय (वनडे) सामना झाला. क्रिकेट लीजेंड कपिलच्या शेवटच्या वनडे सामन्यातही हे स्टेडियमचा एक भाग आहे.\nइस्कॉन मंदिर, फरीदाबाद -\nआपण फरीदाबादमधील इस्कॉन मंदिर देखील पाहू शकता. हे मंदिर आंतरराष्ट्रीय सोसायटी (इस्कॉन) च्या मालकीचे आहे, ज्याला श्री राधा गोविंद मंदिर म्हणून ओळखले जाते. हे मंदिर भगवान कृष्ण आणि राधा देवीला समर्पित आहे. याशिवाय भगवान राम, देवी सीता, भगव��न लक्ष्मण आणि हनुमान इत्यादीची उपासना या मंदिरात केली जाते. सर्व हिंदू सण, विशेषत: जन्माष्टमी येथे मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. मुख्य मंदिरात नतमस्तक झाल्यानंतर आपण पुस्तके, मूर्ती इत्यादी खरेदी करण्यासाठी दुकानांना भेट देऊ शकता. आपण मंदिराच्या आवारातल्या कॅफेटेरियामध्ये सर्व्ह केलेला मधुर शाकाहारी नाश्ता देखील घेऊ शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/zilla-parishad-members-run-cm-regarding-returning-funds-73217", "date_download": "2021-07-25T22:35:52Z", "digest": "sha1:4LIMYNU54QHVJXGW6MRMOOTAINDLQ7J4", "length": 18731, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "परत जाणाऱ्या निधीबाबत जिल्हा परिषद सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव - Zilla Parishad members run to CM regarding returning funds | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरत जाणाऱ्या निधीबाबत जिल्हा परिषद सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव\nपरत जाणाऱ्या निधीबाबत जिल्हा परिषद सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव\nपरत जाणाऱ्या निधीबाबत जिल्हा परिषद सदस्यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव\nमंगळवार, 30 मार्च 2021\nआता 31 मार्च ही मुदत संपल्याने हा निधी मागे जाऊ शकतो. सरकारने या अडचणी लक्षात घेऊन निधी खर्च करण्यास मुदतवाढकरून द्यावी.\nनगर : जिल्हा परिषद सदस्यांना आपपाल्या गटात विकास कामे करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मिळणारा विकास निधी खर्च करण्यासाठी 31 मार्च ही अखेरची मुदत असते; परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक कामे झाली नाहीत. त्यामुळे ही मुदत वाढवून 31 मेपर्यंत असावी, अशी मागणी जल्हा परिषदेच्या सदस्यांतून होत आहे.\nयाबाबत सदस्य नामदेवराव परजणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे, की गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे अनेक अडचणी येत आहेत. निर्धारीत वेळेत कामे करता येत नाहीत. जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी सदस्यांना आपापल्या गटांमध्ये ग्रामपंचायत कार्यालये, सामाजिक सभागृह, शाळा खोल्या, अंगणवाड्या, नळ पाणी पुरवठा, सार्वजनिक गटारे, शौचकुप, धर्मशाळा आदी विविध कामांसाठी जिल्हा परिषदेमार्फत स्थानिक विकास न���धीतून तरतूद असते; परंतु कोरोनामुळे त्यावर विपरित परिणाम झाला आहे.\nआता 31 मार्च ही मुदत संपल्याने हा निधी मागे जाऊ शकतो. सरकारने या अडचणी लक्षात घेऊन निधी खर्च करण्यास मुदतवाढकरून द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.\nवाडेगव्हाण परिसरात एक कोटी रुपयांची कामे मंजूर\nपारनेर : विकास कामे मागण्यासाठी आम्ही कोणत्याही शिवसैनिकास दुसऱ्याच्या दारात जाण्याची वेळ येऊ देणार नाही. तालुक्यातील विविध गावांमध्ये लाखो रूपयांची विकासाची कामे जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू आहेत. तर वाडेगव्हाण येथे सुमारे एक कोटी रूपयांची कामे मंजूर आहेत, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी केले.\nवाडेगव्हाण येथे तरवडी, ताऱ्हे व रासकर मळा येथील बंधाऱ्यांचे व इतर विकास कामांचे भूमिपूजन दाते व सभापती गणेश शेळके यांच्या हस्ते झाले. त्या वेळी दाते बोलत होते. या वेळी सरपंच बाळासाहेब सोनवणे, माजी सरपंच सुरेश बोरुडे, प्रमोद घनवट, उपसरपंच रवींद्र शेळके, संतोष शेळके, जयसिंग धोत्रे, युवा सेना प्रमुख नितीन शेळके आदीं मान्यवर उपस्थीत होते.\nदाते म्हणाले, की मागील पंचवार्षिक काळातही सुमारे 157 कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावली होती. आम्ही विकासाला महत्त्व देतो व ही शिकवण माजी आमदार विजय औटी यांनी दिल्याचेही ते म्हणाले.\nसभापती शेळके म्हणाले, दाते व माझ्या पाठपुराव्यातून वाडेगव्हाण गावात एक कोटी रुपयांच्या विविध विकास कामांना मंजूरी मिळविली आहे. ती कामे सध्या सुरू आहेत, त्यातील काही कामांचे आज भूमिपुजन होत आहे. यात प्रामुख्याने तरवडी मळा, ताऱ्हे मळा व रासकर मळा बंधारा या तिनही बंधाऱ्यांना प्रत्येकी 15 लाख रूपये मंजूर झाले आहेत, त्या कामांचा आज प्रारंभ होत आहे. तसेच वाडेगव्हान - राळेगणसिद्धी शिवरस्ता, वाडेगव्हान - नारायनगव्हान शिवरस्ता, तुकाई मंदिर भक्त निवासासाठी , बगिचासाठी व मंदिर परिसर सुशोभीकरण, यासाठी 33 लाख रूपयेमंजूर झाले आहेत, अशी सुमारे एक कोटी रूपयांची कामे केवळ वाडेग्वाण गावात मंजूर केल्याचेही शेळके म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआमदाराच्या सख्ख्या भावाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक : परमबीरसिंग प्रकरणाची सत्ताधाऱ्यांना धास्ती\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त पर���बीरसिंग (Ex Mumbai CP Parambirsingh) यांच्या खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल एका...\nरविवार, 25 जुलै 2021\nइम्पेरिकल डाटा कुणाची खाजगी संपत्ती नाही; भुजबळांनी ठणकावले..\nलातूर : ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळाव्यात शनिवारी आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. राज्यपातळीवरील...\nरविवार, 25 जुलै 2021\nनाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला\nभंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे Suryakant Ilme यांना...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nबोदवड पाणीप्रश्‍नाला पालकमंत्र्यांकडून ‘खो’\nबोदवड : येथे मुक्ताई भवनात शिवसंपर्क अभियान व शासकीय कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. (Shivsampark Drive meeting of Shivsena in city)...\nरविवार, 25 जुलै 2021\nदादा भुसे संतापले; `इफको-टोकियो` विरोधात गुन्हा दाखल करणार\nअमरावती : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. (Agreeculture minister Dada Bhuse on Amravati tour) परिसरात गेल्या दोन...\nरविवार, 25 जुलै 2021\nखरोखर आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे का\nनाशिक : कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. (Konkan, Kolhapur and...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे : चित्रा वाघ\nनगर : मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी स्वतः वाहन चालविले. त्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्याधिकाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’, अन् राष्ट्रवादीने दालनाला लावले बेशरमीचे हार...\nबुलडाणा : जिल्ह्यातील चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे सध्या कार्यालया�� येत नाहियेत. कार्यालयाचा कारभार ते घरूनच करत आहेत. त्यातही केवळ बिलं...\nशनिवार, 24 जुलै 2021\nउपराजधानीत थरार; स्वयंदीपच्या खुनाचा १२ तासांत घेतला बदला, शक्तिमान आयसीयूत...\nनागपूर : शहरातील कौशल्या नगर Koushlya Nagar of the city परिसरात काल रात्री स्वयंदीप नगराळे Swyamdeep Nagrale या २१ वर्षीय युवकाचा परिसरातील ७ ते...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे\nसंगमनेर : जनतेने नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात...\nशनिवार, 24 जुलै 2021\nनगर जिल्हा परिषद विकास वर्षा varsha कोरोना corona अर्थसंकल्प union budget ग्रामपंचायत पंचायत समिती सरपंच बाळ baby infant आमदार विजय victory\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/actress-kajal-raghwani-birthday-priyanka-singh-song-jaan-gayini-ye-ho-jaan-release-on-youtube/", "date_download": "2021-07-25T22:08:51Z", "digest": "sha1:CR5TJXUW3L3KJ7BI4ZIXLNA7TUL4JZDP", "length": 10714, "nlines": 70, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "गिफ्ट असावं तर असं! अभिनेत्री काजल राघवानीच्या वाढदिवशी रिलीझ झाले नवीन गाणे; मिळाले ५ लाख हिट्स - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nगिफ्ट असावं तर असं अभिनेत्री काजल राघवानीच्या वाढदिवशी रिलीझ झाले नवीन गाणे; मिळाले ५ लाख हिट्स\nगिफ्ट असावं तर असं अभिनेत्री काजल राघवानीच्या वाढदिवशी रिलीझ झाले नवीन गाणे; मिळाले ५ लाख हिट्स\nभोजपुरी इंडस्ट्रीत आपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे काजल राघवानी होय. काजलच्या चित्रपटांना चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत असते. अभिनेत्री मंगळवारी (२० जुलै) आपला ३१ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा वाढदिवस वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरीने आपल्या वेगळ्या अंदाजात साजरा केला आहे. तिचे चाहतेही तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. वर्ल्डवाइड रेकॉर्ड्स भोजपुरीने काजलच्या वाढदिवशी तिचे एक अप्रतिम गाणे प्रदर्शित केले आहे.\nकाजलच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नवीन गाण्याचे नाव ‘जान गईनी ए हो जान’ असे आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. (Bhojpuri Actress Kajal Raghwani Birthday Priyanka Singh Song Jaan Gayini Ye Ho Jaan Release On Youtube)\nया गाण्याचे निर्माते रत्नाकर कुमार आहेत. रत्नाकर यांनी काजलला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हटल�� आहे की, “नेहमी निरोगी राहा, मस्त राहा आणि कामात व्यस्त राहा. तिच्या वाढदिवशी आम्ही ‘जान गईनी ए हो जान’ गाणे प्रदर्शित केले आहे. ज्याला चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हे गाणे आम्ही भव्य पद्धतीने चित्रीत केले आहे. हे गाणे अनेक रमणीय लोकेशनवर शूट केले आहे. गाण्यातील काजलची निरागसता आणि तिचा सिंपल लूक चाहत्यांना खूप आवडत आहे.”\nहे गाणे वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होताच व्हायरल होत आहे. या गाण्याला आतापर्यंत ५ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे प्रियांका सिंगने गायले आहे.\nनुकतेच वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स प्रस्तुत ‘नेनुआ और गरईआ मछरी’ सारख्या ब्लॉकबस्टर गाण्याचे दिग्दर्शन करणारे व्हिडिओ दिग्दर्शक रवी पंडित यांनी काजल राघवानीच्या या व्हिडिओचे दिग्दर्शन केले आहे. या गाण्याचे शब्द हृदयाला भिडणारे आहेत. या गाण्यात काजलच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स असो किंवा परफॉर्मन्स, तिने खूपच प्रभावित केले आहे.\nया शानदार गाण्याची निर्मिती रत्नाकर कुमार यांनी केली असून संगीतकार रजनीश मिश्रा आहेत. तसेच गीतकार रजनीश मिश्रा आणि आशुतोष तिवारी आहेत. दिग्दर्शक रवी पंडित आहेत. कोरिओग्राफर ऋतिक आरा आणि एडिटर दीपक पंडित आहेत. तसेच प्रॉडक्शन हेड पंकज सोनी आहेत.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-‘इतके पैसे कसे कमवता’, कपिल शर्माने विचारलेल्या प्रश्नावर राज कुंद्राने दिली होती ‘अशी’ रिऍक्शन\n-‘बकेट लिस्ट’ फेम रितिका श्रोत्रीच्या लेटेस्ट फोटोची इंटरनेटवर धूम; फोटोवर पडतोय लाईक्सचा पाऊस\n-पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई क्राइम ब्रांचच्या हाती आणखी एक यश; राज कुंद्रानंतर ‘या’ व्यक्तीला ठोकण्यात आल्या बेड्या\nऐश्वर्या राय बच्चनच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीझ; दोन भागात बनणार ५०० कोटी बजेटचा सिनेमा\nशिल्पा शेट्टीच्या पतीला राखी सावंतचा पाठिंबा; म्हणाली, ‘जरा तरी लाज वाटू द्या…’\nटोकियो ऑलिंपिक २०२१: भारतीय खेळाडूंना प्रोत्साह देण्यासाठी भोजपुरी कलाकारांनी बनवले…\nभोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीने बाथरूममध्ये केला आमिर खानच्या गाण्यावर डान्स; शॉर्ट…\nकेवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच…\nस्विमिंग पूलच्या ���डेला मोनालिसाने दिल्या घायाळ करणाऱ्या पोझ; पाहून वाढतील तुमच्याही…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/amravati-murder-case-updates-of-a-youth-with-43-stab-wounds-attempts-were-also-made-to-burn-the-bodies-news-and-live-updates-128544530.html", "date_download": "2021-07-25T23:06:08Z", "digest": "sha1:6NDVO5KGN7PU4NOX7BQZLXO2QCMNW4CF", "length": 9362, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amravati Murder case updates: of a youth with 43 stab wounds; Attempts were also made to burn the bodies; news and live updates | चाकूचे 43 वार करुन युवकाचा खून, पोटावर केला खड्डा; मृतदेह जाळण्याचाही केला प्रयत्न - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअमरावतीमधील धक्कादायक घटना:चाकूचे 43 वार करुन युवकाचा खून, पोटावर केला खड्डा; मृतदेह जाळण्याचाही केला प्रयत्न\nअमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या जंगलामध्ये घटनास्थळी झालेली गर्दी, पोहाेचलेले पोलिस पथक.\nजुन्या वादातून मित्रांनीच ‘गेम’ केल्याचा संशय; खूनप्रकरणाने हादरले शहर\nअमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या जंगलामध्ये आढळला मृतदेह\nशहरातील बेलपूरा परिसरात राहणाऱ्या एका २२ वर्षीय युवकाचा चाकूच्या वारांनी अक्षरश: चाळणी केलेला मृतदेह अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगतच्या जंगलात रविवारी ३० मे राेजी आढळला आहे. मारेकऱ्यांनी या युवकावर एक, दोन नव्हे तर चाकूचे तब्बल ४३ ते ४५ गंभीर घाव केले आहे. इतकेच नाही तर त्याच्या पोटावर ६ इंच रुंद आणि सुमारे ४ इंच खोल इतकी भयानक जखम करुन आतडे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावरच मारेकऱी थांबले नाही तर मृतदेह पेटवून देण्याचाही प्रयत्न केला. निर्दयतेचा कळस गाठणाऱ्या या खूनप्रकरणाने अख्खे शहर हादरले आहे. या प्रकरणात बडनेरा पोलिस मोरकऱ्यांचा शोध घेत आहेत.\nरोहन ऊर्फ बच्चू किसनराव वानखडे (२२, रा. बेलपूरा, अमरावती.) असे मृ��क युवकाचे नाव आहे. रोहन वानखडे हा कॅटरींगचे काम करत होता. शनिवारी २९ मे राेजी सांयकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रोहनला त्याच्या दोन मित्रांनी घरी जावून सोबत घेतले. त्यानंतर हे तिघेही सोबत निघून गेले. मात्र उशिरा रात्रीपर्यंत रोहन घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटूंबियांनी त्याची शोधाशोध सुरू केली मात्र तो सापडला नव्हता. दरम्यान रोहनच्या आईने रात्री बारा वाजताच्या सुमारास राजापेठ पोलिस ठाणे गाठून मुलगा घरी न आल्याबाबत माहिती दिली होती. त्यामुळे राजापेठ पोलिसांनीही त्याचा शोध घेतला होता. रविवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या अमरावती ते बडनेरा एक्सप्रेस हायवेलगत वनविभागाच्या राखीव जंगलात उर्वरित. पान ३\nकाही महिन्यांपूर्वी बच्चूचा त्यांच्यासोबत झाला होता वाद\nरोहीत ऊर्फ बच्चू वानखडे त्याच्या दोन मित्रांसह घरुन गेला होता. त्यानंतर त्यांच्यासमवेतच तो उशिरा रात्री पर्यंत बसला व त्यांनी जेवण केले. त्यानंतरच त्याच दोघांनी बच्चू चा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा त्यांच्याशी वाद झाला होता. वाद कशासाठी होता, ते समोर आले नाही. पोलिस या दोन्ही मित्रांचा शोध घेत आहेत. मात्र रविवारी रात्री आठ वाजेपर्यंत मोरकरी मिळाले नव्हते. बच्चू वानखडेवर यापूर्वी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली होती.\nमृतकाच्या पोटावर अक्षरश: चाकूने कोरुन केला खड्डा\nमारेकऱ्यांनी बच्चूला इतक्या क्रुरतेने मारले कि, शरीराचा असा एकही अवयव नसेल कि, ज्या ठिकाणी चाकूचा घाव नाही. पोटात तर अक्षरश: चाकू मारुन, मारुन ६ बाय ४ इंचाचा भला मोठा खड्डाच तयार केला. त्यामधून आतडेसुद्धा बाहेर आले असतील मात्र जाळल्यामुळे ते दिसत नाही. तसेच छाती, पाठ व शरीराच्या प्रत्येक भागावर वार दिसत होता. चेहऱ्यावरच तब्बल सात मोठे वार आहेत. हा मृतदेह पाहिल्यानंतर त्याच्या संपूर्ण शरीराची चाळणी झाल्याचे दिसत होते.\nमोरकऱ्यांच्या शोधात पाेलिस पथक रवाना\nबच्चू वानखडे हा शनिवारी सायंकाळी त्याच्या दोन मित्रांसोबत घरुन गेला होता. रविवारी त्याचा मृतदेह आढळून आला. त्या दोघांसोबत त्याचा जुना वाद असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे त्या दोघांनीच त्याचा खून केला, असा संशय असल्याने त्यांना पकडण्यासाठी आम्ही ���थक रवाना केले आहेत. शशिकांत सातव,पोलिस उपायुक्त.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/12/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B.html", "date_download": "2021-07-25T21:45:15Z", "digest": "sha1:2AKEN3LO34PYMJFYLT62YTRDXH4BMIMB", "length": 10043, "nlines": 100, "source_domain": "itechmarathi.com", "title": "सॅमसंग च्या या स्मार्टफोनची पहिली झलक,जाणून घ्या फिचर्स -", "raw_content": "\nसॅमसंग च्या या स्मार्टफोनची पहिली झलक,जाणून घ्या फिचर्स\nसॅमसंग च्या या स्मार्टफोनची पहिली झलक,जाणून घ्या फिचर्स\nदक्षिण कोरियाची सर्वात मोठी टेक कंपनी सॅमसंग ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन स्मार्टफोन बाजारात आणत आहे. सॅमसंगच्या उत्पादनास ग्राहकांचा चांगला प्रतिसादही मिळतो. आता सॅमसंग गॅलेक्सी एस 21 मालिकेचे वापरकर्ते आतुरतेने वाट पाहत आहेत.\nकंपनी ही मालिका 14 जानेवारी रोजी सुरू करणार आहे. दरम्यान, या मालिकेच्या गॅलेक्सी एस 21 स्मार्टफोनचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या आगामी फोनच्या हँड्स-ऑन व्हिडिओ म्हणू शकता. या व्हिडिओमध्ये फोनच्या डिझाईन आणि इतर तपशीलांविषयी बरेच काही शिकले जात आहे.\nखूप कमी किमतीत Nokia 2.4 लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स\nयूट्यूबवर सामायिक केलेला व्हिडिओ\nसॅमसंग गॅलेक्सी एस 21 चा हा व्हिडिओ रँडम स्टफ 2 नावाच्या यूट्यूब वाहिनीवर पोस्ट करण्यात आला आहे. सुप्रसिद्ध टिपस्टर ईशान अग्रवाल यांनीही आपल्या ट्विटर हँडलवरून या व्हिडिओची लिंक पोस्ट केली आहे. फोनच्या डिझाइनचा तपशीलवार प्रथम देखावा व्हिडिओमध्ये दिसू शकतो. त्याच वेळी, गॅलेक्सी एस 21 च्या डिझाइनची विद्यमान गॅलेक्सी एस 20 लाइनअपशी तुलना केल्यास त्यात एक मोठा फरक आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये पूर्वीपेक्षा अधिक चांगले वस्तरा-पातळ ठोके आहेत. पाहण्याच्या उत्कृष्ट अनुभवासाठी फोनमध्ये 120Hz चा रीफ्रेश रेट आहे.\nभारतीय बाजारात उपलब्ध असणारे 5,000 रुपयांपेक्षा कमी किमतीचे सर्वात स्वस्त आहेत हे 5 स्मार्टफोन\nड्युअल कॅमेरा आणि 5000MAH बॅटरीसह VIVO Y12 S भारतात लाँच होणार आहे; ऑनलाईन माहिती झाली लीक ते जाणून घ्या\nरियलमी X7 प्रो ,१७ डिसेंबर ला होणार लॉन्च , जाणून घ्या फिचर्स\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आ��� भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nahmednagar army bharti 2021:अहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021 ,फॉर्म…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/mt-50-years-ago/march-29/articleshow/74691133.cms", "date_download": "2021-07-25T21:55:51Z", "digest": "sha1:E37I33MTB2KRNL2D4L4XR7UNM2K5BXNY", "length": 10934, "nlines": 129, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१९ मार्चकंबोडियात क्रांती सिंगापूर कंबोडियाचे राष्ट्रप्रमुख राजे नरोदम सिंहनोक यांना आज पदच्युत करण्यात आले...\nकंबोडियाचे राष्ट्रप्रमुख राजे नरोदम सिंहनोक यांना आज पदच्युत करण्यात आले. या रक्तहीन सत्तांतरानंतर त्यांचे वारस म्हणून मानल्या गेलेल्या एका सेनापतीच्या हाती सत्तासूत्रे सोपवण्यात आली. राजे सिंहनोक यांना पदच्युत केल्याची घोषणा आकाशवाणीवरून करण्यात आली तेव्हा ते मॉस्कोत होते. नंतर ते पॅकिंगला रवाना झाले. आज दुपारी एक वाजता कंबोडियन संसदेच्या संयुक्त बैठकीत पदच्युतीचा निर्णय घेण्यात आल्याचेही आकाशवाणीवरून सांगण्यात आले.\nम्हैसूर - महाराष्ट्र सीमाप्रश्न ठराविक तत्त्वांच्या आधारे सोडवावा अशी मागणी करण्यासाठी आज एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटले आणि सुचवलेल्या तत्त्वांच्या आधारे हा प्रश्न सोडवण्यात संस्थेचा मोठा पाठिंबा मिळेल असे मंडळाचे प्रवक्ते यांनी पंतप्रधानांना सांगितले. शिष्टमंडळ भेटण्यापूर्वी पंतप्रधानाच्या हाती महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांच्या स्वाक्षऱ्या असलेले एक निवेदन सादर करण्यात आले. त्यात खेडे हे घटक या तत्त्वांच्या आधारे या प्रश्न सोडवण्याच्या मागणीवर भर देण्यात आला आहे.\nभूमिहीनांना जमीन द्यावयाच्या सरकारी धोरणात बदल करण्याचा नकार देण्यात आल्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत आज विरोधी पक्षीय आमदारांनी सभात्याग केला. या सभात्यागात संघटना काँग्रेसचे सदस्य व काही अपक्ष यांनी भाग घेतला नव्हता. महसूलमंत्री बाळासाहेब देसाई यांनी यासंबंधीची सरकारची भूमिका स्पष्ट करणारे निवेदन केल्यावर हा सभात्याग झाला. गेल्या ४ मार्च रोजी विधानसभेवर आलेल्या भूमिहीन शेतकऱ्यांच्या मोर्चातर्फे सादर करण्यात आलेल्या मागणीपत्रासंबंधी सरकारची भूमिका श्री. देसाई यांनी स्पष्ट केली होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n१८ मार्च महत्तवाचा लेख\nमुंबई पूरग्रस्त भागाबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रशासनाला दिल्या महत्त्वपूर्ण सूचना\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\nऔरंगाबाद बिअरच्या बाटल्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अपघात; बॉक्स लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड\nअहमदनगर करोनाचे आकडे फिरले; 'या' जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\nक्रिकेट न्यूज IND vs SL 1st T-20 Playing 11 Live Score : श्रीलंकेवर विजय मिळवत भारताने दिली विजयी सलामी\nफ्लॅश न्यूज IND vs SL 1st T-20: श्रीलंका विरुद्ध भारत Live स्कोअर कार्ड\nरत्नागिरी रत्नागिरी: उपजिल्हा रुग्णालयातील नर्सच्या आत्महत्येने खळबळ\nभारतीय संघ चोकर्स आहे का पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...\nक्रिकेट न्यूज SL vs IND : सूर्यकुमार यादव तळपला, भारताने श्रीलंकेपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा...\nमोबाइल स्प्लॅश प्रूफ आणि हाय ग्राफिक्सने परिपूर्ण Redmi चे स्मार्टफोन खरेदी करा बजेटमध्ये, पाहा लिस्ट\nमोबाइल जिओचा वर्षभर चालणारा प्लान, फक्त २ रुपये जास्त देवून मिळवा दुप्पट डेटा\nकार-बाइक औरंगाबादमध्ये लाँच ���ोणार 'ही' दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, २००० रुपयांत बुकिंगला झाली सुरूवात\nब्युटी प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी करत ‘ही’ 5 कामं, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nरिलेशनशिप कमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्रीचा संसार मोडला, घटस्फोटानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%A8", "date_download": "2021-07-25T23:27:43Z", "digest": "sha1:QNNU2CZPEASBQXHBC2GDPLZC3AZXSQNH", "length": 6113, "nlines": 214, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १४२२ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १४ वे शतक - १५ वे शतक - १६ वे शतक\nदशके: १४०० चे - १४१० चे - १४२० चे - १४३० चे - १४४० चे\nवर्षे: १४१९ - १४२० - १४२१ - १४२२ - १४२३ - १४२४ - १४२५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nऑगस्ट ३१ - हेन्री पाचवा, इंग्लंडचा राजा.\nऑक्टोबर २१ - सहावा शार्ल, फ्रान्सचा राजा.\nइ.स.च्या १४२० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १५ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१८ रोजी २३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://rkjumle04.wordpress.com/2011/07/17/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E2%80%98%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B0/", "date_download": "2021-07-25T21:21:11Z", "digest": "sha1:CQDVEI4WIWGOOEFSSBRJPTOHMJNGXJOM", "length": 27433, "nlines": 92, "source_domain": "rkjumle04.wordpress.com", "title": "भगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’ | RKJUMLE RELIGIOUS ARTICLES", "raw_content": "\nमी आणि माझे धार्मिक लेखन\nभगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’\nसिध्दार्थ गौतमाला ज्ञान प्राप्‍तीसाठी चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चवथ्या आठवडयाच्या शेवटच्या दिवशी, वैशाख पोर्णिमेच्या रात्री बोधिवृक्षाखाली दु:खाच्या विषयावर ध्यान करीत असतांना\nत्या���चा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दु:ख आहे, ही पहिली समस्या; आणि हे दु:ख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे, ही दुसरी समस्या.\nनव्या प्रकाशाच्या प्राप्‍तीसाठी सिध्दार्थ गौतम जेव्हा चिंतनास बसले, तेव्हा त्यांच्या मनावर महर्षी कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाची पकड होती. महर्षी कपिलांनी दु:खाचे अस्तित्व मान्य केले होते; परंतु ते कसे नाहिसे करावे याचा मार्ग मात्र सांगितला नाही. म्हणून दु:ख कसे नाहिसे करावे या प्रश्‍नावर सिध्दार्थ गौतमांनी आपले चित्त केंद्रित केले. त्यांनी स्वत:ला पहिला प्रश्‍न विचारला की, “व्यक्‍तिमात्राला भोगाव्या लागणार्‍या दु:खाची व कष्टाची कारणे कोणती ” त्यांचा दुसरा प्रश्‍न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ” त्यांचा दुसरा प्रश्‍न असा होता की, “दु:ख नाहिसे कसे करता येईल ” या दोन्हिही प्रश्‍नाचे उत्तरे त्यांनी शोधले. दु:खाचे उगम कसे होते आणि त्यातून मुक्त कसे व्हायचे याचा शोध फ़क्त गौतम बुध्दांनी लावला. दु:ख, दु:ख समुदय, दु:ख निरोध व दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा या चार आर्यसत्याचा शोध भगवान बुध्दांनी लावला.\nतथापी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बुध्द आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या ‘परिचय’ मध्ये चार प्रश्‍न उपस्थित केले. त्यापैकी एका प्रश्‍नात ते म्हणतात की, “चार आर्य सत्याचा भगवान बुध्दाच्या मूळ शिकवणीत अंतर्भाव होता काय, की ती भिक्खूंनी नंतर दिलेली जोड आहे कारण हे चार आर्यसत्य बुध्दांच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.” त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय कारण हे चार आर्यसत्य बुध्दांच्या आचारतत्वांना निराशावादी ठरवतात.” त्याच ग्रंथात बौध्द धम्म निराशावादी आहे काय या प्रश्‍नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां या प्रश्‍नाला ते उत्तर देतांना म्हणतात की, “जगात दु:ख आहे असे पहिल्या आर्यसत्यात भगवान बुध्द म्हणतात. तसेच कार्ल मार्क्सही असे म्हणाला होता की, जगात शोषण सुरु आहे, आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब लोक अधिक गरीब केले जात आहेत. तरीही कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे असे कोणी म्हणत नाही. तर मग भगवान बुध्दाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन कां ” भगवान बुध्द दुसर्‍या आर्यसत्यात दु:खाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देतात. म्हणूनच त्यांना दु:खाचे अस्तित्व सांगावे लागले. असे असतांना बुध्दाचा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल \nसिध्दार्थ गौतमाला ३५ व्या वर्षी बुध्दत्व प्राप्‍त झाले. त्यानंतर पंचेचाळीस वर्षे भगवान बुध्दांनी दु:ख आणि दु:खमुक्‍तीचा मार्ग याचीच शिकवण दिली आहे. भगवान बुध्दाचे उपदेश या चार आर्यसत्यावर आधारलेले आहेत. ज्याप्रमाणे पृथ्वीतलावर चालणार्‍या प्रत्येक प्राण्याच्या पायाचा ठसा हत्तीच्या पायाच्या ठशात बसू शकतो, त्याचप्रमाणे भगवान बुध्दांची शिकवण या चार आर्यसत्यांच्या शिकवणीत सामावली आहे. बुध्द धम्म समजून घेण्यासाठी ही चार आर्यसत्य समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्रिपिटकात चार आर्यसत्यांचा उल्लेख अनेक ठिकाणी आलेला आहे. ही चार आर्यसत्य भगवान बुध्दाच्या धम्माचा पाया आहे असे म्हटले जाते. भगवान बुध्दाने प्रथमत: पांच परीव्राजकांना सारनाथ येथे या चार आर्यसत्यांचा उपदेश केला.\nभगवान बुध्द या प्रथम धम्मचक्र प्रवर्तन सुत्तात म्हणतात की, “माझ्या धम्माचा ईश्वर, आत्मा, कर्मकांड व मरणोत्तर जीवनाशी कसलाही संबंध नाही. माणूस आणि माणसाचे माणसाशी या जगातील नाते हा माझ्या धम्माचा केंद्रबिंदू आहे. मनुष्यप्राणी दु:ख, दैन्य आणि दारिद्रयात राहात आहेत. हे सर्व जग दु:खाने भरले आहे. म्हणून हे दु:ख नाहिसे करणे हा माझ्या धम्माचा उद्देश आहे. दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा माझ्या धम्माचा पाया आहे.\nदु:ख हे पहिले आर्यसत्य आहे. या जगांत दु:ख आहे हे मनुष्याने प्रथमत: जाणले पाहिजे. ज्याला दु:ख नाही किवा माहित नाही असा एकही व्यक्ती जगात सापडणार नाही. जन्म दु:खकारक आहे. मूल जन्मताच दु:ख बरोबर घेऊन येते. व्याधी, आजारपण दु:खकारक आहे. म्हातारपण दु:खकारक आहे. मरण दु:खकारक आहे.आयुष्यामध्ये अनेक शोकाचे प्रसंग येतात, तेहि दु:खकारक आहे. अप्रिय पदार्थाशी किंवा प्राण्यांशी संबंध आला म्हणजे तेहि दु:खकारक आहे. प्रिय पदार्थाचा किंवा प्राण्याचा वियोग झाला तरी दु:ख होते. एखाद्या वस्तुची इच्छा करुन ती न मिळाली म्हणजे त्यापासूनहि दु:ख होते. थोडक्यात सांगायचे म्हणजे रुप, वेदना, संज्ञा, संस्कार व विज्ञान हे पांच उपादान स्कंध दु:खकारक आहे.\nदु:ख समुदय हे दुसरे आर्यसत्य होय. मनुष्याला दु:ख कां होते त्याला दु:ख कां भोगावे लागते त्याला दु:ख कां भोगावे लागते त्याला लहानपणापासून असे सांगण्यात येते की, त्याच्या दैवातच, नशिबात तसे लिहिले आहे. ते देवाचे देणे आहे किवा ते मागील जन्माच्या पापाचे फळ आहे. म्हणून त्याच्या नशिबी असे दु:ख आले आहे. अश्या विचारसरणीमूळे मनुष्य दु:ख भोगत असतो.\nपरंतु दु:ख हे विधिलिखित नसते किंवा ते देवाचे देणे नसते किंवा पूर्व जन्मिच्या पापाचे फळ सुध्दा नसते तर ते कारणामूळे निर्माण होते. ज्या कारणामुळे दु:ख निर्माण झाले ती कारणेच नसतील तर ते दु:ख होणार नाही. असे सांगणारे भगवान बुध्द पहिले मार्गदाते होते. त्यांनी कार्यकारण नियम किंवा प्रतित्यसमुत्पाद हया सिध्दांताचा शोध लावला. पुन्हा पुन्हा उत्पन्न होणारी, लोभ आणि विकाराने युक्‍त असलेली, अनेक विषयात रममाण होणारी तृष्णा हे त्या दु:खाच्या मागचे कारण असते. लोभाने किवा द्वेषाने माणसाला एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटू लागतो, त्या गोष्टीसाठी तो तडफडतो, तेव्हा त्या लोभमूलक किवा द्वेषमूलक हव्यासाला तृष्णा असे म्हणतात. माणसातील लोभ, द्वेष आणि मोह या विकारांनी तृष्णा निर्माण होते. तृष्णा आहे म्हणून दु:ख आहे. तृष्णा नसेल तर दु:खही राहणार नाही.\nतृष्णा तीन प्रकारची आहे. कामतृष्णा, भवतृष्णा, व विभवतृष्णा.\nकामतृष्णा म्हणजे सुखाच्या उपभोगासाठी निर्माण झालेली लालसा. कामतृष्णेमूळे वैयक्‍तिक सुखाच्या व फायद्यासाठी घरा-घरात भांडणे लागतात. सुख कधिही टिकून राहत नाही. एका सुखाची पुर्तता केली की दुसर्‍या सुखाची लालसा निर्माण होते. त्यामागे मनुष्य धावत असतो. ज्याप्रमाणे वारा मिळाल्यावर अग्नीचा जोर वाढत जातो, त्याच प्रमाणे कामपूर्तिने कामतृष्णा अधिकाधिक वाढत जातो.\nभवतृष्णा म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. आत्मा अमर आहे अशी मिथ्यादृष्टी बाळगणे म्हणजे शाश्वतवादी दृष्टी. जिवंत राहण्याची किवा पुन:पुन्हा जन्म घेण्याची लालसा. या लालसेमूळे जगाच्या दु:खात मोठी भर पडली आहे. शंभर वर्षे जगूनही मनुष्य अतृप्तच राहतो. मरणाला माणूस भित असतो. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की, शंभर वर्षे शेळी हो‍ऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघासारखे जगा \nविभवतृष्णा म्हणजे उच्छेदवादी दृष्टी. उच्छेदवाद्यांना नैतिक बंधन नसते. खा, प्या आणि मजा करा कारण उद्या मरणारच आहे, अशा दृष्टिकोनातून ते स्वार्थांध बनतात आणि शेवटी दु:ख ओढवून घेतात.\nदु:खनिरोध हे तिसरे आर्यसत्य होय. दु:खनिरोध म्हणजेच निर्वाण. निर्वाण म्हणजेच तृष्णेपासून मुक्‍ती, तृष्णेचा नाश करणे. तृष्णेचा क्षय करणे. ज्याला निर्वाण प्राप्‍त झाले तो तृष्णेपासून मुक्‍त होतो. म्हणजेच त्याला कोणत्याही प्रकारचा लोभ, द्वेष, मोह राहत नाही. तृष्णेमुळे लोभ निर्माण होते. एखादी गोष्ट त्याला आवडायला लागली की, तो त्यावर आसक्‍त होतो. तिचा लोभ धरतो. पण तिच गोष्ट त्याला मिळाली नाही की, त्याचा द्वेष करतो. प्रत्येक गोष्ट हे अनित्य असते, असे भगवान बुध्दांनी सांगितले आहे. त्या गोष्टीचे अनित्य असलेले खरे स्वरुप न कळल्यामुळे त्याला मोह किवा भ्रांती होते. अशा तर्‍हेने तो लोभ, द्वेष, मोहाला बळी पडून दु;ख ओढवून घेतो.\nदु:ख निरोधगामिनी प्रतिपदा हे चवथे आर्यसत्य होय. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा ही भगवान बुध्दाची फार महत्वाची शिकवण आहे. दु:ख निरोधगामिनी प्रतिपदा म्हणजे दु:खाचा निरोध करणार्‍या दिशेने घेऊन जाणारा मार्ग. या मार्गानेच दु:खाचा निरोध होऊ शकतो.\nजेव्हा त्या पांच परीव्राजकांनी भगवान बुध्दांना विचारले की, “दु:खाचे अस्तित्व मान्य करणे आणि ते नष्ट करण्याचा मार्ग दाखविणे हा जर धम्माचा पाया असेल तर आपला धम्म दु:ख कसे नाहिसे करतो ते सांगा” . तेव्हा भगवान बुध्द म्हणाले की, “माझ्या धम्मानूसार जर प्रत्येकांनी पावित्र्याचा, सदाचरणाचा व शिलमार्गाचा अवलंब केला तर दु:खाचा निरोध होईल.”\nहा मार्ग पावित्र्य म्हणजे पंचशिलाची, सदाचार म्हणजे अष्टांगिक मार्गाची व शिलमार्ग म्हणजे दहा पारमिताची शिकवण देतो. ह्या तिन्ही शिकवणूकीचा उल्लेख डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेमध्ये केला आहे. अकरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा अवलंब करीन.” बारावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचा अवलंब करीन.” तेरावी ते सतराव्या प्रतिज्ञे��ध्ये पंचशिलाचा अंतर्भाव केलेला आहे. तेरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालनपालन करीन.” चवदावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी चोरी करणार नाही.” पंधरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी व्यभिचार करणार नाही.” सोळावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी खोटे बोलणार नाही.” सतरावी प्रतिज्ञा म्हणजे, “मी दारु पिणार नाही.” जेव्हा आपण ह्या प्रतिज्ञा घेतो, तेव्हा आपल्याला अष्टांगिक मार्ग व दहा पारमिता म्हणजे काय ते माहित असणे आवश्यक आहे. तरच खर्‍या अर्थाने आपण त्या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो.\nअष्टांगिक मार्गामध्ये सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी याचा अंतर्भाव होतो. अष्टांगिक मार्गाचे प्रज्ञा, शील व समाधी असे तीन भाग पडतात. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प हे प्रज्ञा मध्ये येते. सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका हे शील मध्ये येतात. सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती व सम्यक समाधी हे समाधी मध्ये येतात.\nदहा पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री याचा अंतर्भाव होतो.\nअशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व ईतरांना धम्मदीक्षा देऊन मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमीवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेंच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”\nटिप:- १.सदर लेख ’भीमरत्‍न पूणे’ या मासिकात जून २०१० च्या अंकात प्रकाशित झाला.\n२.सदर लेख दैनिक लोकनायक, मुंबई दि. २२.०३.२०११ च्या वृतपत्रात प्रकाशित झाला.\nअकरावी प्रतिज्ञा – मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन\nप्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण\nComments on: \"भगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’\" (1)\nधम्म सर्व सामान्य लोकांना समजेल अशा भाषाशैली मध्ये आहो\nबुध्दाचा धम्म निराशावादी आहे काय\nभगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात\nभगवान बुध्दांच्या शिकवणीचे लक्षणे\nप्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण\nभगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’\nअकरावी प्रतिज्ञा – मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन\nबारावी प्रतिज्ञा – मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचे पालन करीन\nविविध विषयावर लेख विविध विषयावर लेख 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/there-will-be-inquiry-satyashodhan-samiti-online-exams-organised-amravati-university-374720", "date_download": "2021-07-25T22:42:41Z", "digest": "sha1:CCJAFBPGV5EO36Q6PWJMHZGVZC3LH5LY", "length": 10352, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांची सत्यशोधन समितीकडून चौकशी", "raw_content": "\nविनाअनुदानित शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनाच्या मुद्यावर त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर हा प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. गेल्या सरकारने विनाअनुदानित संस्थांना वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता,\nअमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांची सत्यशोधन समितीकडून चौकशी\nअमरावती ः विद्यापीठांनी घेतलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाची चौकशी सत्यशोधन समितीमार्फत करण्यात येत आहे. या समितीच्या अहवालात दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परीक्षा घेण्यात अपयशी ठरल्याचा आणि विद्यापीठाने गृहपाठ व्यवस्थित केला नसल्याचा ठपकाही ठेवला.\nशिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त अमरावतीच्या दौऱ्यावर आलेल्या ना. उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेला शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू, माजी खासदार अनंत गुढे, रिपाइंचे (ग) नेते राजेंद्र गवई, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. विनाअनुदानित शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनाच्या मुद्यावर त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर हा प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. गेल्या सरकारने विनाअनुदानित संस्थांना वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सत्तांतरानंतरही अनुदान मिळालेले नसल्याने असंतोष असल्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते.\nना. सामंत यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर चांगलेच ताशेरे ओढले. ते म्हणाले, या विद्यापीठाने गृहपाठ व्यवस्थित न केल्याने महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली. इतर विद्यापीठांत ऑफलाइन परीक्षांचे प्रमाण तुलनेने नगण्य असताना अमरावती विद्यापीठात 43 टक्के विद्यार्थी ऑफलाइन परीक्षांना बसले. काही विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षांच्या निविदा करताना कामे राज्याबाहेरील संस्थांना दिली. त्यामध्ये गोंधळ झाला. यामुळे निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे आक्षेप आहेत. त्यांची चौकशी सत्यशोधन समितीकडून करण्यात येत असून प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.\nमोबाईल अॅपसाठी पालकांकडून आकारले जातात पैसे, अॅप न घेतल्यास अध्यापनास नकार\nयंदा विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण चौदा टक्‍क्‍यांनी वाढल्याचा उल्लेख करीत त्यांनी महाराष्ट्रातील ऑनलाइन परीक्षांना बदनाम करण्याचे काम काही लोकं व पक्षांनी केल्याचा आरोपही प्रत्यक्ष कोणाचे नाव न घेता केला. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांचे प्रशिक्षण आधी रामभाऊ म्हाळगी संस्थांसारख्या संघाशी संबंधित संस्थांमध्ये होत होते, अशी टीका करीत आता प्रशिक्षणासाठी पुणे येथे कामगार आयुक्तालयाअंतर्गत टीचर्स अकादमी उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nसाडेतीन लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार\nलोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार म्हणून मी नवनीत राणा यांना समर्थन दिले होते. त्यांचा प्रचार केला. त्या विजयी झाल्यानंतर आघाडी सोडून दुसरीकडे गेल्यात, बेईमान झाल्यात, त्याला मी काय करू शकतो\nराष्ट्रीय सरचिटणीस, रिपाइं (गवई)\nसंपादन ः राजेंद्र मारोटकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/health-fitness/the-world-health-organization-has-said-that-the-variant-b-1-617-in-second-wave-of-corona-in-india-is-a-global-concern-news-updates/", "date_download": "2021-07-25T22:18:19Z", "digest": "sha1:OYP7PQIRQNJASMSA7MUDGHQZK7BHEO7H", "length": 24525, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "भारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी | भारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवह�� महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Health Fitness » भारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी\nभारतात पसरणाऱ्या स्ट्रेनला WHO ने नवीन व्हेरिएंट ऑफ कंसर्न घोषित केले | पण लस त्याविरोधात प्रभावी\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nवॉशिंग्टन, ११ मे | देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात सोमवारी 3 लाख 29 हजार 379 नवीन संक्रमित आढळले, पण 3.55 लाख संक्रमित ठीकही झाले. 62 दिवसानंतर ठीक होणाऱ्या रुग्णांचा आकडा नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे. यापूर्वी, 9 मार्चला 17,873 कोरोना रुग्ण आढळले होते, तर 20,643 रुग्ण ठीक झाले होते.\nदुसरी दिलासादायक बाब म्हणजे, सोमवारी मागील पंधरा दिवसातील सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. यापूर्वी, 26 एप्रिलला 3.19 लाख रुग्ण आढळले होते. दरम्यान, सोमवारी 3,877 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.\nदरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात पसरत असलेल्या स्ट्रेनला जागतिक स्तरावर चिंताजनक असल्याचे सांगितले आहे. त्यांनी म्हटले की, भारतात सर्वात पहिले ऑक्टोबरमध्ये आढळलेला हा व्हेरिएंट B.1.617 जास्त संक्रामक आहे आणि हा सहज पसरू शकतो.\nकोरोनावर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख मारिया वॅन केरखोवनुसार एका छोट्या सँपल साइजवर केलेल्या लॅब स्टडीमध्ये समोर आले की, या व्हेरिएंट (B.1.617) वर अँटीबॉडीजचा कमी परिणाम होत आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, या व्हेरिएंटमध्ये व्हॅक्सीनप्रती जास्त प्रतिरोधक क्षमता आहे.\nकेरखोवने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, उपलब्ध डेटाने समजते की, कोरोनाच्या सर्व व्हॅक्सीन आजार रोखणे आणि B.1.617 व्हेरिएंटने संक्रमित लोकांचा जीव वाचवण्यात प्रभावी आहे. यासोबतच म्हटले की, या व्हेरिएंटविषयी अधिक माहिती मंगळवारी दिली जाईल. WHO च्या चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनीही असे म्हटले आहे की सद्यस्थितीतील लस आणि तपासणी प्रभावी आहे. तसेच उपचारही पूर्वी सारखेच दिले जात आहेत. म्हणूनच लोकांना ते बदलण्याची गरज नाही, त्याऐवजी त्यांनी पुढे येऊन लसीकरण केले पाहिजे.\nमागील बातमी पुढील बातमी\nMaharashtra Vaccination | राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही - आरोग्यमंत्री\nराज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.\nBREAKING | देशात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण\nकोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य सेवकांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे.\nआरोग्य मंत्र 7 महिन्यांपूर्वी\nBREAKING | देशात येत्या १० दिवसांत लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता\nकोरोनावरील लशीला आपत्कालीन मंजुरी मिळाल्याच्या १० दिवसांच्या आत देशात लसीकरणाला सुरुवात होईल, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. त्यामुळे येत्या आठवड्यात देशात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.\nआरोग्य मंत्र 7 महिन्यांपूर्वी\nCoWin Portal Updates | आता कोवीशील्ड किंवा कोव्हॅक्सिनमध्ये निवड करता येणार\nएकीकडे देशात कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे लसीकरण देखील मोठ्या प्रमाणत केले जात आहे. सर्वोच्च न्यायालयात आज (१० मे) होणाऱ्या सुनावणीआधी केंद्र सरकारने आपल्या लसीकरण धोरणाचा बचाव केला आहे. केंद्र सरकार १०० टक्के खरेदी स्वत: का करत नाही अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने य�� आधी केली होती. यावर केंद्राने उत्तर दिलं की, “आम्ही ५० टक्के लस खरेदी स्वत: करण्याचं धोरण विचारपूर्वक बनवलं आहे.\nआरोग्य मंत्र 3 महिन्यांपूर्वी\nअजब सरकार | परदेशातून येणारी व्हॅक्सिन GST मुक्त, तर राज्य सरकारच्या व्हॅक्सिन ऑर्डरवर करोडोचा टॅक्स\nदेशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त आले. तेथे नव्या रुग्णांत सुमारे ८ हजारांची घट झाली. दरम्यान, अनेक राज्यांनी लसीकरणावर भर दिला असला तरी त्यांना लस पुरवठा होताना दिसत नाही.\nअनेक नगारिक कोविन अ‍ॅप वर केवळ रजिस्ट्रेशन करत आहेत, पण मेसेज आला नसतानाही लसीकरण केंद्रावर\nभारतामध्ये आजपासून तिसर्‍या आणि सर्वात मोठ्या लसीकरण टप्प्याला सुरूवात झाली आहे. यामध्ये आता 18 वर्षांवरील सार्‍यांचं लसीकरण सुरू झालं आहे. पण लसीकरणासाठी नोंदणीच्या तुलनेत लसींचा साठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी गोंधळ होत आहे. प्रशासन आणि नागरिक यांच्यामध्ये वाद होणं, नागरिकांना उन्हा तान्हात ताटकळत उभं राहणं आणि अनेकदा प्रतिक्षा करूनही लस न मिळाल्याने निराश होऊन परत जाणं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आज मुंबई च्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नागरिकांना लसीकरणासाठी घाई, गोंधळ, गडबड न करण्याचं आवाहन केले आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्���ेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/10/rape-act-pascoe.html", "date_download": "2021-07-25T23:06:36Z", "digest": "sha1:S4GJ6ZOJZVD5QML2ZCBYRCEXG4XJ3Y4X", "length": 9249, "nlines": 66, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "घरात मयत जेवण सुरू असताना काकानेच केला अल्पवयीन पुतणी वर बलात्कार", "raw_content": "\nमुख्यपृष्ठगोंडपिपरीघरात मयत जेवण सुरू असताना काकानेच केला अल्पवयीन पुतणी वर बलात्कार\nघरात मयत जेवण सुरू असताना काकानेच केला अल्पवयीन पुतणी वर बलात्कार\nमनोज पोतराजे ऑक्टोबर ०३, २०२० 0\nगोंडपिपरी :- तालुक्यातील येना बोथला या गावात मोरेश्वर राऊत यांच्या वडिलांचे काल निधन झाले होते दुपारी अंत्यविधी पार पडल्यानंतर रात्रीच्या सुमारास घरातील लोक पाण्यासह जेवण करायला बसले होते. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या काकाने आपल्याच अल्पवयीन पुतनी वरती काळी नजर ठेवली. पाहुण्याला जेवण देत असताना सदर मुलगी घरातून बाहेर निघाली आणि नराधम काकाने तिच्यासोबत संतापजनक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे.\nघरात आजोबाचा मृत्यू झाला. यानंतर रिजीरिवाजानूसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयतीसाठी आलेल्या पाहुण्यांना जेवणाची पंगत वाढत असतांना काकाने बारा वर्षीय पुतणी बाहेर गेल्याची संधी साधली. कोणाचेही लक्ष नसल्याची संधी साधत आरोपी कमलाकर राऊत याने तिला ओळखत घराजवळच असलेल्या सांदवाडीत नेले व तिच्यावर बळजबरी करून बलात्कार केला काही वेळातच मुलीचे वडील मोरेश्वर राऊत हे घराबाहेर निघाले असताना त्याला आपल्या मुलीचा ओरडण्याचा आवाज आला. आवाजाच्या दिशेने मुलीचे वडील गेले असतात घटनास्थळावरून नराधम आरोपी कमलाकर राउत यांनी पळ काढला.\nमुलीची अवस्था पाहून वडील चक्रावून गेले घरी आणत तिला विचारपूस केली असता काकाने आपल्यावर बळजबरीने ओळखत नेत बलात्कार केल्याची माहिती तिने घरच्यांना सांगितली. एवढंच नाही तर यापूर्वी देखील कमलाकर राऊत यांनी माझ्यावरती शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता व ही माहिती कुणाला सांगितली तर तुला जीवे मारेल अशी धमकी सुद्धा दिली होती त्यामुळे भीतीपोटी मुलीने घरच्यांना हि बाब सांगितली नाही.\nमुलीवरती झालेला अत्याचार पाहून आईवडिलांनी लगेचच रात्री अकरा वाजता गोंडपिपर�� पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संदीप दुबे यांनी आपल्या सहका-यासह येनबोथला गाव गाठले व गावापासून एक किलोमीटर असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ लपून असलेल्या कमलाकरला ताब्यात घेत त्याच्यावरती गुन्हा दाखल केला.\nपीडित मुलीला मेडिकल चेकअप करण्याकरिता चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे सदर आरोपीविरुद्ध ३७६,३७६(२)(प्)(छ)(थ्)५०६, कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पोस्को टीम राजुरा यांच्याकडे तपास दिला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच मूलचे उपविभागीय अधिकारी अनुज तरे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि प्रकरणाची माहिती घेतली यावेळी गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे, पोलिस हवालदार अनिल चव्हाण, प्रेम चव्हाण उपस्थित होते.\nघरातील प्रमुख माणसाच्या मृत्यूनंतर त्याच रात्री बारा वर्षाच्या चिमुकलीवर बलत्कार करणाऱ्या काकाच्या कृत्याबाबत तालुक्यात तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.या नराधमावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी आता समोर येत आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_241.html", "date_download": "2021-07-25T23:16:27Z", "digest": "sha1:XV2MKMYYUQ72NR76Z6KBRFSXPNEOG7S7", "length": 12608, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी देणार - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी देणार\nग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी देणार\n■आमदार आमदार गणपत गायकवाड यांची घोषणा...\nकल्याण , कुणाल म्हात्रे : ग्रा��पंचायत निवडणुकांमुळे गावांतील सलोख्यास बाधा पोहोचत असल्याने गावपातळीवरील या निवडणुका बिनविरोध पार पडाव्यात, या हेतूने आमदार गणपत गायकवाड यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पारपाडून २५ लाखांचा विकास निधी मिळवा, अशी घोषणाच त्यांनी केली आहे.\nग्रामपंचायत निवडणुकांमुळे राजकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघते. प्रतिष्ठा जपण्यासाठी प्रचंड प्रमाणावर पैश्यांची उधळपट्टी निवडणुकांवर होते. सद्य:स्थितीत कोरोना संकटाने जनता व प्रशासन त्रस्त आहे. अनेकांचा रोजगार गेलाय. सर्वांचीच आर्थिक स्थिती खालावलेली आहे. कोरोना वाढू नये, कोरोनाशी लढण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनावर अधिकचा ताण येऊ नये आणि निवडणूक खर्चाची बचत व्हावी, राजकीय व सामाजिक सलोखा बिघडू नये, कायदा व सुव्यवस्था टिकून रहावी, निवडणुकीसाठी उमेदवारांकडून होणाऱ्या खर्चाची बचत व्हावी, याकरिता ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध व्हाव्यात व गावागावात एकोपा कायम राहावा या हेतूने आमदार गणपत गायकवाड यांनी मतदारसंघातील ग्रामस्थांसाठी ही घोषणा केली आहे.\nमतदार संघातील ज्या ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध होईल त्या सर्व ग्रामपंचायतींना आमदार निधीसह आमदारांच्या अखत्यारित असणाऱ्या इतर शासकीय योजनांमधून २५ लाख रुपयांचा जादा निधी विकासकामांसाठी त्यांनी जाहीर केला. हा निधी बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्या-त्या कामांवर खर्च करण्यात येणार आहे. या आनुषंगाने ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन आमदार गणपत गायकवाड यांनी केले आहे. मतदार संघातील अधिकाधिक ग्रामपंचायत बिनविरोध व्हाव्यात यासाठी आमदार म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न असल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी स्पष्ट केले.\nग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यास ग्रामपंचायतीला विकास कामांसाठी २५ लाखांचा निधी देणार Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभ��ऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.factcrescendo.com/will-there-be-a-charge-for-withdrawing-and-depositing-money-in-the-bank/", "date_download": "2021-07-25T21:00:24Z", "digest": "sha1:LJ4RVSJW2DTNJMTCMS2HP7UAKK2CD2ND", "length": 15304, "nlines": 122, "source_domain": "marathi.factcrescendo.com", "title": "बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य | FactCrescendo | The leading fact-checking website in India", "raw_content": "\nतथ्य तपासण्यासाठी सबमिट करा\nसिद्धांतांची संहिता (कोड ऑफ प्रिन्सिपल्स)\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nबँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य\nOctober 31, 2020 October 31, 2020 Ajinkya Khadse1 Comment on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य\nआता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदा यांची सुरूवात 1 नोव्हेंबर 2020 पासून करत आहे, असा दावा सध्या समाजमाध्यमात करण्यात येत आहे. या दाव्याची तथ्य पडताळणी फॅक्ट क्रेसेंडोने केली आहे.\nयापूर्वी एसएमएस सेवा, धनादेशाचा वापर, एटीएम आदी सुविधांसाठी शुल्क आकारण्यात येत होते. आता बँकेत चौथ्यादा पैसे जमा केल्यास 40 रूपये शुल्क आकारण्यात येणार आहे\nआता बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे का, याचा शोध घेण्यासाठी सर्वप्रथम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळास भेट दिली. याठिकाणी अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ट्विटर खात्यावरही अशी कोणतीही माहिती नसल्याचे दिसून आले. बॅंक ऑफ बडोदाच्या संकेतस्थळावर आणि ट्विटर खात्यावरही अशी कोणतीही माहिती आढळून आली नाही. बँक विविध सुविधांवर कशा प्रकारे ���ुल्क आकारणी करते याची माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे दिसून आले. ती खाली देत आहोत.\nत्यानंतर पत्र सुचना कार्यालयाने याबाबत केलेले एक ट्विट दिसून आले. या ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, जनधन खात्यातून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. बॅंक ऑफ बडोदानेही बचत खात्यातून पैसे काढण्यावर आणि जमा करण्यावर असलेल्या शुल्कात कोणताही वाढ केलेली नाही.\nएक मीडिया रिपोर्ट ने दावा किया है कि कुछ बड़े सार्वजनिक क्षेत्र के बैंकों ने बचत खातों में नकद जमा व नकद निकासी के लिए अपने चार्ज बढ़ाने का निर्णय किया हैI#PIBFactCheck:यह दावा गलत हैI उक्त बैंकों ने बचत खातों में नकद जमा व नकद निकासी के चार्ज बढ़ाने का कोई निर्णय नहीं लिया है I pic.twitter.com/trLDADaoiE\nबँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि काढण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा असत्य आहे.\nTitle:बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य\nपाकिस्तान संसदेत मोदी-मोदी अशा घोषणा देण्यात आल्या का\nशॉर्ट फिल्मधील दृश्ये मदरशामध्ये मुलीशी गैरकृत्य कृत्य म्हणून व्हायरल. वाचा सत्य.\nहा स्वामी विवेकानंदांच्या शिकागोतील भाषणाचा ORIGINAL व्हिडियो नाही. तो चित्रपटातील सीन आहे.\nजो बायडन यांचे राजकीय सल्लागार म्हणून भारतीय वंशाचे अहमद खान यांची नियुक्ती झाली का\nFact : कांद्याविषयी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांचे अर्धवट वक्तव्य व्हायरल\n1 thought on “बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य”\nधन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nFact : जवाहरलाल नेहरूंचे हे छायाचित्र अमेरिकेतील नव्हे तर रशियातील हे 1954 मधील अमेरिकेतील छायाचित्र. ब्रॅंडिंग नाही... by Ajinkya Khadse\n“आता विसाव्याचे क्षण” हे लता मंगेशकरांचे शेवटचे गाण्याचे रेकॉर्डिंग आहे का सोशल मीडियावर भारताच्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर... by Amruta Kale\nगोम कानात घुसली तर कानात मिठाचे पाणी कानात टाकावे : सत्य पडताळणी कोणताही किडा किंवा जमिनीवर सरपटणारा प्राणी चावला त... by Amruta Kale\nहा फतवा देवबंद दारुल उलूमचा आहे का वाचा सत्य सहारनपूर येथील देवबंद दारुल उलूमचा एक फतवा सध्या स... by Ajinkya Khadse\nसाप व विंचूच्या दंशामुळे मृत्यू झाल्यास महाराष्ट्र शासन 10 लाख रुपये नुकसान भ���पाई देत नाही. वाचा सत्य पावसाळ्यात सापांचा उघड्यावरील वावर वाढतो. या काळात... by Agastya Deokar\nWhatsApp आणी फोन कॉलचे नवीन संप्रेषण नियम लागू करण्याचा तो मेसेज फेक; वाचा सत्य सोशल मीडियावर काही अफवा असतात ज्या ठराविक काळाच्या... by Agastya Deokar\nकर्करोगावरील उपचाराबाबत डॉ. विकास आमटेंच्या नावाने पसरत असलेला संदेश खोटा; वाचा सत्य डॉ. विकास आमटे यांनी कर्करोगावर सांगितलेला अतिशय स... by Ajinkya Khadse\nगुजरातमधील जैन मंदिराचा व्हिडिओ अयोध्येतील राम मंदिर म्हणून व्हायरल; वाचा सत्य\nमुस्लिम व बौद्ध धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या बातमीचे कात्रण बनावट; वाचा सत्य\nदिल्ली दंगलीचा आरोपी मोहम्मद सिराजला अटक करण्याचा हा व्हिडिओ नाही; वाचा सत्य\nहॉस्पिटलमध्ये पायला बेड्या ठोकलेल्या ज्येष्ठाचा तो फोटो स्टॅन स्वामी यांचा नाही; वाचा सत्य\nआजीबाई आणि माकडाचा तो व्हायरल व्हिडिओ कोकणातील नाही; वाचा सत्य\nDipak Gavit commented on मोदी-शहांवर विश्वास करणे माझी चूक, असे लालकृष्ण अडवाणी यांनी ट्विट केले का\nAshok Karambelkar commented on कोरोनाबद्दल पोस्ट शेअर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे का\nSachin Kamble commented on फ्रान्समध्ये उभारण्यात आलेल्या ‘अशोकस्तंभा’चे वास्तव काय\nSachin laxman borate commented on जो बायडेन यांनी मनमोहन सिंग यांना शपथविधीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले का\nSwapnil aher commented on बँकेत पैसे जमा करण्यास, काढण्यास अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार असल्याचा दावा खोटा; वाचा सत्य: धन्यवाद, माहिती अतिशय उपयुक्त होती\nसुधारणा आणि सबमिशन करण्याचे धोरण\nआम्हाला वर फॉलो करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/rahul-gandhi-said-the-master-plan-after-becoming-the-prime-minister-238043.html", "date_download": "2021-07-25T22:41:24Z", "digest": "sha1:WYN6XDQC3FFQZFZZWQTKRK2O6VRD4ON3", "length": 32306, "nlines": 226, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Rahul Gandhi: पंतप्रधान झाल्यावर काय करणार? राहुल गांधी यांनी सांगितला मास्टर प्लान | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nRahul Gandhi: पंतप्रधान झाल्यावर काय करणार राहुल गांधी यांनी सांगितला मास्टर प्लान\nअमेरिकेतील हार्वर्ड स्कूल चे राजदूत निकोलस बर्न्स यांच्यासोबत चर्चा करताता एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी बोलत होते. शुक्रवारी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान असेन तर मी विकासकेंद्रीत रणनितिऐवजी रोजगार निर्मितीवर अधिक लक्ष देईल. मला वाटते की, आपल्याला विकासाची आवश्यकता आहे. परंतू प्रोडक्शन आणि जॉब क्रिएशन आणि व्हॅल्यूअॅडिशन वाढविण्यासाठी अधिक काही करायला हवे.\nबातम्या अण्णासाहेब चवरे| Apr 03, 2021 09:02 AM IST\nकाँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी म्हटले की, जर ते पंतप्रधान (Prime Minister) असते तर त्यांनी विकासदराची काळजी केली नसती. विकासदर वाढविण्यापेक्षा रोजगार कसा वाढवता येईल यावर विशेष लक्ष्य केंद्रीत केले असते, असे म्हटले आहे. अमेरिकेतील हार्वर्ड स्कूल चे राजदूत निकोलस बर्न्स यांच्यासोबत चर्चा करताता एका प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी बोलत होते. शुक्रवारी बोलताना त्यांनी सांगितले की, पंतप्रधान असेन तर मी विकासकेंद्रीत रणनितिऐवजी रोजगार निर्मितीवर अधिक लक्ष देईल. मला वाटते की, आपल्याला विकासाची आवश्यकता आहे. परंतू प्रोडक्शन आणि जॉब क्रिएशन आणि व्हॅल्यूअॅडिशन वाढविण्यासाठी अधिक काही करायला हवे.\nतुम्ही जर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून निवडून गेला तर आपण काय कराल असा प्रश्न विचारला असता राहुल गांधी बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, सध्यास्थितीत जर आम्ही आमचा विकास दर पोहिला तर आम्हाला विकास आणि जॉब क्रिएशन यांच्यात व्हॅल्यू अॅडिशन करावे लागेल, असे नाही. मी कोणत्याही चीनी नेत्याला भेटलो नाही. जो म्हणतो की, मला नोकरीची काहीच अडचण नाही. त्यांनी सांगितले की, जर मी जर नोकरीची संख्या पाहात नसेल तर मला 9 टक्क्यांच्या आर्थिक विकासात कोणतीही रुची नाही.\nराहुल गांधी यानी देशातील संस्थागत प्रणालीवर सत्ताधारी पक्षाने पूर्णपणे कब्जा केल्याचा आरोप करत म्हटले की, निष्पक्ष राजकीय सामना करण्यासाठी लोकशाही प्रणातील संस्था योग्य जबाबदारी पार पाडत नाहीत. राहुल गांधी यांनी अमेरिकेच्या प्रसिद्ध शिक्षण संस्था हार्वर्ड कॅनडी स्कूल येथील विद्यार्थ्यांशी ते ऑनलाईन संवाद साधत होते या वेळी त्यांनी असम विधानसभा निवडणुकीदरम्यान, एका भाजप उमेदवाराच्या कारमध्ये इव्हीएम मिळाल्याच्या घटनेचाही उल्लेख केला.\nकाँग्रेसला निवडणुकीच्या राजकारणात सातत्य���ने येत असलेल्या अपयशाबद्दल विचारले असता राहुल गांधी यांनी सांगितले की, आज आम्ही एका वेगळ्या स्थितीत आहोत. आमच्या कडील लोकशाही प्रणालीतील स्वतंत्र संस्था आमचे रक्षण करत नाहीत. लोकशाही प्रणालीत विरोधकांना या संस्थांनी राजकारण न करता निष्पक्षपणे काम करावे असेही ते म्हणाले.\nPrime Minister Rahul-Gandhi काँग्रेस पंतप्रधान राहुल गांधी\nPegasus Controversy: अमित शाह यांनी पॅगसस प्रकरणी राजीनामा द्यावा- राहुल गांधी\nAgricultural Law: 'त्यांच्या अश्रूंमध्ये सर्व काही दिसते', राहुल गांधी यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र\nSharad Pawar Meet PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्टीकरण, जयंत पाटील, नवाब मलिक यांनी दिली माहिती\nMamata Banerjee Delhi Visit: ममता बॅनर्जी यांचा दिल्ली दौरा; सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांशी मिशन 2024 बाबत चर्चेची शक्यता\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह सं��ूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\n डोंगरावरून अचानक होऊ लागला दगडांचा वर्षाव, 9 पर्यटकांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी, पहा अंगावर काटा आणणारा Video", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A5%A9", "date_download": "2021-07-25T23:32:41Z", "digest": "sha1:LSQK3U5VJ67NFKEACDD2JOV6F2JQ5KDB", "length": 19155, "nlines": 223, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ३ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n< विकिपीडिया:चावडी‎ | प्रगती\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत्रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\n३ मराठी विक्षनरीचे शंभर शब्द पूर्ण\n१५ मुखपृष्ठ जुनी चर्चाचे साठवण\nमराठी विक्षनरीचे शंभर शब्द पूर्ण\nमराठी विक्षनरीने आपला १०० शब्दांचा खारीचा टप्पा २७ जून २००६ रोजी पूर्ण केला. कृषी हा विक्षनरीवरचा शंभरावा शब्द होता. अधिक माहितीसाठी बघा http://meta.wikimedia.org/wiki/Wikimedia_News#Wiktionaries\nतसं मी नाव बऱ्याच दिवसांपूर्वी नोंदवलं होतं, पण आज पहिलं किरकोळ योगदान केलं. 'मराठवाडा' या लेखातील शुद्धलेखनाच्या चुका दुरुस्त केल्या. पण 'औरंगाबाद शहर' हा लेख संपादित करत असताना माझ्याकडून काहीतरी चूक झालेली दिसतेय. 'जनसंख्या' (लोकसंख्या) व 'दूरभाष' (दूरध्वनी) या हिंदी शब्दांना मी बदलायला गेलो आणि तिथे असलेले आकडे final output मध्ये दिसेनासे झाले.\nअभय नातू, कृपया मदत करा. आपल्याशी संपर्क कसा साधू\nमला तुम्ही anatu@yahoo.com येथे ई-मेल पाठवू शकता. किंवा याहूवर एक ग्रुप mr-wiki असा आहे. तेथील सदस्यांकडूनही मदत होउ शकते.\nआपण जर का आपले सदस्य-पान तयार केलेत तर आपण येथे (विकिपिडीयावर) सुद्धा संवाद साधू शकतो. आपण संदेश लिहिल्यावर जर ~~~~ असे शेवटी लिहिलेत तर आपले सदस्य नाव, इत्यादी आपोआप येथे उमटतात.\nआशिष, विकिपिडीया मध्ये काही सर्व साधारण साचे common templates वापरण्याची सोय असते.कोणत्याही लेखातील साच्याचा मुख्य भागात बदल करावयाचे झाल्यास संबधीत साचाच बदलावा लागतो.तुम्ही सुचवलेला बदल योग्य वाटल्यामुळे मी संबधीत साचा Template:भारतीय शहर बदलला आहे. हा बदल हा साचा वापरलेल्या सर्व लेखांमध्ये आपोआप होइल.\nCategory Templates या शब्दांचे मराठी रुपांतरण शक्य आहे काय. आणि 'विशेष पृष्ठे' वरुन सध्या 'न वापरलेले साचे'ची लिंक आहे ,सोबतच 'Category Templates'किंवा 'सर्व साचे' येथे सरळ पोहोचणे सुलभ होइल असा दुवा लिंक द्यावी हि नम्र विंनती.\nबराहा मध्ये मराठी कसे टाइप करावे हा लेख लिहीताना संस्कृत मधील वैदीक चिन्हे लघु, गुरु चिन्हे हे लेख मला पूर्ण करता आले नाहीत कोठे तरी चुक होते आहे,कृपया कुणी हा लेख पूर्ण करण्यास मदत करु शकेल काय\nमराठी विकिपिडीयाच्या वापराबद्दलचा विकिपीडिया:परिचय हा लेख नवीन (व जुन्याही) सदस्यांना उपयुक्त ठरेल असे मला वाटते. या लेखाच्या संदर्भास मुखपृष्ठावर कोठेतरी जागा द्यावी असे माझे मत आहे. आपणास काय वाटते\nमुखपृष्ठ जुनी चर्चाचे साठवण\nमुखपृष्ठ जुनी चर्चाचे साठवण विकिपीडिया:चावडी/प्रगती मध्ये करावे असे मत आहे.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०२१ रोजी ००:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://whatsappforwards.com/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-07-25T22:08:33Z", "digest": "sha1:XALHAK77L23TOZ5OTXBTGU2PCJUAKPV2", "length": 13206, "nlines": 320, "source_domain": "whatsappforwards.com", "title": "असे आहेत महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ – Whatsapp Forwards, Jokes, Riddles and Puzzles", "raw_content": "\nअसे आहेत महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ\nअसे आहेत महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ\nअसे आहेत महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ\nमहाराष्ट्र विधानसभेचे बिगुल शुक्रवारी वाजले. राज्यात १५ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याने दिवाळीपूर्वीच महाराष्ट्रात फटाके फुटणार आहेत. सत्तेत असलेल्या आघाडी सरकारला जनता पुन्हा एकदा संधी देणार की महायुतीच्या पारड्यात आपले दान टाकणार, हे महिन्याभरातच कळेल. महाराष्ट्रात एकूण २८८ मतदारसंघ असून त्यापैकी २९ मतदारसंघ अनुसूचित जाती आणि २५ मतदारसंघ अनुसूचित जमाती जागांसाठी राखीव आहेत.\n6 – धुळे ग्राम���ण\n7 – धुळे शहर\n13 – जळगाव शहर\n14 – जळगाव ग्रामीण\n30 – अकोला पश्चिम\n31 – अकोला पूर्व\n36 – धामणगाव रेल्वे\n52 – नागपूर दक्षिण-पश्चिम\n53 – नागपूर दक्षिण\n54 – नागपूर पूर्व\n55 – नागपूर मध्य\n56 – नागपूर पश्चिम\n57 – नागपूर उत्तर\n63 – अर्जुनी मोरगाव\n86 – नांदेड उत्तर\n87 – नांदेड दक्षिण\n107 – औरंगाबाद मध्य\n108 – औरंगाबाद पश्चिम\n109 – औरंगाबाद पूर्व\n114 – मालेगाव मध्य\n115 – मालेगाव बाह्य\n123 – नाशिक पूर्व\n124 – नाशिक मध्य\n125 – नाशिक पश्चिम\n134 – भिवंडी ग्रामीण\n136 – भिवंडी पश्चिम\n137 – भिवंडी पूर्व\n138 – कल्याण पश्चिम\n142 – कल्याण पूर्व\n144 – कल्याण ग्रामीण\n158 – जोगेश्वरी पूर्व\n160 – कांदिवली पूर्व\n162 – मालाड पश्चिम\n165 – अंधेरी पश्चिम\n166 – अंधेरी पूर्व\n169 – घाटकोपर पश्चिम\n170 – घाटकोपर पूर्व\n171 – मानखुर्द शिवाजीनगर\n172 – अनुशक्ती नगर\n176 – वांद्रे पूर्व\n177 – वांद्रे पश्चिम\n179 – सायन कोळीवाडा\n185 – मलबार हिल\n197 – खेड आळंदी\n208 – वडगाव शेरी\n214 – पुणे कॅन्टोन्मेंट\n215 – कसबा पेठ\n222 – शेवगाव पाथर्डी\n225 – अहमदनगर शहर\n227 – कर्जत जामखेड\n234 – लातूर ग्रामीण\n235 – लातूर शहर\n248 – सोलापूर शहर उत्तर\n249 – सोलापूर शहर मध्य\n251 – सोलापूर दक्षिण\n260 – कराड दक्षिण\n274 – कोल्हापूर दक्षिण\n276 – कोल्हापूर उत्तर\n285 – पळूस खडेगाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/case-has-been-registered-against-eight-persons-including-bride-and", "date_download": "2021-07-25T21:23:43Z", "digest": "sha1:L7GWK6IWMAGYRM5HDCKV3B6HZWGCAFOB", "length": 8141, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | \"या' तालुक्‍यात नववधू-वरासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण? वाचा", "raw_content": "\nकोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर यांनी आपत्ती व्यवस्थापन व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम कायदा लागू केला आहे. असे असताना यशवंतनगर येथे रविवारी (ता. 12) लग्न सोहळ्यात सुमारे 100 ते 150 लोकांची गर्दी जमवण्यात आली होती. यामुळे यशवंतनगर येथील नववधू-वरासह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n\"या' तालुक्‍यात नववधू-वरासह आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण\nअकलूज (सोलापूर) : लग्न सोहळ्यास गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन केले, धोकादायक परिस्थिती निर्माण केल्याच्या कारणावरून यशवंतनगर येथील आठ जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तलाठ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे.\nहेही वाचा : जूनमध्ये पावसाने केली सरासरी पूर्ण\nयाबाबत अकलूज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर यांनी आपत्ती व्यवस्थापन व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम कायदा लागू केला आहे. असे असताना यशवंतनगर येथे रविवारी (ता. 12) लग्न सोहळ्यात सुमारे 100 ते 150 लोकांची गर्दी जमवण्यात आली होती. गर्दी जमवण्यास मनाई आदेश असतानाही, गर्दी जमवून मानवी जीवितास धोकादायक असलेला संसर्ग पसरवण्यासारखे हयगयीचे कृत्य केलेख, म्हणून तलाठी यांनी अकलूज पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून नववधू-वर, लग्न लावणारे भटजी, फोटोग्राफर, मंडप डेकोरेशनचे मालक आदींसह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाला गर्दी जमवल्याच्या कारणावरून माळशिरस तालुक्‍यात पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.\nहेही वाचा : धक्कादायक : कोरोनाची भीती नाही, देवी कोपणार म्हणून होतेय \"या' परिसरात गर्दी\nअकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवानराव निंबाळकर म्हणाले, लग्न कार्यास शासन नियमाप्रमाणे फक्त 50 लोक, तसेच उपस्थितांनी सामाजिक अंतर, तोंडाला मास्क, परिसर सॅनिटाईझ आदी नियमांचे पालन करावे; अन्यथा कारवाई होईल. तसेच जागरूक नागरिकांनी दक्ष राहून कोणत्याही कारणास्तव गर्दी जमत असल्यास तत्काळ अकलूज पोलिस स्टेशनला 02182222100 या क्रमांकावर कळवावे. माहिती देणाराचे नाव गुप्त ठेवून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/7163", "date_download": "2021-07-25T21:26:45Z", "digest": "sha1:TNS5ERRHNKQR37MYLRNQGIFGJZ7LGHJL", "length": 15624, "nlines": 219, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "जुनिकामठी गावाचे पुनर्वसन करा. – मनसे तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले ची मागणी – Maharashtra Darpan", "raw_content": "\nउपविभागीय पोलीस अधिकारी ने धाड मारून अवैद्य कोळसा चोरीचा ट्रकसह आरोपी पकडले :३ लाख २५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त\nशिंगोरी कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चिघळले : कोळसा खाण बंद करण्याचा ईशारा\nपिकअप वाहनाने १७ गाय, गोरे अवैद्य कत्तलीकरिता नेतांना पकडले : कामठी\nनागपुर ब्रेकिंग : ग्रामीण गुन्हे शाखेची मोठी कारवाई\n३६ जुग��ऱ्यांना अटक ; वाढती गर्दी आणि रोशनाईमुळे पोलिसांना आला संशय\nकन्हान परिसरात नविन १६ रूग्ण : कोरोना अपडेट\nब्रेकिंग न्युज , सरपंच पदासाठी ग्राम पंचायत आरक्षण घोषित\nस्व. इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवारत्न पुरस्काराने कु पायल येरणे सन्मानित\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nडॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा\nवराडा येथे अवैद्य देशी दारू विक्री करताना आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडले\nआंघोळीला गेले,जिव गमावुन बसले : दोन सख्खा भावांचा तलावात बुडून मृत्यू\nजुनिकामठी गावाचे पुनर्वसन करा. – मनसे तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले ची मागणी\nजुनिकामठी गावाचे पुनर्वसन करा. – मनसे तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले ची मागणी\nजुनिकामठी गावाचे पुनर्वसन करा. – मनसे तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले ची मागणी\nकन्हान : – त्रिवेणी नदी संगमावरील जुनिकामठी गावाचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे. अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतुत्वात शिष्ठमंडळ पारशिवनी नायब तहसिलदार श्री सय्याम यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.\nयावर्षीच्या पावसाळयात दि.२८ ऑगष्ट २०२० ला आलेल्या पेच व तोतलाडोह धरणाच्या पाण्याच्या विस र्गाचे पेच व कन्हान नदीला आलेल्या महापुरामुळे पेंच, कन्हान व कोल्हार नदीच्या त्रिवेणी संगम काठावर वस लेले जुनिकामठी गावातील कमीत कमी २०० परिवा राला महापुराचा फटका बसल्याने त्यांचे मोठ्या प्रमा णात आर्थिक नुकसान झाले आहे. या लोकांना मागी ल सव्विस वर्षात तिनदा पुराचा सामना करावा लागला आहे. नदी काठावरील परिसरामधे राहणाऱ्या लोकांची परिस्तिथी अत्यंत दयनीय आहे. भविष्यात पुन्हा या पुर परिस्थितीचा येथील रहिवाशीना त्रास होऊ नये यास्तव दुसऱ्या कुठल्या सुरक्षित जागेवर जुनिकामठी गावाचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष रोशन फुलझेले यांच्या नेतुत्वात पार शिवनी नायब तहसीलदार मा सय्याम यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी जिल्हा सचिव मनोज भाऊ गुप्ता, तालुका उपाध्यक्ष नरेंद्र पांडे, रामभाऊ बावने, विक्की नांदुरकर, जुनिकामठी शाखा अध्यक्ष उकुंडराव देवगड़े, राम जुनघरे, मंगेश कावड़े, बबलु गायकवाड, सागर आदी उपस्थित होते.\nPosted in Politics, आरोग्य, कृषी, कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, मुंबई, राजकारण, राज्���, विदर्भ\nराष्ट्रवादी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे व कन्हान शहर रा. कां .पा तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री),जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) व महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकनकर याचां तारसा चौक कन्हान येथे भव्य स्वागत\n*राष्ट्रवादी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे व कन्हान शहर रा. कां .पा तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री),जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) व महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकनकर याचां तारसा चौक कन्हान येथे भव्य स्वागत* कन्हान : तारसा चौक कन्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान शहर व रामटेक विधानसभा तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री […]\nसाटक येथे २४ डिसेंबर ला महा रक्तदान शिबीराचे आयोजन\nमायक्रोफायनान्स कर्जे ही कोणत्याही कर्ज माफी योजनेचा भाग नाहीत\nदुचाकीची आपसात धडक 1 मृत : खुरजगाव फाटयाजवळील घटना\nकाँग्रेस पक्ष व वरिष्ठांच्या निर्णयावरून कु.कुंदाताई राऊत, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्या, यांनी 36-गोधनी (रेल्वे) जिल्हा परिषद सर्कल येथून नाम निर्देशन पत्र दाखल केला*\nऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर\nआपले शहर आपली जबाबदारीची भावना ही प्रत्येकाने अवलंबिली तर शहर कचरामुक्त होण्यास मदत होणार : मुख्याधिकारी अर्चना वंजारी\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शु��ेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/fear-not-tribal-reservation-will-not-be-affected-pandurang-barora-70554", "date_download": "2021-07-25T22:21:40Z", "digest": "sha1:HLZNKYF253VKIP7SYW7YAHPPPKWHTC5G", "length": 19042, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "घाबरू नका, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही : पांडुरंग बरोरा - Fear not, the tribal reservation will not be affected : pandurang barora | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nघाबरू नका, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही : पांडुरंग बरोरा\nघाबरू नका, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही : पांडुरंग बरोरा\nघाबरू नका, आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही : पांडुरंग बरोरा\nसोमवार, 15 फेब्रुवारी 2021\nआपण जागृत राहणे, ही काळाची गरज आहे. आपल्या आदिवासी समाजाच्या रुढी परपरा चाली रिती संस्कृती टिकवण्यासाठी आपण एकसंघ राहणे आवश्यक आहे.\nअकोले : आदिवासी समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने सातत्याने सामाजिक हल्ले होत असून, काही समाज हा आदिवासी समाजाच्या आरक्षणावर डोळा ठेऊन आहे. आदिवासी समाज वेगळा आहे. टाटा संस्थेच्या. अहवालात हे स्पष्ट झाले असून, ठाकरे सरकार हे सर्व सामान्य नागरिकांचे सरकार आहे. या राज्यातील एकाही समाजावर अन्याय होणार नाही, याचा विश्वास आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणताही प्रकारचा धक्का लागणार नाही, असा विश्वास शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी व्यक्त केला.\nआपण जागृत राहणे, ही काळाची गरज आहे. आपल्या आदिवासी समाजाच्या रुढी परपरा चाली रिती संस्कृती टिकवण्यासाठी आपण एकसंघ राहणे, आवश्यक आहे.\nहेही वाचा... शंकरराव गडाखांच्या या वक्तव्या���ुळे शक्षक मंडळी खूष\nअकोले येथील चीचोंडी येथे महाराष्ट्रातील आदिवासी ठाकर समाजातील मधे आडनावाच्या कुळाचे कुल दैवत श्री भैरनाथनथाचे मंदिर आहे. राज्यातील मधे आडनावाचे नागरिक चीचोंडी येथे धार्मिक कार्यक्रमाचे निमित्ताने दिड वर्षातून एकत्र येत असतात. या निमित्ताने गतवर्षी देखिल मधे आडनावाच्या कुळातील हजारो नागरिक येथे आले होते, रात्री या मंदिरात जगरणाचा कार्यक्रम झाला. सकाळी वेगवेगळे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या प्रसंगी बरोरा मार्गदर्शन करीत होते.\nते म्हणाले, की आदिवासी समाजाची खरी रुढी परंपरा चालीरिती संस्कृती टिकवण्याचे काम अकोले तालुक्यातील घाटघर, पांजरे, उडदावने, चीचोंडी या परीसातील प्रमुख गावांमध्ये दिसून येथे वेगवेगळ्या सामाजिक ,धार्मिक, लग्न सोहळा, दशक्रिया विधी यादी उपक्रमांमध्ये या जुन्या पद्धती दिसून येतात. काळाच्या ओघात महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी या जुन्या पद्धती नामशेष होत चालल्या आहेत. मात्र त्या परंपरा जोपासण्याचे काम आपण करीत असून, या चालीरिती परंपरा कायम टिकविण्यासाठी आपली एकी कायम ठेवा.\nहेही वाचा... माझे वाढलेले महत्त्व काहींना रुचले नाही ः कर्डिले\nसमाज आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी या परिसरात पर्यटनाच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून मोठी संधी आहे, घाटघर चोंढे, शहापूर, मुंबई हा रस्ता होण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील आहे. मागील काही दिवसांपूर्वी या रस्त्याची पाहणी केली आहे. हा रस्ता होण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे घातले असून, लवकर हा प्रश्न मार्गी लागण्याचे संकेत त्यांनी दिले.\nमाजी आमदार पांडुरंग बाबा गांगड यांनी सांगितले, की आदिवासी समाजाची संस्कृती टिकविण्यासाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या भागात जे कलापथक आहेत. त्यात कामडी, ढोल पथक, महिलांचे फुगडी डान्स, टिपरी डान्स हे सगळे कलापथके असल्याने या भागात आपली आजही जुनी संस्कृती परंपरा कायम टिकून आहे. त्या कलाकारांना प्रोत्साहन देत जा आपले कलाकार जपा, असे अवाहन त्यांनी केले.\nया प्रसंगी मारुती मेंगाळ, संदीप मेंगाळ, सुधाकर मेंगाळ, भरत गिऱ्हे, हनुमंता पथवे, चिमाजी मधे, सोमा मधे, यासाहित आदी ग्रामस्थ उपस्थित होते\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nइम्पेरिकल डाटा कुणाची खाजग��� संपत्ती नाही; भुजबळांनी ठणकावले..\nलातूर : ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळाव्यात शनिवारी आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. राज्यपातळीवरील...\nरविवार, 25 जुलै 2021\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा...\nशनिवार, 24 जुलै 2021\nतुमची-आमची तिसरी पिढी एकत्रित काम करते रोहित पवारांना ढाकणे रमले आठवणीत\nपाथर्डी : तुम्ही जनेतेच्या कामात राहा जनता तुमच्यासोबत येतेच. शरद पवार व मी दोघांनी एकत्रीत काम केले आहे. अॅड. प्रताप ढाकणे व अजित पवार(Ajit pawar)...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे\nसंगमनेर : जनतेने नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपाटसकरांच्या घराचे काम फक्त अजित पवारच करू शकतात; मी शब्द टाकेन\nकेडगाव (जि. पुणे) : काँग्रेसचे दिवंगत आमदार व स्वातंत्र सैनिक जगन्नाथ पाटसकर यांचे स्वातंत्र्य लढ्यात, तर त्यांचे धाकटे बंधू शाहीर बाळ पाटसकर...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\n..तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही\nनंदुरबार : महाविकास आघाडी सरकार म्हणजे तीन चाकांची रिक्षा आहे. (Mahavikas aghadi government is Threewheeler) त्यांनी केलेला भ्रष्टाचार, अत्याचारामुळे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nनगर शहर लवकरच एलईडी पथदिव्यांनी चमकणार, ही आहे योजना\nनगर : शहरासह उपनगरांत सुमारे ३५ ते ४० हजार विद्युतखांब आहेत. त्यांवर एलईडी पथदिवे लावण्यासाठी निविदाप्रक्रिया येत्या पंधरा दिवसांत पूर्ण होणार...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nत्या बारा आमदारांचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या हाती\nमुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात आणि अध्यक्षांच्या दालनात घातलेल्या गदारोळानंतर भाजपचे बारा आमदार वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nमहाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी झपाटलेले नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस..\nऔरंगाबाद ः एक अच्छा नेता या तो रास्ता तलाश लेता है, या तो बना लेता है, बहाने नही बनता, या उक्तीला साजेसे असे नेतृत्व म्हणते महाराष्ट्राचे माजी...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nशिवसेनेचे ब्लॅकमेलिंगचे धंदे माहीत आहेत : आशिष शेलारांची सडकून टीका\nपिंपरी : राज्यात सर्वसामान्य जनतेला भेडसावणा-या समस्या सोडविण्याऐवजी महाविकास आघाडीच्या सरकारमधील (Mahavikas Aghadi Govt) घटक पक्ष स्वबळाची...\nबुधवार, 21 जुलै 2021\nआरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करण्यासाठी अशोक चव्हाणांचे नवी दिल्लीत भेटसत्र\nनवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथील करावी, या मागणीच्या अनुषंगाने मराठा आरक्षण विषयक...\nबुधवार, 21 जुलै 2021\nहा गोपीचंद पडळकर कुणाला भिणाऱ्याची औलाद नाही\nमंगळवेढा (जि. सोलापूर) : गावगाड्यातील सामान्य माणसाला न्याय मिळत नाही. तो न्याय सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी आपण उघडपणे सरकारच्या विरोधात...\nबुधवार, 21 जुलै 2021\nआरक्षण सरकार government floods आमदार शंकरराव गडाख shankarrao gadakh महाराष्ट्र maharashtra धार्मिक varsha सकाळ उपक्रम पर्यटन tourism व्यवसाय profession मुंबई mumbai मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare पुढाकार initiatives women\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_817.html", "date_download": "2021-07-25T21:10:28Z", "digest": "sha1:VDEMXJBYIXCDOKJRNBDPYV633TR3KYWA", "length": 13594, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "पालिका आयुक्तांनी केली बीएसयूपी प्रकल्प आणि परिवहन आगाराची पाहणी - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / पालिका आयुक्तांनी केली बीएसयूपी प्रकल्प आणि परिवहन आगाराची पाहणी\nपालिका आयुक्तांनी केली बीएसयूपी प्रकल्प आणि परिवहन आगाराची पाहणी\n■बीएसयूपी प्रकल्पातील घरांचे काम त्वरीत मार्गी लावावे महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी...\nकल्याण , कुणाल म्हात्रे : महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांनी महापालिका परिसरातील अनेक चालू असलेल्या प्रकल्पांची पाहणी केली आणि या पाहणी दरम्यान प्रलंबित कामे त्वरेने पुर्ण करण्याबाबत संबंधीतांना सूचना दिल्या.\nमहापलिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कल्याण पश्चिम येथील गणेश घाट परिसरातील परिवहन कार्यशाळेची स्वत: पाहणी‍ करुन परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या वेळी त्यांनी बसेस स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्‍या वॉशिंग रॅम्पची पाहणी केली आणि कोरोना कालावधीत काटाक्षाने बसेस दररोज स्वच्छ करुन सुरु करणे बाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे वालधुनी नदीच्या स��रक्षक भिंतीची देखील पाहणी केली. गणेश घाटालगत वालधुनी नदीवरील पुलाच्या कामाची पाहणी देखील या वेळी त्यांनी केली,सदर ब्रिज फेब्रुवारी अखेर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.\nदर पावसाळयात वालधुनी नदीला पूर येऊन परिवहन आगारात पाणी शिरते, त्यामुळे आगाराची संरक्षण भिंत दुरुस्त करणे गरजेचे असल्याबाबत माहिती परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट यांनी यावेळी दिली. प्रस्तावित सीएनजी पंपाच्या जागेची पाहणी देखील पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केली. निधीच्या कमतरतेमुळे सर्वच कामे करणे शक्य नसले तरी अत्यावश्यक कामांचा प्रस्ताव सादर केल्यास त्यास मान्यता देवू असे आश्वासन या भेटीच्या वेळी आयुक्तांनी दिले.\nमहापालिके तर्फे बारावे आ्णि उंबर्डे येथील सुरु असलेल्या बीएसयूपी प्रकल्पातील घरांची देखील पाहणी पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केली. बारावे येथे बीएसयूपी अंतर्गत एकूण १२४३ घरे तयार होत असून या घरांचे सिव्हील वर्क पूर्ण झाले असून सदनिकांच्या आतले विदयुतीकरणाचे व उद्वाहनाचे काम सूरु आहे. सदर कामे मार्च अखेर पर्यंत पुर्ण करणे बाबत सूचना त्यांनी संबंधीत ठेकेदाराना व अभियंत्यांना दिल्या. उंबर्डे येथे बीएसयूपी अंतर्गत १५०० घरे तयार होत असून त्यांचे आर.सी.सी काम पुर्ण झाले आहे. त्यापैकी ७०० घरे फेबु्वारी अखेर पर्यंत पुर्ण करुन ताब्यात देणे बाबत सूचना त्यांनी संबंधीतांना दिल्या. यावेळी परिवहन व्यवस्थापक मिलिंद धाट, कार्यकरी अभियंता सुनील जोशी, जगदीश कोरे, उप अभियंता भालचंद्र नेमाडे व अन्य अधिकारी वर्ग‍ उपस्थित होता.\nपालिका आयुक्तांनी केली बीएसयूपी प्रकल्प आणि परिवहन आगाराची पाहणी Reviewed by News1 Marathi on December 17, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारती��ांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://rkjumle04.wordpress.com/2011/07/17/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T23:10:06Z", "digest": "sha1:A2IJSONPG7QEBGBGXF4YOBIFXOQEVBOJ", "length": 51350, "nlines": 152, "source_domain": "rkjumle04.wordpress.com", "title": "बारावी प्रतिज्ञा – मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचे पालन करीन | RKJUMLE RELIGIOUS ARTICLES", "raw_content": "\nमी आणि माझे धार्मिक लेखन\nबारावी प्रतिज्ञा – मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचे पालन करीन\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बुध्द धम्माची दिक्षा देतांना बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या. त्यात बाराव्या प्रतिज्ञेमध्ये, ‘मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचे पालन करीन.’ अशी प्रतिज्ञा आहे. तेव्हा दहा पारमिता म्हणजे काय ते आपणास माहित असणे आवश्यक आहे. तरच आपण या प्रतिज्ञेचे पालन करु शकतो. म्हणून त्या बाबत या लेखात विवेचन केले आहे.\nस्थविरवादामध्ये पारमितेला ‘पारमि’ असे संबोधले आहे. पूर्णत्व अथवा पूर्णत: असा त्याचा अर्थ होतो. पारमिता हा पाली शब्द आहे. ‘पारम’ म्हणजे दुसरा किनारा व ‘मिता’ म्हणजे जाणे, म्हणजेच दुसर्‍या किनार्‍याला जाणे असा त्याचा अर्थ होतो. मुशल कर्माच्या सहाय्याने दुसर्‍या किनार्‍यावर जाणे म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रामधून विमुक्त होऊन निब्बाण अर्थात निर्वाण अवस्थेला पोहचणे होय.\nपारमिताचा शीलमार्ग अथवा सद्‍गुणाचा मार्ग असाही अर्थ होतो. ह्या मार्गाने दु:ख दूर होण्यास मदत होते. पारमितामध्ये शील, दान, ऊपेक्षा, नैष्कर्म, विर्य, शांती. सत्य, अधिष्टान, करुणा व मैत्री अशा या दहा गुणांचा अंतर्भाव होतो. बोधीसत्वाला बुध्द होण्यासाठी या पारमिता पार कराव्या लागतात. तेव्हाच बोधीसत्व बुध्द होतात.\nशील म्हणजे नितिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे व चांगल्या गोष्टी करण्याकडे असलेला मनाचा कल. अपराध करण्याची लाज वाटणे, शिक्षेच्या भीतीने वाईट गोष्टी न करणे म्हणजे शील. शील म्���णजे पापकर्म करण्यापासून दुर राहणे. ज्यांचे बोलणे, चालणे नितीला धरुन आहे, त्याला शीलवान म्हटल्या जाते. थोडक्यात शील म्हणजे माणसाच्या मनाची स्थिती ज्यामुळे मनुष्य पापकर्म, अकुशल कर्म करण्यापासून दुर राहतो. पुण्यकर्म, कुशल कर्म संपादीत करतो.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, ‘शील व सौजन्य नसेल तर शिक्षित माणूस हिस्त्र पशुपेक्षाही क्रुर व भितीप्रद असतो.’ म्हणून चारित्रहीन व्यक्ती कितीही शिकला तरीही तो पशुपेक्षाही महाभयंकर असतो. त्याच्या शिक्षणाला काहीही किंमत राहत नाही.\nशील हे काचेसारखे असते. एकदा कां त्याला तडा गेला की त्याला जुडविणे कठिन जाते. तसेच शीलाचे आहे. एकदा कां कोणी शील गमावून बसले की त्याला पुन्हा ईज्जत कमाविणे कठिन होऊन बसते.\nस्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसर्‍याच्या कल्याणासाठी स्वत:ची संपती, रक्‍त आणि देह अर्पण करणे म्हणजेच दान होय. गरजू आणि गरीब लोकांचे दु:ख नाहिसे करण्यासाठी आणि सर्व लोकांचे कल्याण करण्यासाठी दान आवश्यक आहे. दानामध्ये नेत्रदान, देहदान, रक्‍तदान, शरीराच्या अवयवाचे दान याचा सुध्दा अंतर्भाव होतो.\nदानाचा अर्थ म्हणजे देणे. उदारता, निर्लोभीपणा, त्याग म्हणजेच दान होय. मनात त्यागाची भावना निर्माण होणे म्हणजेच लोभाची वृती नष्ट होणे होय.\nदान केव्हा फलदायक होते याबाबत भगवान बुध्दांनी धम्मपदात तिनशे छप्पन ते तिनशे एकोणसाठ या गाथेत सांगितले की-\nतिणदोसानि खेत्तानि रागदोसा अयं पजा \nतस्मा हि वीतरागेसु दिन्नं होति महफ्फलं ॥\nयाचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष राग आहे, त्यामुळे वीतराग (रागरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.\nतिणदोसानि खेत्तानि दोसदोसा अयं पजा \nतस्मा हि वीतदोसेसु दिन्नं होति महफ्फलं ॥\nयाचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष द्वेष आहे, त्यामुळे वीतद्वेष (द्वेषरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.\nतिणदोसानि खेत्तानि मोहदोसा अयं पजा \nतस्मा हि वीतमोहेसु दिन्नं होति महफ्फलं ॥\nयाचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष मोह आहे, त्यामुळे वीतमोह (मोहरहित) मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.\nतिणदोसानि खेत्तानि इच्छादोसा अयं पजा \nतस्मा हि वीगतिच्छेसु दिन्नं होति महफ्फलं ॥\nयाचा अर्थ, शेतांचा दोष तृण आहे, मनुष्याचा दोष इच्छा करणे हा आहे, म्हणून इच्छा-रहित मनुष्याला दिलेले दान महान फलदायक होते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १५ ऑक्‍टोंबर १९५६ ला दिक्षाभूमी नागपूर येथे भाषण करतांना सांगितले की, ‘तुम्ही आपल्या प्राप्‍तीचा विसावा हिस्सा समाजकार्यासाठी देण्याचा निश्चय करावा.’ सार्वजनिक लहानमोठे कामे समाजांनी दिलेल्या दानातून शक्य आहे. आपण आपल्या कमाईतला काही भाग दान देत असल्यामुळे आपला अहंकार कमी होण्यास मदत होत असते. दानातून अनेक समाजोपयोगी कामे होऊ शकतात.\nमुस्लिम समाज अडीच टक्के ‘जकात’ म्हणून दानाच्या रुपाने देत असतात. हे दान निर्धन व गोरगरिबांना करावे असा कुराणाचा आदेश आहे. अशा दानाचे निधी निर्माण करुन त्यातून समाजासाठी शैक्षणिक, आरोग्यविषयक व अन्य जनहिताचे कामे करावी. एका माहितगारानुसार एकटया मुंबई शहरांत दरवर्षी ही ‘जकात’ रक्कम रुपये दहा कोटीच्या घरात जाते. रमजान मध्ये कुराण पठण जास्तीत जास्त केले जाते. रमजान मध्ये कुराणाची विक्री खूप वाढते. एका अंदाजानुसार एकटया मुंबईत सुमारे एक कोटी रुपयाचे कुराण ग्रंथ खरेदी करुन भेट दिले जातात. ( मुजफ्‍फर हूसेन यांनी लोकसत्ता मध्ये दिनांक ०९.१२.२००१ रोजी लिहलेल्या रमजान, रोजा, इफ्‍तार या लेखावरुन) दानातून करोडो रुपये जमा करुन त्यांनी मोठमोठे मस्जिद बांधलेले आहेत. जैन लोकं आपल्या मुलांना पैसे देऊन ते मंदिरातील दान पेटीत टाकायला सांगतात. लहानपणापासून ते आपल्या मुलांना दानाची सवय लावतात. दान पारमितामूळेच हे शक्य होत असते.\nराजा बिंबीसारने भगवान बुध्दास वेळूवन दान दिले. अनाथपिंडकाने सोन्याच्या मोहरा जमिनीवर अंथरुन ती जमीन विकत घेतली व तेथे जेतवन नावांचे विहार बांधून भगवान बुध्दास दान दिले.\n२४ नोव्हेंबर १९५६ ला सारनाथ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, “ प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा. तसेच प्रत्येक गावांमध्ये बुध्द विहार निर्माण करुन त्यात सभा घेण्यासाठी सभागृह बांधावे.” म्हणून धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी ठिकठीकानी बुध्द विहारे बांधणे आवश्यक आहे. त्यासाठी बुध्द विहारे बांधण्यासाठी सढळ हाताने मदत करणे प्रत्येकांचे कर्तव्य आहे.\nतसेच निवडणूकीमध्ये उमेदवाराला मत देणे म्हणजेच मताचे दान होय. पुर्वी राणीच्या पोटातून राजा निर्माण ह���त असे. आता मतपेटीतून राजा बनत असते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेनूसार ‘शासनकर्ती जमात’ बनण्यासाठी मतदानाचा उपयोग करावा. कोणत्याही परिस्थितीमध्ये मताला विकू नये.\nसमाजाच्या विकासासाठी, अनाथाच्या कल्याणासाठी, बुध्द विहाराच्या उभारणीसाठी, बौध्द भिक्खुंच्या व्यवस्थेसाठी, बुध्द धम्म व संघाच्या उत्थानासाठी दान देउन प्रत्येकांनी आपल्या जीवनाचे सार्थक केले पाहिजे.\nबाहेरील राष्टांमध्ये प्रत्येक बौध्द उपासक जीवनामध्ये कमाविलेली संपत्ती आपल्या पुढिल पिढीसाठी जमा न ठेवता ते धम्माला दान देत असतात. याउलट आपल्या देशात मात्र बौध्द उपासक जीवनामध्ये कमाविलेली संपत्ती आपल्या पुढिल पिढीसाठी जमा करुन ठेवत असतात. परंतु ते धम्माला काही लोकांचा अपवाद सोडला तर दान करीत नाहीत. त्यामुळे आपल्याकडे बुध्द विहारे बांधता येत नाहीत किंवा अर्धवट बांधून पडलेले असतात. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, “ प्रत्येक बौध्दाने आद्यकर्तव्य समजून दर रविवारी बुध्द विहारात जावे व तिथे उपदेश ग्रहण करावा.” म्हणजेच धम्माचे तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी बुध्दिवादी व शिकलेल्या लोकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. कारण हाच वर्ग धम्म समजून घेऊन ईतरांना समजाऊन सांगू शकतात. म्हणून या वर्गाने विद्यादान म्हणजेच धम्मदानाचे कार्य करावे तेव्हाच धम्माचा प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. म्हणूनच धम्मदान सर्व दानामध्ये श्रेष्ट आहे असे भगवान बुध्द म्हणतात.\nउपेक्षा म्हणजे औदासीन्याहून निराळी अशी अलिप्तता, अनासक्‍ती, आवड किंवा नावड नसलेली मनाची स्थिती होय. फल प्राप्तीने विचलित न होणे; परंतु सतत प्रयत्‍न करीत राहणे म्हणजेच उपेक्षा होय. नि:स्वार्थपणे करावयाच्या कार्यासाठी निष्काम भावाची आवश्यकता आहे. वैयक्‍तिक लाभ होत नसला तरीही सतत प्रयत्‍नशील राहण्यासाठी उपेक्षा आवश्यक आहे. उपेक्षा म्हणजे उदासीनता नव्हे.\nएकदा भगवान बुध्दांना विचारण्यात आले होते की, मानवाचे कल्याण कश्यात आहे तेव्हा त्यांनी अकरा प्रकारचे कल्याण (मंगल) सांगितले आहे. त्याला महामंगल सुत्त म्हणतात. त्यापैकी अकरावे कल्याण लोकस्वभावाला धरुन सांगितले आहे. हे सुत्त उपेक्षेच्या दृष्टीने एक उदाहरण असून अत्यंत महत्वाचे आहे.\nफुट्ठ्स्स लोकधम्मेही, चितं एस्सं न कंपत्ती \nअशोकं विरजं खेमं, एत�� मंगल मुत्तमं.॥\nयाचा अर्थ म्हणजे लोकस्वभावासंबंधीचे लाभ आणि हानी (Gain and loss), किर्ती आणि अपकिर्ती (Fame and defame) काही ठिकाणी किर्ती आणि अपकिर्तीच्या ऎवजी यश आणि अपयश ((Success and unsuccessful) असा उल्लेख केला आहे. स्तुती आणि निंदा (Praise and blame), सुख आणि दु:ख (Happiness and pain) असे जीवनात प्रसंग आल्यानंतर आपले चित्त थोडेही विचलीत होउ न देणे, शोक न करता चित्त शांत व निर्मळ ठेवणे हेच उत्तम मंगल आहे.\nलाभ आणि हानी ही लोकस्वभावाची पहिली जोडी आहे. एखादा व्यक्ती लाभ झाला की आनंदीत होतो व हानी झाली की दु:खी होतो. अशावेळी शांत राहून लोकस्वभावाच्या आहारी जाऊ नये. त्यावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.\nबुध्दाच्या वेळची एक गोष्ट आहे. एक स्त्री भन्ते सारीपुत्त आणि त्यांच्यासोबत आलेल्या भिक्खुंना भोजनदान देत असतांना तिला एक निरोप येते की, तिचा पती आणि मुलगा एका अपघातात मारल्या गेले आहेत. तरीही तिने जेवन वाढण्याचे काम न थांबविता भिक्खुंचे पुर्ण जेवण हो‍ऊ दिले. तसेच तिच्या नोकराणीकडून तूप वाढत असतांना तिच्या हातून ते भांडे खाली पडून फुटले. त्यामुळे ती दु:खी झाली होती. भन्ते सारीपुत्तानी तिची समजूत घालून सर्व फुटणार्‍या वस्तू फुटणारच… त्यामुळे वृथा शोक करु नको असे सांगितले. (All breakable things are bound to break) जेव्हा त्या स्त्रीचा पती आणि मुलगा मरन पावले आहेत. तरीही तिने जेवन वाढण्याचे काम न थांबविता भिक्खुंचे पुर्ण जेवण हो‍ऊ दिले. हे भन्ते सारीपुत्तांना कळताच त्यांनी तिच्याबाबतीत गौरवाचे उदगार काढून म्हटले की, “या धेर्यवान स्त्रीचा हा एक महान पराक्रम असून ती या स्तुतीस पात्र आहे.” (Such values on the part of courageous women is highly commendable.)\nकिर्ती आणि अपकिर्ती ही लोकस्वभावाची दूसरी जोडी आहे. किर्ती होते तेव्हा आपणास आवडते. पण बदनामी मात्र आवडत नाही. आपण सतत किर्तीमान होत राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. मात्र अपकिर्ती झाली की लगेच खचून जातो. आपल्या हातून जोपर्यंत चांगले कार्य घडत असते तोपर्यंत लोक मान-सन्मान देतात. परंतू जर कां आपल्या हातून एखादी चुक झाली की तेवढ्याच मोठ्या प्रंमाणात बदनामी करतात. अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.\nस्तुती आणि निंदा ही लोकस्वभावाची तिसरी जोडी आहे. थोड्याशा स्तुतीने आपण स्वत:ला फार मोठे समजायला लागतो आणि निंदेने मात्र हिरमुसले होतो. ��ॉ. बाबासाहेब आंबेडकरांची येथील सनातन्यांनी खूप निंदा केली. तरीही ते न डगमगता आपल्या हातचे कार्य सोडले नाही. बाबासाहेबांनी स्वतंत्र भारताची घटना लिहून सादर केली तेव्हा त्यांचेवर स्तुतीसुमने उधळल्या गेलेत. त्यामुळे स्तुतीने ते वेडेपीसे झाले नाहीत. भगवान बुध्दाने सांगितलेल्या लोकस्वभावाला ध्येर्याने सामोरे जाणारे ते महापुरुष होते. शंभर टक्के कोणीही चांगले अथवा वाईट असू शकत नाही. जेथे स्तुती आहे तेथे निंदाही असू शकते. निंदेचा प्रसंग आला असतांना सहनशिलता व संयम कायम ठेवणेच योग्य असते. निंदेमुळे मनस्थिती जर बिघडवून घेतली तर तो तेथेच थांबून जाऊ शकतो. त्यामुळे त्याचे हातून घडणारे कुटुंबाप्रती व समाजाप्रती पुढील चांगल्या कार्याला तेथेच खिळ बसण्याची फार मोठी शक्यता निर्माण होत असते. म्हणून अशावेळी आपले चित्त ढळू न देता आलेल्या प्रसंगाला सामोरे गेले पाहिजे.\nसुख आणि दु:ख ही लोकस्वभावाची चवथी जोडी आहे. आपण रोज जे कर्म करतो ते सुखाची प्राप्ती व्हावी म्हणून. इंद्रिय सुखाच्या प्राप्तीसाठी आपण नेहमी धडपडत असतो. संपत्ती, पैसा, पद, सौंदर्य, सत्ता, लग्न, कुटुंब, गाडी, बंगला इत्यादी आपल्या सुखाच्या कल्पना असतात. याची प्राप्ती झाली की जीवनात सर्व सुखे मिळालीत असे वाटते. सर्व भौतीक बाबी सुखाचे साधने आहेत. ते साध्य नाहीत. म्हणून सर्व सुख आणि दु:खाच्या प्रसंगात आपले चित्त ढळू न देता आलेल्या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. हीच भगवान बुध्दानी शिकवण महामंगल सुत्तामध्ये दिली आहे.\nनैष्कर्म म्हणजे ऎहिक सुखाचा त्याग करणे होय.\nराजपूत्र गौतमाने राजगृह सोडले. सर्वच ऎहीक सुखाचा त्याग करुन मानवाच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटलेत.\nतसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्वतेचा उपयोग केवळ स्वत:साठी न करता समाजाच्या व देशाच्या उत्थानासाठी केला. त्यांनी ऎहिक सुखाचा त्याग करुन आयुष्याच्या शेवटपर्यंत कष्टमय जीवन जगले. यालाच नैष्कर्म म्हणतात\nविर्य म्हणजे योग्य (सम्यक) प्रयत्‍न. हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे म्हणजे विर्य होय.\nआपल्यामधिल शक्तीला पुर्णपणे जागृत करणे, विरता, साहस व उत्साहपुर्वक कार्य करणे म्हणजे विर्य होय. भगवान बुध्दांनी आपल्या मनाला स्थिर ठेऊन उद्दीष्टाची पुर्तता केली. ��ोर व्यक्ती कितीही कष्ट पडलेत तरीही ध्येयपूर्तीसाठी पूर्ण शक्ती पणाला लाऊन यशाचे शिखर गाठतात.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा गोलमेज परिषदेतील सहभाग, त्यातील विद्वतापुर्ण व तर्कशुध्द भाषने व अस्पृष्यांसाठी मिळविलेले राजकीय हक्क हे ‘विर्य’ या पारमिताचे उदाहरण म्हणून देता येईल.\nतसेच त्यांचेवर.घटना समितिने सोपविलेले स्वतंत्र भारताचे संविधान लिहण्याचे महत्वाचे व अत्यंत जिकिरीचे काम प्रकृती चागली नसतांना सुध्दा २ वर्षे, ८ महिने व १३ दिवसात लिहून पुर्ण केले. हे त्यांचे अद्वितीय स्वरुपाचे काम दुसरे उदाहरण म्हणून देता येईल. तसे त्यांच्या जीवनात अशा प्रकारच्या कार्यकर्तृत्वाचे अनेक घटना होवून गेल्या आहेत.\nते अठरा-अठरा तास अभ्यास करीत असत. बॅरिस्टरचा आठ वर्षाचा कोर्स त्यांनी दोन वर्षात पुर्ण केला. ते जगातील सहा विद्वानापैकी एक विद्वान म्हणून गणल्या जात होते. अमेरिकेने त्यांचा बुध्यांक काढला तेव्हा ६५ वर्षात ६५० वर्षाचे काम त्यांनी केल्याचे आढळले. ऎवढा दांडगा उत्साह त्यांच्यात होता.\nशांती म्हणजे क्षमाशीलता. द्वेषाने द्वेष वाढत असते. द्वेषाने द्वेष शमत नाही. तो फक्‍त क्षमाशीलतेनेच शांत हो‍उ शकतो.\nनही वेरेन वेरानी सम्मन्तीध कुदाचनं\nअवेरेनच सम्मन्ति एस धम्मो सनन्ततो ॥ (धम्मपदातील पांचवी गाथा)\nयाचा अर्थ, वैराने वैर कधिच शमत नाही. ते अवैरानेच शमते, हाच जगाचा सनातन नियम आहे.\nतसेच धम्मपदात तिसर्‍या गाथेत म्हटले आहे की-\nअक्कोच्छि मं अबधि मं अजिनि मं अहासि मे \nये च तं उपनय्‍हन्ति वेरं न सम्मति ॥\nयाचा अर्थ, ‘मला शिवी दिली;’ ‘मला मारले;’ ‘मला हरविले;’ ‘मला लुबाडले;’ जो अशा गोष्टींचा विचार करीत असतो, त्याचे वैर कधीच शमन पावत नाही.\nतसेच धम्मपदात चवथ्या गाथेत म्हटले आहे की-\nअक्कोच्छि मं अबधि मं अजिनि मं अहासि मे \nये तं न उपनय्‍हन्ति वेरं तेसूपसम्मति ॥\nयाचा अर्थ, ‘मला शिवी दिली;’ ‘मला मारले;’ ‘मला हरविले;’ ‘मला लुबाडले;’ जो अशा गोष्टींचा विचार करीत नाही, त्याचे वैर शमन पावते.\nवैराने वैर आणखी वाढत जाते. म्हणून अशांती सोडून बंधुभाव जोडा असा आशय या गाथेचा आहे. वैरावर प्रेमानेच मात करता येते. म्हणून ‘शांती’ ही पारमिता अत्यंत महत्वाची आहे.\nजगामध्ये जेव्हा युध्दसदृश्य परिस्थिती निर्माण होते, तेव्हा शांततेने वाटाघाटी करुन आपसातील भांडणे मिट��ील्या जाऊ शकतात. युध्दामुळे होणारी जीवीतहानी, वित्तहानी रोखल्या जाऊ शकते.\nभगवान बुध्दांनी गृहत्याग करण्यापुर्वि त्यांच्या जीवनातील एक महत्वपुर्ण घटना आहे. सिध्दार्थ गौतम शाक्य संघाचे वयाच्या २० व्या वर्षी सभासद झाले होते. ते २८ वर्षे वयाचे झाले असतांना त्यावर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या मध्ये वाहणार्‍या रोहिणी नदिच्या पाण्यावरुन मोठा संघर्ष निर्माण झाला होता. म्हणून शाक्यांच्या .सेनापतीने कोलियांशी युध्द पुकारण्याचा ठराव संघाच्या अधिवेशनात मांडला. सिध्दार्थ गौतमांनी या ठरावाला विरोध केला. त्यांनी सांगितले की, ‘युध्दाने कोणताही प्रश्‍न सूटत नाही. युध्द करुन आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसर्‍या युध्दाची बीजे रोवली जातील. जो दुसर्‍याची हत्त्या करतो त्याला त्याची हत्त्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसर्‍याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसर्‍याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. म्हणून संघाने कोलियांच्या विरुध्द युध्दाची घोषणा करण्याची घाई करु नये, असे मला वाटते. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण आपल्यातून दोन माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी दोन माणसे निवडावयास सांगावे आणि या चौघांनी मिळून पांचवा मनुष्य निवडून घ्यावा आणि या पांच जणांनी हे भांडण मिटवावे.’\nसिध्दार्थ गौतमांनी मांडलेली सुचना त्यावेळेस मान्य करण्यात आली नव्हती. परिणामत: सिध्दार्थाला परिव्रजा घेऊन देशत्याग करावा लागला होता. मात्र त्यानंतर सिध्दार्थांनीच मांडलेल्या सुचनेनुसार शाक्यवासीय लोकांच्या चळवळीचा दबाव येवून हा प्रश्‍न सामोपचाराने व शांततेच्या मार्गानेच लवाद नेमून नेहमीकरीता सोडविल्या गेला होता.\nसत्य म्हणजे खरे. माणसाने कधीही खोटे बोलू नये. त्याचे भाषण हे सत्यच असले पाहिजे. ते सत्याखेरीज दुसरे काहीही असता कामा नये.\nसत्याशिवाय शीलाचे पालन करता येत नाही. कुशल कर्माच्या प्राप्तीसाठी सत्याचे आचरण करावे लागते. वैज्ञानीक दृष्टीकोणातून जे सिध्द करता येते ते सत्य होय.\nअधिष्टान म्हणजे ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय होय. यालाच अथक प्रयत्‍न, दृढ संकल्प असेही म्हणता येईल.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात कितीही संकटे आलीत तरीही हाती घेतलेले काम न डगमगता पार पाडले. मग तो महाड येथील चवदार तळ्याचा २० मार्च १९२० चा सत्याग्रह असो किंवा २५ डिसेंबर १९२७ चा मनुस्मृतीदहन आंदोलन असो किंवा नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेशाचा ५ वर्षे चाललेला दिर्घ सत्याग्रह असो, ते सर्व दृढ निश्चयाने पार पाडलेत.\nकरुणा म्हणजे सर्व मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता होय. सर्व प्राणीमात्रावर दया करणे म्हणजेच करुणा होय.\nजेथे दारिद्र्य आणि दु:ख आहे त्याकडे लक्ष देऊन ते दूर करण्यासाठी करुणा आवश्यक आहे. प्रज्ञा आणि शीलासोबत करुणेची जोड असते. म्हणून प्रज्ञा-शील-करुणा असे म्हटल्या जात असते.\nदेवदत्ताने घायाळ केलेल्या पक्षाला सिध्दार्थ गौतमाने वाचविले. म्हणून मारणार्‍यापेक्षा वाचविणारा अधिक श्रेष्ट असतो हे त्यांनी सिध्द केले.\nएकदा एका भयानक दुर्गंधी येणार्‍या रोगाने त्रस्त झालेल्या, वयस्कर असलेल्या भिक्खुजवळ कोणी जात नसतांना भगवान बुध्दांनी त्याला आंघोळ घालून धुवून स्वच्छ केले व त्याच्यावर उपचार केले. म्हणून भगवान बुध्दांना करुणेचा महासागर म्हटल्या जाते.\nमैत्री म्हणजे सर्व प्राणीमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे होय. तसेच शत्रूंविषयी देखील बंधुभाव ठेवणे होय. माणसाने माणसावर प्रेम करणे आवश्यक आहे. केवळ प्रेम करणे पुरेसे नाही तर खरी आवश्यकता आहे ती मैत्रीची. ती प्रेमापेक्षा जास्त व्यापक आहे. केवळ माणवाविषयीच नव्हे तर सर्व प्राणिमात्राविषयी बंधुभाव वाटणे हा मैत्रीचा खरा अर्थ आहे. मैत्री ही केवळ माणवापुरती मर्यादित नाही. आपले मन नि:पक्षपाती, मोकळे, प्रत्येकावर प्रेम करणारे आणि कुणाचाही द्वेष न करणारे असे असावे. आपणा स्वत:ला जो आनंद हवा असतो तोच आनंद सर्व प्राणिमात्रांना अशा मैत्रीमुळेच मिळू शकते.\nभगवान बुध्दांच्या करुणा व मैत्रीमुळेच देशा-देशात, माणसा-माणसात संघर्ष निर्माण होणार नाही. जगातील युध्दाची भाषा नष्ट होत जाईल व त्यामुळे जगाचा विनाश टळेल. आज जगाला युध्द नको तर बुध्द हवे अशीच भुमिका सर्व विचारवंत घेत आहेत.\nया सर्व सद्‍गुणांच्या आचरणास प्रज्ञेची-बुध्दीची जोड दिली पाहिजे. प्रज्ञेच्या कसोटीला सद्‍गुणमार्ग उतरला पाहिजे. म्हणून समज आणि बुध्दीला प्रज्ञा असे म्हणता येईल. प्रज्ञा पारमिता ही इतकी महत्वाची व आवश्यक आहे, याचे आणखी कारण असे आहे की, दान आवश्यक आहे, परंतु प्रज्ञेशिवाय दानाचा दुष्परिणाम होऊ शकतो. करुणेची आवश्यकता आहे, परंतु प्रज��ञेशिवाय करुणेचा वाईट गोष्टींना आधार देण्यात होण्याचा संभव आहे. पारमितेची प्रत्येक कृती ही प्रज्ञा पारमिताच्या कसोटीला उतरली पाहिजे. शहाणपण हे प्रज्ञा पारमिताचे दुसरे नाव आहे.\nअकुशल कर्म कोणते आणि ते कसे घडून येते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कुशल कर्म कोणते याचे ज्ञान आणि जाणीव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अकुशल कर्म कोणते आणि कुशल कर्म कोणते याचे देखील ज्ञान आणि जाणीव असली पाहिजे. अशा ज्ञानाशिवाय कृती चांगली असूनही खरा चांगुलपणा दिसणार नाही. म्हणूनच प्रज्ञा हा एक आवश्यक असा सद्‍गुण आहे.\nआपल्या कुवतीनुसार प्रत्येकाने आपल्या दैनंदीन जीवनात भगवान बुध्दांनी सांगितलेल्या या दहा पारमिताचे-सद्‍गुणांचे पालन केले पाहिजे. त्यामुळे आपले जीवन निष्कलंक राहण्यास मदत होईल. परिणामत: आपण सुखी, समाधानी व आनंदीत राहू शकतो. म्हणूनच या दहा सद्‍गुणांना पारमिता म्हणतात. पारमिता म्हाणजे पूर्णत्वाच्या अवस्था होय.\nअशा प्रकारे भगवान बुध्दाने दु:खाचा व ते दुर करण्याचा व मानवाचे कल्याण करण्याचा पहिल्यांदा विचार केला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी असा हा मानवतावादी बुध्दाचा धम्म स्विकारुन व ईतरांना धम्मदिक्षा देवून मानवाच्या कल्याणाचा मार्ग सुकर केला. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दिक्षाभूमिवरील भाषणात म्हणतात की, “आपण उत्तम रितीने धर्म पाळण्याचा निर्धार आणि दृढ निश्चय केला पाहिजे. हे जर आपल्याला साधले तर आपण आपल्या बरोबर देशाचा, इतकेंच नव्हेतर जगाचाहि उध्दार करु. कारण बौध्द धर्मानेच जगाचा उध्दार होणार आहे.”\nअकरावी प्रतिज्ञा – मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन\nबुध्दाचा धम्म निराशावादी आहे काय\nभगवान बुध्द – नव्या प्रकाशाच्या शोधात\nभगवान बुध्दांच्या शिकवणीचे लक्षणे\nप्रतित्यसमुत्पादाच्या बारा कड्यांचे विवरण\nभगवान बुध्दांचा, ‘चार आर्यसत्य’\nअकरावी प्रतिज्ञा – मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन\nबारावी प्रतिज्ञा – मी भगवान बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिताचे पालन करीन\nविविध विषयावर लेख विविध विषयावर लेख 0\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/topics/crwr69mx4kwt", "date_download": "2021-07-25T23:28:55Z", "digest": "sha1:YW46NZ5IRVUKI6WJPA2WGUQXGW4OOHNN", "length": 9872, "nlines": 166, "source_domain": "www.bbc.com", "title": "एन आर सी\t- BBC News मराठी", "raw_content": "\nअधिक बटण शीर्षक अधिक बटण पात्रता\nवाजता पोस्ट केलं 3:29 10 जुलै 20213:29 10 जुलै 2021\nसमान नागरी कायदा लागू करण्याची वेळ आलीय - दिल्ली उच्च न्यायालय\nराज्यघटनेतील कलम 44मधील समान नागरी कायद्याच्या धारणेला वास्तवात आणण्याची वेळ आली आहे, असं मत दिल्ली उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 5:00 26 मार्च 20215:00 26 मार्च 2021\nमोदींचा बांगलादेशचा दौरा भारतासाठी का महत्त्वाचा दौऱ्याला बांगलादेशींचा विरोध का\nभारताला डावलून चीनसोबत संबंध ठेवणं, यावर आमचा विश्वास नाही, असं बांगलादेशने म्हटलं आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 12:50 26 फेब्रुवारी 202112:50 26 फेब्रुवारी 2021\nआसाम करार काय आहे इनर लाईन परमीट म्हणजे काय\nआम्ही मणिपूरचा समावेश इनर लाईन परमिट व्यवस्थेत करत आहोत, असं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 1:23 13 सप्टेंबर 20201:23 13 सप्टेंबर 2020\nसीताराम येचुरी, योगेंद्र यादव, जयती घोष दिल्ली दंगलीतील आरोपी नाहीत- दिल्ली पोलीस\nदिल्ली पोलिसांनी सीताराम येचुरी, योगेंद्र यादव यांचं दिल्ली दंगलीच्या आरोपपत्रात नाव नमूद केलं आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 1:48 23 मार्च 20201:48 23 मार्च 2020\nमुंबईतील CAAविरोधी आंदोलन प्रतीकात्मक, शाहीन बागमध्ये पेट्रोल बॉम्बने हल्ला\nसीएएच्या विरोधात मुंबईतल्या भायखळामध्ये सुरू असलेली निदर्शनं आता प्रतिकात्मक करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 2:24 14 मार्च 20202:24 14 मार्च 2020\nआमदारांना वाहन खरेदीसाठी 30 लाखांचं बिनव्याजी कर्ज मिळणार #5मोठ्याबातम्या\nसध्याही आमदारांना गाडी खरेदीसाठी 10 लाखांचं कर्ज दिलं जातं. मात्र, ती रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 14:00 6 मार्च 202014:00 6 मार्च 2020\nशाहरुखला नेमकी कुठे अटक करण्यात आली\nबीबीसी प्रतिनिधी, शामली, उत्तर प्रदेशातून\n24 फेब्रुवारी���ा दिल्लीत उसळलेल्या दंगलीत जाफराबाद-मौजपूर भागात एका पोलीस कर्मचाऱ्यावर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुख खान याला दिल्ली क्राईम ब्रान्चने अटक केली आहे.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 4:55 6 मार्च 20204:55 6 मार्च 2020\nमुंबई बागमध्ये पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा महिलांचा आरोप\nमुंबईतल्या नागपाड्यातल्या मोरलँड रस्त्यावर आंदोलनादरम्यान पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा महिलांनी आरोप केला आहे. पोलिसांनी हे आरोप फेटाळले आहेत.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 2:16 6 मार्च 20202:16 6 मार्च 2020\nया तीन कारणासाठीच काढता येईल YES बॅंकेतून 50 हजाराहून अधिक रक्कम\nवैद्यकीय उपचार, लग्न, परदेशातील शिक्षण या तीन गोष्टींसाठी मात्र 50 हजारांपेक्षा अधिकची रक्कम खात्यातून काढता येईल.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nवाजता पोस्ट केलं 11:17 5 मार्च 202011:17 5 मार्च 2020\nपोलिसांवर ताशेरे ओढणाऱ्या न्या. मुरलीधर यांच्या निरोपाला वकिलांची मोठी गर्दी\nदिल्ली दंगलप्रकरणी एका सुनावणीमुळे जस्टीस एस. मुरलीधर चर्चेत आले होते.\nही पोस्ट शेअर करा\nही लिंक कॉपी करा\nया लिंक्सबद्दल अधिक वाचा.\nपान 1 पैकी 13\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/india-coronavirus-update-today-maharashtra-kerala-more-cases-of-covid19-health-ministry-knp94", "date_download": "2021-07-25T23:35:57Z", "digest": "sha1:TEFY57B5TXSCPXWYUSFNGGEX7753D5EF", "length": 6807, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | Corona Update: देशात दिवसभरात 41 हजार 157 नवे रुग्ण; 518 जणांचा मृत्यू", "raw_content": "\nदेशात दिवसभरात 41 हजार 157 नवे रुग्ण; 518 जणांचा मृत्यू\nIndia coronavirus update नवी दिल्ली- भारतात गेल्या 24 तासांत 41 हजार 157 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे, तर 42 हजार 004 लोकांनी विषाणूवर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. देशातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. सध्या देशात कोरोनाचे 4.22 लाख सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक 16 हजार 148 रुग्ण आढळले आहेत. विषाणूने गेल्या 24 तासांत 518 लोकांचा बळी घेतला आहे. केरळनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. (india coronavirus update today maharashtra kerala more cases of covid19 health ministry)\nदेशात आतापर्यंत 3 कोटी 02 लाख 69 हजार 796 लोकांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. आतापर्यंत 4 लाख 13 हजार 609 लोकांचा कोरोना विषाणूमुळे ���ीव गेला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 40 कोटी 49 लाख 31 हजार 715 लोकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस देण्यात आला आहे. कोरोना विषाणूला हरवण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती.\nदेशाचा रिकव्हरी रेट वाढून 97.31 टक्के झाला आहे. तर एकूण सक्रिय रुग्ण 1.36 टक्के आहेत. आढवड्याचा पॉझिटिव्ही रेट 5 टक्क्यांची खाली नोंदला जात आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 44 कोटी 39 लाख लोकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. गेल्या 24 तासांत 19 लाख 36 हजार 709 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.\nराज्यातील कोरोना संसर्गाचा वेग कमी होताना दिसत आहे. शनिवारी दिवसभरात राज्यात 8 हजार 172 नवे रुग्ण आढळले. तर 8 हजार 950 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. एकूण 56 लाख 74 हजार 594 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात एकूण 1 लाख 429 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.28% इतके झाले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/5706", "date_download": "2021-07-25T22:27:27Z", "digest": "sha1:HFIGTOSUAMOHHQ3PJW5G2BFHKSNJJW2A", "length": 15001, "nlines": 224, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ऑन लाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी. – Maharashtra Darpan", "raw_content": "\nकन्हान कांद्री ला तीन रूग्ण पॉझीटिव्ह : कोरोना अपडेट\nवर्धापन दिनानिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल सज्ज\nमहानिर्मितीच्या कोराडी दवाखान्यात २० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू : ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा पुढाकार\nकन्हान ला कोव्हिड केअर सेंटर चा शुभारंभ\nकन्हान परिसरात १४६ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक : कोरोना अपडेट\nकन्हान परिसरात नविन ८ रूग्ण : कन्हान\nकन्हान येथे एंटीबॉडी टेस्टींग व प्लाज्मा शिविर थाटात संपन्न\nआकस्मित भेटीतून 47 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर घेतले ताब्यात : सतिश मासाळ तहसिलदार सावनेर\nसिंगम सिक्युरिटी गार्डच्या सतर्कतेने लोखंडी सळाख व पाईप चोरी पकडले\nदेशी दारू दुकानातुन अवैद्यरित्या विक्री व वाहतुक करणा-यावर पोलीसांची कारवाई सात आरोपीना अटक करून तिन दुचाकी सह १,लाख ५०हजार,८८० रू. चा मुद्देमाल जप्त\nप्रवासी हातमजुरांचे जनजागृती शिबीर संपन्न : कन्हान\nबर्डफ्लू बद्दल अफवा पसरविणार्यावर कडक कारवाई करणार-सुनील क���दार\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ऑन लाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी.\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ऑन लाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी.\nराष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती ऑन लाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी.\nकन्हान : – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी पुणे अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची सयुक्त जयंती झुम अॅप व्दारे ऑनलाईन प्रबोधन कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.\nकार्यक्रमास प्रमुख अतिथी जिजाऊ ब्रिगेट कन्हान अध्यक्षा शिवमती मायाताई इंगोले, प्रमुख वक्ता राष्ट्रीय आर्दश विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयचे प्राध्यापक अरविंद दुनेदार सर हयांनी महात्मा गांधी यांचे विचार आजच्या आधुनिक काळात तरूणाईला कसे अंगीकारता येईल या विषयी मार्गदर्शन केले. तसेच सुर्वणा कांबळे सहाय्यक प्राध्यापिका हुजुरवागा गर्ल्स अॅड ज्युनिअर कॉलेज पुणे यांनी लालबहादुर शास्त्री यांच्या बालपणा पासुन ते पंतप्रधान पदापर्यंत च्या जिवनप्रवास प्रभावी शब्दात सांगितला. उपक्रम बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या मार्गदर्शनात व प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे यांच्या संकल्प नेतुन व जिल्हा प्रकल्प अधिकारी दिनेश बाऱई यांच्या नियोजनात राबविण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समतादुत शुभांगी टिंगणे हयांनी केले. कार्यक्रमास पारशिवनी तालुक्यातील अनेक मान्यवर सहभागी झाले होते.\nPosted in Life style, Politics, आरोग्य, कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, पोलिस, मुंबई, युथ स्पेशल, राजकारण, राज्य, विदर्भ, वुमन स्पेशल, शिक्षण विभाग\nमाझे कुटुंब माझी जबाबदारी कन्हान प्रा आ.केन्द्रच्चा बैठाकीत तालुका वेद्याकिय आधिकारी हस्ते शुभारंभ\n*माझे कुटुंब माझी जबाबदारी कन्हान प्रा आ.केन्द्रच्चा बैठाकीत तालुका वेद्याकिय आधिकारी हस्ते शुभारंभ* कमलासिह यादव पाराशीवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी(ता प्र):-पाराशिवनी तालुक्यात कोरोनाची साखळी तोडून कोरोनाला तालुकातून हद्दपार करण्यासाठी १८सेत्टेबंर रोजी प्राथमिक आरोग्य केन्द येथे माझे कुटूंब, माझी जबाबदारी, माझी जनजागृती या मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केन्दाचे सभागृहात झालेली आशावर्कर,अंगनवाडी सेविक ची […]\nवसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nतालुक्यातील पुरग्रस्त नागरिकांना तात्काळ आर्थिक मदत द्या\nमहावितरण कंपनी द्वारे सवलत देवुन घरगुती विज कापणी थांबवावी\nविनयभंग प्रकरणी आरोपीला अटक\nपशुधनावरील साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण व मार्गदर्शन शिबिर\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-2737", "date_download": "2021-07-25T21:51:34Z", "digest": "sha1:BSJUP6MQEMNHYROUGQRTPREYTMMF6PK3", "length": 18783, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : ३१ ते ६ एप्रिल २०१९\nग्रहमान : ३१ ते ६ एप्रिल २०१९\nसोमवार, 1 एप्रिल 2019\nमेष - डोळ्यांसमोर ध्येय धोरणे आखून त्याप्रमाणे प्रगती कराल. व्यवसायात अडचणी अडथळ्यांवर मात करून सावधतेने पुढे जावे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सतर्क राहावे. स्पर्धकांना तुमच्याबद्दल असूया निर्माण होण्याची शक्‍यता आहे. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांची मदत मिळेल. वरिष्ठ कामासाठी नवीन अधिकार देतील, त्याच्या कक्षेत राहून केलेले काम जास्त फायदेशीर ठरेल. घरात प्रकृतीची काळजी घ्यावी. दगदग, धावपळ कमी करावी. विनाकारण होणारी चिडचिड कमी करावी. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबाबत अति आत्मविश्‍वास टाळावा.\nवृषभ - अनपेक्षित नवीन अनुभव येतील. व्यवसायात नवीन करार मदार होतील. अनोळखी व्यक्तींचा सहवास लाभेल. विश्‍वासार्हता पडताळून पाहून मगच कामे सोपवा. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. परदेश व्यवहार व परदेशगमन करणाऱ्यांनी कागदपत्रांची नीट पडताळणी करावी. नोकरीत मितभाषी राहून कामे करून घ्यावीत. कामानिमित्ताने प्रवास योग संभवतो. घरात पेल्यातील वादळे उठतील, तरी दुर्लक्ष करावे. नवीन खरेदी तूर्तास करू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासात इतरांवर विसंबून राहू नये.\nमिथुन - भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानावे. व्यवसायात कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. परिस्थितीचा आढावा घेऊन त्याप्रमाणे कामाची आखणी करावी. नोकरीत मिळालेल्या अधिकाराचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी. जोडव्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात मुलांच्या प्रगतीबाबत चिंता वाटेल. मुलांच्या सहवासात वेळ मजेत घालवण्याचा विचार राहील. अतिश्रम व दगदग करु नये. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नये. विद्यार्थ्यांनी अभ्यासात गाफील राहू नये.\nकर्क - एकदम एकाचवेळी कामात अडचणी उद्‌भवल्यामुळे तुम्हाला उसंत मिळणार नाही. प्राधान्यक्रम ठरवून त्याप्रमाणे कामे हाती घ्यावीत. व्यवसायात स्वयंसिद्ध राहून कामे मार्गी लावावीत. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत भोवतालच्या परिस्थितीनुरूप कामे करावी. नवीन अनुभव येतील. चुकीची संगत मात्र धरू नये. घरात मानसिक अशांतता जाणवेल, तरी आध्यात्मिक प्रगतीकडे वाटचाल करावी. अनपेक्षित एखादी चांगली बातमी मन प्रसन्न करेल. प्रियजनांचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांनी कोणतेही धाडस करू नये. तरुणांनी फाजील आत्मविश्‍वास ठेवू नये.\nसिंह - तुमच्या स्वभावाविरुद्ध वागावे लागेल. व्यवसायात कामात फेरबदल करून कामे पूर्ण करावी लागतील. अडथळे, अडचण���वर यशस्वीपणे मात करून प्रगती कराल. जुनी येणी वसूल होतील. नोकरीत वरिष्ठ व सहकारी यांना तुमचे महत्त्व कळेल. वरिष्ठांच्या आज्ञेचे पालन करून मर्जी संपादन करू शकाल. घरात दगदग, धावपळ कमी करावी. मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे प्रकृतीची कुरबूर राहील. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता ठेवावी.\nकन्या - तुमच्या महत्त्वाकांक्षा वाढतील, तरी वेळीच मनाला लगाम घालावा. व्यवसायात पैशाच्या व्यवहारात दक्ष राहावे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्यावा. नोकरीत ‘आपले काम बरे नि आपण बरे’ हे धोरण ठेवावे. प्रलोभनापासून चार हात लांबच राहावे. वरिष्ठांना दिलेली आश्‍वासने पाळावीत. घरात सगळ्यांची मने जपणे कठीण वाटेल. मुलांच्या वागण्याचा त्रास जाणवेल. तरी डोके शांत ठेवावे. तरुणांनी संयमाने वागावे. विद्यार्थ्यांनी संभ्रमावस्थेत राहू नये.\nतूळ - घर व व्यवसाय दोन्हीकडे सारखेच लक्ष द्यावे लागेल. योग्य वेळी, योग्य व्यक्तींची मिळालेली मदत लाभ देईल. व्यवसायात नवीन कामाचे प्रस्ताव पुढे येतील. नवीन करारमदार होतील. कामाचा व्याप वाढेल. नोकरीत तुम्ही तुमचे काम व्यवस्थितपणे पार पाडावे. कोणत्याही आश्‍वासनांना बळी न पडता सत्यता पडताळून बघावी. घरात एखाद्या प्रश्‍नावरून वादविवाद होतील. आप्तेष्ट, नातेवाईक यांच्यापासून चार हात लांब राहणेच इष्ट. प्रकृतीमान सांभाळा. विद्यार्थ्यांनी गाफील राहू नये.\nवृश्‍चिक - मनातील गोष्टी प्रत्यक्षात साकार करण्याचा तुमचा प्रयत्न राहील. कोणावरही अति विसंबून राहू नये. व्यवसायात कामे करताना चित्त विचलित होणार नाही, याची काळजी घ्यावी. सही करण्यापूर्वी कामाच्या पूर्ततेचा सर्वकष विचार करावा. नोकरीत विचारल्या खेरीज मतप्रदर्शन करू नये. कामातील बेत गुप्त ठेवावे. जोड व्यवसायातून विशेष लाभ होईल. घरात शुल्लक कारणाने वादविवाद होतील. मन शांत ठेवावे. गैरसमजूतीने होणारे घोटाळे टाळावेत. प्रियजनांच्या जीवनातील आनंदाचे क्षण उपभोगाल. विद्यार्थ्यांनी उजळणी केली, तर लाभ होईल. तरुणांचे विवाह ठरतील.\nधनू - ग्रहांची मर्जी दिवसेंदिवस वाढत जाईल. त्यामुळे तुमची काम करण्याची ऊर्मी वाढत राहील. व्यवसायात केलेल्या कामाचे फळ मिळेल. पैशाविषयी मिळालेली आश्‍वासने पूर्ण होतील. जुनी येणी वसूल होतील. ओळखीतून नवीन कामे मिळतील. नोकरीत घ��ईने कोणतेही निर्णय घेऊ नयेत. महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्यावीत. कामात बिनचूक राहावे. घरात तुमच्या स्पष्ट बोलण्याचा राग येईल, तरी वाद टाळावा. तडजोडीने वागावे. मुलांकडून अपेक्षित यश कळेल. विद्यार्थ्यांनी अति आत्मविश्‍वास बाळगू नये.\nमकर - भविष्याची तरतूद करून पुढे मार्गक्रमण करण्याच्या धोरणात यश मिळेल. व्यवसायात फायदा मिळवून देणारी कामे प्राधान्याने हाती घ्याल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल. मोठे कार्य करण्याची इच्छा होईल, त्यामुळे त्यादृष्टीने कृतिशील रहाल. नोकरीत, कामात झालेली हयगय वरिष्ठांना सहन होणार नाही, तरी कामाची आखणी करून काम वेळेत संपवावे. तुमच्या सल्ल्याला मान मिळेल. घरात व्यक्तींशी बोलण्यात सबुरीचे धोरण ठेवावे. अनपेक्षित चांगली घटना मन प्रसन्न करेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल.\nकुंभ - सहज सोप्या वाटणाऱ्या कामात बराच वेळ गेल्याने इतर कामांना विलंब होईल. व्यवसायात कामातील त्रुटी शोधून त्यावर उपाय शोधावे लागतील. अनावश्‍यक खर्चावर बंधन ठेवून पैशाची तजवीज करून ठेवावी. पैशाच्या व्यवहारात चोख राहावे. नोकरीत, कामात तत्पर राहावे. कोणावरही विसंबून राहू नये. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत, याची काळजी घ्यावी. जोडव्यवसायातून कमाई होईल. घरात अनपेक्षित खर्च वाढतील. कोणतीही जादा जबाबदारी घेऊ नये. विद्यार्थ्यांनी मनाला योग्य वाटले, तसाच अभ्यास करावा.\nमीन - भोवतालच्या व्यक्तींकडून बरेच अनुभव येतील. त्यातून नवीन शिकायला मिळेल. व्यवसायात आर्थिक व्यवहारात फसगत होणार नाही, याची काळजी घ्यावी. नवीन करार करण्यापूर्वी स्वतःची कुवत ओळखून पुढे जावे. नोकरीत दिलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. सहकारी कामात मदत करतील ही अपेक्षा करू नये. दैनंदिन कामात मन रमेल. घरात मोठ्या व्यक्तींचे विचार पटणार नाहीत, त्यामुळे शांत राहावे. विद्यार्थ्यांनी नेटाने अभ्यास पूर्ण करावा. एकाग्रतेवर भर द्यावा. चांगली बातमी कळेल.\nव्यवसाय profession मात mate नोकरी वन forest सिंह संप तण weed गुंतवणूक बळी bali विषय topics\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/5383", "date_download": "2021-07-25T21:51:24Z", "digest": "sha1:K2PLTFQUFJAY4D3J2VOGTEU47KFTKNUN", "length": 13576, "nlines": 213, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "कन्हान परिसरात नविन ११ रूग्ण – Maharashtra Darpan", "raw_content": "\nकन्हान परिसरात ११ रूग्ण आढळले : कोरोना अपडेट\nएंसबा शिवार पेंच नदीतुन अवैध रेती चोरी करतांना तीन आरोपीना रंगेहाथ पकडले इतर पसार\nपाराशिवनी तालुकाचे दहा ग्राम पंचायती वर प्रशासक नियुक्ती : बिडीओ बमनोटे\nडॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा\nहिंगणा (बारभाई) येथिल शेतात बिबट्याच्या हल्लात बैल ठार\nडाॅ हरिभाऊ आदमने विद्यालयातील प्राध्यापकाने केले १०५ विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण\nकन्हान परिसरात चार रूग्णाची भर : कोरोना अपडेट\nऑनलाईन साप्ताहिक अहवालास अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचा विरोध\nकन्हान ला नविन १० रूग्ण आढळुन कन्हान परिसर ८०९ रूग्ण संख्या : कोरोना अपडेट\nराष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती थाटात साजरी\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी धरले तीनही कंपन्यांच्या प्रशासनाला धारेवर\nकन्हान परिसरात नविन ११ रूग्ण\nकन्हान परिसरात नविन ११ रूग्ण\nकन्हान परिसरात नविन ११ रूग्ण\n#) कन्हान ३,निलज २,पिपरी १, कां द्री १,नागपुर ४ असे ११ रूग्णासह कन्हान परिसर ६३४\nकन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेगणिक वाढत असुन प्राथ मिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे (दि.१९) ८८ लोकांच्या रॅपेट व स्वॅब तपासणीत १०, स्वॅब १ असे ११ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात ११ असे एकुण ६३४ रूग्ण संख्या झाली आहे.\nशुक्रवार दि.१८ सप्टेंबर २०२० पर्यंत कन्हान परिसर ६२३ रूग्ण असुन (दि.१९) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबंधिर शाळा कांद्री ला रॅपेट ७० व स्वॅब १८ असे एकुण ८८ लोकांच्या तपासणीत १० व स्वॅब तपासणी कन्हान १ असे ११ कोरोना बाधित रूग्ण आढळ ले. आता पर्यत कन्हान २९१, पिपरी ३४, कांद्री ११०, टेकाडी कोख ६३, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान १२, खंडाळा २, निलज ९, जुनिकामठी १३, गहुहिवरा १,बोरी १, सिहोरा ४ असे कन्हान ५४९ व साटक ५,केरडी १,आमडी १४, डुमरी ८, वराडा ७, वाघोली ४, नयाकुंड २, पट गोवारी १ असे साटक केंद्र ४२, नागपुर २०, येरखेडा ३ कामठी ८,वलनी २, तार सा १, सिगोरी १, लापका १, करंभाड १, खंडाळा (डुमरी) ६ असे कन्हान परिसर ए��ुण ६३४ रूग्ण संख्या झाली. कन्हान ८,कांद्री ७,वराडा १,टेकाडी १, निलज १ असे कन्हान परिसरात एकुण १८ रूग्णा ची मुत्युची नोंद आहे.\nPosted in Breaking News, आरोग्य, कोरोना, नागपुर, मुंबई, राज्य, विदर्भ\nकन्हान पोलीसावर प्राणघातक हमल्याचे आणखी दोन आरोपी अटक\nकन्हान पोलीसावर प्राणघातक हमल्याचे आणखी दोन आरोपी अटक #) कन्हान पोलीसांना तपासा करिता चारही आरोपींचा २३ पर्यत पीसीआर कन्हान : – पोलील जमादार रविंद्र चौधरी वर प्राणघातक हमल्या प्रकरणी स्थानिय गुन्हे अन्वेशन शाखेच्या पथकाने शोध घेत गुरूवार ला मध्यरात्री दोन आरोपींना अटक केली , तर शनिवारी रात्री आणखी […]\nचारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला\nनि:शुल्क आरोग्य शिबीराचा शंभरावर नागरिकांनी घेतला लाभ.\nएक दिवा वीर शहीदांच्या नावाचा\nधुळीवंदन च्या दिवसी कांद्री ला युवकाच्या पोटावर चाकु मारून केले जख्मी : चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल\nदोन महिन्या पासून कोविड च्या सर्वेला शिक्षिका गैरहजर ; रोजंदारी असलेला इसम करतो सर्व्हे : सावनेर\nमातामाय मंदीर कांद्री येथे वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेत��-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5169", "date_download": "2021-07-25T21:40:05Z", "digest": "sha1:BEVQMYRCDR5SYT6SEZRF6FVRGQHMDAOD", "length": 12773, "nlines": 136, "source_domain": "abhivrutta.com", "title": "काटोलमध्ये एसआरपीएफची महिला बटालियन | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर काटोलमध्ये एसआरपीएफची महिला बटालियन\nकाटोलमध्ये एसआरपीएफची महिला बटालियन\nमुंबई/नागपूर : राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण तरुणांना होईल, त्यांना पोलीस दलात सेवेची संधी मिळेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.\nनागपूरमधील काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाच्या महिला बटालियनची [women batalian] स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या दालनात आज महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, गृह विभागाचे विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर, पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. श्रीनिवास, एसआरपीएफच्या अप्पर पोलीस महासंचालक अर्चना त्यागी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.\nबैठकीत गृह विभागाकडून पोलीस शिपाई पदाच्या 8 हजार जागा भरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यात आणखी 2 हजार जागा वाढवून एकूण 10 हजार पोलीस शिपाई भरती करण्याचे व ही भरतीप्रक्रिया येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कोरोनासंकटाच्या पार्श्वभूमीवर ही भरतीप्रक्रिया विनाअडथळा यशस्��ीपणे कशी राबवता येईल, याचा विचार करुन सर्वंकष प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत तातडीने मांडण्याचे निर्देशही दिले. मंत्रिमंडळ मंजुरीनंतर भरतीप्रक्रियेची कार्यवाही वेग घेईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nयुवतींना पोलिस सेवेची संधी\nराज्यात 10 हजार पोलीस शिपायांची भरती करण्याबरोबरच नागपूरच्या काटोल येथे राज्य राखीव पोलिस दलाची महिला बटालियन स्थापन करण्याच्या निर्णयावरही आज उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. या बटालियनसाठी 1384 पदे निर्माण करण्यात येणार असून प्रत्येक टप्प्यात 461 प्रमाणे 3 टप्प्यात ही पदे भरण्यात येणार आहेत. यातूनही शहरी व ग्रामीण युवतींना पोलिस सेवेची संधी मिळणार असल्याचेही उपमुख्यमंत्री म्हणाले.\nराज्यातील सण, उत्सव, सामाजिक-राजकीय मोर्चांमध्ये महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. उपराजधानी नागपूरची भौगोलिक स्थिती, रेल्वे, विमान व दळणवळणाच्या साधनांची उपलब्धता लक्षात घेवून ह्यएसआरपीएफह्ण च्या या केंद्रासाठी नागपूर जिल्ह्याची शिफारस करण्यात आली होती. त्याअनुषंगाने काटोल गावच्या हद्दीत शासकीय जमीन उपलब्ध असल्याने त्याठिकाणी ही बटालियन स्थापन करण्यात येणार आहे. आजच्या या निर्णयांमुळे राज्यातील युवक, युवतींना पोलिस सेवेत दाखल होण्याची संधी मिळेल. शिवाय पोलिसांवरील ताण कमी होण्यास, कायदा-सुव्यवस्था अधिक भक्कम होण्यास मदत होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.\nPrevious articleकोरोना उपाययोजनेसाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला २५ हजारांचा निधी\nNext articleशिक्षण विभागातील मुख्य लिपिकावर एसीबी कारवाई\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n��� वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/cricketer-hardik-pandya-wife-natasa-stankovic-bikini-photo/", "date_download": "2021-07-25T22:59:45Z", "digest": "sha1:3CYUJTVB2RGYQOXR6YI37JEKXTOSPZPL", "length": 10850, "nlines": 73, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "नताशाने स्विमिंग पूलमधील हॉट फोटो केले शेअर, पती हार्दिकच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nनताशाने स्विमिंग पूलमधील हॉट फोटो केले शेअर, पती हार्दिकच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष\nनताशाने स्विमिंग पूलमधील हॉट फोटो केले शेअर, पती हार्दिकच्या कमेंटने वेधले सर्वांचे लक्ष\nबॉलिवूडमध्ये अनेक मुली या अभिनेत्री होण्याच्या उद्देशाने येतात आणि त्यांच्या लक्ष्याच्या दिशेने प्रवास देखील करतात. मात्र, यातल्या मोजक्याच अभिनेत्री होतात. काही मॉडेलिंग करायला लागतात, काही वेगवेगळ्या मार्गाने लोकप्रियता मिळवतात आणि काहींच्या पदरी अपयशच येते. आजच्या घडीला या क्षेत्रात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या कामामुळे नाही, तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रसिद्धीत आल्या. अशीच एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे नताशा स्टॅन्कोविक.\nक्रिकेटर हार्दिक पांड्यांची बायको ही नताशाची दुसरी ओळख. नताशा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नेहमी ती तिचे कुटुंबासोबतचे आणि त्यांच्या मुलाचे विडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. अतिशय आकर्षक असणाऱ्या नताशाला सोशल मीडियावर लाखो फॉलोवर्स आहे.\nनुकतेच नताशाने इंस्टाग्रामवर तिचे स्विमिंग पुलमधले काही फोटो शेअर केले आहे. या फोटोंमध्ये नताशाने ब्लॅक एँड व्हाइट रंगाची बिकिनी घातली असून, यात ती कमालीची हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोला फॅन्स आणि नेटकऱ्यांनी पसंतीची पोचपावती दिली आहे. आतापर्यंत तिच्या या फोटोला ३ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे पती हार्दिकच्या कमेंटने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याने कमेंटमध्ये स्माईल विथ लव्ह तसेच लव्ह इमोजी पोस्ट केले आहेत.\nनताशाचे सोशल मीडिया अकाऊंट पाहिले, तर आपल्या लक्षात येईल की ती खऱ्या आयुष्यात किती ग्लॅमरस आणि ��ोल्ड आहे.\nमूळची सर्बियाची असणाऱ्या नताशाने २०१२ साली मुंबई गाठली आणि येथे तिने मॉडेलिंग करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात तिने अनेक जाहिराती केल्या. भारतात आल्यावर तिला लक्षात आले की, इथे हिंदी भाषा येणे खूप आवश्यक आहे, म्हणून तिने हिंदी भाषा देखील शिकली. तिने छोट्या पडद्यावर विवादित शो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘बिग बॉस’मध्ये देखील सहभाग घेतला. सोबतच तिने अनेक चित्रपटांमधून आयटम नंबर्स करत तिच्या दमदार नृत्याची झलक देखील दाखवली. तिला खरी लोकप्रियता मिळाली ती हार्दिक पांड्यासोबत असलेल्या अफेअरमुळे आणि लग्नाआधीच प्रेग्नेंट राहिल्यामुळे. आज नताशा आणि हार्दिक यांना ११ महिन्याचा अगस्त्य नावाचा मुलगा आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-टायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’\n-वाढदिवशी मिळालेल्या शुभेच्छांसाठी कॅटरिनाने फोटो शेअर करत मानले सर्वांचे आभार; म्हणाली, ‘तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल…’\n-केवळ ५०० रुपये घेऊन मुंबई आलेल्या रवी किशनचे आज आहे १२ बेडरूमचे मोठे घर; बराच संघर्षमय होता त्याचा सिनेप्रवास\nटायगर श्रॉफची बहीण कृष्णाने सांगितला तिचा फिटनेस मंत्र; म्हणाली, ‘सातत्य हीच तुमच्या यशाची…’\n‘मिमी’ चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित, जोरदार ठुमके लावताना दिसली क्रिती सेनन\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/shruti-marathe-shared-her-glamorous-video-and-said-photos-coming-soon/", "date_download": "2021-07-25T23:03:36Z", "digest": "sha1:C4ZO2OK25RM7MY7J4NVYS34BCCROWOJM", "length": 10120, "nlines": 70, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "'कमिंग सून' म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची\n‘कमिंग सून’ म्हणत श्रुती मराठेने शेअर केला ग्लॅमरस व्हिडिओ; चाहत्यांना प्रतीक्षा नव्या फोटोशूटची\nश्रुती मराठे ही मराठी चित्रपटसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र या दिवसांत ती चित्रपटांपेक्षा, तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळे खूप चर्चेत असते. एका पेक्षा एक फोटो शेअर करून, ती चाहत्यांना वेड लावण्यात कोणतीही कसर बाकी सोडत नाही. तिचा चाहतावर्ग देखील भलामोठा आहे. म्हणूनच तिचे फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सतत तिचे नवनवीन फोटोशूट समोर येत असतात. तिचा दिलखेचक अंदाज नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो.\nआता नुकताच श्रुतीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्याद्वारे तिने तिच्या आगामी फोटोशूटची झलक चाहत्यांसमोर सादर केली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती अतिशय स्टाईलमध्ये पोझ देताना दिसली आहे. यामध्ये तिने लाल रंगाचा ऑफ शोल्डर टॉप घातला आहे आणि त्याखाली पिवळ्या रंगाची पँट घातली आहे. यात अभिनेत्री बऱ्यापैकी ग्लॅमरस दिसत आहे. असा ग्लॅमरस लूक करून श्रुती फोटोसाठी पोझ देत आहे.\nश्रुती मराठेने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “फोटो लवकरच येतील.” हा व्हिडिओ सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेहमीप्रमाणेच तिच्या या व्हिडिओला चाहत्यांची पसंती मिळत आहे. चाहते कमेंट्स करून तिच्या सौंदर्याचे कौतुक करण्यात कसलीही कसर सोडत नाहीत. शिवाय चाहते आता श्रुतीच्या या नव्या फोटोशूटची उत्सुकतेने वाट पाहत असतील, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. (shruti marathe shared her glamorous video and said photos coming soon)\nश्रुती अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्यांनी मराठी व्यतिरिक्त इतर भाषिक चित्रपटांमध्ये काम काम करून आपले नाव कमावले आहे. श्रुतीने मराठीसोबत तमिळ, कन्नड आणि हिंदी चित्रपटात काम करून, प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आपल्या अभिनयासोबतच, ती सोशल मीडिया पोस्टनेही प्रेक्षकांना प्रभावित करते. दरदिवशी तिचे फोटो मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर व्हायरल होत असतात.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-‘… तो मैं पानी-पानी हो गयी’, भाग्यश्री मोटेच्या हॉट फोटोसोबत लक्षवेधी कॅप्शनही आलं चर्चेत\n-जेव्हा गायत्री दातार म्हणते, ‘ये मौसम का जादू है मितवा’ पाहा तिचा लेटेस्ट फोटो\n-श्रुती मराठेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; तिच्या ‘हॉट ऍंड ग्लॅमरस’ फोटोला नेटकऱ्यांची पसंती\nसोशल मीडियावर व्हायरल झाला कार्तिक आर्यनचा नवा लूक; तर चाहत्यांमध्ये रंगलीय एकच चर्चा\nजेव्हा राजेश खन्नांनी अमिताभ यांना विचारले, ‘सुपरस्टार झाल्यावर कसे वाटते’; ‘या’ शब्दांत दिली होती ‘बिग बीं’नी प्रतिक्रिया\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे…\nशिवानी बावकरच्या हास्याने जिंकले चाहत्यांचे मन; पाहायला तिची मिळाली दिलखेचक अदा\nमहाराष्ट्रातील पूर परिस्थितीमुळे चिंतीत अमेय खोपकरांनी मारला बॉलिवूडला टोला; म्हणाले,…\n अनिता दातेने नेसली इको तत्वाची साडी; पोस्ट शेअर करत साडी बनवणाऱ्या…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/tears-welled-up-in-prime-minister-modis-eyes-as-he-spoke-of-ghulam-nabi-azad/", "date_download": "2021-07-25T21:41:49Z", "digest": "sha1:DH6PXSIRDX6WINGMKJUGRXRU7YTBGK45", "length": 15314, "nlines": 149, "source_domain": "mh20live.com", "title": "गुलाम नबी आझादांविषयी सांगताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात तरळले अश्रू – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्य��ंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/देशविदेश/गुलाम नबी आझादांविषयी सांगताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात तरळले अश्रू\nगुलाम नबी आझादांविषयी सांगताना पंतप्रधान मोदींच्या डोळ्यात तरळले अश्रू\nगुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला\nनवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. चारही सदस्य जम्मू काश्मिरचे प्रतिनिधित्व करतात. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत असताना भावूक झाले. दहशतवादी हल्ल्यानंतरची आझाद यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदींच्या डोळ्यात अश्रू तरळले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, गुलाम नबी आझाद यांची क्षमता जम्मू काश्मीर आणि देशाच्या उपयोगी पडेल. गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जे कुणी हे पद सांभाळेल त्यांना गुलाम नबी यांच्यासारखे राहताना अडचण येतील. कारण गुलाम नबी आझाद हे पक्षाबरोबरच देशाची आणि संसदेचीही काळजी करायचे. त्यांनी देशाला प्राधान्य दिले. मी शरद पवार यांनाही याच श्रेणीत बघतो. 28 वर्षांचा कार्यकाळ हा खूप मोठा असतो, असेही मोदी म्हणाले.\nजेव्हा गुजरातमधील यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी हल्ला झाला होता. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी मला गुलाम नबींचा सर्वात आधी फोन आला होता. त्यावेळी तो फोन फक्त माहिती देण्यासाठी नव्हता. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. त्यानंतर मी तत्कालिन संरक्षणमंत्री प्रणव मुखर्जी यांना फोन केला. त्यांना मृतदेह आणण्यासाठी विमान उपलब्ध करून देण्याची मागणी केली. त्यांनी व्यवस्था करतो असे सांगितलं. त्यानंतर रात्रीही ते विमानतळावर होते. गुलाम नबी यांनी विमानतळावरून पुन्हा कॉल केला. त्यावेळी एखादा माणूस जसा कुटुंबातील व्यक्तीची चिंता करतो, तशीच चिंता ते करत होते. पद, सत्ता जीवनात येत-जात असतात. ती सांभाळता आली पाहिजे. माझ्यासाठी तो फार भावूक क्षण होता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा फोन करून विचारले सगळे लोक पोहोचलेत ना आझाद यांच्याशी माझे कायम मैत्रीचे नाते आहे. राजकारणात आम्ही एकमेकांवर टीका केला परंतु त्यांच्याविषयी माझ्या मनात कायमच आदर आहे, असे सांगताना पंतप्रधान मोदींचे डोळे भरून आले.\nसंत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन\nभारतीय अन्न महामंडळाची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती\n‘चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान’ या विषयावर उद्या चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गगरानी यांचे व्याख्यान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचे लसीकरण ॲप बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे केली विनंती\nमराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं\nसंत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन\nभारतीय अन्न महामंडळाची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती\n‘चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान’ या विषयावर उद्या चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गगरानी यांचे व्याख्यान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचे लसीकरण ॲप बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे केली विनंती\nमराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nस्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार स्पर्धेसाठी प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचे आवाहन\nजिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी गडचिरोली जिल्ह्याला २७५ कोटी रुपये :उपमुख्यमंत्री अजित पवार\n८८ वर्षीय मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात\n‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या निवेदिका क्ष‍िप्रा मानकर यांचे व्याख्यान\nभारत व आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी प्रमुख अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची ‘स्टेलॅन्टिस’कडून घोषणा\n स्मार्ट मीटर प्रोग्रामवर बंदी , ‘या’ राज्यांत वर्षभरासाठी काम थांबवलं\n स्मार्ट मीटर प्रोग्रामवर बंदी , ‘या’ राज्यांत वर्षभरासाठी काम थांबवलं\nसातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान\nदिलासादायक बातमी; विशाखापट्टनममध्ये पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दाखल\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A9%E0%A5%AA%E0%A5%AD", "date_download": "2021-07-25T23:50:23Z", "digest": "sha1:EXJYIIQX34OI5GCPTGBWL3ECUSYD7OGD", "length": 5354, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ३४७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ३६० चे - पू. ३५० चे - पू. ३४० चे - पू. ३३० चे - पू. ३२० चे\nवर्षे: पू. ३५० - पू. ३४९ - पू. ३४८ - पू. ३४७ - पू. ३४६ - पू. ३४५ - पू. ३४४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ३४० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपल��� सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/01/blog-post_12.html", "date_download": "2021-07-25T22:04:03Z", "digest": "sha1:FTNA45O3QT26QBHO27IEF2J32ENDWMGU", "length": 15752, "nlines": 265, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: राणीचे शहर लंडन - भाग ३", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nराणीचे शहर लंडन - भाग ३\nहीथ्रो एअऱपोर्टहून मी ट्यूबने लंडनच्या मुख्य स्टेशनवर गेलो. बाहेरगांवी जाणा-या गाड्या तिथून सुटतात. माझ्या पुढच्या प्रवासाचे तिकीट काढले आणि माझ्याकडचे सामान तिथल्या लॉकरमध्ये ठेऊन दिले. त्या जागेला तिथे लेफ्ट लगेज असे म्हणतात. त्या काळात टेररिस्टांची भीती नसल्यामुळे सामान ठेवण्याची अशी व्यवस्था होती. आता असेल की नाही ते सांगता येणार नाही. अत्यावश्यक असे सामान खांद्याला\nलोंबकळणा-या बॅगेत घेऊन मी पुन्हा ट्यूबने दुसरे एक स्टेशन गाठले. लंडन दर्शन घडवणारी बस तिथून घ्यायची होती.\nलंडन शहरातल्या जुन्या व नव्या इमारती, रस्ते, चौक, मैदाने, नदीचे पात्र, किनारा, इत्यादींचे बसल्या जागेवरून सम्यक दर्शन घेत त्या वातावरणात विरघळून जाण्यासाठी तिथल्या ओपन टॉप बसेसची छान सोय आहे. दीड दोन तासाच्या प्रवासात वळसे घेत घेत त्या लंडनच्या मध्यवर्ती भागातून फिरत असतात. त्याचेही लाल, हिरवा, निळा अशा रंगांचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला प्रत्येक मार्ग हा क्लोज्ड लूप आहे. त्याला कोठे सुरुवात नाही आणि शेवट नाही. एकदा तिकीट काढले की त्या मार्गावरून जाणा-या कोठल्याही बसमध्ये कोठल्याही स्टॉपवर उतरता येते, त्याच किंवा दुस-या स्टॉपवर पुन्हा चढता येते किंवा एका जागेवर बसून राहता येते. याला हॉप ऑन हॉप ऑफ म्हणतात. आपल्याला वाटेल त्या जागी उतरावे, तिथल्या परिसरात हिंडून फिरून घ्यावे, खावे प्यावे, खरेदी करावी आणि पुन्हा त्या थांब्यावर यावे. दर पंधरा वीस मिनिटात मागची बस येतेच. सगळीकडेच उतारू चढत व उतरत असल्यामुळे तिच्यात\nजागा मिळते. मात्र हा प्रवास एकाच दिशेने चालत असतो. मागच्या स्टॉपवर पुन्हा जावेसे वाटले तर उलट दिशेने जाणारी बस नसते. पहिल्यांदाच लंडनला गेलेल्या माणसाने हे दर्शन घेतले तर आपल्या आवडीची स्थळे कोणती आणि ती कुठे आहेत याचा अंदाज त्याला येतो आणि नंतर त्या ��ागी निवांतपणे जायला त्याचा उपयोग होतो. मी नेमके हेच केले.\nया बसमध्ये चालत असलेली कॉमेंटरी खूपच मजेदार असते. मला तरी नेहमी निवेदिकाच भेटल्या. आजूबाजूला दिसत असलेल्या दृष्यांची मनोरंजक माहिती त्या अगदी हंसत खेळत देत होत्या. रुक्ष आंकडेवारी न सांगता गंमतीमध्ये ती सांगण्याचे एक उदाहरण अजून लक्षात राहिले आहे. सुप्रसिद्ध बिग बेन घड्याळाबद्दल तिने सांगितले, \"या घड्याळाचा लहान कांटा आपल्या बसपेक्षा थोडा मोठा आहे.\" ट्राफल्गार स्क्वेअर, टॉवर ऑफ लंडन, वेस्टमिन्स्टर, बकिंगहॅम पॅलेस, हाईड पार्क, मार्बल आर्च आदि\nहत्वाच्या जागा दाखवता दाखवता त्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी चुरचुरीत शैलीमध्ये ती सांगत असते. अशा प्रकारच्या बसमधून मी अजून मुंबई दर्शन घेतले नाही. त्यामुळे इथे कशा प्रकारचे निवेदन करतात याची मला कल्पना नाही. पण लंडनची निवेदिका इथे आली तर आपल्या अगदी ओळखीचा असा हुतात्मा चौक पाहून सुध्दा आपण धन्य झालो असे ती आपल्याला वाटायला लावेल ही कॉमेंटरी आजूबाजूला दृष्टीला पडत असलेल्या जागांबद्दलच असल्यामुळे आपण एका जागी बसमधून खाली उतरलो आणि थोड्या वेळाने मागून येणा-या बसमध्ये बसलो तर निवेदिका बदलली तरी कॉमेंटरीमधील दुवा तुटत नाही.\nलंडनला कडक ऊन असे कधी नसतेच. पावसाने कृपा करून विश्रांती घेतली असेल, पुरेसे कपडे अंगावर असतील आणि बोचरा वारा सहन करण्याची तयारी असेल तर नक्की डेकवरच बसावे म्हणजे दोन्ही बाजूंना छान दूरवर पाहता येते. खाली बसणा-या लोकांना फक्त खिडकीबाहेर जेवढे दिसेल तेवढेच दिसते. दोन्ही जागी कॉमेंटरी एकू येतेच. ज्यांना फ्रेंच, जर्मन असल्या युरोपियन भाषेतून कॉमेंटरी ऐकायची असते त्यांना खास हेडफोन दिले जातात, त्यावर टेप केलेली कॉमेंटरी ऐकू येते. आपण वेगवेगळ्या जागा निवांतपणे पाहिलेल्या असल्या तरी या कॉमेंटरीसाठी पुन्हा एकदा या बिग बसने प्रवास करून पहावा असे वाटते.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nचन्द्रयान ( भाग ५) - पूर्वतयारी\nचन्द्रयान ( भाग ४) - उपग्रह\nचन्द्रयान (भाग३) अंतरिक्षात भ्रमण\nचन्द्रयान (भाग२) - विमान आणि अग्निबाण\nचन्द्रयान (भाग१) - गुरुत्वाकर्षण\nअल्फारेट्टा - भाग २\nअल्फारेट्टा - भाग १\nराणीचे शहर लंडन - भाग ६\nराणीचे शहर लंडन - भाग ५\nराणीचे शहर लंडन - भाग ४\nराणीचे शहर लंडन - भाग ३\nराणीचे शहर लंडन - भाग २\nराणीचे शहर लंडन - भाग १\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/7249", "date_download": "2021-07-25T21:58:28Z", "digest": "sha1:VLLVOECICC2BPAZ3NWP4Q3B3N473QJR5", "length": 12623, "nlines": 133, "source_domain": "abhivrutta.com", "title": "गृहमंत्र्यांनी ठणकावले, संपूर्ण बॉलीवूडची बदनामी येणार नाही | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई गृहमंत्र्यांनी ठणकावले, संपूर्ण बॉलीवूडची बदनामी येणार नाही\nगृहमंत्र्यांनी ठणकावले, संपूर्ण बॉलीवूडची बदनामी येणार नाही\nशेकडो सिने तारे-तारका स्वातंत्र्यपूर्व काळातील लाहोर-कराचीपासून ते देशाच्या कानाकोपºयातून मुंबईत नशीब आजमवण्यासाठी येत राहिले आणि कायमचे मुंबईकर झाले. तेलुगु, मल्याळम, बंगाली, कन्नड, गुजराती, पंजाबी सिनेसृष्टीतल्या यशस्वी कलाकार, दिग्दर्शक, तंत्रज्ञ, गायक-गायिका, वादक, लेखक, कवी आदी सर्वांनीच देशपातळीवरची लोकप्रियता मिळवण्यासाठी मुंबईचा आधार घेतला. भविष्यात देखील देशातल्या कोणत्याही प्रांतातील कलाकारांना भारतीय सिनेसृष्टीचा मुकूटमणी असलेल्या बॉलिवूडमध्ये नशीब आजमावायचे असेल तर पोलिस, महाराष्ट्राची जनता तुमचे स्वागतच करेल. मुंबईचे महत्त्व व्हावे यासाठी बालिश प्रयत्न करणाºयांनी वेळीच शहाणे व्हावे, असेही मंत्री देशमुख य���ंनी सुनावले.\nमुंबई : बॉलीवूडमधील काहीजणांचा ंअंमलीपदार्थ तस्कारांशी संबंध असल्याचे उघड होत आहे. त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे; पण काहींच्या चुकीमुळे संपूर्ण बॉलीवूड त्यात अडकले असल्याचे म्हणणे योग्य होणार नाही. काही दोषींमुळे संपूर्ण क्षेत्राची बदनामी करता येणार नाही. नायक आणि खलनायक यात फरक करावाच लागेल, असे गृहमंत्री अनिल देशमुख [home minister anil deshmukh] यांनी परखडपणे स्पष्ट केले आहे.\nदेशाच्या उत्तरेकडे फिल्मसिटी उभारण्याची घोषणा झाल्यानंतर अचानकपणे भारतीय चित्रपटसृष्टीचे केंद्र असलेल्या मुंबईवर चिखलफेक सुरू झाली. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणाºया मुंबईतील बॉलिवूडला बदनाम करणाºयांचे यामागील हेतू लक्षात घेणे गरजेचे आहे. विशिष्ट विचारधारेतून बॉलिवूडवर हल्ले केले जात असल्याची शक्यता आहे. मात्र, शंभरपेक्षा अधिक वर्षांच्या मजबूत आणि समृद्ध परंपरेला मूठभरांच्या चिखलफेकीमुळे धक्का लागणार नाही, असा विश्वास मंत्री देशमुख यांनी व्यक्त केला.\nबॉलिवूडशी संबंधित काही घटनांचा गैरफायदा घेत परदेशातील हजारो ‘फेक अकाऊंट’द्वारे मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्राची बदनामी करण्याचे प्रयत्न उघड झाले आहे. याच विचारधारेच्या लोकांनी आता बॉलिवूडला लक्ष्य केल्याचे दिसत आहे. मात्र, त्यांचे कट-कारस्थान उधळून लावण्यास महाराष्ट्र पोलिस सक्षम आहेत. महाराष्ट्र पोलिस सदैव तुमच्यासोबत आहेत, असा दिलासा मंत्री देशमुख यांनी दिला.\nबॉलिवूडला मुंबईतून हलवण्यासाठी काहींनी देव पाण्यात घालून ठेवल्याचे दिसून येते. भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी सन 1913 मध्ये ‘राजा हरिश्चंद्र’च्या रुपाने चित्रपट सृष्टीची बिजे या देशात सर्वात प्रथम रोवली. भारताला पहिला बोलपट ‘आलमआरा’ हादेखील देशात सर्वप्रथम (1931) मुंबईतच झळकला. 100 पेक्षा जास्त वर्षांचा इतिहास असणारी मुंबई हीच देशाच्या सिनेसृष्टीचा केंद्र्रबिंदू होती, आहे आणि राहील. स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच्या या लौकिकाला कुणी कितीही प्रयत्न केले तर धक्का लावू शकणार नाही़ देशाच्या कानाकोपºयातून कलाकार मंडळी मुंबईत, बॉलिवूडमध्ये येत असतात. त्यातूनच बॉलिवूडच्या पद्धतशीर बदनामीची मोहीम आज चालवली जात आहे, असे मंत्री देशमुख म्हणाले.\nPrevious articleसरकारचा जोर, राज्यातील व्यायामशाळा सुरू होणार\nNext articleजीवनाच्या ध्येयपूर्तीकरिता पूर्ण समर्पण… SAAY pasaaydan\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/parimal-maya-sudhakar-writes-about-nepal-demonstration-pjp78", "date_download": "2021-07-25T22:05:03Z", "digest": "sha1:NNSTVDSDG7DGXCIQQN3CRLSLCIXXIYYZ", "length": 18889, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | भाष्य : अस्थिरतेच्या भोवऱ्यात नेपाळ", "raw_content": "\nभाष्य : अस्थिरतेच्या भोवऱ्यात नेपाळ\nनेपाळमधील एकही राजकीय पक्ष अद्याप सामाजिक स्थान व वैचारिक स्पष्टतेत स्थिरावलेला नाही. तेथील राजेशाही संपली असली तरी समाजाचे जमीनदारी पद्धतीतून लोकशाही पद्धतीत होऊ घातलेले स्थित्यंतर रखडले असल्याचे हे द्योतक आहे.\nनेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने नेपाळी संसदेच्या कनिष्ठ सभागृहाला (लोकप्रतिनिधीगृह) बरखास्त करत मध्यावधी निवडणुका घेण्याचा राष्ट्रपतींचा निर्णय सलग दुसऱ्यांदा रद्दबातल ठरवत विरोधी पक्ष नेते शेर बहाद्दुर देऊबा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. नेपाळी कॉंग्रेस पक्षाचे नेते देऊबा यांनी त्यांच्या राजकीय कारकि‍र्दीत पाचव्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. रविवार, १८ जुलै रोजी देऊबा यांना लोकप्रतिनिधीगृहात बहुमत सिद्ध करण्याची संधी मिळू शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच-सदस्यीय खंडपीठाने राज्यघटनेतील कलम ७६ (५) चा हवाला देत म्हटले आहे, की देऊबा यांनी बहुमताचा दावा केला असतांना त्यांना संधी नाकारत लोकप्रतिनिधीगृह बरखास्त करणे घटनेशी द्रोह आहे.\nनेपाळमध्ये राजेशाहीचा अंत होऊन गणराज्याची स्थापना झाल्यानंतर राज्यघटना निर्मितीच्या प्रदीर्घ काळ ��ाललेल्या कामकाजात राजकीय स्थिरता तर असावी; पण देशाचे नेतृत्व केंद्रीकृत पद्धतीने चालणारे व अधिकारशाही गाजवणारे नसावे यास अनन्य महत्त्व देण्यात आले होते. संसदीय किंवा वेस्टमिन्स्टर पद्धतीतील पंतप्रधानांच्या राजकीय इच्छेनुसार अथवा निवडणूकीत त्रिशंकू कौल आल्यामुळे; किंवा विरोधी पक्षांच्या दबावामुळे सारख्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागू नयेत यासाठी पर्यायी सरकार स्थापनेचे सर्व पर्याय तपासल्याखेरीज लोकप्रतिनिधीगृह बरखास्त करू नये, अशी तजवीज नेपाळच्या राज्यघटनेत करण्यात आली आहे. देऊबा यांच्या पाठीशी २७५ सदस्यांच्या सभागृहातील बहुमत असण्याबाबत साशंकता असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने नेपाळमध्ये राजकीय स्थिरता येण्याची खात्री देता येणार नाही.\nदेऊबा यांना १४९ सदस्यांचा पाठिंबा असल्याचे वरकरणी दिसत असले तरी त्यातील अनेक सदस्य हे वेगवेगळ्या पक्षांतील असून पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी ओ. पी. ओली यांना सत्ताच्युत करण्यासाठी पर्यायी सरकारला समर्थन देण्याची तयारी दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निकालात हेदेखील स्पष्ट केले आहे, की लोकप्रतिनिधीगृहाच्या सदस्यांवर विश्वासदर्शक ठरावावर मत देतांना त्यांच्या पक्षाचे व्हिप मानणे बंधनकारक नाही. यामुळे देऊबा यांना दिलासा मिळाला असला तरी विश्वासदर्शक ठरावाला व्हिप लागू न होण्याच्या निर्णयाने आता व भविष्यात सदस्यांना निरनिराळ्या आमिषांनी विकत घेत सत्तेच्या घोडेबाजाराला वाव मिळू शकतो.\nनेपाळने नवी राज्यघटना स्वीकारल्यावर झालेल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत मतदारांनी साम्यवादी पक्ष व माओवादी पक्षाच्या निवडणूकपूर्व युतीला स्पष्ट बहुमत दिल्यानंतर तीन वर्षांतच देशांत अस्थिरता निर्माण झाली आहे. निवडणुकीनंतर या दोन्ही पक्षांचे विलिनीकरण सुद्धा झाले होते, ज्यामुळे स्थिर सरकारची आशा बळावली होती. मात्र एकत्रित आलेल्या या पक्षांमध्ये आता फूट पडली असून, माजी पंतप्रधान प्रचंड यांच्या नेतृत्वात माओवाद्यांनी पुन्हा वेगळी चूल स्थापन केली आहे. ओली यांच्या साम्यवादी पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) यांत दुफळी माजली असून माधव नेपाळ व झाला नाथ खनल यांनी बंडाचा झेंडा उभारला आहे. ओली यांची एककल्ली कार्यपद्धती आणि सरकारातील महत्वाच्या ���दांवर स्वत:च्या समर्थकांचीच नेमणुक करण्याच्या अट्टाहासाने त्यांचे पक्षांतर्गत विरोधक वाढले आहेत. असे असले तरी, नेपाळी जनसामान्यांचा आपल्यालाच पाठिंबा आहे, याची ओली यांना खात्री आहे. त्यामुळे नेपाळच्या राजकीय वर्तुळात मध्यावधी निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी फक्त ओली यांची आहे.\nसाम्यवादी पक्षात आपल्याविरुद्धचा असंतोष वाढतो आहे, हे लक्षात आल्यावर ओली यांनी विरोधी पक्ष असलेल्या ‘जनता समाजवादी पक्षा’त फूट घडवून आणली आहे. नेपाळमधील मधेशी जनजातीच्या लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘जनता समाजवादी पक्षा’त महंतो ठाकुर व राजेंद्र महतो हे नेते ओली यांच्या पाठीशी उभे ठाकले आहेत. त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी ओली यांनी मधेशी संघटनांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत आणि त्यासाठी घटनादुरुस्ती करायची तयारी देखील दाखवलेली आहे.\nअगदी अलीकडच्या काळापर्यंत नेपाळच्या साम्यवादी पक्षाने व विशेषत: ओली यांनी मधेशी लोकांच्या सत्ता-सहभागाच्या आणि सत्तेच्या विकेंद्रिकरणाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी घटनादुरुस्तीस अनुकुलता दाखवली नव्हती, जी भूमिका आता त्यांनी काही प्रमाणात बदलली आहे. देऊबा यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले, किंवा लोकप्रतिनिधीगृहाच्या उर्वरित काळात स्थिर सरकार देण्यात ते अक्षम ठरले, तर पुढील निवडणुकीनंतर मधेशी पक्षांच्या सहकार्याने पुन्हा सत्तेत येण्याचे ओली यांचे डावपेच दिसत आहेत. मात्र, या सर्व घडामोडींतून हे स्पष्ट झाले आहे, की नेपाळमधील एकही राजकीय पक्ष अद्याप सामाजिक समर्थकांच्या बाबतीत तसेच वैचारिक स्पष्टतेत स्थिरावलेला नाही. नेपाळमधील राजेशाही संपली असली तरी नेपाळी समाजाचे जमिनदारी पद्धतीतून लोकशाही पद्धतीत होऊ घातलेले स्थित्यंतर देखील रखडले असल्याचे हे द्योतक आहे.\nया सर्व घडामोडींतून चीनच्या राजकीय हस्तक्षेपाच्या मर्यादा सुद्धा स्पष्ट झाल्या आहेत. नेपाळी साम्यवादी व माओवादी पक्षातील विविध गट व त्यांच्या नेत्यांची धोरणे ही त्यांच्या सामाजिक व राजकीय गरजांमधून निर्माण होत आहेत. त्यामुळे चीनच्या साम्यवादी पक्षाने या गटांना व त्यांच्या नेत्यांना चीनचे हित साधण्यासाठी वापरणे वाटते तेवढे सोपे नाही. नेपाळच्या राजकारणात ओली यांचे वर्चस्व वाढण्याला सन २०१५-१६ नंतर मोदी सरकार���े नेपाळ प्रती स्विकारलेले धोरण मोठ्या प्रमाणात जबाबदार होते. मात्र, अगदी अलीकडच्या काळात भारताने ओली यांच्याशी जुळवून घेत त्यांच्या विरोधकांना राजकीय मदत न पुरवण्याची हमी दिल्याची चर्चा नेपाळच्या राजकीय वर्तुळात होत होती. जुन महिन्यात नेपाळच्या ५ माजी पंतप्रधानांनी संयुक्त पत्रक काढत नेपाळच्या राजकीय पेचात परकीय हस्तक्षेप होऊ देऊ नये असे जाहीर आवाहन केले होते. या पत्रकांत भारत किंवा चीनचे नाव नमूद नसले तरी ते जारी करण्याची वेळ भारताकडे निर्देश करणारी आहे. भारत-मित्र अशी ओळख असणाऱ्या देऊबा यांनी या पत्रकावर हस्ताक्षर करणे भुवया उंचावणारे आहे. सन २०१८च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी आठ महिने देऊबा पंतप्रधानपदी होते आणि ओली यांनी नेपाळी राष्ट्रवादावर आरुढ होत ती निवडणूक एकहाती जिंकली होती.\nया अनुभवामुळे तसेच देऊबा यांचे पंतप्रधानपद माओवादी पक्ष व साम्यवादी पक्षातील असंतुष्ट यांच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्यामुळे ते उघडपणे भारताला पुरक भूमिका घेऊ शकणार नाहीत. त्याच वेळी, देऊबा हे ओली यांच्यासारखा उघडउघड चीन-धार्जिणेपणा करणार नाहीत, ही अपेक्षा भारत ठेवू शकतो. नेपाळचा पुढील काळदेखील अस्थिरतेचाच असण्याची शक्यता असल्याने भारताने कुणाही एका नेत्याच्या किंवा पक्षाच्या पारड्यात वजन न टाकता आपले पत्ते काळजीपूर्वक वापरणे गरजेचे आहे.\n(लेखक एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे कार्यरत आहेत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/file-charges-against-children-for-left-father-alive-in-cemetery-nashik-marathi-news", "date_download": "2021-07-25T23:00:12Z", "digest": "sha1:KGZAPYYZACT4HTDTZZWUTAJTQUR5C3F4", "length": 7040, "nlines": 124, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात; नाशिक पोलीस आयुक्तांचा मुलांना दणका", "raw_content": "\nवडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे पडले महागात\nसिडको (नाशिक) : ८१ वर्षांचे वृद्ध व्यक्तीचा त्यांची तीन मुले हे उदरनिर्वाह करता येत नसल्याने त्यांनी आपल्या वडिलांना जिवंतपणीच उंटवाडी स्मशानभूमीत आणून सोडले होते. यानंतर संबंधित वृद्ध उंटवाडी स्मशानभूमीमध्ये मृतकांचे सरणावर लाकडे रचण्याचे काम करून त्यातून येणाऱ्या पैशातून चरितार्थ भागवीत होते. सदरची बातमी ‘सकाळ’ने प्रकाशित केली. (file-charges-against-children-who-left-father-alive in-cemetery)\nआई-वडिलांवर अन्याय, अत��याचार कराल तर सावधान..\nपोटच्या पोरांनी जन्मदात्याला जिवंतपणीच स्मशानभूमीत आणून सोडल्याची बातमी ‘सकाळ’ने उजेडात आणली होती. आता दस्तुरखुद्द पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या बातमीची दखल घेत संबंधित वृद्ध व्यक्तीच्या मुलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वडिलांना जिवंतपणी स्मशानभूमीत सोडणे मुलांना महागात पडले आहे. तसेच अशा प्रकारे आपल्या आई-वडिलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांसंदर्भात तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे आवाहनदेखील पांडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना केले आहे.\nपोलिस आयुक्तांचे मुलांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश\nती पोलिस आयुक्त यांच्या वाचण्यात आल्यानंतर त्यांनी अशा प्रकरणांमध्ये पालक व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम २००७ अन्वयेच्या तरतुदीनुसार कार्यवाही करावयाचे ठरविले आहे. यासाठी त्यांनी कलम १८ नुसार जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांना पत्र पाठवून कार्यवाही करण्याबाबत कळविले असून, सदर प्रकरणी चौकशीअंती दखलपात्र गुन्हा निष्पन्न होत असल्यास सरकारतर्फे फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करणेबाबतदेखील सदर प्रसिद्धिपत्रकात उल्लेख केलेला आहे.\nहेही वाचा: नाशिक शहर पोलिस ठाण्यांमध्ये लवकरच ‘नवा गडी-नवा राज’\nहेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टीतील २५ संशयितांना न्यायालयीन कोठडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/7167", "date_download": "2021-07-25T22:19:53Z", "digest": "sha1:B6SWX7KUPDBDHGZDH7RJW2SEFQJ63X2B", "length": 17415, "nlines": 215, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "राष्ट्रवादी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे व कन्हान शहर रा. कां .पा तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री),जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) व महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकनकर याचां तारसा चौक कन्हान येथे भव्य स्वागत – Maharashtra Darpan", "raw_content": "\nदोन दहा चाकी ट्रक ७ ब्रास रेती चोरून नेताना दोघांना अटक\nकन्हान परिसरात ५५ कोरोना रूग्णाची भर : कोरोना अपडेट\nखोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी ची चोरी\nनांदागोमुखच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव\nकन्हान परिसरात नविन नऊ रूग्ण : कोरोना अपडेट\nरेती चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक : खापा\nपारशिवनी तालुकयातील कोरोणा रूग्‍णांसाठी कोविड सेंटर : आमदार अँड. आशिष जैस्वाल\nकन्हान परिसरात ५९ कोरोना रूग्णाची भर : कोरोना अपडेट\nकन्हान पोलीसांनी कांद्री ला धाड मारून जुगार पकडला : मोठी कारवाई\nकोविड प्रोटोकॉलचे पालन करून होणार पदवीधर मतदार संघाची निवडणूक : डॉ. संजीव कुमार\nप्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व आशावर्कसना औषधी व साहित्याची मदत : ग्रामोन्नती प्रतिष्ठाणाचा उपक्रम\nमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते “शिव भोजन थाळी”केन्द्राचे उदघाटन\nराष्ट्रवादी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे व कन्हान शहर रा. कां .पा तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री),जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) व महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकनकर याचां तारसा चौक कन्हान येथे भव्य स्वागत\nराष्ट्रवादी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे व कन्हान शहर रा. कां .पा तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री),जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) व महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकनकर याचां तारसा चौक कन्हान येथे भव्य स्वागत\n*राष्ट्रवादी रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे व कन्हान शहर रा. कां .पा तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री),जयंत पाटील (जलसंपदा मंत्री) व महिला प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकनकर याचां तारसा चौक कन्हान येथे भव्य स्वागत*\nकन्हान : तारसा चौक कन्हान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान शहर व रामटेक विधानसभा तर्फे मा.ना.अनिलबाबू देशमुख (गृहमंत्री महा.राज्य) जयंतसाहेब पाटील (जलसंपदा मंत्री महा.राज्य)व सौ.रेखाताई चाकणकर (महिला प्रदेशाध्यक्ष) रा कां पा. यांचे शेकडो रा .कां पा. समर्थकांचा उपस्थितीत भव्य स्वागत करण्यात आले. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित श्री.किशोरजी बेलसरे (रामटेक विधानसभा अध्यक्ष),मधुकरजी धोपाडे,पुरनदासजी तांडेकर(परशिवणी तह.कार्याध्यक्ष ), श्रीरामजी नादुरकर (महासचिव ना. जि. रा.का.पा.), द्यानेशवरजी विघे (सेवादल अध्यक्ष रा.कां. पा. ),देविदास भाऊ तडस, रा. कां. पा.कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे, उपाध्यक्ष अनिलजी भालेकर, कार्याध्यक्ष डॉ. कमलेश शर्मा, महासचिव दिवाकर इंगोले , सचिव अश्विन सायरे , महिला उपाध्यक्ष विधानसभा सौ. योगिता भलावि तडसे, विधानसभा सचिव संगीत भारती, सोशल मीडिया अध्यक्ष रोहित मानवटकर ,मधुकरजी नागपुरे,मोरेश्वरजी सायरे, विनायकजी वाघधरे, शफीकजी शेख, बैज्जूजी ठेकेदार,भगवानजी रछोरे,डॉ. प्रदीप राणे,राजुजी इंग��ले,मोहनजी बेलसरे, बबलुजी पुणेकर, सागर मानवटकर, सुरज प्रसाद , गणेश भालेकर, अमित बेलसरे, सोहेलभाई, मनिष चचाने ,मायाताई भोयर, चित्राताई सायरे,तेजस्विनीताई बेलसरे, पुष्पाताई नागपुरे,शोभाबाई शेडे,सुनिता मानकर , अस्मिता बेलसरे, दिपा तिवारी, सागरीका बेलसरे, सुनिता वैद्य, सुरज वरकडे, बाला सिंगेवार, निखिल सायरे,आनंद बेलसरे,संदीप भायदे, आशिष नागपुरे,अण्णा अगुटलेवर, नीलेश सायरे, गणेशजी रामापूरे, भरत चकोले , राजु चकोले, नरेश हिंगे ,प्रमोद केजरकर, सुयोग हर्षे,शिवकुमार आग्रे, चेतन नांदूरकर, मयूर बागडे, अमोल पोहरे, आदित्य जैन, परशुराम ठाकरे,प्रीतम बागडे,रोशन मेश्राम, किशोर शेंडे,युवराज पात्रे,ब्रिजेश गायकवाड, प्रकाश कुर्वे,चेतन मेश्राम,अनिल हटवार,सावन पात्रे,जयराज गायकवाड, आनंद गुप्ता,अलकेश टेंबुरने,सुरेश देवढगले, मन्या खडसे इत्यादी मोठ्या लोकसंखेत राकांपा सदस्य,युवा व महिला पदाधिकारी उपस्थित होते .\nPosted in Politics, कोरोना, नवी दिल्ली, नागपुर, पोलिस, मुंबई, राजकारण, राज्य, विदर्भ\nउन्हाळ्या पुर्वी अग्निशमन यंत्र उपलब्ध करण्याची मागणी\n*उन्हाळ्या पुर्वी अग्निशमन यंत्र उपलब्ध करण्याची मागणी* #) कन्हान शहर विकास मंच चे नप मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांना निवेदन कन्हान – कन्हान ग्रामपंचायत च्या कार्यकाळापासुन तर कन्हान – पिपरी नगरपरिषद होऊन सहा वर्ष झाल्या वर ही कन्हान नगर परिषद येथे अग्निशमन यंत्र ची व्यवस्था नगर परिषद प्रशासनाने केली नसुन कन्हान […]\nकन्हान परिसरात ६९३ नागरिकांचे लसीकरण\nएक दिवा वीर शहीदांच्या नावाचा\nअर्ज दाखल करण्याची मुदत आज सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारणार : तालुका निवडणुक वरुण कुमार सहारे\nहिन्दू देवी – देवतांची फ़ोटो असलेले फटाके विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करा\nग्राम पंचायत आमडी व्दारे लसीकरणा करिता जन जागृती\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/12/11-shocking-news-suicide.html", "date_download": "2021-07-25T22:39:29Z", "digest": "sha1:7M5IEMAGLPCARANZKBY6POK6325GPP6M", "length": 4864, "nlines": 62, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "11 वीत शिकणाऱ्या मुलीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या", "raw_content": "\nमुख्यपृष्ठभद्रावती11 वीत शिकणाऱ्या मुलीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या\n11 वीत शिकणाऱ्या मुलीची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या\nमनोज पोतराजे डिसेंबर १५, २०२० 0\nमाजरी :- स्थानिक माजरी वस्ती येथिल एक 20 वर्षीय मुलीने आपल्या राहत्या घरी घरा च्या स्लैब च्या पंख्या ला दोरीने फांसी लावून आत्महत्या केली ही घटना आज दिनांक 15 डीसेम्बर ला दुपारी तीन वाजता घडली. मृतक मुलीचे नाव कु. जयश्री मोरेश्वर आस्वले वय 20 वर्ष माजरी वस्ती येथे राहत असून ही मुलगी इयत्ता अकरावीला कर्मवीर विद्यालय माजरीत शिकत होती.मृत्यू चे कारण कडू शकले नाही मुलीने आत्महत्या केली त्यावेळी मुलीचे वडील मजुरी करिता व आई शेतात कामा करिता गेले होते.\nमाजरी पोलीसांनी घटनास्थळी जाऊन व पंचनामा करून मृत्यू मुलीचे शरीर शवविच्छेदन करीता वरोराचे उपजिल्हारुग्णालयात येथे पाठविले असून माजरी पोलीस स्टेशन चे ठाणेदार विनीत घागे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई चोपणे त���ास करत आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/another-youth-died-in-the-accident-while-undergoing-treatment/", "date_download": "2021-07-25T21:29:56Z", "digest": "sha1:43I2SPJ2V5T32VTDRBEYBWQWFXEYOYZK", "length": 13776, "nlines": 152, "source_domain": "mh20live.com", "title": "त्या सुरंगळी देहेड फाटा अपघातातील दुसऱ्याही युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/क्राईम/त्या सुरंगळी देहेड फाटा अपघातातील दुसऱ्याही युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू\nत्या सुरंगळी देहेड फाटा अपघातातील दुसऱ्याही युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू\nगेल्या आठवड्यात रविवारी सकाळी ११ च्या दरम्यान भोकरदन तालुक्यातील भोकरदन वालसावंगी रोडवरील देहेडपाटी जवळ दोन दुचाक्यांचा समोरासमोर अपघात झाला होता यात देहेड येथील बालाजी बावस्कर वय 29 रा. देहेड ता.भोकरदन याचा अपघातात घटनास्थळीचं मृत्यू झाला होता तर मनापूर येथील दोन सख्खे सुधाकर संपत दळवी व माणिकराव संपत दळवी हे देहेडहुन\nवाचा सविस्तर news दोन दुचाक्यांचा समोरासमोर अपघात एक ठार दोन गंभीर भोकरदन मधील देहेड पाटीजवळील घटना\nअंत्यविधी आटोपून घराकडे निघाले असता रविवारी सकाळी यांचा व देहेड येथील बालाजी बावस्कर यांच्या दोघांच्या गाडीचा जबरअपघात झाला होता दरम्यान या अपघातात सुधाकर संपत दळवी यांनाही जबरदस्त मार लागल्यामुळे त्यांच्यावर औरंगाबाद येथील एका रुग्णालयात आठ दिवसांपासून उपचार सुरू होते मात्र त्यांचा ही शुक्रवारी रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे सांगितले आहे तर सुधाकर दळवी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं,एक मुलगी,तीन भाऊ,सुना नातवंड असा परिवार आहे यांच्यावर शनिवारी सकाळी 11 वाजता त्यांच्या गावी मनापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.\nहेही वाचा विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवून प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या सूचना\nहेही वाचा- व्हॅलेंटाइन डेनिमित्त सायबर गुन्हेगार सक्रिय ऑनलाईन ऑफर्सना भुलू नका : पोलीसाचे नांगरीकाना आव्हान\nहेही वाचामुख्यमंत्री शहरात येण्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक\nपैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ,आडुळ शेतवस्तीवर कुटुंबाला घरात कोंडुन, लांबविला सव्वा लाखाला ऐवज\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nढाकेफळ येथिल शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु\nलॉकडाऊनच्या झळा सोसत निराशेपोटी मजुराची गळफास घेऊन आत्महत्या\nरक्कम दुप्पट करून देतो म्हणून व्यापाऱ्यास फसवले..10 लाख रुपये घेवून 20 लाखाच्या दिल्या मुलाच्या खेळण्याच्या नोटा\nपैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ,आडुळ शेतवस्तीवर कुटुंबाला घरात कोंडुन, लांबविला सव्वा लाखाला ऐवज\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nढाकेफळ येथिल शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु\nलॉकडाऊनच्या झळा सोसत निराशेपोटी मजुराची गळफास घेऊन आत्महत्या\nरक्कम दुप्पट करून देतो म्हणून व्यापाऱ्यास फसवले..10 लाख रुपये घेवून 20 लाखाच्या दिल्या मुलाच्या खेळण्याच्या नोटा\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nजालना जिल्ह्यातील सरपंच व उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्याचे आदेश\nशिव जन्मोत्सवा निमित्त आरोग्य शिबिरांचे आयोजन जिजाऊ ब्रिगेडचा उपक्रम\nउस्मानाबाद येथील बालविवाह थांबविण्यात यश\nट्रक मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू\nहातोड्याने वार करत केला परप्रांतीयाचा खुन – पाच तासात आरोपी गजाआड \nअनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीच्या मदतीने खुनाची सुपारी देऊन केला खून पैठण तालुक्यातील घटना\nअनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीच्या मदतीने खुनाची सुपारी देऊन केला खून पैठण तालुक्यातील घटना\nपत्रकार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर बोगस डॉक्टर समर्थकांकडून भ्याड हल्ला बालानगर येथील घटना \nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ,कन्नड – सिल्लोड महामार्गावरील घटना\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/difference-between-cow-and-buffalo-milk-news-update-article/", "date_download": "2021-07-25T23:11:01Z", "digest": "sha1:ZDEFTJPAHZ2FE7M5JSRYITKUSTWDL4CN", "length": 27627, "nlines": 163, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Health First | जाणून घ्या आरोग्यास उत्तम दूध कोणाचे असते ? गायीचे का म्हैशींचे ? | Health First | जाणून घ्या आरोग्यास उत्तम दूध कोणाचे असते ? गायीचे का म्हैशींचे ? | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nHealth First | जाणून घ्या आरोग्यास उत्तम दूध कोणाचे असते \nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 महिन्यांपूर्वी | By Yogita Khot\nमुंबई ७ मे : दूध हे बर्‍याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच वेळा मनात हा प्रश्न येतो की, आपण आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, तर गायीचे दूध किंवा म्हशीचे दूध यापैकी कोणते दूध शरीरासाठी जास्त फायदेशीर आहे बरेचदा लोक म्हशीच्या दुधावर जास्त भर देतात, हे गाईच्या दुधापेक्षा देखील महाग आहे. परंतु, बर्‍याच प्रकारे गायीचे दूध देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला माहित आहे का की, गाय आणि म्हैस यापैकी कोणते दूध तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे…\nगायीच्या दुधात पाण्याचं प्रमाण असतं अधिक:\nज्या नवजात बालकांना कुठल्याही कारणांनी आईचं दूध मिळत नाही, पिता येत नाही. अशा बाळांना गायीचं दूध पाजलं जातं. जर आपण डाएट कॉन्शियस असाल तर आपण गायीचं दूध प्यावं. जर आपल्याला वजन वाढवायचं आहे आणि अशक्तपणा असेल तर आपण म्हशीचं दूध प्यावं.\nगायीचं दूध पातळ असतं आणि यात जवळपास ८८ टक्के पाणी असतं. हेच कारण आहे की गायीचं दूध पचायला हलकं असतं. १०० ग्रॅम गायीच्या दुधात जवळपास ८८ टक्के पाणी असतं, तर म्हशीच्या दुधामध्ये पाण्याचं प्रमाण हे ७० टक्क्यांपर्यंत असतं.\nप्रोटीनची कमतरता असेल तर म्हशीचं दूध प्यावं\nजर आपल्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर आपण म्हशीचं दूध प्यावं. गायीच्या दुधाच्या तुलनेत म्हशीच्या दुधामध्ये १० ते ११ टक्के अधिक प्रोटीन असतं. प्रोटीनमुळेच म्हशीचं दूध हे हीट रेजिस्टंट असतं आणि यामुळेच आजारी, वृद्ध आणि नवजात बाळांना म्हशीचं दूध देऊ नये, असं सांगितलं जातं.\nम्हशीच्या आणि गायीच्या दुधातील आण��ी एक मोठं अंतर म्हणजे कोलेस्ट्रॉल. म्हशीच्या दुधामध्ये गायीच्या दुधाच्या तुलनेनं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असतं. म्हणून म्हशीचं दूध हाय बीपी, कोलेस्ट्रॉल, किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींनी अवश्य प्यावं.\nत्याच वेळी जर, आपण दुधामध्ये असलेल्या घटकांच्या आधारावर तुलना केली, तर म्हशीच्या दुधात प्रथिने जास्त असतात. तसेच, जास्त चरबी असल्यामुळे म्हशीच्या दुधातही कॅलरी जास्त असतात. गाईच्या दुधात पाण्याचे प्रमाण अधिक, घनतेचे प्रमाण कमी आणि 90% दूध पाण्यापासून बनलेले आहे. म्हशीच्या दुधात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे खनिज पदार्थ असतात. पोषक घटकांच्या आधारे जाणून घेऊया यातील फरक…\nगाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा चरबी कमी प्रमाणात असते. याचमुळे, गाईच्या दुधापेक्षा म्हशीचे दूध अधिक जाड असते. गायीच्या दुधात 3-4 टक्के चरबी असते, तर म्हशीच्या दुधात 7-8- टक्के चरबी असते.\nम्हशीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा 10 ते 11 टक्के अधिक प्रथिने असतात. प्रथिने जास्त प्रमाणात असल्याने लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना म्हशीचे दूध पिण्याचा सल्ला दिला जात नाही.\nम्हशीच्या दुधात कोलेस्ट्रॉल कमी असते, म्हणूनच हे पीसीओडी, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या समस्या आणि लठ्ठपणामुळे पीडित लोकांसाठी चांगले असल्याचे सिद्ध होते.\nमागील बातमी पुढील बातमी\nHealth First | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या ‘हे’ सूप\nजर तुम्हाला सूप पिण्यास आवडत असेल तर मग आनंदी रहा आणि आजपासून आपल्या नियमित आहारात याचा समावेश करा. हे चवदार आणि पौष्टिक आहे शिवाय वजन कमी करण्यास देखील मदत करते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे द्रव आहार. संशोधकांचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीने तज्ञांच्या सल्ल्यानुसार घन आहाराचे प्रमाण कमी करून आपल्या दैनंदिन आहारात साखर मुक्त शेकचा सूप घेतल्यास चार महिन्यांनंतर त्याचे 10 टक्के वजन कमी होईल. आहे, हृदयाच्या आजारांची शक्यता देखील दूर केली जाते. म्हणून, आपल्या रोजच्या आहारात सूप आणि फळांचा रस घ्या.\nआरोग्य मंत्र 10 महिन्यांपूर्वी\nHealth First | अपूर्ण झोपेमुळे हाडं कमकुवत होण्याचा धोका\nफार कमी झोपेमुळे केवळ आरोग्यच नाही, तर दिनचर्याही बिघडत जाते. परंतु कमी झोपेमुळे हाडंदेखील कमकुवत होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हाडं कमकुवत होण्याचा आणि तुटण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.\nआरोग्य मंत्र 5 महिन्यांपूर्वी\nHealth First | C आणि B जीवनसत्व देणार स्टार फ्रुट | जाणून घ्या मोठे फायदे\nअनेक शेतात अनेक फळे पिकतात, प्रत्येक फळात काहींना काही तरी जीवनसत्त्व असतात. हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. असेच एक फळ आहे ते म्हणजे स्टार फ्रुट. स्टार फ्रुट हे अमरस, कमरख याव नवानेही ओळखले जाते. स्टार फ्रुटमध्ये साइट्रिक अॅसिड असते यामुळे आपल्या शरिराला व्हिटॉमीन-सी मिळत असते. आपण या लेखातून स्टार फ्रुटविषयी जाणून घेणार आहोत.\nआरोग्य मंत्र 9 महिन्यांपूर्वी\nHealth First | अंडे खाण्याचे फायदे माहित आहेत का | नक्की वाचा\nनिरोगी आणि खणखणीत आरोग्यासाठी आहारात सकस पदार्थांचा चौफेर वापर करणे गरजेचे असते. त्यात पालेभाज्या, कडधान्य फळे आणि मांसाहार या घटक पदार्थांमधून शरीराला लागणारे विविध जीवनसत्त्वे, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळत असतात. या सगळ्यांमध्ये जर आपण अंड्यांचा विचार केला तर अंड्यांमध्ये सगळ्या प्रकारची पोषणमूल्ये हे भरभरून असतात. याबद्दलची माहिती या लेखात आपण घेणार आहोत.\nआरोग्य मंत्र 8 महिन्यांपूर्वी\nHealth First | अति तिखट पदार्थ खाता | मग हे वाचा\nरोजच्या खाद्य सवयीमध्ये अनेकांना तिखट, झणझणीत जेवण जेवायची सवय असते. जेवणात जरा तरी तिखट कमी असेल तर त्यांना जेवण रुचकर लागत नाही. तिखट खाताना भलेही कितीही घाम किंवा डोळ्यांतून पाणी येऊ दे, ते तरीही तिखट खाणं सोडत नाहीत. दरवर्षी स्कॉटलंडमध्ये तिखट खाण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत जगातील सर्वात तिखट पदार्थ ‘किलर करी’ खावा लागतो. यात अनेकजण उत्साहाने भाग घेतात, पण कोणालाही हा पदार्थ पूर्ण खाण्यात यश आलेलं नाही. अनेकांना रुग्णालयातही दाखल करावं लागलं. अशात जर तुम्हालाही तिखट खाणं आवडत असेल तर जरा सांभाळून. एका संशोधनानुसार, दररोज 50 ग्रॅम मिर्ची खाल्यास डिमेंशिया हा आजार होण्याचा धोका असतो.\nआरोग्य मंत्र 7 महिन्यांपूर्वी\nHealth First | अंजीर खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या\nव्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण ४१७ हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापे��ी ३१२ हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) दहा – बारा गावांचा परिसर हा अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग आहे.\nआरोग्य मंत्र 8 महिन्यांपूर्वी\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nSpecial Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/humnasur2020", "date_download": "2021-07-25T21:16:56Z", "digest": "sha1:DFSFX63FA3HO3EKUKTQD4ZNZISKKWMQZ", "length": 17571, "nlines": 122, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "या वर्षी हुमणीचा प्रादुर्भाव जाणवेल का? – Patil Biotech Services", "raw_content": "\nया वर्षी हुमणीचा प्रादुर्भाव जाणवेल का\nमे च्या अखेरीस किंवा जूनच्या सुरवातीस, जेव्हा कडुनिंब, बाभळ, बोराच्या झाडांवरील पाने कुरतडलेली दिसतात, शास्त्रज्ञ \"हुमणीचे भुंगे\" नियंत्रित करण्याबद्दल सुचवतात. आता हे भुंगे नियंत्रित करण्यासाठी एकतर झाडावर फवारणी करणे किंवा रात्री दिवे लावून हे किडे आकर्षून घेवून दिव्याखालील हौदात त्यांना गोळा करणे असे प्रयत्न होतात. इथे दिलेल्या व्हिडीओत आपण हि प्रक्रिया बघू शकतात.\nया व्यतिरिक्त नांगरणी करते वेळी हुमणी गोळा करणे, पक्षांना शेतात आकर्षित करून हुमणी खायला भाग पाडणे, रिकाम्या शेतात गवताचे ढीग करून त्याखाली हुमणी शोधणे, शिकारी कीटक पसरवणे, विषारी पदार्थ शेतात सोडणे असे अनेक प्रयोग सुचवण्यात व करण्यात येतात.\nमित्रहो हे सर्व करूनही फारसा फायदा होतांना दिसत नाही. सर्व कही चांगले असून अचानक पिकाची व��ढ खुंटते, उभ पिक कोरड पडायला लागते. वरवर बघता कुठलीच किड दिसत नहीं. रोप जमिनीतुन ओढले असता लगेच हाती येते, तेव्हा हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे असे आपल्याला समजते. पण आता आपल्याजवळ फारसे प्रभावी उपाय शिल्लक नसतात. आपण जितका प्रयत्न करू तितका खर्च वाढत जातो. नुकसान भरपाई तर होतच नाही. गेल्या काही वर्षात या किडीने फक्त आपले क्षेत्रच वाढवलेले नाही तर अधिकाअधिक पिकात ती नुकसान करतांना दिसून येते आहे. आजकाल हि कीड सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस, ज्वारी, ऊस, हळद, आले, मका, मूग, कांदा अश्या नेहमीच्या पिकात देखील परिणाम करत आहे. इतकेच नाही तर या किडीच्या प्रजातींची संख्या देखील वाढत आहेत. एकीकडे आपण तिचे अस्तित्वच संपवण्याचा प्रयत्न करतोय तर दुसरीकडे कीड तिचा प्रसार अधिक जोमाने करते आहे. याला पर्याय काय\nमित्रहो याला एकच पर्याय आहे...एकात्मिक प्रयत्न. या किडीला संपवायचे असेल तर तिचे जीवनचक्र लक्षात घेवून, या चक्राच्या विविध भागांवर प्रहार करायला हवा. कीड एकसाथ संपवणे शक्य नाही त्यामुळे तिची संख्या कशी दाबून ठेवता येईल हे बघायला हवे. समोर दिसलेला भुंगा आपण मारतो पण इतर भुंगे आपली नजर चुकवून त्यांचे जीवनचक्र सुरूच ठेवतात त्यांचेहि जीवन चक्र थांबवायला हवे.\nसर्व प्रथम आपण या किडीचे जीवन चक्र समजावून घ्यावे. वळवाचा किंवा मॉन्सूनपूर्व पाऊस साधारणतः ६० ते ७० मि.मी. पडला, की हुमणीचे भुंगे जमिनीतून सायंकाळी साधारण ६.४५ ते ८.१५च्या दरम्यान बाहेर पडतात आणि नजीकच्या कडुनिंब, बाभळ, बोराच्या झाडांवर जातात. नर आणि मादीचे तेथेच मिलन होते. मिलनानंतर नर लगेच मरतो, मादी जमिनीत अंडी घालते. एक मादी साधारणपणे ५० ते ६० अंडी घालते. त्या वेळी जमिनीत पिके नसतात; पण सेंद्रिय खत मिसळलेले असते. अंडी साधारणतः १५ ते १८ दिवसांनी उबतात. हुमणीची अळी प्रथम सेंद्रिय पदार्थ खाते, नंतर ती पिकाच्या मुळांकडे वळते. अळीच्या तीन अवस्था आहेत. पहिली अवस्था ६० ते ९० दिवस, दुसरी अवस्था ५५ ते ११० दिवस आणि तिसरी अवस्था ४ ते ५ महिने असते. पूर्ण वाढ झालेली हुमणीची अळी जमिनीत ७० सें.मी. खोल कोषावस्थेमध्ये जाते. २० ते २२ दिवस ही कोषावस्था असते. त्यानंतर भुंगा बाहेर पडतो. पाऊस पडल्यानंतर हे भुंगे पुन्हा बाहेर पडतात. साधारणपणे एक पिढी पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागतो. या जीवनचक्रानुसार ही किड जास्तीत जास्त काळ जमिनिखालीच लपून रहाते हे स्पष्ट होते. शिवाय किडीचे जमिनीमधील वास्तव्यच पिकावर वाईट परिणाम करते. वाढीच्या अवस्थेतील हुमणी अतिशय खादाड असते. जमिनीखालील अवस्थेत किडीला मारण्यासाठी रसायनांचा प्रयोग करणे हास्यास्पद आहे कारण एकतर कीड नजरेस दिसत नाही शिवाय मृदेत परिणाम कारक ठरण्यासाठी रसायने खूप जास्त प्रमाणात लागतात. शिवाय हि रसायने किडीपर्यंत पोहोचवणे जवळपास अशक्य असते. रसायनाचा हट्टी पद्धतीने उपयोग केला तर \"रोगापेक्षा इलाज भयंकर\" अशी स्थिती होईल.\nया कामी जैविक कीटकनाशक अधिक चांगले कार्य करते. हे जैविक कीटकनाशक किडीत संसर्गजन्य रोग निर्माण करते. संसर्ग पसरत जातो, मेलेल्या किडीतून हि संसर्ग वाढत जातो. आता मुद्दा एकच आहे कि काय वापरल्याने संसर्ग निर्माण होईल व हि प्रक्रिया नेमकी केव्हा करावी\nमित्रहो या ठिकाणी मी आपल्याला हुमणासूर बद्दल सांगू इच्छितो. हे उत्पादन आपल्याला हुमणीच्मया जमिनीखालील अवस्ध्येथांमध्ये सुरवाती पासूनच संसर्ग निर्माण करण्यास मदत करते. जमिनीची तयारी करते वेळी चांगल्या कुजलेल्या शेणखतात एकरी तीन किलो च्या हिशोबाने हुमणासूर मिसळावे व हे मिश्रण शेतात एकसमान पसरवून घ्यावे. असे केल्याने सुरवातीला अंड्यातून बाहेर पडणारी अळी जेव्हा शेणखतावर उपजीविका सुरु करेल तेव्हा तिला संसर्ग होईल. संसर्गाने ती लगेच मरत नाही, सुरवातीला ती आजारी पडते व हा संसर्ग इतर अळ्यामध्ये देखील पसरवते. अळी मृत झाली कि संसर्ग तिच्या शरीरातून निघून पुन्हा पसरायला सरुवात करतो. \"हुमणासुर\" चा संसर्ग वाळवी व सुतकृमीवर देखील परिणाम करतो. हुमणीचे चांगले खत बनते. हुमणासूर २००० पेक्षा अधिक कृषीकेंदात उपलब्ध आहे. उपलब्धए बद्दल काही अडचण असेल तर इथे दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.\n\"हुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\" असा लेख आम्ही यापूर्वी टाकला होता. तो वाचण्यासाठी इथे क्लिक करा.\nहा लेख आपणास कसा वाटला ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा.\nप्रत्येक पिकासाठी पाटील बायोटेक तंत्रज्ञान उपलब्ध आहे.\nतंत्रज्ञान म्हणजे काय हे जाणून घेण्यसाठी\nआपण आमच्या फेसबुक व टेलेग्राम सोशल गृपला जुळून नियमित प्रसारित होणारी माहिती प्राप्त करू शकता. त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.\nसुतकृमींचे नि���ंत्रण करण्यापेक्षा प्रतिबंध करणे अधिक फायदेशीर\nसुतकृमींना (निमॅटोड) नेहमिच्या जीवनात जंतु असे संबोधले जाते. परपोशी असल्याने,...\nहुमणासुर: हुमणीच्या एकात्मिक नियंत्रणात वापरा हुमणी चा कर्दनकाळ हुमणासुर\nदिनांक १७, जून २०१६ च्या एग्रोवन मध्ये आलेल्या बातमी नुसार...\nहुमणासुर चा परिणाम दिसतो स्पष्ट\nअनेक प्रयोगांच्या आधारावर व सूक्ष्म निरीक्षण करून पाटील बायोटेक ने हुमणासुर...\nप्रभावी तणनियंत्रणातून मिळवा ३०-४० % अधिक फायदा\nआपली मृदा किती कसदार आहे आपण किती दर्जेदार व संतुलित...\nआजकाल बे-मोसमी भाज्या व फळांचा जमाना आहे; पण जर तुम्ही...\nदुष्काळात कोरडे पडलेले उभे पिक पुनर्जीवित होणार\nएक शेतकरी म्हणून जीवनात अनेकदा घोर निराशा पदरी येते. मन...\nकापूस उत्पादनाच्या खर्चाचे बजेट आधीच आखायला हवे\nहाताची पाची बोटे सारखी नसतात तसे माणसे देखील सारखी नसतात,...\nआजचा शेतकरी पिकवतोय अधिक कसदार अन्न\nभाग १ ला आधुनिक जगात बातम्या वेगात पसरतात. वाईट बातम्या...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nसन्मानातून साधू प्रगती, राहू अनंत आनंदी.\n29 भाज्यांच्या पेरणीचे महिने\nतुरीची रोपवाटिका बनवतात का\nगहू लागवड व व्यवस्थापन -भाग 1\nभेंडी पिकासाठी सर्वोत्तम कीडनाशकाचा शोध कसा घ्याल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/11/blog-post_329.html", "date_download": "2021-07-25T22:27:01Z", "digest": "sha1:74WRTBUX6MLO54SVUSPHH7NL7OJ3K2QG", "length": 14981, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "वाढीव वीज बिलाबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा कार्यालयाला टाळे लावू भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचा वीज वितरण कंपनीला इशारा - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / वाढीव वीज बिलाबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा कार्यालयाला टाळे लावू भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचा वीज वितरण कंपनीला इशारा\nवाढीव वीज बिलाबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा कार्यालयाला टाळे लावू भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचा वीज वितरण कंपनीला इशारा\nडोंबिवली , शंकर जाधव : लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना पोट भरणे मुश्कील झाले होते. मात्र महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने सानान्य नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता वाढीव विजे पाठवली.त्यावर नागरिकांचा राज्य सरकार यावर जनतेच्या बाजूने विचार करील असा विश्वास होता.मात्र या विश्वासाला तडा गेल्याने नागरिकांनी महाविकास आघाडी सरकारवर न���राजी व्यक्त केली.सोमवारी भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाने निवासी भागातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर महाविकास आघाडी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.भाजपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांना निवेदन दिले.वाढीव वीज बिलाबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा कार्यालयाला टाळे लावू असा इशारा यावेळी देण्यात आला.\nयावेळी भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब. महिला अध्यक्षा मनीषा राणे,डोंबिवली महिला मंडळ अध्यक्षा पूनम पाटील,डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष प्रदीप चौधरी,संदीप शर्मा,सुभाष गोहिल,संतोष शुक्ला, नितेश पेणकर, मोहन नायर,युवा जिल्हा अध्यक्ष मिहीर देसाई,वर्षा परमार यासह डोंबिवली ग्रामीण मंडळ येथील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र जमून निवासी भागातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयापर्यत महाविकास आघाडी सरकार विरोधातजोरदार घोषणाबाजी केली.यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड भेट घेतली.यावेळी शशिकांत कांबळे म्हणाले,जनतेचा उद्रेक झाल्यास यास वीजवितरण कंपनी जबाबदार असले. फडणवीस सरकार असताना एकदा तरी कंपनी कार्यालयात कोणत्याही पक्षाचा मोर्चा आला नव्हता.\nकारण त्या सरकार मध्ये जनतेला न्याय ममिळत होता.आताच्या सरकारमध्ये जनतेची लुट सुरु आहे.लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या.आपले पोट भरणे मुश्कील असताना वाढीव वीज बिले कशी भरणार या भाजपचा सहावे आंदोलन असून यापुढे जनतेसाठी भाजप मागेपुढे पाहणार नाही.तर डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदू परब म्हणाले, या सरकारला गरिबांची जाण नाही. भाजपा नेहमी जनतेच्या बाजू म्हणणे मांडत असते.लॉकडाऊन मध्ये वीज वीजवितरण कंपनीचे कर्मचारी मीटर रीडिंग घेण्यासाठी आले नसताना कोणत्या आधारावर वाढीव वीज बिले आकारली याचे उत्तर द्या.डोंबिवली ग्रामीण महिला अध्यक्षा मनीषा राणे यांनी वाढीव विजा बिलामुळे कोणी आत्महत्या केली तर याला वीजवितरण कंपनी जबाबदार असेल असे सांगितले. तर मिहीर देसाई यांनी लॉकडाऊनच्या काळात किती मंत्र्यांना वाढीव विज बिले आहेत ते जनतेला या सरकारने जाहीर करावे. अनेक मंत्र्यांची वीज बिले माफ केली मग जनतेला वेगळा न्याय का असा प्रश्न उपस्थित केला. कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी भाजपचे निवेदन वरिष्ठांना देण्यात येईल असे सांगितले.\nवाढीव वीज बिलाबाबत लवकर निर्णय घ्या अन्यथा कार्यालयाला टाळे लावू भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळाचा वीज वितरण कंपनीला इशारा Reviewed by News1 Marathi on November 23, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%95/", "date_download": "2021-07-25T23:42:29Z", "digest": "sha1:WPAUHSAKEILNVCG5IP4OVYVGKFJ4N5FE", "length": 8075, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "राज्यात पुढील दोन दिवस ‘कोसळधार’ | Janshakti Newspaper", "raw_content": "\nराज्यात पुढील दोन दिवस ‘कोसळधार’\nराज्यात पुढील दोन दिवस ‘कोसळधार’\nमुंबई : अरबी समुद्रातून मोसमी पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने ८ जुलैपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. १० जुलैपासून पाऊस राज्यात सर्वदूर जोर धरण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. हवामान खात्याच्या इशाऱ्याप्रमाणेच आज सकाळपासूनच मुंबई, ठाण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातही काही ठिकाणी पाऊस सुरु झालाय. भारतीय हवामान विभागाच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनीही यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिलीय.\nपावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे राज्याच्या बहुतांश भागातील पाणीसाठय़ांवर परिणाम दिसून येत आहे. पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिल्यामुळे काही प्रमाणात दिलासा व्यक्त केला जातो आहे. मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\n९ जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, काही भागांत विजांचा कडकडाट.\n१० जुलै : मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा. पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टी.\n११ जुलै : १० जुलैप्रमाणे मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस ते अतिवृष्टीची शक्यता. विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्य़ांत मुसळधार, तर मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार.\nमोटारसायकलला लाथ मारल्याचा जाब विचारल्यावरुन तरुणावर शस्त्राने वार\nनशिराबादजवळ कार उलटल्याने डोंबिवलीतील दोन तरुण ठार\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/02/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%9C%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%85.html", "date_download": "2021-07-25T23:00:48Z", "digest": "sha1:3XWNXRHWQZVBVYNFM2GO27636ARVXW7N", "length": 9652, "nlines": 102, "source_domain": "itechmarathi.com", "title": "जिओ न्यूज -जबरदस्त न्यूज अप्लिकेशन हे आहेत याचे खास फीचर -", "raw_content": "\nजिओ न्यूज -जबरदस्त न्यूज अप्लिकेशन हे आहेत याचे खास फीचर\nजिओ न्यूज -जबरदस्त न्यूज अप्लिकेशन हे आहेत याचे खास फीचर\nMumbai: तुमच्या मोबाईल मध्ये कोणते तरी एक न्युज ॲप्लीकेशन असतील पण मी तुम्हाला या जिओ न्यूज च्या खास फीचर विषयी माहिती सांगणार आहे.\nत्यासाठी तुम्हाला खालील लिंक वर क्लिक करून जिओ न्यूज किंवा प्ले स्टोर मध्ये जाऊन जिओ न्यूज हे आपलिकेशन डाऊनलोड करावे लागेल.\nजर तुम्ही अगोदरच जिओ न्यूज हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केलेले असेल तर त्यासाठी तुम्हाला प्लेस्टोर मध्ये जायचे आहे आणि तुमचे आपलिकेशन अपडेट करणे गरजेचे आहे.\nजिओ न्यूज मध्ये तुम्हाला तुमच्या वेगवेगळ्या मराठी भाषेतील किंवा हिंदी भाषेतील सर्व न्यूज पेपर वाचता येणार आहेत इंग्रजी भाषेतील न्यूज पेपर देखील वाचता येत आहेत.\nराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या मनोरंजन क्षेत्रातील बातम्या तंत्रज्ञान क्षेत्रातील बातम्या विज्ञान क्षेत्रातील बातम्या ज्योती क्षेत्रातील बातम्या देखील तुम्ही इथे पाहू शकता.\nतुमच्या आवडीनुसार बातम्या तुम्ही इथे निवडू शकता\nतसेच आपल्या परिसरातील स्थानिक न्यूज पेपर लोकमत असेल पुढारी असेल सकाळ असेल असे न्यूज पेपर तुम्ही दररोज वाचू शकता.\nवेगवेगळे मॅगझिन्स असतील तसेच लाईव्ह टीव्ही देखील तुम्ही इथे पाहू शकता बातम्यांचे व्हिडिओ चैनल वर लाईव्ह पाहू शकता .\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती व्हाट्सअप स्टेटस 2020\nया स्मार्टफोनमध्ये आहे वाय-फाय कॉलिंग ची सुविधा तुमचा मोबाईल या लिस्टमध्ये आहे का पहा.\nenglish to marathi translation कसे करायचे , या आहेत सोप्या स्टेप्स\nGoogle Meet : गूगल मीट ,गूगल मीट ऍप ,काय आहे विशेष , Google Meet App वापर कसा करायचा…\nया व्हाट्सअप लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते होईल खाली Clicking on this WhatsApp…\nGoogle गूगल हे ऍप खरेदी करण्याच्या तयारीत, तब्बल 1 बिलियन डॉलर ला होऊ शकते डील\nNokia 9.3 Pureview : नोकिया चा खतरनाक स्मार्टफोन, स्क्रीन च्या आतमध्ये सेल्फी कॅमेरा…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी ��रीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vreale.tv/chat-mr.html", "date_download": "2021-07-25T21:20:19Z", "digest": "sha1:SXNHHLG5J5G7YZ6U6GPG772UYONQIRWY", "length": 9315, "nlines": 28, "source_domain": "vreale.tv", "title": "मुलींशी गप्पा मारा", "raw_content": "\nभेटा, तारीख, प्रेमात पडणे\n500 पेक्षा जास्त वापरकर्ते आणि कॅम मुलींचे टन\nपुढील पिढीच्या व्हिडिओ चॅट. गप्पा सकारात्मक भावना, फ्लर्टिंग आणि आकर्षक मुलींनी भरल्या आहेत. आम्ही सतत त्याचे परीक्षण करीत आहोत आणि आपणास आक्षेपार्ह सामग्रीपासून संरक्षण देताना आम्ही 18 वर्षाखालील कोणालाही अनुमती देत नाही. शिवाय, आपण आपल्या स्वत: च्या निःशब्द आणि बंदी यादीमध्ये अप्रिय वापरकर्त्यांना जोडू शकता. याबद्दल धन्यवाद, आम्ही आमच्या व्यासपीठावर नवीन वापरकर्त्यांना आमंत्रित करण्यास आरामदायक आहोत.\nअ‍ॅप केवळ वेबकॅम स्ट्रीमिंगच नव्हे तर यूट्यूब आणि व्हीके व्हिडिओंना देखील समर्थन देतो. आपल्याला फक्त आपल्या आवडीची यादृच्छिक क्लिप शोधणे आहे आणि आपण प्लॉट आणि वर्णांवर टिप्पणी देताना हे इतरांसह एकाच वेळी पाहू शकता. आपण आपल्या प्रवाहाच्या दर्शकांसह मतदान देखील करू शकता आणि त्याबद्दल चर्चा करू शकता.\nअनोळखी लोकांशी गप्पा मारा\nयेथे आपण ते चांगले जुन्या कन्सोल गेम विनामूल्य खेळू शकता. आपण आपल्यापासून काही मैल दूर असलेल्या को-ऑप गेम देखील खेळू शकता. आपल्या गेमप्लेच्या प्रक्रियेवर डझनभर लोक पाहतील आणि टिप्पण्या देतील. आम्ही कधीही बनविलेले छान व्हिडिओ गप्पा जोडणे हे आहे\nलवली स्टिकर्स आणि इमोटिकॉन. आमच्या प्रतिभावान कलाकारांनी मनमोहक आणि आनंदी स्टिकर बनवले कारण असे वेळा असतात जेव्हा वेळेवर स्टिकर मजकुराच्या भिंतीपेक्षा बरेच काही सांगू शकते. आमचे काही वापरकर्ते अगदी स्टिकरद्वारे देखील संवाद साधतात मुलींशी छेडछाड करणे हे इतके सोपे आणि निश्चिंत नव्हते. पण अर्थातच, सर्व जुन्या-शाळा इमोटिकॉन वापरकर्त्यांसाठी आमच्याकडे सर्वात लोकप्रिय असलेल्यांची निवड आहे.\nआपला स्टुडिओ आणि टीव्ही चॅनेल. जर आपण उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्य असलेले प्रतिभावान व्यवस्थापक असाल तर आपण समविचारी लोकांची टीम तयार करू शकता आणि आपला टीव्ही स्टुडिओ तयार करू शकता. आपण वापरकर्त्यांना नियंत्रित करण्यात सक्षम कराल, त्यांना कर्तव्ये नियुक्त करा आणि बजेट निवडा. आपण आपली अद्वितीय प्रवाह शैली कलाकुसर करू शकता आणि आपला लोगो हजारो वापरकर्त्यांद्वारे पाहिला जाईल. चिकाटी ठेवा आणि आपला स्टुडिओ आपल्या टीव्ही चॅनेलकडे जाणारा पहिला पाऊल ठरू शकेल.\nपरत एकदा अशी कल्पना होती की एखाद्याला टीव्ही चॅनेल तयार करण्यासाठी एका वेड्या पैशाची आवश्यकता असते. काळ बदलला आहे आणि आता आपण हे विनामूल्य करू शकता. आम्ही सेवा नियमितपणे सुधारत आहोत, परंतु सध्याची वैशिष्ट्ये पुरेशी आहेत. तसेच, आम्ही आपल्याला प्रारंभिक प्रेक्षक आणि आपले स्वतःचे पैसे कमविण्याची क्षमता प्रदान करीत आहोत. आपण प्रेक्षकांकडील ऑर्डर पूर्ण करून आणि वापरकर्त्यांद्वारे टिप्सद्वारे पैसे कमवू शकता आणि अर्थातच आपण जाहिरातींमधून, गप्पांमध्ये जाहिराती दर्शविण्याद्वारे किंवा YouTube वर रेकॉर्ड केलेले शो अपलोड करुन पैसे कमवू शकता.\nनवीन लोकांना भेटण्याचा सर्वोत्तम मार्ग नेहमीचे मजकूर पाठवणे या क्षणी अगदी कालबाह्य आहे आणि ते आपल्याला व्हिडिओ चॅटिंगद्वारे प्राप्त झालेली जवळीक प्रदान करू शकत नाही. आपण इतर शहरांमधल्या नवीन मुलींना भेटाल, अगदी इतर देशांपेक्षा अगदी सहज नेहमीचे मजकूर पाठवणे या क्षणी अगदी कालबाह्य आहे आणि ते आपल्याला व्हिडिओ चॅटिंगद्वारे प्राप्त झालेली जवळीक प्रदान करू शकत नाही. आपण इतर शहरांमधल्या नवीन मुलींना भेटाल, अगदी इतर देशांपेक्षा अगदी सहज भेटा, बातम्यांवर चर्चा करा आणि छाप सामायिक करा. गोष्टी अधिक मनोरंजक बनविण्यासाठी, आपल्यास आणि आपण गप्पा मारत असलेल्या व्यक्तीस उपलब्ध असलेल्या पर्यायांची विस्तृतता विसरू नका. उदाहरणार्थ, आपण व्हर्च्युअल तारखेला जाऊ शकता आणि मेणबत्त्यासह रोमँटिक डिनर देखील आयोजित करू शकता. आपली कल्पनाशक्ती गुंतवा, आपले वेबकॅम, आणि शारीरिक अंतर अदृश्य होईल. आश्चर्यकारक\nगोपनीयता धोरण वापरण्याच्या अटी Affiliate agreement Creator agreement आधार\nजुनी गप्पा रिअ‍लिटी शो व्हिडिओ प्रसारणे साइटसाठी व्हिडिओ गप्पा ऑनलाइन व्हिडिओचॅट कॅम गप्पा एक प्रकारचा जुगाराचा खेळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2010/10/blog-post_28.html", "date_download": "2021-07-25T23:05:39Z", "digest": "sha1:LIX3VCCHVYDKT7AK2Y3ZFCDWHQZXU46X", "length": 18052, "nlines": 248, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: नव(ल)रात्री - भाग ३", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nनव(ल)रात्री - भाग ३\nदोन वर्षांपूर्वी म्हणजे २००८ साली सर्वपित्री अमावास्येच्या रात्री आम्ही दोघांनी मुंबईहून विमानाने प्रस्थान केले आणि घटस्थापनेच्या दिवशी सकाळी नेवार्क विमानतळावर उतरून अमेरिकेच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले. आमच्या दृष्टीने एका अर्थाने हे सीमोल्लंघनच होते. नवरात्र संपून दस-याच्या मुहूर्तावर करण्याऐवजी आम्ही ते नवरात्राच्या सुरुवातीलाच केले होते. आमचे दुसरे पाऊल अजून अधांतरीच होते. अमेरिकेच्या इमिग्रेशन ऑफीसरने परवानगी दिल्यानंतर आम्हाला अमेरिकेत प्रवेश मिळणार होता. काँटिनेंटल विमान कंपनीच आम्हाला पुढे अॅटलांटाला नेणार होती, पण आमचे सामानसुमान पुढे पाठवण्यात अर्थ नव्हता. आम्ही नेवार्कलाच ते उतरवून घ्यावे आणि इमिग्रेशन क्लीअरन्स मिळाल्यानंतर पुन्हा कंपनीकडे सुपूर्द करावे अशी आज्ञा झाली. इतर प्रवाशांबरोबर आम्ही बॅगेज क्लीअरन्सच्या विभागात जाऊन पोचलो.\nभारतातल्या आणि युरोपातल्या विमानतळांवर मी जे बॅगेजचे कन्व्हेयर बेल्ट पाहिले होते त्यांचे एक शेपूट बाहेर गेलेले असायचे आणि त्यावर व्यवस्थित मांडून ठेवल्याप्रमाणे आमचे सामान आत येतांना दिसायचे. नेवार्कला मात्र वेगळेच दृष्य पहायला मिळाले. एका विशाल हॉलमध्ये अनेक लहान लहान वर्तुळाकार बेल्ट गोल गोल फिरत होते. कोणत्या विमानातले बॅगेज कोणत्या बेल्टवर येणार हे दाखवणारे मोठे तक्ते होते. त्यात आमचा नंबर पाहून त्या वर्तुळापाशी गेलो. त्याच्या मधोमध एक घसरगुंडी होती आणि डोक्यावर असलेल्या फॉल्स सीलिंगच्या आडून सामान येऊन छपरामध्ये असलेल्या एका पोकळीतून बदाबदा त्या घसरगुंडीवर पडून ते बेल्टवर येत होते. त्यात अनेक बॅगा उलटसुलट होत होत्या. आपले सामान दुरूनच पटकन ओळखू येण��यासाठी आम्ही बॅगांच्या वरच्या अंगाला मोठमोठी लेबले चिकटवली होती, पण ती काही दिसत नव्हती. काही लोकांना आपल्या बॅगा अचूक ओळखता येत होत्या, त्यांनी त्या पटकन काढून घेतल्या. इतर लोक अंदाजाने एक बॅग उचलून घेत होते आणि ती त्यांची नसल्यास तिला सुलट करून पुन्हा बेल्टवर ठेवत होते. या सस्पेन्समध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर आम्हाला आमचे सर्व सामान मिळाले. ते नसते मिळाले तर काय करायचे हा एक प्रश्नच होता, कारण आम्हाला तर लगेच पुढे अॅटलांटाला जायचे होते, बॅगांची वाट पहात नेवार्कला थांबायची कसली सोयच नव्हती. विमानातून आपले सामान न येण्याचा अनुभव आम्ही लीड्सला जातांना घेतला होता, पण त्यावेळी आम्ही सामानाविनाच निदान घरी जाऊन पोचलो होतो. त्यावेळी अर्ध्या वाटेत थांबायची गरज पडली नव्हती.\nआमचे सामान गोळा करून आम्ही इमिग्रेशन काउंटरकडे गेलो. त्या ठिकाणी बरीच मोठी रांग होती, तिच्यात जाऊन उभे राहिलो. आमचे पासपोर्ट आणि व्हिसा आम्ही स्वतः फॉर्म भरून, तासन् तास रांगांमध्ये उभे राहून आणि आवश्यक असलेली सारी कागदपत्रे दाखवून मिळवले होते आणि पुन्हा पुन्हा त्यातला तपशील तपासून घेतला होता. त्यामुळे त्यात कसलीही उणीव निघण्याची भीती नव्हती. गरज पडली तर दाखवण्यासाठी ते सारे दस्तावेज आम्ही आपल्या हँडबॅगेत ठेवले होते. केंद्र सरकारपासून महापालिकेपर्यंत सर्वांना द्यायचे सर्व कर वेळेवर भरले होते, आमचे वाईट चिंतणारा कोणी आमच्याविरुध्द कागाळी करेल अशी शक्यता नव्हती. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचे कारण नव्हते, पण एक दोन ऐकीव गोष्टींमुळे मनात थोडीशी धाकधूक वाटत होती.\nमाझ्या एका मित्राच्या अमेरिकेत राहणा-या मुलीकडे गोड बोतमी होती. या प्रसंगी तिला धीर देण्यासाठी, तिची आणि होणा-या बाळाची नीट काळजी घेण्यासाठी तिच्याकडे जायला तिची आई आतुर झाली होती. पहिल्या बाळंतपणासाठी मुलीने माहेरी जायचे अशी आपल्याकडली पूर्वापारची पध्दत आहे. आजकालच्या जगात काही कारणामुळे ते शक्य नसेल तर मुलीच्या आईने काही दिवस तिच्याकडे जाऊन राहणेही आता रूढ झाले आहे. आपल्या मुलीकडे अमेरिकेत जाण्यासाठी केवळ पुरेसेच नाही तर चांगले भरभक्कम कारण आपल्याकडे आहे अशी त्या माउलीची समजूत होती, पण तिला परवानगी मिळाली नाही. दुसरे एक गृहस्थ मुंबईतल्या धकाधुकीमुळे हैराण झाले होते. त्यांची म��हातारपणाची काठी, त्यांचा मुलगा, अमेरिकेत ऐषोआरामात रहात होता. कांही दिवस त्याच्या आधाराने रहावे, सर्व आधुनिक सुखसोयींनी युक्त असलेल्या त्याच्या निवासस्थानाचा अनुभव आणि उपभोग घ्यावा अशा विचाराने ते अमेरिकेला जायला निघाले. त्यांनाही जाता आले नाही. हे ऐकल्यानंतर आमच्या घरी आम्ही सुखी आहोत, अमेरिकेतली नवलाई पाहून परत जाणार आहोत असे आम्ही मुलाखतीत सांगितले होते. तेच पुन्हा सांगायचे होते, फक्त त्यासाठी योग्य शब्दांची जुळवाजुळव करत होतो.\nआमचा नंबर ज्या काउंटरवर आला त्या जागी कोणी खडूस तिरसिंगराव माणूसघाणे नव्हता. एका सुहास्यवदना ललनेने गोड हंसून आमचे स्वागत केले. \"अमेरिकेत पहिल्यांदाच आला आहात ना\" असे विचारून \"जा, मजा करा (एंजॉय युवरसेल्फ)\" असे म्हणत एक चिटोरे आमच्या पासपोर्टमध्ये ठेवले आणि ते जपून ठेवायला सांगितले. आम्ही अमेरिकेत किती दिवस राहू शकतो ते त्यावर लिहिले होते आणि त्यापूर्वी अमेरिकेहून परत जातांना विमानतळावर ते परत द्यायचे होते. घटस्थापनेच्या दिवशी अंबाबाईनेच आपल्याला या रूपात दर्शन दिले अशी मनात कल्पना करून आणि तिचे आभार मानीत आम्ही पुढे सरकलो.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nनव(ल)रात्री - भाग ४\nनव(ल)रात्री - भाग ३\nनव(ल)रात्री - भाग २\n***** कल्याणम् (भाग १ ते ६)\nपितृपक्ष आणि बेचाळीस पिढ्या\nयंदाच्या ग��ेशोत्सवातील आणखी काही आगळ्या गोष्टी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/01/makar-sankranti-shubhechha-video.html", "date_download": "2021-07-25T22:41:25Z", "digest": "sha1:NL77AYW4SN42TUZEAC2XOVVBYXDDWVH7", "length": 6441, "nlines": 96, "source_domain": "itechmarathi.com", "title": "makar sankranti shubhechha video -", "raw_content": "\nव्हाट्सएप पेक्षा Signal App चांगले आहे का नक्कीच जाणून घ्या कसे नक्कीच जाणून घ्या कसे Signal App better than WhatsApp\nमकर संक्रांतीचे उखाणे| makar sankranti ukhane\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी आपल्यासाठी खास ,आषाढी एकादशी अभंग\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nCongratulations on passing 10th:दहावी पास झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी खास विशेष…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.insidemarathitech.in/iphone-12-in-marathi/", "date_download": "2021-07-25T22:45:49Z", "digest": "sha1:SVAUEC3XFTGR5ISM37YF3QIGAXGMBEBB", "length": 10651, "nlines": 84, "source_domain": "www.insidemarathitech.in", "title": "आयफोन १२ | iPhone 12 in Marathi", "raw_content": "\nतंत्रज्ञान मराठी भाषेत | MARATHI TECH NEWS\nउद्योग जगतात एखादया कंपनीच्या सी.ई.ओ. ने प्रतिस्पर्धी कंपनीच्या प्रॉडक्टची स्तुती करणे विरळच पण काही दिवसांपूर्वी हुवावे कंपनीचे सी.ई.ओ. रेन झेंगफी यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये आयफोन १२ हा जगातील सर्वोत्कृष्ट स्मार्टफोन असल्याचं सांगितल.\n१३ ऑक्टोबर २०२० मध्ये ॲपलने पहिल्यांदाच ४ नवीन आयफोन एकाचवेळी बाजारात आणले. ॲपलने जवळपास ६ वर्षानंतर (आयफोन एस.ई. वगळता) छोट्या स्क्रीन साईज चा आयफोन म्हणजेच १२ मिनी साद��� केला. तर निर्मात्यांसाठी आयफोन १२ प्रो आणि आयफोन १२ प्रो मॅक्स हे दोन; आणि आयफोन १२ सादर केले. नवीन रंग आणि फीचर्स सहित आयफोन १२ सिरीजने विक्रीचे जगभरात नवे उचांक गाठले आहेत.\nचारही आयफोन 5G तंत्रज्ञान म्हणजेच मिलीमीटर वेव्हस (युनायटेड स्टेट्स साठी) आणि इतर 5G बॅण्ड वापरण्यासाठी सक्षम आहेत. चारही आयफोन 5G चे जास्तीत जास्त बॅण्ड वापरण्यासाठी डिजाईन केले आहेत. आयफोनचं बाहेरील अल्युमिनियम आवरण अँटेनाच काम करत. 5G सोबतच आयफोनमध्ये “स्मार्ट डेटा मोड” देण्यात आला आहे, जेव्हा 5G नेटवर्कची गरज नसेल तेव्हा आयफोन आपोआप एल.टी.ई. किंवा इतर बॅण्ड वापरून बॅटरीची खपत कमी करेल.\nनॅनो सिरॅमिक क्रिस्टल तंत्रज्ञानाद्वारे बनवण्यात आलेली सिरॅमिक शिल्ड ग्लास आयफोन १२ मध्ये वापरण्यात आली आहे. ॲपलच्या मते सिरॅमिक शिल्ड ग्लास बनविणे अत्यंत गुंतागुंतीचं काम आहे कारण सिरॅमिक पारदर्शी नसतात. सिरॅमिक शिल्डमुळे आयफोन आता ४ पट अधिक मजबूत झाला आहे.\nआयफोन ५ च्या चौकोनी डिजाईनचे अनेक चाहते आजही आहेत. त्याच चौकोनी डिजाईनचा पुनर्वापर नव्या स्वरूपात आयफोन १२ मध्ये करण्यात आला आहे. यात एरोस्पेसग्रेड अल्युमिनियम बाह्य आवरण बनविण्यासाठी वापरण्यात आलं आहे.\nजगातील सर्वात जलद स्मार्टफोन प्रोसेसर A14 बायोनिक चारही आयफोन देण्यात आला आहे. या प्रोसेसरवर अब्जावधी ऑपरेशन्स काही क्षणात पूर्ण होतात. A14 बायोनिकमुळे स्मार्टफोनवर डॉल्बी व्हिजन व्हिडिओस रेकॉर्ड करता येतात त्याचबरोबर बॅटरी खपत कमी करण्यासाठी या प्रोसेसरच डिजाईन उपयुक्त आहे.\nया सर्व आयफोनमध्ये OLED डिस्प्ले देण्यात आले आहेत आणि पिक्सेल डेन्सिटी मागील आयफोन पेक्षा दुप्पट करण्यात आली आहे. यामुळे आयफोनमध्ये कन्टेन्ट बघणे आता अजून मजेशीर होणार आहे.\nआयफोन विविध प्रकाशात उत्तम फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आयफोन १२ मध्ये डॉल्बी व्हिजन व्हिडिओ रेकॉर्ड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. कॅमेरा हार्डवेअरमध्ये विशेष बदल करण्यात आलेले नसले तरी मशीन लर्निंगचा वापर करून उत्तम फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात आलेले आहेत. त्याच बरोबर आता सेल्फी कॅमेरामध्येसुद्धा नाईट मोडचा समावेश करण्यात आला आहे.\nचारही आयफोनमध्ये मागील बाजूस एक चुंबकीय वर्तुळ बसविण्यात आलेलं आहे याद्वारे तुम्ही आयफोन चार्ज करू शकता. मॅगसेफमुळे नवीन ऍक्सेसरीज आयफोनसाठी तयार केल्या जातील. मॅगसेफमध्ये NFC रीडर असल्यामुळे ॲपल लवकरच एअरटॅग सादर करेल आणि पुढील आयफोनमध्ये फक्त मॅगसेफद्वारे वायरलेस चार्जिंगचा पर्याय देऊन सर्व पोर्ट काढून टाकण्यात येतील असं बोललं जातंय.\nसॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची एकसंध बांधणी दर्जेदार आणि उत्तम डिजाईन व सर्व्हिस या सर्व गोष्टींमुळे चारही आयफोन इतर स्मार्टफोनपेक्षा उजवे ठरतात. असं असलं तरीहि जर तुम्ही आयफोन १२ घेणार असाल तर तुम्हाला फोनच्या बॉक्समध्ये चार्जिंग अडॅप्टर आणि हेडफोन्स मिळणार नाहीत (ॲपलने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.) त्यामुळे त्यासाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागतील.\nॲपल स्प्रिंग लोडेड इव्हेंट एप्रिल २०२१\nआकाश जाधव on ॲपल स्प्रिंग लोडेड इव्हेंट एप्रिल २०२१\nPratik on ॲपल स्प्रिंग लोडेड इव्हेंट एप्रिल २०२१\nवेबसाईट वरील सर्व माहिती सुरक्षित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/end-burnt-sugarcane-sweet-record-and-break-gadakh-factory-72237", "date_download": "2021-07-25T22:31:21Z", "digest": "sha1:35S4SBMRWZMFJZ7QIKCEMJYMQWVUC3IS", "length": 18964, "nlines": 221, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "जाळलेल्या 'कडवट' ऊसाचा शेवट 'गोड' ! गडाखांच्या कारखान्याकडून नोंद व तोडही - The end of burnt sugarcane is sweet! Record and break from Gadakh factory | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजाळलेल्या 'कडवट' ऊसाचा शेवट 'गोड' गडाखांच्या कारखान्याकडून नोंद व तोडही\nजाळलेल्या 'कडवट' ऊसाचा शेवट 'गोड' गडाखांच्या कारखान्याकडून नोंद व तोडही\nजाळलेल्या 'कडवट' ऊसाचा शेवट 'गोड' गडाखांच्या कारखान्याकडून नोंद व तोडही\nसोमवार, 15 मार्च 2021\nमागील महिन्यात करजगाव येथील शेतकरी अशोक टेमक यांनी मुळा कारखाना उसाला तोड देत नसल्याने अडीच एकर उसाचे पीक पेटून दिले.\nसोनई : मुळा साखर कारखाना उसाची नोंद घेत नाही व तोडही देत नसल्याने जाळण्यात आलेला उस वाजतगाजत मिरवणूकीने कारखान्यावर नेण्यात आला. संपूर्ण राज्यात गाजलेला हा विषय 'गोडी'त मिटला आहे. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या या कारखान्याने ऊस घेतल्याने अखेर हे प्रकरण मिटले आहे.\nमागील महिन्यात करजगाव येथील शेतकरी अशोक टेमक यांनी मुळा कारखाना उसाला तोड देत नसल्याने अडीच एकर उसाचे पीक पेटून दिले. हनुमानवाडी येथील ॠषीकेश वसंत शेटे यांनी याच कारणामुळे दीड एकर उसाचे पीक पेटवून दिले होते. हा प्रश्न संपुर्ण राज्यात चांगलाच गाजला होता.\nहेही वाचा... प्रशांत गायकवाड यांचे अजितदादांनी ऐकले\nजाळलेला उस मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर नेवून टाकण्याचे आंदोलन शेटे यांनी जाहीर केले होते. परंतु मुळा कारखान्याच्या शेतकी विभागाने नोंद घेवून तोड दिल्याने आनंद म्हणून उसाने भरलेल्या ट्रॅक्टरची मिरवणूक काढण्यात आली. इतर शेतकऱ्यांची नोंद घेवून तोडीचे अश्वासन दिल्याने जाहीर केलेले आंदोलन रद्द केले, असे ॠषीकेश शेटे यांनी सांगितले.\nशेतकी विभागाचे दीपक कर्जुले, मधुकर सुरसे व मास्तर मांडे यांनी जाळून टाकलेल्या उसाची बांधांवर जाऊन नोंद घेत नियमानुसार तोड दिली. यापूर्वी नोंद दिलेली नव्हती, असे सुरसे यांनी सांगितले.\nहेही वाचा.. आमचं मस्त चाललंय\nमुळा कारखान्याच्यावतीने कुणाचीच अडवणूक केली जात नाही. करण्यात आलेले आंदोलन फक्त स्टंटबाजी होती, असे 'मुळा'चे अध्यक्ष नानासाहेब तुवर यांनी सांगितले.\nना नफा, ना तोटा तत्वावर मास्क विकण्याचे आवाहन\nश्रीरामपूर : कोरोना संसर्ग पुन्हा वाढत असून, नागरिकांनी सुरक्षित उपाय म्हणून मास्कचा वापर करणे गरजे बनले आहे. त्यामुळे मास्कची विक्री ना नफा, ना तोटा तत्वावर करुन कठिण काळात मानवतेचा दृष्टीकोण जपण्याचे आवाहन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे निमंत्रक रवींद्र गुलाटी यांनी केले आहे.\nकेमिस्ट हा आपल्या व्यवसासोबत समाजसेवा करतो. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या औषधांची सुचनेनुसार मार्गदर्शन करतो. तसेच देशभरात कुठल्याही प्रकारचे संकटे आल्यास केमिस्ट संघटना गरजुंसाठी मदतीची धाव घेते. त्यासोबत गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना, वयोवृद्ध आश्रमाला केमिस्ट संघटना मदतीचा हात देते.\nकोरोनामुळे अनेकजण आर्थिक अडचणीत सपडले आहेत. सध्या काही ठिकाणी वाढीव दराने मास्क विक्री केली जात असल्याने सरकार त्यावर कारवाई करणार असल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व केमिस्ट आणि ड्रगिस्ट बांधवांनी पुन्हा एकजूट होऊन सामाजिक सेवा करण्याची वेळ आली आहे.\nसमाजकार्यासाठी केमिस्ट असोसिएशनने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे. कोरोना विषाणू रोखण्यासाठी अद्याप प्रभावी औषध उपलब्ध झाले नसल्याने कोरोनापासून बचावासाठी मास्क लावणे हाच एकमेव उपाय आहे. म्हणून मास्कची विक्री ना नफा, ना तोटा तत्वावर करावी. सामाजिक बांधिलकी जपुन नागरिकांना मास्क उपलब्ध करुन देण्याचे, आवाहन केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे गुलाटी यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nअखेर `नासाका`साठी देविदास पिंगळेंचा प्रस्ताव शासनाला सादर\nनाशिक : येथील नाशिक सहकारी साखर कारखाना (नासाका) भाडेतत्त्वावर घेऊन सुरू करण्याबाबत (Nashik sugar foctory starts on rental basis proposal submits to...\nरविवार, 25 जुलै 2021\nतुमची-आमची तिसरी पिढी एकत्रित काम करते रोहित पवारांना ढाकणे रमले आठवणीत\nपाथर्डी : तुम्ही जनेतेच्या कामात राहा जनता तुमच्यासोबत येतेच. शरद पवार व मी दोघांनी एकत्रीत काम केले आहे. अॅड. प्रताप ढाकणे व अजित पवार(Ajit pawar)...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमाजी आमदार पाटसकरांच्या घरांसाठी अजित पवारांनी पुढाकार घेतला\nदौंड : जुनी माणसे फार मोठ्या मनाची होती. मोठ्या मनाची ही माणसे देशाचा विचार करणारी होती. अशा दिवंगत माजी आमदार जगन्नाथ तात्याबा पाटसकर यांच्या घराचा...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nअजिततदादा म्हणजे प्रत्येकाने अनुकरण करावे असा नेता\nनाशिक : जिल्ह्यातील घडामोडींवर त्यांचे अतिशय बारीक लक्ष असते. (Ajit Pawar keeps attention on nashik Devolopment & updates) जिल्ह्यातील शेती,...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nआम्ही पाणी मागीतले, अजितदादांनी धरण दिले\nनाशिक : मी खासदार असतानाचा हा प्रसंग आहे. टंचाईमुळे शेतकरी संकटात होते. पाण्याच्या संकटामुळे द्राक्षबागा आणि शेती अडचणीत होती. (Grape Gardens and...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nलाॅकडाऊन उठवा, नाहीतर रस्त्यावर उतरून दुकाने उघडू; मग केसेस झाल्या तरी बेहत्तर..\nसांगली ः लोकांची सहनशिलता संपली आहे, आणखी किती दिवस हाल सहन करायचे असा संतप्त सवाल करत लाॅकडाऊन उठवा, नाहीतर रस्त्यावर उतरून दुकाने उघडू, मग केसेस...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nइंदापुरात भाजपला आठवड्यात दुसरा धक्का\nवालचंदनगर (जि. पुणे) : विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले इंदापूर तालुक्यातील श्री...\nमंगळवार, 20 जुलै 2021\nकोव��ड प्रकोपात जनतेसोबत राहिलो : आमदार आशुतोष काळे\nकोपरगाव : मतदारसंघात समतोल विकासाचा वेग कायम ठेवीत, आपण कोविड (Covid) प्रकोपात सदैव जनते सोबत राहिलो. तातडीने पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून...\nशनिवार, 17 जुलै 2021\nबॅंक खाते जप्त झालेले नाही, हा तर राजकीय खोडसाळपणा; संचालकांचा दावा.\nपरळी : वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे कोणतेही बॅक खाते जप्त झालेले नसून यासंदर्भात येत असलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचा दावा कारखान्याचे...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nपंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ कारखान्याचे बॅंक खाते जप्त..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या परळी येथील पांगरीच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे बॅंक खाते जप्त करण्यात आले आहे...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nसहकारमंत्र्यांचे आदेश : ‘नासाका’ची सात दिवसांत ई-निविदा‘\nनाशिक : गेल्या सात ते आठ वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे बंद असलेला नाशिक सहकारी साखर कारखाना (Nashik co-operative Sugar Factory closed due to financial...\nशुक्रवार, 16 जुलै 2021\nकाॅंग्रेस-राष्ट्रवादीने राज्यातील साखर कारखाने आपापसात वाटून खाल्ले..\nनांदेड ः सहकार चळवळीच्या उद्देशाला कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने हरताळ फासला आहे. या दोन्ही पक्षांतील नेत्यांनी साखर कारखाने आपसात वाटून घेत...\nगुरुवार, 15 जुलै 2021\nसाखर विषय topics मुख्यमंत्री आंदोलन agitation विभाग sections स्टंटबाज नासा तोटा कोरोना corona सरकार government औषध drug\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://couponwithlove.com/shyamchi-aai/", "date_download": "2021-07-25T22:49:13Z", "digest": "sha1:ZY7EZOGIQM4EDLJ2GAI2ZVPEJV5LKPVD", "length": 4689, "nlines": 71, "source_domain": "couponwithlove.com", "title": "Shyamchi Aai - CouponWithLoveShyamchi Aai - CouponWithLove", "raw_content": "\n१९५०-६० च्या दशकात ज्या पिढीने जीवनातील पहिले एक दीड दशक पूर्ण केले होते, असा आजचा एकही ज्येष्ठ नागरिक नसेल की ज्याने त्याच्या बालपणी साने गुरुजींचे ‘श्यामची आई’ हे पुस्तक वाचले नसेल. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’, ‘मीरी’ अशा कादंबऱ्या वाचून ज्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या नसतील अशी व्यक्ती विरळच. अत्यंत साधी, सरळ; पण काळजाचा ठाव घेणारी हृदयस्पर्शी भाषा हे गुरुजींच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. आईच्या प्रेममय थोर शिकवणुकीचे सरळ, साध्या व सुंदर संस्कृतीचे एक करुण व गोड कथात्मक चित्र म्हणजे ‘श्यामची आई’ असे म्हणता येईल. खुद्द गुरुजी म्हणतात की, “ही क���ा लिहिताना हृदयातील सारा जिव्हाळा येथे ओतलेला आहे. या गोष्टी लिहीत असताना माझे डोळे शतवार ओले झाले होते. हृदय गहिवरून व उचंबळून आले होते. माझ्या हृदयात मातेबद्दलच्या असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता यांच्या अपार भावना ‘श्यामची आई’ वाचून जर वाचकांच्या हृदयातही उत्पन्न होतील तर हे पुस्तक कृतार्थ झाले असे म्हणता येईल. आपल्या मुलांवर अपार माया करणारी, त्यांनी सुसंस्कारी बनावे म्हणून झटणारी; पण हे संस्कार उपदेशाच्या डोसाच्या रूपात मुलांना न पाजता स्वत:च्या वागण्यातून व दैनंदिन छोट्याछोट्या प्रसंगातून मुलांच्या मनावर ते संस्कार बिंबवणारी आणि मुलांना शिस्त लावताना प्रसंगी कठोर बनणारी ही आदर्श ‘आई’ आजच्या पिढीतील उगवत्या पिढीसाठीच नव्हे तर त्यांच्या आईबाबांसाठी प्रेरक ठरेल, हे निश्चित.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/quickly/maharashtra/mumbais-dharavi-records-zero-cases-of-covid-19-today-as-per-municipal-corporation-of-greater-mumbai-260413.html", "date_download": "2021-07-25T23:25:03Z", "digest": "sha1:5LPBJYJ3DMF576HIZ737EUC6IQFALYIN", "length": 1326, "nlines": 6, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्र News | Corona Cases in Dharavi: धारावीकरांनी पुन्हा करून दाखवले, आज एकाही कोरोना रुग्णांची नोंद नाही | LatestLY मराठी", "raw_content": "\n⚡ Corona Cases in Dharavi: धारावीकरांनी पुन्हा करून दाखवले, आज एकाही कोरोना रुग्णांची नोंद नाही\nआशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने (Dharavi) स्वंयशिस्त आणि सामुहिक प्रयत्नातून कोरोनावर नियंत्रण ठेवता येते हे जगाला दाखवून दिले आहे. धारावीत गेल्या 24 तासात एकाही कोरोनाबाधित रुग्णांची (Coronavirus) नोंद झाली नसल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेने (BMC) दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/energy-minister-raut-should-resign-and-get-a-job-as-a-clerk-darekar/", "date_download": "2021-07-25T22:14:33Z", "digest": "sha1:SRC3HH36SPN4NJADHX7PR32BKUMCVOWP", "length": 16938, "nlines": 147, "source_domain": "mh20live.com", "title": "ऊर्जामंत्री राऊत यांनी राजीनामा देऊन क्लार्कची नोकरी करावी – दरेकर – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/राजकीय/ऊर्जामंत्री राऊत यांनी राजीनामा देऊन क्लार्कची नोकरी करावी – दरेकर\nऊर्जामंत्री राऊत यांनी राजीनामा देऊन क्लार्कची नोकरी करावी – दरेकर\nराज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील विज वीज ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज बिल मोफत देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. लॉकडाऊनच्या काळात अनेकांकडे पैसे नसताना विद्युत वितरण कंपनीने ग्राहकांना विजेची जास्तीची बिले देऊन जनतेला शॉक देण्याचे काम केले आहे. अशा काळात जनतेला दिलासा देण्याचे काम सरकारने करणे आवश्यक असताना उलटपक्षी जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. तसेच जास्तीची बीले मी तपासून देतो असे म्हणणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपली जबाबदारी काय हे ओळखून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घ्यावा, मंत्री कशासाठी आहोत याचा विचार करावा हे ओळखून त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय घ्यावा, मंत्री कशासाठी आहोत याचा विचार करावा बिले तपासण्यासाठी महावितरणच्या कार्यालयात जाऊन बसावे. परंतु ते काम करण्यासाठी त्यांनी प्रथम आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा त्यानंतर महावितरण कंपनीच्या कार्यालयात क्लार्कची नोकरी करावी त्यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते बिले आपल्याकडे तपासणीसाठी घेऊन येतील. त्यावेळी आपण बील तपासणीचे काम करावे असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दि. २१ नोव्हेंबर रोजी राऊत यांना लगावला. औरंगाबाद पदवीधर मतदार संघातून भाजप, रिपाइं व रासप महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आ. राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. व्यंकटराव गुंड, सुधीर पाटील, जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, प्रदीप शिंदे व जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना दरेकर म्हणाले की, मराठवाड्याचा दोन दिवसीय दौरा आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतल्यानंतर कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन सुरू केला आहे. या मतदारसंघात पक्षाने अभ्यासू व्यक्तिमत्व असलेल्या शिरीष बोराळकर यांना उमेदवारी दिली असून महाआघाडीचे सतीश चव्हाण यांना मतदारांनी दोन वेळा संधी दिली असून बारा वर्षातील सात वर्ष त्यांची सत्तेतील कारकीर्द होती. मात्र त्यांनी पदवीधरांचा एकही प्रश्न सोडविलेला नाही किंवा काम केलेले नाही. त्यांनी नात्यागोत्याचे राजकारण करीत निवडणुका जिंकल्या आहेत असा थेट आरोपही केला. विशेष म्हणजे इतर पदवीधर आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यासाठी त्यांनी समस्या देखील सभाग्रहात मांडल्या. परंतू चव्हाण यांनी आपल्याला अभिमान वाटेल अशी एक ही ही कामगिरी केली नसल्यामुळे त्यांची बारा वर्षाची कारकीर्द निष्क्रिय गेली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. हा मतदारसंघ भाजपचा पारंपरिक गड असून पुन्हा एकदा बोराळकर रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येतील असा विश्वासही व्यक्त केला. तसेच सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मदत केली नाही, कर्मचाऱ्यांना पगार नाही त्यामुळे सगळीकडे नैराश्य पसरले असून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याला गतीशील विकास दाखविला होता. त्यासाठी वाटर ग्रीडची योजना मंजूर देखील केली आहे. मात्र या सरकारचा जनतेशी व मंत्र्याशी देखील विसंवाद असल्यामुळे जनता प्रचंड नाराज असून या निवडणुकीच्या माध्यमातून सरकार विरोधात आपला राग व्यक्त करून दाखविल्या शिवाय राहणार नाही असे त्यांनी सांगितले.\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपुरात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nऔरंगाबाद राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या:पश्चिम विधानसभा अध्यक्षपदी अफरोज लतिफ पटेल यांची निवड\nपंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट:रावसाहेब दानवे\nबंगालमध्ये भाजपला झटका मिशन महाराष्ट्र’ बारगळणार\nपंढरपु��ात पुन्हा राष्ट्रवादीचे भालकेच \nपंढरपूर विधानसभा मतदानासाठी प्रवास करण्यास मतदारांना सूट\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nशंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्यावर मी ठाम- नितीन राऊत\nवाळू तस्करी करीत जप्त केलेल्या दहा दुचाकी वाळू चोरांनी तहसीलच्या आवारातून पळविल्या,-तहसीलदार चंद्रकांत शेळके यांची पोलीस ठाण्यात तक्रार\nघरातील तरुण माणसं मरत आहेत आणि विरोधक राजकारणात दंग’, नाना पटोलेंचा घणाघात\nमनसे सदस्य नोंदणी मध्ये सहभागी व्हा ;आप्पासाहेब पाटील वानखरे\nशिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक ; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nलोकशाही आणि घटनेने असलेली जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने कधी पाहिला नाही – शरद पवार\nबीड:राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महागाईच्या विरोधात तीव्र आंदोलन\nBreaking: वनमंत्री संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/neem-leaves-benefit-the-body/", "date_download": "2021-07-25T21:51:37Z", "digest": "sha1:VHL3AZJ7EZS3QLOTDQL3B5GVAO64OQTX", "length": 15305, "nlines": 160, "source_domain": "mh20live.com", "title": "कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे! – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल��हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/लाईफ स्टाईल/कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे\nकडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे\nकडुलिंबाची केवळ दोन पान तरी दररोज खावी अस्सा सल्ला तुम्ही या आधी देखील नक्कीच एकला असेल, आणि ते तितकेच खरे देखील आहे. चवीला कडु असलेल्या कडुलिंबाच्या पानांमंध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म आहेत. अनेक प्रकारचे त्वचा रोग, दातांच्या सफाई साठी तसेच इतरही अनेक फायदे कडुलिंबामुळे होते. आयुवेदात कडुलिंबाचा अनेक फायदे सांगितले असून, थंडीत कडुलिंबा शरीरासाठी फायदेशीर ठरते. साऊत साईडचे लोक संक्रांती तसेच गुढीपाडवा सणाच्या काळात गुळाच्या पाण्यात कडुलिंब टाकुन काढा बनवतात. चला तर जाणुन घेऊ कडुलिंबाचे फायदे.\nपोटांच्या आजारावर कडुलिंबाचा रस अतिशय गुणकारी ठरतो. अती गोड खाल्यास किंवा इतर कारणाने जंत झाल्यास कडुलिंबाच्या रसात मध आणि काळी मिरी घालुन पिल्यास पोटाचे विकार नाहीशे होण्यास मदत होते.\nचेहऱ्यावर येणारे फोड किंवा पुरळ यासाठी कडुलिंबाची पान, साल आणि फळ यांच्या एकत्रित मिश्रणाचा लेप लावल्यास चेहरा तजेलदार दिसतो. कारण कडुलिंबामध्ये अँटीसेप्टिक गुण असल्याने त्याचा फायदा होता. मात्र या सगळ्या आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील उत्तम.\nदात स्वच्छ करण्यासाठी आजही अनेक लोक कडुलिंबाच्या झाडाची काठी वापरतात. यामुळे दात स्वच्छ आणि निरोगी राहण्यास मजत होते. तोंडाला जर दुर्गंधी येत असेत तर त्यापासून सुटका मिळते. तसेच अनेक टुथपेस्टमध्ये देखील कडुलिंब असल्याचे तुम्हाला माहितीच आहे. त्याचबरोबर कडुलिंबाचे तेल कानात टाकल्यास कानात येणारे पाणी किंवा कान दुखण्यापासून आराम मिळतो. कान हा संवेदनशील भाग असल्याने एकदा डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.\nकडुनिंबाच्या कडवटपणा मुळे त्याचा जंतु किटाणु मारण्यासाठी उपयोग होतो. तेंव्हा केसात कोंडा झाला असेल किंवा उवा झाल्या असतील तर अशावेळी कडुलिंबाचे ��ेल किंवा अंघोळीच्या पाण्यात उकळुन कडुलिंबाचा पाला टाकणे फायदेशीर ठरते.\nकडुलिंबातील औषधी गुणधर्मांमुळे संसर्गजन्य त्वच्या रोगावर कडुलिंबाची पाने फायदेशीर ठरतात. अंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाणे टाकल्यास फायदा होतो. कारण कडुलिंबात किटाणू मारण्याची क्षमता असते.\nया व्यतिरिक्त कांजण्या किंवा गोवर तसेच देवी सारख्या साथीच्या आजारांच्या वेळी घरगुती उपाय म्हणून कडुलिंबी पाने अंघोळीच्या पाण्यात टाकली जातात.\nकडुलिंब थंड असल्याने अंथरुणात अंगाखाली अशा वेळी कडुलिंबाची पान ठेवली जातात.\nडायबिडिस असणाऱ्या लोकांसाठी देखील कडुलिंबाचा रस फायदेशीर ठरतो.\nतांदळाला किड लागु नये, उंदरांपासून रक्षण करण्यासाठी सुकलेला कडुलिंबाचा पाल टाकला जातो. साठवणुकीच्या धाण्यात कडुलिंबाचा पाल टाकल्याने वासाने किडे किंवा उंदीर घुशी त्यापासून दुर राहतात.\nअश्या पद्धतीने ठेवा पावसाळ्यात आहार, कुठलेही पदार्थ खाऊ नये…\nCOVID-19: रुग्णांनी आहारात करा या घटकांचा समावेश\nनोकरदार वर्गाला फ्रीमध्ये मिळणार 7 लाख रुपयांची ही सुविधा :मोदी सरकारची मोठी घोषणा\nरिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ‘प्रेमाचा इजहार’\nचुकूनही अशा लोकांना घरात प्रवेश करू देऊ नका, नाहीतर….\nअश्या पद्धतीने ठेवा पावसाळ्यात आहार, कुठलेही पदार्थ खाऊ नये…\nCOVID-19: रुग्णांनी आहारात करा या घटकांचा समावेश\nनोकरदार वर्गाला फ्रीमध्ये मिळणार 7 लाख रुपयांची ही सुविधा :मोदी सरकारची मोठी घोषणा\nरिषभ पंतची गर्लफ्रेंड इशाचा रोमँटिक व्हिडीओ व्हायरल, 5 सेकंदाच्या व्हिडीओमध्ये ‘प्रेमाचा इजहार’\nचुकूनही अशा लोकांना घरात प्रवेश करू देऊ नका, नाहीतर….\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nनागपूर : मराठा समाजाच्या 12% जागा बाजूला ठेवून नोकरभरती सुरू करा : वडेट्टीवार\nलं��नमधली १० लाखांची नोकरी सोडून ‘हे’ जोडपं गावी करतयं शेती; यूट्यूबवरही झालयं फेमस..\nही पद्धत एकदम सोपी:सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते असल्यास घर बसल्या भरा ऑनलाईन पैसे\n तर मग स्मृतीभ्रंश (डिमें‍शिया)बाबत जाणून घ्या…\nपत्नीबाबत बदलल्या तरुणांच्या अपेक्षा,सुंदर, सुगरण नव्हे तर अशी बायको हवी मला\nउन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात ही फळं\nउन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत करतात ही फळं\nरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासह वजनही करतो कमी ओव्याचा चहा\nफक्त 1000 रुपये भरून दरमहा 4950 रुपये मिळवा, जबरदस्त फायदा-Post Office MIS\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2021-07-25T23:43:16Z", "digest": "sha1:4YQ6Y4OL24SRP7RNKLBITFM2R3O5SNEQ", "length": 3268, "nlines": 53, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:मंडी (चित्रपट)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nचर्चा:मंडी (चित्रपट)ला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख चर्चा:मंडी (चित्रपट) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमंडी (चित्रपट) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.punememories.com/post/bohriali", "date_download": "2021-07-25T21:13:43Z", "digest": "sha1:UYDL6DBDJ6WPIHSMJZPCYAD5FE6LMMIL", "length": 10818, "nlines": 70, "source_domain": "www.punememories.com", "title": "बोहरी अळी -पुण्याची घाऊक बाजार पे��� .", "raw_content": "\nबोहरी अळी -पुण्याची घाऊक बाजार पेठ .\nबोहरी अळी म्हणले, प्रचंड गर्दी, हार्डवेअर, पेंट, डेकोरेशन चे सामान, वेग वेगळी अवजारे, जे म्हणाल ते सामान घाऊक किमतीत आणि घाऊक प्रमाणात मिळण्याचे ठिकाण.\nकाही गुजराती सोडले तर बोहरी लोकांचे अधिक्य असलेली बाजार पेठ .\nपांढऱ्या तुमानी , पांढरे कोट , सोनेरी काम असलेली विशिष्ट आकाराची टोपी , कोरलेल्या विशिष्ट आकाराच्या दाढ्या, आणि अगत्यशील आणि न दमता अखंड सामान दाखवण्याची चिकाटी, अशी हि उमदी दिसणारी, उद्यमशील जमात .\nपुढल्या बाजूने अनेक खिडक्या आणि बंद गॅलऱ्या, रंगी बेरंगी काचा लावलेली तावदाने, अशी दुसऱ्या मजल्या वरची घरे आणि खाली दुकाने अशी सर्वसाधारण ठेवण असलेली बाजार पेठ असा सर्वसाधारण तोंडवळा असणारी हि अळी.\nप्रथम निजामशाही वझीर मलिक अंबर च्या नावाने मलकापुरा नावाने हि वसलेली पेठ आणि नंतर नाना फडणविसाने साप्ताहिक वारांच्या नावाने बदलेल्या पेठांच्या नावाने आताची रविवार पेठ.\nपेशव्यांच्या काळात व्यापार वाढवण्यासाठी त्यांनी वेग वेगळ्या जाती जमातींच्या लोकांना प्रोत्साहित केले .\nत्यामध्ये हे दाऊदी बोहरा लोक, नगर, औरंगाबाद आणि काही गुजरातेतून पुण्यात आले .या सर्व ठिकाणी मुसलमानी राजवटी आणि साम्राज्य होती.\nकादर मंझिल. १९२८. जमना ताहेर सैफी\nनगरची निजामशाही , औरंगाबादची कुतुबशाही किंवा गुजरातेतली मुसलमानी सल्तनत . या मुळे तेथे राहणारे हे शिया मुसलमान लोक जात्याच व्यापारी होते. .\nत्यांची मस्जिद आणि जमात खाना १७३० साली सरकारने दिलेल्या जमिनीवर बांधले गेले आहेत.\nशनिवार वाडा १७३० ते १७३२ च्या दरम्यान बांधला गेला, त्या वरून आपल्याला त्यांचा पुण्यातला रहिवास किती जुना आहे ते कळते.\nउत्तम प्रतीचे मँचेस्टर कॉटन, आयात केलेल्या चायना क्रोकेरी, उत्तम कट ग्लासच्या वस्तू यामध्ये त्यांची मक्तेदारी होती. एवढेच काय येवल्याचे, पैठणचे आणि सुरतेचे उच्च प्रतीचे रेशीम हि पण यांची खासियत होती .पेशवाई शिरपेच , पागोटी , शेले , यासाठी हे रेशीम वापरले जाई.\nअतिशय धनाढ्य असणारी हि व्यापारी जमात पुण्याचे अंगच बनून गेली .\nपुढे इंग्रजांच्या काळात जसे कॅम्प वसले, तशी काही कुटुंबे तिकडेही स्थिरावली.\nताहेर अली, सैफी, असगर अली, तय्यबजी अशा नावाची बरीच कुटुंबे आज ही तिथे दुसऱ्या तिसऱ्या पिढीत सफल व्यापारी म्हणून ��्रसिद्ध आहेत .\nव्यापाऱ्यांच्या वार्षिक हिशोबांसाठी लागणाऱ्या चोपड्या इथे प्रामुख्याने मिळतात .\nलाल रंगाचे कापडी वेष्टन व त्याच्यावरचे पांढऱ्या धाग्याने काढलेले ठराविक डिझाईन असा या चोपडीचा\nवर्षानु वर्षे तोच तोंडवळा आहे.\nदिवाळीच्या अगोदर उत्तम मुहूर्त बघून गुजराती मारवाडी व्यापारी या चोपड्यांच्या खरेदीसाठी येतात . ठराविक.\nबोहरी माणसाच्या हातूनच त्या चोपड्या घेण्याचा त्यांचा आग्रह असतो .त्या मुळे कधी कधी नव्वदीतले वृद्ध बोहरी घरातून खाली येऊन त्यांना त्या चोपड्या देतात.\nकधी कधी मुहूर्त मध्यरात्रीचा किंवा त्याच्या पुढचा असतो.\nतरी अपरात्री प्रसन्न मुद्रेने हे वयस्कर वृद्ध शुचिर्भूत होऊन व्यापाऱ्यांच्या हातात चोपड्या मखमली कापडातठेवून भक्तिभावाने , चोपडीला व घेणाऱ्याला कुंकू लावून सुपूर्द करतात.\nहातगुणावर विश्वास ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांना हा हृद्य सोहळा अतिशय महत्वाचा वाटतो .\nत्याच बरोबर चोपडी देणाऱ्या वयोवृद्ध बोहरी आजोबाना गलबलून येते , आपल्या हस्त स्पर्शाने येणाऱ्याबरकतीवर असणाऱ्या व्यापाऱ्याचा विश्वास त्यांच्या सरत्या दिवसातला एक भावनिक क्षण असतो .\nसचोटीचा व्यवहार, हसतमुख, आणि अगत्यशीलता यामुळे सफल झालेली हि कुटुंबे सय्यदना बुऱ्हानुद्दीन धर्मगुरूंचे अनुयायी आहेत. साधारण २० लाखाच्या आसपास भारतातली यांची लोक संख्या आहे. मक्केमधील हाशीमी बोहरा लोक साधारण १६५० ते १७०० च्या दरम्यान भारतात आले असावेत.\nयांचे एक प्रमुख धर्मगुरू आणि महात्मा गांधींचा परिचय होता. एवढेच नव्हे तर गांधीजींच्या दांडी यात्रे दरम्यान गांधीजी दांडी मध्ये \" सैफी विला \" नावाच्या बोहरा घरामध्ये राहिले होते.\nमक्केमधल्या हाशिमी कुल हे त्यांचे आद्य कुळ असल्याचे ते सांगतात.\nकाळानुसार , त्यांनी होलसेल मध्ये स्टेशनरी, सेंट्स , थर्मोकोल चे सामान, बाग कामासाठी लागणारे साहित्य अशी बरीच नवीन उत्पादने व्यापारात समाविष्ट केली.\nअश्या या भूल भुलय्याच्या बाजार पेठेत तुम्ही लहान मुलासारखे हरखून जाता .\nगर्दी चुकवत चुकवत , इथले बहुविध सामान बघता बघता तुमचे २-३ तास आणि त्यापेक्षा जास्त पैसे, कसे निघून जातात हे तुम्हालाही कळत नाही .\nपेठांमधील वाडे आणि वाड्यांमधले दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/taukte-cyclone-updates-anand-dimitti-said-the-captain-of-the-p305-barge-ignored-the-storm-warning-news-and-live-updates-128531719.html", "date_download": "2021-07-25T21:48:26Z", "digest": "sha1:PF5G2WFLKA2FIP7BURAWMDLUYQOQYWMN", "length": 9512, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Taukte cyclone updates: Anand Dimitti said The captain of the P305 barge ignored the storm warning; news and live updates | पी 305 बार्जच्या कॅप्टनने वादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले; बार्जच्या दुर्घटनेत बचावलेल्या आनंद डिमट्टीने सांगितला घडलेला प्रकार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:पी 305 बार्जच्या कॅप्टनने वादळाच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले; बार्जच्या दुर्घटनेत बचावलेल्या आनंद डिमट्टीने सांगितला घडलेला प्रकार\nतब्बल 15 तास समुद्राच्या लाटांसोबत झुंज; डोळ्यादेखत सहकाऱ्यांचा जीव गेल्याने मनावर खोलवर परिणाम\nतौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात पी ३०५ बार्ज बुडाले आणि त्यात अनेक जण मृत्युमुखी पडले. १५ मे रोजी चक्रीवादळाची माहिती बार्जवरील सर्वांना मिळाली होती. कॅप्टन राकेश बल्लव यांनी वादळाचा इशारा गंभीरपणे घेतला नव्हता. त्यामुळेच ही दुर्घटना घडली, अशी माहिती या दुर्घटनेतून बचावलेला बार्जवरील फायरमन आणि गोवा हळदोणे येथील रहिवासी आनंद डिमट्टी याने दिली आहे. आनंदने तब्ब्ल १५ तास समुद्राच्या तुफानी लाटांसोबत झुंज दिली आणि मृत्यूवर विजय मिळवून तो गोव्यात परतला आहे.\nमृत्यू समोर दिसत होता, मात्र एकमेकांना धीर देत होतो\nपी ३०५ बार्जवर गोव्यातील हळदोणे येथील रहिवासी आनंद डिमट्टी हा २५ वर्षीय तरुण अजूनही या मानसिक धक्क्यातून बाहेर आलेला नाही. या घटनेचा त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला आहे. त्याच्या डोळ्यादेखत त्याच्या सहकाऱ्यांचा बुडून आणि बार्जवर आपटून मृत्यू झाला. त्याने सांगितलेली घटनेची माहिती अंगावर काटा आणणारी होती. आम्हा सर्वांना मृत्यू समोर दिसत होता. मात्र तरीही आम्ही एकमेकांना धीर देत होतो. बार्जवरील रूम क्रमांक १२९ मधून तिघा सहकाऱ्यांसह बार्जवर येऊन मीही कॅप्टन काय सूचना करतात याकडे लक्ष देऊन होतो, असे आनंदने सांगितले.\nबार्जच्या मागील भागाला मोठा तडा गेला होता\nसोमवार, १७ मे. दिवस. पहाटे अंदाजे पाच-साडेपाचच्या सुमारास बार्जचे दोन ॲँकर तुटले. त्यानंतर काही वेळाने उरलेले सहा अँकर तुटले. त्यामुळे बार्ज भरकटली. अजस्र लाटांच्या प्रवाहाबरोबर ती ओएनजीसीच्या अनमॅन ऑइल प्लॅटफाॅर्���ला आदळताच मोठा आवाज झाला. मूळ ठिकाणापासून बार्ज अनेक नॉटिकल मैल भरकटत फिरत होती. बार्जच्या मागील भागाला मोठा तडा गेला. त्यामुळे बार्ज बुडणार हे निश्चित झाले. कॅप्टनने सकाळी अंदाजे १० च्या सुमारास बार्ज बुडण्याची शक्यता व्यक्त केली, अशी माहिती आनंदने दिली.\nकॅप्टनचे आदेश : जीव वाचवायचा असेल तर उड्या मारा\nसर्वांनी लाइफ जॅकेट घालून तयार राहावे, असे आदेश कॅप्टनने दिले. आम्ही जॅकेट घालून पुढील आदेशाची वाट पाहत होतो. संध्याकाळी पाचच्या सुमारास बार्ज बुडू लागली तेव्हा कॅप्टनने आदेश दिले, जीव वाचवायचा असेल तर उड्या मारा. बोटीवर २७३ लोक होते. लाइफ राफ्ट टाकण्यात आला. मात्र पाण्यात उघडल्यावर तो बार्जला आपटून फुटला. कॅप्टनने उडी मारण्याचे आदेश देताच समुद्र पातळीपासून सुमारे पन्नास मीटर उंचीवरील बार्जवरून आम्ही सर्वांनी समुद्रात उड्या मारल्या. उड्या मारताना काही जणांचे डोके हेलकावणाऱ्या बार्जला आपटले. त्यामुळे काहींचा त्यात मृत्यू झाला असावा.\nतीन ते चार वेळा आम्हाला वाचवण्यात अपयश आले\nतीन ते चार वेळा आम्हाला वाचवण्यात अपयश आले. नौदलाच्या पथकाने आमचा जीव वाचवला. आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता, ऑफशोअर एनर्जी यांनी बचाव मोहीम सुरू ठेवली होती. बार्जवरील फायर ब्रिगेड टीममध्ये आम्ही एकूण तेरा जण होतो. त्यातील योगेश नावाच्या कर्मचाऱ्याचा बुडून मृत्यू झाला. गोव्यातून मी एकटाच होतो. ऑफशोअर एनर्जी जहाजातून स्क्रंबल नेटच्या साहाय्याने मला व माझ्या काही सहकाऱ्यांना वर ओढण्यात आले. १९ तारखेला यलो गेट येथे आम्हाला आणण्यात आले. पोलिसांनी आमचा जबाब लिहून घेतला व नंतर आमची वैद्यकीय तपासणी केली. २० मे रोजी मला बसने गोव्याला पाठवण्यात आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/7598/", "date_download": "2021-07-25T21:40:42Z", "digest": "sha1:O3K563PL2BW3H23LPW7C3LJO4VYZ3WZV", "length": 13458, "nlines": 152, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "मांडवली साठी ‘भगीरथ’प्रयत्न करत ‘अ’विश्वासाची’ बियाणी’ पेरणाऱ्या पेठ बीड पोलीसांच्या छाप्याची चौकशी सुरू – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आ���्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/क्राईम/मांडवली साठी ‘भगीरथ’प्रयत्न करत ‘अ’विश्वासाची’ बियाणी’ पेरणाऱ्या पेठ बीड पोलीसांच्या छाप्याची चौकशी सुरू\nमांडवली साठी ‘भगीरथ’प्रयत्न करत ‘अ’विश्वासाची’ बियाणी’ पेरणाऱ्या पेठ बीड पोलीसांच्या छाप्याची चौकशी सुरू\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email26/02/2021\nबीड — छापा मारत ‘पाटील’ की दाखवायची ‘भगीरथ ‘प्रयत्न करणारा मध्यस्थ गाठायचा मांडवली करत ‘अ ‘विश्वासा’ च बियाणी पेरायची त्यातून आर्थिक नफ्याचं पीक घ्यायचं. झालं गेलं सोडून द्यायचं ही स्थिती आहे पेठ बीड पोलिस ठाण्याची पण काही दिवसापूर्वी वाटर प्लांट वर छापा मारला मात्र कुठलीच कारवाई केली गेली नाही. या प्लांट मुळेच पापाचा घडा भरला आणि या मॅनेज छाप्याची चौकशी आता उपविभागीय पोलिस अधिकारी करणार आहे. यामध्ये भगीरथ प्रयत्न करत अ’विश्वासाच बियांण पेरणारा देखील या फेऱ्यातून सुटणार नाही .यातून नक्कीच पापाचा घडा फुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.\nगुटख्याच्या पकडलेल्या गाड्या असो की केलेली छापेमारी असो पेठ बीड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जवळपास त्यांची प्रत्येक कारवाई संशयाच्या भोवर्‍यात अडकत गेली. एखाद्या प्रकरणावर वाद निर्माण झाला आज तर फक्त कागदपत्रांची खानापूर्ती करायची आरोपी बरोबर मांडवली करायची आणि आरोपी मोकाट सोडून द्यायचा ही त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. आरोपींमध्ये व विश्वास पाटला मध्ये मांडवली साठी ‘भगीरथ ‘प्रयत्न करणारे दलाल पोलिसांच्या प्रतिमेच्या विरोधात अविश्वासाची ‘ बियाणी’ पेरायचं त्याची ‘मुळे ‘खोलवर रूजायच काम करत आहेत. विशेष म्हणजे हे ‘भगीरथ ‘प्रयत्न करणारे दलाल हे एका सुसंस्कृत राजकीय पक्षाचे शहर प्रमुख देखील आहेत.केवळ या कामासाठी त्यांनी राजकीय जवळीक जवळीक निर��माण केली आहे. एकंदरच पेठ बीड पोलिसांची कामकाजाची पद्धत अशी आहे. काही दिवसापूर्वी एका वॉटर प्लांट वर पोलिसांनी छापा मारला या छाप्या मध्ये काहीच सापडले नाही असे सांगितले गेले पण माध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. वरिष्ठांना मनाची नाही पण जनाची लाज वाटली . या प्रकरणाची उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यामार्फत चौकशी केली जाणार आहे. या चौकशीमध्ये मांडवली साठी भगीरथ प्रयत्न करणारे चौकशीच्या रडार वर राहणार आहेत. शेवटी चौकशी करणारे अधिकारीही वॉटर प्लांट पाणी काही प्रमाणात पिऊन चौकशीच्या ‘ वाळूत मूतले फेस ना पाणी ‘अशी स्थिती होऊ देणार नाहीत ना म्हणून जनता शंकेने पहात आहे.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nटूलकिट प्रकरणी शंतनू मुळूकला 9 तारखेपर्यंत दिलासा\nजामखेड पोलिसांनी अफूची पावणेदोन लाखाची झाडं केली जप्त\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nअल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार\nअल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_456.html", "date_download": "2021-07-25T21:25:37Z", "digest": "sha1:GIVTKOCPF3VJUCTOGSLLVA6HPGMI2ADQ", "length": 19316, "nlines": 87, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणी साठी फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण आपल्या क्रिटिकल केअर कार्यक्रमाला देणार नवे अद्ययावत रूप - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / आरोग्य / ठाणे / मुंबई / सेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणी साठी फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण आपल्या क्रिटिकल केअर कार्यक्रमाला देणार नवे अद्ययावत रूप\nसेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणी साठी फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण आपल्या क्रिटिकल केअर कार्यक्रमाला देणार नवे अद्ययावत रूप\nकल्याण, मुंबई : कल्याण, डोंबिवली आणि परिसरामध्ये स्पेशलाइझ्ड क्रिटिकल केअर सेवेला असलेल्या मागणीमध्ये वाढ होत आहे. याच वाढत्या मागणीला प्रतिसाद देत अतिगंभीर रुग्णांच्या देखभालीसाठीच्या आपल्या क्रिटिकल केअर युनिटचा कायापालट घडवून आणत त्याला ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे नवे, अद्ययावत रूप देण्यासाठी कल्याणमधील फोर्टिस हॉस्पिटल सज्ज झाले आहे. हॉस्पिटलने परिवर्तनाच्या या प्रक्रियेचा आराखडा तयार केला असून त्यात संशोधनांतून सिद्ध झालेल्या आचार-पद्धती (एविडन्स बेस्ड प्रोटोकॉल्स), प्रशिक्षण आणि क्रिटिकल केअर विशेषज्ज्ञांची क्षमता उभारणी या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.\nया योजनेला मूर्त रूप देण्यासाठी हॉस्पिटलने आपल्या क्रिटिकल केअर विभागाच्या विकासाची धुरा ज्येष्ठ इन्टेसिव्ह केअर कन्सल्टन्ट आणि महाराष्ट्राच्या कोविड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांच्या हाती सोपवली आहे. क्रिटिकल केअर यंत्रणेतील रुग्ण व्यवस्थापनाच्या आचारपद्धती विकसित करण्याचा प्रचंड अनुभव डॉ. पंडित यांच्या गाठीशी आहे.\nपॅनडेमिकने आपल्या देशातील क्रिटिकल केअर यंत्रणा अधिक बळकट करण्याची गरज ठळकपणे निदर्शनास आणून दिली आहे. इतक्या गंभीर स्वरूपाच्या वैद्यकीय आणीबाणीचा सामना करण्याच्या कामी क्रिटिकल केअर विशेषतज्ञांची बदल गेलेली भूमिकाही या काळामध्ये अधोरेखित झाली आहे. म्हणूनच कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलने आपल्या क्रिटिकल केअर कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवून आणत भविष्यकाळासाठी सुसज्ज अशी आरोग्य संस्था उभारण्याचे काम हाती घेतले आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी अतिदक्षता विभागासाठीचे धोरण, शिष्टाचार आणि रुग्णाच्या देखभालीसाठीचे नियम व रिती सुस्थापित करण्याच्या कामी डॉ. पंडित महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याखेरीज सेंटरमधील क्रिटिकल केअर डॉक्टर्स आणि परिचारकांसाठी शैक्षणिक कार्यक्रमही ते आखून देणार आहेत. अशाप्रकारे क्रिटिकल केअर विभागाची सूत्रे डॉ. राहुल पंडित यांच्या हाती देत हॉस्पिटलच्या पोस्ट कोविड-१९ ओपीडी सेवाही सुरू केल्या आहेत.\nपॅनडेमिकमुळे देशभरातील हॉस्पिटल्सना आपल्या अतिगंभीर रुग्णांसाठीच्या विभागाच्या कार्यपद्धतीचा नव्याने विचार करणे अनिवार्य झाले आहे, रुग्णाची देखभाल करण्याच्या काही विशिष्ट पारंपरिक कार्यपद्धतींना नवे रूप देणे आणि रुग्णांच्या आजच्या तसेच भविष्यात निर्माण होऊ शकणा-या गरजांशी सहजतेने जुळवून घेणेही भाग पडले आहे, असे निरीक्षण फोर्टिस हॉस्पिटल, मुंबई येथील क्रिटिकल केअर विभागाचे संचालक डॉ. राहुल पंडित मांडतात.\n‘’क्रिटिकल केअर व्यवस्थेमध्ये रुग्णांच्या सुरक्षिततेला ब-यापैकी धोका संभवतो आणि पॅनडेमिकच्या काळात आम्ही या गोष्टीची अनुभव घेतला आहे. गंभीररित्या आजारी रुग्णांची देखभाल हा एक गुंतागुंतीचा विषय आहे व सेवा-संसाधनांच्या उपलब्धतेवर त्याची सारी मदार आहे. रुग्णांची सुरक्षितता जपण्याची संस्कृती आरोग्य संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये अंगभूत असावी ही बहुतेकदा रुग्णांच्या देखभालीचा दर्जा वाढविण्याची एक प्राथमिक पद्धत मानली जाते. पण त्यासाठी योग्य संसाधने, मनुष्यबळ आणि तज्ज्ञ व्यक्ती हे सारे उपलब्ध असायला हवे. आमच्या कल्याण सेंटरमध्ये आम्ही सुधारणेची गरज असलेल्या बाबी शोधून काढल्या आहेत. यात प्रशिक्षण आणि कौशल्यवृद्धी यांचाही समावेश आहे. आरोग्यसेवा पुरविण्याच्या कामी हे सेंटर ऑफ एक्सनलन्स (CoE) अनेक पटींनी सुधारणा घडवून आणेल व त्यामुळे रुग्णांच्या देखभालीबाबत अधिक चांगले परिणाम मिळू शकतील.‘’ डॉ. पंडित पुढे म्हणाले.\nडॉ. सुप्रिया अमे, फॅसिलिटी डायरेक्टर, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण पुढे म्हणाल्या, ‘’पॅनडेमिकच्या काळात क्रिटिकल केअरच्या भूमिकेमध्ये वेगाने बदल घडून आले आहेत. या काळात दर्जेदार देखभाल पुरविण्याच्या गरजेबरोबरच रुग्णांच्या ��ुरक्षिततेचा मुद्दा कधी नव्हे इतक्या प्रकर्षाने पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. पंडित यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमच्या CoE मध्ये विद्यमान शैक्षणिक कार्यक्रम व कर्मचारीवर्गाचे प्रशिक्षण, रुग्ण व्यवस्थापनासाठीच्या सर्वोत्तम मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी, संसर्ग प्रतिबंधक धोरणांचे कठोर पालन आणि क्रिटिकल केअर व्यवस्थेमध्ये रुग्णांच्या देखभालीच्या पद्धतीवर हुकुमत मिळविणे या सर्व गोष्टींना वेग देणार आहोत. डॉ. पंडित आमच्या हॉस्पिटलमध्ये कोविड होऊन गेल्यानंतरच्या समुपदेशनासाठी येणा-या रुग्णांना वैद्यकीय सल्ला देण्यासाठीही उपलब्ध असणार आहेत या गोष्टीचाही आम्हाला आनंद आहे.’’\nडॉ. राहुल पंडित दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी १० ते ११ पोस्ट-कोव्हिड ओपीडीमध्ये उपलब्ध असतील, 88821 01101 या क्रमांकावरून त्यांची अपॉइंटमेंट घेता येईल.\nसेंटर ऑफ एक्सलन्सच्या उभारणी साठी फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण आपल्या क्रिटिकल केअर कार्यक्रमाला देणार नवे अद्ययावत रूप Reviewed by News1 Marathi on December 18, 2020 Rating: 5\nआरोग्य X ठाणे X मुंबई\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/hrithik-roshan-will-be-seen-in-four-different-looks-in-vikram-vedha-the-film-will-be-shot-in-mumbai-lucknow-banaras-and-up-128528652.html", "date_download": "2021-07-25T22:41:20Z", "digest": "sha1:PKCXSRIXYQ5U4C45VLKOAXUWNFYTCT6S", "length": 7623, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hrithik Roshan Will Be Seen In Four Different Looks In 'Vikram Vedha', The Film Will Be Shot In Mumbai, Lucknow, Banaras And UP | हिंदी रिमेकमध्ये चार वेगळ्या भूमिकेत दिसणार हृतिक, मुंबई, लखनऊ, काशी आणि यूपीत होणार चित्रपटाचे चित्रीकरण - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‘विक्रम वेधा’वर अपडेट:हिंदी रिमेकमध्ये चार वेगळ्या भूमिकेत दिसणार हृतिक, मुंबई, लखनऊ, काशी आणि यूपीत होणार चित्रपटाचे चित्रीकरण\nकाशीवर आधारित असेल वेधाचे नकारात्मक पात्र, स्टायलिश लुंगी घालणार अभिनेते\nतीन वर्षाच्या चर्चेनंतर अखेर ‘विक्रम वेधा’ सिनेमावर काम सुरू झाले आहे. याच्या हिंदी रिमेकची शूटिंग याच वर्षी जूनमध्ये सुरू होणार आहे. त्याची जोरदार सुरू आहे. चित्रपटात वेधाच्या रूपात दिसणारा हृतिक रोशन चार वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. त्याची पात्रं काशीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. यासाठी हृतिकने आपला गेटअप आणि कॉस्ट्यूमविषयी काही खास माहिती दिली आहे. एवढेच नव्हे तर हृतिकने आपल्या पात्रासाठी खास थेट काशीची मूळ भाषा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे त्याला तेथील भाषा तेथील टोनमध्ये शिकवण्यासाठी एक प्रशिक्षकही नेमण्यात आला आहे.\n'धूम 2’ नंतर दुसऱ्यांदा दिसणार नकारात्मक भूमिकेत\nचित्रपटात हृतिकच्या लूकवर बरेच प्रयोग केले जात आहेत. त्याचे वेधाचे पात्र तरुण वयापासून ते गुन्हेगारी जगतात अधिपत्य गाजवण्यापर्यंतचे वेगवेगळ्या रूपात दाखवले जाणार आहे. हृतिक स्वत:ही चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहे. कारण 'धूम 2’ नंतर तो पुन्हा एकदा नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.\nचित्रपटाचे 60 टक्के शूटिंग लखनऊ, बनारस आणि यूपीत होणार\nसूत्रांच्या माहितीनुसार, विक्रम वेधाचे 40 टक्के चित्रीकरण मुंबईत होणार आहे. तर उर्वरित 60 टक्के चित्रीकरण हे लखनऊ, बनारस आणि यूपीत होईल. कोविडची दुसरी लाट आली नसती तर एप्रिल महिन्यातच हा चित्रपट फ्लोअरवर आला असता. निर्माते याचे चित्रीकरण काही लाइव्ह लोकेशनवर घेऊ इच्छित आहेत. यासाठी त्यांनी मुंबई आणि काशीमध्ये काही ठिकाणाची पाहणी केली आहे. टीम आधी मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणाचे शेड्यूल पूर्ण करेल. दिग्दर्शक पुष्कर आणि गायत्री यांनी आपल्या टीमकडून हृतिक रोशनच्या पोशाखाची ट्रायलदेखील घेतली आहे. चित्रपटात हृतिकला फिट दाखवले जावे का फॅट यावर निर्माते अजून विचार करत आहेत.\nमी नकारात्मक पात्रांमधून व्यक्तिमत्त्व शोधू शकतो : सैफ\nया चित्रपटात सैफ अली खान पोलिस विक्रमच्या भूमिकेत दिसणार आहे. यात त्याची भूमिका सकारात्मक आहे पण प्रभाससोबत असलेल्या ‘आदिपुरुष’ मध्ये तो नकारात्मक भूमिका साकारत आहे. या सिनेमात आपल्या लंकेशच्या भूमिकेविषयी तो म्हणाला, 'आपण तात्पुरता विचार करूया, खरचं माणसाची 10 डोकी असतील तर त्याचा मेंदू खरोखरच किती वेगवान असेल. पडद्यावर त्या गोष्टी साकारणे हा स्वत: चा एक उत्तम अनुभव असेल. “तान्हाजी” आणि “लाल कप्तान” या कालखंडातील चित्रपटांमध्ये मी माझ्या अभिनयात बरेच बदल आणि प्रयोग केले. या व्यक्तिरेखांमधून मी माझे व्यक्तिमत्त्व शोधू शकलो.'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/virat-kohli-anushka-sharma-hardik-pandya-natasa-stankovic-return-after-new-year-vacation-spotted-at-mumbai-airport-89927.html", "date_download": "2021-07-25T23:37:45Z", "digest": "sha1:3UP7373F5A6LDPYXP6V6HBUBJTASV3G6", "length": 33200, "nlines": 231, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "New Year Vacation नंतर नताशा स्टॅनकोविच-हार्दिक पंड्या, विराट कोहली-अनुष्का शर्मा मायदेशी परतले, मुंबई एअरपोर्टवर झाले स्पॉट, पाहा (Photos) | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांच��� लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\nNew Year Vacation नंतर नताशा स्टॅनकोविच-हार्दिक पंड्या, विराट कोहली-अनुष्का शर्मा मायदेशी परतले, मुंबई एअरपोर्टवर झाले स्पॉट, पाहा (Photos)\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पत्नी अनुष्का शर्मासमवेत स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाची सुट्टी घालवून गुरुवारी सकाळी मुंबईला परतला. कोहली आणि अनुष्का नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर मुंबई विमानतळावर स्पॉट झाला होता. हार्दिक पंड्या ही नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रेयसी नताशा स्टॅनकोविचबरोबर दुबईमधून पुन्हा भारतात परतला आहे.\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी-बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) समवेत स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाची सुट्टी घालवून गुरुवारी सकाळी मुंबईला परतला. कोहली आणि अनुष्का नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर मुंबई (Mumbai) विमानतळावर स्पॉट झाला होता. कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन अनुष्कासोबत फ्लाइटमधून एक फोटोही पोस्ट केला होता आणि लिहिले होते: \"घरी परत उड्डाण घेताना आम्हाला हसू येते.\" यापूर्वी कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासह त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओ शेअर करताना विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, \"आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. व्हिडीओमध्ये विराट म्हणाला,\" आम्ही या सुंदर हिमनगात आहोत आणि आम्ही विचार केला आहे की सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यावा.\" (हार्दिक पंड्या याने गुपचूप केला गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविच सोबत साखरपुडा, कोण आहे 'DJ Wale Babu' गाण्यातील सर्बियाई मॉडेल, जाणून घ्या)\nकोहली व्यतिरिक्त भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ही नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रेयसी नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) बरोबर दुबईमधून पुन्हा भारतात परतला आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिकने गर्लफ्रेंड नताशाला प्रोपोस केले आणि दोंघांनी सर्वांना चैत करत समुद्राच्या मध्यभागी साखरपुडा केला. गुरुवारी मुंबई विमानतळावर हार्दिक आणि नताशा स्पॉट झाले. या दरम्यान हार्दिकचा भाऊ क्रुणाल त्याची पत्नी पंखुरी शर्मासमवेत दिसला. थायलंडमध्ये नवीन वर्षाची सुट्टी घालवल्यानंतर भारतीय सलामी फलंदाज केएल राहुल देखील बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसमवेत मुंबई विमानतळावर दिसला. असे मानले जाते की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.\nपाहा टीम इंडियाच्या या क्रिकेटपटूंचे 'हे' फोटोज:\nविराट कोहली-अनुष्का शर्मा (Photo Credit: Viral Bhayani)\nकृणाल पंड्या आणि पंखुरी\nकृणाल पंड्या-पंखुरी शर्मा (Photo Credit: Viral Bhayani)\nदरम्यान, भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध 5 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात करणार आहे. भारत-श्रीलंका संघातील पहिला सामान गुवाहाटी स्टेडियममध्ये खेळला जाईल. या मालिकेदरम्यान, दोन्ही संघांमध्ये 3 टी -20 सामने खेळले जातील. यानंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघ 3 सामन्यांच्या मालिकेसाठी आमने-सामने येतील.\nIND vs SL T20I 2021: मुंबई इंडियन्सच्या ‘या’ दोन खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी रेस, टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आहे महत्वाची जागा\nIND vs ENG: इंग्लंड समर्थकांचा विराट कोहलीला डिवचण्याचा प्रयत्न, 'या' खेळाडूने दिले सडेतोड प्रत्यूत्तर\nIND vs ENG Test 2021: इंग्लिश टेस्टसाठी Virat Kohli याचा नेट्समध्ये जोरदार सराव, BCCI ने शेअर केला व्हिडिओ\nRohit Sharma : हात में बल्ला और बल्ले से निकली गेंद... रोहित शर्माची इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nMumbai Indians IPL 2021 Schedule: यूएई येथे मुंबई इंडियन्सच्या ‘पलटन’चा कधी, कोणाबरोबर होणार सामना; पाहा संपूर्ण वेळापत्रक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1393440", "date_download": "2021-07-25T22:50:30Z", "digest": "sha1:O6RKMNEWFYJOOLRTX3FYF3YJRAPKQWNB", "length": 3088, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"लोककथा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"लोककथा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०९:१३, १५ मे २०१६ ची आवृत्ती\n३ बाइट्स वगळले , ५ वर्षांपूर्वी\n→‎हे ही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा\n२२:०३, २७ मे २०१५ ची आवृत्ती (संपादन)\n०९:१३, १५ मे २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nसांगकाम्या (चर्चा | योगदान)\nछो (→‎हे ही पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा)\n* मराठी लोककथा [[लेखक]] - मधुकर वाकोडे, [[प्रकाशक]] [[साहित्य अकादमी]]\n* रशियन लोककथा - लेखिका मालतीबाई दांडेकर. [[प्रकाशक]] [[पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन]].\n=== अधिक कथा प्रकार ===\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.punememories.com/post/pigeon-loft", "date_download": "2021-07-25T22:24:50Z", "digest": "sha1:4AWGXWBEJHNL4BR7LZ7OVO5PJPSDPJYP", "length": 10620, "nlines": 46, "source_domain": "www.punememories.com", "title": "कबुतरांच्या धाबळी ( Pigeon Lofts)", "raw_content": "\nकबुतरांच्या धाबळी ( Pigeon Lofts)\nकबुतर, कपोत, पिजनस, आपल्याला परिचित, पण फारसा न आवडणारा उपेक्षित पक्षी.\nप्रेमी युगुलांना वापरण्यात येणारी सर्वमान्य साहित्यिक उपमेतील जोडी. दुरावलेल्या प्रेमिकांचा संदेश वाहक\nपण लोकांना वेड लावणारा हा छंद असू शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. ज्यांचे लहानपण पुण्याच्या पेठां मधून गेले त्यांना मात्र घोळक्यानी आकाशात उडणारी वेगवेगळ्या रंगांची आणि तऱ्हांची कबुतरे मात्र अपरिचित नाहीत.\nतासचे तास त्यांच्या कडे बघत शिट्या वाजवत, हातातले टायरचे तुकडे, आणि मोठाली फडकी आकाशात फेकून, किंवा काठीला फडकी बांधून फडकावणारी मंडळी आठवताहेत का माझ्या घराच्या मागच्या चौकात एक मोठी धाबळ होती. शाळा सुटल्यावर किंवा सुटीच्या दिवशी मी तिथे बराच वेळ घालावीत असे.\nछोट्या चौकात वाड्यांचा भिंतींना टेकवलेल्या छोट्या छोट्या लाकडी कप्यात हि कबुतरे ठेवली जात - कप्प्याना जाळी लावलेली असे. आजूबाजूला जोंधळ्यांचा सडा पडलेला असे . अश्या या सर्व पसाऱ्यातल्या जागेला म्हणत धाबळ.\nजवळच्या धाबळीतील उडणाऱ्या दुसऱ्या कबुतरांना भुलवून आपल्या धाबळीत आणणे हा मोठा विजय समाजला जाई. ह्यात दोन प्रकारचे समझोते धाबल मालकांमध्ये असत. एका समझोत्यामद्ये कबुतर परत केले जाई . त्याला म्हणत सलाह. तर दुसऱ्या प्रकारामध्ये कबुतर परत केले जात नसे, ते विकण्याची व आपल्याच धाबळी मध्ये ठेवण्याची बोली असे. या प्रकाराला म्हणत दावा.\nकबुतरे तरी किती प्रकारची - पांढऱ्या कबुतरांना म्हणत \"कागदी\" ,तपकिरी \"भुरा \",गळ्याभोवती ठिपके असणारी \"हार दार\",लाल मानेची \"जर्दा \". रेस मधे वापरली जाणारी \" होमिंग\". या शिवाय लाडाची नावें बबऱ्या , काल्या, डम्बुल, कल सिरा, कल दुम वगैरे.\nकबुतरांच्या रेसिस म्हणजे लांब पल्ल्यांच्या म्हणजे ७० -८० km पर्यंत उडून परत येणे\nत्याचे टाईमिंग घेतले जाई .पायात विशिष्ट वळी घालून कबुतरांची ओळख पटविली जाई.कोणच्या कबुतराने किती उड्डाण केले व त्यास किती वेळ लागला याचे गणित करण्याची विशिष्ट पध्दत असावी. त्या प्रमाणे वेगवान कबुतर विजेते म्हणून घोषित केले जाइ .पण रेसिंग हि बरीच अलीकडची स्पर्धा पद्धती असावी. जुन्या काळी मात्र धाबळीच्या लढती, आणि हवा दाखवणे म्हणजे उडवणे हेच प्रामुख्याने खेळ असत. दुसऱ्या धाबळीचे कबुतर भुलवून आपल्या धाबळीत आणणे हाच एकमेव खेळ असे.\nकबुतर प्रशिक्षणात आपल्या मूळ धाबळीत परत येण्याचे शिक्षण, आणि त्यांचा दम सास वाढविणे या साठी कबुतरांना हवा द्यावी लागते. कबुतरांचा बाजार बाल गंधर्व च्या पुढे वृद्धेश्वर मंदिर घाटा पाशी भरत असे .काही हजार रुपया पर्यंत चांगल्यया कबुतरांची किंमत असे - असे ऐकण्यात आहे. हा बाजार महाराष्ट्रातला एकमेव आहे असे म्हणतात. ह्यातले तज्ज्ञ लोक मात्र यु.पी . दिल्ली येथील मुसलमान उस्ताद लोक आहेत, रामपुरी,अलाहाबादी,साहारनपुरी , इत्यादी कबुतरांची पैदास, संगोपन, प्रशिक्षण, आणि विक्री, हॆ उस्ताद करतात. ते नवीन शागीर्द ही तयार करतात. त्या मुळेच हि कला, शौक,पुढे चालू राहिला आहे.पाकिस्तान मध्ये हि हा छंद मोठ्या प्रमाणावर जोपासला जातो.\nपुण्यात सेनापती बापट रस्त्यावर श्री . पुरंदरे हे कबुतर तज्ञ (व पशु वैद्यक चिकित्सक )राहतात. त्यांनी पक्षी शास्त्राचा अभ्यास इंग्लंड मध्ये जाऊन केला आहे. हे ग���हस्थ कबुतरांचे प्रशिक्षण, निगा, रोग उपचार, या सर्व विषयांमधले जाणकार आहेत. अर्थातच, घराच्या गच्चीवर त्यांची धाबल हि आहे. आता नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हि कबुतरबाजी खूप आधुनिक झाली आहे. ईन्फ्रारेड टेकनॉलॉजी, सेन्सर्स, चिप्स, ह्यांच्या मदतीने स्पर्धा, वैयक्तिक identity वगैरे सुकर झाली आहे.\nपण पूर्वीच्या आकाशात झेपावणाऱ्या आणि घिरट्या घालणाऱ्या आणि त्यांना शिट्ट्या , आरोळ्या , आणि तर्हतर्हेचे आवाज काढून लोकांचे आणि कबुतरांचॆ लक्ष वेधून घेणाऱ्या बहाद्दरांचॆ दर्शन फ्लॅट संस्कृती मुले दुर्मिळ झाले आहे. आता हा छंद गाव बाहेरच्या भागात स्थलांतरित झाला आहे, पिंपळे गुरव, खडकवासला, अशा ठिकाणी धाबळी दिसून येतात . त्यातच कबुतरांपासून होणाऱ्या \"High sensitivity pneumonites\" च्या प्रादुर्भावामुळे उघड्यावर कबुतरांना खायला घालण्यावर बंदी आहे. तरीही आज पुण्यामध्ये ५००० च्या आसपास नोंदणीकृत धाबळी आहेत असे ऐकले आहे .त्यांची संस्था सुद्धा कार्यरत आहे .पक्षीमित्र संघटना ही नोंदणीकृत संस्था, वेगवेगळ्या धाबळीची नोंदणी करते, रेसेस चे आयोजन करते.\nएकंदर काय तर हा जुन्या जमान्यातील शौक आज हि तग धरून आहे.\nबोहरी अळी -पुण्याची घाऊक बाजार पेठ .\nपेठांमधील वाडे आणि वाड्यांमधले दिवस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T21:22:05Z", "digest": "sha1:IAIG27EMBMGFGZ7ODM6NBKNMHCLH5FXQ", "length": 3640, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "आसुन्सियोन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nआसुन्सियोन (पूर्ण स्पॅनिश नावः La Muy Noble y Leal Ciudad de Nuestra Señora Santa María de la Asunción) ही दक्षिण अमेरिकेतील पेराग्वे ह्या देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे.\nस्थापना वर्ष १५ ऑगस्ट १५३७\nक्षेत्रफळ ११७ चौ. किमी (४५ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची १४१ फूट (४३ मी)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०७:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू अ��ू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A5", "date_download": "2021-07-25T23:37:42Z", "digest": "sha1:YFFTNAWIZ3EQVS63LT37QGT5M4DMSPLF", "length": 4464, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "बेराक्रुथ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख \"बेराक्रुथ राज्य\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेराक्रुथ (निःसंदिग्धीकरण).\nबेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसर्‍या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसि व इदाल्गो, दक्षिणेला च्यापास व वाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे.\nबेराक्रुथचे मेक्सिको देशामधील स्थान\nसर्वात मोठे शहर बेराक्रुथ\nक्षेत्रफळ ७१,८२० चौ. किमी (२७,७३० चौ. मैल)\nघनता १०६.४ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)\nबेराक्रुथ राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nLast edited on ११ डिसेंबर २०१७, at ००:३१\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१७ रोजी ००:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.ranjeetparadkar.com/2018/07/movie-review-sanju.html", "date_download": "2021-07-25T22:20:52Z", "digest": "sha1:5VGE5NAZBT2IZMU5SNWGVAIKFHTGKL45", "length": 23322, "nlines": 247, "source_domain": "www.ranjeetparadkar.com", "title": "Cinema, Poetry & Memoirs - Ranjeet Paradkar रणजित पराडकर (रसप): सिम्प्लीफाईड संजू - (Movie Review - Sanju)", "raw_content": "\nचित्रपट, कविता, गझला, क्रिकेट, आठवणी, काही थापा आणि बरंच काही \nकविता - मात्रा वृत्त (108)\nगझल - गण वृत्त (96)\nकविता - गण वृत्त (59)\nगझल - मात्रा वृत्त (57)\nभावानुवाद - कविता (42)\nलिहायला उशीर झाला आहे, तरी 'संजू'बाबत लिहिणं खूप आवश्यक आहे कारण हा एक मोठी आर्थिक उलाढाल करणारा चित्रपट असणार आहे आणि वैचारिक उलाढाल तर आधीच सुरु झालेली आहे.\nसंजय दत्तचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलेलं आहे. त्याची शेकडो अफेअर्स असोत, ड्रग्स आणि दारूच्या आहारी जाणं असो किंवा १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातला त्याचा सहभाग असो, हे सगळं टपऱ्या आणि नाक्यांपासून न्यायालयांपर्यंत, कमाल मर्यादेपर्यंत चर्चिले गेले आहे.\nपण मुन्नाभाई १ व २, थ्री इडियट्स, पीके सारखे चाकोरीबाहेरचे विषय हाताळूनही हेवा वाटेल असं व्यावसायिक यश मिळवत असतानाच जाणकारांकडूनही पसंतीची पावती मिळवणाऱ्या राजकुमार हिरानींना, इतर काही समकालीन दिग्दर्शकांप्रमाणे एक 'सेफ बेट' म्हणूनदेखिल कुठलाही चरित्रपट करायची काहीच गरज नाही. असं असूनही हिरानी हा विषय का हाताळतात \nकारण मुळात संजय दत्तच्या आयुष्याची कहाणी 'असामान्य' आहे. असं, इतकं पराकोटीचं आयुष्य आपल्याकडे इतर कुणीही जगलेलं नसावंच. लोकांना वाटतं की असल्या माणसावर फक्त भारतातच चित्रपट बनू शकतो. माझं मत विरुद्ध आहे. ह्या आयुष्यावर भारताबाहेरील एखाद्या चित्रपटकर्त्याने कदाचित एखादी चित्रपटमालिकाच बनवली असती. एका आदर्श व्यावसायिक चित्रपटासाठी आवश्यक असलेला सगळा मसाला - उदाहरणार्थ, रोमान्स, क्राईम, अॅक्शन, देशभक्ती, थरार, दोस्ती, कौटुंबिक ओढाताण, इ. जे म्हणाल ते - ह्या कहाणीमध्ये 'रेडी मिक्स' स्वरुपात उपलब्ध आहे ह्या सगळ्या मसाल्याचा पुरेपूर आणि चविष्ट उपयोग हिरानी करतील, ह्याची व्यावसायिक खात्री चित्रपट पाहण्याआधीपासूनच वाटत होती आणि तसंच झालंही आहे\n'संजू'ची ही कहाणी सांगणं म्हणजे खरं तर खूप धोक्याचं काम आहे. कुठल्याही एका बाजूला आपला तोल झुकला तर ते कथन कोलमडून पडेल इतकं हे आयुष्य व्यामिश्र आहे. Living on the edge म्हणता येईल, असं हे आयुष्य. ही कहाणी सांगताना काही भाग मात्र सोयीस्करपणे गाळला आहे. माधुरी दीक्षितसोबची जवळीक, बाळासाहेब ठाकरेंची सुनील दत्तनी घेतलेली भेट व नंतर हललेली पानं, संजय दत्तच्या मान्यता दत्तव्यतिरिक्तच्या इतर दोन पत्नी, तसेच कुमार गौरव आणि त्याचे वडील राजेंद्र कुमार ह्यांचं दत्त बाप-लेकांच्या आयुष्यातलं स्थान, लहान��णी हॉस्टेलमध्ये राहणं, शिक्षा भोगत असताना कायद्यातील 'फर्लो' आणि 'पॅरोल'सारख्या पळवाटांचा खुबीने उपयोग करून, बाहेर येऊन चित्रपटांचं चित्रीकरण व इतर कामं उरकणं ह्या सगळ्या काही महत्वाच्या घटना, पात्रं व भागांना चित्रपटात स्थान नसल्याने कहाणी खूप सरळ सोपी केलेली आहे. हे आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे, इतकं सरळसाधं नक्कीच नाही की झाल्या घटनांचं खापर सरसकटपणे वृत्तपत्रांच्या आणि माध्यमांच्या माथ्यावर फोडता येईल.\nअर्थात चित्रपट माध्यमाची मर्यादा लक्षात घेता संजय दत्तच्या आयुष्याचा गुंता थोडासा सोडवून ठेवून मगच ते मांडणं एका प्रकारे नाईलाजाचंही असू शकतं. त्यामुळे हे 'सिम्प्लिफिकेशन' करण्यामागे 'ग्लोरिफिकेशन' करण्याचा हेतू नसावा. कारण, संपूर्ण चित्रपटात असं कुठेही दाखवलं नाही की ड्रग्स, मुलींची प्रकरणं किंवा बॉम्बस्फोटाचा कट ह्यांपैकी कशातही अडकलेला संजय दत्त स्वत: प्रत्यक्षात अगदी सुतासारखा सरळ वगैरे होता. लाडावलेला, दुर्लक्षही झालेला एक बिघडलेला रईसजादा, एक कलाकार आणि माणूस म्हणूनही अत्यंत सामान्य असलेली एक व्यक्ती जिने गैरकृत्यं करण्यासाठी स्वत:च लहान-मोठी निमित्ते शोधली आणि ती कृत्यं केली, अशी संजय दत्तची छबी हा चित्रपट तयार करतो. सार्वजनिक आयुष्यातील संजय दत्तने प्रत्यक्षातही कधी स्वत:ला 'निष्पाप, निरागस, साधा, सरळ' म्हणून प्रेझेंट केलेलं नाहीच, त्यामुळे चित्रपटातूनही त्याची तशीच इमेज बनणं स्वाभाविकच.\nमात्र, 'संजू' ही कहाणी फक्त संजय दत्तची नाही. ती एका अश्या असामीचीही आहे जिला उच्चभ्रूंपासून गरीबांपर्यंत, फिल्म इंडस्ट्रीपासून राजकारणापर्यंत, घरच्यांपासून बाहेरच्यांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या लोकांमध्ये नेहमीच एक आदराचं, मानाचं स्थान होतं. एक अशी व्यक्ती जिच्याविषयी जेव्हा कुणी काही बोललं आहे, चांगलंच बोललं आहे कारण त्यांनी कधी कुणाचं वाईट कधी केलंच नसावं. ही व्यक्ती म्हणजे 'सुनील दत्त.'\nवाया गेलेल्या मुलाला पुन्हा माणसांत, योग्य रस्त्यावर आणण्यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न करणारा एक बाप जे जे काही करेल ते सगळं सुनील दत्त साहेबांनी केलं होतं. कायदेपंडितांची मदत घेणं, स्वत:च्या राजकीय वजनाचा वापर करून पाहणं, त्यासाठी विरोधी पक्षातील बड्या नेत्यांसमोरही जाणं हे सगळं तर सर्वश्रुत आहेच. त्याशिवायही मुलाला पुनर्वसन, व्यसनमुक्ती केंद्रात पाठवणं, त्याला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्नही एक प्रकारे करणं असं सगळं दत्तसाहेबांनी केलं आहे (असावं). हे बाप-मुलाचं नातं चित्रपटात खूप प्रभावीपणे सादर झाले आहे.\n'परेश घेलानी' नावाचा संजय दत्तचा अतिशय जवळचा मित्र चित्रपटात 'कमलेश कपासी' नावाने आहे. हे पात्र 'विकी कौशल'ने साकारलं आहे. संजय आणि कमलेश ह्या दोघांची मैत्री चांगली रंगली आहे. विकी कौशलने ह्यापूर्वीच स्वत:ची कुवत मसान, रमन राघव 2.0 मधून दाखवली आहेच. सहाय्यक भूमिकेत असूनही त्याने साकारलेला कमलेश खूप भाव खाऊन जातो. माझा मित्र व्यसनांत वाया चालला आहे, मरतो आहे; हे त्या मित्राच्या वडिलांना सांगतानाचा प्रसंग भावनिक करणारा आहे. विकी कौशलने पकडलेला गुजराती अ‍ॅक्सेन्टही खूप सहज आहे.\nप्रेक्षकाला भावनिक करून डोळे पाणावणं, हे हिरानींना अचूक जमतं. दत्त बाप-लेकांचे काही प्रसंगही असेच भावनिक करतात. सुनील दत्तंच्या भूमिकेत 'परेश रावल' कुठल्याही गेट अपशिवाय कमाल करतात. बहुतांश भागात त्यांना बापाची घुसमटच दाखवायची होती, त्यामुळे ह्या भूमिकेला अनेक पैलू होते, असं नाही म्हणता येणार. ज्या तोडीच्या भूमिका त्यांनी ह्यापूर्वी केल्या आहेत, त्यांच्या तुलनेत this was an easy job for him. पण निराशा दाखवतानाही हताश दिसणार नाही, मदत मागत असला तरी लाचार वाटणार नाही; खमकाच वाटेल, असा सुनील दत्त त्यांनी खूप संयतपणे उभा केला आहे.\n'संजय दत्त'च्या भूमिकेत 'रणबीर कपूर' आहे, हे फक्त श्रेयनामावलीपुरतं. एरव्ही चित्रपटात स्वत: संजय दत्तच आहे, ज्याने रणबीर कपूरसारखं दिसायचा प्रयत्न केला आहे, असं वाटतं. ह्याहून वेगळं आणि जास्त मी रणबीरच्या कामाविषयी बोलूच शकत नाही.\nअनुष्का शर्मा, मनीषा कोईराला, सोनम कपूर, बोमन इराणी, सयाजी शिंदे ह्यांच्या भूमिका छोट्या छोट्या आहेत. पण सगळ्यांनीच आपापली कामगिरी चोख बजावली आहे. चक्क सोनम कपूरनेसुद्धा \nथोडासा मेलोड्रामा कमी केला असता ('कर हर मैदान फतेह..' गाण्याचं चित्रीकरण), थोडंसं कमी सिम्प्लीफिकेशन केलं असतं (अनेक पात्रं, घटना पूर्णपणे गाळणं, सगळं खापर माध्यमांच्या माथ्यावर फोडणं) तर 'संजू' व्यावसायिक चरित्रपट म्हणून मापदंड ठरू शकला असता. तसा तो दुर्दैवाने ठरत नाही. कारण हा चत्रपट, 'संजय दत्त कुणी निष्पाप, निरागस नव्हता; तो एक नालायकच होता, ज्याने व्यसनाधीनतेपायी स्वत:चं आयुष्य बरबाद तर केलंच आणि इतरही आयुष्यं नासवली', हे भडकपणे नसलं, तरी संयत प्रभावीपणे दाखवत असला तरी, 'याकुब मेननसोबत जर तुलना केली, तर पैसा, सत्ता आणि कायद्यातील पळवाटा ह्यांचा फायदा घेऊन संजय दत्त काहीच्या काही स्वस्तात सुटलेला एक गुन्हेगार होता', हे सत्य म्हणावं तितक्या ठळकपणे चित्रपटातून समोर येत नाही.\nअसं असलं तरी एक सुंदर चित्रपट म्हणून 'संजू' पुरेपूर जमला आहे. पडद्यावर असणाऱ्या सर्वांचं काम अप्रतिम झालं आहे. जोडीला अभिजात जोशींचे खुसखुशीत, खुमासदार व अर्थपूर्ण संवाद आहेत आणि सगळ्यावर हिरानींची मजबूत पकडही आहे.\nरेटिंग - * * * १/२\nआपलं नाव नक्की लिहा\nसंक्षिप्त पुनरानुभूती - धडक - (Movie Review - Dhadak)\nथोडा है थोडे की जरुरत थी (Sacred Games - सेक्रेड ग...\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा..\nतुला जायचे असेल तर, किमान इतके करून जा घरासमोरील अंगणी, विषण्ण आकाशमोगरा तुला आवडायचे म्हणुन, झुले थरारून बावरा हरेक फांदीस पापणी, किती...\nताण.. जब तक हैं जान \nअशी लाडकी लेक माझी असावी....\nनागराज कमर्शियल मंजुळेंचा पसरट 'सैराट' (Movie Review - Sairat)\n'स.न.वि.वि. - एक उत्स्फूर्त अनौपचारिक संवादी मैफल'\nथोड़ा ज़्यादा, थोड़ा कम - रुस्तम (Movie Review - Rustom)\nमोहेंजोदडो - हिंमतीला दाद \nपहिलं प्रेम - चौथीमधलं\nजग्गा जासूस आणि 'पण..'\nनिलेश पंडित - मराठी कविता\n२५९. टु बर्मा: विथ लव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2021-07-25T23:37:21Z", "digest": "sha1:4PPQ426EDPEPBKL2JTB55JUZTKL6LGYO", "length": 30248, "nlines": 252, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "गुजरात – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on गुजरात | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा ���ापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\n गुजरातच्या जांभूघोदा पोलीस ठाण्यात 2 भूतांविरुद्ध तक्रार दाखल, नेमके प्रकरण काय\nGujarat Shocker: मास्क घातला नाही म्हणून पोलिस कॉन्स्टेबलने महिलेवर अनेकदा केला बलात्कार, अशी झाली पोलखोल\nGujarat Accient: गुजरातमध्ये भीषण अपघात भरघाव ट्रकची कारला जोरदार धडक, 10 जण जागीच ठार\nवडिलांचा पोटच्या 19 वर्षीय अविवाहित मुलीवर अनेकदा बलात्कार; पिडीतेने दिला मुलाला जन्म, Gujarat मध्ये वडील-मुलीच्या नात्याला काळीमा\nGujarat: कबूतराला वाचविण्याच्या नादात विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू\nगुजरात: सावत्र आई कडून 2 मुलांची पाण्यात बुडवून हत्या, गुन्ह्याचा पश्चाताप होताच सांगितले सत्य\nतौक्ते चक्रीवादळामुळे गुजरातला फटका बसल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत पण अन्य राज्यांच्या मदत देऊ न केल्याने रोहित पवार यांची फेसबुक पोस्टद्वारे नाराजी\nCyclone Tauktae: महाराष्ट्र सरकारने गरज पडल्यास कर्ज घेऊन नुकसानग्रस्तांना मदत करावी- नाना पटोले\nCyclone Tauktae: मोदीजी हा भेदभाव का तौक्ते चक्रीवादळानंतर गुजरातला केलेल्या मदतीवरुन पृथ्वीराज चव्हाण यांचे टीकास्त्र\nपंतप्रधानांना गुजरात आणि मुख्यमंत्र्यांना मुंबई पुढे काही दिसत नाही; मनसेची टीका\nCyclone Tauktae Update: तौक्ते चक्रीवादळामुळे 6 जणांचा बळी, 2 लाख नागरिकांचे स्थलांतर तर 410 जण अद्याप समुद्रात अडकले\nCyclone Tauktae Update: तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची प्रक्रिया सुरू\nCyclone Tauktae: तौक्ते चक्रीवादळाचे रौद्र रुप; महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांना अधिक तडाख्याची शक्यता\nGujarat Hospital Fire: भावनगरमधील जनरेशन हॉस्पिटलमध्ये भीषण आग, ICU मध्ये 70 रुग्णांवर सुरू होते उपचार\nHardik Patel's father Dies of Covid-19: काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांच्या वडिलांचे करोनामुळे निधन\nगुजरात मध्ये गोशाळेत कोरोना सेंटर सुरु, रुग्णांना दिली जातायत दूध आणि गोमुत्रापासून तयार केलेली औषधे\nकोरोनामुक्त झालेल्यांना आता Mucormycosis चा धोका; महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये अधिक रुग्ण\nGujarat: कोरोनामुळे पतीचा मृ्त्यू; पत्नीसह दोन मुलांनी विषप्राशन करुन संपवले जीवन\nGujarat Fire in COVID-19 Care Centre: गुजरातच्या कोविड रुग्णालयात भीषण आग; 14 कोरोना रुग्णांसह 2 स्टाफ नर्सचा मृत्यू\nReliance Foundation गुजरातमधील जामनगरमध्ये सुरू करणार 1000 बेडचं कोविड सेंटर; कोरोनाबाधित रुग्णांवर होणार विनामूल्य उपचार\nरुग्णांचं मनोबल वाढवण्यासाठी डॉक्टरांनी Sunny Deol च्या 'या' गाण्यावर PPE Kit घालून केला डान्स; पहा Viral Video\nगुजरातच्या जहांगीरपूर येथील मस्जिद आणि वडोदरामधील बीएपीएस श्री स्वामीनारायण मंदिराचे कोव्हीड-19 रुग्णालयात रुपांतर\nगुजरात येथे हिंदू परिवारातील मृत व्यक्तीवर मुस्लिम बांधवांकडून अंतिम संस्कार, पहा व्हिडिओ\nCoronavirus in India: महाराष्ट्रासह 'या' 6 ��ाज्यात कोरोना विषाणूच्या 80 टक्के प्रकरणांची नोंद; जाणून घ्या देशातील स्थिती\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/lets-make-the-vaccination-campaign-a-success-with-the-coordination-of-administration-and-doctors-collector-sunil-chavan/", "date_download": "2021-07-25T21:36:56Z", "digest": "sha1:W3E3ZTLYLBNVFW37RQWBB6EMMYMJN3IQ", "length": 13995, "nlines": 149, "source_domain": "mh20live.com", "title": "प्रशासन आणि डॉक्टरांच्या समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करुयात :जिल्हाधिकारी स���नील चव्हाण – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/औरंगाबाद/प्रशासन आणि डॉक्टरांच्या समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करुयात :जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nप्रशासन आणि डॉक्टरांच्या समन्वयाने लसीकरण मोहिम यशस्वी करुयात :जिल्हाधिकारी सुनील चव्हाण\nऔरंगाबाद: कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्याकरिता आपण यशस्वी झालो आहोत. यात पुढचा टप्पा म्हणजे लसीकरण होय. तरी ही लसीकरणाची मोहिम प्रशासन आणि सर्व डॉक्टरांच्या समन्वयाने यशस्वी करुया, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे केले.\nऔरंगाबाद महानगर पालिकेच्या वतीने कोविड-19 लसीकरण संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सभागृहात आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी महानगर पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संतोष रंजाळकर, सचिव डॉ. यशवंत गाढे, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद, बालरोग तज्ज्ञ डॉ. दत्ता कदम, यांच्यासह फिजीशिअर असोसिएशन डॉक्टर तसेच शहरातील विविध तज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती होती.\nयावेळी श्री. चव्हाण म्हणाले की, गेल्या मार्च महिन्यापासून पासून आपण सर्वजण कोरोना विषाणूच्या संक्रमणाशी लढत आहोत. कोरोना विषाणूच्या या संक्रमणास थोपवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. म्हणूनच आज जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के इतके झाले आहेत. यात जिल्ह्यातील सर्वच डॉक्टर्स, प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिका, आरोग्य कर्मचारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका तसेच संबंधित सर्वच प्रशासकीय यंत्रणा या सर्वांचा महत्वाचा सहभाग राहिला आहे. आणि म्हणूनच या सर्वांना मी धन्यवाद देतो, असे सांगून श्री.चव्हाण म्हणाले की, आता आपल्याला लसीकरणाची ही मोहिम अशाच पध्दतीने यशस्वी करावयाची आहे. या करिता सर्व डॉक्टरांनी लसीकरणासाठी नोंदणी करावी. कोरोनाविरुध्दच्या या लढाईमध्ये सर्वांनी न घाबरता हिरीरीने सहभागी होण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.\nकार्यशाळेच्या प्रारंभी जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मुजीब सय्यद यांनी कोविड-19 लसीकरण म्हणजे काय लसीचे प्रकार, लस देताना घ्यावयाची काळजी, नोंदणी कशी करावी. ऑनलाईन प्रमाणपत्र कसे मिळवावे, आदी संदर्भात संगणकीय सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\n10, 12 वी चा अर्ज क्र. 17 भरण्यासाठी मुदतवाढ\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 39 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A5%AE", "date_download": "2021-07-25T23:29:27Z", "digest": "sha1:7NFIQ5OWUTPOGHTASJJG2MHBMNFSJFCE", "length": 51157, "nlines": 338, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ८ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n< विकिपीडिया:चावडी‎ | प्रगती\n(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)\nइतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा\nवादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा\nनवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा\nप्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा\nप्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा\nविपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा. नवीचर्चा जोडा | वाचा\nसद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा\nनवीचर्चा जोडा | वाचा\nमराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा\nविदागार (अर्काइव्हज) आणि इतर चर्चापान दुवे (संपादन)\nस्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता\nइतर चावडी/चर्चा विभाग (संपादन)\nकाही निवडक चर्चा जुन्या रंगलेल्या किंवा महत्वाच्या चर्चा --\n\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय|\"उचित वापर\" (फेअर यूझ) उचित आहे काय\nलेख संख्या नियंत��रण आणि आशयघनता प्रस्ताव\nपरिभाषिक शब्द आणि प्रतिशब्द संबंधी सूचना\nमराठी भाषेतील अक्षरे इतर भाषात वापरणे\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\nइ.स. २००६ मधील चर्चा\nइ.स. २००७ मधील चर्चा\nइ.स. २००८ मधील चर्चा\nइ.स. २००९ मधील चर्चा\nइ.स. २०१० मधील चर्चा\nइ.स. २०११ मधील चर्चा\nइ.स. २०१२ मधील चर्चा\nइ.स. २०१३ मधील चर्चा\nइ.स. २०१४ मधील चर्चा\nइ.स. २०१५ मधील चर्चा\nविदागार मध्यवर्ती चावडी(चालू) (संपादन)\n3) ऑगस्ट ५,इ.स. २००६\n4) ऑगस्ट २७,इ.स. २००६\n5) ऑक्टोबर १३,इ.स. २००६\n6) नोव्हेंबर २४,इ.स. २००६\n7) जानेवारी २२,इ.स. २००७\n8) ऑगस्ट ८,इ.स. २००८\n9) ऑगस्ट १०,इ.स. २००९\nमराठी बंधुप्रकल्पातील चावड्या (संपादन)\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\n१ १६,००० पाने व ५०,००० संपादने\n२ आपली संपादन-संख्या(edit count) किती आहे\n३ मराठी विकिपीडियातील सदस्यवृद्धी\n५ मराठी विकिपीडियाच्या प्रगतीसाठी\n७ भारतीय भाषांची प्रगती (मार्च ३१ची सांख्यिकी)\n८ १०,०००च्या खालील विकिपीडियात सगळ्या पुढे\n१० दहाहजार लेख आणि एक लाख संपादने\n१६,००० पाने व ५०,००० संपादने\nआज (जानेवारी २२, इ.स. २००७) रोजी मराठी विकिपीडियाने १६,००० पानांचा (लेखांचा नव्हे) टप्पा ओलांडला. त्याचबरोबर ५०,०००वे संपादनही आजच केले गेले.\nविकिमिडियातर्फे (विकिपीडिया चालवणारी संस्था) सगळ्या विकिपीडीया व इतर सहप्रकल्पांच्या प्रगतीची जंत्री येथे ठेवली जाते. यात सगळ्या विकिपीडियांना त्यांच्यावरील लेखांच्या संख्येनुसार क्रमांक दिला जातो. ७,३३४ पाने असलेला मराठी विकिपीडिया प्रकल्प सध्या ६४व्या क्रमांकावर आहे. याच बरोबर हल्ली येथे प्रत्येक विकिपीडियाची 'खोली'ही मोजली जाते. हा आकडा त्या त्या विकिपीडियावरील माहितीच्या गुणवत्तेचे माप दाखवतो. इंग्लिश विकिपीडीयाची खोली २३७ आहे तर मराठीची आहे ८.\nछान माहिती आहे तेथे. खोली मोजण्यसाठी (संपादने/लेख x लेख नसलेली पाने/लेख ) हे सुत्र वापरले आहे. तसेच भारतीय भाषांमध्ये मल्ल्याळम, तमीळ, बंगाली, कन्नड यांची खोली मराठीपेक्षा जास्त आहे. ----- कोल्हापुरी 04:18, 24 जानेवारी 2007 (UTC)\nआपली संपादन-संख्या(edit count) किती आहे\nविजय ०६:५४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)\nसांख्यिकी बद्दल धन्यवाद. ऑर्कट सारख्या सामाजिक नेटवर्किंग संकेतस्थळांचा चांगला उपयोग होतो. आपण मराठी वृतपत्रे/प्रसारमाध्यमांचा व���पर केला पाहिजे. मी प्रबंधकांना विनंती करु इच्छितो की त्यांनी या कामात पुढाकार घ्यावा.Marathi या कीवर्ड वर गुगल मराठी विकिपीडियाला पहिल्या पानावर स्थान देते,त्यामुळेही आपली सदस्यसंख्या वाढत आहे. मराठी विकिची उत्तरोत्तर प्रगती होवो ही मनापासूनची इच्छा . →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ११:०४, २१ फेब्रुवारी २००७ (UTC)\n मराठी विकिपीडियाने आज १००० सदस्यांचा टप्पा ओलांडला सदस्य:Krishnalondhe हे १००० वे सदस्य आहेत.\n--संकल्प द्रविड ०८:५९, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)\nनवीन सदस्य कृष्णा लोंढे मराठी विकिपीडियावरील हजारावे सदस्य झाले आहेत. मराठी विकिपीडियाने आज हा टप्पा ओलांडल्या नंतर मला खूप आंनद होत आहे.कृष्णा लोंढे आणि समस्त विकिकरांचे हार्दीक अभिनंदन Mahitgar ०९:०५, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)\nखरोखर आनंदाची गोष्ट आहे. आशा आहे नवे सदस्य आपले योगदान सुरु करतील.→→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १३:१४, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)\n--Mitul0520 १६:०४, २३ फेब्रुवारी २००७ (UTC)\nनमस्कार. मराठी विकिपीडियाचे सदस्य वाढत आहेत व प्रगती देखिल होत आहे.आज मी जेव्हा सर्वभाषीक विकिपीडियांची सूची पाहिली तेव्हा हिंदी विकिपीशिया आपल्याला जवळजवळ गाठ्त चालली आहे हे पाहून सखेद आश्चर्य वाटले. आपल्यातील अनेकजण काही लेखांवर काम करुन ते विस्तृत करतात. हे चागले आहे पण विकिवरील लेखांची संख्या देखिल वाढली पाहिजे.त्यामुळे मध्यम मार्ग म्हणजे एका लेखांवर जास्त वेळ खर्च करण्यापेक्षा सर्व लेख एका समाधानकारक length पर्यंतच वाढवावा. त्यामुळे लेखांची संख्या वाढेल व विकिफीडियाची depth वाढेत्ल (सध्या=९). उदा- ब्रिटानिकावरील बेळगांवविषयक लेख केवळ १५-१६ ओळींचा आहे. सांगायचा मुद्दा हा की काही लेख पानभर व बाकी सर्व कोरे असे न करता सर्व लेख विषयानुसार ५-१० ओळीत लिहावेत (मासिक सदर वगळून). माहिती गोळा करुन नेमक्या उपयुक्त १० ओळी घेऊन लेख बनवण्यात संपादकांची खरी परीक्षा असेल. आशा आहे तुम्हाला माझा मुद्दा कळला व नंतर पटला असेल →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १८:२५, २ मार्च २००७ (UTC)\n अनेक विकिपीडिया, हिंदी, बंगाली, तेलुगू, यांची लेखसंख्या मराठीपेक्षा जास्त असली तरी त्यातील बरेचसे लेख कोरेच आहेत. यांची गणती या पानावरील Stub ratio या रकान्यात आढळेल. थोडक्यात, मराठी विकिवरील ४५% लेख नुसतेच (कोरे) आहेत, तर तेलुगूत ७४%, बंगालीत ३८% आणी हिंदीत ५९%. म्हणजेच मराठी विकिपीडियाची उपयुक्तता तेलुगू व हिंदीपेक्षा कितीतरी अधिक आहे याचे अजून एक मानक म्हणजे येथील Depth हा रकाना. ज्या विकिपीडियाची Depth जास्त तो जास्त समृद्ध आहे असे मान्य केले गेलेले आहे. या मानका प्रमाणे तेलुगू १ (पार टुकार गुणवत्ता), बंगाली १४ (मध्यम) तर हिंदी ५ (ठीक) असे आहेत. मराठीची गुणवत्ता ९ आहे. मराठीपेक्षा जास्त पाने असलेल्या ६४ पैकी ११ विकिपीडियांची गुणवत्ता मराठीपेक्षा कमी आहे.\nतर सांगायचे असे की मराठी विकिपीडियावरील लेख कमी असले तरी त्यांची सरासरी गुणवत्ता भारतीय भाषांमध्ये दुसर्‍या क्रमांकाची (बंगाली नंतर) आहे.\nअसे असले तरी लेखांची संख्या वाढवायला हवीच गुणवत्ताही टिकवायला हवी. त्यासाठी आपण सुचवलेला मुद्दा अगदी उत्तम आहे. हे करण्यासाठी मी रोज एक पान या यादीतूऩ निवडतो व मजकूर शोधून त्यात घालतो.\nअभय नातू १८:४४, २ मार्च २००७ (UTC)\nआज मराठी विकिपीडियाने ८,००० लेखांचा टप्पा पार पाडला आहे.\nवर नमूद केल्याप्रमाणे हिंदी विकिपीडिया झपाट्याने पुढे चालला आहे. आत्ता मराठी व हिंदी विकि ८,००५ लेखांसह सम-समान आहेत. मराठी विकिपीडियाच्या पुढच्या प्रगतीसाठी आपले कार्य व सहकार्य बहुमोल आहे. आपण ते द्यालच ही अपेक्षा.\nअभय नातू ०५:४२, ३ मार्च २००७ (UTC)\nमराठी विकिपीडीया इतर भाषिक विकिपीडियांच्या पुढे रहावाही सदीच्छा.मला कल्पना आहेकी मराठी भाषेला जेव्हढ प्रश्न इंग्लिशच्या आक्रमणाचा आहे तेव्हढाच हिंदी भाषेच्या आक्रमणाचा सुद्धा आहे.तरीपण येथे सर्वांनी काही गोष्ट लक्षात घ्याव्यात असे मला वाटते एक हिंदी भाषेच भाषिक आक्रमण आणि हिंदीभाषकांची महाराष्ट्रातील मराठी बहुल प्रांतात वाढणारी लोकसंख्या हे सर्वस्वी भिन्न प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तंत्रज्ञानाने सोडवता येतो. दुसरा प्रश्नाला सांस्कृतिक आणि राजकिय बाजुसुद्धा असु शकते.दुसर्‍या प्रश्नाबद्दल ज्यांच्या मनात POV असेलतर तो पहिल्या प्रश्नात झाकोळू नये असे वाटते.\nकाही झालेतरी विकिपीडियावरील भाषांतरे हिंदीतून मराठीत घडवणे सोपे ठरू शकते कारण, कमीत कमी शब्द व विभक्ती प्रत्यय बदलून हिंदीते मराठी भाषांतरणे साधता येतात. जीथे आपल्या भाषेचा फायदा आहे तीथे फायदा पहावा असे माझे व्यावहारीक मत आहे.\nदुसर्‍या प्रश्नाचा ऊहापोह विकिपीडियाच्या संदर्भात नंतर कधी तरी करेन.\nAny way ८००० लेखांचा टप्प�� ओलांडल्या बद्दल अभिनंदन. पण एकुण depth वाढवण्याच्या दृष्टीने काय पावले उचलता येतील या बद्दल अधीक विचार विमर्श करावयास हवा.आपण खरी स्पर्धा बंगाली विकिपीडियाशी ठेवायला हवी.\nMahitgar १५:३१, ३ मार्च २००७ (UTC)\nहिंदी भाषेच भाषिक आक्रमण आणि हिंदीभाषकांची महाराष्ट्रातील मराठी बहुल प्रांतात वाढणारी लोकसंख्या हे सर्वस्वी भिन्न प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तंत्रज्ञानाने सोडवता येतो. दुसरा प्रश्नाला सांस्कृतिक आणि राजकिय बाजुसुद्धा असु शकते.दुसर्‍या प्रश्नाबद्दल ज्यांच्या मनात POV असेलतर तो पहिल्या प्रश्नात झाकोळू नये असे वाटते.\nबेळगांव प्रमाणेच हा मुद्दा येथे prove करणे योग्य नाही याची कल्पना आहे पण तरीही थोडे विषयांतर करुन सांगावेसे वाटते मराठीचा अर्वाचीन शत्रू ही हिंदी भाषाच आहे. समजा हिंदी लोक महाराष्ट्रात नसते तरीही हिंदी राष्ट्रभाषा म्हणून इतर राज्यांप्रमाणेच आपल्याही माथी मारली गेली असतीच. दक्षिणेतल्या राज्यांनी हिंदीला कधीच आपले मानले नाही व इंग्रजीची कास धरली. म्हणून त्यांची भाषा-संस्कृती-अस्मिता अजुनही टिकून आहे. मराठीच्या आजच्या स्थितीला मराठी लोकांचे राष्ट्रभाषाप्रेम व अती-सहिष्णू वृत्ती कारणीभूत आहे.आपल्या पीढीच्या लोकांना हिंदी ही पुतनामावशी असल्याचे समजत आहे ,आधीच्या पीढीने केलेली चूक आपण करु नये असे मनापासून वाटते.महाराष्ट्रात हिंदीची चिंधी केल्याशिवाय मायमराठी जगणार नाही.\nकाही झालेतरी विकिपीडियावरील भाषांतरे हिंदीतून मराठीत घडवणे सोपे ठरू शकते कारण, कमीत कमी शब्द व विभक्ती प्रत्यय बदलून हिंदीते मराठी भाषांतरणे साधता येतात. जीथे आपल्या भाषेचा फायदा आहे तीथे फायदा पहावा असे माझे व्यावहारीक मत आहे.\nमला तसे वाटत नाही याचे कारण म्हणजे मराठी विकिपीडिया हिंदीपेक्षा समृध्द आहे.\nभारतीय भाषांची प्रगती (मार्च ३१ची सांख्यिकी)\n२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख\n०.५KB पेक्षा मोठे लेख\n२KB पेक्षा मोठे लेख\n'लेख संख्या', '२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख', 'आकार', 'शब्द', 'चित्रे' या पैलूंच्या आकडेवारीत मराठी विकिपीडिया तमिळ, बंगाली, तेलुगू, हिंदी विकिपीडियांपेक्षा मागे आहे. लेखांच्या 'सरासरी लांबी' ची आकडेवारी लक्षात घेता आपण फक्त तेलुगू विकिपीडियापेक्षा सरस आहोत, इतरांपेक्षा नाही. (२००पेक्षा अधिक अक्षरे असलेले लेख/लेख संख��या) हे गुणोत्तर मराठी(३२.१४%), तमिळ(९५.५%), बंगाली(५१.३३%), तेलुगू(२१.८५%), हिंदी(३२%) या भाषांकरिता काढल्यास मराठी विकिपीडिया केवळ तेलुगूपेक्षा सरस दिसतो.\nआकडेवारीच्या या वेगवेगळ्या संख्यांवरून आपल्याला बराच पल्ला गाठायचा आहे असे दिसते. सध्या मराठी विकिपीडियावर लेखांना भरीवपणा देण्याचे काम काहीसे धिम्या गतीने चालल्याचे जाणवते. ते काम वाढवता आले तर बरे होईल.\n--संकल्प द्रविड १८:०९, ३ मे २००७ (UTC)\n१०,०००च्या खालील विकिपीडियात सगळ्या पुढे\nमे ९, इ.स. २००७ रोजी मराठी विकिपीडियात ९,७४१ लेख आहेत. १०,०००पेक्षा कमी लेख असलेल्या विकिपीडियात हा आकडा सर्वाधिक आहे. आता पुढचा पल्ला आहे १०,००० लेखांचा.\nअभय नातू ११:१३, ९ मे २००७ (UTC)\n →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ १४:३६, ९ मे २००७ (UTC)\nकोई भी en:Jakhangaon को देख सकते हैं वह लेक मराठी में हो सकता है. धन्यवाद - Taxman १६:२२, १० मे २००७ (UTC)\nजो कोई अनुवाद कर चुके हैं उनको धन्यवाद करता हूँ. - Taxman १७:५८, १० मे २००७ (UTC)\n क्या वह मराठी में है\nहाँ, en:Haripath यह लेख मराठी (रोमन लिपीमें लिखा हुआ) है.\nअभय नातू ०५:५३, ९ जून २००७ (UTC)\nदहाहजार लेख आणि एक लाख संपादने\nमराठी विकिपीडिया दहाहजार लेख आणि एक लाख संपादने ही दोन माईल स्टोन्स लौकरच गाठेल. या निमीत्ताने वृत्तपत्रिय लेख वगैरे लिहून माध्यम प्रसिद्धीस सर्वांनी थोडा हातभार लावावा. Mahitgar १५:३०, २१ मे २००७ (UTC) ता.क.:मीत्रांनो मी सध्या माझा जो काही अल्प वेळ आहे तो मराठी विक्शनरीकरिता राखून ठेवला आहे. त्यामूळे मराठी विकिपीडियावरील अनुपस्थिती बद्दल दिलगीर आहे.\nआज, मे २२ रोजी, मराठी विकिपीडियावर ९,९०७ लेख आहेत. १०,००० लेखांचा पल्ला आता अगदी नजरेच्या टप्प्यात आहे. १ जूनच्या आत १०,०००वा लेख लिहीण्यासाठी आपली मदत हवी आहे.\nअभय नातू ०१:०५, २३ मे २००७ (UTC)\nआज मे २६, इ.स. २००७ रोजी मराठी विकिपीडियाने १०,००० लेखांचा टप्पा गाठला.\nकॉलोराडो स्प्रिंग्ज हा १०,०००वा लेख आहे.\nअभय नातू २३:२१, २६ मे २००७ (UTC)\n यापेक्षा अधिक काय बोलावे खरंच आनंद वाटला. विकिलेखकांचेही अभिनंदन खरंच आनंद वाटला. विकिलेखकांचेही अभिनंदन\n →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ ०८:०३, २७ मे २००७ (UTC)\nजून ९, इ.स. २००७च्या सकाळी ग्रीनीच प्रमाणवेळेनुसार ५.३६ वाजता फेब्रुवारी २६ या लेखात केला गेलेला बदल हा मराठी विकिपीडियावरील १,००,०००वा बदल होता.\nअभय नातू ०६:४०, ९ जून २००७ (UTC)\nMahitgar १६:४१, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)\nयेथे संक्षिप्त माहिती आहे. येथे सर्व भाषांतील तुलनात्मक सांख्यिकी आहे.\nअभय नातू २०:३३, ३ ऑक्टोबर २००७ (UTC)\nMarathiBot १७:४२, १६ ऑक्टोबर २००७ (UTC)\nAbhay Natu १९:२९, १८ ऑक्टोबर २००७ (UTC)\nAbhay Natu १८:५३, २६ ऑक्टोबर २००७ (UTC)\nआज (जानेवारी २२, इ.स. २००७) रोजी मराठी विकिपीडियाने १६,००० पानांचा (लेखांचा नव्हे) टप्पा ओलांडला. त्याचबरोबर ५०,०००वे संपादनही आजच केले गेले..........\nMahitgar १०:०६, २० फेब्रुवारी २००८ (UTC)\nअजून एक योगायोग म्हणजे २२/०१/२००७ पासून आज २०/०२/२००८ पर्यंत १३ महिन्यांत बरोबर १००० (एक हजार) नवीन सदस्य झालेले आहेत. कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:३६, २० फेब्रुवारी २००८ (UTC)\nMahitgar ०६:१७, २१ फेब्रुवारी २००८ (UTC)\nकाल दिनांक २३/०२/२००८ रोजी रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी (ग्रीनिच प्रमाणवेळ) मराठी विकिपीडिया वर २,००,००० संपादने पूर्ण झाली. कौस्तुभ समुद्र (चर्चा) ०५:४६, २४ फेब्रुवारी २००८ (UTC)\nदिनांक २६/०२/२००८ रोजी १५:५० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) मराठी विकिपीडिया वर २,००० सदस्यनोंदी पूर्ण झाल्या. अक्षय हे दोन हजारावे सदस्य आहेत. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १३:०२, २६ मार्च २००८ (UTC)\nअभय नातू १५:३०, २९ एप्रिल २००८ (UTC)\nअभय नातू १७:३५, १ जुलै २००८ (UTC)\nसदस्य संख्येत गेल्या चार महिन्यात ५००नी वृद्धी होऊन ती २५०० ला पोहचल्याचे दिसते,अभिनंदन. हा शैक्षणिक सुट्ट्यांचा काळ होता त्यामुळे तर हा वेग वाढला नसेल ना. हा शैक्षणिक सुट्ट्यांचा काळ होता त्यामुळे तर हा वेग वाढला नसेल ना\nइतर विकिपीडियावरील सदस्यांना सहजपणे मराठी (व इतर अनेक) विकिपीडियांवर आपोआप खाते तयार करता येते. ही मंडळी केवळ नावापुरते सदस्य आहेत.\nनवीन सदस्यांची यादी पाहिली असता हे लक्षात येते.\nअभय नातू १७:०७, १ जुलै २००८ (UTC)\nमराठी विकिपीडियाने ऑगस्ट २, २००८ रोजी १९,००० लेखांचा टप्पा ओलांडला.\nअभय नातू ०३:४१, २ ऑगस्ट २००८ (UTC)\n पण आता संख्येखेरीज गुणात्मक दर्जादेखील सुधारायला हवा.\n--संकल्प द्रविड (चर्चा) ०४:३९, ४ ऑगस्ट २००८ (UTC)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१८ रोजी २१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/scientists-invent-smart-machine-for-farmers-agriculture-news-jpd93", "date_download": "2021-07-25T23:29:25Z", "digest": "sha1:LIZ2NAKEOTRXYEK4SO5AMAHMCFFPDWSB", "length": 9638, "nlines": 128, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नाशिकच्या शास्त्रज्ञाने कांदा उत्पादकांसाठी शोधले 'स्मार्ट तंत्र'! नाफेड करणार तंत्रज्ञानाचा वापर", "raw_content": "\nनाशिकच्या शास्त्रज्ञाने शेतकऱ्यांसाठी शोधले स्मार्ट तंत्र\nलासलगाव (जि. नाशिक) : राज्यात शेतकरी राजाचे कांदा हे नगदी पिक. हातात दोन पैसे पडावे म्हणुन गरजेनुसार टप्प्या-टप्प्याने कांदा विक्री करतो. त्यासाठी तो कांदा चाळीत साठवतो पण हे कांदे वातावरणामुळे सडायला लागतात. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. यावर नाशिक येथील शास्त्रज्ञ डाॅ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी सेंन्सर तयार केला असुन त्याचे प्रात्यक्षिक लासलगांव येथे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे तसेच नाफेड नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकुर यांच्यासमोर सादर केले. (Scientists-in-Nashik-invent-smart-machine-for-farmers-nashik-agriculture-news)\nनाफेड करणार 'या' तंत्रज्ञानाचा वापर\nचुकीच्या साठवणूक पध्दतीमुळे साधरण ३० ते ४० टक्के कांदा सडून जातो अन् शेतकऱ्यांचे नुकसान होते. चाळीमध्ये कांदा सडण्यास सुरुवात झाल्या बरोबर जर शोधता आले तर उरलेला कांदा वाचविता येतो. यातून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळता येते. या दृष्टीने नाशिक येथील वैज्ञानिक प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी सेन्सरचा उपयोग करत उपरकण बनवले आहे. अमोनिया, आद्रता आणि गॅस मुळे सडलेला कांदा या उपकरणामुळे शोधून काढता येईल. या उपकरणाचा डेमो नाफेडचे नवी दिल्लीचे संचालक अशोक ठाकूर, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे, लासलगाव बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप यांना दाखविण्यात आले. नाफेडच्या वतीने हे उपकरण प्रमोट करण्याचे आश्वासन नाफेडचे संचालक अशोक ठाकूर यांनी दिले आहे.\nकांदा चाळीत सदरचे उपकरण ठेवून कांद्याची आद्रतेवरून कांदा चाळीत कुठल्या भागात सडला आहे हे उपरकण सेन्सरद्वारे दर्शवितो. या उपकरणामुळे खराब होणारा कांदा तात्काळ लक्षात येऊन तो चाळीतून बाहेर काढून बाकीचा कांदा खराब होण्यापासून वाचविता येईल.\nहेही वाचा: भावाने स्वतःची पर्वा न करता वाचवला बहिणीचा जीव\nसेंन्सर असे करते ��ाम...\nशेतकरी अथवा व्यापारी यांनी साठवलेल्या कांदा चाळीच्या जवळ सदर सेंन्सर बसवावा. कांदा चांगला असल्यास सेंन्सर सायरन देत नाही, कांदा हळुहळु सडायला लागल्यास त्यातील अमोनिया, कार्बन डाय ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड वायु बाहेर पडु लागल्यास कांदा सडायला सुरुवात होते; त्यावेळी सायरन सुरु होतो, त्या चाळीतील कांदा लवकर विक्री करुन नुकसान टाळता येते.\nसेंन्सर बनवायला साधारणपणे 15 ते 20 हजार रुपये खर्च असुन बॅटरीच्या सहाय्याने कार्यरत असते. हाताळायला सोपे आहे. नाफेड सारख्या एजन्सी मध्ये याचा वापर झाल्यास नुकसान कमी प्रमाणात होऊ शकते.\n''कांदा बाजारभावात तेजीमंदीने येणारे चढ उतार हे पाहून या समस्येवर काही तरी तोडगा काढला पाहिजे असा विचार केला. यांचा अभ्यास करताना असे लक्षात आलं, शंभर किलो कांदा जेव्हा शेतकरी साठवणूक करण्यासाठी गोदामात पाठवतो, तेव्हा त्यातील ३०-४०% कांदा खराब होतो. या समस्येवर उपाय योजना गरजेची आहे हे जाणवलं यातून या उपकरणाची निर्मिती करण्याचे सुचले आणि ते कृतीत उतरविले.'' - प्रा. डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, वैज्ञानिक\nहेही वाचा: नाशिककरांसाठी चामरलेणी परिसर ठरतोय ‘विकेंड डेस्टिनेशन’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/11146", "date_download": "2021-07-25T22:55:38Z", "digest": "sha1:IHYEXZ5TW7VYVDBBEFYX5ZZVWVIFPKQF", "length": 16520, "nlines": 138, "source_domain": "abhivrutta.com", "title": "पालकमंत्री राऊत यांनी नागपुरातील कोरोना निर्बधांबाबत दिली ‘ही’ माहिती | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome उपराजधानी नागपूर पालकमंत्री राऊत यांनी नागपुरातील कोरोना निर्बधांबाबत दिली ‘ही’ माहिती\nपालकमंत्री राऊत यांनी नागपुरातील कोरोना निर्बधांबाबत दिली ‘ही’ माहिती\nनागपूर : कोरोना विषाणूंच्या रुग्णांची संख्या शहरात तसेच जिल्ह्यात सातत्याने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तसेच कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासोबतच संसर्ग वाढणार नाही याची सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. कोरोनासंदर्भातील नियमांची कठोर आणि परिणामकारक अंमलबजावणी लागू करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. नितीन राऊत [ energy minister niteen raut ] यांनी दिले.\nकोरोना संसर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या मी जबाबदार या मोहिमेसोबतच जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेस 7 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा घेतला. याप्रसंगी ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश सिंह, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, डॉ. राजेश गोसावी, डॉ. महमद फजल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी आदी उपस्थित होते.\nकोरोना विषाणूचे सद्य:स्थिती व प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना त्यासोबतच रुग्णसंख्या वाढीचा दर व मृत्यूदर याबाबत आढावा घेताना डॉ. राऊत यांनी कोरोनासंदर्भातील तपासण्यांची संख्या वाढवितानाच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर विशेष भर देण्याच्या सूचना दिल्या. शहरात तसेच ग्रामीण भागातही होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लग्नसमारंभामुळे गर्दी वाढत असून यावर नियंत्रण ठेवून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. ज्या भागात हॉटस्पॉट निर्माण झाले आहे, त्या हॉटस्पॉटनिहाय संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.\nनितीन गडकरी म्हणाले, नागपुरात अमरावतीत दीड तासांत पोहोचणार… पहा कसे\nआरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा असे सांगून डॉ. राऊत म्हणाले की, कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होवून संसर्ग रोखण्यास खासगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यासाठी फ्ल्यू सदृश्य रुग्णांची तपासणी करुन घ्यावी. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क,सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्���ा सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.\nविभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी कोरोनासंदर्भातील तपासणी करताना संबंधित व्यक्तीचे नाव, पत्ता व दूरध्वनी क्रमांक घेवूनच तपासणी करावी. तसेच पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संपूर्ण माहिती तपासणी केंद्राकडे असावी. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी अपूर्ण माहिती असल्यामुळे शोध घेणे शक्य होत नाही व कोविड रुग्णांची संख्या वाढू शकते, असेही त्यांनी सांगितले.\nजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यात तपासण्या वाढविण्यात आल्या असून गर्दीवर नियंत्रण टाळण्यासाठी दंडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे. लग्न समारंभ व सार्वजनिक कार्यक्रमात मास्क न घालणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात येत असल्याची माहिती दिली.\nमहापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी गर्दी वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालये तसेच बाजारपेठ बंद ठेवून नियंत्रण करणे आवश्यक आहे. शहरात नवीन हॉटस्पॉट तयार झाले आहे. यामध्ये जरीपटका, जाफरनगर, फ्रेण्डस् कॉलनी, न्यू बीडीपेठ, स्वावलंबीनगर, खामला सिंधी कॉलनी, दिघोरी, वाठोडा, लक्ष्मीनगर, अयोध्यानगर येथे येथे हॉटस्पॉट तयार झाले आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पाच रुग्ण आहेत, तेथे संपूर्ण इमारत, वीसपेक्षा जास्त रुग्ण आहेत त्या ठिकाणी संपूर्ण परिसर सिल करण्यात येत आहे. होम क्वारंटाईनमध्ये रुग्ण बाहेर आढळल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त डॉ. अमितेश कुमार यांनी गर्दी टाळण्यासाठी पोलीस विभागातर्फे तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. बाजारपेठ तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क न वापरणाऱ्याविरुद्ध अधिक प्रतिबंधात्मक कारवाईची आवश्यकता आहे. मंगलकार्यालय, लॉन, सभागृह, हॉटेल, उपहारगृह यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या दृष्टीने पोलीस व महानगरपालिकेतर्फे संयुक्त कारवाई सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.\nPrevious articleपरमात्मा कुठे आहे\nNext articleनागपुरातील कोरोना निर्बंधांसंबंधी नियमावली…\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nनागपुरात संततधार, यवतमाळ जिल्ह्यात दोन बालकांचा मृत्यू\nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी 480 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता पूर्ण\nवनांच्या संरक्षणासह आद��वासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/free-electricity-is-not-the-part-of-common-minimum-programme-of-maha-vikas-aghadi-government-says-prajakt-tanpure/articleshow/79338909.cms", "date_download": "2021-07-25T23:00:49Z", "digest": "sha1:A7MC3ATI344QHDF72QWZERIO74ASQLAV", "length": 16316, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमोफत विजेचं काय झालं; ऊर्जा राज्यमंत्र्यांनी केला मोठा खुलासा\nवाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलेलं असताना मोफत विजेच्या (Free Electricity) मुद्द्यावर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी सरकारची भूमिका मांडली आहे.\nअहमदनगर: 'राज्यामध्ये तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन ज्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर सरकार बनवले आहे, त्यामध्ये शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा कुठलाच विषय नव्हता,' असे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे. 'कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी ती केवळ इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार समितीचा अहवाल आल्यावर पाहू,' असेही ते म्हणाले. ते नगरमध्ये बोलत होते.\nराज्यात वाढत्या वीज बिलावरून गोंधळ सुरू आहे. वीजबिल माफी वरून राज्यातील विरोधीपक्ष भाजप सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची जी घोषणा केली होती, त्यावरूनही विरोधक आता सरकारवर निशाणा साधत आहेत. मात्र, 'सरकार बनवताना जो कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला, त्यामध्ये असा कुठलाही विषय झाला नसल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले आहे.\nवाचा: '...म्हणून चंद्रकांत पाटील पुण्याला जाऊन निवडणूक लढले'\nशंभर युनिट मोफत देण्याचा विषय कॅबिनेटमध्ये पडताळणी करून पाहण्यास सांगण्यात आले होते. ही वीज माफ करण्याची मंत्री राऊत यांची इच्छा आहे. त्यासाठी समिती देखील नेमली. पण या समितीचा अद्याप अहवाल आलेला नाही. मात्र गेल्या काही दिवसाची परिस्थिती पाहता मी आता त्यावर मत व्यक्त करणे उचित ठरणार नाही. समितीचा अहवाल आल्यावर सर्व स्पष्ट होईल. परंतु वीज मोफत देण्याची राऊत यांची इच्छा होती व त्यानुसार समितीचे काम सुरू आहे. मात्र सरकार स्थापन करताना तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन जो कॉमन मिनिमम प्रोग्राम केला व ज्या आधारावर हे सरकार बनले, त्यामध्ये असा कुठलाही विषय नव्हता. अर्थात इतर दोन्ही पक्षांना ते मान्य झाले व आर्थिकदृष्ट्या येणारा खर्च सरकारला झेपणारा असेल, तर ते आगामी काळात होऊ शकते,' असेही तनपुरे म्हणाले.\nवाचा: करोनाच्या नावाखाली केंद्र सरकारने... राष्ट्रवादीचा गंभीर आरोप\nबिलाच्या प्रश्नावरून सातत्याने राज्य सरकारवर टीका करणाऱ्या राज्यातील भाजप नेत्यांचाही तनपुरे यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, 'भाजपने सुद्धा त्यांच्या काळात ही सर्व परिस्थिती अनुभवली आहे. सरकारला सवलत देणे कितपत शक्य आहे, हे त्यांना माहिती आहे. परंतु कोणी कुठला मुद्दा उचलावा, हा त्या त्या पक्षाचा अजेंडा आहे. त्यामुळे त्याच्यावर मी जास्त बोलणे उचित ठरणार नाही,'असा टोलाही त्यांनी लगावला.\nमोफत विजेच्या प्रश्नावर ऊर्जा राज्यमंत्र्यांचा खुलासा\n'लॉकडाऊन काळात आलेल्या वीज बिलाबाबत शहरी भागात जास्त ओरड आहे. मुंबई परिसरात हे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या भागातील आमदारांना मी फोन करून जे काही अवास्तव वीजबिले आली आहेत, अशी तीन ते चार बिले मागवली आहेत. ही बिले आल्यानंतर ती महावितरणच्या अधिकार्‍यांना दाखवून त्याबाबत त्यांच्यासोबत चर्चा करणार आहे. कारण अधिकाऱ्यांचे सुद्धा असे मत आहे की आम्ही बिले योग्य पद्धतीने दिली आहे. येथे ग्राहक आणि महावितरण संवाद चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे होते. हे बिल कसे योग्य आहे हे जर त्याच वेळी ग्राहकांना समजून सांगितले असते, तर बऱ्याच ग्राहकांचा रोष कमी झाला असता. आता आगामी काळात आणखी ग्राहकांसोबत महावितरणने संवाद साधणे अभिप्रेत आहे. तसेच लॉकडाऊन मध्ये आलेल्या बिलामध्ये सवलत देता यावी, यासाठी ऊर्जा विभागाने वित्त विभागाला प्रस्ताव देखील दिला आहे. पण शेवटी राज्याची आर्थिक परिस्थिती पाहावी लागते. त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला ज���ईल. तोपर्यंत नागरिकांनी वीज बिले भरावी,' असेही तनपुरे यांनी सांगितले.\nवाचा: 'मुख्यमंत्र्यांना बॉलिवूडची, तर त्यांच्या चिरंजीवांना पब, बारची चिंता'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nलॉकडाउनचे भयंकर चटके नको असतील तर 'ही' जबाबदारी घ्या: रोहित पवार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई 'पॉर्न अ‍ॅप्स आणि वेबसाईटची टास्क फोर्सतर्फे झाडाझडती करा'; भाजप नेत्याची अमित शहांकडे मागणी\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\nअहमदनगर करोनाचे आकडे फिरले; 'या' जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\nजळगाव जळगाव महापालिकेच्या उपमहापौरांवर गोळीबार; शहरात तणाव\n८ बाद १४; त्यानंतर पठ्ठ्यानं ठोकलं विस्फोटक शतक अन् संघाला मिळाला थराराक विजय\nरत्नागिरी रत्नागिरी: उपजिल्हा रुग्णालयातील नर्सच्या आत्महत्येने खळबळ\nकोल्हापूर सांगली अजूनही जलमय; कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटांपर्यंत पोहोचली\nक्रिकेट न्यूज टीम इंडियाचा नाद करायचा नाय, श्रीलंकेवर पहिल्याच सामन्यात दमदार विजय\nमुंबई राज्यात करोना रुग्णसंख्येतील चढ-उतार कायम; आज पुन्हा ६ हजार ८४३ नवे रुग्ण\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २५ जुलै २०२१ रविवार : चंद्र आज मकर राशीतून जात असताना अनेक राशींसाठी लाभदायक\nमोबाइल स्प्लॅश प्रूफ आणि हाय ग्राफिक्सने परिपूर्ण Redmi चे स्मार्टफोन खरेदी करा बजेटमध्ये, पाहा लिस्ट\nमोबाइल जिओचा वर्षभर चालणारा प्लान, फक्त २ रुपये जास्त देवून मिळवा दुप्पट डेटा\nकार-बाइक औरंगाबादमध्ये लाँच होणार 'ही' दमदार इलेक्ट्रिक स्कूटर, २००० रुपयांत बुकिंगला झाली सुरूवात\nरिलेशनशिप कमी वयातच लग्न केलं अन् अभिनेत्रीचा संसार मोडला, घटस्फोटानंतर दुसऱ्याच व्यक्तीला करत होती डेट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/news/bihar-fighting-between-the-two-parties-over-not-giving-a-piece-of-fish-at-the-wedding-as-many-as-11-people-were-injured-259983.html", "date_download": "2021-07-25T21:25:35Z", "digest": "sha1:GFDW65TUVUAMMY4S6NBX55JHI7LRVU2I", "length": 31049, "nlines": 224, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Bihar: बाबो! लग्नात माशाचा तुकडा न वाढल्याने दोन पक्षात हाणामारी; तब्बल 11 जण जखमी | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nसोमवार, जुलै 26, 2021\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nविरोधकांच्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nसोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ, पोलिसांकडून अटक\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane\nReliance Jio Prepaid Plan: केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020: 26 जुलै रोजी भारतीय खेळाडू ‘या’ खेळांमध्ये करणार मुकाबला, जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण वेळापत्रक\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर ���डत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\n'मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण'; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nTelangana: राज्यातील काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा मंदिर) मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\nYemen Airstrike: येमेनमध्ये हवाई हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू, तर 13 जण जखमी\nपाकिस्तानचे माजी PM नवाज शरीफ यांच्या 'या' फोटोमुळे मध्ये संताप, नेत्यांनी ठरविले देशद्रोही\nViral News: आधी मगरीला पाहून महिलेला फुटला घाम, नंतर सत्य जेव्हा आले समोर तेव्हा सगळेच झाले अचंबित\nIndonesia: विमान प्रवासाची तीव्र इच्छा, कोरोना संक्रमित असल्याने स्त्रीच्या वेषात केला विमान प्रवास अन्...\nEcuador riots: इक्वाडोरमधील तुरूंगात झालेल्या दंगलींमध्ये कमीत कमी 21 कैदी ठार\nReliance Jio चा धमाकेदार प्लॅन; केवळ 2 रुपये अधिक देऊन मिळवा डबल डेटा\n आता फोनची फुटलेली स्क्रीन स्वतः च होणार ठीक; भारतीय शास्त्रज्ञांनी शोधून काढले Self-Healing Material\nAmazon Prime Day sale 2021 उद्यापासून सुरु; डिस्काऊंट मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील 'या' खास टिप्स\nOppo ने लॉन्च केला दमदार 90Hz डिस्प्ले असणारा स्मार्टफोन, युजर्सला मिळणार दमदार फिचर्स\nमोफत OnePlus 9R 5G फोन मिळणार, Amazon कडून दिल्या जाणाऱ्या 'या' संधीबद्दल जाणून घ्या अधिक\nTesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती\nसिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत\nFord कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत\nAudi e-tron भारतात लॉन्च, सुरुवाती किंमत 99.99 लाख रुपये\nWorld's Fastest Train: चीनमध्ये सुरु झाली जगातील सर्वात वेगवान Maglev Train; एका तासात पार करणार 620 किमी अंतर (Watch Video)\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nIND vs SL 1st T20I: श्रीलंकेविरुद्ध सूर्यकुमार यादव तळपला, Gautam Gambhir याचा रेकॉर्ड मोडत ‘या’ यादीत पटकावले नंबर 1 स्थान\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nIND vs SL 1st T20I: डेब्यू टी-20 सामन्यात पृथ्वी शॉ शून्यावर माघारी, ‘हे’ 2 मोठे भारतीय क्रिकेटपटूही झाले गोल्डन डकचे शिकार\nThe Kapil Sharma Show: कपिल शर्मा शो मध्ये सहभागी होण्यासाठी पूर्ण करावी लागेल 'ही' अट (Watch Video)\nRaj Kundra Pornography Case: चौकशी दरम्यान शिल्पा शेट्टीला कोसळलं रडू, पोलिसांना दिली 'अशी' माहिती\nRaj Kundra Pornography Case प्रकरणी चार कर्मचारी बनले साक्षीदार, सुत्रांची माहिती\nChaalbaaz Sequel: निर्माता पंकज पराशर काढणार चालबाज चित्रपटाचा सिक्वल, 'ही' अभिनेत्री साकारणार महत्वाची भूमिका\nRaj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी\nराशीभविष्य 26 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nMia Khalifa Divorce: मिया खलीफा देणार पती Robert Sandberg ला घटस्फोट; इंस्टाग्राम वर शेअर केली खास पोस्ट\nKargil Vijay Diwas 2021 Messages: कारगिल विजय दिवसानिमित्त Wishes, Greetings शेअर करुन युद्धात प्राण गमावलेल्यांचे शहीदांचे करा स्मरण\nHappy Parents Day 2021 Quotes: राष्ट्रीय पालक दिनानिमित्त 'हे' विचार आपल्याला आयुष्य जगण्यास देतील प्रेरणा\nराशीभविष्य 25 जुलै 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nFact Check: इंडोनेशियातील समुद्रात मिळाल्या 5 हजार वर्षांपूर्वीच्या हिंदू मूर्ती जाणून घ्या व्हायरल मेसेज मागील सत्य\nOdisha: घरात कोब्रा घुसु नये म्हणून मांजरीकडून सुरक्षा रक्षकाप्रमाणे अडवणूक (See Photo)\nJalebi: जिलेबी खाण्यास मनाई, पोलीस अधिकारी नवरा बायकोविरोधात सोशल मीडियावर करतोय लाडीक तक्रार\n आई-मुलाच्या नात्याला काळीमा; महिलेने पोस्ट केले अल्पवयीन मुलासोबतचे आक्षेपार्ह व्हिडिओ; FIR नोंदवण्यासाठी महिला आयोगाची पोलिसांना नोटीस (See Photos)\nCadbury कडून Beef Controversy वर खुलासा; भारतात बनवली, विकली जाणारी उत्पादनं 100% शाकाहारी असल्याचा निर्वाळा\nGuru Purnima 2021 Date: गुरुपौर्णिमा कधी साजरी केली जाणार जाणून घ्या या दिवसा���े महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी\nBadlapur Ulhas River: बदलापुर शहरात पूरस्थिती; अनेक दुकाने आणि घरांमध्ये शिरले पाणी\nRatnagiri Flood: रत्नागिरी, चिपळूण मध्ये पावसाचा कहर पूर परिस्थितीमुळे अनेक गाव पाण्याखाली\nAjit Pawar Birthday: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात खास गोष्टी\n लग्नात माशाचा तुकडा न वाढल्याने दोन पक्षात हाणामारी; तब्बल 11 जण जखमी\nबिहारच्या (Bihar) गोपाळगंजमध्ये लग्नाच्या मेजवानीत माशाच्या (Fish) तुकड्यावरून दोन पक्षांमध्ये मोठा राडा झाला आहे. यामध्ये दोन्ही बाजूंचे 11 लोक जखमी झाले आहेत. ही घटना भोरे पोलीस स्टेशन परिसरातील सिसई टोला येथील भटवलिया गावची आहे.\nबिहारच्या (Bihar) गोपाळगंजमध्ये लग्नाच्या मेजवानीत माशाच्या (Fish) तुकड्यावरून दोन पक्षांमध्ये मोठा राडा झाला आहे. यामध्ये दोन्ही बाजूंचे 11 लोक जखमी झाले आहेत. ही घटना भोरे पोलीस स्टेशन परिसरातील सिसई टोला येथील भटवलिया गावची आहे. लग्नात माशाचे मुंडके खाण्यावरून हा वाद झाला. सर्व जखमींना गोपाळगंज सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वीही गोपाळगंजमधील उचकागाव पोलिस ठाण्याच्या नरकटिया येथे लग्नात पुरी-भाजी खाण्याच्या वादातून गोळीबार झाला होता. या गोळीबारामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री छठू गोंडकडे वरात आली होती. लग्नसमारंभात मासे-भात खाण्याची व्यवस्था केली होती. त्यादरम्यान, माशाचे मुंडके वाढले नाही म्हणून किरकोळ वाद सुरु झाला. त्यानंतर याची परिणती मोठ्या भांडणात झाली व गोष्ट एकमेकांना हाणामारी करण्यापर्यंत गेली. सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल जखमी सुदामा गोंडच्या म्हणण्यानुसार मुलगा राजू गोंड व मुन्ना गोंड हे मासे वाढत होते. सुरुवातील माशाचे दोन तुकडे वाढले गेले व जेव्हा माशाचे मुंडके मागितले व ते न दिल्याने हे भांडण सुरु झाले.\nत्यानंतर राजू गोंड आणि मुन्ना गोंड यांना मारहाण केली गेली. दरम्यान, छठू गोंड यांच्यासह इतर लोक तेथे पोहोचले, तोपर्यंत मारामारी आणि खुर्च्यांची मोडतोड सुरु होती. या जेवणावरून झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूंचे 11 लोक जखमी झाले.\nहा गोंधळ शांत झाल्यावर, आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने काही जखमींना रेफरल हॉस्पिटल भोरे येथे दाखल करण्यात आले, तर काहींना सदर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यावर त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन या प्रकरणाचा तपास केला. जखमींच्या निवेदनांसह या प्रकरणात एफआयआर नोंदविण्याची तयारी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे.\nbihar Fish Piece of Fish Wedding बिहार भांडण माशाचा तुकडा माशावरून भांडण मासे भात लग्न हाणामारी\nUP Population Control Bill: 'उत्तर प्रदेश-बिहारची वाढती लोकसंख्या ही इतर राज्यांसाठी बनत आहे समस्या'- शिवसेना नेते Sanjay Raut\nBihar : बिहारमध्ये बनावटी दारूमुळे 16 जणांचा मृत्यू, याप्रकरणी विरोधी पक्षनेत्यांचा सरकारवर हल्लाबोल\nSpurious Liquor: विषारी दारू प्यायल्याने 8 जणांचा मृत्यू, बिहारच्या चंपारण येथील घटना\nRahul Vaidya-Disha Parmar Wedding: गायक राहुल वैद्य आज अडणार विवाहबंधनात; पहा त्याच्या हळदी समारंभातील काही क्षण\n‘मुख्यमंत्री येताना कोरोना घेऊन आले, राज्यातील वादळे, पाऊस, विषाणू हा त्यांचाच पायगुण’; Minister Narayan Rane यांचा हल्लाबोल\n‘पूरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत’; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nPune: धबधब्यावर फिरण्यासाठी गेलेल्या वडीलांसह दोन मुलांचा बुडून मृत्यू\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\n'पुरात मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत'; विरोधकांच्या या टीकेला आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर\nIND vs SL 1st T20I: भारतीय गोलंदाजांचा भेदक मारा, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात धवन ब्रिगेडची विजय सलामी\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nMumbai: सोशल मिडिया Influencer ने बनवला स्वतःच्या आत्महत्येचा खोटा व्हिडिओ; पोलिसांकडून अटक, जाणून घ्या कारण\nMaharashtra Floods: चिपळूण शहरातील मदतकार्यासाठी दोन ट्रक माउंटेड सक्शन मशीन आणि 50 सफाई कामगार रवाना- BMC\nIND vs SL 1st T20I: वसीम जाफरने ‘या’ भारतीय खेळाडूला दिला ‘मिस्टर 360’ चा टॅग, पाहा Post\nMaharashtra Floods: राज्यातील पुराने घेतला एकूण 149 नागरिकांचा बळी; 100 जण अद्याप बेपत्ता\nIND vs SL 1st T20I: सूर्यकुमार यादवची अर्धशतकी झुंज, भारताचे श्रीलंकेला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य\nTokyo Olympics 2020 Medal Tally Updated: कोणत्या देशाने जिंकले किती सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके, क्रमवारीसह संपूर्ण पॉईंट्स टेबल इथे पाहा\n गृहविलगीकरणात असलेल्यांची ऑक्सिजन पातळी सुधारण्यासाठी आरोग्य ���ंत्रालयाने सांगितलेली ही पद्धती नेमकी कशी कराल\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nOnline Education: देशात फक्त 10 टक्के मुलेच अभ्यासासाठी करतात स्मार्टफोनचा वापर; 60 टक्के वापरतात सोशल मिडिया व मेसेजिंग अ‍ॅप्स- NCPCR\nViral Video: वरातीतील घोड्याने वराला घडवली 4 किमीची सैर, नंतर वराची बिघडली तब्येत\n डोंगरावरून अचानक होऊ लागला दगडांचा वर्षाव, 9 पर्यटकांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी, पहा अंगावर काटा आणणारा Video", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80/%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A5%AF", "date_download": "2021-07-25T22:52:54Z", "digest": "sha1:JOAWLXUTCAL6IB7RGH5XSOX3YW23T6PG", "length": 13576, "nlines": 74, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n< विकिपीडिया:चावडी‎ | प्रगती\n६ मजल अजून दूर आहे\n७ मोर्चा विकिमीडिया कॉमन्सकडे \nमराठी विकिपीडियावर आता ३,००० सदस्य आहेत.\nअभय नातू १९:२४, ८ सप्टेंबर २००८ (UTC)\nमराठी विकिपीडियाने आज (सप्टेंबर २२, २००८ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) रोजी २०,००० लेखांचा टप्पा गाठला आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक हा २०,०००वा लेख आहे. या लेखात भर घालून तो परिपूर्ण करावा ही विनंती.\nअभय नातू ०१:३४, २२ सप्टेंबर २००८ (UTC)\nफेब्रुवारी १८, २००९, सुमारे ६ वाजता (भारतीय प्रमाणवेळ)\nअभय नातू ००:३६, १८ फेब्रुवारी २००९ (UTC)\nकाही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या ११-११-११ प्रकल्पात असा संकल्प सोडला होता की ११-११-(२०)११ या दिवशी मराठी विकिपीडियावरील लेखसंख्या १,११,१११ व्हावी.\nहा दिवस येण्यासाठी आजपासून(फेब्रुवारी १३, २००९) फक्त १,००० दिवस राहिलेले आहेत, आणि उद्दिष्ट गाठण्यास अजून ८८,९२६ लेख हवे, म्हणजेच रोज ८९ नवीन लेख तयार व्हायला हवेत\nअभय नातू २२:४७, १३ फेब्रुवारी २००९ (UTC)\nदेवळाली - मे ६, इ.स. २००९ अभय नातू २१:१५, ६ मे २००९ (UTC)\nमजल अजून दूर आहे\nमराठी विकिपीडियाने १,११,१११ लेखांचे ध्येय १-११-२०११ पर्यंत गाठायला हवे.पण सध्या तर हे ध्येय मला दूर् वाटते आहे. हे ध्येय गाठण्���ा करिता आपण किमान संपादकांची संख्या गाठणे आणि मराठी विकिपीडियाची माहिती अजून होण्याची गरज आहे या करिता ऑनलाईन आणि दूरचित्रवाहिन्या आदी विवीध मार्गाने सध्यापेक्षा अधिक लोका जनते पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.\nमराठी विकिपीडीयास भेट देणार्या वाचकांकरिता किमान पाचेक हजार तरी दर्जेदार लेख तयार व्हावयास हवेत.\nविकिभेटीचा प्रकल्प मराठी तसेच भारतीय पातळीवरही रेंगाळला आहे. आपले कोणते किती सदस्य कोणत्या शहरात राहतात ते सदस्य चौकट साचांवरून कळते तर या दृष्टीने सदस्य चौकट साचेही तयार करण्याचे आणि वापरण्याचे काम प्राधान्याने व्हावयास हवे.\nमराठी आणि महाराष्ट्र संदर्भातील चित्रांचीसुद्धा प्रचंड वानवा आहे. कॉमन्सवर चित्रे चढवण्या संबधीतच्या सहाय्यपानांची भाषांतरणे झाली तर ते अधिक सओपे जाईल तसेच चित्रे चढवण्याकरिताअचे आवाहन साईट नोटीस वरून करावे असे माझे मत आहे.\n११-११-११ रोजी १,११,१११ लेख तयार होण्यासाठी रोजचे ९९ लेख पाहिजेत\nमराठी विकिपीडियावरील अंदाजे २५ लेख १००K पेक्षा मोठे आहेत. १,००० लेख ८.७K पेक्षा मोठे आहेत.\nसदस्य (विशेषतः व्यस्त सदस्य)संख्या दयनीय १०-१५ आहे.\nचित्रे कॉमन्सवर असावीत व तेथून प्रत्येक विकिपीडियावर दाखवावी असा मीडियाविकिचा आग्रह आहे.\nअभय नातू १७:३५, १ जून २००९ (UTC)\nमराठी विकिपीडियावर आणि एकूणच आंतरजालावर मराठी / महाराष्ट्रीय सम्स्कृतीच्या छायाचित्रांचा अभाव आहे विकिमीडिया कॉमन्स आज जगातला मुक्त छायाचित्रांचा सगळ्यात मोठा खजिना समजला जातो,परंतु तेथेही मराठी महाराष्ट्रीय संस्कृतीची छायाचित्रे पुरेशी नाहीत. हा एक मोठा बॉटलनेक प्रॉब्लेम आहे. तो सोडवण्याकरिता सर्व मराठीनी एकजूट होऊन विकिमीडिया कॉमन्सकडे हल्लाबोल करायला हवा.\nविकिमीडिया कॉमन्सवर मुख्यत्वे पाच प्रकारची कामे आहेत.\n१) कोणत्या प्रकारच्या मराठी महाराष्ट्रीय छायाचित्रांची गरज आहे त्याची सूची बनवून विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे प्रसारीत करणे {{चित्र हवे}} २) अशी छायाचित्रे आपल्याकडे उपलब्ध असतील/किंवा उपलब्ध करणे शक्य असेल तर ती विकिमीडिया कॉमन्सवर चढवावीत.\n३)विकिमीडिया कॉमन्स जगातील सर्व भाषातून वापरता येते पण आपल्याला विकिमीडियात सहाय्य पानांच्या भाषांतरणाचे मोठे काम पार पाडायचे आहे किमान चार तरी मराठी विकिपीडियन सदस्यां��ी भाषांतर मॅरेथॉन लावण्याची गरज आहे.\n४) आजचे छायाचित्र साठी छायाचित्रांसोबत असलेल्या माहितीचे भाषांतर करणे हे मराठी विकिपीडीया मुखपृष्ठाच्या दृष्टीनेसुद्धा गरजेचे आहे\n५) कॉमन्स वरील मराठी व महाराष्ट्र संबंधीत नव्या छायाचित्रणांवर लक्ष ठेवून वर्गीकरण व माहिती लेखन करणार्‍या आणि छायाचित्रे चढवणार्‍या नवीन सदस्यांना सतत मार्गदर्शन करणार्‍या किमान दोन तरी मराठी सदस्यांची तेथे गरज आहे.\nमी पुढच्या आठवड्या पासून भाषांतरणाचे काम करण्याकरिता मॅरेथॉन लावण्याची तयारीला लागत आहे.अजून ैइतरांनीही यात हातभार लावावा हि नम्र विनंती Mahitgar १०:३१, ३ जून २००९ (UTC)\nLast edited on २६ जानेवारी २०११, at ०९:०८\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ जानेवारी २०११ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/decision-karthiki-wari-will-be-taken-mondays-meeting-366068", "date_download": "2021-07-25T23:33:14Z", "digest": "sha1:J4V4INNXKT2IAWD2PL6V3FJE5K55IDYE", "length": 10872, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | आळंदीतील कार्तिकी वारीबाबत सोमवारच्या बैठकीत निर्णय?", "raw_content": "\nयंदाचा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणारा आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की आषाढी वारीप्रमाणेच सोहळा पार पडणार याकडे वारकरी आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे.\nआळंदीतील कार्तिकी वारीबाबत सोमवारच्या बैठकीत निर्णय\nआळंदी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिर्घकाळ बंद असलेली मंदिरे उघडावीत, यासाठी वारकरी आणि भाजपासह हिंदू्त्ववादी संघटना ठिकठिकाणी आंदोलने करत आहेत. यंदाचा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त भरणारा आळंदीतील कार्तिकी वारी सोहळ्याला राज्य शासन परवानगी देणार की आषाढी वारीप्रमाणेच सोहळा पार पडणार याकडे वारकरी आणि स्थानिक प्रशासनाचे लक्ष लागले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कार्यालयात सोमवारी (ता. २) याबाबत महत्वपूर्ण बैठक पोलिस महसूल आणि आळंदी देवस्थान यांची होणार आहे.\nहे वाचा - इंटरनेटच्या मायाजालात गुरफटले जग\nसंत ज्ञानेश्वर माऊलींचा संजिवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत भरणारी कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी (८ डिसेंबर) पासून भरणार आहे. आषाढी वद्य एकादशी (११ डिसेंबर) ला तर संजिवन समाधी सोहळा दिन कार्तिक वद्य त्रयोदशी (ता. १३ डिसेंबर) ला आहे. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर पर्यंत यात्रा भरते. सात दिवस लाखोंचा समुदाय एकत्रीत तळ देवून असतो. दुकाने, हॉटेल व्यावसायिक दिंड्यांना अगोदर तयारी करावी लागते. यातच कोरोनाची दुसरी लाट आली तर काय करायचे याबाबत स्थानिक देवस्थान आणि प्रशासन विचार विनिमय करत आहे.\nयानिमित्ताने खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी पालिकेत यात्रा नियोजनाची आढावा बैठक (गुरूवारी) पार पडली. नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रविंद्र चौधर, विवेक लावंड, मुख्याधिकारी अंकूश जाधव, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. अभय टिळक, अॅड विकास ढगे यांची प्रमुख उपस्थिती होती.\nआळंदी देवस्थानचे विश्वस्त अॅड विकास ढगे म्हणाले, ''मंदिर उघडण्याबाबत निर्णय न झाल्याने वारीबाबत ठाम सांगता येणार नाही. कार्तिकी वारीसाठी जास्तीत जास्त वारक-यांना समावून घ्यावे यासाठी मागणी केली. मंदिर उघडण्याचा तसेच वारीबाबतचा निर्णय लवकर झाला तर आळंदीत येणा-या दिंड्यांना देवस्थानकडून सूचना दिल्या जातील. कार्तिकी वारीसाठी देवस्थानला तसेच इतर यंत्रणांना महिनाभर आधी तयारी करावी लागते. यामधे पोलिस महसूल यांनाही नियोजन करावे लागते. पंरपेरने येणारी संत नामदेव आणि श्री विठ्ठलाच्या दिंडी यांच्याबाबतही परंपरा खंडीत न होण्याच्या दृष्ट्रीने देवस्थान सकारात्मक आहे. दर्शनबारी मागील वर्षीच्या जागीच होईल. वारीपूर्वी कोरोनाबाबतची खबरदारी सर्वांना घ्यावी लागेल.''\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदरम्यान सोमवारी (ता. २) पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यासोबत सुरक्षेच्या दृष्ट्रीने आणि कार्तिकी वारीतील वारक-यांच्या संख्येबाबत बैठक होणार असून, त्यामध्येही सरकारकडे वारक-यांच्या भावना पोचवल्या जातील. दरम्यान मंदिर उघडण्याबाबत सरकार निर्णय काय घेते यावरही पुढील नियोजन अवलंबून असणार असल्याचे ढगे यांनी सांगितले.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमुख्याधिकारी अंकूश जाधव म्हणाले, ''पालिकेने वारीच्या दृष्टीने निविदा प्रक्रियेस सुरूवात केली. धर्मशाळा, मठ यांना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अधिक खबरदारी घेण्याच्या पूर्वसूचना लवकरच दिल्या जातील. वारीबाबत जिल्हा प्रशासनाकडूनही राज्य शासनाकडे समाधी सोहळा साजरा कसा करायचा याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले आहे.''\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/10/blog-post_16.html", "date_download": "2021-07-25T22:30:45Z", "digest": "sha1:ZCCWCUUDPYFDZZNCD3T3VJX3A47OEM5W", "length": 15226, "nlines": 267, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: आली दिवाळी", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nयेणार येणार म्हणता दिवाळी आता उद्यावर आली. भारताच्या महाराष्ट्रासह बहतेक सगळ्या भागात या सणाची पूर्वतयारी कधीच सुरू झाली आहे, उद्या हा आनंदोत्सव सुरू होत आहे. आपल्याला दिवाळीमुळे कां आनंद व्हावा या प्रश्नाचे पटकन उत्तर देणे तसे कठीण आहे. हा सण कशासाठी साजरा करायचा यासंबंधी कांही आख्याने आहेत. दुष्ट नरकायुराचा वध करून श्रीकृष्णाने ज्या हजारो स्त्रीपुरुषांना बंदीवासातून मुक्त केले त्यांना खूप आनंद झाला असेल आणि बळीराजाला बटु वामनाने पाताळात पाठवून दिल्यामुळे भयमुक्त झालेल्या देवादिकांना दिलासा मिळाला असेल, पण पुराणकाळात असंख्य राक्षस, दैत्य आणि असुर होऊन गेले आणि देवाने किंवा देवीने प्रकट होऊन त्यांचा निःपात केला, त्या सगळ्यांची आपण आठवण ठेवत नाही. त्यातही बंगालमधल्या दुर्गापूजेत महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीची स्थापना करून आराधना केली जाते आणि उत्तर भारतीय लोक दस-याला रामलीला व रावणदहन यातून तो पौराणिक काळ उभा करतात. पण द्वाळीच्या दिवसात आपण श्रीकृष्ण किंवा वामनाची पूजा करत नाही आणि नरकासुर किंवा बळीराजाचा ुल्लेखसुध्दा होत नाही. मग हा आनंदोत्सव कशासाठी दुःख किंवा बंधनातून मुक्ती मिळतांना जो आनंद होतो तो त्या दुःखाच्या तीव्रतेवर आणि बंधनाच्या जांचकपणावर अवलंबून असतो. नरकासुर किंवा बळीराजा यांच्यामुळे आपल्याला त्रासच झाला नाही तर त्यापासून मुक्तीचा आनंद तरी कसा वाटणार दुःख किंवा बंधनात��न मुक्ती मिळतांना जो आनंद होतो तो त्या दुःखाच्या तीव्रतेवर आणि बंधनाच्या जांचकपणावर अवलंबून असतो. नरकासुर किंवा बळीराजा यांच्यामुळे आपल्याला त्रासच झाला नाही तर त्यापासून मुक्तीचा आनंद तरी कसा वाटणार त्यामुळे ही कारणे सयुक्तिक वाटत नाहीत.\nइतर असंख्य प्रकारे सुध्दा आपल्याला आनंद मिळत असतो. सुरेख दृष्य, मधुर आवाज, सुगंध, चविष्ट पदार्थ आणि कोमल स्पर्श आपल्या शरीराला सुखवतात. कथा, कविता, वर्णने वगैरे वाचतांना त्यात मन रमते, रहस्याचा उलगडा करताना बुध्दी संतुष्ट होते अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुळात माणसाला आनंद हवाच असतो आणि तो मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सतत चाललेले असतात. आनंद प्राप्त झाल्यावर तो व्यक्त करण्यातसुध्दा मजा असते. हे जर मेहमीचेच असले तर त्यासाठी दिवाळी कशाला हवी\nआनंद ही व्यक्तीगत भावना असल्यामुळे तो ज्याला त्याला आपापल्या मनात होत असतो, पण इतरांच्या सहवासात तो व्यक्त केला तर जास्त मजा येते. यामुळेच वाढदिवसापासून बढतीपर्यंत अनेक घटना आपण एकत्र येऊन साज-या (सेलिब्रेट) करतो. पण हा सुध्दा तसा लहानसा ग्रुप असतो. एकादा सण सर्व समाजाने ठरवून एकाच दिवशी साजरा केला तर तो असंख्यपट मोठ्या प्रमाणात होतो. या कारणाने असे सण साजरे करण्याची प्रथा सुरू झाली. दिवाळीपर्यंत पावसाळा संपून नद्यांना आलेले पूर ओसरलेले असतात. त्यामुळे दळणवळण पूर्ववत झालेले असते. खरीप पिके हातातोंडाशी आलेली असल्यामुळे त्यासाठी केलेल्या श्रमांचे सार्थक होतांना दिसत असते. हे कृषीउत्पन्न बाजारात येणार असल्यामुळे व्यापारी खुषीत असतात. हवामान प्रन्न असते. अशा सगळ्या दृष्टीने हा कालखंड सर्वांना सोयीचा असल्यामुळे दिवाळीचा सण लोकप्रिय झाला असावा.\nआता नागरी समाजजीवनात यातल्या कशाचेच विशेष महत्व राहिले नाही. त्यामुळे दिवाळी म्हणजे ठरवून केलेली मौजमजा हाच अर्थ उरला असला तरी धमाल करून सण साजरा करण्यासाठी तो पुरेसा आहे. दिवाळीचे प्रसन्न वातावरण निर्माण करणा-या कवी यशवंत देव यांच्या एका गीताच्या कांही ओळी खाली दिल्या आहेत.\nदिवाळी येणार, अंगण सजणार\nआमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी \nरांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता\nनक्षीदार आकाशकंदील, नभात सरसर चढतील\nताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील\nप्रेमाच्या झरतील वर्षा सरी,\nआमच्या घरी अन्‌ तुमच��या घरी \nसनईच्या सुरात होईल पहाट\nअत्तराचं पाणी, स्नानाचा थाट\nगोड गोड फराळ पंगतीला\nफुलबाज्या झडतील, फटाके फुटतील\nआमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी \nही दिवाळी सर्व वाचकांसाठी सुखसमृध्दी आणि भरभराट घेऊन येवो अशा शुभेच्छा.\nदिवाळीचा आनंद हा मांगल्याला प्रतिसाद दिल्याचा आनंद आहे. त्यापुढे इतर आनंद फिके वाटत असावेत.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nडॉ.होमी भाभा - भाग ३\nडॉ.होमी भाभा - भाग २\nडॉ. होमी भाभा - भाग १\nअमेरिकेची लघुसहल - दुसरा दिवस - नायगारा धबधबा\nऑक्टोबर १, २, ३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2017/08/blog-post_12.html", "date_download": "2021-07-25T23:29:25Z", "digest": "sha1:TWF2UZALYRGWPWI2MANIZCZ5PQ5UWXQP", "length": 40664, "nlines": 272, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: जुने गणेशोत्सव भाग -४ - कलाकृति, ५-आरास, ६- सार्वजनिक", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nजुने गणेशोत्सव भाग -४ - कलाकृति, ५-आरास, ६- सार्वजनिक\nजुने गणेशोत्सव भाग ४ - कलाकृति\nप्रस्थापित किंवा हौशी अशा बहुतेक चित्रकारांना गणपतीच्या आकृतीचे आकर्षण असते आणि तिला आपल्या प्रतिभेचे पंख लावून सजवावेसे वाटते. लहान मुलांनासुध्दा गणपतीचे चित्र काढावे असे उत्स्फूर्तपणे वाटते आणि ते ब-यापैकी ओळखण्याइतपत जमते. गणेश ही कलेची देवता आहेच. याबद्दल मी पूर्वी लिहिले���ा लेख नव्या चित्रांसह खाली दिला आहे. वर दिलेले सुंदर चित्र माझे कलाकार आणि कलाप्रेमी स्नेही श्री.यशवंत केळकर यांनी चितारले आहे.\nकोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ४\nमागच्या भागांतली दुकानांत विक्रीसाठी ठेवलेली चित्रे व मूर्ती या गोष्टी अज्ञात कलाकारांनी बनवलेल्या असतात, त्यातील कांही वस्तु मोठ्या संख्येने कारखान्यांत यंत्राद्वारे निर्माण झालेल्या असतात. त्यांचे मूळ डिझाईन कोणी केले ही माहिती सहसा उपलब्ध नसते. खेड्यापाड्यातील हस्तकला पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या पारंपरिक पध्दतीने घडवली जात असते तशीच नवनव्या सामुग्रीचा व तंत्रांचा उपयोग करीत विकसित होत असते. व्यक्तिगत हस्तकौशल्यानुसार त्यात नवनवीन सौंदर्यस्थाने निर्माण होत असतात. कधी कधी ग्राहकांच्या मागणीनुसार सुध्दा त्यांत सुधारणा होतात. यामुळेच नवनवीन कल्पनांचे आविष्कार होत असतांना व बाजारांत नित्य नव्या वस्तु येतांना दिसतात.\nप्रथितयश चित्रकार व मूर्तीकारांना सुध्दा गणेशाच्या रूपाचे मोठे आकर्षण वाटते. आपल्या असामान्य कलाविष्काराने आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त श्री.वासुदेव कामत यांचे नांव सर्वांनीच ऐकले असेल. जगातील सर्वश्रेष्ठ व्यक्तीचित्रकार म्हणून त्यांची निवड होऊन नुकताच अमेरिकेत त्यांचा सन्मान करण्यात आला. मॉडर्न आर्टच्या जमान्यात व छायाचित्रांच्या स्पर्धेत वस्तुनिष्ठ व्यक्तीचित्रणाला त्यांनी उच्च स्थान मिळवून दिले आहे. अशा थोर चित्रकाराने गणेशाच्या सहजसुंदर रूपावर सुंदर लेख लिहिला आहे. ते लिहितात की \"कलाक्षेत्रातील सर्व कलाकारांचे गणपती हे एक आवडते दैवत आहे. कुणीही कसेही काढले तरी सुंदर दिसणारे एकमैव दैवत. या भारतवर्षात असा एकही चित्रकार, शिल्पकार झाला नसावा, की ज्याने गजाननाचे चित्र साकारले नसेल.\" श्री कामतांनी स्वतः तर अगदी लहानपणी मातीचे गणपती बनवण्यापासून आपल्या कलासाधनेला सुरुवात केली. त्यांनी काढलेली द्विहस्त गजाननाची चित्रे अत्यंत सुंदर, प्रसिध्द व लोकप्रिय आहेत.\nश्री अरुण दाभोळकरांची सर्व प्रकारची मनोहर चित्रे नांवाजली गेली आहेत. उपयोजित कलेचा मोठा उद्योग त्यांनी उभारला आहे. पण ते गणपतीवाले दाभोळकर म्हणूनच प्रसिध्द झाले. ते सांगतात की कलाकाराच्या दृष्टीने इतका बेसिक आणि तितकाच अलंकृत असा इतका मोठा आवाका फक्त गणपती��ाच आहे. एकाद्या कलाकाराची कला, ऊर्मी, चैतन्य व संकल्पना या सा-या गोष्टी एका मंगल क्षणी एकत्र एकत्र येऊन कागदावर उमटतात व गणपतीची कलाकृती साकारते. श्री.अच्युत पालव यांनी तर गणपतीच्या विविध नांवांची अक्षरे विशिष्ट प्रकाराने लिहून त्यामधून नांवाला समर्पक अशा आकृत्या तयार केल्या आहेत.\nबहुतेक सर्व प्रसिध्द कलाकारांनी आपापल्या शैलीमध्ये गणपतीची चित्रे वा शिल्पे बनवलेली आहेत. त्याचा आकार कुठल्याही कलावंताच्या प्रतिभेला आवाहन करीत असतो व सर्जनशीलतेला एक आव्हान असते. बहुतेक प्रदर्शनात कोठेतरी एकादा गणपती दिसतोच. एका मोठ्या कंपनीच्या विश्रामगृहाच्या प्रशस्त दालनाच्या चारही भिंती जगप्रसिध्द तसेच विवादास्पद चित्रकार एम्. एफ्. हुसेन यांच्या अनेकविध गणेशप्रतिमांनी सजवलेल्या दिसल्या. त्यात कुणाला कांही वावगे दिसले नाही. या व्यतिरिक्त त्यांच्या इतर अनेक चित्रांत गजाननाची प्रतिमा डोकावतांना दिसते.\nकशाही पध्दतीने काढले तरी सुंदर दिसणे हे एक गणेशाचे वैशिष्ट्य आहे. त्याचा आकार म्हंटले तर मूर्त आणि म्हंटले तर अमूर्त असा आहे. त्यामुळे पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही शैलीमध्ये काम करणा-या कलावंतांना त्याचे आकर्षण वाटते. त्याला कांहीही शोभूनच दिसते. धनुर्धारी रामाला कोणी लष्करी पोषाख चढवून त्याच्या हातात एके ४७ रायफल दिली तर कुणाला आवडेल त्या कृतीचा निषेध सुध्दा होईल. पण गणपतीला आपण कुठल्याही रूपांत प्रेमाने पाहतो. प्रभू रामचंद्राच्या आकृतीने हत्तीचे मस्तक धारण केले तर आपण ते गणपतीचे एक रूपच म्हणू, श्रीरामाचे म्हणणार नाही. अशा प्रकारे दत्तात्रेय, व्यंकटेश, श्रीनाथजी, गोपाळकृष्ण वगैरे विविध रूपातील गणपतींच्या मूर्ती बनवल्या जातात. कोणी कलाकार बालगणपतीला लडिवाळपणे साईबाबांच्या मांडीवर बसवतो तर कोणी साईबाबांनाच गणपतीचा चेहेरा देतो.\nअशा नाना प्रकाराने गुणवंत कलाकार आपापल्या प्रतिभेचे आविष्कार गणपतीच्या विविध रूपांना नटवून दाखवत असतात. अशा अनेक सुंदर प्रतिमा या लिंकवर पहायला मिळतील.\nभाग ५ - गणपतीची आरास\n(कोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ५ आणि इतर कांही लेखांवरून )\nगणपती म्हंटल्यावर एक उत्साहाने ओतप्रोत भरलेली उत्सवमूर्ती डोळ्यापुढे उभी राहते. कुठल्याही कार्याचा शुभारंभ आपण श्रीगणेशायनमः असे म्हणून गणेशाला वंदन करून करतो. नव्या निवासात प्रवेश केल्यावर आधी त्याची पूजा करून सारे कांही सुरळीत होवो अशी प्रार्थना करतो. सर्व विघ्नांचा नाश करणारा आणि सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी तत्पर असा आपला पाठीराखा अशी त्याची प्रतिमा आहे. प्रत्येक समारंभाचे पहिले निमंत्रण आपण त्याला देतो आणि कार्यक्रमामध्ये त्यालाच अग्रपूजेचा मान देतो. मग त्याचा स्वतःचाच उत्सव म्हंटल्यावर उत्साहाला किती उधाण येईल कांही विचारायलाच नको.\nइतर वेळेस आपल्या देवघरांतील देवाच्या मूर्ती थोड्या घासून पुसून चमकवून पूजाविधीसाठी घेतात व पूजाविधी संपल्यावर पुन्हा आपल्या जागेवर नेऊन ठेवतात. पण गणपती उत्सवाला मात्र दरवेळी मूर्ती सुध्दा नवीनच हवी. ही मूर्ती कच्च्या मातीपासून तयार केली जात असे आणि हवेतला दमटपणा, धूळ, उंदीर, कीटक वगैरेंमुळे तिचे स्वरूप विद्रूप होण्याची शक्यता असायची. उत्सव संपल्यानंतर तिने कुठेतरी अडगळीत जाऊन पडून तसे होऊ नये म्हणून लगेच तिचे साग्रसंगीत विसर्जन केले जाते. नवीन मूर्तीला साजेशी आकर्षक सजावट सुध्दा दरवर्षी उत्साहाने नव्याने केली जाते. या सगळ्या खटाटोपामध्ये किती श्रम व पैसे वाया जातात अशी टीका कांही लोक करतात पण ती गोष्ट तर सा-याच समारंभांना व उत्सवांना लागू पडते. माणसाला समारंभ साजरे करण्याची एक अंतःप्रेरणा असते त्याची अभिव्यक्ती या ना त्या रूपाने होतच राहणार. त्यामधून मिळणारा आनंद अनमोल असतो.\nगणपतीच्या आकारांमध्येच खूप आगळेपणा आहे, त्यात मूर्त आणि अमूर्त या दोन्हींचा समावेश होतो. सर्वसामान्य लोक निर्गुण रूपापेक्षा सगुण रूपच अधिक पसंत करतात. उत्सवांसाठी ज्या मूर्ती बनवतात त्यातसुध्दा पराकाष्ठेची विविधता येणारच. पहायला गेल्यास मनुष्याकृतीला चार हात व हत्तीचे मुख जोडणे हे फारसे वस्तुनिष्ठ नाहीच, शिवाय प्रतिभेचे पंख लाभलेले कलाकार साध्या आकृतीला सुध्दा कल्पकतेने अनेक प्रकारची वळणे देतात. वेगवेगळ्या मुद्रा, रंगीबेरंगी वस्त्रालंकार, त-हेत-हेची आभूषणे यांनी त्या आकारांना मनसोक्त नटवतात. ही विविध रूपे दाखवण्याचाच प्रयत्न मी या लेखमालिकेत करणार आहे. गजाननाची ही उत्सवमूर्ती फक्त थोड्याच दिवसांसाठी बनवायची असल्यामुळे तिच्यात जास्त टिकाऊपणा आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज नसते. सहज सुलभ मिळणारा कच्चा माल व कलाकुसरीचे साम���न यांचा उपयोग सुध्दा करता येतो. त्यामुळे कलाविष्काराच्या मर्यादा अधिकच रुंदावतात. उत्सव खाजगी, व्यक्तिगत स्वरूपाचा आहे की सार्वजनिक यावरून त्याचे बजेट ठरते व त्याप्रमाणे मूर्तीचे व सजावटीचे आकारमान.\nघरगुती उत्सवात एक माणूस सहजपणे उचलू शकेल, घरातील एकाद्या खोलीत ठेवू शकेल इतपत आकाराची, बहुधा पारंपरिक मुद्रा धारण केलेली मूर्ती पसंत केली जाते. त्यासाठी मखर, सिंहासन, पालकी, रथ, झोपाळा किंवा नुसतीच कोनाड्याची चौकट अशी साधी सजावट करतात. तयार केलेल्या सजावटी सुध्दा बाजारात मिळतात, पण निर्मितीचा आनंद घेण्यासाठी बहुतेक उत्साही लोक शक्यतोंवर स्वतःच सजावट निर्माण करतात. काही निर्मितिक्षम (क्रिएटिव्ह) लोक एकादा विषय (थीम) घेऊन त्यानुसार देखावा निर्माण करतात. विविध आकारातील थर्मोकोलच्या वस्तु व शीट्स, पुठ्टे, रंगीबेरंगी कागद, रंग वगैरे अनेक गोष्टी या कामासाठी बाजारात मिळतात. त्यांना उठाव आणण्यासाठी त-हेत-हेच्या माळा, पताका, तोरणे, झुंबर, कळस, कृत्रिम फुले वगैरे सुध्दा मिळतात. आजकाल विजेच्या रोषणाईचे सुध्दा अनेक प्रकार निघाले आहेत. या सगळ्यांची पहाणी करून निवड करण्यांत, आपल्या परीने नवनवीन आकृत्या बनवून त्यांची जुळवाजुळव करून एक कलाकृती तयार करण्यांत अद्भुत आनंद मिळतो आणि गणरायाच्या उत्सवाच्या निमित्ताने त्यासाठी प्रेरणा मिळते. या काळात बाजारात सहज फेरफटका मारतांनासुध्दा किती तरी सुंदर कलापूर्ण वस्तू दिसतात.\nगणपतीची आरास आणि इतर तयारी करण्यात बराच वेळ खर्च केला जातो, सजावट करण्यात हौसेने कलाकुसरत केली जाते, नवनवीन कल्पनांना आकार दिला जातो. गावातली मित्र मंडळी, नातेवाईक वगैरे लोक या निमित्याने भेटायला येतात. चार लोकांनी येऊन आपले कलाकौशल्याचे काम पहावे, त्याचे कौतुक करावे असे वाटत असतेच. आपणही इतरांनी केलेली आरास पहात असतो. यामधून नवीन कल्पना सुचतात, सुरेख असे काही तरी करून पहाण्याची प्रेरणा मिळते. क्रिएटिव्ह असे काही तरी करण्याची हौस भागवून घेता येते. मी पूर्वी जमतील तसे केलेले काही देखावे आणि बाजारातून आणलेली मखरे यांची काही चित्रे या लेखासोबत दिली आहेत.\nभाग ६ - सार्वजनिक गणेशोत्सव\nकोटी कोटी रूपे तुझी - पुष्प ६ चा विस्तार)\nसमाजातील सर्वसामान्य लोकांनी उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून एकत्र यावे, करमणुकीच्या निमित���ताने त्यांचे सामाजिक तसेच राजकीय प्रबोधन करावे या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असे आतापर्यंत मानले जात होते. त्याला शंभरावर वर्षे होऊन गेली. इतर अनेक प्रसारण माध्यमे आल्यानंतर या उत्सवातल्या प्रबोधनाला फारसे महत्व राहिले नाही पण लोकांनी एकत्र येणे मात्र सहस्रावधी पटीने वाढत गेले. गणेशोत्सवापूर्वी गोकुळाष्टमीला गोविंदा, नंतर नवरात्रात शारदोत्सव, गरबा व दुर्गापूजा, त्याशिवाय नारळी पौर्णिमा, होली, ईद, ख्रिसमस, छटपूजा, नववर्षदिन, महानिर्वाणदिन, अय्यप्पा उत्सव वगैरेसारखे अनेक सण हल्ली मोठ्या प्रमाणात सामुदायिक रीत्या साजरे होतात. स्वातंत्र्यदिन व गणतंत्रदिन हे राष्ट्रीय दिनही धूमधडाक्याने साजरे केले जातात, त्या दिवशी प्रशासनातर्फे सजवलेले चित्ररथसुध्दा निघतात. सा-याच समारंभांमध्ये प्रेक्षणीय आतिशबाजी, नेत्रदीपक रोषणाई वगैरे असतेच. पण महाराष्ट्रात तरी गणपतीच्या उत्सवाचा आवाकाच इतका प्रचंड असतो की त्याची सर मात्र दुस-या कशालाही येत नाही.\nजसजशी लोकसंख्या वाढली आणि लोकांची आर्थिक स्थिती सुधारली तसतशी गणेशोत्सवाच्या आयोजनाची भव्यता वाढत गेली. बरीचशी सभागृहे त्याने व्यापलेली असतातच. भरस्त्यात तसेच दोन बिल्डिंगमधील रिकामी जागा, ओसाड पडलेल्या जागा, मोकळी मैदाने वगैरे मिळेल त्या जागेवर मांडव घालून श्रींची स्थापना होते. गणेशमूर्तींची भव्यता व देखाव्याचा देखणेपणा यांत वेगवेगळ्या मंडळांमध्ये चांगलीच चुरस लागलेली दिसते. पूर्ण मनुष्याकृती प्रतिमा तर सर्वसामान्य होऊन गेल्या. आता वीस, पंचवीस फुटांचा प्रचंड आकार सर्रास दिसू लागला आहे. गणपतीच्या आजूबाजूला कलात्मक सजावट करण्याशिवाय प्रसिध्द स्थळांची व मोठ्या इमारतींची प्रतिकृती बनवून किंवा ऐतिहासिक, पौराणिक वा सामाजिक प्रसंगांचे दृष्य उभे करून एक तात्पुरती प्रतिसृष्टी निर्माण करण्याकडे कल दिसत आहे. तांत्रिक प्रगतीमुळे चालत्या बोलत्या चलनशील पुतळ्यांचा वापर करणे शक्य झाले आहे. त्यामुळे महत्वाचे प्रसंग डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडत असल्याचा आभास निर्माण करण्याचा प्रयत्न सुध्दा अनेक जागी होतो.\nप्रचंड आकाराच्या मूर्ती बनवण्यामागे दूरवरून त्या दिसाव्यात, येणा-याजाणा-यांना दुरूनच तिचे आकर्षण वाटावे असा एक उद्देश असायचा. आता मात्र मुंबईत कित्येक जागी त्या मूर्तींना अनेक पडद्याआड झाकून ठेवतात. प्रवेश करण्यासाठी एक चिंचोळा मार्ग ठेवलेला असतो. त्यांत शिरून एखाद्या बोगद्यासारख्या अंधे-या वाटेने आजूबाजूचे इतर देखावे पहात आपण मुख्य उत्सवमूर्तीपर्यंत पोचतो. गेली काही वर्षे सुरक्षिततेसाठी सगळीकडे जास्तच कडेकोट बंदोबस्त असतो. साहजिकच यामुळे मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यात बराच वेळ जातो आणि रस्त्यांवरच दर्शनासाठी इच्छुकांच्या लांबलचक रांगा लागतात. अनेक वेळा इच्छा असूनसुध्दा प्रत्यक्ष दर्शन न घेता दूरदर्शन व वर्तमानपत्रातील वृत्तांवर समाधान मानावे लागते.\nत्या मानाने पुण्याला शहराच्या मुख्य भागातल्या पेठांमधून एक फेरफटका मारला तरी अनेक ठिकाणचे सुंदर देखावे पाहिल्याचा आनंद व समाधान मिळते. या भागात देखावे पहायला येणा-यांची इतकी गर्दी उसळते की संध्याकाळनंतर सगळे रस्ते वाहतुकीला बंद ठेऊन फक्त पायी चालण्याची सोय करावी लागते. विसर्जनाच्या दिवशी रस्त्यातून जाणा-या मिरवणुकांमध्ये अनेक ठिकाणचे गणपती पहायला मिळतात. त्यातही मुंबईमध्ये विसर्जनाच्या अनेक जागा व तेथे जाणारे अनेक मार्ग असल्यामुळे गर्दीमुळे त्यातील एकादीच जागा धरून बसावे लागते. पुण्याला मात्र एका ठराविक मार्गाने आणि क्रमाने सर्व प्रमुख गणपतींची मिरवणुक निघते.\nकांही लोकांना उपजतच समाजकार्याची आवड किंवा हौस असते. एकाद्या सोसायटी, वाडा किंवा गल्लीमधले असे उत्साही लोक एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. त्यासाठी आपला थोडा वेळ देण्याची, धडपड करण्याची आणि गरज पडली तर पदरमोड करण्याची त्यांची मनापासून तयारी असते. यानिमित्य इतर रहिवाशांना भेटून ते अल्पशी वर्गणी गोळा करतात, कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचे आवाहन करतात आणि सगळे जमवून आणतात. शंभर वर्षापासून बहुतेक जागी असे चालत आले आहे. आमच्या कॉलनीत सुरू असलेला सार्वजनिक गणेसोत्सव अशा उत्साही लोकांच्या प्रामाणिक प्रयत्नातूनच साजरा होत आहे.\nकाही स्वार्थी लबाड लोक मात्र या निमित्याने आपला फायदा करून घेतात किंवा धांगडधिंगा करून घेतात. त्यांना गणपतीशी किंवा चतुर्थीशी काही देणे घेणे नसते. असे फंडगुंड नावापुरती एक समिति स्थापन करतात, तिच्या नावाने त्या भागातील रहिवाशी आणि व्यापारी यांच्याकडून खंडणी गोळा करतात आणि त्यातला काही भाग मूर्ती, आरास, कार्यक्रम वगैरेवर खर्च करून इतर पैसे चैनीवर उधळतात. या लोकांना समाजाची काही काळजी किंवा पर्वा नसल्यामुळे रस्ते अडवून स्टेज उभारणे, मोठ्या लाउडस्पीकरवर कानठळ्या बसवण्यासारखी गाणी वाजवणे यासारखे प्रकार घडतात. यांच्यामुळे आता नको तो गणेशोत्सव असे म्हणायची वेळ आजूबाजूला रहात असलेल्या लोकांवर येते.\nयाच्या उलट कित्येक मंडळे अजूनही या उत्सवात समाजप्रबोधनाचे काम करतात. काही तर वर्षभर सामाजिक कार्ये करत राहतात. मुंबईतल्या लालबागचा राजा आणि पुण्यातला दगडू शेठ हलवाई ट्रस्ट यासारख्या काही मंडळांचे नाव आता इतके मोठे झाले आहे की त्यांच्या उत्सवालाच तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भाविक लोक या गणपतींना नवस करतात आणि तो फेडायला येतात. अशा सार्वजनिक गणेशोत्सवाचे बजेट खूप मोठे असते आणि त्यांच्याकडे उत्पन्नाची अनेक साधनेही असतात.\nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nजुने गणेशोत्सव भाग ७ - मूर्तीकार, ८-देखावे , ९-जा...\nजुने गणेशोत्सव भाग -४ - कलाकृति, ५-आरास, ६- सार्व...\nजुने गणेशोत्सव - भाग १- प्रस्तावना, २,३- प्रतिमा\nसिंहगड रोड - भाग ६ (धारेश्वर मंदिर)\nसिंहगड रोड - भाग ५ (धायरी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/famous-actor-of-gujarati-cinema-arvind-rathod-dies/", "date_download": "2021-07-25T22:05:54Z", "digest": "sha1:WFADIN2ED3WNGMIBB4UQ2T4R5HZH7N4Y", "length": 9333, "nlines": 71, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "दु:खद! अमिताभ बच्चनसोबत चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध गुजराती अभिनेते अरविंद राठोड यांचे निधन - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n अमिताभ बच्चनसोबत चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध गुजराती अभिनेते अरविंद राठोड यांचे निधन\n अमिताभ बच्चनसोबत चित्रपटांमध्ये काम केलेले प्रसिद्ध गुजराती अभिनेते अरविंद राठोड यांचे निधन\nमनोरंजनसृष्टीसाठी गेले काही दिवस खूपच वाईट आहेत. अनेक वाईट बातम्या सतत कानावर येत आहेत. राज कौशल यांच्या निधनाला दोन दिवसही होत नाहीत, तोवर अजून एका अभिनेत्याच्या निधनाची बातमी समोर आली आहे. अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेले गुजराती अभिनेते अरविंद राठोड यांचे १ जुलै रोजी दुःखद निधन झाले.\nअरविंद हे मागील काही वर्षांपासून खूप आजारी होते आणि सोबतच काही महिन्यांपूर्वी ते कोरोना पॉझिटिव्ह देखील झाले होते. त्यामुळे ते खूप अशक्त झाले होते. तेव्हापासून ते अंथरुणावर पडूनच होते. अखेर वयाच्या ८३ वर्षी त्यांनी हे जग सोडले. अरविंद यांनी लग्न केले नव्हते. त्यामुळे ते त्यांच्या भावाच्या कुटुंबासोबत राहत होते.\nअरविंद यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी अमिताभ बच्चन यांचा अतिशय हिट सिनेमे असलेले ‘अग्निपथ’, ‘खुदा गवाह’मध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. हिंदी चित्रपटांमध्ये काम करणे बंद केल्यानंतर त्यांनी मुंबई देखील सोडली होती आणि ते गुजरातच्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. अभिनयात येण्यापूर्वी ते एक फोटो जर्नालिस्ट म्हणून काम करायचे.\nअरविंद राठोड यांनी आजपर्यंत २५० चित्रपटांमध्ये काम केले. अरविंद यांनी १९६८ साली ‘द लेडी किलर’ चित्रपटात काम केले होते. सोबतच त्यांनी ‘भादर तारा वहता पानी’, ‘सोन कंसारी’, ‘गंगा सती’, ‘माँ खोदल तारो खामकरो’ आदी गुजराती चित्रपटांमध्ये काम केले होते.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-ऑस्कर कमिटीमध्ये ‘शेरनी’ फेम विद्या बालनचा समावेश; अकॅडमीकडून ३९५ लोकांची यादी जाहीर\n-दीपिका पदुकोण आहे प्रेग्नंट अभिनेत्रीचा कैऱ्या खातानाचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न\n-ईडीने यामी गौतमला बजावले समन्स; FEMA प्रकरणात ७ जुलैला चौकशीसाठी हजर राहण्याचे मिळाले आदेश\n साराने व्हिडिओ शेअर करून सांगितला मार्ग; कधीकाळी अभिनेत्रीचे होते ९६ किलो वजन\n‘देसी गर्ल’ प्रियांकाने मिळवले इंस्टाग्राम रिचलिस्टमध्ये स्थान; एका पोस्टसाठी घेते तब्बल ‘इतके’ कोटी रुपये\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/johnny-lever-and-shivin-narang-come-forward-to-help-shagufta-ali/", "date_download": "2021-07-25T22:42:51Z", "digest": "sha1:G4QHOHPPQ7EEKS76VI2O54CUU2FUOQQ2", "length": 11057, "nlines": 68, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nअभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू\nअभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू\nटेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री शगुफ्ता अली या एक लोकप्रिय अभिनेत्री आहेत. गेल्या 4 वर्षांपासून त्या‌ आजारी आहे. तसेच त्या सध्या बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहेत. त्यांनी अभिनेता सोनू सूदकडे मदत मागितली होती, पण त्याने मदत केली की नाही याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. यातच अशी बातमी समोर आली आहे की, कॉमेडियन जॉनी लिव्हर आणि अभिनेता शिविन नारंग यांनी त्यांची मदत केली आहे.\nवृत्तानुसार, त्यांनी माध्यमांना मुलाखत देताना जॉनी लिव्हर आणि शिविन नारंग यांचे नाव घेतले होते. त्यांनी सांगितले की, जॉनी लिव्हरला जेव्हा त्यांच्या आर्थिक परिस्थितीबाबत समजले, तेव्हा त्याने कॉल करून लगेच त्यांना मदतीसाठी विचारणा केली. यासोबतच शगुफ्ता यांची सीनियर अभिनेत्री मधुमती कपूर, शशांक शेठी, शिविन नारंग यांचे देखील त्यांनी नाव घेतले आहे. शगुफ्ता यांनी इंडस्ट्रीमध्ये 30 वर्ष काम केले आहे. त्यांनी 15 पेक्षाही अधिक लोकप्रिय चित्रपटात आणि 20 मालिकांमध्ये काम केले आहे. पण आज त्यांच्याकडे काहीच काम नसल्याने त्यांना आर्थिक तंगीमधून जावे लागत आहे. (Johnny lever and shivin Narang come forward to help shagufta ali)\nगेल्या 4 वर्षात घर चालवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरातील अनेक वस्तू देखील विकल्या आहेत. यामध्ये कारचाही समावेश आहे. पण आता त्यांच्याकडे अजिबात पैसे राहिलेले नाही. ज्यातून त्या त्यांच्या आजारावर उपचार करू शकतात. त्यांना थर्ड स्टेजचा कॅन्सर होता. त्यांनी सांगितले की, त्या पहिल्याच वेळेस माध्यमांशी याबाबत चर्चा करत आहेत. त्यांच्या या परिस्थितीबाबत कोणालाच कल्पना नव्हती. तसेच इंडस्ट्रीमधील खूप कमी लोक त्यांचे जवळचे मित्र होते. ज्यावेळी त्यांच्याकडे खूप काम होते, तेव्हा अचानक एक दिवशी त्यांना समजले की, त्यांना स्तनाचा कॅन्सर झाला आहे आणि त्या आता तिसऱ्या स्टेजला आहेत. त्यांना ती कॅन्सरची गाठ काढण्यासाठी एक मोठी सर्जरी करावी लागली होती.\nया काळात त्या अनेक कठीण परिस्थितीतून गेल्या आहेत तसेच 6 वर्षापूर्वी त्यांना समजले की, त्यांना मधुमेह आहे. तेव्हापासूनच त्यांच्या आरोग्याबाबत अनेक गोष्टी उद्भवतात. मधुमेहाचा त्यांच्या पायांवर खूप परिणाम झाला आहे. त्यांचे पाय एकदम सुन्न असतात. कधी कधी खूप दुखतात. तणावाच्या परिस्थितीत त्यांची शुगर लेव्हल वाढली आणि याचा परिणाम त्यांच्या डोळ्यांवर झाला आहे. त्यासाठी देखील त्यांना उपचार करायचा आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती\n-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’\n-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर\nतापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’\nक्रिती सेननने केला आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर शेअर; दिसली बेबी बंप फ्लॉन्ट करताना\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2021-07-25T23:46:56Z", "digest": "sha1:GQITPDRR6BXNGQ4FB76WORK4GX3ULFQC", "length": 6843, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इराणी भाषासमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nजगाच्या नकाशावर इराणी भाषासमूहामधील भाषांचे वितरण\nइराणी हा इंडो-युरोपीय भाषासमूहामधील इंडो इराणी ह्या गटामधील एक उप-भाषासमूह आहे. ह्या भाषासमूहामध्ये अंदाजे ८७ भाषा असून त्या प्रामुख्याने पश्चिम आशिया प्रदेशामध्ये वापरात आहेत.[१] २००८च्या अदाजानुसार १५-२० कोटी व्यक्ती या भाषासमूहातील भाषा बोलतात.[२] पैकी अंदाजे ७.५ कोटी व्यक्ती फारसी, ५ कोटी पश्तो ३.२ कोटी कुर्दी तर २.५ कोटी व्यक्ती बलुची भाषा वापरतात.\nफारसी भाषा - इराण, अफगाणिस्तान (दारी ह्या नावाने) व ताजिकिस्तान (ताजिक ह्या नावाने)\nपश्तो भाषा - अफगाणिस्तान व पाकिस्तान\nकुर्दी भाषा - कुर्दिस्तान, इराक\nबलुची भाषा - इराण (सिस्तान व बलुचिस्तान प्रांत) व पाकिस्तान (बलुचिस्तान)\nअवेस्तान भाषा - झोराष्ट्रियनमधील अवेस्ता ग्रंथाची भाषा\nओसेटिक भाषा - रश���या (उत्तर ओसेशिया-अलानिया) व दक्षिण ओसेशिया)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AA", "date_download": "2021-07-25T23:23:47Z", "digest": "sha1:2FIYYFU7DCJSWZJ6FDUBHSAS23EJQAGP", "length": 4624, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ११७४ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. ११७४ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. ११७४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१३ रोजी २१:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48290", "date_download": "2021-07-25T22:32:52Z", "digest": "sha1:JY4HNYEHIWLQAP7SEHLLWP2ZG6OUR44I", "length": 5246, "nlines": 107, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वॉल डेकोर फोटो फ्रेम | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वॉल डेकोर फोटो फ्रेम\nवॉल डेकोर फोटो फ्रेम\nघरि काहि फर्निचर घेतल.त्यांचा खोक्यात हे काहि चांगले पुठ्ठे होते.म्हटल हे करुन पहाव\nअ‍ॅक्रिलिच रंग, पांढरा कागद(एखादा ज्यादा प्रिंट निघालेला मि काडुन ठेवले होते).मागचि प्लेन बाजु वापरलि आहे.\nग्लु,एक सॅटिन चि लेस आणि एंजेल असे हव्या त्या फाँट मध्ये लिहुन त्याचि प्रंट आउट,काहि क्रुत्रिम फुले.\nफोटो अजुनि न लावल्या मु��े कदाचित थोडे बेढब दिसत असेल पण एकदा फोटो चिटकवले कि चांगले दिसेल अशि आशा आहे.\nकसे वाटले नक्कि सांगा\nगुलमोहर - इतर कला\nसुन्दर आहे पण फोटो न\nसुन्दर आहे पण फोटो न टाक्ल्यामुळे कळत नाहि फोटो लाव्ल्यावर पर त फोटो टाका\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - इतर कला\nया ग्रूपचे सभासद व्हा\nमाती / टेराकोटा वस्तू आणि दागिने. वेल\nआशि सजवलि वाइन बॉटल -पुन्हा एकदा सॅटिन गोपिका\nसमुद्रमंथनातून निपजलेलं असंही एक रत्नं मामी\nया ट्रकमध्ये काय लावू\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/farhan-akhtar-was-offered-a-role-of-rang-de-basanti-movie-but-he-rejected-that-movie/", "date_download": "2021-07-25T21:45:57Z", "digest": "sha1:SMYNWRDMHTDBTEY2IDV6XNG3VOIT2V7I", "length": 10486, "nlines": 70, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "फरहान अख्तरला आली होती 'रंग दे बसंती' चित्रपटाची ऑफर; पण 'या' कारणामुळे दिला नकार - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nफरहान अख्तरला आली होती ‘रंग दे बसंती’ चित्रपटाची ऑफर; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार\nफरहान अख्तरला आली होती ‘रंग दे बसंती’ चित्रपटाची ऑफर; पण ‘या’ कारणामुळे दिला नकार\nबॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने आतापर्यंत चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा यांच्यासोबत 2 चित्रपटात काम केले आहे. ते म्हणजे ‘भाग मिल्खा भाग’ आणि लवकरच प्रदर्शित होणारा ‘तूफान’ हा चित्रपट. पण तुम्हाला माहीत आहे का राकेश यांनी फरहानला आणखी एका चित्रपटाची ऑफर दिली होती, परंतु त्याने ती नाकारली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राकेश यांनी सांगितले की, त्यांचा सुपरहिट चित्रपट ‘रंग दे बसंती’ त्यांनी फरहान अख्तरलाही ऑफर केला होता. (Farhan Akhtar was offered a role of rang de Basanti movie, but he rejected that movie)\nपीटीआयसोबत बोलताना राकेशने सांगितले की, “फरहान त्यावेळी खूप खुश होता. कारण त्याने ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन पूर्ण केले होते आणि तो ‘लक्ष्य’ वर काम करत होता. मी त्याला म्हणालो होतो की, त्याने माझ्या चित्रपटात अभिनय करावा अशी माझी इच्छा आहे. त्यावेळी त्याला विश्वास बसला नाही. कारण तो दिग्दर्शन करण्यात व्यस्त होता. मी त्याला ��रंग दे बसंती’ या चित्रपटात करणची भूमिका ऑफर केली होती. ती एकमेव अशी भूमिका होती जी लेखकाच्या कॅरक्टरवर आधारित होती. फरहान हे ऐकून खूप खुश झाला होता. मला त्याच्या डोळ्यामध्ये चमक दिसत होती. त्याने विचार केला की, या माणसाला मला चित्रपटात अभिनय करताना का बघायचे आहे\nओमप्रकाश यांनी पुढे सांगितले की, “फरहानला चित्रपटाची कहाणी आवडली होती. परंतु त्यावेळी त्याला अभिनय करायचा नव्हता. तो त्यावेळी दिग्दर्शनामध्ये व्यस्त होता.” फरहानने 2008 साली ‘रॉक ऑन’ या चित्रपटातून त्याच्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने राकेशसोबत ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात काम केले.\nफरहान अख्तर पुन्हा एकदा ओम प्रकाशसोबत ‘तूफान’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, मोहन अगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज या कलाकारांसोबत फरहान मुख्य भूमिकेत काम करणार आहे. या चित्रपटात एका गुंड्यापासून ते बॉक्सर होण्याचा प्रवास दाखवला आहे. फरहान अख्तर हा अजीज अली नावाच्या मुख्य भूमिकेत असणार आहे.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-साराच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माहिती आहे का मग अभिनेत्रीने शेअर केलेली ही पोस्ट एकदा पाहाच\n-जेव्हा धर्मेंद्र यांना फसवून दिग्दर्शकाने बनवला ऍडल्ट सिनेमा; सनी देओलने थेट घरी बोलावून दिली होती धमकी\n-वयाच्या ७१ वर्षी ‘या’ अभिनेत्याने बनवली ४५ वर्षीय व्यक्तीसारखी मस्क्युलर बॉडी, ट्रान्सफॉर्मेशन पाहून होतील बत्त्या गुल\nमंदिरा बेदीला ट्रोल करणाऱ्या युजर्सला सोना मोहपात्राचे खणखणीत प्रत्युत्तर; म्हणाली, ‘आपल्या देशात मूर्खता खूप आहे’\n‘इंडियन आयडल’मधील परीक्षकांच्या निर्णयावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर आदित्य नारायणने व्यक्त केले मत\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/supriya-pilgaonkar-financial-support-to-savita-bajaj/", "date_download": "2021-07-25T22:34:04Z", "digest": "sha1:MZYVJBL2EI5YUD3QXADU7GXJNECFZEW7", "length": 11199, "nlines": 69, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "सविता बजाज यांच्या मदतीला धावल्या सुप्रिया पिळगावकर; अभिनेत्रीला केले आयसीयूमध्ये दाखल - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nसविता बजाज यांच्या मदतीला धावल्या सुप्रिया पिळगावकर; अभिनेत्रीला केले आयसीयूमध्ये दाखल\nसविता बजाज यांच्या मदतीला धावल्या सुप्रिया पिळगावकर; अभिनेत्रीला केले आयसीयूमध्ये दाखल\nकोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर आणि लोकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला तो मनोरंजन क्षेत्राला. कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले, शूटिंग बंद झाल्यामुळे अनेक लहान मोठे कलाकार बेरोजगार झाले. तसेच आर्थिक संकटात सापडले. अनेक टीव्ही, चित्रपटातील कलाकारांना या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘नदिया के पार’ चित्रपटातील अभिनेत्री असलेल्या सविता बजाज यांना देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच ही बातमी आली होती. आता त्यांच्या मदतीसाठी हिंदी आणि मराठीमधील अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर पुढे आल्या आहेत.\nसध्या नुपूर अलंकार ही अभिनेत्री सविता बजाज यांच्याकडे लक्ष देत आहेत. सविता बजाज यांच्याविषयी सुप्रिया पिळगावकर यांना जेव्हा समजले, तेव्हा लगेचच त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सुप्रिया यांच्यासोबत CINTAAचे देखील काही मेंबर्स सविता बजाज यांची मदत करत आहेत. या मदतीमुळे त्यांना हॉस्पिटलचे बिल भरता येणार आहे. अभिनेत्री नुपूर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “सविता खूप स्वाभिमानी आहेत. अनेक मीडियाकर्मींच्या सांगण्यावरून त्य��ंना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांना आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.”\nवाढत्या वयाबरोबर सविता यांचे आजारपण देखील वाढत आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मला श्वसनाचा आजार आहे, या परिस्थितीत मी कसं जगावे हे मलाच कळत नाही, माझी काळजी घेण्यासाठी माझ्या घरी कोणी नाही. माझ्या कुटुंबीयांनी माझा स्वीकार केला नाही. २५ वर्षापूर्वी मी दिल्लीमध्ये माझ्या घरी राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी माझ्याच कुटुंबीयांनी मला माझ्या घरी राहण्यास नकार दिला. मी आजपर्यंत चित्रपट, मालिकांमधून बरेच कमावले, अनेकांची सुद्धा मदत केली, पण आज माझीच मदत करायला कोणी नाही.”\nसध्या त्यांना CINTAA कडून ५०००, तर रायटर्स असोसिएशनकडून २००० रुपये मिळत आहेत. यावरच त्या त्यांचा खर्च भागवतात.\nत्यांच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. त्यांनी जपून ठेवलेल्या पैशांवर आतापर्यंत त्यांनी कसेबसे दिवस काढले. परंतु आता त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच वाढत्या आजारपणाचा उपचार करण्यासाठी पैसेच उरले नाहीत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांना कोरोनाने घेरलं असल्यानं २२ दिवसांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा\n ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया\n-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास\n‘दुनियादारी’ची आठ वर्षे पूर्ण; ‘या’ अभिनेत्याने पोस्ट शेअर करत जागवल्या चित्रपटाच्या गोड आठवणी\n अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक; पॉर्नोग्राफी बनवल्याचा आरोप\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फड���े यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/pnb-scam-case-updates-mehul-choksi-finally-arrested-possibility-of-extradition-to-india-news-and-live-updates-128531671.html", "date_download": "2021-07-25T22:43:33Z", "digest": "sha1:5VK65H6NPBGWQGHEN5LMA6V4MGJGLP45", "length": 3912, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "PNB Scam case updates: Mehul Choksi finally arrested; Possibility of extradition to India; news and live updates | मेहुल चोकसीला अखेर अटक; भारतात प्रत्यार्पणाची शक्यता - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपीएनबी घोटाळ्यातील आरोपी डॉमेनिकात जेरबंद:मेहुल चोकसीला अखेर अटक; भारतात प्रत्यार्पणाची शक्यता\nरविवारी मेहुल चोकसी अँटिग्वातून बेपत्ता झाला होता.\nअँटिग्वाच्या शेल्टरमधून बेपत्ता झालेला पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला डॉमेनिका देशात अटक करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, तो भारतात प्रत्यार्पणाच्या भीतीने क्युबाहून फरार होण्याच्या तयारीत होता. क्युबासाेबत भारताचा प्रत्यार्पण करार नाही. रविवारी मेहुल चोकसी अँटिग्वातून बेपत्ता झाला होता. यानंतर इंटरपोलने यलो नोटीस जारी केली होती. अँटिग्वा पोलिसही त्याचा कसून शोध घेत होते. डॉमेनिका पोलिस त्याला लवकरच अँटिग्वाकडे सोपवणार आहेत.\nनुकतेच बारबुडाचे पंतप्रधान पीएम गॅस्टन ब्राऊन म्हणाले होते, आम्ही चोकसीला आपल्या देशाबाहेर करू पाहत आहोत. त्याचे लवकरात लवकर भारताकडे प्रत्यार्पण करण्याची आमची इच्छा आहे. आमच्यासाठी त्याची काही किंमत नाही. २०१८ मध्ये भारतातून पळ काढण्यापूर्वी चोकसीने कॅरेबियन देश अँटिग्वा आणि बारबुडाचे नागरिकत्व घेतले होते. तेव्हापासून तो तेथेच राहत होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/01/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A5%8B-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9.html", "date_download": "2021-07-25T22:37:53Z", "digest": "sha1:W4RDXQX4WQZ4JFPBC4CSLDUCJEFJHRUP", "length": 12601, "nlines": 102, "source_domain": "itechmarathi.com", "title": "लाखो स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होत आहे, त्याचे कारण जाणून घ्या -", "raw_content": "\nलाखो स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होत आहे, त्याचे कारण जाणून घ्या\nलाखो स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होत आहे, त्याचे कारण जाणून घ्या\nलाखो स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप बंद होत आहे, त्याचे कारण जाणून घ्या.\nयावर्षी व्हॉट्स अॅपवर अनेक उत्तम वैशिष्ट्ये येत आहेत. कंपनी त्यांच्या माध्यमातून वापरकर्त्यांचा चॅट अनुभव सुधारित करणार आहे. तथापि, जगभरातील कोट्यवधी वापरकर्ते व्हॉट्सअॅपच्या या नवीन आणि नवीनतम वैशिष्ट्यांचा आनंद घेऊ शकणार नाहीत. 1 फेब्रुवारी 2020 पासून व्हॉट्सअॅप लाखो स्मार्टफोनवर काम करणे थांबवेल. गुगलच्या मते, 7.5 दशलक्षाहून अधिक अँड्रॉइड स्मार्टफोन जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत आहेत. अशा परिस्थितीत या स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप बंद होईल. या व्यतिरिक्त कोट्यवधी आयफोन वापरकर्ते त्यांच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालवू शकणार नाहीत.\nया Android आणि iOS डिव्हाइसवर कार्य करणार नाही\nगेल्या वर्षापासून व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना याबाबत सतर्क करत आहे. कंपनीने म्हटले होते की व्हॉट्सअ‍ॅपमध्ये चांगला अनुभव आणि नवीन फीचर्स उपलब्ध होण्यासाठी जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर चालणा devices्या उपकरणांना पाठिंबा देणे आवश्यक आहे. ज्या ओएसवर 1 फेब्रुवारीपासून व्हॉट्सअॅप कार्य करणार नाही त्यात Android सह आयओएस समाविष्ट आहे. कंपनीने हे स्पष्ट केले आहे की, व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉइड २. and. running आणि जुन्या आणि ऑपरेटिंग सिस्टम आयओएस and आणि त्या आधीच्या ऑपरेटिंग सिस्टमवर ऑपरेट करू शकणार नाही.\n75 लाखाहून अधिक स्मार्टफोन बंद असतील\nकाही दिवसांपूर्वी गुगलने एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यामध्ये जुन्या ओएसवर चालणार्‍या स्मार्टफोनच्या संख्येचा उल्लेख आहे. गुगलने आपल्या अहवालात म्हटले आहे की जुन्या अँड्रॉइड व्हर्जनवर चालणार्‍या स्मार्टफोनची संख्या जगभरात 7.5 दशलक्ष आहे. हा अहवाल आल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर सुरू ठेवण्यासाठी या स्मार्टफोनच्या वापरकर्त्यांना नवीन स्मार्टफोन खरेदी करावा लागणार हे जवळपास निश्चित आहे.\nउत्कृष्ट अनुभव देण्यासाठी आवश्यक पावले\nजुन्या डिव्हाइसेसवरील समर्थन बंद करण्याबद्दल व्हॉट्सअॅपने सांगितले की ते पुढील सात वर्षे ��ियोजन आणि नियोजन करीत आहेत. यात, कंपनी समान ऑपरेटिंग सिस्टमवर लक्ष केंद्रित करेल, ज्यात वापरकर्त्यांची संख्या सर्वाधिक आहे. कंपनीने म्हटले आहे की जुने स्मार्टफोन भविष्यातील व्हॉट्सअॅप वैशिष्ट्यांस योग्यरित्या पाठिंबा देऊ शकणार नाहीत आणि यामुळे वापरकर्त्यांच्या गोपनीयतेवरही धोका वाढेल. कंपनीने वापरकर्त्यांना सल्ला दिला की व्हॉट्सअ‍ॅपच्या सर्वोत्तम अनुभवासाठी, सुसंगत आणि नवीनतम ऑपरेटिंग सिस्टमसह डिव्हाइसवर स्विच करणे चांगले.\nटीव्हीएस आयक्यूब इलेक्ट्रिक स्कूटर भारतात रु. 1.15 लाख (ऑन-रोड)\nGoogle Search : आपल्या साइटची कार्यक्षमता सुधारित करण्यासाठी सेट अप करत आहे.\nया व्हाट्सअप लिंकवर क्लिक केल्यास तुमचे बँक खाते होईल खाली Clicking on this WhatsApp…\n2021 मध्ये या मोबाईलमध्ये नाही चालणार व्हाट्सअप, मोबाईल लिस्ट\nवर व्हाट्सअप वर डीपी म्हणून ठेवण्यासाठी ,खास वॉलपेपर्स\nWhatsaap चे मेसेज डिलीट होणारे फिचर असे करा ऍक्टिव्हेट ,मेसेज आपोआप होतील डिलीट\nओप्पोच्या या स्मार्टफोनच्या किंमती झाल्या आणखीन स्वस्त ,जाणून माहिती \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%AB_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5", "date_download": "2021-07-25T21:04:41Z", "digest": "sha1:SSPNR5RYRLV4TU4DE3RH4HDFQF5QEX3J", "length": 3793, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉफ हॉवर्थ - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉफ्री फिलिप जॉफ हॉवर्थ (२९ मार्च, १९५१:ऑकलंड, न्यू झीलँड - हयात) हा न्यूझीलंडकडून १९७५ ते १९८५ दरम्यान ४७ कसोटी आणि ७० आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nन्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९५१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०२१ रोजी १०:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/sonu-sood-funny-reply-to-a-twitter-on-iphone-demand/", "date_download": "2021-07-25T21:41:02Z", "digest": "sha1:FRA4NHCPJQF3MD7F3RH5UTWVQR5MQY56", "length": 10795, "nlines": 73, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "युजरने सोनूकडे गर्लफ्रेंडसाठी मागितला आयफोन; मजेशीर प्रत्युत्तर देत अभिनेता म्हणाला, 'तिचं माहिती नाही...' - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\nयुजरने सोनूकडे गर्लफ्रेंडसाठी मागितला आयफोन; मजेशीर प्रत्युत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘तिचं माहिती नाही…’\nयुजरने सोनूकडे गर्लफ्रेंडसाठी मागितला आयफोन; मजेशीर प्रत्युत्तर देत अभिनेता म्हणाला, ‘तिचं माहिती नाही…’\nमागच्या वर्षी कोरोना नावाच्या महामारीने आपल्या आयुष्यात प्रवेश केला आणि आपले संपूर्ण जीवन बदलून गेले. या महामारीने आपल्या आरोग्य सेवेचे तीन तेरा तर वाजवले. यामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागले. हॉस्पिटल्स, औषधं कमी पडू लागली. या आजारामुळे रुग्णांची संख्या खूपच वाढली. लॉकडाऊन झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. खाण्यापिण्याचे हाल झाले. या काळात देवदूत म्हणून धावून आला तो म्हणजे अभिनेता सोनू सूद. कोरोनामुळे निर्माण झालेल्या सर्व समस्यांना सोडवण्यासाठी सोनूने लोकांना शक्य त्या प्रकारे मदत करायला सुरुवात केली. कोरोना कमी झाल्यानंतरही सोनूने त्याचे मदतकार्य बंद केले नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो नागरिकांच्या येणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी त्यांना मदत करत आहे.\nत्याच्या या मदतीदरम्यान त्याला अनेक मजेशीर समस्यांवर देखील लोकांनी मदत मागितली. याचे अनेक किस्से सोशल म��डियावर व्हायरल देखील झाले होते. अशातच पुन्हा एकदा सोनूकडे अशीच एक मजेशीर मागणी करण्यात आली आहे.\nसोनू सूद आणि त्याचे सूद फाउंडेशन यांना टॅग करत ‘इंजिनीअरिंग बॉय’ नावाच्या ट्विटर हँडलवरून सोनूला मेसेज करण्यात आला आहे की, ‘भाऊ माझी गर्लफ्रेंड आयफोन मागत आहे, त्याचे काही होऊ शकते का’ हे ट्वीट वाचून प्रत्येकालाच हसायला येत होते. मात्र, यावर सोनू काय उत्तर देणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. काही वेळाने सोनू सूदनेही या युजरला मजेशीर उत्तर दिले.\nउसका तो पता नहीं,\nअगर iphone दिया तो पर तेरा कुछ नहीं रहेगा😂 https://t.co/t99rnT8z22\nसोनूने ट्वीट केले, ‘तिचं तर माहिती नाही, पण जर आयफोन दिलास तर तुझे काहीच शिल्लक राहणार नाही.’ सोबतच सोनूने स्माईली इमोजीही शेअर केले. सध्या सोनूचे हे ट्वीट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.\nसोनूने नुकतेच ‘फादर्स डे’च्या निमित्ताने त्याच्या मुलाला एक गाडी भेट म्हणून दिल्याचे समोर आले आहे. सोनूने काळ्या रंगाची मिर्सिडीज मेबाच जीएलएस ६०० इशांतला भेट म्हणून दिली आहे. या गाडीची किंमत ३ कोटी रुपयांच्या जवळपास असल्याचे म्हटले जात आहे.\nकरोनावरील औषधांचा बेकायदेशीर पुरवठा केल्याप्रकरणी आमदार झिशान सिद्दिकी आणि अभिनेता सोनू सूद यांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n-दिव्यांका त्रिपाठीला आली होती ‘दया बेन’च्या रोलसाठी ऑफर खरं काय ते घ्या जाणून\n-‘मला जबरदस्तीने प्रेग्नंट करू नका, होईल तेव्हा पेढे वाटेल’, प्रेग्नंसीच्या वृत्तांवर पूनम पांडेने सोडले मौन\n-‘किंग खान’च्या लाडकीने केला जिममधील मिरर सेल्फी शेअर; दिसतेय एकदम ‘फिट एँड फाईन\nदिव्यांका त्रिपाठीला आली होती ‘दया बेन’च्या रोलसाठी ऑफर खरं काय ते घ्या जाणून\n‘बिग बॉस १४’ फेम निक्की तांबोळीचे नवीन गाणे प्रदर्शित, एकाच दिवसात मिळाले ४५ लाखांपेक्षाही अधिक हिट्स\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स��वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/sangli-rains", "date_download": "2021-07-25T22:00:07Z", "digest": "sha1:X6IPIMYSUWGEC4R25G5SRTNEDHH62QUR", "length": 4861, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSangli Floods: सांगली अजूनही जलमय; कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटांपर्यंत पोहोचली\nJayant Patil: 'आपापली मुलंबाळं, जनावरं घेऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा'\nपरिस्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा सोडू नका; मंत्री व आमदारांना अजित पवारांच्या सूचना\nMaharashtra Flood Live Update: महाराष्ट्र पुराच्या विळख्यात; पाहा आज नेमकं काय घडलं\n कृष्णा नदीचं पाणी अचानक वाढलं, 'या' दोन जिल्ह्यांना पुराचा धोका\nSangli Rain Update सांगली: शिराळा एमआयडीसीला वादळाचा तडाखा; ६ जण जखमी\nSangli Rains: परतीच्या पावसाने 'हा' जिल्हा हादरला; आणखी दोन दिवस धोक्याचे\nSangli Floods: 'या' जिल्ह्यात पावसाचे तांडव; ३ जणांचा बळी, दोन पूल गेले वाहून\nSangli Atpadi: 'या' दुष्काळी तालुक्यात अचानक ढगफुटीसदृश्य पाऊस; २ सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nपरतीच्या पावसानं शेतकरी हवालदिल; सांगली, कोल्हापूरात संततधार\nSangli Rain: सांगलीत पावसाचे थैमान; १८ मार्ग बंद, २५ पुलांवर पाणी\nअतिवृष्टीचा पुणे जिल्ह्याला जबर फटका, नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी हवेत 'एवढे' कोटी\nसांगलीत पूर, शेकडो बाधितांचे स्थलांतर; कोल्हापुरातील नद्याही तुडुंब\nअतिवृष्टीने डाळींब बागा उद्ध्वस्त, यंदाचा हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/national-awareness-literature-should-be-created-dr-ashok-deshmane/", "date_download": "2021-07-25T21:25:00Z", "digest": "sha1:CWUFZ3BBCBR5ZN4DQOEEW3Q67EJSTR66", "length": 16488, "nlines": 149, "source_domain": "mh20live.com", "title": "राष्ट्रीय��्व जागरुक करणारे साहित्य निर्माण व्हावेः डॉ.अशोक देशमाने – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/औरंगाबाद/राष्ट्रीयत्व जागरुक करणारे साहित्य निर्माण व्हावेः डॉ.अशोक देशमाने\nराष्ट्रीयत्व जागरुक करणारे साहित्य निर्माण व्हावेः डॉ.अशोक देशमाने\nसंभाजीनगरः भारत देशातील प्रत्येक सण-उत्सव आणि समारंभ हे विज्ञानाला अनुसरून आहेत. त्यात कुठेही अंधश्रद्धा अथवा कर्मकांडाचा किंचितही लवलेश नाही. मात्र, मागील काही शतकांपासून साहित्यनिर्मितीमध्ये इंग्रजाळलेले, डाव्या विचारणी असलेले अथवा मिशनऱ्यांचा सर्वाधिक वाटा आहे. त्यामुळे राष्ट्रयीत्व आणि भारतीयत्वाची जाणीव करुण देणारे अधिकाधिक लेखक करण्याची जबाबदारी साहित्यिकांची आहे. प्रभू श्रीराम असो अथवा हिंदु संस्कृतीशी संबंधित दर्जेदार आणि वास्तववादी लिखाण येणाऱ्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अशोक देशमाने यांनी केले. ते डॉ. हेडगेवार रुग्णालयातील दामूअण्णा दाते सभागृहात श्रीराम जन्मभूमी निधी समर्पण समितीच्या वतीने आयोजित साहित्यिक परिसंवादात बोलत होते. यावेळी उपस्थित अनेक साहित्यिकांनी राममंदिराकरिता निधी समर्पणही केले.\nडॉ. देशमाने म्हणाले, की भारतात विचारसरणी, खाद्यसंस्कृती आणि वातवावरणामध्ये प्रत्येक ठिकाणी भिन्नता आढळून येते. मात्र त्याचे पाळेमुळे इथल्या सनातन संस्कृतीमध्ये आढळून येतात. हिंदू धर्मातून जैन, बौद्ध, शिख यांसारखे धर्म कालांतरणारे थोड्या नव्या विचाराने उदयास आले. या धर्मात जातीय व धार्मिक भिंती उभ्या करून मतभेद निर्माण करण्याचे ��ाम काही ठराविक साहित्यनिर्मितीमुळे झाले आहे. त्यामुळे संस्कृतीची नव्याने ओळख करून देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा हिंदु संस्कृतीचे अधःपतन होत आहे. त्याला खंडन करण्याची आता वेळ आलेली आहे. हे खंडण साहित्यातून केल्यास त्याचा सर्वदूर सकारात्मक परिणाम समाज घडण्यावर होऊ शकतो. प्रामुख्याने देशभक्ती, सामाजिक समरसता, राष्ट्रीय चेतना निर्माण करणारे साहित्य निर्माण होण्याची नितांत आवश्यकता आहे.\nभारतात अनुसरलेल्या शिक्षणरचनेनुसार जपान, चीन आणि रशिया यांसारख्या देशांचा इतिहास विद्यार्थ्यांना शिकविला जातो. पण भारताच्या इतिहासाकडे जाणुनबुजून दुर्लक्षित करण्यात आले. भारताच्या कित्येक राजांनी जगभरात दबदबा निर्माण केला होता. मात्र, त्यांचे कतृत्त्व या साहित्यिकांमुळे झाकोळले गेले. आपल्यासमोर ज्याप्रकारे इतिहास निर्माण केला जातो, त्याप्रमाणे समाज घडत जातो. भारतीय इतिहासात कुठेही बलात्कारासारख्या घटनांचे दाखले नाहीत. मात्र, आता या घटना मोठ्या संख्येने वाढताहेत. याला जबाबदार चित्रपट आणि त्यातून दिला जाणारा संदेश आहे. त्यामुळे येत्या काळात साहित्यिकांनी खारीचा का होईना वाटा उचलून योग्य इतिहासासह नव्या साहित्याची निर्मिती करावी. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनकुमार रांजणीकर यांनी केले. आभार व सूत्रसंचालन हेमंत पोहनेरकर यांनी केले.\nयावेळी डॉ. छाया महाजन, डॉ. दत्तात्रय येडले, प्रतिभा कुलथे-जोजारे, नागेश अंकुश, माया महाजन, पार्थ बावस्कर, सुधीर सेवेकर, श्रीकांत काशीकर, योगेश निकम, रसिका देशमुख, अतुल बेवाल, दोलन रॉय, निखिल राजे, जय घाटनांद्रेकर, गिरधर पांडे या साहित्यिकांसह डॉ.दिवाकर कुलकर्णी, संतोष पाठक, अतुल काळे, पंकज भारसाखळे, विशाल दरगड, अमित जालनावाला आणि पंकज पाडळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे ���द्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nशासकीय निर्णयांची माहिती ग्रामपातळीपर्यंत पोहोचवावी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nदेवगाव खवणे ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचा सफाया\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2021-07-25T22:36:11Z", "digest": "sha1:XCKS4ZFHTGI65SDIIWSIN54AZK4AJQIB", "length": 3218, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "अमेरिकन फुटबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअमेरिन फुटबॉल हा जगातील फुटबॉल पेक्षा वेगळा खेळ.\nफुटबॉल, टॅकल फुटबॉल, ग्रीडआयर्न\nनोव्हेंबर ६,१८६९, रूटगर्स वि प्रिंसटोन\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nLast edited on ४ फेब्रुवारी २०२०, at १३:४२\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ४ फेब्रुवारी २०२० रोजी १३:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/288879", "date_download": "2021-07-25T23:50:17Z", "digest": "sha1:UZDXN3S5RVEYJNIJAETSC4DXHZOKUPDL", "length": 2812, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सुको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सुको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:२४, २६ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n२५ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n२३:१०, ३० जानेवारी २००७ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n(New page: {{विस्तार-जपानी सम्राट}} Category:जपानी सम्राट)\n०७:२४, २६ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/uncategorized/maharashtra-state-govt-reaction-on-converting-25-forts-into-heritage-hotels-wedding-venues/", "date_download": "2021-07-25T22:24:14Z", "digest": "sha1:7GKA3PD6XCT4TTFSDQT5BIOZOMPOMX2T", "length": 23869, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "प्रसार माध्यमं व नेटकऱ्यांनी झोडपताच गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देणार नसल्याचं स्पष्टीकरण | प्रसार माध्यमं व नेटकऱ्यांनी झोडपताच गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देणार नसल्याचं स्पष्टीकरण | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँके��� 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Uncategorized » प्रसार माध्यमं व नेटकऱ्यांनी झोडपताच गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देणार नसल्याचं स्पष्टीकरण\nप्रसार माध्यमं व नेटकऱ्यांनी झोडपताच गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने देणार नसल्याचं स्पष्टीकरण\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई : राज्यातील गढ किल्यांवर खासगी विकसकांना हॉटेल्स आणि रिसॉर्ट उभारण्यास परवानगी देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून २५ किल्ल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळाडून ३ सप्टेंबर रोजी नव्या धोरणाला संमती दिली होती. त्यामुळे आता एमटीडीसी राज्य सरकारच्या मालकीचे किल्ले करारावर देऊ शकते. यावर अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.\nया सर्व प्रकरणावरून राज्याच्या पर्यटन विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. पर्यटन विभागाचे सचिव विनिता सिंगल यांनी ‘राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग १ आणि दुसरे वर्ग २ . महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे ३०० किल्ले हे वर्ग २ मध्ये येतात.\nवर्ग १ चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.\nमात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.\nलग्नसमारंभ, हॉटेलिंग यासाठी राज्यातले गडकिल्ले ६० ते ९० वर्षांच्या भाडेतत्वावर देण्याचा सरकारचा मानस आहे. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने दिली होती. मात्र किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देणार नाही, अशी माहिती पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. गडकिल्ल्यांच्या बाबतीत ही चुकीची अफवा पसरविण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.\nमागील बातमी पुढील बातमी\nछत्रपती शिवाजी महाराजांची माणसं कधी लोकांना मारत नसतात\nछत्रपती शिवाजी महाराजांची माणसं कधी लोकांना मारत नसतात.\nएका मुस्लिम कुटुंबाने मराठा आंदोलना दरम्यान रेल रोको वर आपल्या लहान मुलांना आश्वस्त केले\nहीच आपल्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे आणि ती विसरता कामा नये हीच अपेक्षा\nशिवरायांचा अपमान करणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेत कसे समाज माध्यमांवर चर्चा रंगली\nकालचा पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा निकाल शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे यांनी तातडीने पत्रकार परिषद आयोजित केल्याने शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगू लागली. परंतु त्या सत्तेतून बाहेर पडण्याच्या मुद्याला उद्धव ठाकरे यांनी साधा स्पर्श देखील केला नाही.\nशिवनेरीवर फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा\nकिल्ले शिवनेरीवर आज ‘शिवनेरी स्मारक समितीच्या’ पुढाकाराने फाल्गुन वद्य तृतीया तिथीप्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला.\nराजे तुमची खूप आठवण येतेय\nआज जर आमचे शिवाजी महाराज असते तर बलात्कार करणाऱ्यांचे शीर आमच्या चौकात टांगलेले असते. होय हे खरं आहे, महाराज असते तर हे नक्कीच घडले असते. सध्या सोशल मीडियावर काही छायाचित्र व्हायरल होत आहेत, ज्या मध्ये कोल्हापूरचा मुस्लिम समाज आपल्��ाला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण करून देतोय.\nभाजपच्या सांगण्यावर सभेची स्थळं निश्चित आज शिवाजी पार्कात वंचित आघाडीची जाहीर सभा\nमागील ३ महिन्यांपासून संपूर्ण महाराष्ट्रात अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सभांच्या धडाक्यानंतर आज मुंबईत शिवाजी पार्कवर सायंकाळी सात वाजता जाहीर सभा होणार आहे. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे काँग्रेस महाआघाडीत सहभागाची अंतिम भूमिका जाहीर करणार आहेत. एमआयएमचे अध्यक्ष खा. असुद्दीन ओवेसी यांच्या भाषणाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.\n निवडणूका भाजपच्या बळावर व विकास मनसेच्या जीवावर\nनाशिक ते मुंबई सत्ताधाऱ्यांनी मनसेची विकासाची कामं ढापण्याचा सपाटा लावला आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सर्वच पक्ष कामाला लागले असताना ५ वर्ष राजीनामा नाट्यात व्यस्त असणाऱ्या शिवसेनेने आता इतरांची कामं स्वतःच्या नावावर दाखवून सामान्यांना टोप्या लावण्याचे उद्योग सुरु केले आहेत. विशेष, म्हणजे ज्या विकासाच्या कामाशी काहीही संबंध नसताना न केलेल्या कामाचं श्रेय देखील शिवसेना घेत असून दादरकरांच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nSpecial Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-dilachi-rani-lyrics-in-marathi-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%A8/", "date_download": "2021-07-25T22:32:24Z", "digest": "sha1:YVFUEHQDVHQMFGQUCRXHFAZVUGTQE7CW", "length": 6893, "nlines": 162, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "दिलाची रानी - Dilachi Rani Lyrics in Marathi - प्रशांत नक्ती, सोनाली सोनवणे 2019", "raw_content": "\nदिलाची रानी – Dilachi Rani Lyrics in Marathi – प्रशांत नक्ती, सोनाली सोनवणे 2019\nगाण्याचे शीर्षक: दिलाची रानी\nगायक: प्रशांत नक्ती, सोनाली सोनवणे\nसंगीत लेबल: फ्यूचर लेन्स स्टुडिओ\nदिलाची रानी या गीत चे गायक प्रशांत नक्ती, सोनाली सोनवणे हे आहेत. ह्या गीत ला संगीत प्रशांत नक्ती यांनी दिली आहे. तसेच ह्या गीत चे शब्द प्रशांत नक्ती यांनी लिहिले आहेत. आणि फ्यूचर लेन्स स्टुडिओ यांनी हे गीत सादर केले आहे.\nअप्सरा ही नार नखऱ्याची\nनार नखऱ्याची पोर नाखवाची,\nलाखात हाय ही देखनी,\nतंग भरलय हीची रं ज्वानी,\nपोरी होशील का दिलाची रानी,\nमाझ्या होशील का दिलाची रानी\nसांग होशील का दिलाची राणी\nनार नखऱ्याची पोर नाखवाची\nलाखात हाय ही देखनी,\nतंग भरलय हीची रं ज्वानी,\nपोरी होशील का दिलाची रानी,\nमाझ्या होशील का दिलाची रानी\nतुझा गोरा गोरा मुखडा, जैसा चंद्राचा तुकडा,\nतुझ्या रूपाचं गो, मना येड लागलय\nमना येड लागलय मना येड लागलय,\nतुझ्या रूपाचं गो मना येड लागलय\nपोरी चल जाऊ, दोघं बदरावरी\nपोरी गाऊया पिरतीची गानी\nपोरी होशील का दिलाची रानी,\nमाझ्या होशील का दिलाची रानी\nहैया हो हो हो हो\nहैया हो हो हो हो\nसारया कोलीवाऱ्याला खबर हाय,\nमी तुझा कवरा मोठा आशिक हाय\nघरचे देवाला नवस बोलतय मी,\nतुझ्याशी लगीन कराचा हाय\nठेवीन रानी सारखी तुला प्रेमानी\nतुला मडवीन सोन्या नाण्यानी\nपोरी होशील का दिलाची रानी,\nमाझ्या होशील का दिलाची रानी\nपोरा, सांगतय तुला खरं खरं,\nतुझ्याविना मला करमत नाय,\nतुझ्यासाठी मी राजा झाले दिवानी,\nतुझ्याशी लगीन कराचं हाय\nघरा येउनशी, मागणी घालुनशी\nमला घेउन जा लगीन करुनशी\nपोरा मीच तुझ्या दिलाची रानी,\nपोरा मीच तुझ्या दिलाची रानी\nपोरी तुच माझ्या दिलाची रानी,\nपोरी तुच माझ्या दिलाची रानी\nतुच माझ्या दिलाची रानी\nपोरी तुच माझ्या दिलाची रानी\nझयलो दिवाना | Zhaylo Diwana Lyrics – राज इरमाली आणि शाकंभरी कीर्तिकारी 2021\nदिलरुबा | Dilruba Lyrics – सागर जनार्दन | सोनाली सोनावणे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2021-07-25T22:15:33Z", "digest": "sha1:NQIXYSAQWTAP7HAGIZF4D5VESJNUKDFJ", "length": 2809, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "व्हेस्पासियन - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइंपेरेटर सीझर व्हेस्पासियानस ऑगस्टस (नोव्हेंबर १७, इ.स. ९ - जून २३, इ.स. ७९) हा इ.स. ६९ ते इ.स. ७९ पर्यंत रोमचा सम्राट होता. हा फ्लाव्हियन वंशाचा प्रथम सम्राट होता.\nयाचे मूळ नाव फ्लाव्हियस व्हेस्पासियानस होते.\nइ.स. ६९ – इ.स. ७९ पुढील:\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१९ रोजी २१:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/what-prevented-her-marriage-262490", "date_download": "2021-07-25T23:29:02Z", "digest": "sha1:BH3M66ETRBNAFSM4GPQPNTBDBM5KB4KM", "length": 8953, "nlines": 129, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | मंगलाष्टकावेळी मोडलं लग्न, मग नवरदेव ढसाढसा रडला, नवरीही हिरमुसली", "raw_content": "\nदोन दिवसांपासून मंडप बांधण्याचे काम सुरू होते. आज मंडप बांधून तयार झाला होता. सकाळीच जेवणाचेही पदार्थ तयार झाले होते\nमंगलाष्टकावेळी मोडलं लग्न, मग नवरदेव ढसाढसा रडला, नवरीही हिरमुसली\nपारनेर ः तुम्ही लग्न केले लावले तर गुन्हा दाखल करू. असे सांगताच मुलीचे वडीलांनी माघारी घेत विवाह थांबविला. मात्र, वऱ्हाडी मंडळी म्हणाली आता तयार केलेल्या या जेवणाचे काय करावयाचं...\nहेही वाचा - तृप्ती देसाईंना कोण मारायला टपलंय\nमंडप बांधून तयार होता जेवणही तयार झाले होते पाहुणे मंडपात हळू हळू जमा होऊ लागले होते विवाहाची वेळ जवळ येत होती या बाबत माहीती अशी पारनेर तालुक्यातील एका गावातील 16 वर्षीय मुलीचे नगर तालुक्यातील एका शेतकरी कुटुंबातील मुलाशी आज दुपारी चार वाजून 10 मिनिटांनी सुपे येथे लग्न संमारंभ आयोजीत केला होता.\nसगळी तयारी पाण्यात, वऱ्हाडही उपाशी\nदोन दिवसांपासून मंडप बांधण्याचे काम सुरू होते. आज मंडप बांधून तयार झाला होता. सकाळीच जेवणाचेही पदार्थ तयार झाले होते. मात्र एका अल्पवयीन मुलीचा विवाह सुपे येथे होत असल्याची तक्रार चाईल्ड लाईनच्या मुंबई कार्यालयास समजली. त्यांनी सुपे पोलिसांशी संपर्क साधला. आज (ता. 16 ) सकाळीच पोलीस व चाईल्ड लाईनचे कार्यकर्ते मंडपात पोहचले त्याच वेळी मुलीच्���ा वडीलाची तर पाचावर धारण झाली.\nव-हाडीमंडळी उपाशीपोटी तर नवरदेव मंडपात न येताच हिरमुसून निघून गेला. एक तर लग्न जमत नव्हतं, नवससायास करून जमवलं, पण तेही मोडल्याने त्याचे अश्रू थांबता थांबेना.गेली 15 दिवसापासून विवाहाच्या पत्रिका वाटून झाल्या होत्या. आज (ता. 16 ) सकाळी 10 वाजता साखपुडा नंतर हळद व त्या नंतर चार वाजून 10 मिनिटांनी लग्न सारी तयारी पुर्ण झाली होती. मंडपात व-हाडी मंडळी जमा होत असतानाच पोलीसही आहे आणि सारेच गणिीत विस्कटले.\nआम्ही काय गुन्हा केला अशी विचारणा सुरू झाली. त्यावर पोलीसांनी त्यांना तुम्ही तुमच्या मुलीचे वय कमी असताना तिचा विवाह करत आहात. तिचे विवाह योग्य वय नसताना विवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यावेळी मुलीच्या वडीलांनी व व-हाडी मंडळींनी पोलीसांसमोर खूप गयावया केली. आम्ही पत्रिका वाटल्या आहेत. पाहुणे थोड्या वेळातच पोहचतील तसेच अाता मंडप बांधला आहे. जेवणही तयार झाले आहे. व-हाडी मंडळीही आली आहे. अाता लग्न होऊन जाऊ द्या. मात्र अाता या अल्प वयीन मुलीचे हे लग्न तुम्ही केले तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल असे बजावताच आज होणारा अल्पवयीन मुलीचा विवाह थांबला.\nपोलिसांनी त्या नंतर मुलीचे वडील व मामा तसेच मुलाचा व मुलाला वडील नसल्याने त्याच्या भावाचा जबाब घेतला. त्यांच्याकडून आम्ही मुलीचे वय 18 वर्ष पुर्ण झाल्यावरच हा विवाह करू असे लेखी घेऊन त्यांना समज देऊन त्यांना सोडून दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/leopard-roaming-in-dhebewadi-forest-area-satara-marathi-news", "date_download": "2021-07-25T22:43:23Z", "digest": "sha1:K46BBWEXX2CXYR6MZ4LBQEVNHMG3GQ2C", "length": 9143, "nlines": 126, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जगणं मुश्किल! निम्मे लक्ष मोबाईलवर, निम्मे बिबट्यावर; विद्यार्थ्यांसह नोकरदार अडचणीत", "raw_content": "\nसातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलाच्या कुशीत ढेबेवाडी खोऱ्यातील निवी, कसणी, घोटील, निगडे यासह अनेक गावे वसलेली आहेत.\n निम्मे लक्ष मोबाईलवर, निम्मे बिबट्यावर\nढेबेवाडी (सातारा) : गावाबाहेर विशिष्ट ठिकाणीच मोबाईलला रेंज (Mobile Range) व नेट मिळत असल्याने ढेबेवाडी विभागातील जंगलालगतच्या दुर्गम (Dhebewadi Forest) गावातील विद्यार्थी (Online Education), नागरिक आणि वर्क फ्रॉम होम (Work from home) करणारे नोकरदार अडचणीत सापडले आहेत. पायपीटीची नव्हे तर बिबट्याच्या (Leopard) संचाराची चिंता त्यांना भेडसावत आहे. धनावडेवाडी (निगडे, ता. पाटण) येथील पाणवठ्याजवळ मोबाईल व लॅपटॉपवर कामकाज करत बसलेल्या काहीजणांसमोर साक्षात बिबट्या उभा राहिल्याची घटना नुकतीच घडल्याने नागरिकांच्या काळजीत भर पडली आहे. (Leopard Roaming In Dhebewadi Forest Area Satara Marathi News)\nसातारा व सांगली जिल्ह्यांच्या सीमेवर जंगलाच्या कुशीत ढेबेवाडी खोऱ्यातील निवी, कसणी, घोटील, निगडे यासह अनेक गावे वसलेली असून, वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबरोबरच इतरही अनेक समस्यांमुळे तेथील नागरिकांना पावलापावलावर अडचणींशी सामना करावा लागत आहे. त्यामध्ये मोबाईल रेंजच्या समस्येचाही समावेश आहे. अपवाद वगळता घरोघरी मोबाईल असले तरी रेंज व नेट मिळत नसल्याने कधी गावाबाहेर विशिष्ट ठिकाणी, झाडावर किंवा घराच्या छप्परावर जाऊन मोबाईलवरून संपर्क साधण्याशिवाय पर्याय उरत नाही. पोटापाण्यासाठी पुण्या- मुंबईत वास्तव्यास असलेली तेथील अनेक कुटुंबे गेल्या वर्षभरापासून लॉकडाउनमुळे (Coronavirus lockdown) गावाकडेच आहेत. विद्यार्थी, नोकरदार यांचे वर्क फ्रॉम होम सुरू आहे.\nहेही वाचा: चुकीच्या नेतृत्वाची किंमत देश मोजतोय\nनेटवर्क नसल्याने मोबाईल, लॅपटॉप घेऊन दिवस हे लोक रेंज मिळणाऱ्या विशिष्ट ठिकाणी बसलेले दिसतात. अलीकडे धनावडेवाडी (निगडे, ता. पाटण) येथील पाणवठ्याजवळ मोबाईल व लॅपटॉपवर कामकाज करत बसलेल्या काही जणांसमोर साक्षात बिबट्या उभा राहिल्याची घटना घडली. बिबट्याला बघून तेथे उपस्थितांची भीतीने गाळण उडाली. बिबट्या तेथून निघून जाताच त्या सर्वांनी घराकडे धूम ठोकली. या प्रकारानंतर आता तेथे ग्रामस्थ एकटे- दुकटे जाण्यास घाबरत आहेत. जिथे मोबाईलला नेटवर्क आहे; परंतु बिबट्यासह वन्यश्वापदांचा वावरही आहे, अशी अनेक निर्जन ठिकाणे डोंगर परिसरात आहेत. त्यामुळे निम्मे लक्ष मोबाईलवर आणि निम्मे बिबट्याकडे अशीच काहीशी स्थिती तेथून ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांची झालेली आहे.\nहेही वाचा: सारथी संस्थेकडे निधी वळवून मागासवर्गीयांवर अन्याय\nडोंगर भागात मोबाईल नेटवर्कची समस्या पूर्वीपासूनच कायम असल्याने रेंज येणारी आडवळणीची ठिकाणे गाठण्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही. संबंधित यंत्रणांनी यामध्ये लक्ष घालून जनतेला दिलासा द्यायला पाहिजे.\n-शंकरराव पवार, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा, निगडे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/38195", "date_download": "2021-07-25T21:01:18Z", "digest": "sha1:U6GFNDHZVTM6B5BDXHDISNZNFVTRRC2H", "length": 8704, "nlines": 162, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सुंदर माझा बाप्पा! - मृनिश - अर्णव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सुंदर माझा बाप्पा - मृनिश - अर्णव\n - मृनिश - अर्णव\nपाल्याचे नाव : अर्णव\nवय : ४ १/२ वर्षे\nमाझे योगदान : चित्राची प्रिंट काढणे आणि नंतर फोटो काढुन अपलोड करणे.\nफारच सुंदर रंगवलंय चित्र.\nफारच सुंदर रंगवलंय चित्र. शाब्बास\nछान रंगवलेन अर्णवने, रंग\nछान रंगवलेन अर्णवने, रंग बाहेर जाऊ न देता. त्याला शाबासकी अन चॉकलेट द्या\nछान रंगवलेय... मला आठवतेय मी\nछान रंगवलेय... मला आठवतेय मी लहाणपणी चित्र काढताना छोटेछोटे भाग मुद्दाम टाळायचो, कारण पुढे जाऊन ते रंगवताना त्रास व्हायचा.. पण हे मात्र मस्तच..\nखूप छान रंगवल आहे अर्णवने.\nखूप छान रंगवल आहे अर्णवने. त्याला भेटायला आवडेल.\nमस्तच रंगवलंय चित्रं. शाब्बास\nमस्तच रंगवलंय चित्रं. शाब्बास अर्णव\nरंगांची चॉईस मस्त ते पण एक\nते पण एक मुलगा असून\n आरती कधीही ये भेटायला आम्हाला ही आवडेल तुला भेटायला..\nरिया : तरी त्याला रंगवल्यावर आपण गणपती बाप्पाच्या बांगड्या निळ्या केल्या आहेत हे अजिबात आवडले नाहीये\nअहो तो बांगड्या म्हणतो हो\nअहो तो बांगड्या म्हणतो हो त्याला मी नाही\nसांग ना त्याला जाऊ देत\nजाऊ देत उपरण्याला मॅचिंग आहेत त्या\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\n\"मराठी फ्रेजा\" अर्थात इंग्रजी म्हणींचे मराठीत रूपांतर - २७ फेब्रुवारी संयोजक\nआमंत्रण लेखनस्पर्धा - \"आवताण ... लै वरताण\" - बेफ़िकीर बेफ़िकीर\nमाबो गटग - निळू दामल्यांशी 'लवासा' बद्दल चर्चा शैलजा\nशीर्षकगीत - आमचं गाणं (श्यामली) श्यामली\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/75644", "date_download": "2021-07-25T22:38:33Z", "digest": "sha1:GCMEJDNXXEUGKI7TY4VIOM5XVGPU3OJ5", "length": 32656, "nlines": 198, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माया नावाची संकल्पना | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ / माया नावाची संकल्पना\nमध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे. मायेचा कारक म्हणजे काय ते नक्की कधीच उलगडलेले नव्हते. तसेही माया म्हणजे नक्की काय हेदेखील कोणी कधी उलगडून सांगीतलेले माझ्या मर्यादित वाचनात आलेले नव्हते. वेदांतामधील ही एक फार महत्वाची संकल्पना आहे = 'माया' एवढेच, नीट वाचून वाचून माहीत होते. म्हणजे पुरुष-प्रकृती मधील पुरुष हे ब्रह्म तर प्रकृती ही माया. जीवाच्या अस्तित्वाला मायेच्या पटलाने वेढलेले असते. ज्यामुळे जीव, ब्रह्म जाणू शकत नाही. भल्या भल्या थोरामोठ्यांना मायेचे हे आवरण दूर करता आलेले नाही. अरे पण म्हणजे काय कुठलं पटल, कुठलं धुकं, काहीही माझ्या पचनी पडलेले नव्हते. आता रामविजय ग्रंथातीलच मायेचे वर्णन घ्या ना. या ग्रंथात मूळमायेचे सुरस वर्णन आहे. पुरुष आणि प्रकृती यांमधील पुरुष निद्रीस्त असतेवेळी मूळमायेने, त्याच्या नकळत सत्व-रज-तम गुणांचा पसारा मांडला आणि त्या धूर्त प्रकृतीने असे काही विश्व उत्पन्न केले की पुरुषापर्यंत जीवास पोचताच येउ नये. अफाट वर्णन आहे.\nजैसा कोणी पुरुष निद्रीस्त| पहुडला असे चिंतारहीत|तो स्वेच्छे होउन जागृत| कार्य काही आठवी||\nकी समुद्री उठे लहरी|तैसी ध्वनी उठे चिदंबरी|मी म्हणोनी निर्धारी| हाक थोर जाहली||\nएक असता ब्रह्मानंद| नि:शब्दी उठीला शब्द|ते ध्वनी मायानाम प्रसिद्ध| वेदांतशास्त्र गर्जतसे||\nजिचे नाव मूळप्रकृती| जी आदिपुरुषाची चित्शक्ती| तिने शेजे निजवोनी पती| सृष्टीकार्य आरंभिले||\nएवढे ब्रह्मांड निर्माण केले| परंतु पतीस कळो नेदि वर्तमान ते परम कवटाळीण| नसतीच दैवते उभी केली||\nविधी-विष्णू-उमाकांत| ही तीन्ही बाळे जिच्या आद्न्येत| नेत्र उघडोनी निश्चित| पाहो नेदी स्वरुपाकडे||\nब्रह्मसुखाच्या समुद्रात्| बुडाले हे जीव समस्त|परंतु तेथीची गोडी किंचित्|चाखो नेदी कोणाते||\nचैतन्य इनेच झाकीले|इने अरुप रुपासी आणिले|अनंत ब्रह्मांडाचे पुतळे| एकेच सूत्रे नाचवी||\nइने निर्गुणास गुण लाविले जाण|अनामासी ठेविले नामकारण|निराकारासी आकारुन्| जीवीत्वासी आणिले||\nहे परम पतीव्रता साचार|पतीस न कळता जाहली गरोदर| ब्रह्मांड रचिले समग्र|नानाविकारे करोनिया||\nनानायोनी विकारभाव|इने फासा पाडीले अवघे जीव|गाधीस* कैसे दाविले लाघव|मिथ्या कर्तूत्व नसतेची||\nकोणी मुरडे स्वरुपाकडे| त्यासी नसतेची घाले साकडे|अथवा स्वर्गसुख रोकडे|पुढे दावुनी भलवी की||\n* या काव्याआधी, गाधी ऋषींची कथा येते.\nअसो तर एवढे वाचूनही माया म्हणजे काय हे कळलेच नव्हते.सॅम हा माता अमृतानंदमयी (द हगिंग सेंट) यांचा शिष्य आहे. सॅमने वरती उल्लेख केलेल्या 'चंद्र' विषयक व्हिडीओमध्ये फार सोप्या शब्दात हे मायेचे स्वरुप सांगीतलेले आहे.\nतर थोडक्यात, माया म्हणजे 'लिमिटेड कॉन्शसनेस' आपला या जन्मी जे मर्यादित अस्तित्व आहे ते म्हणजे माया. माया = लिमिटेड एग्झिस्टनस, ब्रह्म = युनिफाईड, अखंड, अविरत अनादि, अनंत एग्झिस्टन्स.\nआपले अनेकानेक जन्म झालेले आहेत त्यामध्ये आपण कित्येकदा कोणाचे भाऊ-बहीण-नवरा-बायको या भूमिका निभावलेल्या आहेत. आपल्याला अपत्ये झालेली आहेत पण आपल्याला ते आठवते का तर नाही. या जन्मी मला, पूर्वजन्माची संपूर्ण विस्मृती झालेली असते. आणि हे जे विस्मृतीचे पटल आहे ते म्हणजे माया. चंद्राची, ज्योतिषातील भूमिका आपल्याला सुखात, आनंदात, भ्रमात व sane ठेवण्याची. उदा - मला या जन्मी कोणी उगीचच दुखावले तर मला आवडत नाही, विनाकारण कोणी माझी खोडी काढली आहे, त्रास दिला आहे असा भाव होतो. पण असे कशावरुन नाही की पूर्वीच्या एखाद्या जन्मी मीच काही दगाफटका केलेला असेल व त्याचे फळ मला आता मिळत असेल तर नाही. या जन्मी मला, पूर्वजन्माची संपूर्ण विस्मृती झालेली असते. आणि हे जे विस्मृतीचे पटल आहे ते म्हणजे माया. चंद्राची, ज्योतिषातील भूमिका आपल्याला सुखात, आनंदात, भ्रमात व sane ठेवण्याची. उदा - मला या जन्मी कोणी उगीचच दुखावले तर मला आवडत नाही, विनाकारण कोणी माझी खोडी काढली आहे, त्रास दिला आहे असा भाव होतो. पण असे कशावरुन नाही की पूर्वीच्या एखाद्या जन्मी मीच काही दगाफटका केलेला असेल व त्याचे फळ मला आता मिळत असेल काही व्यक्ती नको असतानाही आपल्या आयुष्यात येतात, रेंगाळतात याचे कारण कदाचित पूर्वजन्मातील आपल्याच वासना-आशांशी निगडीत असू शक���े. तर ही आठवण न येणे , व आपण या जन्मी त्या अद्न्यानामध्ये सुखात असणे, ही आहे माया. आणि चंद्र त्याचा कारक आहे.\nउदाहरणार्थ - गुरुचरित्रात एकदा नृसिंह सरस्वतींनी एकदा एका लाकूडतोड्याच्या तोंडून वेदांताची चर्चा घडवुन आणली व २ मदोन्मत्त ब्राह्मणांचा गर्व हरण केला ही कथा येते. या कथेत त्यांनी शिष्यांना सांगीतले की ७ रेघा वाळूत आखा व त्या लाकूडतोड्याला प्रत्येक रेघ ओलांडण्यास सांगीतली. प्रत्येक रेष ओलांडली की त्याला एकेक जन्म आठवत गेला. कधी तो वैश्य होता, कधी शूद्र तर कधी विप्र अथवा क्षत्रिय. ही जी युनिफाईड मेमरी आहे ते म्हणजे ब्रह्म. व त्या लाकूडतोड्याला आताच्या (करंट) जन्मी जी लिमीटेड मेमरी आहे ते मायेचे पटल.\nअजुन एका कथेत एक स्त्री आपला मुलगा गेल्याने अतिशय शोकाकुल आहे, तेव्हा गुरु तिला म्हणतात यापूर्वी अनेक जन्म तू आई झालेली आहेस मग तेव्हाच्या अपत्यांकरता तूशोक करत नाहीस आताच का शोक करतेस याचे कारण तिला पूर्वजन्म आठवत नाहीत व ते न आठवल्याने, तेव्हाचा शोक तिला होत नाही. हे मायेचे पटल.\nहे माझ्याकरता तरी नवीन होते. मला कळल्यानंतर खूप अचंबा वाटला व वाटले अरे कोणी इतक्या सोप्या शब्दात का नाही सांगीतले की -\nमाया = लिमिटेड एग्झिस्टनस (आत्ताचा जन्म), ब्रह्म = युनिफाईड, अखंड, अविरत अनादि, अनंत एग्झिस्टन्स (अनेकानेक जन्म). सर्व पुस्तकांमध्ये\nसामुद्रो हि तरंगः क्वचन समुद्रो न तारंगः|| .वाक्यहा दृष्टांत तसेच दागिना व सोने हा दृष्टांत अनेकदा वाचलेला होता. की लाट म्हणजे समुद्र नाही पण समुद्र हाही लाटेहून वेगळा नाही. सोन्यापासून जसे विविध दागिने घडतात त्या सर्वांमध्ये, सोने हे अविचल, कायमस्वरुपी असते. वगैरे दृष्टांत परत परत वाचलेले होते. पण कधीही कळलेले नव्हते. ते सॅमच्या एका व्हिडीओने कळले ब्वॉ.\nआय होप धिस इज मेकिंग सम सेन्स\nछान लेख व माहिती\nछान लेख व माहिती\nरामविजय माझाही आवडता ग्रंथ आहे, कित्येक वेळा पारायण केले तरी पुन्हा पुन्हा वाचन करावेसे वाटते\nखरतर हा प्रश्न मलाही पडायचा,\nखरतर हा प्रश्न मलाही पडायचा, तुम्ही खूप सोप्या शब्दात उत्तर दिलंत.\nधन्यवाद किल्ली. हनुमंत जन्माचे वर्णन श्रीधरस्वामींनी कसले सुरस केलेले आहे त्या ग्रंथात. पण मला ते वनवासाचे वाचवत नाही स्पेशली सीताहरण वाचवणार नाही म्हणुन मी कधीच तो ग्रंथ पूर्ण करत नाही.\nधन्यवाद Kashvi. मी सॅमचा तो\nधन्यवाद Kashvi. मी सॅमचा तो व्हिडीओ ऐकला आणि खरच युरेका अशीच भावना झाली.\nलेख खूप आवडला. It does make\n कारण पूर्ण समजणे अशक्य आहे.\nमाया या शब्दाचा अर्थ मी असा समजते.\nक्षमता नेहमीच असते ती न ओळखणे म्हणजे 'माया'. खरं तर आपले मन हेच आपल्यापुरती 'माया' आहे. तेच आपण मर्यादित आहोत हा भास निर्माण करते आणि आपण पुन्हा पुन्हा जन्माला येऊन त्या आभासाला आपले अस्तित्व समजतो. मायेचे अस्तित्व तेवढेच जेवढे मनाचे अस्तित्व. जेव्हा तुम्हाला खरोखरच वाटायला लागते की तुमचे अस्तित्व या मर्यादित शरीरापेक्षा जास्त आहे तेव्हाच हळूहळू ते आवरण ढिले व्हायला लागते.\nमनुष्य म्हणून सुख- दुःख, आशा -निराशा , स्वप्ने -अपेक्षाभंग अशा गोष्टींशी अविरत झगडत (त्याला पर्याय नाही पण त्रागा न करणे किंवा गुंतून न पडणे) बसण्यापेक्षा चांगले कर्म करत रहाण्याने आपण अधिक चांगले मनुष्य तर होऊच आणि आत्मा म्हणूनही प्रगती करत राहू. आकाशीचा चंद्र मिळवण्याची क्षमता असताना गोट्या हरल्या म्हणून निराश का व्हायचे \nमला ज्योतिषात विशेष रस/गती नाही म्हणून चंद्र कारक वगैरे कळले नाही.\n>>>>>>>खरं तर आपले मन हेच\n>>>>>>>खरं तर आपले मन हेच आपल्यापुरती 'माया' आहे. >>>>>>\nअस्मिता, खूपच मस्त मुद्दा मांडलास. चंद्र हाच मनाचाही कारक आहे\n>>>>>>>>मनुष्य म्हणून सुख- दुःख, आशा -निराशा , स्वप्ने -अपेक्षाभंग अशा गोष्टींशी अविरत झगडत बसण्यापेक्षा चांगले कर्म करत रहाण्याने आपण अधिक चांगले मनुष्य तर होऊच आणि आत्मा म्हणूनही प्रगती करत राहू.>>>>>>\nम्हणजे ज्योतिषातही जुळते की\nम्हणजे ज्योतिषातही जुळते की \nमायेच्या संदर्भात राम, लक्ष्मण आणि सीतेच्या वनवास यात्रेचे रूपक वाचल्याचे स्मरते.\nवनवासाला निघालेले श्रीराम पुढे चालत आहेत, रामाच्या मागे सीता आणि तिच्या मागे लक्ष्मण असे एका ओळीत चालत आहेत.\nश्रीराम म्हणजे परमात्मा, सीता म्हणजे माया तर लक्ष्मण म्हणजे जीवात्मा.\nजीवात्मा रुपी लक्ष्मण हा श्रीराम रुपी परमात्म्याला पाहू शकत नाही कारण मध्ये सीता रुपी माया आहे. ह्या मायेने परमात्म्याला झाकून टाकले आहे त्या मुळे सोबत चालत असून देखील तो जीवात्म्याला दिसत नाही.\nम्हणूनच सामान्य मनुष्यास जीवन जगताना परमात्मा दिसत नाही.\nप्रत्येक रेष ओलांडली की\nप्रत्येक रेष ओलांडली की त्याला एकेक जन्म आठवत गेला. कधी तो वैश्य होता, कधी शूद्र तर कधी विप्र अथवा क्षत्रिय. ही जी युनिफाईड मेमरी आहे ते म्हणजे ब्रह्म. >> माया या संकल्पनेत जाति व्यवस्थेवर विश्वास अंतर्भुत आहे का आता जाति व्यवस्थे मुळे उद्भवलेले अन्याय सोसणार्‍या व्यक्तीला ह्या संकल्पने तून काय मिळेल\nजी ए कुलकर्णीं ह्या भारतीय लेखकाने एक सुरेख कथा लिहीली आहे जी इंग्रजी कथेचा ब भावानुवाद आहे. त्यात जीवन म्हणजे माया हे फार छान व्यक्त केले आहे. हर्मन हेस च्या चार कथांचा अनुवाद आहे त्या पुस्तकात आहे.\nराम निरंजन न्यारा रे अंजन सकल पसारा रे ह्या निर्गुणी भजनात पण ही संकल्पना मांडली आहे. कुमार गंधर्वांचे भजन अप्रतिम आहे.\nछान लेख, सिम्युलेशन म्हणजेच\nछान लेख, सिम्युलेशन म्हणजेच माया. समजा आपण ज्या दुनियेत राहतो ती A आणि ज्या डायमेन्शनमध्ये राहतो ती पकडली तर आपण A - 3D दुनियेत वावरतो. अशा अनेक डायमेन्शन आहेत हे मॅथेमॅटेकली सिद्ध झालंय. म्हणजेच A - 4D, A - 5D, A - 6D अँड सो ऑन. याव्यतिरिक्त आपण ज्या दुनियेत राहतो (A) तिला पॅरलल अशा दुनिया असू शकतात म्हणजे B - 3D, C - 3D, D - 3D अँड सो ऑन या आपल्या पॅरलल दुनिया झाल्या. तर या इतर पॅरलल दुनियेत आपणसुद्धा म्हणजेच आपल्यासारखी दिसणारी, आपल्यासारखी विचारसरणी असणारी एंटीटी आहे. पण आपले रोल वेवेगळे आहेत. या दुनियेत तुम्ही डॉक्टर असाल तर त्या दुनियेतही तुम्ही डॉक्टरच असाल असं नाही. तुमचं प्रोफेशन, नातेवाईक, राहणीमान हे पूर्णतः वेगळं असेल. हे सगळे एंटीटी एकमेकांसोबत कुठेतरी कनेक्टेड असतात. आपण एखाद्या व्यक्तीला बघितल्यावर बोलतो अरे आपण याला कुठेतरी पाहिलंय, किवां एखाद्या जागेवर गेलो कि वाटतं आपण यापूर्वीही कधीतरी इथे आलोय हे सगळं या कनेक्शनमुळे होत असतं. तसंच एका मितीतून दुसऱ्या मितीत जाण्यासाठी काही छुपे रस्ते आहेत पण ते समजण्याइतपत आपलं विज्ञान विकसित झालं नाही.\n@चामुंडराय - होय मीही ती\n@चामुंडराय - होय मीही ती संकल्पना वाचलेली/ऐकलेली आहे.\n@अमा - अनेक जन्म ही संकल्पना आहे. जातीव्यवस्था जस्ट बाय & बाय तेव्हाच्या चालीरीतींप्रमाणे.\n>>>जी ए कुलकर्णीं ह्या भारतीय लेखकाने एक सुरेख कथा लिहीली आहे जी इंग्रजी कथेचा ब भावानुवाद आहे. त्यात जीवन म्हणजे माया हे फार छान व्यक्त केले आहे. हर्मन हेस च्या चार कथांचा अनुवाद आहे त्या पुस्तकात आहे.>>> पुस्तकाचे नाव माहीत असल्यास कृपया सांगावे.\n@बोकलत - बाप रे काय विचित्र खेळ आहे हा.\nवाचून पहा, सामो पूर्ण पोथी\nवाचून पहा, सामो पूर्ण पोथी एकदा\nखूप रसाळ आहे, लंका दहन आणि पुढच्या सर्व कथा विशेष आहेत\nतो विजय ग्रंथ आहे, मी खात्री देते तुमची निरशा नाही होणार\nनक्की किल्ली. यु आर राईट - तो\nनक्की किल्ली. यु आर राईट - तो विजय ग्रंथ आहे\nमला समजलेली मायेची व्याख्या\nमला समजलेली मायेची व्याख्या म्हणजे जे जे काही अनुभवाच्या कक्षेत येते (दृश्य, अदृश्य सर्व), मग त्याचा प्रत्यक्ष अनुभव झालेला असो व नसो, ती माया.\nजोपर्यंत आपण एखादी गोष्ट अनुभवतो तोपर्यंत ती अनुभवली जाणारी गोष्ट, जो अनुभवतोय तो, आणि प्रत्यक्ष अनुभव ही त्रिपुटी कायम वेगळी राहते आणि आपल्याला वेगळेपण जाणवते. जेंव्हा ह्या तिन्हीमधील भेद पूर्ण नाहीसा होऊन केवळ एकच अविच्छिन्न भाव कायम राहील जे अनुभवाच्याही परे असेल ते ब्रह्म.\nमला वाटते ब्रह्म सोडून जे जे काही आहे ती माया. त्यामुळे ब्रह्माचा बोध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळी फक्त माया आणि एकदा बोध झाला की सगळेच फक्त ब्रह्म.\nसोप्या भाषेत छान लिहिलंय\nसोप्या भाषेत छान लिहिलंय\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nपरमहंस स्वामी स्वरुपानंद -एक अलौकिक जीवन पुरंदरे शशांक\nतीक्ष्ण उत्तरे | हाती घेऊनि बाण फिरे | नाही भीड भार | तुका म्हणे साना थोर || पुरंदरे शशांक\nविश्व स्वधर्म सूर्ये पाहो नरेंद्र गोळे\nअंतरंग - भगवद्गीता - भाग १० शीतल उवाच\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/category/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T21:35:54Z", "digest": "sha1:XNROSL6GLQ24GXL42MZZSBISLQ5KW3KZ", "length": 21035, "nlines": 294, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "क्रीडा – Maharashtra Darpan", "raw_content": "\nरेती चोरी करणाऱ्या आरोपीतांना अटक : खापा\nहृदय विदारक घटना ; बापाने केली बारा महिन्यांच्या मुलाची हत्या ; सावनेर तालुक्यातील वाकोडी येथिल घटना\nतालुकात नविन १९ रूग्णाची भर , एकुण १०१०रुग्ण : बिडिओ प्रदिप बमनोटे यांची माहीती\nविश्व पर्यावरण दिवसी पिंपळाचे व आंब्याच्या वृक्षाचे केले वृक्षारोपण\nपत्रकार माणिकराव वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजलि\nपुरग्रस्ताना त्वरित आर्थिक मदत द्या.:अली चे आमरन उपोषन शुरू\nपातरू” बियाणे कंपनीचे लाखो रुपयांचे धान पीक बरबाद- संजय सत्येकार\nचारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला\nकन्हान परिसरात नविन नऊ रूग्ण : कोरोना अपडेट\nनौकरी न मिळाल्याच्या नैराश्यातुन इंजीनिअर युवकांची पुलाखाली उडी मारून आत्महत्या\nकन्हान परिसरात नविन १३ कोरोना रूग्ण : कोरोना अपडेट\nकोळसा ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी\nगौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण\nगौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण कामठी -प्रभाग 15 तील गौतम नगरात ग्रिन जिम चे लोकार्पण नगरसेविका संध्या रायबोले यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्या करिता परिसरातील नागरिकांनी ग्रिन जिम चा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेविका संध्या रायबोले यांनी केले […]\nराज हत्याकांड प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्टात चालविण्याची मागणी :कन्हान शहर विकास मंच\nराज हत्याकांड प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्टात चालविण्याची मागणी #) कन्हान शहर विकास मंच चे कन्हान पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन. कन्हान : – नागपुर एमआईडीसी थाना अंतर्गत एका हत्याराने १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याने कन्हान शहर विकास मंच पदाधिका-यां नी या घटनेचा जाहिर निषेध करित कन्हान पोलीस स्टे […]\nजुनिकामठी ला अवैद्य रेती चोरून नेताना ट्रॅक्टर ट्रॉली पकडली.\nजुनिकामठी ला अवैद्य रेती चोरून नेताना ट्रॅक्टर ट्रॉली पकडली. #) कन्हान पोलीसाची कारवाई ६ लाख ४ हजार रू चा मुद्देमाल जप्त. कन्हान : – नदी घाटरोहणा घाटातुन अवैद्यरित्या रेती चोरून आणताना ट्रॅक्टर ट्रॉली सह आरोपीस कन्हान पोलीसांनी पकडुन १ ब्रॉश रेती, ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण ६ लाख ४ हजार रूपयांचा मुद्देमाल […]\nआयपीएल टी-२० क्रिकेट वर जुगार खेळताना आरोपीस पकडले :कन्हान पोलीसांची कारवाई\nआयपीएल टी-२० क्रिकेट वर जुगार खेळताना आरोपीस पकडले. #) कन्हान पोलीसांची कारवाई १,३९,६५० रूपयाचा मुद्देमाल जप्त. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत मा.परी.पो. उप अधिक्षक, कन्हान थानेदार यांनी अ़धिकारी व कर्मचा-यांसह तारसा रोड शहीद चौकात छापा मारून आयपीएल टी-२० क्रिकेट वर पैश्यांचा जुगार खेळतांना आरोपीस पकडुन १,३९,६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त […]\nकन्हान च्या अनिकेत लखन पुरवले यांनी दुबई येथे भारताला मिळवुन दिला अंजिक्यपद\n*कन्हान च्या अनिकेत लखन पुरवले यांनी दुबई येथे भारताला मिळवुन दिला अंजिक्यपद* *अनिकेत लखन पुरवले याने उत्कृष्ट कामगिरी करुन कन्हान शहराचे नाव रोशन केल्याबद्दल कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी केले स्वागत* कन्हान – दुबई येथे झालेल्या चार देशांच्या अंडर – २३ क्रिकेट टूर्नामेंट मध्ये भारताच्या कॅप स्टार अकादमीने उपविजेते […]\nक्रीडाविषयक कामगिरी उंचावण्याकरिता क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करावे – क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार\nक्रीडाविषयक कामगिरी उंचावण्याकरिता क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करावे – क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार मुंबई : राज्याची क्रीडाविषयक कामगिरी अधिक उंचावण्याकरिता राज्य शासनाचा क्रीडा विभाग, लष्कर आणि एनसीसी यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे असल्याचे राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनील केदार यांनी सांगितले. लष्कर आणि […]\nविद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन करा\nविद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन करा #) माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे यांची मागणी. कन्हान : – कोविड १९ च्या गडद छायेत १० व १२ वी च्या परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. अपूर्ण अभ्यासक्रम व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. निकालानंतर होणाऱ्या विद्यार्थी आत्महत्या थांबविण्यासाठी परिक्षेपूर्व समुपदेशन […]\nपवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने “ज्ञानदायिनी गौरव” पुरस्कार प्रदान\nखापा : शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खापा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने स्वाभिमान सप्ताह निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस खापा शहर अध्यक्ष सौ विद्याताई तुमाने यांच्या हस्ते “ज्ञानदायिनी गौरव” पुरस्कार हा महिला शिक्षका सौ.अर्चनाताई संजयराव भेलकर जवाहर हाईस्कूल व कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय, खापा यांना प्रदान करण्यात आला. […]\nतरुणाचा पेच नदी घोगरा महादेव काळाफाटा च्या डोहात बुडून मृत्यू\n*बाबुलवाङा चा तरुणाचा पेच नदी घोगरा महादेव काळाफाटा च्या डोह��त बुडून मृत्यू* पारशिवनी(ता प्र):- पोलिस स्टेशन हदीत मौजा पेचनदी ,घागेरा माहादेव काळाफाटा चे उतर दिशेन पाच किलोमिटर चे अंतराने रहा युवक रैनिग करायला गेले ,रँनिग करून नदीच्या पाण्यात पोहायला गेले ,पोहता पोहता सहा युवका मध्ये एक युवक अरविंद मधुकर राऊत, […]\nसावनेर चे नामांकित श्री.अतुल मदनराव पाटील यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा\nमा. अतुल पाटील यांना जन्म दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. सावनेर : 4 ऑक्टोंबरला श्री अतुल पाटील यांच्या सावनेर येथे जन्म झाला. नर्सरी ते चौथीपर्यंतचे शिक्षण हे त्यांनी सावनेर येथील सुप्रसिद्ध असलेले मॉर्निंग स्टार कॉन्व्हेंट येथून घेतले. यानंतर पाचवी ते बारावी पर्यंतचे शिक्षण त्यांनी भालेराव हायस्कूल व एमसीवीसी येथून घेतले. खेळात मोठ्याप्रमाणात […]\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/opposition-leader-devendra-fadnavis-statement-on-delhi-visit-bsr95", "date_download": "2021-07-25T21:04:19Z", "digest": "sha1:DRRXXLU4RNVJVELG7GGJL4GFUBQZCEMJ", "length": 7088, "nlines": 121, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दिल्लीवारीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...", "raw_content": "\nदिल्लीवारीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...\nनागपूर : सध्या महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांच्या दिल्ली वारीमुळे राज्यातील राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (opposition leader devendra fadnavis) यांनी नुकतीच दिल्लीवारी (fadnavis delhi visit) केली. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबत युती करण्याचे सुतोवाच केले. तसेच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यामुळे फडणवीसांची दिल्लीवारी राजकीय तर नव्हती ना अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यावरच आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. (opposition leader devendra fadnavis statement on delhi visit)\nहेही वाचा: पेट्रोल-डिझेलला पर्याय : गवतापासून जैविक इंधन प्रकल्पाची मुहूर्तमेढ\nजे नवीन मंत्री झालेत, त्यांची शुक्रवारी दिल्लीला भेट घेतली. तसेच आणखी काही कामं होती, त्यासाठी दिल्लीला गेलो होतो. केंद्र सरकारकडे आपली विविध कामे असतात, त्यासाठी जावं लागतं. या दिल्ली भेटीचा कुठलाही राजकीय अर्थ लावण्याचं काही कारण नाही, असे फडणवीस म्हणाले.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी परप्रांतीयांचा मुद्दा सोडला, तर मनसेसोबत आमची युती होऊ शकते, असे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने त्यांचं हे विधान महत्त्वाचं मानले जात आहे. नेहमीच असं पाहण्यात येतं की, चंद्रकांत दादांचं म्हणणं पूर्णपणे समजून घेतलं जात नाही. बरेचदा अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या पसरवल्या जातात. त्यामुळे सर्वत्र संभ्रम निर्माण होतो. चंद्रकांत पाटलांनी शुक्रवारी केलेले विधान, ते त्यांनी अभ्यासपूर्णच केले असेल. माझे याबाबत त्यांच्याशी बोलणे झालेले नाही. त्यांच्याशी बोलून झाल्यावर यावर प्रतिक्रिया देईन. तसेही महानगरपालिका निवडणुकीला अजून वेळ आहे. त्यासाठी आत्ताच घाई करण्याची गरज नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hdv-fiber.com/mr/products/", "date_download": "2021-07-25T21:22:03Z", "digest": "sha1:ODCHS5TUQ47TIK4IVZXH277Z3UE2IU3T", "length": 6724, "nlines": 213, "source_domain": "www.hdv-fiber.com", "title": "उत्पादने उत्पादक आणि पुरवठादार - चीन उत्पादने फॅक्टरी", "raw_content": "\nएसएफपी / एसएफपी + मॉड्यूल\nकेसी एन 901 स्मार्ट हेल्मेट\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n10G एसएफपी मॉड्यूल व्हिडिओ\nकॉपर एसएफपी मॉड्यूल व्हिडिओ\nएसएफपी / एसएफपी + मॉड्यूल\nकेसी एन 901 स्मार्ट हेल्मेट\nदूरसंचार उपकरणे 4Rj45 10/100 एमबीपीएस ...\nHuawei ओएलटी सह शेन्झेन फॅक्टरी ओएनयू सुसंगत ...\nफॅट मॉडेम फायबर ऑप्टिक ऑन्ट राउटर पॉन ओनु 1 जीई 1 ...\nGPON / EPON ओल्ट आणि पॉन मॉड्यूल\nएसएफपी / एसएफपी + मॉड्यूल\nकेसी एन 901 स्मार्ट हेल्मेट\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n6 / फ, इमारत ब, XuDa औद्योगिक इमारत, fenghuang प्रथम औद्योगिक क्षेत्र, Fuyong टाउन, Bao'an जिल्हा, शेंझेन, 518103, चीन.\nमार्गदर्शक - हॉट उत्पादने - साइटमॅप - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nगिगाबिट मॅनेज्ड स्विच , ट्रान्सीव्हर स्विच , नेटवर्क स्विच , सिस्को मॅनेज स्विच , मॅनेजनेबल नेटवर्क स्विच , वायरलेस इथरनेट गेटवे ,\nउत्पादने मार्गदर्शक - वैशिष्ट्यीकृत उत्पादने - हॉट टॅग्ज - Sitemap.xml - मोजण्याच्या एककाचे संक्षिप्त रुप मोबाइल\nवायरलेस इथरनेट गेटवे , ट्रान्सीव्हर स्विच , गिगाबिट मॅनेज्ड स्विच , नेटवर्क स्विच , मॅनेजनेबल नेटवर्क स्विच , सिस्को मॅनेज स्विच ,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी Esc Enter दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/health-fitness/do-home-remedies-for-hair-loss-news-update-article/", "date_download": "2021-07-25T22:27:49Z", "digest": "sha1:XECZCZ7U54W7BQVUG3YWBS5KQBUJYPBE", "length": 26152, "nlines": 160, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "Health First | जाणून घ्या केस गळतीवरील काही घरगुती उपाय | Health First | जाणून घ्या केस गळतीवरील काही घरगुती उपाय | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पाया��र उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nHealth First | जाणून घ्या केस गळतीवरील काही घरगुती उपाय\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 महिन्यांपूर्वी | By Yogita Khot\nमुंबई ७ मे : काही जण प्रदूषणामुळे, कोंड्यामुळे तर काही तणावपूर्ण जीवनशैलीमुळे केसगळतीच्या समस्येशी झगडत असतात. तज्ञांच्या मते ,काही प्रमाणात होणारी केसगळती ठीक आहे मात्र जेव्हा ती दिवसाला ५०-१०० केसांच्या वर जाते तेव्हा मात्र धोक्याची घंटा आहे, अशावेळी हे काही घरगुती उपाय करून तर पहा\nझेंडूचे फुल बारीक करून त्‍याचा रस काढा. हा रस नारळाच्‍या तेलात टाकून उकळून घ्‍या. हे तेल थंड झाल्‍यानंतर बाटलीत भरून ठेवा. हे तेल रोज केसाला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.\nजटामांसी या वनस्पतीला नारळाच्‍या तेलामध्‍ये उकळून हे तेल थंड झाल्‍यानंतर बॉटलमध्‍ये भरावे. रोज रात्री हे तेल डोक्‍याला लावल्‍यानंतर केस गळणार नाहीत.\nआहारात जास्‍त मीठाचा वापर केला तर टक्कल पडते. मीठ, काळी मिर्ची एक-एक चमचा घ्‍या. या मिश्रणात पाच चमचे नारळाचे तेलटाका. हे मिश्रण टक्कल पडलेल्‍या जागेवर लावल्‍यानंतर केस उगवायला सुरूवात होते.\nआवळ्याचे चुर्ण तयार करुन हे चुर्ण दह्यात मिसळून घ्‍यावे. यानंतर आवळा आणि दह्याची पेस्‍ट तयार करून केसाच्‍या मुळाला लावावी. एका तासानंतर केस स्‍वच्‍छ धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा हा प्रयोग केल्‍यानंतर डोक्‍यावर केस यायला लागतील.\nदोन लीटर पाण्‍यामध्‍ये आवळ्याचे चुर्ण, लिंबाची पाने टाका. दोन लीटर पाणी आर्धे होईपर्यंत उकळत ठेवा. या पाण्‍याने आढवड्यातून दोन वेळा केस स्‍वच्‍छ करा. यामुळे केस गळती थांबते.\nजैतूनच्‍या(ऑलिव्ह ऑइल) तेलामध्‍ये एक चमचा मध आणि एक चमचा दालचीनी पावडर टाकून पेस्‍ट तयार करावी. स्‍नान करण्‍याआगोदर ही पेस्‍ट डोक्‍याला लावावी. पंधरा मिनिटा नंतर केस कोमट पाण्‍याने स्‍वच्‍छ करावेत. काही दिवसात केस गळती बंद होईल.\nशिकाकाईच्‍या बीयामध्‍ये थोडे पाणी टाकून बारिक करून घ्‍यावे. रात्रभर पेस्‍ट थंड असेलल्‍या ठिकाणी ठेवावी. सकाळी हे पेस्‍ट केसाला लावून अर्ध्‍या तासानंतर केस स्‍वच्‍छ करावे. हे पेस्‍ट केसासाठी नॅचरल शॅम्‍पूचे काम करते. याचा वापर वारंवार केल्‍यानंतर ���ेस गळतीची समस्‍या दूर होते.\nआहारात मेथीच्‍या भाजीचा वापर जास्‍तीत-जास्‍त केल्‍या नंतर आरोग्‍यासाठी लाभदायक ठरतो. मेथीच्‍या बीया रात्रभर पाण्‍यात भिजत ठेवा.सकाळी याचे पेस्‍ट तयार करा. हे पेस्‍ट केसाला लावल्‍यांनतर केस गळती थांबते.\nजास्‍वदांच्‍या फुलाचा रस काढून घ्‍या. या रसाने केसाची मसाज करा. एका तासानंतर केस स्‍वच्छ करावेत. केस दाट होण्‍याबरोबरच काळे\nमागील बातमी पुढील बातमी\nHealth First | अतिशय वेगानं कमी होईल वजन | आहारात रोज घ्या ‘हे’ सूप\nजर तुम्हाला सूप पिण्यास आवडत असेल तर मग आनंदी रहा आणि आजपासून आपल्या नियमित आहारात याचा समावेश करा. हे चवदार आणि पौष्टिक आहे शिवाय वजन कमी करण्यास देखील मदत करते. ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार, वजन कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे द्रव आहार. संशोधकांचे म्हणणे आहे की जर एखाद्या व्यक्तीने तज्ञांच्या सल्ल्यानुसार घन आहाराचे प्रमाण कमी करून आपल्या दैनंदिन आहारात साखर मुक्त शेकचा सूप घेतल्यास चार महिन्यांनंतर त्याचे 10 टक्के वजन कमी होईल. आहे, हृदयाच्या आजारांची शक्यता देखील दूर केली जाते. म्हणून, आपल्या रोजच्या आहारात सूप आणि फळांचा रस घ्या.\nआरोग्य मंत्र 10 महिन्यांपूर्वी\nHealth First | अल्युमिनियम फॉइलचा वापर | आरोग्यासाठी आहे घातक\nआजकाल दैनंदिन वापरामध्ये प्रत्येक घरात ॲल्युमिनियम फॉइलचा बराच वापर केला जात आहे. घरात तसेच बाहेर सर्वत्र खाद्यपदार्थ पॅक करण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचा वापर केला जात आहे. किडनी विशेषतज्ञ हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक मानतात. ॲल्युमिनियम फॉइलचा वापर आपल्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.\nआरोग्य मंत्र 6 महिन्यांपूर्वी\nHealth First | अति तिखट पदार्थ खाता | मग हे वाचा\nरोजच्या खाद्य सवयीमध्ये अनेकांना तिखट, झणझणीत जेवण जेवायची सवय असते. जेवणात जरा तरी तिखट कमी असेल तर त्यांना जेवण रुचकर लागत नाही. तिखट खाताना भलेही कितीही घाम किंवा डोळ्यांतून पाणी येऊ दे, ते तरीही तिखट खाणं सोडत नाहीत. दरवर्षी स्कॉटलंडमध्ये तिखट खाण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेत जगातील सर्वात तिखट पदार्थ ‘किलर करी’ खावा लागतो. यात अनेकजण उत्साहाने भाग घेतात, पण कोणालाही हा पदार्थ पूर्ण खाण्यात यश आलेलं नाही. अनेकांना रुग्णालयातही दाखल करावं ���ागलं. अशात जर तुम्हालाही तिखट खाणं आवडत असेल तर जरा सांभाळून. एका संशोधनानुसार, दररोज 50 ग्रॅम मिर्ची खाल्यास डिमेंशिया हा आजार होण्याचा धोका असतो.\nआरोग्य मंत्र 7 महिन्यांपूर्वी\nHealth First | अपूर्ण झोपेमुळे हाडं कमकुवत होण्याचा धोका\nफार कमी झोपेमुळे केवळ आरोग्यच नाही, तर दिनचर्याही बिघडत जाते. परंतु कमी झोपेमुळे हाडंदेखील कमकुवत होत असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे हाडं कमकुवत होण्याचा आणि तुटण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.\nआरोग्य मंत्र 5 महिन्यांपूर्वी\nHealth First | २ रुपयाची तुरटी तुमच्या पांढऱ्या केसांना करेल काळे | घरगुती रामबाण उपाय\nआजच्या या धावपळीच्या जीवनात आपले चुकीचे खाणे पिणे आणि चुकीची जीवनशैली यामुळे आपल्याला स्वत:कडे लक्ष द्यायला वेळच नाही. आपण फक्त पैशाच्या मागे धावत असतो. त्यात आपण कसे दिसतो, काय खातो याकडे आपले दुर्लक्ष होते. परिणामी त्याचा आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हवेतील प्रदूषण व जंक फूडचे वारंवार सेवन यामुळे आधीच आपली त्वचा व केस यावर विपरीत परिणाम होत असतो.\nआरोग्य मंत्र 4 महिन्यांपूर्वी\nHealth First | अल्सर म्हणजे काय तो होण्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या तो होण्याची कारणे आणि उपाय जाणून घ्या \nअल्सर म्हणजे पोटात होणाऱ्या जखमा होय. जेव्हा हे घाव आतड्यांत किंवा अन्न नलिकेमध्ये तयार होतात तेव्हा रुग्णाला काही खाताना वा पिताना खूप वेदना होतात आणि मोठा त्रास होतो. चावलेला कोणताही पदार्थ गिळताना सुद्धा अशी जाणीव होते जसे की काहीतरी आपला गळा चिरून आतमध्ये शिरत आहे. या स्थितीत रुग्ण साधं पाणी पिताना सुद्धा घाबरतो. कारण पाणी पिताना सुद्धा खूप जळजळ आणि वेदना होतात. पोटाच्या वेगवेगळ्या भागात होणाऱ्या अल्सरच्या आजराला वेगवेगळी नावे आहेत आणि हे अल्सर तयार होण्याची कारणे सुद्धा वेगवेगळी असतात. पोटात तयार होणाऱ्या अल्सरला गॅस्ट्रिक अल्सर आणि आतड्यांत होणाऱ्या अल्सरला डुओडिनल अल्सर म्हटले जाते.\nआरोग्य मंत्र 3 महिन्यांपूर्वी\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्ण��ंच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुं��ई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00603.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_705.html", "date_download": "2021-07-25T21:56:58Z", "digest": "sha1:EBJG3DCZWIOOGNXFSSTBNRF2R7GE2E6F", "length": 12059, "nlines": 85, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "फी सक्ती करणाऱ्या साकेत शाळा प्रशासना विरोधात मनसे आक्रमक - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / फी सक्ती करणाऱ्या साकेत शाळा प्रशासना विरोधात मनसे आक्रमक\nफी सक्ती करणाऱ्या साकेत शाळा प्रशासना विरोधात मनसे आक्रमक\n■कोळसेवाडी पोलिसांनी मनसे, मनविसे पदाधिकार्यांना ताब्यात घेऊन सोडले....\nकल्याण , कुणाल म्हात्रे : कोरोना काळात विद्यार्थ्याकडे फी भरण्यासाठी सक्ती करणाऱ्या कल्याण पूर्वेतील साकेत शाळा प्रशासनाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून शाळेत याबाबत आंदोलन करण्यात आले. शाळेत आंदोलन करणाऱ्या मनसे आणि मनविसेच्या कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत काही वेळानंतर सुटका केली.\nकल्याण पूर्वेतील अनेक पालकांच्या तक्रारीनंतर आज कल्याण पूर्वेतील मनसे व मनविसे तर्फे साकेत शाळा प्रशासनाची कानउघडणी केली. कोरोना लॉकडाऊन असताना, तसेच अनेक पालकांकडे नोकरी नसताना वार्षिक शुल्क दरवाढ,पालकांच्या घरी जाऊन शुल्क वसुली, शुक्ल भरण्याची वारंवार सक्ती या व इतर अनेक विषयावर मनसे आक्रमक होत साकेत शाळेत निदर्शने करत आंदोलन केले.\nशाळेचा वार्षिक शुल्क कमी करावी. येणाऱ्या वर्षा पासून डी. डी. देणार नाही. वार्षिक फी टप्प्या टप्प्याने भरण्याची मुभा मिळावी. दर महिन्याला पालक सभा घेण्यात यावी. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय चांगली असावी. शाळेतले अनेक वर्ग जे खराब झाले आहेत ते सुधारावे आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. मनसेच्या आक्रमकपणामुळे शाळा प्रशासनाने २ तारखेला मनसे पदाधिकारी,पालक,शाळा प्रशासन यांची एकत्र���त बैठक बोलावली असून या बैठकीत पालकांच्या सर्व मागण्यांचा विचार केला जाईल असे सांगण्यात आले.\nया वेळी मनविसे शहर अध्यक्ष निर्मल निगडे, मनविसे उपशहर अध्यक्ष अंकुश राजपूत, सतीश उगले, मनसे उप विभाग अध्यक्ष गंगाधर कदम, उपशाखा अध्यक्ष रमेश शिंदे यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेत नंतर सुटका केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने पालक आणि मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.\nफी सक्ती करणाऱ्या साकेत शाळा प्रशासना विरोधात मनसे आक्रमक Reviewed by News1 Marathi on December 30, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2021-07-25T22:11:57Z", "digest": "sha1:LASURVXGP2GKVEFHF3UMH4XWLEEOFQW6", "length": 12404, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एप्रिल १२ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएप्रिल १२ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील १०२ वा किंवा लीप वर्षात १०३ वा दिवस असतो.\n<< एप्रिल २०२१ >>\nसो मं बु गु शु श र\n३ ४ ५ ६ ७ ८ ९\n१० ११ १२ १३ १४ १५ १६\n१७ १८ १९ २० २१ २२ २३\n२४ २५ २६ २७ २८ २९ ३०\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\n१६०६ - ग्रेट ब्रिटनने युनियन जॅकला आपला अधिकृत ध्वज म्हणून मान्यता दिली.\n१८६१ - अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या सैन्याने चार्ल्स्टननजीकच्या फोर्ट सम्टरवर हल्ला केला व युद्धास तोंड फुटले.\n१८६�� - अमेरिकन गृहयुद्ध-फोर्ट पिलोची कत्तल - जनरल नेथन बेडफोर्ड फॉरेस्टच्या नेतृत्त्वाखालील दक्षिणेच्या सैन्याने शरण आलेल्या उत्तरेच्या श्यामवर्णीय सैनिकांची कत्तल उडवली.\n१८६५ - अमेरिकन गृहयुद्ध- उत्तरेच्या सैन्याने मोबिल, अलाबामा जिंकले.\n१८७७ - युनायटेड किंग्डमने दक्षिण आफ्रिकेचा ट्रान्सव्हाल प्रांत बळकावला.\n१९३५: प्रभात चा चंद्रसेना हा हिन्दी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.\n१९४५ - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्टचा अध्यक्षपदी असताना मृत्यु. उपाध्यक्ष हॅरी ट्रुमनची राष्ट्राध्यक्षपदी नेमणूक.\n१९४६ - सिरीयाला फ्रांसपासून स्वातंत्र्य.\n१९६१ - सोवियेत संघाचा युरी गागारिन अंतराळात जाणारा प्रथम माणूस झाला.\n१९६७: कैलाशनाथ वांछू भारताचे १० वे सरन्यायाधीश झाले.\n१९७५ - ख्मेर रूजने कंबोडियाची राजधानी फ्नॉम पेन्ह जिंकली.\n१९८० - लायबेरियात लश्करी उठाव. सॅम्युएल डोने राज्यसत्ता हाती घेतली.\n१९८१ - स्पेस शटल कोलंबियाचे सर्वप्रथम प्रक्षेपण.\n१९९४ - युझनेटवर सर्वप्रथम व्यापारिक स्पॅम ईमेल पाठवण्यात आली.\n१९९७ - भारतीय पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा राजीनामा.\n१९९७: पूर्वप्राथमिक प्रवेशाकरिता पाल्य अथवा पालकांच्या मुलाखती घेण्यास मनाई करण्याची तरतूद असणारे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.\n१९९८: सी. सुब्रमण्यम यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला.\n१९९८ - स्लोव्हेनियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ५.६ तीव्रतेचा भूकंप.\n२००१ : इंडोनेशियात ८.५ आणि ८.२ रिश्टर क्षमतेचे लागोपाठ दोन भूकंप\n२००२ - व्हेनेझुएलात ह्युगो चावेझविरुद्ध उठाव. पेद्रो कार्मोनाने तात्पुरते अध्यक्षपद घेतले.\n२००९: झिम्बाब्वेने अधिकृतरीत्या झिम्बाब्वेचे डॉलर हे चलन सोडून दिले.\n२०१७- विरार लोकलला आज 150 वर्षे पूर्ण झाली आहेत. 12 एप्रिल, 1867 रोजी विरारहून पहिली लोकल धावली होती. तेव्हा केवळ एकच गाडी पहाटे 6.45 वाजता विरारहून सुटायची व सायंकाळी 5.30 वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.\nख्रिस्तपूर्व ५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म.\n४९९ - महावीर, जैन धर्मसंस्थापक.\n१४८२: मेवाडचे महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग\n१५७७ - क्रिस्चियन चौथा, डेन्मार्कचा राजा.\n१८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे\n१९०२ - लुई बील, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.\n१९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे\n१९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर दिक्षीत ऊर्फ कवी संजीव\n१९१७: सलामीचे फलंदाज तसेच डावखुरे मंदगती गोलंदाज विनू मांकड\n१९३२: श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री तामिळ नेते लक्ष्मण कादिरमगार\n१९४३: केंद्रीय मंत्री सुमित्रा महाजन\n१९५४: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी\n१९८१ - तुलसी गॅब्बार्ड, अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात निवड झालेली पहिली हिंदू व्यक्ती.\n२३८ - गॉर्डियन पहिला, रोमन सम्राट.\n२३८ - गॉर्डियन दुसरा, रोमन युवराज.\n३५२ - पोप ज्युलियस पहिला.\n१७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा\n१८१७: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर\n१९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य\n१९१२: अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन\n१९४५ - अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष फ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.\n१९८० - विल्यम आर. टॉल्बर्ट, जुनियर, लायबेरियाचा राष्ट्राध्यक्ष.\n२००१: NASSCOM चे अध्यक्ष देवांग मेहता\n२००१: स्माईली चे जनक हार्वे बॉल\n२००१: हिंदकेसरी पै. चंबा मुत्‍नाळ\n२००६: कन्नड चित्रपट अभिनेता तसेच गायक राजकुमार\n२०१२-कवी आणि नाटककार मोहित चट्टोपाध्याय\nबीबीसी न्यूजवर एप्रिल १२ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nएप्रिल १० - एप्रिल ११ - एप्रिल १२ - एप्रिल १३ - एप्रिल १४ - (एप्रिल महिना)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/2016/", "date_download": "2021-07-25T23:05:34Z", "digest": "sha1:YYLZOK4EXRZZGS6DLBDOHFQQUMBGEVG4", "length": 12060, "nlines": 153, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "कोरोना संकट : ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णयआता पत्रकारांनाही मिळणार 50 लाखाचे विमा कवच – सह्याद्री माझ��", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/महाराष्ट्र/कोरोना संकट : ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णयआता पत्रकारांनाही मिळणार 50 लाखाचे विमा कवच\nकोरोना संकट : ठाकरे सरकारचा महत्वपूर्ण निर्णयआता पत्रकारांनाही मिळणार 50 लाखाचे विमा कवच\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email04/06/2020\nमुंबई — सध्या राज्यात कोरोना विरोधातील विरुद्ध तीव्र झालेले असतानाच अत्यावश्यक सेवेत असणारे पत्रकार तितकीच मोलाची कामगिरी बजावत आहे. माहिती मिळवण्यासाठी पत्रकार जीवावर उदार होऊन काम करतांना दिसून येत आहेत. त्यामुळे या काळात कर्तव्य बजावत असलेल्या पत्रकारास 50 लाखाचे विमा कवच देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली ते माध्यमाशी संवाद साधत असताना या संदर्भात माहिती दिली‌\nडॉक्टर आणि पोलीसचं नाही तर पत्रकारही करोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवाने जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झाले तर घाबरून जाण्याचे कारण नाही. तुम्ही बरे व्हालचं. दुर्देवाने कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा करोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचे विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नाही, असे टोपे म्हणाले.\nजर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिले की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना करोनाची लागण झाली. तसंच यात दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला त्याला हे कवच मिळणार आहे. तसंच करोनाचं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला करोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचे हे विमा कवच मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त राज्यभरात रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे--अजित पवार, जयंत पाटील\nअशोक चव्हाण यांची करोनावर यशस्वी मात\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nबोले तैसा चाले… ✍️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त धनंजय मुंडे यांचा विशेष लेख..✍️\nरेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; उच्च न्यायालयात खटला रद्दबातल\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/maratha-reservation-mp-chhatrapati-sambhaji-raje-cm-uddhav-thackeray-letter-akb84", "date_download": "2021-07-25T21:36:42Z", "digest": "sha1:ODF3IBJBBEMNI4I6MS6WCOT25VH3G753", "length": 10570, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | अन्यथा आमचा लढा आम्ही पु���्हा सुरू करू; छत्रपती संभाजीराजेंचा सरकारला इशारा", "raw_content": "\n'.... अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू'' ;संभाजीराजे\nकोल्हापूर: मराठा समाजाच्या ( Maratha Reservation) मागण्या सरकारने मान्य जरी केले असल्या तरी यावर महिनाभरात प्रशासनाची कारवाई नाही. असे पत्र खासदार संभाजीराजे छत्रपती (chhatrapati sambhaji raje) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(UddhavThackeray)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पाठवले आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी अन्यथा आमचा लढा पुन्हा सुरू करू असा इशारा संभाजीराजे यांनी पत्राद्वारे दिला आहे.\nया पत्रात ते म्हणाले, राज्य शासनाने 17 जूनच्या बैठकीत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करून एक महिना उलटल्यानंतरही त्याबाबत कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता संबंधित अधिकाऱ्यांकडून कार्यवाही अहवाल मागवून वरील आदेशांची अंमलबजावणी करावी, अन्यथा आम्ही आमचा लढा पुन्हा सुरु करू, असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.\nसंभाजीराजेंनी आज यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्मरणपत्र लिहिले असून त्याच्या प्रती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ समिती, महसूलमंत्री, गृहमंत्री आदींना पाठविल्या आहेत. 17 जून रोजी आम्ही आमचे मूक आंदोलन महिनाभर तहकूब केले होते, तो कालावधी आता संपत आला असल्याचेही त्यांनी पत्रात सूचित केले आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यांमधील आरक्षण रद्द केल्यानंतर आम्ही या मागण्या केल्या होत्या. आरक्षणा इतक्याच महत्वाच्या असलेल्या या मागण्या प्रामुख्याने समाजाला आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी केल्या आहेत. या न्याय्य मागण्यांसाठी समाजाला वेठीला न धरता 16 जून रोजी मूक आंदोलन केले होते. लोकप्रतिनिधींची या प्रश्नावरील भूमिका जाणून घेण्यासाठी हे आंदोलन होते. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने दुसऱ्याच दिवशी घेतलेल्या बैठकीत समाजाच्या मागण्या शासनस्तरावर मान्य केल्या, असेही संभाजीराजेंनी दाखवून दिले आहे.\nयासंदर्भात झालेल्या बैठकीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्य मंत्री, राज्याचे महाधिवक्ता यांच्यासह राज्यातील प्रमुख समन्वयक व संबंधित सर्व शासकीय विभागांचे मुख्य सचिव �� वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत समाजाच्या प्रमुख मागण्यांविषयी सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मंत्र्यांनी समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शविला. अधिकाऱ्यांनी त्यानुसार कार्यवाही करून मागण्यांची पूर्तता करण्यासाठी कालावधी मागितला होता. त्यामुळे शासनाने केलेल्या विनंतीनुसार आम्ही नियोजित मूक आंदोलन एक महिना पुढे ढकलले होते. हा एक महिन्याचा अवधी संपत आला असून राज्य शासनाने बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पूर्तता व अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केल्याचे दिसून येत नाही.\nराज्य शासनाने समाजाच्या बहुतांश मागण्या मान्य जरी केल्या असल्या, तरी प्रशासनाच्या बेपर्वाईमुळे यावर अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. अशा स्थितीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्वच संबंधितांनी परिस्थितीचा गांभिर्याने विचार करावा. तसेच संबंधित सर्व प्रशासकीय विभागांकडून मागण्यांबाबत झालेल्या निर्णयांचा कार्य अहवाल त्वरीत मागवून या मागण्या मार्गी लावून त्यांची तात्काळ प्रभावी अंमलबजावणी करावी. अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू, असा इशारा संभाजीराजेंनी या पत्रात दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/hungama-2-actor-meezaan-jaaferi-opens-up-on-rumours-of-dating-navya-naveli-nanda-says-i-am-single-yst88", "date_download": "2021-07-25T23:29:13Z", "digest": "sha1:QJND7BWF73SCNIS3HUNU7PKKN7W7GOG7", "length": 8060, "nlines": 123, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'शपथ घेऊन सांगतो, मी अजूनही सिंगलच' मिजान असं का म्हणतोय?", "raw_content": "\n'शपथ घेऊन सांगतो, मी अजूनही सिंगलच' मिजान असं का म्हणतोय\nमुंबई - बॉलीवूड सेलिब्रेटींबद्दल(bollywood celebrities) नेहमी कोणत्या कोणत्या विषयांवर चर्चा होत असते. त्यांचा सोशल मीडियावर बोलबाला असल्यानं त्यांच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांचे लक्ष असते. अर्थात यात सगळेच सेलिब्रेटी हे चाहत्यांना काय वाटेल याचा विचार करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही ट्रोलर्स करत असल्याचे दिसून आले आहे. जावेद जाफरी हा प्रसिद्ध अभिनेता आहे. कोणेएकेकाळी चांगला डान्सर म्हणूनही तो प्रख्यात होता. होस्ट म्हणूनही त्यानं नाव कमावलं आहे. त्याचा मुलगा मिजान जाफरी यानं संजय लीला भन्साळीच्या मलाल (sanjay leela bhansali) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये (malal movie) कमबॅक केलं होतं. (hungama 2 actor meezaan jaaferi opens up on rumours of dating navya naveli nanda says i am single yst88)\nसध्या मिजान आणि अमिताभ बच्चन (amitabha bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (grand daughter) यांच्या रिलेशनबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. मिजान (meezan) हा त्याच्या हंगामा 2 वरुन चर्चेत आला आहे. आपल्या पहिल्या चित्रपटामुळे तो चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. आता तो सोशल मीडियावर जास्त प्रकाशझोतात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी अफवा आहे की मिजान आणि नव्या नवेली नंदा यांचे अफेयर आहे. यासगळया प्रकारामुळे नव्या नवेली नंदा चांगलीच भडकली आहे. त्यावर मिजाननं देखील प्रतिक्रिया दिली आहे.\nमिजान हंगामा 2 मध्ये शिल्पा शेट्टी सोबत दिसणार आहे. त्यानं डीनएला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मी अजून कुणाला डेट करण्यास सुरुवात केलेली नाही. मी माझी शपथ घेऊन सांगतो की, मी अजून सिंगल आहे. मी अनेकदा हे सांगितले आहे. मात्र त्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. मागे देखील मी काही सांगितले होते मात्र त्याच्यावर काही वेगळेच छापून आले होते.\nहेही वाचा: मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवून दाखवा; सुमित राघवनचे चॅलेंज\nहेही वाचा: 'वाघाचं काळीज पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर अमृताचे उत्तर\nमी जे बोललो त्यावरुन मोठ्या प्रमाणात हंगामा झाला आहे. हे मला माहिती आहे. मात्र लोकं नेहमी चूकीच्या पद्धतीनं तुमच्या बोलण्याचा अर्थ लावतात. त्याला आपण काय करायचं. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की, कुणाशी काही बोलायचं नाही. ते जास्त सुरक्षित आहे असे मला वाटते. बराच गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता बस्स. अशा शब्दांत मिजाननं आपला राग व्यक्त केला आहे. जे काही चाललं आहे ते नव्या नवेलीसाठी देखील त्रासदायक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/opposition-challenge-kardile-gadakh-village-68251", "date_download": "2021-07-25T21:51:23Z", "digest": "sha1:YQWN6HSPXS542VLNI6CHFM566V5AMTHJ", "length": 19692, "nlines": 217, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कर्डिले, गडाख यांच्या गावांत विरोधकांचे आव्हान - Opposition challenge in Kardile, Gadakh village | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्डिले, गडाख यांच्या गावांत विरोधकांचे आव्हान\nकर्डिले, ���डाख यांच्या गावांत विरोधकांचे आव्हान\nकर्डिले, गडाख यांच्या गावांत विरोधकांचे आव्हान\nरविवार, 10 जानेवारी 2021\nनगर तालुक्‍यातील बुऱ्हाणनगर येथे भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले तसेच शिवसेनेचे नेते जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई गावात इतर नेत्यांनी आव्हान दिल्याने, या दोन नेत्यांसाठी या वेळी लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे.\nनगर : जिल्ह्यातील 767 पैकी 61 ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली असून, एका गावात केवळ एकच अर्ज आल्याने, तेथील निवडणूक रद्द झाली. उर्वरित 705 ग्रामपंचायतींची रणधुमाळी सध्या सुरू आहे.\nबहुतेक ठिकाणी दोन किंवा तीन पॅनल असून, जिल्ह्यातील नेत्यांनी मात्र या वेळी हात आखडता घेतलेला दिसतो. स्थानिक पातळीवर तुम्हीच लढा, अशीच काहीशी भूमिका बहुतेक नेत्यांनी घेतलेली आहे.\nनगर तालुक्‍यातील बुऱ्हाणनगर येथे भाजपचे माजी मंत्री शिवाजी कर्डिले तसेच शिवसेनेचे नेते जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांच्या सोनई गावात इतर नेत्यांनी आव्हान दिल्याने, या दोन नेत्यांसाठी या वेळी लढत प्रतिष्ठेची मानली जात आहे. आपल्या ग्रामपंचायती बिनविरोध न झाल्याचे शल्य त्यांना असणे स्वाभाविक आहे.\nनेवासे तालुक्‍यातील सोनईत मंत्री गडाख यांच्या गटाला माजी खासदार तुकाराम गडाख यांनी आव्हान दिल्याने, या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतील रंगत वाढली आहे. मंत्री गडाखांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते.\nनगर तालुक्‍यात माजी मंत्री कर्डिले यांच्यासमोर त्यांचेच पुतणे असलेले युवा नेते रोहिदास कर्डिले व नव्याने विरोधक तयार झालेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अमोल जाधव यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे कर्डिले यांना गड शाबूत ठेवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.\nअकोले तालुक्‍यातील 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. एका ग्रामपंचायतीची निवडणूक रद्द झाली. उर्वरित ठिकाणी भाजपचे नेते माजी आमदार वैभव पिचड यांचे गट अधिक सक्रिय मानले जातात. असे असले, तरी कॉंग्रेसचे नेते मधुकर नवले, राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे व शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांनीही जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. धुमाळ यांचे गाव धुमाळवाडी, तसेच नवले यांचे गाव नवलेवाडी येथे त्यांना विरोधकांचा साम���ा करण्याची वेळ आली आहे.\nजामखेड- कर्जतमध्ये भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या गटांमध्ये, जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या आधिपत्याखाली आणण्यासाठी विशेष चुरस निर्माण झाली आहे. बहुतेक गावांत पक्षविरहित निवडणुका होत असल्या, तरीही संबंधित नेत्यांची छत्रछाया त्यांच्यावर आहे.\nपारनेर व नगर तालुक्‍यांतील काही गावांमध्ये आमदार नीलेश लंके यांचे वर्चस्व आहे. त्यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले. मतदारसंघातील केवळ नऊ ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला. लंके यांचे गाव असलेले हंगे गाव बिनविरोध झाल्याने, ती जमेची बाजू राहिली. असे असले, तरी अन्य गावांमध्येही कोणत्याही नेत्याने विशेष लक्ष घातले नाही.\nकोणीही निवडून या; दोन्ही आपलेच\nसंगमनेर तालुक्‍यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याच आधिपत्याखाली बहुतेक ग्रामपंचायती आहेत. त्यामुळे निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींत थोरात गट विरुद्ध थोरात गट, अशीच लढत दिसून येत आहे. या तालुक्‍यातील काही गावांवर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. तेथेही विखे विरुद्ध विखे गट, अशा लढती होत आहेत. काही गावे मात्र याला अपवाद आहेत. अशीच स्थिती राहाता तालुक्‍यातील ग्रामपंचायतींमध्ये आहे. बहुतेक ठिकाणी विखे पाटील यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये लढती होत आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआमदाराच्या सख्ख्या भावाला खंडणीच्या गुन्ह्यात अटक : परमबीरसिंग प्रकरणाची सत्ताधाऱ्यांना धास्ती\nमुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग (Ex Mumbai CP Parambirsingh) यांच्या खंडणीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याबद्दल एका...\nरविवार, 25 जुलै 2021\nइम्पेरिकल डाटा कुणाची खाजगी संपत्ती नाही; भुजबळांनी ठणकावले..\nलातूर : ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळाव्यात शनिवारी आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. राज्यपातळीवरील...\nरविवार, 25 जुलै 2021\nनाना पटोले नाहीत गाफील, खासदार मेंढेंवर नाराज असलेल्यांना लावले गळाला\nभंडारा : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले State president of congress Nana Patole यांचे खंदे समर्थक सूर्यकांत इलमे Suryakant Ilme यांना...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nबोदवड पाणीप्रश्‍नाला पालकमंत्र्यांकडून ‘खो’\nबोदवड : येथे मुक्ताई भवनात शिवसंपर्क अभियान व शासकीय कामकाजासंदर्भात शनिवारी आढावा बैठक घेण्यात आली. (Shivsampark Drive meeting of Shivsena in city)...\nरविवार, 25 जुलै 2021\nदादा भुसे संतापले; `इफको-टोकियो` विरोधात गुन्हा दाखल करणार\nअमरावती : राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. (Agreeculture minister Dada Bhuse on Amravati tour) परिसरात गेल्या दोन...\nरविवार, 25 जुलै 2021\nखरोखर आपत्ती व्यवस्थापन सज्ज आहे का\nनाशिक : कोकण, कोल्हापूर, सांगलीला महापुराचा वेढा पडला. असंख्य सामान्य नागरिकांना प्राणास मुकावे लागले, प्रचंड वित्तहानी झाली. (Konkan, Kolhapur and...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्यमंत्र्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे : चित्रा वाघ\nनगर : मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरला जाण्यासाठी स्वतः वाहन चालविले. त्यांनी ड्रायव्हिंगचे कौशल्य आता कोकणात दाखवावे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते...\nरविवार, 25 जुलै 2021\nमुख्याधिकाऱ्यांचे ‘वर्क फ्रॉम होम’, अन् राष्ट्रवादीने दालनाला लावले बेशरमीचे हार...\nबुलडाणा : जिल्ह्यातील चिखली नगर परिषदेचे मुख्याधिकारी हे सध्या कार्यालयात येत नाहियेत. कार्यालयाचा कारभार ते घरूनच करत आहेत. त्यातही केवळ बिलं...\nशनिवार, 24 जुलै 2021\nउपराजधानीत थरार; स्वयंदीपच्या खुनाचा १२ तासांत घेतला बदला, शक्तिमान आयसीयूत...\nनागपूर : शहरातील कौशल्या नगर Koushlya Nagar of the city परिसरात काल रात्री स्वयंदीप नगराळे Swyamdeep Nagrale या २१ वर्षीय युवकाचा परिसरातील ७ ते...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंजय राऊत व नाना पटोले नुसतीच टिवटिव करतात : बावनकुळे\nसंगमनेर : जनतेने नाकारलेल्या मंडळींनी एकत्र येवून सत्ता स्थापन केली आहे. राज्यावरील अस्मानी व महाविकास आघाडी सरकारच्या सुलतानी संकटात...\nशनिवार, 24 जुलै 2021\nनगर शिवाजी कर्डिले शंकरराव गडाख shankarrao gadakh लढत fight यती yeti निवडणूक खासदार आमदार वैभव प���चड vaibhav pichad सामना face प्रा. राम शिंदे ram shinde राम शिंदे रोहित पवार संगमनेर बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/nagpur/news/decision-to-lift-chandrapur-ban-should-be-withdrawn-for-future-of-maharashtra-pro-ban-activists-write-letter-to-cm-128538561.html", "date_download": "2021-07-25T21:28:24Z", "digest": "sha1:62P5WE6BALE2L7MQ2DYOATU5ARQ3AEZZ", "length": 6359, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Decision to lift Chandrapur ban should be withdrawn for future of Maharashtra, pro-ban activists write letter to CM | महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चंद्रपूर दारूबंदी हटविण्याचा निर्णय मागे घ्यावा, दारूबंदी समर्थक कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनागपूर:महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चंद्रपूर दारूबंदी हटविण्याचा निर्णय मागे घ्यावा, दारूबंदी समर्थक कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र\nपालकमंत्रीच दारूविक्रेत्यांच्या बाजूचे असल्याने दारूबंदीला बदनाम केले गेले, निर्णय मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा\nदारू पिण्याचे व इतर व्यसन करण्याचे वय दिवसेंदिवस कमी होते आहे. हे महाराष्ट्राच्या एकूणच भवितव्यासाठी अत्यंत चिंताजनक आहे. तेव्हा या विषयाकडे राजकारण आणि अर्थकारणाच्या पलीकडे जात कठोर भूमिका घ्यावी व चंद्रपूर दारूबंदी हटविण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी कळकळीची विनंती करणारे पत्र राज्यातील दारूबंदी समर्थक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. चंद्रपुरच्या पालकमंत्र्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न करून सरकारवर दडपण आणून सरकारला हा निर्णय घ्यायला भाग पाडले असा आरोप कार्यकर्त्यांनी पत्रातून केला आहे.\nमहाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीत काम करणारे सर्व कार्यकर्ते या निर्णयामुळे अत्यंत निराश झाले आहे. हा निर्णय न बदलल्यास महाराष्ट्रातील व्यसनमुक्ती चळवळीतील सर्व कार्यकर्ते आंदोलनाची भूमिका घेतील, असा इशाराही या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यामध्ये राज्यातील हेरंब कुलकर्णी, वसुधा सरदार, अॅड. पारोमिता गोस्वामी, अविनाश पाटील, वर्षा विद्या विलास, महेश पवार, तृप्ती देसाई, विजय सिद्धेवार, रंजना गवांदे, डॉ्. अजित मगदुम, प्रेमलता सोनूने, अड. सुरेश माने, तुलसीदास भोईटे व अमोल मडामे आदींचा समावेश आहे.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने नेमलेल्या देवतळे समिती���्या शिफारशीनुसार चंद्रपूर येथे दारूबंदी झाली होती. महाराष्ट्रात या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. महिलांच्या दीर्घ दारूबंदी आंदोलनाने हा निर्णय घेण्यात आला. पण, दारूबंदी उठवण्याचा निर्णयाने दारू विरोधी लढणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व महिलांमध्ये नैराश्य पसरले आहे. ५ वर्षे हजारो महिलांनी केलेल्या प्रदीर्घ अशा आंदोलनाचा कार्यकर्त्यांचा सरकारने अपमान केला आहे. त्यांना नाउमेद केलेआहे, याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kukufm.com/show/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9F-", "date_download": "2021-07-25T22:13:11Z", "digest": "sha1:RULCZ2OAFX2RZCWXFY3TRHIYW4POISVW", "length": 3172, "nlines": 91, "source_domain": "kukufm.com", "title": "पॉवर ऑफ हॅबिट in Hindi | हिन्दी मे | KUKUFM", "raw_content": "\nपॉवर ऑफ हॅबिट in marathi\nएक तरुण स्त्री प्रयोगशाळेत फिरली. गेल्या दोन वर्षांत, तिने तिच्या आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक गोष्टीचे रूपांतर केले आहे. तिने धूम्रपान सोडले आहे, मॅरेथॉन चालविली आहे आणि कामावर बढती दिली आहे. तिच्या मेंदूत आलेले नमुने, न्यूरोलॉजिस्ट शोधतात, मूलत: बदलले आहेत. प्रॉक्टर अँड जुगार येथील विक्रेते त्यांचे बेड बनविणार्‍या लोकांचे व्हिडिओ अभ्यासतात.\nएक तरुण स्त्री प्रयोगशाळेत फिरली. गेल्या दोन वर्षांत, तिने तिच्या आयुष्यातील जवळजवळ प्रत्येक गोष्टीचे रूपांतर केले आहे. तिने धूम्रपान सोडले आहे, मॅरेथॉन चालविली आहे आणि कामावर बढती दिली आहे. तिच्या मेंदूत आलेले नमुने, न्यूरोलॉजिस्ट शोधतात, मूलत: बदलले आहेत. प्रॉक्टर अँड जुगार येथील विक्रेते त्यांचे बेड बनविणार्‍या लोकांचे व्हिडिओ अभ्यासतात.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/mh20live-135/", "date_download": "2021-07-25T23:10:01Z", "digest": "sha1:6GAVJRX7YSJZAEOVB3DJG4GKOXU4CZ3C", "length": 16440, "nlines": 144, "source_domain": "mh20live.com", "title": "खोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्या��ा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/महाराष्ट्र/खोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nखोपोली येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न\nअलिबाग,जि.रायगड, दि.15 (जिमाका):- खालापूर तालुक्यातील खोपोली के.एम.सी कॉलेज येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते आणि खासदार श्रीरंग बारणे,आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत काल (दि.14 जून रोजी) उद्घाटन संपन्न झाले.\nयावेळी अलिबाग नगरपरिषदेच्या नगरसेविका श्रीमती चित्रलेखा पाटील, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य नवीन घटवाल, खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमनताई औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता औटी- कांबळे, पंचायत समितीच्या सभापती सौ.अर्चना पाटील, खोपोलीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसूरकर, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, श्री.अंकीत साखरे, उपविभागीय अधिकारी वैशाली ठाकूर-परदेशी, तहसिलदार ईरेश चप्पलवार, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश शेटे, नगरपालिका दवाखाना वैद्यकीय अधिकारी डॉ.संगिता ठाकूर-वानखेडे, नगरसेवक अमोल जाधव, काशिनाथ गायकवाड, माधुरी रिठे, जिनी सॅम्युअल, केविना गायकवाड, लिलाबाई धुमणे, निकिता पवार, निर्मला शेलार, विकास खुरपुडे, श्री.चूरी, श्री.गुप्ता, एकनाथ पिंगळे, ॲड. येरुणकर, नरेंद्र गायकवाड, गगणगिरी ट्रस्टचे श्री.माने, श्री.शिवाजी पाटणकर, कोविड हॉस्पिटलचे डॉ.विकास कांबळे आणि त्यांचे सर्व सहकारी, खालापूर ता. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष जंगम, कार्यवाह श्री.किशोर पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी, खोपोली कारखानदार संघाचे पदाधिकारी तसेच सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.\nया कोविड सेंटरमध्ये 50 बेडस् ची क्षमता असून 15 बेडस् ऑक्सिजन व 36 बेडस् हे जनरल वॉर्डसाठी असणार आहेत. खालापूर येथील ग्रामीण रुग्णालय मंजूरीसाठी अंतिम टप्प्यात असून तालुक्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी बोरगाव, सावरोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तर आसरे व वासांबे येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची उभारणी करण्यात येत असून त्यासाठी जागेचे हस्तांतरण देखील झाले आहे.\nमहाराष्ट्रातील एकमेव असे हे कोविड रूग्णालय असून ते पूर्णतः आधुनिक असून सर्व उपचार मोफत पुरविणार असल्याने सर्व मान्यवरांनी याबाबत विशेष गौरवोद्गार काढले. हे कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यासाठी सर्व क्षेत्रातून मदत करण्यात आली आहे. तसेच आमदार महेंद्र थोरवे व चित्राताई पाटील यांच्यासह विविध मान्यवरांनी मोठे आर्थिक सहकार्य केले असून वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा खर्च कारखानदार संघ तर ऑक्सिजनचा खर्च श्री.सुनील गुप्ता हे करणार आहेत. येथील केमिस्ट असोसिएशननेही या कार्याकरिता उत्तम सहकार्य केले आहे. या सर्व दात्यांचे त्यांच्या दानशूरपणाबद्दल सर्व मान्यवरांनी आभार मानले. शेवटी नगरसेवक मोहन औसरमल यांनी आभार प्रदर्शन केले.\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nतळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nरायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील –महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार\nराष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या हस्ते पेण येथे वृक्षारोपण संपन्न\nतळा तालुक्यातील कुडा बौध्द लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भाग���तील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nसातारा-देवळाई परिसरात होणार 8 नवीन जलकुंभ\nपावसाचे पाणी शिरल्याने शेतीच्या झालेल्या नुकसानग्रस्त महसूल,समृद्धी अधिकाऱ्यांकडून पाहणी\nकोविड-19 या आजाराने दोन्ही पालक मयत झालेल्या कुटुंबांना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या हस्ते कोरडे अन्नधान्य वाटप\nकर्जत येथील गिर्यारोहण प्रशिक्षक श्री.अमित गुरव यांचे राष्ट्रीय स्तरावरील छायाचित्रण स्पर्धेत उल्लेखनीय यश\nमुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा\nसंत ज्ञानेश्वर मंदिरावरील माहितीपटाचे प्रकाशन\nसंत ज्ञानेश्वर मंदिरावरील माहितीपटाचे प्रकाशन\nराज्यात पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही – विनायक मेटे\nकोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देवू: उपमुख्यमंत्री अजित पवार\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/06/cci-strike-shivsena.html", "date_download": "2021-07-25T22:14:44Z", "digest": "sha1:J7EBVDGZUQSKLKV4EJERYMMTPBWN5MWA", "length": 8086, "nlines": 64, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "टाकळी CCI कापूस खरेदी केंद्राला शिवसेनेचा दणका", "raw_content": "\nमुख्यपृष्ठभद्रावतीटाकळी CCI कापूस खरेदी केंद्राला शिवसेनेचा दणका\nटाकळी CCI कापूस खरेदी केंद्राला शिवसेनेचा दणका\nमनोज पोतराजे जून ०२, २०२० 0\nशिवसेनेच्या दणक्या मुळे सुटली शेतकऱ्यांची कापूस गाडी किरायाची समस्या\nचंद्रपूर जिल्हयामध्ये रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले. त्यामूळे शेतकऱ्यांचा कापूस ओलसर झाला होता, कापसामध्ये ओलसरपणा असल्या मुळे टाकळी C C I केंद्राने तो कापूस खरेदी करण्यास नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आ���े. शेतकऱ्यांवर गाडीच्या किरायाच्या रूपात नाहक भुर्दंड बसत होता. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. हे मनमानी अधिकारी शासनाच्या चांगल्या निर्णयाला हर्ताड फासत आहेत. आणि त्यामुळे शासनाला बदनाम करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांकडून होत आहे. C C I अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार पणा मूळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संपर्क साधला असता टाकळी CCI कापूस खरेदी केंद्रावर शिवसेना जिल्हा प्रमुख नितीन मत्ते यांच्या नेतृत्वात शिवसेनेचे भद्रावती शहरप्रमुख नंदुभाऊ पडाल व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्ञानेश्र्वर डुकरे तथा तालुका संघटक नरेश काळे ,माजी विध्यार्थी सेना शहर प्रमुख\nघनश्याम आस्वले,शिवसैनिक येशू आरगी यांनी कापूस खरेदी केंद्रावर जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितिच्या\nसचिवांना तिथे पाचारण करण्यात आले तसेच भद्रावती चे नायब तहसीलदाराना तिथे पाचारण करण्यात आले. या दोन्ही अधिकाऱ्या समोर त्या मनमानी अधिकाऱ्यांची कैफीयत मांडण्यात आली. कापूस खरेदी केंद्रा मध्ये चर्चा करण्यात आली. या दोन अधिकाऱ्यांनी त्यामध्ये शेतकरी हिताचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना गाडीच्या भाड्याच्या रूपात बसलेला भुर्दंड कृषी उत्पन्न बाजार समिती कडून देण्याचा प्रस्ताव मिळाला व प्रत्येकाला तातडीने गाडीच्या किरायाच्या रूपात 3000 रु. दिले जाईल असे आश्वासन देण्यात आले. सर्व शेतकऱ्यांना हा निर्णय मान्य झाला. आणि अश्या अधिकाऱ्यांची मनमानी थांबली नाही तर, तर शिवसेना एक उग्र आंदोलन हातात घेईल असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. शिवसेनेच्या या दमदार दणक्याच्या कामगिरी मूळे शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाच्या गाडी चा किराया मिळणार यामुळे शेतकऱ्यांची समस्या सुटली व शेतकऱ्यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोड���्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/215539-2/", "date_download": "2021-07-25T21:00:33Z", "digest": "sha1:OZ5KOCKGCVTMCDQHP2UZOLH55SRRIJRI", "length": 6179, "nlines": 95, "source_domain": "ejanshakti.com", "title": "आधी फडणवीस आत्ता खडसेंनी घेतली पवारांची भेट | Janshakti Newspaper", "raw_content": "\nआधी फडणवीस आत्ता खडसेंनी घेतली पवारांची भेट\nआधी फडणवीस आत्ता खडसेंनी घेतली पवारांची भेट\nमुंबई – राष्ट्रवादीचे जेष्ट नेते एकनाथ खडसे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती.यामुळे सध्या या भेटीमागे दडल तरी काय आहे याची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते आहे.\n३१ मे रोजी देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सिल्व्हर ओक या शरद पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली होती. फडणवीसांनी ही सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केलं होतं. दरम्यान मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या कोथळी येथील घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी खडसेंच्या सून आणि भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजपा पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या सर्व घडामोडींनंतर खडसे शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले असल्याने नेमकं काय सुरु आहे अशी चर्चा रंगली आहे.\nआरोपांनीच राज्य सरकार ‘डॅमेज’ ; त्यावर आता कंट्रोलची गरज\n‘अमूल’सारखी प्रसिद्ध डेअरी कशामुळे म्हणतेय, 10 कोटी नागरिकांचे आयुष्य होईल उद्ध्वस्त\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्���ा मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/malad-residential-structures-collapsed-last-night-11-people-died-7-injured-search-and-rescue-operation-continues/videoshow/83393406.cms", "date_download": "2021-07-25T22:56:56Z", "digest": "sha1:6CA4BMEBXCJNEH3O37X3CCVYDJLVMOOV", "length": 5213, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमालाड मालवणी येथील इमारत धोकादायक स्थितीत होती का\nमुंबईतील मुसळधार पावसामुळं मालाड मालवणी भागात एक इमारत दुसऱ्या इमारतीवर कोसळली.मुंबईत काल सकाळपासूनच पावसानं जोर धरला होता. बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका या इमारतीला बसला आहे. मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. या इमारतीचा स्लॅब कोसळून शेजारी असलेल्या दोन मजली घरांवर पडला. इमारतीवर इमारत कोसळल्यानं परिसरात मोठी खळबळ माजली होती.\nआणखी व्हिडीओ : मुंबई\nपूरस्थिती गंभीर तरीही ठाकरे घरातच बसून आहेत - चंद्रकांत...\nमहाराष्ट्रात ऑक्सिजन तुटवड्यामुळं मृत्यू नाही: राजेश टो...\nमुंबईतील गोवंडी भागात दुमजली इमारत कोसळली तिघांचा मृत्य...\nअन्नदात्याच्या पोटावर पाय देण्याचे पाप सरकारने करू नये ...\nमुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार, हवामान विभागाचा इशारा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/4125/", "date_download": "2021-07-25T22:42:18Z", "digest": "sha1:T3DU53ZDG4ZQYICWLP2H4XJCBITJH5WK", "length": 14306, "nlines": 171, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "बीड:ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव सुरूच, 95 रुग्ण सापडले – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/आपला जिल्हा/बीड:ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव सुरूच, 95 रुग्ण सापडले\nबीड:ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव सुरूच, 95 रुग्ण सापडले\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email02/09/2020\nबीड — जिल्ह्यात आज 754 जणांचे अहवाल उपलब्ध झाले असून 659 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 95 कोरोना बाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.विशेष महत्त्वाची बाब म्हणजे परळी चा आकडा कमी झालेला होता तो पुन्हा वाढलेला दिसून आला आहे. ग्रामीण भागात मात्र वाढत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येण्याऐवजी आणखी वाढत आहे.\nएसबीएच कॉलोनी रिंग रोड येथे रुग्णाच्या संपर्कात आलेले चार रुग्ण नव्याने सापडले आहेत. तसेच बर्दापूर पोलीस ठाण्यात कोरोना ने शिरकाव केला आहे. तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाचा एक कर्मचारी, वरद पार्कमध्ये 2, योगेश्वरी नगरी 2, यशवंतराव चव्हाण चौक, अंबल टेक ग्रामीण, बर्दापूर ,कोठाड गल्ली, मंडी बाजार, भट गल्ली, निपाणी येथील हे रुग्ण आहेत.यामधील तेरा रुग्ण हे व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.\nचौसाळा शहरामध्ये आज पुन्हा नव्याने चार रुग्ण सापडले आहेत, क्रांतीनगर मध्ये दोन, रविवार पेठ तेली गल्ली 2, लोकाशा नगर, सहारा कॉलनी शहेनशहा नगर, रामतीर्थ एमआयडीसी परिसर, सावता माळी चौक, श्रीराम नगर, नवगण राजुरी जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी,नाळवंडी धानोरा रोड धांडे गल्ली नगर नाका या ठिकाणी रुग्ण सापडले\nगायकवाड गल्लीमध्ये दोन बाराभाई गल्ली,कांडी येथील 62 वर्षीय व्यक्तीच्या राहण्याच्या ठिकाणाचा शोध घेतला जात आहे.\nवडवणी शहर सोबतच काडीवडगाव साळींबा येथे देखील नव्याने रुग्ण सापडले.\nगजानन नगर मध्ये तीन , माजलगाव ग्रामीण रुग्णालयाचे 2, पावर हाउस रोड दोन हनुमान चौक 2, कालिका नगर 2 तसेच पात्रूड मध्ये एक रुग्ण सापडला.\nहलगे गल्लीमध्ये 2, समतानगर तीन ,पंचशील नगर मध्ये 5, विद्या नगर मध्ये दोन, याबरोबरच कन्हेरवाडी, जायगाव, सेलू, लोणी मध्ये दोन, इंजेगाव मध्ये दोन ,कवठाळी तांडा, गणेश पार, गांधी मार्केट या ठिकाणी रुग्ण सापडले. सेलू आणि पंचशील नगर मधील एक रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आले आहेत. उर्वरित सर्व रुग्ण हे नव्याने आहेत. याचाच अर्थ सुपर स्पेडर मार्फत हा फैलाव होत असल्याचे दिसत आहे.\nकडा, आष्टी वेस जवळ, हंबर्डे गल्ली, माळी गल्ली येथे हे नवे रुग्ण सापडले आहेत.\nमालेगाव बुद्रुक येथे 19 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nशिवाजीनगर, सुतार नेट कालिका देवी रोड येथे नवीन रुग्ण सापडले आहेत.\nशिक्षक कॉलनी विठाई पुरम कळम रोड,सोनेसांगवी क्रमांक एक या ठिकाणी नव्याने रुग्ण सापडले आहेत.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nऔरंगाबाद मध्ये तणाव: मशिद प्रवेशावरून खा. इम्तियाज जलील यांना अटक\nमामलेदाराचे नाव निळे प्रशासन झाले बूळे, सिंदफणाची लूट सुरूच\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी य�� पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.songlyricsindia.com/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-prabhat-song-lyrics-in-marathi-%E0%A4%85%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2021-07-25T21:53:03Z", "digest": "sha1:BKDGQZCWXBFKRGDWKQIW5KWJX3WU7AMP", "length": 6315, "nlines": 140, "source_domain": "www.songlyricsindia.com", "title": "प्रभात - Prabhat Song Lyrics in Marathi - अग बाई अरेच्चा 2004", "raw_content": "\nगाण्याचे शीर्षक: कुंजवनाची सुंदर राणी\nचित्रपट: अग बाई अरेच्चा\nकुंजवनाची सुंदर राणी हे गीत अग बाई अरेच्चा या चित्रपट मधले आहे.\nकुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी\nचांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी\nलखलख चंदेरी आभाळ होते माझ्या मनीही प्रीत जागते\nप्रियतम भेटाया तुज आले मी… कळलं का\nकुंजवनाची सुंदर राणी रूप तुझे ग अंतर्यामी\nचांदणं राती अशा एकांती मनसागर उसळं मीलनाची ऊर्मी\nमेघसावळा माझा राया, भोळा भाबडा माझा राया\nमाझ्यावरी त्याची आभाळाएवढी माया … माझा राया ग\nमर्दानी छातीचा माझा राया, मोठ्या मनाचा माझा राया\nमाझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया … माझा राया ग\nमाझं काळीज तू, माझी हरणी, तुझं रूप हे नक्षत्रावानी\nह्या संसाराला देवाजीची छाया ग\nमेघसावळा माझा राया भोळा भाबडा माझा राया\nमाझ्यावरी त्याची डोंगराएवढी माया … माझा राया ग\nमन माझे उमलून गेले स्पर्श तुझा झाला\nप्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला\nहोतो मी एक अनामिक व्यर्थ भटकलेला\nतू आलीस अन् जगण्याला अर्थ नवा आला\nप्रीतिचा बहर बघ आला, हा वेड लावुनी गेला\nमक्याच्या शेतात एकलीच होते ठाऊक नव्हतं कुणा\nअरे उभ्या पिकामंदी अडवा घुसतोय हाय कोन ह्यो पाहुणा\nमी दाबून बघतुया कणसं भरला हाय का दाणा\nतुझ्या प्रीतित झाले खुळी, तुझ्यावाचून न करमे मुळी\nमाझ्या श्वासांत तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का रे सख्या दूर तू\nसजणा याद ही याद ही छळते तुझी याद रे\nतुझ्या प्रीतित झालो खुळा, छंद नाही मला वेगळा\nमाझ्या श्वासात तू, माझ्या स्वप्नात तू, तरी का ग सखे दूर तू\nसजणी याद ही याद ही छळते तुझी याद ग\nझयलो दिवाना | Zhaylo Diwana Lyrics – राज इरमाली आणि शाकंभरी कीर्तिकारी 2021\nदिलरुबा | Dilruba Lyrics – सागर जनार्दन | सोनाली सोनावणे 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87/", "date_download": "2021-07-25T22:49:44Z", "digest": "sha1:JSSR3HTCTB7DRRVY2JUNP3TAN3AI4AKD", "length": 7306, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भाजपाला लाज वाटली पाहिजे: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची सडकून टीका | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभाजपाला लाज वाटली पाहिजे: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची सडकून टीका\nभाजपाला लाज वाटली पाहिजे: दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंची सडकून टीका\nमुंबई: आज दसरा निमित्त शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. दसरा मेळाव्यातील शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बिहारमध्ये भाजपने सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन दिले आहे, यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपला चांगलेच फटकारले आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपची लाज आणि लायकी काढली आहे. भारतात फक्त बिहार हे एकमेव राज्य आहे का , बाकीचे राज्य पाकिस्तानात आहेत की बांगलादेशमध्ये , बाकीचे राज्य पाकिस्तानात आहेत की बांगलादेशमध्ये असा सवाल उपस्थित करत घाणेरडे राजकारण करणाऱ्या भाजपला लाज वाटली पाहिजे असा घणाघाती हल्ला उद्धव ठाकरे यांनी केला आहे.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nजीएसटी विरोधात सर्व मुख्यमंत्र्यांनी एकत्र येण्याचे आवाहन\nराज्याचा हक्काचा जीएसटीचा परतावा केंद्राकडे बाकी आहे. महाराष्ट्राचे 38 हजार कोटींची परतावा बाकी आहे. जीएसटी फसल्याने परतावा परत देतांना अडचण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जीएसटी रद्द करून पूर्वी प्रमाणेच कर प्रणाली लागू करण्यासाठी देशभरातील मुख्यमंत्र्यांनी एकत्र यावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.\nमोठा दिलासा: आज पाच तालुक्यात कोरोनाचे एकही रुग्ण नाही\nतुकारामवाडीत वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या ; दुर्गंधी सुटल्यावर दोन दिवसांनंतर प्रकार आला समोर\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराय���ूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8B/", "date_download": "2021-07-25T22:34:20Z", "digest": "sha1:B55LILAG2GYHLZDAOZCFVNNXAHTLN3AO", "length": 8454, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "म्हैसवाडीच्या बेपर्वा पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा व निलंबनही | Janshakti Newspaper", "raw_content": "\nम्हैसवाडीच्या बेपर्वा पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा व निलंबनही\nम्हैसवाडीच्या बेपर्वा पोलिस पाटलाविरुद्ध गुन्हा व निलंबनही\nयावल : गावात झालेल्या लग्नाची माहिती लपवणे तालुक्यातील म्हैसवाडीच्या महिला पोलिस पाटलाच्या चांगलेच अंगलट आले असून त्यांचे प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी निलंबन करीत गुन्हा दाखल केल्याने यावल तालुक्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे विशेष म्हणजे गावातील या विवाहामुळे म्हैसवाडीतील 21 ग्रामस्थांना बाधा तर झाली शिवाय एकाचा मृत्यूही झाला तर 50 पेक्षा अधिक वर्‍हाडींनी या विवाहाला हजेरी लावल्यानंतर प्रशासनाला पोलिस पाटलांनी माहिती न दिल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. प्रफुल्ला गोटुलाल चौधरी असे निलंबीत पोलिस पाटलांचे नाव आहे.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nम्हैसवाडी, ता.यावल येथील मच्छींद्र जयसिंग चौधरी यांचा मुलगा विक्की व त्यांचे भाऊ गोरख जयसिंग चौधरी यांचा मुलगा जितेंद्र यांच्या विवाहाला 70 ते 80 लोकांचा जनसमुदाय जमला शिवाय सोशल डिस्टन्सला या विवाहात पालन न झाल्याने गावात कोरोनाचा फैलाव होवून 21 जणांना बाधा झाली. असे असतानाही म्हैसवाडी पोलिस पाटील यांनी विवाहाबाबतची तसेच गर्दी जमल्याची माहिती पोलिस यंत्र��ा व महसूल यंत्रणेला दिली नाही. गावातून पोलिस यंत्रणेला माहिती पडल्यानंतर म्हैसवाडी पोलीस पाटील प्रफुल्ला चौधरी यांच्यासह दोन्ही विवाह संदर्भात 02 जुलै फैजपुर पोलीस स्टेशन स्टेशन येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, जळगाव जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग करणे तसेच पोलीस पाटील या पदावर कार्यरत असताना गावातील माहिती पोलीस स्टेशनला वेळेवर न दिल्याने फैजपूर प्रांताधिकारी अजित थोरबोले यांनी म्हैसवाडी पोलिस पाटील यांचे निलंबन केले असून बुधवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले.\n रावेर ग्रामीण रुग्णालयातील 50 वर्षीय अधिकारी कोरोना पॉझीटीव्ह\nसाळशिंगीतील बेपत्ता तरुणाचा विहिरीत आढळला मृतदेह\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/news/navratri-2020-mumbadevi-darshan/videoshow/78716560.cms", "date_download": "2021-07-25T21:07:36Z", "digest": "sha1:TLEX6TBDV6KMQ5AX3RFADRXJSG2TJFVG", "length": 4299, "nlines": 95, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहेयानिमित्त भाविकांसाठी मुंबईची ग्रामदेवता मुंबादेवीचं दर्शनघटस्थापनेनिमित्त मंदिराच्या आवारात रांगोळी काढण्यात आलीयेतसेच फुलांची आरास ही करण्यात आली आहेकरोना पार्श्वभूमीवर अजून मंदिरे उघडण्��ास परवानगी देण्यात आलेली नाहीभाविकांना ऑनलाइन दर्शन घेण्याचं आवाहन मंदिर व्यवस्थापनाकडून करण्यात आलीये\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबादेवी नवरात्रोत्सव नवरात्री २०२० navratri 2020 mumbadevi darshan\nआणखी व्हिडीओ : न्यूज\nदेशात गेल्या 24 तासात करोनाचे 42 हजार नवे रूग्ण...\nहिमाचल प्रदेशाला पुढचे 36 तास अतिवृष्टीचा इशारा...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/budget-2021-read-what-will-be-expensive-and-what-will-be-cheap/", "date_download": "2021-07-25T22:48:59Z", "digest": "sha1:RJKMRGHCN6VGYJOFL56DQS6L3ZOQUM72", "length": 20063, "nlines": 161, "source_domain": "mh20live.com", "title": "Budget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/देशविदेश/Budget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त\nBudget 2021:: वाचा काय होणार महाग आणि काय होणार स्वस्त\nनवी दिल्ली : आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत २०२१-२२ वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात तब्बल ५० विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काही वस्तू स्वस्त तर काही महाग झाल्या आहेत. परंतु अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्यावर काही परिणाम झाला असेल. जसे पूर्वी व्हायचे.\nसोने-चांदी, भांडी, लेदरच्या वस्तू स्वस्त होणार असल्या तरी मोबाईल, सोलार इन्व्हर्टर आणि वाहने महाग झाली आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या जीएसटीने वस्तू आणि सेवा महाग करण्याची शक्ती बजेटमधून काढून घेतली आहे. आता ९० टक्के वस्तूंच्या गोष्टी जीएसटी निश्चित करते. परंतु परदेशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर आयातीवरील शुल्काचा परिणाम होतो आणि अर्थसंकल्पात याची घोषणा केली जाते. म्हणून, पेट्रोल, डिझेल, एलपीजी, सीएनजी आणि इंपोर्टेड वस्तू जसे की – मद्य, फुटवेअर, सोने-चांदी, इलेक्ट्रॉनिक उत्पादने, मोबाईल, रसायने, कार, तंबाखूसारख्या आयात केलेल्या वस्तूंच्या किंमतींवर बजेटच्या घोषणांचा परिणाम होतो. केवळ यावरच सरकार आयात शुल्क वाढवते किंवा कमी करते. या अर्थसंकल्पात देखील अर्थमंञी सीतारामन यांनी हेच केले आहे.\nकाय महाग आणि काय स्वस्त झाले ते जाणून घेऊया…\nवाहने महाग होणार : अर्थमंञी निर्मला सीतारमण यांनी ऑटो पार्ट्सवर १५ टक्केपर्यंत इंपोर्ट ड्यूटी वाढवली असल्यामुळे वाहने महाग होणार आहे. सोलार इन्व्हर्टर महाग होईल, कारण यावरही इंपोर्ट ड्युटी २० टक्के पर्यंत वाढवण्यात आली आहे. मोबाईल फोनचे चार्जर आणि हेडफोनवरील इंपोर्ट ड्युटी २.५ % वाढवली आहे, यामुळे या गोष्टी देखील महाग होणार आहे.\nदागिने स्वस्त होणार : सोने-चांदीवरील इंपोर्ट ड्युटी १२.५ टक्के कमी केली असल्याने दागिने स्वस्त होणार आहे. स्टील उत्पादनावरील इंपोर्ट ड्युटी कमी करून ७.५ टक्के करण्यात आली आहे. तांब्यावरील इंपोर्ट ड्युटी २.५ टक्के केली आहे. निवडक लेदरला कस्टम ड्युटीतून वगळण्यात आले आहे. यामुळे लेदरच्या वस्तू स्वस्त होतील.\nमोबाईलशी संबंधित उपकरणे होणार महाग : मोबाईलशी संबंधित उपकरणांवरील आयात शुल्कात २.५ टक्के वाढ : मोबाईल, चार्जर, हेडफोन आता अधिक महाग होणार आहे. कारण सरकारने परदेशातून येणाऱ्या मोबाईल आणि त्यासंबंधीत उपकरणांवरील आयात शुल्क २.५ टक्के वाढवले आहे. गेल्या ४ वर्षात सरकारने या उत्पादनांवरील सरासरी जवळपास १० टक्केपर्यंत आयात शुल्क वाढवले. यामुळे देशात मोबाईल फोनचे उत्पादन सुमारे तीन पटीने वाढले, मात्र या गोष्टी महाग झाल्या आहेत.२००१६-१७ पर्यंत देशात १८,९०० कोटी रुपयांच्या मोबाईल फोनची निर्मिती होत होती. २०१९-२० मध्ये देशात १.७ लाख कोटी रुपयांचे फोन तयार होऊ लागले.\nइंडिया सेल्लुर आणि इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशननुसार भारतात मोबाइल फोन निर्मितीचे २६८ युनिट्स आहेत. याठिकाणी दरवर्षी ३५ कोटी मोबाइल फोन बनत आहेत. या युनिटमध्ये ७.७ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. सन २०१७ पर्यंत परदेशातून ७.५७ कोटी मोबाइल फोन आयात केले जात गेले. २०१९ मध्ये ही संख्या घटून २.६९ कोटी वर आली. यावरून असे दिसून येते की, मोबाइल फोनवर सीमाशुल्क किंवा आयात शुल्कावरील कर वाढल्याने भारतात फोन निर्मितीच्या गतीत लक्षणीय वाढली आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी –\n2021 अर्थसंकल्प विलक्षण परिस्थितीत सादर केले गेला आहे. वास्तविकतेची भावना आणि विकासाचा आत्मविश्वास अर्थसंकल्पात आहे. कोरोनाचा सर्व जगाला फटका बसला असून या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये भारताचा आत्मविश्वास दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे, असे मोदी म्हणाले.\nकाँग्रेस नेते राहुल गांधी –\nलोकांच्या हातात पैसे देण्याचं सरकार विसरलं. मोदी सरकारची योजना भारताची संपत्ती आपल्या भांडवलशाही मित्रांच्या ताब्यात देण्याची आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.\nमुख्यमंत्री अरविंद केजरीवाल –\nयंदाचा अर्थसंकल्प हा काही निवडक कंपन्यांना फायदा देणारा संकल्प आहे. हा अर्थसंकल्प हा सामान्य नागरिकांच्या समस्या वाढवण्याचे काम करेल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले.\nराष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख तेजस्वी यादव –\nहे देश विकणारा अर्थसंकल्प आहे. सरकारी मालमत्ता विक्री करण्याचा हा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प नसून रेल्वे, विमानतळ, लाल किल्ला, बीएसएनएल, एलआयसी विकल्यानंतर आता बँका, बंदरे, वीज वाहिन्या, राष्ट्रीय रस्ते, स्टेडियम, तेलाच्या पाइपलाइनपासून ते गोदामापर्यंत सर्व विक्री करण्याचा भाजपचा निर्धार आहे.\nसंत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन\nभारतीय अन्न महामंडळाची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती\n‘चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान’ या विषयावर उद्या चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गगरानी यांचे व्याख्यान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचे लसीकरण ॲप बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे केली विनंती\nमराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं\nसंत निरंकारी मंडळाचे महासचिव पूज्य ब्रिगेडियर (से.नि.) पी.एस.चीमा जी ब्रह्मलीन\nभारतीय अन्न महामंडळाची विभागीय कार्यालये औरंगाबाद व अमरावतीत – केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती\n‘चित्रपट सृष्टीला कोल्हापूरचे योगदान’ या विषयावर उद्या चित्रपट अभ्यासक डॉ.कविता गगरानी यांचे व्याख्यान\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्���धान नरेंद्र मोदींकडे 18 ते 44 वयोगटाच्या व्यक्तींचे लसीकरण ॲप बनविण्यासाठी मान्यता देण्याबाबत पत्राद्वारे केली विनंती\nमराठा आरक्षण रद्द, सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nइतरांच्या सेवेत सत: ला समर्पित करा. पहा तुमचा स्व तुम्हाला सापडेल\nअर्थसंकल्प :केवळ घोषणांचा पाऊस…\n८८ वर्षीय मनमोहन सिंग यांची कोरोनावर मात\n‘महिलांनी घडविलेला महाराष्ट्र’ या विषयावर उद्या निवेदिका क्ष‍िप्रा मानकर यांचे व्याख्यान\nभारत व आशिया पॅसिफिक क्षेत्रासाठी प्रमुख अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची ‘स्टेलॅन्टिस’कडून घोषणा\n स्मार्ट मीटर प्रोग्रामवर बंदी , ‘या’ राज्यांत वर्षभरासाठी काम थांबवलं\n स्मार्ट मीटर प्रोग्रामवर बंदी , ‘या’ राज्यांत वर्षभरासाठी काम थांबवलं\nसातारा जिल्हा परिषदेला राष्ट्रीय दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार प्रदान\nदिलासादायक बातमी; विशाखापट्टनममध्ये पहिली ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’ दाखल\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-07-25T23:37:47Z", "digest": "sha1:DHDKTE2N5GSQNXDWSTCXBXBHRKRSSZRK", "length": 11708, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भेकर - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभेकर हरीणांच्या सारंग कुळातील हरीण आहे. याचे वैशिठ्य म्हणजे इतर सारंग कुळातील हरणांसारखे याला शिंगे नसतात. परंतु शरीरातील इतर वैशिठ्ये ही सारंग कुळातील हरीण असल्याची साक्ष देतात. याचे नाव भेकर हे त्याच्या आवाजावरुन पडले आहे. याला भुंकणारे हरीण असेही म्हणतात. जंगलातील शांततेत याच्या भुंकण्याचा आवाज चांगलाच घुमतो व दुरवर ऐकू येतो.\nयाचा वावर पूर्व भारतात जास्त आहे. महाराष्ट्रातही याचा वावर बहुतेक जंगलात आहे. परंतु कोकणात याची नोंद विरळपणेच झालेली आहे. सह्याद्रीतील जंगलात बरेचदा हे हरीण दृष्टीस पडते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभेकरास लहान शाखाविरहित शिंगे असून ती 15 सेमी पर्यंत वाढतात. शिंगांची वाढ डोकयावरील अस्थीमधून दरवर्षी होते. नर आपले वसतिस्थान आक्रमकपणे टिकवून ठेवतात. आपल्या परिसरात असलेला दुस-या नराचे वास्तव्य त्याना सहन होत नाही. आपल्या शिंगानी व वरील जबड्यातील सुळ्यांच्या सहाय्याने परक्या नराशी संघर्ष करतात. कुत्र्याचा प्रतिकार करताना शिंगे व सुळ्यांचा वापर करतात. भेकराच्या शरीरावर आखूड, मऊ, दाट केस असतात. शीत प्रदेशातील भेकराचे केस अधिक दाट असतात. ऋतुप्रमाणे केसांचा रंग गडद तपकिरी पासून पिवळट तपकिरीपर्यंत परिसरानुरूप बदलतो. ऊर्ध्व बाजूस असलेले केस सोनेरी गडद रंगाचे व पोटाकडील बाजू पांढरट रंगाची असते. पाय गडद तपकिरी व तांबड्या तपकिरी रंगाचे असतात. चेहरा गडद तपकिरी असतो. कानावरील केस अगदीच आखूड असतात. भारतीय नर भेकराची शिंगे अगदीच लहान म्हणजे 3-4 सेमी लांबीची असून मस्तकातून कशीबशी बाहेर दिसतात. मादीस नरास ज्या ठिकाणी शिंगे असतात त्या ठिकाणी लांब केस असतात. नराचे सुळे किंचित वाकडे 3 सेमी लांबीचे असून वरील ओठामधून जबड्याच्या बाहेर दिसतात. दुस-या नरास किंवा शत्रूस पिटाळून लावताना त्याचा पुरेपूर वापर होतो. नर मादीहून आकाराने मोठा असतो. नराची लांबी 100-110 सेमी असून उंची सु 40- 55 सेमी पर्यंत भरते. विस्तार दक्षिण आशियात भेकर विविध ठिकाणी आढळते. बांगलादेश, दक्षिण चीन, श्री लंका, नेपाळ, पाकिस्तान, कंबोडिया, व्हिएटनाम, मलाया द्वीपकल्प, सुमात्रा, जावा,बाली व बोर्निओ येथे भेकराचा आढळ आहे. भारतीय भेकर उष्ण कटिबंधातील पानगळीची जंगले, गवताळ प्रदेश, व खुरट्या वनस्पति प्रदेशात आढळते. हिमालयाच्या उतारावर भेकर आढळले आहे. समुद्रसपाटीपासून तीनहजार मीटर उंचीपर्यंत यांचा वावर आहे. सहसा पाण्यापासून ते फार दूर जात नाही. नर आपल्या स्थाबद्दल चांगला��� जागरुक असतो. आपल्या परिसरात दुस-या नरास तो येऊ देत नाही पण माद्या अधून मधून दुस-या नराच्या आश्रयस्थानात वावरतात. भारतीय भेकराचे शास्त्रीय नाव Muntiacus muntjak असून याउपखंडात असलेली आणखी एक उपजाती M. m. aureus, या नावाने ओळखली जाते. वर्तन भारतीय भेकर महाराष्ट्रात भुंकणारे हरीण या सामान्य नावाने ओळखतात. संकटाची चाहूल लाहताच ते भुंकते. कधीकधी त्याचे भुंकणे तासभर चालू असते. मीलनकाळ सोडला तर पहिल्या सहा महिन्याच्या काळात पूर्ण वाढ झालेला नर एकांडा असतो. आपला परिसर निश्चित करण्यासाठी चेह-यावर डोळ्याखाली असलेल्या ग्रंथीमध्ये असलेला स्त्राव तो चेह-याच्या उंचीएवढ्या वाढलेल्या गवताच्या काडीवर घासतो. या गंध खुणेमुळे दुस-या नरास परिसरात आणखी एक नर असल्याचे समजते. या गंध खुणेमुळे मादीस नर जवळच असल्याची खात्री होते. मीलनकाळात दुस-या मादीच्या शोधात नर स्वतःचा परिसर सोडून जाणे ही सामान्य बाब आहे. भेकर अत्यंत सावध प्राणी आहे. धोक्याची जाणीव होताच भेकर भुंकते. भेकराचे भुंकणे हे मादीस आकर्षित करण्याची खूण आहे अशी समजूत होती. पण सध्या केलेल्या संशोधनातून भुंकणे हे धोक्याची जाणीव होताच दूर जाण्याचा संकेत आहे असा निष्कर्ष काढण्यात आलेला आहे. परिसर स्पष्ट दिसण्यात अडचण आल्यास कधी कधी भेकराचे भुंकणे तासाभरासाठी चालूच राहते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/5113", "date_download": "2021-07-25T21:12:30Z", "digest": "sha1:QXFI75CCGH2EDGMNJWWADPN6LTV3APVS", "length": 14378, "nlines": 214, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "कन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट – Maharashtra Darpan", "raw_content": "\nशासनाच्या नियमाचे उल्लंघन करणार्यांन वर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी\nकन्हान परिसरात ११ रूग्ण आढळले : कोरोना अपडेट\nकन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले : कोरोना अपडेट\nपो उप���धिक्षक सुजितकुमार क्षीरसागर यांचा उत्कुष्ट कार्याबद्दल सत्कार\n१०० लिटर मोहाफुलाची दारू सह एकुण २०हजार,९६० रुपयाचा मुद्देमाल जप्त : कन्हान पोलीसांची कारवाई\nडॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती : खापा\nशिक्षकांचे वेतनास पुन्हा विलंब , वेतन न झाल्याने शिक्षकांना मनस्ताप\nबोरी (सिंगोरी) येथे अवैध रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडला : पोलिसांची कारवाई\nपो. अ़धिक्षक राकेश ओला हयांनी वाहन चालक व नागरिकांना कोव्हीड विषयी केली जनजागृती\nपाराशिवनी तालुकाचे दहा ग्राम पंचायती वर प्रशासक नियुक्ती : बिडीओ बमनोटे\nभाजपचे शंकरराव चंहादे ६ वर्षाकरिता निलंबित तर दोघांना कारण दाखवा नोटीस\nनयाकुंड शिवारात मादा बिबटया च्या शिकार प्रकरणातील आरोपीस अटक : वन विभागाची कार्यवाही\nकन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट\nकन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट\nकन्हान व महामार्ग पोलीसचे १६ रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट\n#) कन्हान ६ महामार्ग पो १०, महिला १असे १७ मिळुन कन्हान ३७७ रूग्ण\nकन्हान : – कोविड – १९ संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव दिवसेदिवस वाढत असुन प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे रॅपेट ९३ व स्वॅब १३ असे १०६ लोकांच्या तपासणीत कन्हान पोलीस स्टेशनचे ६, महामार्ग वाहतुक पोलीस चोकीचे १० असे १६ पोलीस रूग्ण आढळुन कोरोना ब्लॉस्ट होत.आरोग्य विभागाची खाजगी १ महिला कर्मचारीसह १७ रूग्ण आढळुन कन्हान परिसरात एकुण ३७७ रूग्ण संख्या झाली आहे.\nबुधवार दि.२ आगस्ट २०२० पर्यंत कन्हान परिसर ३६० रूग्ण असुन गुरूवार (दि.३) ला प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे मुकबधिर शाळा कांद्री ला ९३ लोकांची रॅपेट,१३ स्वॅब एकुण १०६ लोकांच्या तपासणीत १७ रूग्ण आढळले. यात कन्हान पोलीस स्टेशनचे ६, महा मार्ग वाहतुक पोलीस चौकीच्या १ महि ला पोलीस मिळुन १० व आरोग्य विभा गाची खाजगी १ महिला कर्मचारीसह कन्हान परिसर एकुण १७ कोरोना बाधि त रूग्ण आढळले. आता पर्यत कन्हान १८२, पिपरी २७, कांद्री ७४, टेकाडी को ख ४०, बोरडा १, मेंहदी ८, गोंडेगाव खदान २, खंडाळा १, जुनिकामठी ९, असे कन्हान ३४८ व साटक ५, केरडी १, बोरी १, आमडी २, डुमरी ३, वराडा ६ असे साटक केंद्र १८, नागपुर ११ मिळुन कन्हान परिसर एकुण ३७७ रूग्ण संख्या झाली. कन्हान शहर ५, कांद्री ३ रूग्णा चा मुत्यु होऊन कन्हान परिसरात ८ रूग्णाचा मुत्यु झाला आहे.\nPosted in आरोग्य, कोरोना, नागपुर, पोलिस, मुंबई, राज्य, विदर्भ\nपारशिवनीत रक्तदान व कोविड योद्धा सन्मान\n*पारशिवनीत रक्तदान व कोविड योद्धा सन्मान* कमलसिह यादव पारशिवनी तालुका प्रातिनिधी प्रतिनिधी(ता प्र): पंचायत समिती पारशिवनी, आकाशझेप फाऊंडेशन रामटेक द्वारा संचालित आम्ही भारतीय अभियान व अति विशषोपचार रुग्णालय नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने पंचायत समिती पारशिवनी येथे दिनांक ३ सप्टेंबरला ऐच्छिक रक्तदान व कोविड योद्धा सन्मान कार्यक्रम पार पडला. यावेळी सभापती […]\nकन्हान केंदात ३७८ व साटक २७ असे ४०५ लसीकरण\nराजश्री शाहु महारज जयंती निमित्य बार्टी समतादुत व्दारे वृक्षरोपन\nवृद्धाश्रमातील २९ वृध्द कोरोनाबाधित : सावनेर येथिल घटना\nकन्हान ला नविन एका रूग्णाची भर : कोरोना अपडेट\nस्कार्पियो गाड़ीत ०३ गोवंश १ गोरा व २ गाय भरु न नेतांना पकडुन जनावरांना दिले जिवनदान\nऐतिहासिक स्थळाना भेट, संस्कृतीचे संवर्धनास लातुर च्या संतोष बलगिर ची सायकलने भ्रमती\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधर���त्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/05/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A5%87-long-march-5b-rocket-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4.html", "date_download": "2021-07-25T21:41:40Z", "digest": "sha1:GUZPRDUE55KGG3J5PVEHYSKMRUEXC6M3", "length": 7870, "nlines": 98, "source_domain": "itechmarathi.com", "title": "चीनचे Long March 5B Rocket हिंदी महासागरात कोसळले: बरेच पार्ट्स गेले वातावरणात जळून ! China Rocket news -", "raw_content": "\nचीनचे Long March 5B Rocket हिंदी महासागरात कोसळले: बरेच पार्ट्स गेले वातावरणात जळून \nचीनचे Long March 5B Rocket हिंदी महासागरात कोसळले: बरेच पार्ट्स गेले वातावरणात जळून \nचीनचे (China) सर्वात मोठ्या रॉकेट Long March 5B 8 मे रोजी पृथ्वीवर धडकणार होते.ते पृथ्वी वरकुठे आणि कधी येऊन पडेल हे देखील सांगता येत नव्हते आता मात्र , चिंता नाही कारण काही वेळापूर्वीच हे रॉकेट हिंदी महासागरात कोसळले. या रॉकेटचे बहुतांश अवशेष पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताच नष्ट झाले, अशी माहिती Reuters ने दिली आहे.\nMothers Day Messages in Marathi: मदर्स डे निमित्त मराठी शुभेच्छा संदेश\nशुभ सकाळ फोटो |शुभ मंगळवार फोटो|good morning photo\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-07-25T23:34:59Z", "digest": "sha1:3GBDMJ4DXGIQPOZH76HCSJI4CZ3L4EE7", "length": 5296, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सॅम्युएल मॉर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nसॅम्युएल मॉर्स ( २७ एप्रिल, १७९१ मृत्यू : २ एप्रिल, १८७२) हा एक अमेरिकन चित्रकार आणि संशोधक होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७९१ मधील जन्म\nइ.स. १८७२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑगस्ट २०१६ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/7214/", "date_download": "2021-07-25T22:21:12Z", "digest": "sha1:XQEAYHMQHK53V3TQASQ4OO5PKIBWHUD7", "length": 16591, "nlines": 155, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "परळी- पानगाव रस्त्याचं काम करणारी कंपनी थोरल्या साहेबांच्या गावची दर्जाबाबत पालकमंत्री मुंडे साशंक ? – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बार���वी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/महाराष्ट्र/परळी- पानगाव रस्त्याचं काम करणारी कंपनी थोरल्या साहेबांच्या गावची दर्जाबाबत पालकमंत्री मुंडे साशंक \nपरळी- पानगाव रस्त्याचं काम करणारी कंपनी थोरल्या साहेबांच्या गावची दर्जाबाबत पालकमंत्री मुंडे साशंक \nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email07/02/2021\nघाटनांदूर-पानगाव ८५ कोटी रुपयांच्या 32 किमीच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनन\nअंबाजोगाई — मतदार संघाचा विकास करताना निधी बास असं म्हणण्याची वेळ या भागातील लोकांवर येईल असं काम करून दाखवेल असा विश्वास पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी घाटनांदुर पानगाव या 85 कोटी रुपयांच्या 32 किलोमीटर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करताना दिला. असं असलं तरी सदर रस्त्याचे काम डीपीजे कन्स्ट्रक्शन या कंपनीकडे असून,हि कम्पनी कामाचा दर्जा कसा राखील याबाबत मात्र पालकमंत्र्यांनी शंका व्यक्त करत कामाचा दर्जा राखण्याचे निर्देश दिले. ही कंपनी थोरल्या साहेबांच्या बारामतीची असल्याने काम किती गतीने होईल याबाबत देखील जनतेतून तर्कवितर्क लावले जात आहेत.\nअंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे परळी ते पानगाव या 32 किमी मार्गे परळी – चांदापुर – अंबलटेक – घाटनांदूर – पिंप्री – फावडेवाडी या 36.100 किमी. लांबीच्या 85 कोटी रुपयांच्या रस्ता कामाचे भूमिपूजन शनिवारी ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.मागील 25 वर्षांच्या राजकीय प्रवासात आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात मी संघर्ष सहन केला, 2002 च्या जिल्हा परिषद निवडणुकीपासून ते आजपर्यंत प्रत्येक वळणावर संघर्ष आणि षडयंत्र यांचा मला सामना करावा लागला, परंतु माझ्या मतदारसंघातील प्रत्येक कुटुंबाला मी त्यांच्यातील एक सदस्य वाटतो, हे प्रेम आणि हा विश्वास मी कमावला ते इथल्या जनतेच्या बळावरच इथल्या मातीसाठी निस्वार्थपणे काम करणे हेच माझे उद्दिष्ट असून, रस्ते, नाल्या, वीज या मूलभूत सुविधा देणे हा विकास म्हणता येणार नाही, तो तर कर्तव्याचा भाग आहे. या भागातील लोकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ व्हावी, इथला शेतकरी सधन व्हावा हे माझं या मतदारसंघासाठी पाहिलेलं स्वप्न आहे व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी वचनबद्ध आहे, असेही धनंजय मुंडे याप्रसंगी म्हणाले.\nएकीकडे धनंजय मुंडे मतदार संघाच्या विकासाबाबत तळमळ दाखवत असताना दुसरीकडे या ���ागात होत असलेली विकास काम बारामतीकरांच्या पदरात पडत असल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण होत आहेत. बारामतीची डीपीजे कन्स्ट्रक्शन कंपनीकडे परळी पानगाव रस्त्याचे काम असल्यामुळे विहित वेळेत दर्जेदार काम पूर्ण करावे असे निर्देश देण्याची वेळ धनंजय मुंडे यांच्यावर आली. मांजरसुंबा अंबाजोगाई रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. दर्जा बाजूलाच राहिला जागोजाग रस्ते खांदून ठेवल्यामुळे दोन-तीन वर्षापासून या भागातील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला अनेकांना कायमचे जायबंदी व्हावे लागले,आरोग्यावर व शेतीच्या उत्पन्नावर देखील उठणाऱ्या धुळीच्या लोटांनी परिणाम केला आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सरकारच्या व आताच्या सरकार मध्ये देखील या भागाची स्थिती अजून बदलली नाही. खुद्द पालकमंत्र्यांनीच डी पी जे कंपनी बाबत शंका व्यक्त केल्यामुळे लोकांमधून देखील कंपनीबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जाऊ लागले आहेत.\nपरळी पानगाव रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी आ. संजय दौंड, सौ. शिवकन्याताई सिरसाट, अशोकराव डक, बजरंग बप्पा सोनवणे, राजकिशोर मोदी, राजेश्वर आबा चव्हाण यांनीही आपले मनोगत व्यक्त केले, सा.बा. विभागाचे अभियंता श्री. पाटील यांनी या कामाची माहिती उपस्थितांना दिली तर गोविंद महाराज केंद्रे यांनी सूत्र संचलन केले.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nकेंद्राच्या कृषी कायद्याविरोधात बीडमध्ये झाले चक्काजाम आंदोलन\nदेवभूमी उत्तराखंड मध्ये हिमकडा कोसळला; महापुरात अनेक जण बेपत्ता\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nबोले तैसा चाले… ✍️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त धनंजय मुंडे यांचा विशेष लेख..✍️\nरेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; उच्च न्यायालयात खटला रद्दबातल\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आ���े\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/shivchhatrapati-shivaji-maharajs-palanquin-should-be-allowed-be-taken-pandharpur-317014", "date_download": "2021-07-25T23:35:00Z", "digest": "sha1:24ZDPCO3KXXWMKGKNMKBXWDCDIPPWCEB", "length": 10266, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | 'विठुरायाची दर्शनभेट झाल्याशिवाय शिवछत्रपतींची पालखी रायगड चढणार नाही'", "raw_content": "\nआषाढी एकादशीस रायगडाहून पायी चालत आलेल्या शिवरायांच्या पादुकांना विठुरायाच्या दर्शनास पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश करु दिला नाही. त्यामुळे आम्ही आत्मक्लेश उपोषण करणार आहोत.\n'विठुरायाची दर्शनभेट झाल्याशिवाय शिवछत्रपतींची पालखी रायगड चढणार नाही'\nकोळवण : आषाढी एकादशीस रायगडाहून पायी चालत आलेल्या शिवरायांच्या पादुकांना विठुरायाच्या दर्शनास पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरात प्रवेश करु दिला नाही. पंढरपुरानंतर आता दुर्ग रायगडही चढू दिला नाही. आता शिवछत्रपतींच्या पालखीस पंढरपुरात सन्मानाने जाऊन विठुरायाशी आपले हितगुज सांगून मगच राजधानी रायगड चढतील आणि आम्हीं शिवभक्त आत्मक्लेश म्हणून कठोर उपोषण करणार असल्याची माहिती शिवरायांच्या पालखीतील हुजरे डॉ. संदीप महिंद यांनी केली.\nलॉकडाऊनमधील लग्नाचा नवीन ट्रेंड; नवरा-नवरीला मिळतोय मॅचिंग मास्क\nटाळेबंदी ��ोषित होताच लगेचच २८ मार्चपासून २९ जूनपर्यंत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, २ माजी मुख्यमंत्री, विधानसभेचे विरोधी पक्षनेते, विद्यमान राज्य मंत्रीमंडळातील ९ मंत्री, १३ खासदार, ३१ आमदार तसेच विविध शासकीय अधिकाऱ्यांसह ७५-८० लोकांच्या भेटी; वेगवेगळे ११७ पत्रव्यवहार करुनही शिवछत्रपतींच्या पालखीविषयी अनास्था दाखविणाऱ्या या य शासनाचा निषेध करताना रायगड ते पंढरपुर पायी चालत गेलेल्या शिवभक्तांनी आत्मक्लेश म्हणून भूगाव ग्रामपंचायतीसमोर उपोषण करत असताना त्यांनी आज दुसऱ्या दिवशी पत्रकारांशी संवाद साधला.\nमुख्यमंत्र्यासह सर्वच पक्षांचे मंत्री व पुढारी पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुका आल्यात हे माहित असूनही, त्यांना विसरुन-मागेच ठेवून स्वतः सगळे थेट मंदिरात घुसले. शिवरायांच्या अस्मितेपेक्षाही त्यांना स्वतःची खोटी प्रौढी महत्त्वाची वाटली. आणि शासकीय म्हणवल्या गेलेल्या पूजेचे सोपस्कार कशा दांभिक पद्धतीने उरकले गेले, त्याचेही अनेक किस्से आता उघड झाले आहेत. अशा शासनाला स्वतःची उरली-सुरली अब्रू वाचवायची असेल तर शिवरायांच्या पादुकांना सन्मानाने व अतीव आदराने पंढरीत नेऊन नगरप्रदक्षिणेसह सर्व प्रथा-परंपरा पाळून मगच विठुरायाच्या मंदिरात न्याव्या लागतील. भूवैकुंठीचे आराध्य भगवान पांडुरंगाच्या दर्शनभेटीशिवाय कोणत्याही परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज रायगडी जाणारच नाहीत.\nत्याचप्रमाणे जोपर्यंत शिवछत्रपती राजधानी रायगड चढत नाहीत, तोपर्यंत आम्हीही आमचा आत्मक्लेश उपवास थांबवणार नसल्याचा कणखर इशारा महिंद व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज दिला. शासनाशी असलेला हा संघर्ष केवळ वैचारिक व सैद्धांतिक पातळीवरील असून प्रचलित घाणेरड्या राजकारणाशी त्याचा कसलाही संबंध जोडू नये, अशी विनंतीही त्यांनी याप्रसंगी सगळ्याच प्रसिद्धी माध्यमांना व महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना केली.\nकालपासून ही सर्व मुले ऊन, वारा, पावसात आपली सश्रद्ध निष्ठा शिवरायांच्या चरणी अर्पण करण्याचा अट्टाहास व आग्रह प्रामाणिकपणे करत आहेत. शिवभक्तांच्या या शिवबा-विठोबा भेटीच्या आग्रहाच्या मागणीस समजून घेण्यासाठी मुळशी तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण स्वतः आज भेटायला गेले. या सगळ्यांची अत्यंत आस्थेने चौकशी करुन प्रशासनास व वरिष्ठांना य��विषयात सगळा निरोप पोहचवून योग्य मध्यस्थी करण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/08/lockdown_29.html", "date_download": "2021-07-25T23:07:13Z", "digest": "sha1:4LACPUA2VWCM2C7EUNBKOIJ2ZA2HOM5H", "length": 10286, "nlines": 75, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरचंद्रपूर शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन\nचंद्रपूर शहरात पुन्हा कडक लॉकडाऊन\nमनोज पोतराजे ऑगस्ट २९, २०२० 0\nचंद्रपूर जिल्हा करोना बधितांची संख्या 2074\nजिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कडक लॉकडाउन\nचंद्रपूर : जिल्ह्यात ३ सप्टेंबरपासून कडक लॉकडाउन केले जाणार असून हा पहिला टप्पा ७ दिवसांचा राहणार आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2074\n176 कोरोनातून बरे ; 873 वर उपचार सुरू\nचंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 2074 वर पोहोचली आहे. यापैकी कोरोनातून 1176 बाधित बरे झाले आहेत . तर सध्या 873 बाधितांवर उपचार सुरू आहे. 24 तासात 178 बाधितांची नोंद झाली आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये, नेताजी चौक विजासन रोड, भद्रावती येथील 70 वर्षीय महिला बाधितेचा मृत्यू झाला आहे. या बाधित महिलेला 19 ऑगस्टला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले. कोरोनासह न्युमोनिया असल्याने 28 ऑगस्टला सायंकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला.\nतर दुसऱ्या बाधिताचा आज 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30 वाजता 49 वर्षीय शेडमाके चौक दुर्गापूर, चंद्रपूर येथील बाधित पुरूषाचा मृत्यू झाला आहे. 29 जुलैला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. गेल्या तीन दिवसापासून बाधिताला श्वसनाचा त्रास जाणवत होता. वैद्यकीय शर्तीचे प्रयत्न करूनही 29 ऑगस्टच्या पहाटे 2.30 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे बाधिताचा मृत्यू झाला.या बाधिताला न्युमोनियाचा आजार होता.\nगेल्या 24 तासांमध्ये पुढे आलेल्या पॉझिटिव्ह नमुन्यांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील सर्वाधिक 76 बाधित ठरले आहेत. त्याचबरोबर, पोंभुर्णा 4, कोरपना 5, सिंदेवाही 2, वरोरा 8, ब्रह्मपुरी 4, राजुरा 10, मुल 16, गोंडपिपरी 5, सावली 33, भद्रावती 4, चिमूर 2, बल्लारपूर 8, नागभिड एक असे एकूण 178 बाधित पुढे आले आहेत.\nचंद्रपूर ��हरातील नगीना बाग, पंचशील चौक, जटपुरा वार्ड, जलनगर, भानापेठ, तुकूम, रामाळा तलाव, विठ्ठल मंदिर वार्ड, बियाणी नगर, चांदमारी चौक, पठाणपुरा गेट, गंज वार्ड, रामनगर, गोपाल पुरी वार्ड, सरकार नगर, रयतवारी, सिव्हिल लाईन, जीएमसी चंद्रपूर परिसर, नर्सिंग होस्टेल परिसर, गायत्री नगर, बालाजी वार्ड, सन्मित्र नगर, कृष्णा नगर, अंचलेश्वर वॉर्ड, बाबुपेठ, समाधी वार्ड तर तालुक्यातील घुग्घुस, मोहर्ली गेट भागातून बाधित ठरले आहेत.\nपोंभुर्णा तालुक्यातील कसरगट्टा गावातून बाधित पुढे आले आहेत. कोरपना तालुक्यातील उपरवाही, गडचांदूर, आवारपूर परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.\nसिंदेवाही शहरातील तसेच तालुक्यातील लोनवाही गावातून बाधित ठरले आहेत. वरोरा येथील गुरु माऊली नगर, अभ्यंकर वार्ड तर तालुक्यातील शेगाव, अहेगाव गावातून पॉझिटिव पुढे आले आहेत. ब्रह्मपुरी येथील गुरुदेव नगर तर तालुक्यातील नानोरी, चांदली गावातून बाधीत ठरले आहे\nराजुरा येथील पेठ वार्ड, इंदिरानगर, साई मंदिर परिसरातील तर तालुक्यातील लखमापूर, विहीरगाव भागातून बाधित पुढे आले आहेत. मूल तालुक्यातील फिस्कुटी, चिंचाळा, बोरचांदली, राजोली गावातून बाधित ठरले आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील आर्वी, वढोली भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. सावली तालुक्यातील व्याहाड बु, सामदा गावातून बाधित पुढे आले आहेत.भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथून बाधित ठरले आहेत. चिमूर तालुक्यातील सोनेगाव व म्हसाळा गावातून पॉझिटिव्ह ठरले आहेत.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_820.html", "date_download": "2021-07-25T21:49:11Z", "digest": "sha1:KN4P66SKEYBJHPHZFUKECMN3YVBSCD2A", "length": 13258, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "पालिका स्थाप��ेपासून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकही रुपया खर्च नाही - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / पालिका स्थापनेपासून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकही रुपया खर्च नाही\nपालिका स्थापनेपासून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकही रुपया खर्च नाही\n■वंचित बहुजन आघाडीच्या धरणे आंदोलनात सत्ताधारी आणि प्रशासनावर आरोप...\nडोंबिवली , शंकर जाधव : स्थानिक स्वराज्य संस्थेत दरवर्षी एकूण अर्थसंकल्पाच्या १० टक्के निधी हा दलित वस्ती सुधार योजनेसाठी राखीव ठेवावा लागतो. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत एकही रुपया खर्च नाही झाला नाही असा जाहीर आरोप वंचित बहुजन आघाडीने डोंबिवलीत केला. सोमवारी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सत्ताधारी आणि प्रशासनावर आरोप जोरदार टीका केली.\nया आंदोलनात कल्याण-डोंबिवली जिल्हा संघटक मिलिंद साळवे,डोंबिवली अध्यक्ष सुरेंद्र ठोके उपाध्यक्ष राजू काकडे,जिल्हा सचिव रेखा कुरवारे,जिल्हा उपाध्यक्ष अॅड रजनी आगळे,महासचिव बाजीराव माने,संघटक अशोक गायकवाड,सचिव नंदू पाईकराव,सदस्य प्रभाकर मोरे,रोहित इंगळे,आकाश भास्कर,शांताराम तेलंग,संघटक अर्जुन केदार,शाखा अध्यक्ष संतोष खंदारे,वाॅड अध्यक्ष विलास मोरे आदीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.डोंबिवलीतील झोपडपट्टी वासियांना नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.आंदोलनकर्त्यांनी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनास सुरुवात केली.\nइंदिरा चौकात आंदोलकर्त्यांनी मोर्चा काढत पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. आंदोलनात सत्ताधारी आणि प्रशासनावर टीका करताना कल्याण-डोंबिवली जिल्हा संघटक मिलिंद साळवे म्हणाले,खासदार आणि आमदार हे मताच्या जोगवा मागण्यासाठी झोपडपट्टीत येतात.मात्र निवडणुका झाल्यावर झोपडपट्टीच्या विकासाकडे कानाडोळा करतात. झोपडपट्टीचा विकास होण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आग्रह केला नाही तर हे आंदोलन अधिकच तीव्र करू असे सांगितले.दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून पालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी आंदोलन करत असल्याचे पाहून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी निंबाळकर यांची भेट घेतली. आपल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा असल्याचे निंबाळकर यांना सांगितले.\nपालिका स्थापनेपासून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत एकही रुपया खर्च नाही Reviewed by News1 Marathi on December 28, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/declare-wet-drought-in-marathwada-demand-of-ma-satish-chavan/", "date_download": "2021-07-25T23:07:05Z", "digest": "sha1:OHZERRX3HWITI2AMRSONLCOMELZLZI2J", "length": 14192, "nlines": 148, "source_domain": "mh20live.com", "title": "मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा मा.आ.सतीश चव्हाण यांची मागणी – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सु���ू करणार\nHome/औरंगाबाद/मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा मा.आ.सतीश चव्हाण यांची मागणी\nमराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा मा.आ.सतीश चव्हाण यांची मागणी\nऔरंगाबाद- मागील दहा-बारा दिवसांपासून मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आज दि.26 निवेदनाव्दारे केली आहे.\nमा.आ.सतीश चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील काही वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकर्‍यांना कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी, तर कधी निसर्गाचा लहरीपणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शेती करावी कशी असा प्रश्न मराठवाड्यातील शेतकर्‍यांना पडला आहे. यावर्षी खरीप हंगामाच्या सुरूवातीपासूनच चांगला पाऊस झाल्याने अपेक्षेइतके उत्पन्न येईल असे वाटत असतानाच मागील दहा-बारा दिवसांपासून मराठवाड्यात जवळपास सर्वच ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मराठवाड्यातील अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून शेतकर्‍यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. मूग, उडीद ही पिके ऐन काढणीच्या वेळेस पाऊस पडल्याने शेतातच मुगाला कोंब फुटल्याने ही पीके शेतकर्‍यांच्या हातातून गेली. त्यात अतिपावसामुळे आता कपाशी, सोयाबीन, मोसंबीच्या शेतात पाणी साचले आहे. तर उस, मका, बाजरीची पिके आडवी झाली असल्याचे मा.आ.सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.\nअनेक शेतकर्‍यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. मात्र या नासाडीमुळे शेतासाठी लावलेला खर्चही वसूल झालेला नाही. शेतकर्‍यांच्या डोक्यावर आधीच कर्जाचा डोंगर चढलेला असताना हे अतिवृष्टीचे संकट आल्याने शेतकरी पूर्णपणे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करून झालेल्या नुकसानपोटी शेतकर्‍यांना आर्थिक मदत करून संकटात सापडलेल्या बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी मा.आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\n कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले जिल्हा प्रशासनाला “हा” आदेश\nआज नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ७६ टक्क्यांवर आरोग्यमंत्री राजेश टोपे\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://teplu.in/courses/category/dairy-marathi", "date_download": "2021-07-25T22:22:18Z", "digest": "sha1:UBGDMRA7ZKMDKOLW3Y6PBJLLEOI6LYB5", "length": 6934, "nlines": 145, "source_domain": "teplu.in", "title": "Teplu", "raw_content": "\nSign Up साइन अप\nडॉ. अतुल सुभाष फुले\nडॉ. अतुल सुभाष फुले\nडॉ. के. एस. रामचंद्र\nडॉ के एस रामचंद्रा\nडॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी\n​डॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी\nडॉ. मनिषा दिनेश भोसले\nडॉ. मनीषा दिनेश भोसले\nडॉ. मिलिंद केशव कुलकर्णी\nडॉ. मिलिंद केशव कुलकर्णी\nडॉ. शैलेश शामराव मदने\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nफायदेशीर दुग्धव्यवसायाचा ए-टू-झेड कोर्स\nडेअरी फार्मचे व्यवस्थापन तज्ञ बनण्यासाठी अप्रतिम कोर्स (दोन आठवड्यांत)\nदगडी पासून मिळवा मुक्ती\nआपल्या डेअरी फार्ममधून कासेच्या दाहचे निर्मूलन कसे करावे आणि दूध उत्पन्नात भरघोस वाढ कशी मिळवावी हे शिका.\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nतज्ञांच्या मार्गदर्शनानुसार जनावरांच्या निवडीची कला व तंत्रामध्ये पारंगत व्हा.\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nआरोग्य सुधारण्यासाठी आहार देया नफा सुधारण्यासाठी आहार देया\nडेअरी पोषणाविषयी प्रगत अभ्यासक्रम\nदुभत्या जनावरांसाठी पशुखाद्य तयार करायला शिका. तज्ञांकडून शिका.\nडॉ. के. एस. रामचंद्र\nपशूंचे आरोग्य व आजार व्यवस्थापन\nआपल्या दुभत्या जनावरांशी निगडीत आजार व्यवस्थापनाच्या अत्याधुनिक तंत्राची माहिती घेऊन स्वतःला सुसज्ज ठेवा. शेवटी उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे.\nडॉ. मिलिंद केशव कुलकर्णी\n10 आराखडे मिळवा, आपल्या नवीन किंवा जुन्या गोठ्याला यशस्वी बनवण्यास शिका .\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nप्रजनन व पुनरुत्पादन समबंधी समस्या\nदुभत्या पशूंमधील पुनरुत्पादनाशी निगडीत असणाऱ्या समस्या कमी कशा करता येतात जे जाणून घ्या. दरसाली आपल्या पशुचे एक वेत पूर्ण करा.\nडॉ. अतुल सुभाष फुले\nरोग निदान आणि प्रयोगशाळेच्या कार्यपद्धती\nआपला शेती नफा कमी होण्यापासून रोग थांबवा. त्यांचे निदान कसे करावे आणि वेळेवर उपचार कसे मिळवावे ते शिका\nडॉ. दयाराम शंकर सूर्यवंशी\nवासरे आणि कालवडींचे व्यवस्थापन\nवासरांची व्यवस्थित देखभाल करून ती फायदेशीर प्रौढ जनावरे कशी होतील याचा प्रत्येक पैलू शिका\nडॉ. मिलिंद केशव कुलकर्णी\nउच्च दर्जाचे प्रतिजैविके विरहित आणि अपायकार��� घटकमुक्त दुधाची निर्मिती कशी करावी शिकणे\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\nदूध डेअरींसाठी व्यावसायिक नियोजन\nडेअरी व्यवसायाला निधी पुरवठा कसा करायला व तुमचा स्वतःचा डेअरी ब्रँड कसा तयार करायचा हे शिका\nडॉ. मनिषा दिनेश भोसले\nउच्च प्रतीचा व गुणवत्तापूर्ण मुरघास कसा बनवावा\nआपल्या डेअरी फार्मवर चांगली गुणवत्ता मुरघास तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट\nडॉ. शैलेश श्यामराव मदने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/politics-opposition-regarding-metro-car-shed-thorat-67111", "date_download": "2021-07-25T23:19:07Z", "digest": "sha1:HPTBEGYGKTM4CUE7GYUPPU32OJZC3Q34", "length": 17000, "nlines": 213, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "`मेट्रो कार शेड`बाबत विरोधकांकडून राजकारण : थोरात - Politics from the opposition regarding 'Metro car shed': Thorat | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n`मेट्रो कार शेड`बाबत विरोधकांकडून राजकारण : थोरात\n`मेट्रो कार शेड`बाबत विरोधकांकडून राजकारण : थोरात\n`मेट्रो कार शेड`बाबत विरोधकांकडून राजकारण : थोरात\nशनिवार, 19 डिसेंबर 2020\nकोरोना प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासंदर्भात बोलताना त्यांनी, राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक सरपंच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.\nसंगमनेर : \"भाजप सरकारने \"आरे'च्या वनक्षेत्रात प्रस्तावित केलेल्या, मुंबईतील बहुचर्चित मेट्रो कार शेड प्रकल्पाची जागा आघाडी सरकारने पर्यावरण व वनसंरक्षणाच्या चांगल्या हेतूने बदलली आहे. मात्र, दुर्दैवाने विरोधक याचे भांडवल करून राजकारण करीत आहेत,'' अशी टीका राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.\nसंगमनेर विधानसभा मतदारसंघात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, \"मुंबईतील मेट्रो कार शेड प्रकल्प राजकारणाचा नाही, तर पर्यावरण रक्षणाचा भाग आहे. \"आरे' विभागात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र असून, पर्यावरण व वनप्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगल्या भावनेतून कार शेडची जागा बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र, दुर्दैवाने विरोधक त्याला विरोध करीत राजकारण करीत आहेत.''\nकोरोना प्रादुर्भावामुळे लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासंदर्भात बोलताना त्यांनी, राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक सरपंच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.\nविधान परिषदेच्या निवडणुकीमुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढल्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होणार आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक गावपातळीवरची असल्याने, प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याची जबाबदारी असते. आमचाही हाच प्रयत्न असल्याचे थोरात म्हणाले.\nदरम्यान, संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी थोरात यांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी केली. तालुक्यातही अनेक ग्रामपंचायती बिनविरोध कराव्यात, त्यातही काॅंग्रेसचे सरपंच होण्यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचे काही कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायती बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न होणार आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nदहावी उतीर्ण झालेल्या पुष्कराज सातवचे सोनिया, प्रियंका गांधींकडून कौतुक..\nऔरंगाबाद ः काॅंग्रेसचे दिवगंत नेते खासदार राजीव सातव यांचे चिरंजीव पुष्कराज हा दहावीमध्ये ९८.३३ टक्के एवढे गुण मिळवून उतीर्ण झाला. त्यांच्या या यशाचे...\nरविवार, 25 जुलै 2021\nभाजपच्या चित्रा वाघ म्हणतात, मी जिवंत असेपर्यंत शरद पवार माझ्या गुरुस्थानी\nनगर : शरद पवारांबद्दल माझ्या मनात कायम आदरच राहिला आहे. मी आपण जिवंत असेपर्यंत आपण त्यांना गुरूच मानत राहणार आहोत. कोणत्याही पक्षात...\nरविवार, 25 जुलै 2021\nअलमट्टीतून विसर्गाबाबत कर्नाटकशी तातडीने बोला : फडणविसांची सूचना\nमुंबई : कोल्हापूर, सांगली भागातील पूरस्थिती नियंत्रणात (Flood in Kolhapur) आणण्यासाठी राज्य सरकारने तातडीने अलमट्टी विसर्गाबाबत कर्नाटक सरकारकडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nसंकटात जनतेला पाठ दाखवणारे अनिल परब हे तर पळपुटे मंत्री\nमुंबई : महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे. चिपळूणला...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमुख्यमंत्रीपद वाचण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळी जादू\nमुंबई : अतिवृष्टीमुळे rainआलेल्या महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपुण्यातील दुकाने, हॉटेल ७ पर्यंत सुरु राहणार \nपुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आहे. तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी पुणे जिल्ह्या प्रशासनाने तयारी केली आहे. पुणे Pune शहराचा पॉझिटिव्हीटी...\nशनिवार, 24 जुलै 2021\n`शिवसंपर्क`च्या माध्यमातून जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याचा कोरगावकरांचा प्रयत्न\nनगर : शिवसनेचा महापाौर झाल्यानंतर नगरमध्ये या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कात टाकली आहे. शहरातील दोन गट एकत्र आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होत आहे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nराणे, लाड यांना भाजपनं दिली नवी जबाबदारी\nमुंबई : मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यास फेब्रुवारी २०२२ मध्ये होणारी निवडणूक घेण्यावर मुंबई महापालिका ठाम आहे. राज्य निवडणूक आयोगानेही पालिका...\nशनिवार, 24 जुलै 2021\nपंकजा मुंडे नाराज नाहीत : चंद्रकांत पाटील\nनगर : ‘‘पंकजा मुंडे या पक्षामध्ये कोणावरही नाराज नाहीत. खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज झाले होते. पंकजा मुंडे...\nशनिवार, 24 जुलै 2021\n\"कोविडमुळे निराधार झालेल्या महिलांना आमदार रोहित पवारांनी असा दिला आधार\nजामखेड : 'कोरोनाच्या संकटात आपण घरातील कर्ता माणुस गमावला आहे. हे दुःख सर्वांसाठीच खूप मोठे मात्र या दुःखातून सावरुन मुलांचे शिक्षण, त्यांचे...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nपुराने घेतला ११ कोरोना रुग्णांचा बळी; रुग्णालयात पाणी घुसून व्हेंटिलेटर पडले बंद\nचिपळूण : महापुराचे पाणी हॉस्पिटलमध्ये शिरून वीजपुरवठा बंद झाल्यामुळे व्हेंटिलेटरवरील कोरोनाचे ११ रुग्ण दगावले आहेत. ही घटना चिपळूणमधील अपरांत...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\n६०० कोटींचा घोटाळा करून भाजपचे 'हेलिकॉप्टर बंधू' फुर्रर्र\nनवी दिल्ली : भाजपच्या (Bjp) व्यापारी संघाचे नेते मरियूर रामदास गणेश आणि मरियूर रामदास स्वामीनाथन या 'हेलिकॉप्टर बंधूं'वर ६०० कोटी (helicopter...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nकोरोना corona यती yeti सरपंच संगमनेर भाजप वनक्षेत्र मेट्रो पर्यावरण environment राजकारण politics बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat विभाग sections मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare नि���डणूक आग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_555.html", "date_download": "2021-07-25T22:28:28Z", "digest": "sha1:45RGPJAT2G752335BIK7QL43Q2KYJAFL", "length": 11818, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "भारतरत्न मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान साेहळा! - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / भारतरत्न मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान साेहळा\nभारतरत्न मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान साेहळा\nठाणे, प्रतिनिधी : उत्कृष्ट संसदपटू निष्णात राजकारणी, कवी ,साहित्यिक, पत्रकार व खऱ्या अर्थाने बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या भारतरत्न मा. पंतप्रधान स्व. अटलजी बिहारी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे शहर भाजपाच्या वतीने नगरसेविका प्रतिभा मढवी यांच्या सौजन्याने तसेच जेष्ठ आमदार संजय केळकर व अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली एक आगळा वेगळा उपक्रम साजरा करण्यात आला.\n\" जेष्ठ नागरिक सन्मान सोहळा \"\nकाेराेनाच्या पाश्वभूमीवर जेष्ठांनाही शारीरिक सुदृढता राखण्याबरोबरच त्यांचे मानसिक धैर्य ,आरोग्यही आपणास उंचवायचे आहे आणि त्यासाठी हा छोटासा प्रयास. यामध्ये या जेष्ठांचा यशोचित सन्मान, तसेच विविध सुविधा देणारे \" जेष्ठ नागरिक कार्ड \", त्यासाेबतच वाफ घेण्यासाठी स्टीमर व मास्क यांचे वाटप करण्यात आले.\nतसेच काेराेना लढ्यात समर्थपणे भाग घेणार्या काेराेना याेद्ध्या़ंचाही सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास भाजपा प्रदेश उपाध्यक्षा माधवीताई नाईक, प्रदेश सचिव संदीप लेले, ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश माेरे, नगरसेवक सुनेश जाेशी, ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष सुरेंद्र दिघे व शहर उपाध्यक्ष डाँ राजेश मढवी हे उपस्थित हाेते.\nभारतरत्न मा.पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६व्या जयंती निमीत्त नगरसेविका प्रतिभा राजेश मढवी यांचे वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान साेहळा\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात ��शस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T22:01:29Z", "digest": "sha1:HJHQV6QQKCOXKXITLDNGOHFA3PCT5JBC", "length": 6463, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अम्हारिक भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nअम्हारिक भाषेमधील इथियोपियाचे राष्ट्रगीत\nअम्हारिक ही इथियोपिया देशाची राष्ट्रभाषा आहे. सुमारे २.५ कोटी भाषिक असलेली अम्हारिक ही अरबीखालोखाल सामी भाषासमूहामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. अम्हारिक भाषेची स्वतंत्र लिपी असून ती रोमन अथवा इतर लिप्यांमध्ये रूपांतरित करणे शक्य नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ मे २०१६ रोजी ०६:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/552631", "date_download": "2021-07-25T23:22:12Z", "digest": "sha1:PEDORKPUKBK52PIQMB4I7336VPL7PBVL", "length": 2681, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सुको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सुको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:०५, १९ जून २०१० ची आवृत्ती\n१२ बाइट्सची भर घातली , ११ वर्षांपूर्वी\n१८:५३, २९ मे २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: tl:Emperador Sukō)\n१९:०५, १९ जून २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: it:Suko)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AD-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B5/", "date_download": "2021-07-25T22:37:07Z", "digest": "sha1:MXYAKBYN2VWHVKNX25HMNUZCGXGBHNFJ", "length": 6013, "nlines": 103, "source_domain": "ejanshakti.com", "title": "अमिताभ बच्चन, सोनी चॅनेलविरोधात भाजपकडून पोलिसांत तक्रार | Janshakti Newspaper", "raw_content": "\nअमिताभ बच्चन, सोनी चॅनेलविरोधात भाजपकडून पोलिसांत तक्रार\nअमिताभ बच्चन, सोनी चॅनेलविरोधात भाजपकडून पोलिसांत तक्रार\nमुंबई: “कौन बनेगा करोडपती” (केबीसी) या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी हिंदूची भावना दुखविल्याचे आरोप करण्यात आले असून अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्ही चॅनेलवर भाजपकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांनी लातूर पोलिसांत अमिताभ बच्चन आणि सोनीविरोधात तक्रार दिली आहे.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\n“कौन बनेगा करोडपती” या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी स्पर्धकाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते धर्म ग्रंथ जाळले असा प्रश्न विचारला होता. यावर भाजपने आणि विश्व हिंदू परिषदेने आक्षेप घेतला आहे. समस्त हिंदूंचा हा अपमान असल्याचे आरोप करण्यात आले आहे.\nकोरोनाचा वेग मंदावला: बाधीतांपेक्षा डिस्चार्ज होणाऱ्यांची संख्या २० हजाराने अधिक\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/6650/", "date_download": "2021-07-25T22:28:43Z", "digest": "sha1:MZOH3N34NFETFCLO7WOLHWCELTFJ536T", "length": 11553, "nlines": 152, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "पन्नास हजाराची लाच घेताना तलाठी व त्याचा सहाय्यक एसीबीने पकडला – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/क्राईम/पन्नास हजाराची लाच घेताना तलाठी व त्याचा सहाय्यक एसीबीने पकडला\nपन्नास हजाराची लाच घेताना तलाठी व त्याचा सहाय्यक एसीबीने पकडला\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email09/01/2021\nकेज — खरेदी केलेल्या जमिनीतील पाझर तलावासाठी संपादित केलेले क्षेत्र सातबारा वरून कमी न करण्यासाठी एक लाख रुपयाची लाच तलाठ्याने मागितली होती. यात तडजोडीनंतर 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना तलाठी व त्याच्या सहाय्यकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केज तहसील आवारात रंगेहात पकडले.\nदयानंद शेटे वय 43 वर्ष असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे तसेच त्याचा खाजगी सहाय्यक सचिन घुले वय 31 वर्ष हा देखील पकडला गेला. तक्रारदाराने 23 आर जमीन खरेदी केली होती त्यापैकी 8 आर जमीन पाझर तलावासाठी संपादित केलेली होती. हे संपादित क्षेत्र सातबारा वरून कमी न करण्यासाठी टाकळी सज्जाचा तलाठी दयानंद जगन्नाथ शेटे याने एक लाख रुपयाची लाच तक्रार ���ाराकडे मागितली होती. याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर पंचा समक्ष 50 हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्याचे तलाठ्याने मान्य केले. यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात पैसे स्वीकारताना तलाठ्याचा खाजगी इसम सचिन घुले यास रंगेहात पकडले. एसीबीच्या पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले असून पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे , अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती अनिता जमादार पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनपूडे यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत गोरे प्रदीप वीर मनोज गवळी चालक संतोष मोरे गणेश म्हेत्रे यांच्या टीमने ही कारवाई पार पाडली\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nउत्तर प्रदेशातील महिला अत्याचाराच्या विरोधात घंटानाद आंदोलन\nवाशिम बाजारात सोयाबीन 5300 प्रति क्विंटल भाव\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nअल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार\nअल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार��थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/maharashtra/prakash-ambedkar-has-called-maharashtra-band-on-24-january-against-caa/", "date_download": "2021-07-25T22:14:29Z", "digest": "sha1:6EBX7FDGF2UODXGGXZ47X6I5LZIDQL2O", "length": 23673, "nlines": 153, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "CAA कायद्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; प्रकाश आंबेडकरांची घोषणा | CAA कायद्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; प्रकाश आंबेडकरांची घोषणा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Maharashtra » CAA कायद्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; प्रकाश आंबेडकरांची घोषणा\nCAA कायद्याविरोधात २४ जानेवारीला महाराष्ट्र बंद; प्रकाश आंबेडकरांची घोषणा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nमुंबई: राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी), नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) आणि देशात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेविरोधात वंचित बहुजन आघाडीने शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक झाली.\n#VIDEO: सीएए, एनआरसीविरुद्ध वंचित बहुजन आघाडीची २४ जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक#CAA #NRC pic.twitter.com/1594gnDfZC\nया बैठकीनंतर आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत बंदची घोषणा केली. वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनीच बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.\nछत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमच्या मनात आदर कायम आहे. शिवाजी महाराजांच्या वारसांच्या वादात आम्हाला पडायचं नाही. राजकीय पक्षांच्या भांडणात पडून आम्हाला पॉलिटीकल स्कोर वाढवायचा नाही, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा ही पदवी लोकांनी दिलेली आहे, लोकांनी हे मानलेलं आहे. रयतेचा राजा म्हणून लोकांनी त्यांना मानलेलं आहे, तेच आम्हाला महत्त्वाचं आहे, असेही आंबेडकर यांनी म्हटले.\nमागील बातमी पुढील बातमी\nकेंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हा भारतीय जनता पक्षाचा नैतिक विजय झाला होता. मग शिवसेना पहिल्या दिवसापासून कुणाच्या इशाऱ्यावरुन वागत होती असा प्रश्न विचारत रविशंकर प्रसादर यांनी पत्रकार परिषदेत विचारला आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थिर असेल असंही रविशंकर प्रसाद (Union Minister Ravi Shankar Prasad) यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न मानणाऱ्या शिवसेनेबाबत मला काहीही बोलायचं नाही असाही टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज (एकेरी उल्लेख करत) यांचं नाव शिवसेनेला घेण्याचा अधिकार आहे का असा प्रश्न विचारत रविशंकर प्रसादर यांनी पत्रकार परिषदेत विचारला आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार स्थिर असेल असंही रविशंकर प्रसाद (Union Minister Ravi Shankar Prasad) यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना न मानणाऱ्या शिवसेनेबाबत मला काहीही बोलायचं नाही असाही टोला त्यांनी लगावला. छत्रपती शिवाजी महाराज (एकेरी उल्लेख करत) यांचं नाव शिवसेनेला घेण्याचा अधिकार आहे का असाही प्रश्न रविशंकर प्रसाद यांनी विचारला.\nउदयनराजेंचा सातारा येथे पराभव घडवून आणल्याचे सांगत..राऊतांच भाजपकडे बोट\nशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज उदयनराजे यांना शिवरायांचे वंशज असल्याचे पुरावेच घेऊन येण्याचे आव्हान दिले होते. हा वाद एवढ्यावरच थांबलेला नसून आता साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंह राजे यांनीदेखील यामध्ये उडी घेतली आहे. शिवरायांच्या घराण्यात आम्ही जन्माला आलोय, हे जनतेला माहिती आहे. वेगळे पुरावे द्यायची गरज नसल्याचे सुनावतानाच त्यांनी हा वाद संजय राऊत यांनी सुरू केला आहे, त्यांनीच संपवावा असे आवाहन केले होते. यावर संजय राऊत यांचे नुकतेच ट्विट आले आहे.\n मोदींची महाराजांशी तुलना हा तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान: भाजपचे माजी आ. हळवणकर\nपुणे : छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर राज्यांच लक्ष वेधलं आहे. उदयनराजे भोसलेंनी राजकारणासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं सुरूवातीलाच स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे.\nछत्रपती शिवाजी महाराज राहू देत, आधी आजोबांचा विचार तरी अमलात आणा: उदयनराजे\nभारतीय जनता पक्षाचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.\nछत्रपतींचा अपमान भाजपा सहन करणार नाही: चंद्रकांत पाटील\nउदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी दिली.\nमहाराजांचा अपमान करणाऱ्या भाजपच्या हलवणकरांना उदयनराजे विनंती करणार कि \nछत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर राज्यांच लक्ष वेधलं आहे. उदयनराजे भोसलेंनी राजकारणासाठी पत्रकार परिषद घेतली नसल्याचं सुरूवातीलाच स्पष्ट केलं. मात्र असं असलं तरीही त���यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर टीका केली आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्क�� वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/mumbai-rajya-nagar/modis-ploy-make-your-name-name-seven-or-twelve-capitalists-balasaheb-thorat-69267", "date_download": "2021-07-25T22:58:08Z", "digest": "sha1:GOYH74XI6R5XFCHSD744HODHIZIVTQHX", "length": 19107, "nlines": 216, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "तुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव : थोरात - Modi's ploy to make your name in the name of seven or twelve capitalists: Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nतुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव : थोरात\nतुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव : थोरात\nतुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव : थोरात\nतुमचा सात-बारा भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव : थोरात\nसोमवार, 25 जानेवारी 2021\nदिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने आंदोलन पुकारले होते.\nमुंबई : मोदी सरकारने कामगार व शेतकऱ्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला असून, आता तुमचा सातबारा (७/१२) भांडवलदारांच्या नावावर करण्याचा डाव रचला आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्र���स कमिटीचे अध्यक्ष तथा महसलूमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.\nदिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाने आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाला काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील इतर पक्षांनीही पाठिंबा दिला. आजच्या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, शेकापचे जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड, काँग्रेस नेते, माजी मंत्री नसीम खान, भाई जगताप, समाजवादी पक्षाचे अबु आझमी, डाव्या पक्षांचे नेते अशोक ढवळे तसेच विविध नेते उपस्थित होते.\nथोरात म्हणाले, की केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीत दोन महिन्यांपासून सुरू असलेले आंदोलन इतिहास घडवणारे आहे. या कायद्याविरोधात पंजाब हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरल्यानंतर कडाक्याच्या थंडीत मोदी सरकारने शेतकऱ्यांवर थंड पाण्याचा मारा केला, तरीही शेतकरी मागे हटला नाही. आझाद मैदानातील हा एल्गार दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची ताकद वाढवणारा ठरणार असून, तो देशाला दिशा देणारा ठरणार आहे.\nमोदी सरकारने कोणाशीही चर्चा न करता पाशवी बहुमताच्या आधारावर हे कायदे मंजूर करुन घेतले. संसदेत चर्चा करण्याची मागणी करणाऱ्या खासदारांना निलंबत करून कायदे मंजूर करुन घेतले. या कायद्याविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये आक्रोश असून, देशाच्या विविध भागातील शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. या कायद्यात आधारभूत किंमत नाही. बाजार समित्या नष्ट होणार आहेत, रेशन दुकानेही संपुष्टात येणार आहेत. हे कायदे फक्त भांडवलदार, साठेबाज, नफेखोरांसाठी आहेत ते रद्द झालेच पाहिजे ही आमची मागणी आहे.\nभाजपा सरकारने आणलेल्या काळ्या कायद्यांना काँग्रेसने सुरुवातीपासूनच विविध आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र विरोध दर्शवलेला आहे. महाराष्ट्रातही ट्रॅक्टर रॅली, किसान महाव्हर्च्युअल रॅली, आंदोलने, मोर्चा, राजभवनला घेराव घातला. देशभरातून दोन कोटी शेतकरी, शेतमजूरांच्या सह्यांचे निवेदनही राष्ट्रपतींना देण्यात आले. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कष्टकरी, कामगार यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध आहे, त्यास���दर्भात चर्चा सुरु असून, लवकरच कायदा केला जाणार आहे, असेही थोरात म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचं मुख्यमंत्र्यांना आव्हान\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्याची चर्चा...\nरविवार, 25 जुलै 2021\nयेडियुरप्पांचं मुख्यमंत्रीपद जाणार की राहणार\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्याची चर्चा...\nरविवार, 25 जुलै 2021\nपंकजा मुंडेच्या वाढदिवसाच्या बॅनरवरून राज्य आणि राष्ट्रीय नेतेही गायब..\nऔरंगाबाद ः भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा उद्या वाढदिवस आहे. या निमित्ताने त्यांच्या समर्थकांकडून परळीत शुभेच्छा बॅनर लावण्यात आले आहेत....\nरविवार, 25 जुलै 2021\nराज्यमंत्री भरणे हे पाटील गटावर निर्णायक घाव घालण्याच्या तयारीत\nइंदापूर : इंदापूर तालुक्यातील आगामी नगरपरिषद, पुणे जिल्हा मध्यवर्ती व इंदापूर अर्बन सहकारी बँक, कर्मयोगी व छत्रपती सहकारी साखर कारखाने, पंचायत समिती...\nरविवार, 25 जुलै 2021\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nमुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा...\nशनिवार, 24 जुलै 2021\n विजयेंद्र यांनी दिल्लीत घेतली नड्डांची भेट\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन हटवण्यासाठी पक्ष नेतृत्वाने हालचाली सुरू केल्या आहेत. या...\nशनिवार, 24 जुलै 2021\nनाना पटोले पोहोचले वाईत; मदतकार्यातील दिरंगाईबद्दल जिल्हा प्रशासनाचे धरले कान\nसातारा : पुणे जिल्ह्याचा नियोजित दौरा अर्धवट सोडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांच्या माहितीवरून...\nशनिवार, 24 जुलै 2021\nममतादीदींचे राष्ट्रीय राजकारणात पडलं पाऊल...बंगाल सोडून आता दिल्लीत बस्तान\nनवी दिल्ली : पश्‍चिम बंगालमध्ये (West Bengal) भाजपला नामोहरम केल्यानंतर मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata...\nशनिवार, 24 जुलै 2021\nमुख्यमंत्री येडियुरप्पा पायउतार ���ाल्यास सहा मंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत\nबंगळूर : कर्नाटकात (Karnataka) भाजपमधील (BJP) अंतर्गत मतभेद दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा (B.S.Yediyurappa) यांना पदावरुन...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमोदी म्हणाले, दानवेजी महत्वाची जबाबदारी दिली आहे, संधीचं सोनं करा..\nऔरंगाबाद ः केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपल्या कुटुंबियासह काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बारा मिनिटांच्या या भेटीत...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nवादग्रस्त वक्तव्यावरुन केंद्रीय मंत्री तोंडघशी: मागावी लागली जाहिर माफी\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी (Farmers Movement) बोलताना गुरुवारी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nमीनाक्षी लेखी यांची जीभ घसरली; शेतकऱ्यांना म्हणाल्या मवाली\nनवी दिल्ली : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागील आठ महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांविषयी बोलताना गुरुवारी केंद्रीय मंत्री...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nदिल्ली आंदोलन agitation मुंबई mumbai सरकार government महाराष्ट्र maharashtra महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेस indian national congress बाळ baby infant बाळासाहेब थोरात balasaheb thorat विकास शरद पवार sharad pawar जयंत पाटील jayant patil जितेंद्र जितेंद्र आव्हाड jitendra awhad भाई जगताप bhai jagtap पंजाब थंडी भाजप ट्रॅक्टर tractor\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/05/education.html", "date_download": "2021-07-25T21:20:19Z", "digest": "sha1:M3GFBRQWXNU7TKEFGU3DC6YEGNWXQHYT", "length": 10934, "nlines": 65, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "गोंडवाना विद्यापीठ घेणार अंतिम वर्षाची परीक्षा ; नवे शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरू", "raw_content": "\nमुख्यपृष्ठगडचिरोलीगोंडवाना विद्यापीठ घेणार अंतिम वर्षाची परीक्षा ; नवे शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरू\nगोंडवाना विद्यापीठ घेणार अंतिम वर्षाची परीक्षा ; नवे शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरू\nमनोज पोतराजे मे १९, २०२० 0\nगडचिरली :- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सावंत यांनी करोना टाळेबंदीमुळे युजीसीला पत्र लिहून अंतिम वर्षाची परीक्षा घेऊ नये असे कळविले आहे. मात्र, गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाने रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पूर्ण करुन १५ ऑगस्टपर्यंत निकाल लावून नवे शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी युजीसीला परीक्षा घेऊ नये असे पत्र लिहिले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी १ जूनपासून महाविद्यालय सुरू करू असे म्हटले आहे. त्यामुळे परीक्षेचे तात्पुरते वेळापत्रक तयार करण्यात आल्याचे गडचिरोलीच्या परिक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी स्पष्ट केले आहे.यासंदर्भात परीक्षा विभागाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी १० सदस्यीय समन्वय समिती नेमली होती. या समितीने धोरणात्मक निर्णय घेवून परिक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दोन, तीन, चार व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचीच परिक्षा घेतली जाणार आहे. उच्च शिक्षण संचालक, पुणे यांच्या पत्रानुसार गोंडवाना विद्यापीठाने नियमित विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्र परीक्षा घेण्यात येणार नसून त्यांना ५० टक्के ग्रेड अंतर्गत मुल्यमापनावर व ५० टक्के गुण मागील सत्रातील परीक्षेच्या सरासरी गुणावरून दिले जाणार आहेत.\nअंतर्गत मुल्यमापनाचे गुण हे विषयाचे निरंतर मुल्यमापन, सत्रपूर्व परीक्षा व सत्रमध्य परीक्षा या आधारावर घेण्यात येणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयाने घेतलेल्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका व निरंतर मुल्यमापनाच्या राबविलेल्या प्रक्रियेचे दस्ताऐवज सीलबंद करून महाविद्यालयांना जतन करून ठेवावे लागणार आहे. विद्यापीठाने मागणी केल्यानंतर हे दस्ताऐवज विद्यापीठास द्यावे लागणार आहेत. विद्यापीठाव्दारे दिलेले गुण एखाद्या विद्यार्थ्याला मान्य नसल्यास अशा विद्यार्थ्याला प्राप्त श्रेणीमध्ये सुधारणा करावयाची असल्यास हिवाळी परीक्षेसाठी अर्ज भरून परीक्षा देता येईल व त्या परीक्षेतील मिळालेले गुण अंतिम समजण्यात येतील.\nतसेच जे विद्यार्थी समोरच्या सत्राच्या प्रवेशापासून वंचित झाले असतील व शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये नियमित प्रवेश नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना कॅरी फारवर्ड पध्दतीने शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरविले जाईल. ही सुविधा फक्त विद्यमान शैक्षणिक वर्षासाठीच आहे.\nज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा सर्वांकरीता टाळेबंदीचा कालावधी उपस्थिती म्हणून ग्राह्य धरला जाईल. विद्यापीठाव्दारे आयोजित परिक्षा ही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावरच आधारीत राहिल. आचार्य व एमफील विद्यार्थ्यांची मौखिक चाचणी परिक्षा व्हिडीओ कॉन्फरंसिंगव्दारे घेतली जाईल. आचार्य व एमफीलच्या विद्यार्थ्यांना त्यांचे शोधप्रबंध, प्रबंधिका सादर करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत दिली आहे.\nदरम्यान, महाविद्यालये तात्पुरत्या स्वरूपात १५ जूनपासून सुरू होतील, शैक्षणिक उपक्रमांच्या पूर्व तयारीचा कालावधी हा ३० जूनपर्यंत असेल, पदविका अभ्यासक्रम, पदवीपूर्व व पदव्युत्तर अंतिम परिक्षा वगळून इतर सर्व परिक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येतील असे गोंडवाना विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात आले आहे.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/tag/tapori-turaki", "date_download": "2021-07-25T23:00:13Z", "digest": "sha1:G2QT4J2JFYB3PGKWHYFO67IOMED4QI75", "length": 4689, "nlines": 111, "source_domain": "abhivrutta.com", "title": "# Tapori Turaki | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nTapori Turaki … सासूला दहापट अ‍ॅटक. धड धड धड…\nवाचा गुदगुल्या करणारे भन्नाट जोक्स…..Tapori Turaki मध्ये ज्योतिषी : तुझे नाव...\nTapori Turaki … नम्रता ने कहा, ये तुम हर रोज ऊपर...\nवाचा गुदगुल्या करणारे भन्नाट जोक्स Tapori Turaki मध्ये….सुनबाई, गरोदर असताना मी...\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/07/what-is-geography.html", "date_download": "2021-07-25T22:30:22Z", "digest": "sha1:LN62PZ3WKIW54IM7TVF6CCXFSYV7JNCW", "length": 11185, "nlines": 117, "source_domain": "itechmarathi.com", "title": "भूगोल म्हणजे काय ? What is geography -", "raw_content": "\nप्राकृतिक भूगोल म्हणजे काय \nप्राकृतिक भूगोल ही भूगोलाची शाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचे अध्ययन करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते.\nमानवी भूगोल म्हणजे काय \nप्राध्यापक इभ्रे जोन्स यांनी पुढीलप्रमाणे मानवी भूगोलाची व्याख्या केलेली आहे. : “मानवी जीवनाच्या बहुविध अंगांपैकी जी अंगे सतत बदलणाऱ्या मानव व निसर्ग यांच्यातील परस्परसंबंधामुळे एखाद्या प्रदेशात एक विशिष्ट प्रकारचे चित्र निर्माण करतात, त्यांचा अभ्यास म्हणजे मानवी भूगोल होय.\nसर्व मानवजात एकच असली तरी जगातील नाना देशांत नाना प्रकारचे लोक\nराहतात. त्यांचा आहार, विहार, निवारा, वस्त्रप्रावरण या गोष्टी भिन्न असतात.\nया सर्व जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी ते विविध प्रकारचे व्यवसाय करतात.\nमुंबईतील मलबारहिलसारख्या भागातील लोक गगनचुंबी इमारतीत राहातात, हॉकी\nक्रिकेट, चित्रपट इत्यादींनी आपली करमणूक करतात, तर मुंबईपासून 120 कि.मी.\nअंतरावरील डहाणू, बोर्डीसारख्या खेड्यांतील आदिवासी शाकारलेल्या झोपड्यांत\nराहातत व तारपे( एक वाद्य) वाजवून आपली करमणूक करतात. त्याचप्रमाणे\nएखाद्या महाविद्यालयीन प्राध्यापकाचे जीवन हे भटकळ पशुपालकापेक्षा वेगळे असते.\nहा फार जैविक आहे. लोकांना तो जन्मतः प्राप्त होतो. थोडक्यात, पर्यावरणाच्या\nभिन्नतेमुळे अशाच प्रकारची विसंगती अनेक ठिकाणी आढळून येते. उदा, कोकणात\nआर्थिकदृष्ट्या किफायतशीर रीतीने सफरचंदाच्या वाड्या करता येणार नाहीत.\nपुण्या-मुंबईच्या लोकांचा रेल्वे किंवा बसस्थानकानजीक अगर मध्यवर्ती बाजारपेठे-\nनजीक राहण्याची जागा पसंत करण्याकडे कल राहील तर राशीनसारख्या(नगर\nजिल्हा) गावी अक्षय पाणीपुरवठा असणाऱ्या ठिकाणीच कायमची वस्ती केली जाईल.\nअशी विविधता आणि तिची कारणमीमांसा यांचा अभ्यास मानवी भूगोलात करतात.\nआधुनिक भूगोलाचे जनक कोणास म्हणतात \nआधुनिक भूगोलाचे जनक कार्ल रिटर म्हणतात.\nभूगोलाचे स्वरूप कसे आहे \nसंपूर्ण भंगोल pdf .१११ पाने – डाउनलोड करा\nआधुनिक भूगोलाचे जनक कोणास म्हणतातप्राकृतिक भूगोल म्हणजे कायप्राकृतिक भूगोलाच्या शाखाभूगोल म्हणजे कायभूगोलाचे स्वरूप कसे आहेमानवी भूगोल म्हणजे काय\nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\n दहावीचा निकाल कसा बघायचा\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/the-voting-process-should-be-carried-out-successfully-by-taking-care-of-the-corona-background-deputy-collector-appasaheb-shinde/", "date_download": "2021-07-25T23:00:25Z", "digest": "sha1:CET4SQPTG5TFY4RJTUN3RMI73PGOTUKA", "length": 14447, "nlines": 150, "source_domain": "mh20live.com", "title": "कोरोना पार्श्वभूमीवर दक्षता घेत मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी:उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/औरंगाबाद/कोरोना पार्श्वभूमीवर दक्षता घेत मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी:उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे\nकोरोना पार्श्वभूमीवर दक्षता घेत मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडावी:उपजिल्हाधिकारी आप्पासाहेब शिंदे\nऔरंगाबाद : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण दक्षता घेत व सूचनांचे पालन करीत औरंगाबाद पदवीधर मतदार संघाची मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना उपजिल्हाधिकारी तथा नोडल आरोग्य अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी केली.\nआज मौलाना अब्दुल कलाम आझाद संशोधन केंद्र येथे महानगरपालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पदवीधर निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. शिंदे बोलत होते यावेळी मनपा आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.\nयावेळी मतदानापूर्वी, मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या वेळी कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत‍ घ्यावयाची दक्षता याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी मतदान केंद्रावरील हेल्पडेस्कच्या माध्यमातून मतदान केंद्र परिसरात येणाऱ्या प्रत्येक मतदाराना मास्क असणे, त्यांचे तापमान तपासणे याबाबत दक्षता घ्यावयाची आहे. 98.6 पेक्षा जास्त तापमान असलेल्या मतदारांना टोकन देवून 4 ते 5 या वेळेत त्यांना मतदान करता येईल. तसेच कोणताही आजारअसलेल्या रुग्णास मतदानाचा हक्क बजावयाचा असल्यास त्यांना 4 ते 5 या वेळेत मतदानकरता येईल. यासाठी आरोग्य अधिकारी मार्फत वाहनांची सुविधा उपलब्ध केली जाईल. याबाबत दक्षता घेण्याची सुचना श्री. शिंदे यांनी तसेच कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही . याबाबत दक्ष राहण्याचे सांगितले.\nमतदान केंद्रावर कोविड प्रतिबंधात्मक साहित्य मास्क, सॅनिटाइजर, थर्मनगन हे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुरविण्यात येणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आरोग्य अधिकारी , कर्मचारी यांनी मतदारांची थर्मल गनव्दारे तपासणी , सोशल डिस्टन्स राखण्यासाठी 6 फुटांवरील मार्किग तसेच प्रवेश आणि निर्गय याठिकाणी सॅनिटायझर वापराबाबतच्या सूचनाची अमंलबजावणी करित मतदान प्रक्रिया पार पाडावी, असे सांगितले.\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nमहाराष्ट्रातील चळवळींना गती आणि दिशा देण्याचे काम माध्यमांनी केले- प्रा प्रदीप देशमुख\nशंभर युनिटपर्यंत वीज मोफत देण्यावर मी ठाम- नितीन राऊत\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जि���्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/5092", "date_download": "2021-07-25T22:34:44Z", "digest": "sha1:SCJMC6IJUGQCH2CIO7MZ72B23MHCL7OJ", "length": 14023, "nlines": 212, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "दार उघड उद्धवा दार उघड ” भाज पा ने केले घंटानाद आंदोलन – Maharashtra Darpan", "raw_content": "\nहृदय विदारक घटना ; बापाने केली बारा महिन्यांच्या मुलाची हत्या ; सावनेर तालुक्यातील वाकोडी येथिल घटना\nअष्टपैलु व्यक्तिमत्त्व बबनराव वासाडे यांचा कोरोनाने मुत्यु.\nवराडा ला ३५ रूग्ण आढळुन कोरोना हॉटस्पाट\nकन्हान परिसरात २२ रूग्ण आढळुन वराडा ला कोरोना चा उद्रेक\nटेकाडी बस स्टाप चारपदरी उडाण पुलावरून मुलीची उडी घेऊन आत्महत्या की हत्या \nपतंजलि योग समिति सावनेर भारत थापा यांचे सुयश\nकन्हान परिसरात नविन नऊ रूग्ण : कोरोना अपडेट\nशौच्छास गेलेल्या तरुणा चा पाय घसरून मुत्यु\nकन्हान परिसरात ११८ रूग्ण आढळुन कोरोना उद्रेक : कोरोना अपडेट\nअर्ज दाखल करण्याची मुदत आज सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविली ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारणार : तालुका निवडणुक वरुण कुमार सहारे\nकन्हान येथे शहिदांना दिली श्रद्धांजली\n“पातरू” बियाणे कंपनीचे लाखो रुपयांचे धान पीक बरबाद- संजय सत्येकार\nदार उघड उद्धवा दार उघड ” भाज पा ने केले घंटानाद आंदोलन\nदार उघड उद्धवा दार उघड ” भाज पा ने केले घंटानाद आंदोलन\n“ दार उघड उद्धवा दार उघड ” भाज पा ने केले घंटानाद आंदोलन\nकन्हान : – कोविड- १९ या विषाणु आ जाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता कोरो ना महामारी संकटाच्या पाश्वभुमिवर पाच महिने पासुन मंदिर बंद आहे. राज्य सर कार ने दारू दुकाने शुरू केली परंतु मंदि र बंद आहे. केंन्द्र सरकारने सर्व राज्याना मंदीर उघडण्याची परवानगी दिल्याने उद्धव सरकार ने मंदीरे उघडे करण्याकरि ता भाजपा व्दारे महाराष्ट्रात महाविकास आघाडी च्या उद्धव सरकार विरूध्द घंटा नाद आंदोलन करण्यात आले. भाजपा पदाधिकारी यांनी कन्हान परिसरातील संत तुकाराम मंदीर कन्हान शहर, कांन्द्री, टेकाडी, गोंडेगाव, बोरडा आदी गावात राज्य सरकार च्या विरोधात घंटानाद आं दोलन करण्यात आले. यावेळी कन्हानचे माजी नगराध्यक्षा शंकर चहांदे, भाजपा पारशिवनी तालुका अध्यक्ष अतुल हजारे, उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, नप विरोधी पक्ष नेता राजेंन्द्र शेंदरे, जि प सदस्य व्यंकट कारेमोरे, हिरालाल गुप्ता, भरत सांवले, नरेश मेश्राम, सुनिल लाडेकर, अजय लोंढे, मनोज कुरडकर, अमोल साकोरे, शिवाजी चकोले, सौरभ पोटभरे, रोहित चकोले, धर्मेंन्द्र गणवीर, संजय रंगारी, मयुर माटे, अमन घोडेस्वार, उपासराव खोब्रागडे, प्रफुल ढोले, दिपणकर गजभि ये, पंकज येटे, मोहित वांदिले, रोहित राऊत, मनोज खडसे आदी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित होते.\nPosted in Politics, नागपुर, मुंबई, राजकारण, राज्य, विदर्भ\nसाटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न\nसाटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न कमलसिंह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पारशिवनी (ता प्र) : – पशुधन संवर्धन तालुका अधिकारी, पशुधन वैद्यकिय रूग्णालय साटक व ग्राम पंचायत साटक यांच्या सयुक्त विद्यमाने पशुधनावरील लिंपी साथीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणुन मोफत पशुधानाची तपासणी, […]\nग्राम पंचायत आमडी व्दारे लसीकरणा करिता जन जागृती\nदिव्यांग संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बबलू चौधरी\nतहसिलदार चैताली दराडे यांची पत्रकार परीषद\nकन्हान परिसरात चार रूग्णाची भर : कोरोना अपडेट\nमी घेतलेला कोरोना योध्दाचा अनुभव : संजय आडे\nप्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व आशावर्कसना औषधी व साहित्याची मदत : ग्रामोन्नती प्रतिष्ठाणाचा उपक्रम\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंब��तील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://zpnanded.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97/b-ed-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2021-07-25T21:13:05Z", "digest": "sha1:O6YERM5POZUDXIG3VYHEH76VXT6EAGOD", "length": 3000, "nlines": 58, "source_domain": "zpnanded.in", "title": "B.Ed प्रा.शिक्षकांची यादी – जिल्हा परिषद नांदेड", "raw_content": "\nतुम्ही आता येथे आहात :\nमाहितीचा अधिकार – (RTI)\nप्राथमिक वास्तव्य सेवा जेष्टता यादी\nमाहिती लवकरच उपलब्द करण्यात येईल…..\nमुख्यालयातील कामाची वेळ : सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५\n© या संकेतस्थळाची रचना व निर्मिती श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड यांनी केली आहे. या संकेतस्थळावरील माहितीचे प्रकाशन व व्यवस्थापन जिल्हा परिषद, नांदेड यांच्या मार्फत केले जाते. श्रीस्टार टेकनॉलॉजिएस, नांदेड कुठल्याही चुकीच्या माहितीबद्दल जबाबदार असणार नाही.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-1556", "date_download": "2021-07-25T22:51:57Z", "digest": "sha1:MNQHWWW5DCKCHIC7EHX2RM4MA2E4MYDZ", "length": 15187, "nlines": 118, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : १२ ते १८ मे २०१८\nग्रहमान : १२ ते १८ मे २०१८\nशुक्रवा��, 11 मे 2018\nमेष : व्यवसाय, नोकरीत मनातील इच्छा सफल होतील. काही महत्त्वाची कामे पूर्ण करावीत. आर्थिक लाभ होतील. नोकरीत नवीन कामाची संधी मिळेल. कल्पकता दाखवून कामे उरकाल. घरात तुमचा उत्साह व आत्मविश्‍वासाने केलेली कृती कौतुकास पात्र होईल. महिला मोठ्या खुबीने कौटुंबिक प्रश्‍न मार्गी लावतील. राजकारणी, कलाकार, खेळाडूंना प्रसिद्धी मिळेल.\nवृषभ : दैवाची साथ मिळेल. व्यवसायात व्यवहारी दृष्टिकोन राहील. अनपेक्षित फायदा मिळून देणाऱ्या घटना घडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. नोकरीत बोलण्यापेक्षा कृतीवर भर द्यावा. तुमचे विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी ठराल. महिलांचा खर्च वाढला तरी तो चांगल्या कामासाठीच असेल. आनंदाची बातमी मन प्रसन्न करेल. तरुणांचे विवाह जमतील.\nमिथुन : चित्त स्थिर नसल्याने तळ्यात मळ्यात राहाल. व्यवसायात योग्य व्यक्तींचा सल्ला महत्त्वाचे निर्णय घेताना घ्यावा. कर्तव्यपूर्तीला महत्त्व द्यावे. नोकरीत मिळालेल्या संधीचे सोने करावे. वरिष्ठांच्या मर्जीत राहून सवलती मिळवाव्यात. कुटुंबासमवेत दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. महिलांना नवीन वस्तू, दागिने खरेदीचा मोह होईल. प्रियजनांच्या भेटीगाठीने आनंद मिळेल. पैशाचे व्यवहार जपून करावेत.\nकर्क : काहीतरी भव्यदिव्य करायची सुप्त इच्छा राहील परंतु सभोवतालच्या परिस्थितीचा विचार करून पुढे जावे. व्यवसायात धोरणी राहून कामे संपवावीत. पैशाची तजवीज करावी लागेल. नोकरीत नवीन अनुभव येतील. कामाचा ताण वाढला तरी चिडचिड करू नये. महिलांनी हातून चुका होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. तसेच तडजोडीचे धोरण ठेवून इतर व्यक्तींशी वागावे.\nसिंह : \"हाती घ्याल ते तडीस न्याल' व्यवसायात प्रत्येक काम वेळेत पूर्ण करून यश मिळवाल. पैशाची आवक वाढेल. तुमचे आखलेले आडाखे अचूक येतील. नवीन कामे मिळतील. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांना तुमचे महत्त्व कळून येईल. जोडधंद्यातून विशेष फायदा होईल. नवीन कामाची संधी मिळेल. महिलांना गृहसौख्याचा आनंद मिळेल. सुवार्ता कळेल. मित्रमैत्रिणींच्या सहवासात वेळ मजेत जाईल. खेळाडू, कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात मान मिळेल.\nकन्या : काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागते, याची प्रचिती येईल. व्यवसायात योग्य निर्णय घेऊन कृती करावी लागेल. कामात कर्तव्यदक्ष राहणे आवश्‍यक ठरेल. कामानिमित्ताने प्रवास घडेल. नवीन ओळखी होतील. महिलांना मनाची एकाग्रता साधता येईल. आत्मविश्‍वास वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल.\nतूळ : तुम्ही व्यवहारात इतरांचे सहकार्य कसे मिळवता यावर यश अवलंबून राहील. व्यवसायात नवीन योजना हाती घ्याल. तुमचे मत इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. पैशाची चिंता मिटेल. नोकरीत हातून चांगली कामे पार पडतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. वरिष्ठांच्या मर्जीत राहून फायदा मिळेल. महिलांना आवडत्या छंदासाठी वेळ देता येईल. घरात मनाप्रमाणे कामे होतील. शुभवार्ता कळेल.\nवृश्‍चिक : \"प्रयत्न वाळूचे...' या म्हणीची प्रचिती येईल. व्यवसायात मेहनत व चिकाटीने अशक्‍यप्राय कामे शक्‍य करून यश मिळवाल. कामाचा उरक दांडगा राहील. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. नोकरीत कार्यक्षमता वाढवून कामे कराल. बेफिकीर राहून चालणार नाही. महिलांना तात्त्विक वादविवादांना सामोरे जावे लागेल. तरी डोके शांत ठेवावे. बोलताना इतरांची मने दुखावणार नाहीत याची काळजी घ्यावी. तरुणांनी अतिसाहस टाळावे.\nधनू : आपली कुवत ओळखून सावधगिरीने व्यवसायात आश्‍वासने देवून आर्थिक स्थिती समाधानकारक राहील. त्यामुळे कामाचा उत्साह वाढेल. नोकरीत कोणावरही विसंबून राहू नये. नवीन हितसंबंध जोडताना त्या व्यक्तीची विश्वासार्हता पडताळून बघावी. घरात अतिविचार न करता कृतीवर भर राहील. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण पडेल. महिलांनी प्रकृतीची काळजी घ्यावी.\nमकर : कामात विनाकारण झालेली धावपळ दगदग कमी होईल. कामातील त्रुटी भरून निघतील. व्यवसायात कामाच्या पद्धतीत बदल करून उलाढाल वाढवाल. अनपेक्षित खर्च होईल. नोकरीत वरिष्ठांचे दुटप्पी धोरण तुम्हाला बुचकळ्यात टाकेल. बदल किंवा बदलीसाठी प्रयत्न केल्यास यश येईल. घरात टाळता न येणारे खर्च होतील. पैशाची तजवीज करून ठेवावी लागेल. मुलांकडून चांगली बातमी कळेल. तरुणांना अपेक्षित यश मिळेल.\nकुंभ : अतिविचार न करता बेधकड निर्णय घेण्याकडे कल राहील. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी ठोस उपाय कराल. कमी श्रमात जास्त यश मिळवाल. अनपेक्षित लाभाची शक्‍यता आहे. नोकरीत महत्त्वाची कामे स्वतः करून इतर कामे सहकाऱ्यांकडून करून घ्यावीत. अचूक पारख करून कामे मिळवाल. कामात सुधारणा होईल. घरात तणावाचे वातावरण कमी होईल. सहजीवनाचा आनंद घेऊ शकाल. म���िलांना मनासारखे काम करता येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार मिळेल.\nमीन : सभोवतालच्या व्यक्तींचा नवीन अनुभव येईल. व्यवसायात कामात प्रगती असली तरी फायदा मिळायला वेळ लागेल. पैशाची थोडी चणचण भासेल. मनाला पटेल रुचेल तीच कामे करावीत. नोकरीत नको त्या कामात वेळ जाईल. जोडधंद्यातून जादा कमाई करता येईल. कामानिमित्ताने प्रवासयोग, घरात तुम्ही तुमचे विचार परखडपणे मांडाल. \"शब्द हे शस्त्र आहे' लक्षात ठेवा. मतलबी व्यक्तींपासून चार हात लांब राहावे. आरोग्य सुधारेल.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saptahiksakal.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-3516", "date_download": "2021-07-25T21:50:33Z", "digest": "sha1:FAOZ6AGF5WOS3KP6H5EZXMXQNYWO4XH7", "length": 14038, "nlines": 112, "source_domain": "www.saptahiksakal.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 14 नोव्हेंबर 2019\n''वेरॉनिका डिसाइड्स टू डाय'' हे असं खरं तर कोणाचं तरी मरण सजेस्ट करणारं किंवा अशा अर्थाचं नाव असणारं पुस्तक असू शकेल पण आहे... पाउलो कोएलो या ब्राझिलियन लेखकाचं. 'अलकेमिस्ट'वाल्या पाउलोचंच हे पुस्तक फक्त जरा कमी रुळलेलं. तर या पुस्तकातली गोष्ट आहे ती वेरॉनिकाची. चोवीस वर्षांची मुलगी. या चोवीस वर्षांत आपलं आयुष्य जगून आणि उपभोगून झालंय असा विचार करणारी. आता रोज नव्याने उगवणारा दिवस तेच ते रुटीन जगण्यात घालवण्यापेक्षा, मेलेलं बरं असा विचार करून आत्महत्या करायचं ठरवते.\nआत्महत्येचा मार्ग निवडतानाही, तिच्या आई वडिलांना किंवा तिच्या आसपास असणाऱ्या लोकांना कसा कमी त्रास होईल याचाही ती विचार करते. इमारतीवरून उडी मारली, तर एकुलत्या एका मुलीच्या डोक्याचा आणि मेंदूचा झालेला लगदा आई वडिलांच्या नजरेसमोरून कधीच जाणार नाही. हाताची नस कापली, तर हॉस्टेलमध्ये काम करणाऱ्या ननला ते रक्त साफ करणं किंवा त्या खोलीसाठी नवा भाडेकरू शोधणं अवघड होईल असा सगळा विचार करून शेवटी झोपेच्या गोळ्या खाऊन आयुष्य संपवायचं ठरवते.\nती त्या गोळ्या खाते, पण त्यातून वाचते (नाहीतर पुस्तक १० पानांत संपलं असतं). मात्र, शुद्धीवर येते ती असायलममध्ये. मग पुढं २०० पानांत तिचं असायलममधलं पाच दिवसांचं आयुष्य उलगडत जातं आणि तिला आठवणाऱ्या अनेक प्रसंगातून, घटनांतून भेटणारी वेरॉनिका आपल्यातलीच वाटायला लागते. आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींवर वैतागलेली, इतरांच्या अनुभवातून आपलं आयुष्यही असंच कंटाळवाणं असणार असं ठरवून टाकलेली, मी हे असंच जगणार हे मनाशी पक्क केलेली. स्वतःला हवं तसं आयुष्य जगण्याची मुभा असताना, स्वतःला एका कंफर्टझोनमध्ये अडकवून घेणारी आणि मग उगाच स्वतःच ठरवलेल्या या कंफर्ट झोनवर वैतागणारी वेरॉनिका, माझ्यासारखीच वाटली मला.\nखरं तर आपल्यापैकी प्रत्येकाचाच एक कंफर्ट झोन असतो. ज्यामध्ये आपण जगतो, रुळतो, ज्याच्या नियम-अटी, मर्यादा आपण आपल्या मर्जीनं ठरवतो. आपल्या वर्तुळात असणारे ठराविक लोक, आपले मित्र, आपलं कामाचं ठिकाण, तिथली ठराविक जागा, हातात रुळलेला माऊस किंवा कीबोर्ड, उठण्याची-झोपण्याची-जेवणाची वेळ, घरात असणाऱ्या टेबल खुर्चीची जागा, झोपतानाची डावी किंवा उजवी कुशी, फिरण्याच्या-बाहेर जाण्याच्या-जेवणाच्या ठरलेल्या जागा, ठरलेली पुस्तकं-चित्रपट अशी छोटीमोठी सगळी गणितं आपल्या डोक्यात पक्की असतात. मीही माझ्या या अशा कंफर्ट झोनमध्ये अगदी आनंदी, खुश असते. मी या वर्तुळात राहण्यासाठी स्वतःला पटवलेलं असतं. आयुष्य असंच असतं, असलं काहीतरी सांगून, हे असंच मी माझ्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक नकारात्म घटनांच्या बाबतीतही वागते. सेल्फ पिटीचा एक वेगळाच कंफर्टझोन. माझ्याच आयुष्यात सगळं वाईट होतंय, माझ्याबरोबर सगळे वाईट वागत आहेत, माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही, माझ्यासाठी कोणाला वेळ नाही असं स्वतःला सांगून सतत तीचं ती दुःख आणि घटना कुरवाळत बसते मी अनेकदा, स्वतःला सहानुभूती देत.\nआनंद किंवा दुःखाच्या या कंफर्ट झोनमधून बाहेर पडणं आपल्याला अगदी सहज शक्य असतं. पण हे इतकं सवयीचं होतं, की यातून बाहेर पडायची इच्छाच होतं नाही. मग एका क्षणी आयुष्य रुटीन वाटायला लागतं. इतरांच्या आनंदाबरोबर तुलना सुरू होते. आपल्याकडं काय नाही याची लिस्ट वाढायला लागते. ज्या घटनांनी, विचारांनी आपल्याला त्रास होतो, त्यांची सतत उजळणी केल्यानं फक्त वाईट वाटणार हे आपल्याला कळत असतं. मग फक्त ''माझ्या आयुष्यात किती दुःख आहेत, मी किती सहन करतीये'' हे स्वतःला दाखवण्यासाठी आपण स्वतःला सेल्फ पिटी मोडमध्ये अडकवतो. म्हणजे खरं तर स्वतःला बरं वाटावं म्हणून ठरवल्या गोष्टींचाच एका मर्यादेनंतर त्रास व्हायला सुरुवात होते आणि 'असं का होतंय' या प्रश्नाचं उत्तर समोर असूनही दिसत नाही.\nका अवघड वाटत असेल स्वतःला एका ठराविक रुटीनच्या बाहेर घेऊन जाणं अगदी कंटाळा आला तरी, तरी तेच ते जगायचं का थांबवता येत नसेल अगदी कंटाळा आला तरी, तरी तेच ते जगायचं का थांबवता येत नसेल स्वतःच्या ठराविक कंफर्ट झोनला शक्य तितकी कारणं देऊन ओढूनताणून स्वतःबरोबर ठेवण्याची धडपड का करत असू आपण स्वतःच्या ठराविक कंफर्ट झोनला शक्य तितकी कारणं देऊन ओढूनताणून स्वतःबरोबर ठेवण्याची धडपड का करत असू आपण आजवर ज्याची सवय झाली, ज्यानं आनंद दिला ते रुटीन सोडून नव्यानं काही ट्राय करणं कदाचित थोडं अवघड असेल, पण या बदलामुळं नवं काही अनुभवता येणार असेल, तर वाईट काय आजवर ज्याची सवय झाली, ज्यानं आनंद दिला ते रुटीन सोडून नव्यानं काही ट्राय करणं कदाचित थोडं अवघड असेल, पण या बदलामुळं नवं काही अनुभवता येणार असेल, तर वाईट काय तसंही ज्या कंफर्ट झोनची सवय झाली, त्याच्या नियम, अटी, मर्यादा सगळं तर आपल्याला तोंडपाठच असणार. त्यामुळं कधीही मागं फिरलं, तरी रस्ता सवयीचा आणि ओळखीचाच. मग समजा आलाच कंटाळा स्वतःच्या कंफर्ट झोनचा, तर आयुष्यावर आणि आजूबाजूच्या माणसांवर वैतागण्यापेक्षा, त्यातून बाहेर पडायला काय हरकत आहे. काहीच जमलं नाही, तर आयुष्य आहेच की वैतागायला. पण समजा जमलंच कंफर्ट झोन सोडायला तर... क्या बात\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/mahatma-phule-updates-after-24-years-the-film-on-mahatma-phule-finally-came-to-an-end-news-and-live-updates-128525143.html", "date_download": "2021-07-25T23:09:51Z", "digest": "sha1:TTVIHOOMRCRVBJMFPPADUVPDLU4D52MG", "length": 7689, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahatma phule updates: After 24 years, the film on Mahatma Phule finally came to an end; news and live updates | महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला अखेर 24 वर्षांनी मुहूर्त; चित्रपटासाठी समितीचे पुनर्गठन - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्य मराठी विशेष:महात्मा फुले यांच्यावरील चित्रपटाला अखेर 24 वर्षांनी मुहूर्त; चित्रपटासाठी समितीचे पुनर्गठन\nहरी नरके, सदानंद मोरे, दत्��ा भगत यांचा समावेश\nस्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाजसेवक महात्मा जोतिबा फुले यांच्या जीवनावरील चित्रपट निर्मितीला २४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर मुहूर्त लागण्याची चिन्हे आहेत. राज्यातील महाआघाडी सरकारने त्यासाठी नव्याने समिती नेमली असून या वेळी चित्रपट निर्मिती होईल, अशी आशा समिती सदस्यांनी व्यक्त केली आहे.\nमहात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट निर्माण व्हावा यासाठी १९९९ मध्ये विलासराव देशमुख सरकारने मंजुरी दिली. प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्यावर चित्रपटाची जबाबदारी देण्यात आली. त्या वेळीही चित्रपट निर्मितीसाठी देखरेख समिती नेमली होती. त्यानंतर जवळपास १५ वर्षे महात्मा फुले यांच्या जीवनावर अभ्यास करण्यात आणि संहिता लिहिण्यातच गेली. चित्रपट काही पूर्ण झाला नाही. डिसेंबर २०१८ मध्ये फडणवीस सरकारने चित्रपट निर्मितीचा नव्याने निर्णय घेतला. त्यासाठी समिती नेमली. निवडणुकीच्या अगोदर चित्रपट तयार व्हावा म्हणून ई-निविदा काढली. चित्रपट निर्मितीसाठी सहा महिन्यांचा कालावधी दिला गेल्याने कुणी पुढे आले नाही आणि हा विषय मागे पडला.\nआता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने चित्रपट निर्मितीसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी तिसऱ्यांदा समिती नेमली गेली आहे. तसा आदेश १२ मे राेजी शासनाने काढला आहे. या पुनर्गठित समितीत पंढरीनाथ सावंत (मुंबई), डॉ. अरुणा ढेरे (पुणे), सदानंद मोरे (पुणे), हरी नरके (पुणे), दत्ता भगत (नांदेड) या जाणकार, दिग्गज साहित्यिकांचा सदस्य, तर माहिती महासंचालक (अध्यक्ष), माहिती संचालक (सचिव) यांचा समावेश आहे.\nऑनलाइन बैठक घेऊन मार्गी लावणार\nमहात्मा फुले यांच्यावर १९५५ मध्ये प्र. के. अत्रे यांनी चित्रपट निर्माण केला होता. त्यानंतर गेल्या दोन सरकारमध्ये निर्णय झाले, पण राजकारणच झाले. आता चित्रपट लवकर व्हावा म्हणून प्रयत्न करणार आहे. सध्या लॉकडाऊन असला तरी ऑनलाइन बैठकीचा प्रयत्न आहे. सर्व बाबी तपासून चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्न करू. -हरी नरके, समिती सदस्य, लेखक, संशोधक\nतेव्हा १० कोटींचा खर्च अपेक्षित होता\nमागच्या सरकारने चित्रपट निर्मितीसंदर्भातील निर्णय घेतला तेव्हा जवळपास १० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. आता या निर्णयाबाबत नेमका किती खर्च अपेक्षित आहे, निर्मिती कशी होणार याबाबत काहीही स्पष्टता नाही. यासंदर्भात प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहासातील तज्ज्ञ व ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, नव्या समितीची बैठक झाल्यानंतरच याबाबत सर्वकाही ठरेल, माहिती होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/6383/", "date_download": "2021-07-25T22:00:07Z", "digest": "sha1:V5DZ6XFY4SEBYHLQZWEIVWAZDH2UTJYQ", "length": 11842, "nlines": 154, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "बीड शहरातील हायवे वरचे डिव्हायडर झाले भित्तीपत्रक – सह्याद्री माझा", "raw_content": "\nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nप्रेमी युगलाची गळफास घेऊन आत्महत्या\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nबोले तैसा चाले… ✍️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त धनंजय मुंडे यांचा विशेष लेख..✍️\nअजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त अँजिओप्लास्टी,अँजिओग्राफी शिबीराचे उद्घाटन\nशिरूर तालुक्यात आणखी निर्बंध कडक\nडी एच ओ डॉ. राधाकिसन पवार यांची सातारा येथे बदली\nबीडकरांनो खबरदार: कोरोना रुग्ण संख्या पोहोचली 200 पार\nलहरी राजा ,प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अशीच जिल्ह्याच्या विकासाची वाट लागणार \nरेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; उच्च न्यायालयात खटला रद्दबातल\nHome/आपला जिल्हा/बीड शहरातील हायवे वरचे डिव्हायडर झाले भित्तीपत्रक\nबीड शहरातील हायवे वरचे डिव्हायडर झाले भित्तीपत्रक\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email26/12/2020\nबीड — शहरातून जाणाऱ्या नगर महामार्गावर बांधकाम विभागाने डिव्हायडर केले. मात्र या डीवाईडर लावलेली झाडे मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून नगरपालिकेने आता डिव्हायडरच्या भिंतीवर स्वच्छ बीड, सुंदर बीड, हरित बीड, थुंकू नका, लिहिले आहे. हे डीवाईडर आता भीती पत्रकाचे काम करत आहेत. नगरपालिकेने ताबडतोब झाडे लावून सुशोभीकरण करावे, अशी मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.\nनगरपालिकेच्या हद्दीमध्ये डीवाईडर वर झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र ही झाडे वाळून गेली आहेत. विशेष म्हणजे ही झाडे वाचवण्याची जबाबदारी ज���यांच्यावर होती, त्यांनी नेमकी काय भूमिका पार पाडली \nझाडे लावणे, ही झाडे जगवने, या झाडांना पाणी घालणे, ही कामे कोणी करावीत हे नगरपालिकेने हे ठरवलेले आहे. यावर जर बिल उचलले गेले असेल तर ते चुकीचे आहे. सुशोभित शहर दिसण्यासाठी ही झाडे जगली पाहिजेत आणि वाढवली पाहिजे.\nनगरपरिषदेने मध्ये तात्काळ झाडे लावावीत. त्याची देखभाल करावी. आणि ज्यांनी कोणी या झाडाकडे लक्ष दिले नाही. त्यांच्यावर कारवाई देखील करावी. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी झाडे अस्तित्वात आहेत. त्याची छाटणी वेळेवर करून ती झाडे जपावीत, असे आवाहन अँड. देशमुख यांनी केले आहे.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\nव्वा साहेब पत्रकारांना अक्कल नाही हे आपलं म्हणणं मानलं तूम्ही बुद्धीन भ्रष्टाचारावर कसं पांघरून घालता हे देखील पाहिलं\nतिर्थक्षेञ श्री.काळभैरव देवस्थान याञा उत्सव साधेपणाने होणार साजरा\nकोरोना बाधित रुग्णांकडून घेतलेले साडेचौदा लाखाचे जादाचे बील रुग्णालयांना परत करावे लागणार\nपरळीत आजपासून विकासाचे नवे पर्व : वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकासकामांचा ना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गुरुवारी भव्य शुभारंभ.\nशिरूर तालुक्यात आणखी निर्बंध कडक\nलहरी राजा ,प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अशीच जिल्ह्याच्या विकासाची वाट लागणार \nलहरी राजा ,प्रजा आंधळी, अधांतरी दरबार, अशीच जिल्ह्याच्या विकासाची वाट लागणार \nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/unilever-has-decided-to-rename-their-cream-fair-and-lovely-news-latest-updates/", "date_download": "2021-07-25T22:39:42Z", "digest": "sha1:ZKGRDKU63VZPE5VJY4MD5E3QP5L3EPHJ", "length": 22653, "nlines": 154, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "वर्णभेद आंदोलनानंतर खबरदारी, Fair & Lovely क्रिमचं नाव बदलण्याचा निर्णय | वर्णभेद आंदोलनानंतर खबरदारी, Fair & Lovely क्रिमचं नाव बदलण्याचा निर्णय | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Economics » वर्णभेद आंदोलनानंतर खबरदारी, Fair & Lovely क्रिमचं नाव बदलण्याचा निर्णय\nवर्णभेद आंदोलनानंतर खबरदारी, Fair & Lovely क्रिमचं नाव बदलण्याचा निर्णय\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nमुंबई, 25 जून: वर्णभेदावरून अमेरिकेत प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. यामुळे युनिलिव्हर कंपनीने त्यांच्या फेअर अण्ड लव्हली या क्रिमचं नाव बदलण्याचं ठरवलं आहे. या क्रिमच्या माध्यमातून भारतातून युनिलिव्हर कंपनी जवळपास ५० कोटी डॉलर कमावते. जगभरात वर्णभेद निर्माण झाल्यामुळे वर्णद्वेष संपुष्टात येण्याकरता चेहरा उजळ करणाऱ्या क्रीमच्या जाहिरातींवरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यामुळे नाव बदलण्याचा निर्णय घेतला गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nयुनिलिव्हर कंपनीने सांगितलं की , फेअर, व्हायटनिंग आणि ��ायटनिंग असे शब्द त्यांच्या ब्रण्डमधून वगळण्यात येणार आहेत. शिवाय, त्यांच्या जाहीरातीत प्रत्येक रंगाच्या महिलेला स्थान देण्यात येणार आहे. भारताव्यतरिक्त ही क्रीम बांग्लादेश, इंडोनेशिया, थायलंड, पाकिस्तान आणि आशिया खंडातील इतर देशातही विकली जाते.\nजाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांमध्ये सुंदरता आणि गोरेपणा या मुद्द्यावरुन कंपनीच्या या प्रोडक्टला मोठा विरोध होत आहे. अनेक महिला संघटनांनी या प्रोडक्टला विरोध करत, स्त्रीच्या सौंदर्याचं आकलन तिच्या रंगावरुन होऊ नये, असं म्हटलं आहे. या प्रोडक्टमध्ये, गोरेपणा हा शब्द ज्याप्रकारे वापरला जातो, त्यातून असं दिसतं की, केवळ गोरा रंग असलेल्या स्त्रियाचं सुंदर आहेत, असा आरोप संघटनांनी केला आहे.\nमागील बातमी पुढील बातमी\n‘डी’कोल्ड व सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर लवकरच बंदी\n‘डी’कोल्ड आणि सॅरिडॉनसह ३४३ औषधांवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. सर्वाधिक वेदनाशामक तसेच फ्लू’शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कारण ही औषधे ‘फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन’ औषधे आहेत असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.\nपर्यायी व्यवस्थेशिवाय आजपासून प्लास्टिक बंदी लागू, दंड ५००० रुपये\nप्लास्टिक बंदी ही निसर्गासाठी चांगली आहे यात काडीमात्र शंका नाही. परंतु सरकारकडून कोणतीही पर्यायी व्यवस्था उभी न करता आणि तब्बल ५००० रुपये दंड आकारण्यात येणार आहे त्यामुळे नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळणार आहे. परंतु आपल्या देशात मोठं मोठे दंड आकारून एखाद्या गोष्टीवर बंदी आणण्याच्या अनेक योजना अंमलात आणल्या ज्या कालांतराने अपयशी ठरल्या हा इतिहास आहे.\nमहाराष्ट्रात हुक्का बंदी लागू करून अधिसूचना जारी\nमहाराष्ट्र सरकारने हुक्का पार्लरवर बंदी लागू केली आहे. तसेच याबाबतची अधिसूचना सुद्धा राज्याच्या गृहविभागाने जारी केली आहे. सिगरेट आणि तंबाखू उत्पादनसंबंधी अधिनियम २००३ कायद्याचे उल्लंघन केल्यास एक लाख रुपये दंड आणि ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे.\nअमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना\nअमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत ��ध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली. वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दुतावासाबाहेर महात्मा गांधींचा पुतळा आहे. काही असामाजिक तत्वांकडून या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. युनायटेड स्टेटस पार्क पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे. एएनआयने हे वृत्त दिले आहे.\nअमेरिकेत हिंसाचार सुरुच, डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित ठिकाणी\nकोरोना संकटाशी झगडत असताना अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिस व्यतिरिक्त फ्लोरिडा, जॅक्सनविले, लॉस एंजेलिस, पिट्सबर्ग, न्यूयॉर्कसह अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत.\nतर आंदोलनकर्त्यांना दहशतवादी घोषित करणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा\nकोरोना संकटाशी झगडत असताना अमेरिकेत कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. अमेरिकेच्या मिनियापोलिस व्यतिरिक्त फ्लोरिडा, जॅक्सनविले, लॉस एंजेलिस, पिट्सबर्ग, न्यूयॉर्कसह अनेक ठिकाणी लोक आंदोलन करत आहेत. मिनियापोलिसमध्ये पोलिसांच्या अमानुष मारहाणीत जॉर्ज फ्लॉइडचा मृत्यू झाला. फ्लॉइडच्या मृत्यूनंतर हिंसाचार उफाळून आला आहे. अमेरिकेच्या ५ मोठ्या शहरांमध्ये हिंसाचार सुरू आहे.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आल���\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/36381?page=1", "date_download": "2021-07-25T22:59:23Z", "digest": "sha1:64CSZ2RM6GBQ6LU4MJFBHZUZQAW3QLQX", "length": 22970, "nlines": 260, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पंजाबी पालक | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पंजाबी पालक\nपालक : एक जुडी\nबटाटा : मध्यम. एक किंवा दोन\nतिखट, मीठ, तूप, जिरे, हिंग, आलंलसूण पेस्ट, गरम मसाला (बादशाहचा नबाबी मटण मसाला)\nही भाजी करायला अतिशय सोपी आणि तरीही अप्रतिम चवीची होते.\nपालक धुऊन बारीक चिरून घेणे. बटाटे (सोलून वा न सोलून) मध्यम आकारात चिरून घेणे. टोमॅटो बारीक कापून घेणे.\nकढईत (लोखंडी असेल तर उत्तम) चमचाभर तूप घालून, ते गरम झाल्यावर चमचाभर जिरे घालून तडतडून द्यावेत. हिंग घालून त्यावर पालक, बटाटा, टोमॅटो, आल्यालसणाची पेस्ट, तिखट, मीठ, गरम मसाला घालून झाकून ठेवावे. मधेच एकदा काढून जर थोडं पाणी हवं असेल तर घालावे. जरा अंगालगत रस्सा असेल तर भाजी मस्त लागते. पटकन शिजते. सगळे जिन्नस एकाचवेळी घालायचे असल्याने डोक्याला ताप नाही. बटाटे शिजेपर्यंत भाजी शिजवावी. नंतर वाटल्यास बटाटे हलकेच मोडून घ्यावेत म्हणजे जास्तीचा रस्सा असेल तर दाट होतो.\nगरमागरम खावी. चपाती, पराठ्याबरोबर मस्त लागते.\n१. बटाट्याऐवजी पनीरही घालता येईल. पण ते भाजी शिजल्यानंतर क्युब्ज करून घालावे. पण बटाट्याची चव जास्त मस्त लागते हा अनुभव आहे.\n२. छोटे बटाटे सालासकट जराजरा काट्याने टोचून आख्खे घातले तरी मस्त लागतात.\n३. मला यात बादशाहचा नबाबी मटण मसाला आवडतो, पण इतर कोणताही आपल्या आवडीचा गरम मसाला चालेल.\n४. आल्यालसणाची पेस्ट अनिवार्य आहे.\nमामी, करून पाहिली, मस्तं\nकरून पाहिली, मस्तं झाली\nतूपाच्या फोडणीत हिंग-लसुण-तिखट सगळ्याचा स्वाद सही आला \nमी बटाटा आणि लसुण फोडणीत थोडा आधी घातला, मटन मसाला नव्हता म्हणून एव्हरेस्ट रॉयल गरम मसाला टाकला.\nफोटो आणि ओरिजनल मटन मसाला वाली रेसिपी नेक्स्ट टाइम, आज इतकी भुक लागली होती, पेशन्स नाही राहिला\nपालक-टोमॅटो आणि किडनी स्टोन\nपालक-टोमॅटो आणि किडनी स्टोन बद्दल मामींची दुसरी पोस्ट बरोबर वाट्ते.\nहे काँबो (ते ही कधी तरी)खाल्याने किडनी स्टोन होत असेल असं वाटत नाही पण ज्यांना त्रास आहे त्यांना हे वर्ज्य सांगतात, माझ्या ओळाखीत आहे काही लोकांनी हे पथ्य.\nज्याना स्टोन आहे, त्यानी खाऊ\nज्याना स्टोन आहे, त्यानी खाऊ नये... पण सर्वानी न खाल्ली तर स्टोन टळेल असे काही नाही... त्यामुळे इतरानी खावी.\nमी अशीच करते. फक्त पालक जरा\nमी अशीच करते. फक्त पालक जरा उशीरा ताकते. आणी लाल तिखट वापरते. आता मसाला वापरुन पाहिल\nमी अशीच करते. फक्त पालक जरा\nमी अशीच करते. फक्त पालक जरा उशीरा ताकते. आणी लाल तिखट वापरते. आता मसाला वापरुन पाहिल\nमस्त रेसिपी. तुपाच्या फोडणीत\nमस्त रेसिपी. तुपाच्या फोडणीत आलं (आणि गरम मसाला) घातलं की मस्त पंजाबी चव येते.\nटोमॅटो सूप ला लोण्याची फोडणी करून त्यात फक्त आले, लाल तिखट आणि गरम मसाला परतला की ती चव येतेच.\nडायरेक्ट तुपात न घालता कच्चे आले सगळ्या सामग्रीसकट एकदम घातले तर तशी चव येईल का\nचिन्नु, हो टोमॅटो (किंवा ढोबळी मिरची, वांगे ) आणि पालक (लोह) किडनी स्टोनला वर्ज्य पण ते स्टोन झाल्यावर किंवा तशी टेंडन्सी असल्यास. डिपॉझिट्स मुळे. स्टोन मुळात नसेल तर त्यामुळे होत नाही तो.\nंमाझ्या मैत्रिणीच्या वडीलांना झाले होते स्टोन्स तेव्हा त्यांच्या डॉक्टर ने टोमॅटोच्या बिया वापरण्यास मनाई केली होती, बियांनीच त्रास होतो.\nसंघमित्रा, तुपावर आलं (अ‍ॅक्युअली नुसतं आलं किंवा नुसता लसूण न घालता दोन्हीची पेस्ट करून घाला) घालायचंच नाहीये. भाजी बरोबर सगळे जिन्नस घालायचे आहेत.\nआज केली होती ही भाजी. चव मस्त\nआज केली होती ही भाजी. चव मस्त आली होती. फक्त गरम मसाला घातला नाही, कारण तो न घालताही बरीच स्पायसी वाटली भाजी. पुढच्या वेळी आले-लसूण पेस्टचे प्रमाण कमी करून गरम मसाला घालून करून पाहणार भाज्यांच्या लिस्टीत एका वेगळ्या चवीच्या भाजीची भर पडली भाज्यांच्या लिस्टीत एका वेगळ्या चवीच्या भाजीची भर पडली\nपंजाबी लोकांत दूध, पनीर,\nपंजाबी लोकांत दूध, पनीर, पालक, टोमॅटो यांच्या अति वापरामूळे किडनी स्टोन्सचा आजार कॉमन आहे. पण दक्षिणेत, चिंचेच्या वापरामूळे तो कमी असतो.\nमामी फोटु आणी रेसेपी पण मस्त.\nमामी फोटु आणी रेसेपी पण मस्त. टॉमेटोची आंबटगोड चव पालकाचा तुरटपणा कमी करते, त्यामुळे अनेकदा ही भाजी एका पंजाबी शेजारणीकडुन खाल्लीय, आणी घरी पण प्रयोग झालेत. सर्वसाधारण पणे पंजाबी लोक टॉमेटो आणी दह्याचा जरा जास्तच वापर करतात ना. अमृतसर आठवले २००२ मधले.\nमध्यंतरी जुन्या माबोवर पाहुन केली होती,\nआता बरेच दिवसांनी तुमची कृती पाहुन परत आठवण आली. खूप धन्यवाद तुम्हाला आणी जुन्या माबोला पण.:स्मितः\nबादवे दिनेशजींनी आणी चिन्नुने बरोबर लिहीलेय, पालकात खूप लोह असते, त्यामुळे तो किडनी विकारात जास्त चालत नाही.\nमामी, आज केली भाजी या\nमामी, आज केली भाजी या पद्ध्तीनी. छान झाली. मटण मसाला नव्हता. किंचीत चिकन मसाला आणि गरम मसाला घातला. रेसीपी बद्दल धन्यवाद.\nआज ह्या पद्धतीने पालक भाजी\nआज ह्या पद्धतीने पालक भाजी केली. छान झाली आहे. आवडली.\nनेहेमीच्या सवयीने मी तेलाची फोडणी केली. पण लगेच तुपाचे पराठे केले. तसेच सब्जी मसाला (बहुदा एव्हरेस्टचा) घातला. बटाट्याच्या थोड्या जाड काचर्‍या केल्या. त्यामुळे बटाटे शिजायला कमी वेळ लागुन पालकही फार वेळ शिजवावा लागला नाही.\nएकदम सोप्पा वेगळा प्रकार. धन्यवाद मामी\nमामी, काल ही भाजी केली ..\nमामी, काल ही भाजी केली .. एकदम सोपी रेसिपी आहे ..\nभाजी छान चटपटीत, मसालेदार झाली (नवाबी मटण मसाला न वापरता बादशहा चाच पंजाबी गरम मसाला वापरून) ..\nआज मद्रासी बाळकांदे मिळतात ते\nआज मद्रासी बाळकांदे मिळतात ते घालून हा पंजाबी पालक केला होता. मस्त पाकृ आहे, सोपी, झटपट होणारी आणि चविष्ट. आता वरचेवर होईल ही भाजी आमच्याकडे.\nहे शीर्षक वाचून मला नेहमी\nहे शीर्षक वाचून मला नेहमी वाटते की हा धागा पंजाबी parenting बद्दल असावा आणि मुलांचे संगोपन मध्ये हवा.\nहे शीर्षक वाचून मला नेहमी\nहे शीर्षक वाचून मला नेहमी वाटते की हा धागा पंजाबी parenting बद्दल असावा आणि मुलांचे संगोपन मध्ये हवा. >> +१११ आणि मी नेहमी विचार करते पंजाबी मायबोलीवर 'मराठी मुली' अशी मुगडाळीची मुळयाची भाजी असेल ...\nमामी आज तुमच्या पद्धतीने भाजी\nमामी आज तुमच्या पद्धतीने भाजी केली होती. घरच्यांना खूप आवडली. नवरा फारसा पालेभाज्या खात नाही, पण या पद्धतीने केलेली त्याला आवडली. धन्यवाद परत एकदा.\nमामी, आज हि भाजी केली होती.\nमामी, आज हि भाजी केली होती. मस्त लागते एकदम लेकीला पण आवडली.\nहे शीर्षक वाचून मला नेहमी\nहे शीर्षक वाचून मला नेहमी वाटते की हा धागा पंजाबी parenting बद्दल असावा आणि मुलांचे संगोपन मध्ये हवा. >>> रुनी,\nआज पंजाबी केल शिजणार आहे ..\nआज पंजाबी केल शिजणार आहे ..\nहा घ्या पंजाबी केल .. ह्याला\nहा घ्या पंजाबी केल .. ह्याला आपले म्हणा\n छान. फक्त जरा सुकं वाटतंय.\nमामी, हो केल केलं .. माझ्या\nमामी, हो केल केलं ..\nमाझ्या निरिक्षणात केलला अंगचं पाणी थोडं कमी असेल असं वाटतं पालकापेक्षा खखोदेजा ..\nआणि माझ्या हातून पाणीही कमी झालं असेल .. पण केलच्या उग्र चवीला ही रेसिपी फारच आवडली ..\n���रं बरं. मी म्हटलं केल केलं\nबरं बरं. मी म्हटलं केल केलं तं केलं जरा ओलं केलं असतंस तर.....\n नक्की काय असतं ते \n >> आता इंग्रजीत लिहाव तर पंजाबी काळे अस कुणी वाचेल. सशल, हे केल कशाला केल\nअवांतर जाऊ दे; भाजी छान दिसतीये, सरसो सारखी लागली का\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nमाय डॅडी द स्ट्रॉंगेस्ट निरंजन\nसमर कुलर - थंडगार मिंट लेमनग्रास सरबत सावली\nविपुतल्या रेसिप्या २ - बाळ बटाट्यांची भाजी - अर्थात् अलकामावशीची भाजी मंजूडी\nबटाटा, साबुदाणा पापड मिनी\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२१ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.patilbiotechservices.in/blogs/news/anarth", "date_download": "2021-07-25T21:59:21Z", "digest": "sha1:P2CQG6YHMJJUGKXQRCU5ANOBCGPQ36EA", "length": 5867, "nlines": 93, "source_domain": "www.patilbiotechservices.in", "title": "प्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक - अनर्थ – Patil Biotech Services", "raw_content": "\nप्रत्येक भारतीयाने वाचावे असे पुस्तक - अनर्थ\nप्रत्येक भारतीयाने हे पुस्तक का वाचावे असे मला वाटते\nभारत म्हणजे काही त्याच्या चातुर्सिमा नाहीत. ती एक भौतिक बाब आहे. भारत म्हणजे त्यातली सर्वी माणसे, त्यांचे आरोग्य, शिक्षण, ज्ञान, आनंद, उत्साह, सलोखा, ऐक्य, समता. हा समाज म्हणजे भारत.\nभारत स्वतंत्र झाल्या नंतर आजपर्यंत चातुर्सिमा ठीक आहेत पण आतला भाग, गाभा, खराब होतो आहे. आरोग्य, शिक्षण, ज्ञान, आनंद, उत्साह, सलोखा, ऐक्य, समता लयाला जात आहेत. लोकशाही असूनही असे का व्हावे\nकुणीतरी चांगला वक्ता उभा रहातो, गोड गोड बोलतो, आम जनतेची दिशाभूल करतो आणि सत्ता काबीज करतो. सत्तेच्या जोरावर समाजातील एका गटाला फायदा करून देतो.\nअनर्थ या पुस्तकात लेखकाने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी करून जी माहिती पुरवली आहे त्या माहितीला ग्रहण व आत्मसात केले तर हे फालतू वक्ते त्यांच्या भाषणातून आपल्यावर काहीहि खास प्रभाव टाकू शकणार नाही. तुमची मते आपल्या कडे वळवू शकणार नाही.\nआपण खरा नेता निवडू शकाल व लोकशाहीचा फायदा मिळवू शकाल.\nइथे युट्युब व्हिडीओ ची लिंक देत आहे त्यातून लेखक स्वत: आपले मनोगत व्यक्त करीत आहेत. पुस्तक खरेदीची लिंकहि देत आहे, आपण पुस्तक खरेदी देखील करू शकता.\nगेल्या दशकात या एका पिकाच्या लागवड क्षेत्रात जितकी वाढ झाली...\nBack to मराठी कृषी ब्लॉग\nश्री गणेश नर्सरी, सोलापूर\nशेतकरी बांधवांनो आपल्या दुष्टीकोनात खोट नको\nवांग्याच्या पिकावर लोणच्याची मात्रा\nकांद्याचा नफा कसा राखावा\nया वर्षी कापसात दुहेरी नुकसान करणारा लाल्या पसरणार का\nया वर्षी कापसाचा ताळेबंद कसा असणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/6606", "date_download": "2021-07-25T21:45:52Z", "digest": "sha1:RFYKMPKO65XEAJVIAPGV5I4ZF2ZLYCDO", "length": 16332, "nlines": 218, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "शहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट – Maharashtra Darpan", "raw_content": "\nआयपीएल टी-२० क्रिकेट वर जुगार खेळताना आरोपीस पकडले :कन्हान पोलीसांची कारवाई\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nआशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे राज्यव्यापी बेमुदत संप\nचारपदरी बॉयपास महामार्गा लगत बंद धाब्यात अनोळखी महिलेचा मुतदेह मिळाला\nकन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा : कोरोना अपडेट\nकन्हान शहरातील महामार्गाचे पथ दिवे नियमित सूरू करा\nसोशल माध्यमात अभ्रद भाषेचा वापर केल्याने गुन्हा दाखल\nशिक्षकांचे वेतनास पुन्हा विलंब , वेतन न झाल्याने शिक्षकांना मनस्ताप\nपो. अ़धिक्षक राकेश ओला हयांनी वाहन चालक व नागरिकांना कोव्हीड विषयी केली जनजागृती\n” ही ” तरुणी मोडणार देवेंद्र फडणवीसांचा सर्वात तरूण महापौरपदाचा विक्रम\nविधि संघर्ष ग्रस्त बालकाचा मुलीवर केला अतिप्रसंग\nसावनेर तालुक्यात वीज पडुन महिलेचा मृत्यू दोघे जखमी\nशहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट\nशहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट\nशहर बस नागपूर ‘मेट्रो’ला कनेक्ट\nनागपूर- मेट्रोने आपण प्रवास करीत असाल आणि स्थानकावर उतरल्यानंतर आपल्याला जवळपास कुठे जायचे असेल तर शहर बस सेवा आपल्या सेवेत राहतील. मेट्रोला आता शहर बसची कनेक्टिव्हिटी दिल्याने नागपूरकरांचा मेट्रोने प्रवास सुकर होणार आहे.\nवर्धा मार्गावरील खापरी तसेच हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर या मेट्रोच्या स्थानकावरून पुढील प्रवासासाठी दर १५ मिनिटांनी शहर बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मेट्रोला प्रवासी मिळावे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बुटीबोरी एम.आय.डी.सी. गेट येथून खापरी मेट्रोस्थानकासाठी सकाळी ७.०५ वाजतापासून तर खापरी स्थानकाहून बुटीबोरीसाठी सकाळी ७.५० वाजता पासून दररोज बस सोडण्यात येणार आहे. शेवटची बस बुटीबोरी येथून सांय. ७.१० मिनिटांनी तसेच खापरीहून बुटीबोरीसाठी ७.५५ मिनिटांनी सुटेल. हिंगणा येथून सकाळी ७.२५ मिनिटांनी व लोकमान्य नगर स्थानकापासून स. ८.१० मिनिटांनी बस सुटेल. सायंकाळी शेवटची फेरी ७.०० व ७.३० वाजताची असेल.\n*ऑटो मेट्रोच्या फीडर सेवेत दाखल*\nकोरोनाच्या काळात ऑटो बंद होते. यामुळे त्यांच्यावर फार मोठे आर्थिक संकट ओढावले. या संकटातून बाहेर काढण्यासाठी मेट्रोने पुढाकार घेतला असून नागपुरातील ऑटोना मेट्रोच्या फीडर सेवेत दाखल करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.\nयासंदर्भात काही दिवसांपूर्वी टायगर ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मेट्रोने फीडर सेवेचे सादरीकरण केले. महामेट्रो आणि ऑटो एकमेकांना कसे सहकार्य करू शकेल, याबाबत माहिती दिली. सध्या १६ मेट्रो स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू आहे. यातील प्रत्येक स्थानकावर एक ऑटोचालक मेट्रो मित्र म्हणून कार्यरत राहील. महामेट्रोने भारत राईड्‌ससोबत मेट्रो आणि ऑटो फीडरसेवेबाबत एक ॲप तयार करण्यासंदर्भात सामंजस्य करार केलेला आहे. या ॲपद्वारे मेट्रो प्रवाशांना त्यांच्या घरी ऑटो उपलब्ध होईल. मेट्रोने प्रवास केल्यानंतर याच ॲपद्वारे त्यांना घर किंवा कार्यालयाच्या पुढील प्रवासाकरिता सहजपणे ऑटो उपलब्ध होईल. या ॲपच्या माध्यमातून केवळ ऑटोच नव्हे तर जवळचे स्वच्छतागृह, पर्यटनस्थळ आदींचीही माहिती उपलब्ध होणार आहे. यामाध्यमातून महामेट्रो नागपूर शहरातील दोन हजार ऑटोचालकांना जोडणार आहे.\nPosted in नवी दिल्ली, नागपुर, पोलिस, मुंबई, राज्य, विदर्भ\nबी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार\nबी पी एल चा दाखला ग्रामपंचायत स्तरावर मिळणार आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या पाठपुराव्याची ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली दखल चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारिद्रय रेषेखालील कुटुंब आहेत. यापूर्वी तालुका स्तरावरील पंचायत समिती मधून मिळत होते. त्यामुळे दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत होता. समाजातील […]\nपावसाळयापुर्वी शहरातील सांडपाणी नाल्याची साफ सफाई करा : ग्रामोन्नती प्रतिष्ठाण कन्हान\nनागरिकांना काळजी घेण्याचे,टेस्टिंग व लसीकरणाचे आव्हान : माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे\nकांग्रेस ,राष्ट्रवादी ��ांग्रेस ,शिवसेना व शेतकरी संघटना उतरल्या रस्त्यावर\nअवैधरित्या रेती चोरीचा ट्रॅक्टर पकडुन ७,०३,००० लाखा चा मुद्देमाल जप्त,एक अटक ,पो स्टें पारशिवनी ची कार्यवाही\nमहिला अत्याचारा विरोधात भाजपा महिला आघाडीचे आक्रोश आदोलन ,धरणे ,निर्देशन केले\nगोंडेगाव पुनर्वसन तक्रारीचे निवारण करून योग्य पुनर्वसन करा – मा. बच्चुभाऊ कडु\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagar/mlas-speak-work-be-done-dr-pichad-tola-lahamate-68550", "date_download": "2021-07-25T23:12:37Z", "digest": "sha1:VZP3CPWXHTWEHFZ7F4GWOAGFVMFHEOZQ", "length": 16780, "nlines": 212, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "होणाऱ्याच कामावर आमदार बोलतात : पिचड यांचा डाॅ. लहामटे यांना टोला - MLAs speak on the work to be done: Dr. Pichad Tola to Lahamate | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग ��्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहोणाऱ्याच कामावर आमदार बोलतात : पिचड यांचा डाॅ. लहामटे यांना टोला\nहोणाऱ्याच कामावर आमदार बोलतात : पिचड यांचा डाॅ. लहामटे यांना टोला\nहोणाऱ्याच कामावर आमदार बोलतात : पिचड यांचा डाॅ. लहामटे यांना टोला\nशुक्रवार, 15 जानेवारी 2021\nबाळासाहेब विखे पाटील, मधुकरराव पिचड यांनी कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ते प्रवरेत वळवून त्याचा फायदा जिल्ह्यासह दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्याला मिळावा म्हणून वळण बंधारे करण्याचे ठरविले.\nअकोले : तालुक्‍यात वळन बंधारे होतीलच, मात्र प्रवरेतील प्रोफाईल वॉल बांधून तालुक्‍यात पाण्याची उपलब्धता करून देणे आवश्‍यक असताना तालुक्‍याचे लोकप्रतिनिधी जे काम होणार आहे, त्याबाबत बोलतात. त्यापेक्षा प्रोफाईल वॉल बांधून तसेच सरकार दरबारी आपले वजन वापरून तालुक्‍याला पाणी उपलब्धता करून देणार आहेत का नाही असा सवाल माजी आमदार वैभव पिचड यांनी उपस्थित केला आहे.\nपत्रकारांशी बोलताना ते पिचड म्हणाले, की बाळासाहेब विखे पाटील, मधुकरराव पिचड यांनी कोकणात पाणी वाहून जाऊ नये म्हणून ते प्रवरेत वळवून त्याचा फायदा जिल्ह्यासह दुष्काळी भाग असलेल्या मराठवाड्याला मिळावा म्हणून वळण बंधारे करण्याचे ठरविले. तत्कालीन सरकारने त्याला मंजुरी दिली होती. यापुढेही तो विषय सरकारी पातळीवर होणार आहेच, मात्र प्रोफाईल वॉलसाठी 12 जागा निश्‍चित करण्यात आल्या असून, माजी मंत्री पिचड यांनी त्यास मंजुरी देखील घेतली आहे.\nकेंद्रीय जल आयोगाने त्यास मान्यता दिली आहे. मग हा प्रश्न प्राधान्याने सोडविणे आवश्‍यक असताना तालुक्‍याच्या आमदारांनी जलसंपदा विभाग व सरकार दरबारी आपले वजन वापरून ज्या गोष्टी आवश्‍यक आहेत. त्याकडे लक्ष्य देऊन हा प्रश्न सरकारकडे आग्रही भूमिका घेऊन सोडविणे आवश्‍यक आहे. कालव्याच्या प्रश्न सोडविणासाठी म्हालादेवी पुल, पिंपरकणे पुल ही कामे मार्गी लागणे आवश्‍यक आहे. युती सरकारच्या काळात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेतल्यामुळे पुलाचे काम झाले, मात्र गेली वर्षभरापासून हे काम बंद आहे.\nत्यासाठी निधीची आवश्‍यकता असून, तो निधी आणून काम सुरू होणे आवश्‍यक आहे, असे���ी पिचड यांनी स्पष्ट केले. तालुक्‍यात पाणी अडविण्यासाठी साईड उपलब्ध असून त्याचे प्रस्ताव सरकार दरबारी पाठवून मंजुरी आणणे आवश्‍यक आहे. मात्र त्याबाबत उदासीनता आहे. किमान एखादा बंधारा तरी मंजूर करा, असा टोमणा पिचड यांनी लगावला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nइम्पेरिकल डाटा कुणाची खाजगी संपत्ती नाही; भुजबळांनी ठणकावले..\nलातूर : ओबीसी आरक्षण जनजागृती जागर मेळाव्यात शनिवारी आरक्षण लढ्याला दिशा देण्याचे काम होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला. राज्यपातळीवरील...\nरविवार, 25 जुलै 2021\nचिखल तुडवत पालकमंत्री, गृहराज्यमंत्री पोहोचले आंबेघरात; शासनाची सर्वतोपरी मदत मिळवून देणार\nसातारा : पाटण तालुक्यातील आंबेघर येथे भूस्खलन झाले होते. या ठिकाणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज चार किलोमीटर चिखल तुडवत प्रवास करून घटनास्थळी...\nशनिवार, 24 जुलै 2021\n`शिवसंपर्क`च्या माध्यमातून जुन्या-नव्यांचा मेळ घालण्याचा कोरगावकरांचा प्रयत्न\nनगर : शिवसनेचा महापाौर झाल्यानंतर नगरमध्ये या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कात टाकली आहे. शहरातील दोन गट एकत्र आणण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होत आहे...\nशनिवार, 24 जुलै 2021\nकोंढावळेकरांसाठी मकरंद आबांच्या रूपात देवमाणूस धावला....\nसातारा : वाई तालुक्यातील कोंढावळे गावात दरड कोसळून मातीच्या ढिगाऱ्याखाली माणसे अडकल्याचे समजताच रात्री नऊ वाजता राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील यांनी...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nभाजपने बंद केलेली ही योजना आघाडी सरकारने सुरू करून आदिवासींना न्याय दिला\nतिसगाव : मागील सरकारच्या काळात बंद करण्यात आलेली आदिवासी खावटी विकास योजना महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सुरू करून या योजनेच्या माध्यमातून राज्यातील...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nनगरमध्ये तिनही पक्षांच्या जिल्हाध्यक्षांत समन्वयाचा अभाव, निवडी रखडल्या\nपाथर्डी : राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन होवुन दोन वर्षे होत आले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व महाआघाडीतील शिवेसना, राष्ट्रवादी व इंदिरा...\nशुक्रवार, 23 जुलै 2021\nलोकशाही धोक्यात आली, ती वाचवली पाहीजे\nमुंबई : पेगासेस सॅाफ्टवेअरच्या माध्यमातून राज्यात व देशात फोन टॅपींग सुरु आहे. (In maharashtra & country phone tapping is on with pegasus...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nबंडखोरी नगरसेवकांची भाजपकडूनच होतेय पाठराखण\n���ाशिक : नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या दोन नगरसेवकांनी दांडी (Two bjp corporators absend in election) मारल्यानंतर...\nगुरुवार, 22 जुलै 2021\nपोलिसांना पाहताच दरोडेखोर पळाले, अखेर एक पकडला, राहुरी तालुक्यातील घटना\nराहुरी : टाकळीमियाँ येथे मंगळवारी (ता. २०) मध्यरात्री एक वाजता गस्तीवरील पोलिसांना पाहताच दरोडेखोरांच्या टोळीने पोबारा केला; मात्र पोलिसांनी पाठलाग...\nबुधवार, 21 जुलै 2021\nपूजा केली जितेंद्र आव्हाडांनी; पोलिसांनी धरले कार्यकर्त्यांना\nनाशिक : राज्‍याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्‍हाड यांनी गंगापूर रोडवरील नवश्‍या गणपती मंदिरात रविवारी देवदर्शन घेत आरती केली होती. (Housing...\nबुधवार, 21 जुलै 2021\nओबीसी आरक्षण पूर्ववत होईपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही\nनाशिक : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण व्यपगत केले, (SC given stay for OBC reservation) त्याला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. (...\nबुधवार, 21 जुलै 2021\nभाजप बंडखोरी; नगरसेवकांना नोटीस आमदार राहिले निमनिराळे\nनाशिक : नाशिक रोड प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दोन नगरसेवकांची बंडखोरी भाजपची नाचक्की करणारी ठरल्याने डॉ. सीमा ताजणे व विशाल संगमनेरे (Bjp...\nबुधवार, 21 जुलै 2021\nबाळ baby infant मधुकरराव पिचड कोकण konkan सरकार government आमदार वैभव पिचड vaibhav pichad विषय topics जलसंपदा विभाग विभाग sections गिरीश महाजन girish mahajan\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/uttar-pradesh-corona-virus-outbreak-updates-the-body-of-a-coronary-patient-was-thrown-into-the-river-news-and-live-update-128544486.html", "date_download": "2021-07-25T23:03:40Z", "digest": "sha1:25FSW5NMTOF72TOCUQWYO4MA5MTTWCQX", "length": 4956, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Uttar pradesh corona virus outbreak updates: The body of a coronary patient was thrown into the river; news and live update | कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नदीत फेकला; गंगेच्या किनारी मृतदेह सापडल्यानंतरचे आणखी एक लाजिरवाणे छायाचित्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना:कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नदीत फेकला; गंगेच्या किनारी मृतदेह सापडल्यानंतरचे आणखी एक लाजिरवाणे छायाचित्र\nकोतवालीनगरमध्ये महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगंगेच्या किनारी मृतदेह सापडल्यानंतर उत्तर प्रदेशातील अाणखी एक लाजिरवाणे छायाचित्र समाेर अाले अाहे. बलरामपूरमध्ये काराेनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्क���र करण्याएेवजी कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला. या घटनेचा एक व्हिडिअाेही व्हायरल झाला अाहे. यामध्ये पीपीई किट घालून दाेन व्यक्ती मृतदेह पुलावरून पाण्यात फेकताना दिसत अाहेत. ही घटना काेतवाली ठाण्याच्या भागातील सिसई घाट पुलावरील अाहे. पाेलिसांनी दाेन अाराेपींच्या विराेधात गुन्हा दाखल केला अाहे.\nमृतदेह फेकणाऱ्या दाेन्ही व्यक्तींची अाेळख पटली असून ते मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य अाहेत. यातील एक अाराेग्य कर्मचारी अाहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बहादुर सिंह म्हणाले की, राप्ती नदीत फेकलेला मृतदेह सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शोहरतगड येथील रहिवासी प्रेमनाथ मिश्रा यांचा आहे. कोरोना संसर्ग झाल्याने २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.\n२८ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नंतर काेराेना नियमावलीनुसार मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात अाला. नदीत मृतदेह फेकल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कोतवालीनगरमध्ये महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2020/04/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4.html", "date_download": "2021-07-25T23:10:03Z", "digest": "sha1:ZOSU5OHPRYAY6LLN75XEYLISZVPTTT2S", "length": 8802, "nlines": 97, "source_domain": "itechmarathi.com", "title": "या कारणामुळे झाले अभिनेता इरफान खान चे निधन... -", "raw_content": "\nया कारणामुळे झाले अभिनेता इरफान खान चे निधन…\nया कारणामुळे झाले अभिनेता इरफान खान चे निधन…\nचित्रपट अभिनेता इरफान खानने बुधवारी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसांपासून या आजाराशी झगडत असलेल्या इरफान खानला नुकतीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. इरफानच्या जाण्याने बॉलिवूडमध्ये एक शून्यता सुटली आहे.\nआपल्या अभिनयाने सर्वांच्या हृदयावर राज्य करणारे चित्रपट हे त्यांचे होते.अभिनेता इरफान खान यांचे बुधवारी निधन झाले. इरफान खानने वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. इरफान बरं दिवसांपासून आजारी होता आणि यापूर्वी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दिग्गज कलाकार निघून गेल्याने बॉलिवूडमध्ये शोकाचे वातावरण आहे.\nरुग्णालयाच्या निवेदनानुसार, इरफान खान पोटाच्या समस्येसह झगडत होता, त्याला आतड्य��ंसंबंधी संक्रमण झाले. चित्रपट दिग्दर्शक शुजित सरकार यांनी प्रथम इरफान खानच्या मृत्यूची माहिती दिली, त्यानंतर रुग्णालयातून हे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले.\nउत्तराखंड: उघडले केदारनाथ मंदिर कपाट\nमागील 24 तासात अमेरीकेत कोरोना मुळे दोन हजार रुग्णांचा मृत्यू\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \n मागेल त्याला शेततळे योजना माहिती\nAshadi Ekadashi 2021:आषाढी एकादशी कधी आहे,जाणून घ्या \nकर्मचारी चयन आयोग भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021स्टाफ सिलेक्शन कमीशन भर्ती 2021\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/06/delta-plus-variant-in-marathi.html", "date_download": "2021-07-25T22:29:37Z", "digest": "sha1:WNHMRQMTM74JEIFLO7H5TJYKTWYDFJ3H", "length": 10710, "nlines": 103, "source_domain": "itechmarathi.com", "title": "डेल्टा प्लस व्हेरिएंट,महाराष्ट्राला सर्वात जास्त धोका ! delta plus variant in marathi -", "raw_content": "\nडेल्टा प्लस व्हेरिएंट,महाराष्ट्राला सर्वात जास्त धोका \nडेल्टा प्लस व्हेरिएंट,महाराष्ट्राला सर्वात जास्त धोका \nराज्यात डेल्टा प्लस विषाणूचे 21 रुग्ण, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे\nकेंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, करोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये सापडला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापरर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्���र्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे. भारतात डेल्टा प्लसचे एकूण २२ रुग्ण सापडले आहेत. मात्र, या २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत. त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत.\nडेल्टा प्लस म्हणजे काय\nडेल्टा व्हर्जनचा उत्परिवर्ती – सारस -2 कोरोनाव्हायरसचा तो पुढचा भाग आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटचे तांत्रिकदृष्ट्या B.1.617.2.1 किंवा AY.1 असे नाव आहे. गेल्या वर्षी भारतात पहिल्यांदा डेल्टा प्रकार सापडला होता आणि त्याने आरोग्य अधिका authorities्यांना युरोप व इतरत्र चिंताग्रस्त केले होते, तर डेल्टा प्लस प्रकार प्रथम मार्चमध्ये युरोपमध्ये सापडला होता आणि तो अधिका authorities्यांना थंडी देत होता. सारस -2 प्रकारांसाठी जीनोम सिक्वेंसींग जगभरातील वेगाने झाले आहे. तरीही, हा विषाणू आणि यामुळे होणारा आजार बर्‍याच पैलूंमध्ये न सापडलेला रहस्य आहे. हे इतर रोगजनकांपेक्षा अधिक भय निर्माण करते.\nडेल्टा व्हेरिएंट कारणे वेगवेगळे लक्षण आहेत तज्ञ असे म्हणत आहेत की डेल्टा व्हेरियंटमुळे अशा लक्षणांच्या क्लस्टर्स उद्भवू शकतात जे यापूर्वी सारस -2 संसर्गाशी संबंधित नव्हते. गवी व्हॅक्सीन अलायन्सच्या म्हणण्यानुसार, डेल्टा प्रकार रूग्णांना आजारी बनवत आहे आणि पूर्वीच्या रूपांमुळे झालेल्या संक्रमणांच्या तुलनेत त्यांची प्रकृती वेगवान बनत आहे.\nITech Marathi अँड्रॉइड ॲप\nGanpati Festival 2021 Special Trains:मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त विशेष…\n10 वी निकाल 2021 महाराष्ट्र बोर्ड,इथे पहा ,इथे पहा\nआर्मी भरती अहमदनगर 2021\nCoca Cola : या व्यक्तीच्या दोन शब्दांमुळे कोका-कोलाला कंपनीचे तब्बल 30 हजार कोटींचे…\nMaratha Reservation :दोन छत्रपती राजघराने 300 वर्षानंतर एकत्र\n२६ नोव्हेंबर ला भारतात Nokia चा एक खतरनाक स्मार्टफोन लॉन्च होतोय ,जाणून घ्या अधिक…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप��स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/mt-50-years-ago/-b-prime-ministers-resolution-bangalore-b-everyone/articleshow/74633081.cms", "date_download": "2021-07-25T22:13:29Z", "digest": "sha1:DZ35VX4LABTH4TP7KTCMRF2ERJRBRS52", "length": 11529, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n\\Bपंतप्रधानांचा निर्धार बंगलोर\\B - प्रत्येकाचे\n\\Bपंतप्रधानांचा निर्धार बंगलोर\\B - प्रत्येकाचे समाधान करणे शक्य नाही, पण न्याय्य तोडगा काढला पाहिजे, असा निर्धार पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी ...\nबंगलोर\\B - प्रत्येकाचे समाधान करणे शक्य नाही, पण न्याय्य तोडगा काढला पाहिजे, असा निर्धार पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी पत्रकारांना मुलाखत देताना व्यक्त केला. मात्र त्यावर तोडगा काय असू शकेल व हा तंटा केव्हा मिटवण्यात येईल हे पंतप्रधानांनी सूचित केले नाही. त्या म्हणाल्या, या विषयावर माझ्या मनाचा निश्चय झालेला नाही. सरकार गंभीरपणे या विषयावर विचार करीत आहे. बेळगावची फाळणी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील, याकडे एका वार्ताहराने लक्ष वेधले असता त्यांनी त्यास लगेच उलट विचारले, 'कोणते परिणाम' सर्व शहरांच्या फाळणीबद्दल तुम्हाला सरसहा विधान करता येणार नाही. भारतात सिकंदराबाद-हैदराबाद व युरोपात बुडा-पेस्ट ही जुळी शहरे आहेत.\nपनवेल\\B - स्वातंत्र्य संपादन करून आपण राजकीय परिवर्तन घडविले. परंतु गेल्या २२ वर्षांत आपल्या देशात समृद्धी व सुबत्ता निर्माण करण्याचे परिवर्तन राज्यकर्ते घडू शकले नाहीत, असे उद्गार भारतीय जनसंघाचे अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी यांनी येथे काढले. देशातील गरिबी हटाव अशी फक्त घोषणा, राज्यकर्त्यांची कृती मात्र वेगळी सालोसाल करवाढीच्या चक्राने सामान्य लोक बेजार झाले आहेत, असे ते म्हणाले.\nमुंबई -\\B ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या व महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या रायग���ाकडे महाराष्ट्र शासनाचे व केंद्र सरकारच्या पुराणवस्तू संशोधन खात्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याची तक्रार कुलाबा जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली. रायगडावरील जुन्या तोफा कापून त्याचे तुकडे चोरीला जाण्याचे प्रकार गेले काही दिवस घडत आहेत. मुंबईतील काही पत्रकारांनी नुकतीच रायगडला भेट दिली, त्यावेळी पत्रकारांना तक्रारीचा प्रत्ययही आला.\n(१६ मार्च, १९७०च्या अंकातून)\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n\\Bरामन राघव वेडा मुंबई \\B- अनेकांचे खून महत्तवाचा लेख\n महिला पोलिस कर्मचाऱ्याचे ३० नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल\nAdv. अमेझॉनवर बंपर सेल, मिळवा भरघोस सूट\nक्रिकेट न्यूज टीम इंडियाचा नाद करायचा नाय, श्रीलंकेवर पहिल्याच सामन्यात दमदार विजय\nकोल्हापूर सांगली अजूनही जलमय; कृष्णेची पाणी पातळी ५५ फुटांपर्यंत पोहोचली\nअहमदनगर करोनाचे आकडे फिरले; 'या' जिल्ह्यात दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ\nधुळे महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण; तब्बल ८ महिने दिली मृत्यूशी झुंज\nभारतीय संघ चोकर्स आहे का पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूची मोठी प्रतिक्रिया, म्हणाला...\nक्रिकेट न्यूज SL vs IND : सूर्यकुमार यादव तळपला, भारताने श्रीलंकेपुढे किती धावांचे आव्हान ठेवले पाहा...\n८ बाद १४; त्यानंतर पठ्ठ्यानं ठोकलं विस्फोटक शतक अन् संघाला मिळाला थराराक विजय\nआजचं भविष्य आजचं राशीभविष्य २५ जुलै २०२१ रविवार : चंद्र आज मकर राशीतून जात असताना अनेक राशींसाठी लाभदायक\nब्युटी प्राचीन भारतीय काळात राण्या-महाराण्या सुंदर व तरुण दिसण्यासाठी करत ‘ही’ 5 कामं, ज्यावर प्रत्येक पिढीचा आहे अढळ विश्वास\nमोबाइल स्प्लॅश प्रूफ आणि हाय ग्राफिक्सने परिपूर्ण Redmi चे स्मार्टफोन खरेदी करा बजेटमध्ये, पाहा लिस्ट\nमोबाइल विवोचे टॉप सेलिंग स्मार्टफोन, मिळेल ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज; पाहा किंमत\nमोबाइल जिओचा वर्षभर चालणारा प्लान, फक्त २ रुपये जास्त देवून मिळवा दुप्पट डेटा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/51634", "date_download": "2021-07-25T21:56:02Z", "digest": "sha1:RSIZDTLLTZCTOJHL7ZLYIQ3JZ2FSBEUA", "length": 2379, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:कौल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:कौल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१०:३९, २ जानेवारी २००७ ची आवृत्ती\n१३१ बाइट्सची भर घातली , १४ वर्षांपूर्वी\n१०:०५, २ जानेवारी २००७ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n१०:३९, २ जानेवारी २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\n[[User:अभय नातू|अभय नातू]] 04:35, 2 जानेवारी 2007 (UTC)\n== ब्युरॉक्रॅटपदासाठी नामनिर्देशन Bureaucrat Nomination Poll ==\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha-news/nagpur/opposition-mlas-and-activists-beg-reason-was-317608", "date_download": "2021-07-25T23:39:13Z", "digest": "sha1:YSJJ6Q6LEDPVDGYBVKK7LD36ZCXF25OS", "length": 9337, "nlines": 127, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | विरोधक, आमदार व कार्यकर्त्यांनी मागितली भीख, कारण होते...", "raw_content": "\nराज्यातील महाआघाडी सरकारने लोकहिताचे निर्णय न घेता विकासकामासाठी असलेला निधी परतमागीतल्याच्या कारणावरून भाजपच्या आमदार व कार्यकर्त्यांनी जिल्हयात \"भीख मांगो' आंदोलन केले. सरकारच्या ध्येयधोरणांवर आसूड ओढत त्यांनी सरकारच्या या कृतीचा निषेध नोंदविला आहे\nविरोधक, आमदार व कार्यकर्त्यांनी मागितली भीख, कारण होते...\nनागपूर जिल्हा : भाजप सरकारच्या काळात मंजूर झालेला स्थानिक स्वराज्य संस्थेचा कोट्यवधींचा निधी सरकारने स्थगित केला असल्याचा आरोप करीत त्यांच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने वानाडोंगरी नगर परिषद व हिंगणा नगरपंचायत क्षेत्रात सोमवारी \"भीख मांगो' आंदोलन करण्यात आले.\nअधिक वाचा: हीच की \"शिव'सेना गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्याला दिले शहरप्रमुखपद...\nहिंगणा : सोमवारी आमदार समीर मेघे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह भीख मागितली. तत्कालीन भाजप सरकारच्या काळात हिंगणा, वानाडोंगरी, वाडी नगर परिषदेचा लाखो कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. हा निधी महाविकास आघाडी सरकारने स्थगित करून विकासकामाला खीळ बसवण्याचा प्रयत्न केला. याविरोधात भाजपच्या वतीने आमदार समीर मेघे यांच्या नेतृत्वात वानाडोंगरी व हिंगणा परिसरात \"भीख मांगो' आंदोलन केले.\nअधिक वाचा : या पथकात राहिल महसूल कर्मचारी, शस्त्रधारी पोलिसांचा समावेश, वाचा कशाचे आहे \"हे' पथक..\nमिळाली 4090 रुपयांची भिक\nमौदा : शहर भाजपतर्फे \"भीख मांगो' आंदोलन करून 4090 रुपये जमा करून हे पैसे सरकारच्या तिजोरीत आपल्या माध्यमातून जमा करावे, असे निवेदन भाजप कार्यकर्त्यांनी नायब तहसीलदार टी. एन. नंदेश्वर यांना दिले. कोरोनाच्या नावाखाली राज्य सरकार स्थानिक स्वराज्य संस्थेची तिजोरी रिकामी करीत आहे. त्यामुळे विकासकामावर मोठा परिणाम झाला आहे. पाणीपुरवठा योजना, घनकचरा निधी उपलब्ध नाही. त्यामुळे नगरपंचायतची आर्थिक स्थिती खराब झाली आहे. नगरपंचायतच्या खात्यात पडून असलेला निधी सरकार परत मागत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मंजूर असलेली विकासकामे रस्ते, नाली, वीजबिल, विजेचे खांब आदी विकासकामे ठप्प पडलेली आहेत. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत भीक मागून झालेली रक्कम जमा करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.\nअधिक वाचा: हीच की \"शिव'सेना गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्याला दिले शहरप्रमुखपद...\nराज्य सरकारचा ठिकठिकाणी निषेध\nकुही : मंजूर योजनांचा सरसकट 67 टक्‍के निधी कपात करून विकासकामांना स्थगिती देणे, आणि भाजप शासित नगर परिषदांकडे दुर्लक्ष करणे आदी आरोप करीत भाजप जिल्हा ग्रामीणच्या वतीने जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्या नेतृत्वात आज, जिल्हाभर \"भीख मांगो' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. कुही येथील नगर पंचायतीच्या समोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये, माजी आमदार सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सुनील जुवार, ईश्‍वर धनजोडे, डॉ. शिवाजी सोनसरे उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/coventry-gay-pride-2019", "date_download": "2021-07-25T22:58:57Z", "digest": "sha1:DPM2IQUZNKUAOOXV5IDPWABTVKABF4OZ", "length": 14177, "nlines": 323, "source_domain": "mr.gayout.com", "title": "कॉव्हेन्ट्री गे प्राइड 2022 - गेओट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन करा\nट्विटर साइन इन करा\nGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nदुसरा, इंग्लंड समलिंगी गर्व 2022\nगे देश क्रमांक: 1 / 193\nकॉव्हेंट्रीचे पहिले लेस्बियन, गे, बिझेक्युलेशन आणि ट्रान्स प्राइड यशस्वी झाल्यानंतर कॉव्हेंट्री प्राइड नोंदणीकृत धर्मादाय संस्था बनली. धर्मादाय होण्यापासून पुढे, कोवेन्ट्री गर्व ताकदापर्यंत पोचले आहे, स्मरणशक्तीच्या ट्रान्सजेन्डर डे च्या कोवेन्ट्रीमध्ये पहिल्यांदा स्मरणोत्सव आयोजित करण्यात आले आहे, फेब्रुवारीमध्ये एलजीबीटी हिस्ट्री महिन्याचे चार उत्सव आणि चर्चेसह उत्सव साजरा करणे. कॉव्हेन्ट्री प्राइडने नॉट-व्हॅलेंटाइन्स डे शिंदिग आणि अनेक लव म्युझिक हेट होमोफोबिया, बिफोबिया आणि ट्रान्सफोबिया संगीत गीगासह स्थानिक स्वतंत्र संगीत स्थळ टिन एंजेलसह अनेक समुदाय कार्यक्रम आयोजित केले आहेत.\nकॉव्हेन्ट्री प्राइड चे मिशनमध्ये वार्षिक लेस्बियन, समलिंगी, द्विलिंगी आणि ट्रान्स गर्व इव्हेंट आणि इतर इव्हेंट्ससह सार्वजनिक फायदेसाठी समता आणि विविधता यांचा प्रचार समाविष्ट आहे, परंतु इतर घटना ज्यासह होमोफोबिया आणि ट्रान्सफोबिया (IDAHOT), एलजीबीटी इतिहास आंतरराष्ट्रीय स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्मरणोत्सव मर्यादित नाही महिना, स्मरणोत्सव दिन, आतील दिवस आणि जागतिक मदत दिवस.\nधर्मादाय स्वयंसेवकांवर पूर्ण अवलंबून असतो, जे बहुतेक लेस्बियन, समलिंगी, उभयलिंगी म्हणून ओळखतात किंवा स्वत: ला ट्रान्स करतात.\nकोव्हेन्ट्रीने आपला पहिला गौरव उत्सव आयोजित केला, ज्याने 6000 पेक्षा जास्त उपस्थित उपस्थित होते आणि यश म्हणून सन्मानित केले होते, या यशाचे चिन्ह कोव्हेन्ट्री टेलीग्राफ लोकांच्या पसंती पुरस्कारांमध्ये \"बेस्ट लाइव्ह इव्हेंट 2015\" म्हणून नामित केले गेले होते, कोवेन्ट्री गर्व म्हणूनही नामांकन मिळाले आहे समुदाय संस्था - राष्ट्रीय विविधता पुरस्कारांमध्ये एलजीबीटी राष्ट्रीय विविधता पुरस्कारांसाठी अद्याप खुली आहे.\nदुसरा, इंग्लंड समलिंगी गर्व 2022\nयुनायटेड किंगडममधील इव्हेंटसह अद्यतनित रहा |\nआगामी मेगा आगामी कार्यक्रम\nलिव्हरपूल गे प्राइड 2021 - 2021-07-31\nनॉटिंगहॅमशायर गर्व 2021 - 2021-07-31\nडोनकास्टर गर्व 2021 - 2021-08-02\nसुंदरलँड गे प्राइड 2021 - 2021-08-02\nमॅडबीयर बीच पार्टी 2021 - 2021-08-06\nस्विंडन आणि विल्टशायर गर्व 2021 - 2021-08-07\nवेकफिल्ड प्राइड 2021 - 2021-08-08\nतयार केले: 26 जून 2022\nग्राहक पुनरावलोकने आपल्या पुनरावलोकने सोडू पुनरावलोकन रेट\nसमूहाचा दर्जा - कडून 2 रेटिंग.\nहा आयपी पत्ता मर्यादित आहे.\nअटी व शर्ती (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि समलिंगी विज्ञान\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sahyadrimajha.co.in/3767/", "date_download": "2021-07-25T23:20:24Z", "digest": "sha1:SMDSDJBHZL6SINVV7PHHZCMA66ENSVU4", "length": 11098, "nlines": 153, "source_domain": "sahyadrimajha.co.in", "title": "आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार — वडेट्टीवार – सह्याद्री माझा", "raw_content": "\nइतिहास रचला: वेटलिफ्टिंगमध्ये मिराबाई चानू ने पटकावले सिल्वर मेडल\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nजाब विचारणाऱ्या बापाचा दारुड्या मूलाने केला खून, गुन्हा दाखल\nआ. सुरेश धस सह 38 जणांविरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल\nसूर्डी अत्याचार प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक निता गायकवाड निलंबित\nजिल्हाधिकारी साहेब.. राशन कार्ड गायब करणारा हंगे दूसऱ्याला बळीचा बकरा बनवतोय \nनमामि गंगे अभियानात मोदी सरकारचा भीमपराक्रम ऐकून डोक्याला हात लावाल\nइंदुरीकर महाराज पुन्हा अडचणीत \nखडकत येथील विठोबा देवस्थानची 45 एकर जमीन हडप करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी\nपहिली ते बारावी पर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात\nHome/महाराष्ट्र/आंतरजिल्हा बससेवा सुरू होणार — वडेट्टीवार\nआंतरजिल्हा बससेवा सुरू होणार — वडेट्टीवार\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णीSend an email15/08/2020\nमुंबई — कोरोना संकटकाळात बस सेवा बंद करण्यात आली होती मात्र राज्यातील बस सेवेची गरज लक्षात घेता आंतरजिल्हा एसटी सुरू करणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करून ही बस सेवा सुरु करण्यात येणार आहे.\nयासंदर्भात विजय वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे.कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एका एसटी बस मध्ये 20 पेक्षा अधिक प्रवाश्यांना प्रवास करता येणार नाही. एसटी बस सेवेशिवाय राज्यातील कोचिंग क्लासेस आणि स्पर्धा परीक्षा केंद्र कोरोना नियम पाळून सुरू करणार असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे.\nयाशिवाय कोविड नियम पाळून राज्यात जिम सुरू करणार असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी दोन दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. राज्यातील जिम सुरू करण्यात याव्यात, यासाठी मनसे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारकडे विनंती केली होती. अखेर जिम सुरू करण्यास सरकारने होकार दर्शवला आहे.\nमुख्य संपादक- उपेंद्र कुलकर्णी\n🇮🇳 सोमवारपासून बीड जिल्ह्यातील पाच शहरातील व्यापाऱ्यांची अॅन्टिजन टेस्ट 🇮🇳\nबलात्काराचा गुन्हा मागे घे असं म्हणत पीडितेच्या मुलीला पेट्रोल टाकून पेटवले\nबीड अस्थिरोग तज्ञ संघटनेचे राज्यस्तरीय वेबिनार संपन्न\nबोले तैसा चाले… ✍️उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जन्मदिनानिमित्त धनंजय मुंडे यांचा विशेष लेख..✍️\nरेडिओ स्फोट प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता; उच्च न्यायालयात खटला रद्दबातल\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nन.प.च्या पैशाची मंत्र्याच्या वाढदिवसाला उधळपट्टी; होर्डिंग लावून जनतेने ओऽऽ सेठ.. तुम्ही नादच केलाय थेट.. म्हणत समस्येकडे दाखवले बोट\nवेबसाईट डेव्हपमेंट – अद्वैत कन्सलटंसी\nहि वेबसाईट अद्वैत कन्सलटंसी 9822668786 / 9145164646 यांनी बनविली आहे\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nखबरदार.. शेतीचा बांध कोरला तर बाराच्या भावात जाल ट्रॅक्टर चालकांना पोलिसांनी दिल्या नोटिसा\nविनाअनुदानीत काळातील शिक्षकाची सेवा अनुदानीत शाळेवर ग्राह्य धरण्यात यावी- उच्च न्यायालयाचे आदेश\nऊर्जा मंत्र्यांची नरमाईची भूमिका, कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे आदेश\nपादणाऱ्या पासून सावधान: बाधीत रुग्णाने गॅस पास केल्यामुळे होऊ शकतो कोरोना\nलातूर उस्मानाबाद नांदेड हिंगोली परभणी या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिक विमा मंजूर\nपरळी मध्ये पी.एम. किसान योजनेत चार हजार बोगस लाभार्थी सापडले\nकेज तालुक्यातील शिक्षकाची परळीत रेल्वेखाली आत्महत्या\nरात्री च्या वेळी शांत वातावरणात बातमी वाचताना \"सारे जहाँ सेअ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahadarpannews.com/post/5096", "date_download": "2021-07-25T23:19:23Z", "digest": "sha1:YPFFK4C7HNRYEAKKJIAERFFP666PIMAG", "length": 16524, "nlines": 216, "source_domain": "www.mahadarpannews.com", "title": "साटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न – Maharashtra Darpan", "raw_content": "\nपतीने पत्नीस चाकु सारख्या अवजाराने मारून जख्मी केले\nकन्हान परिसरात नविन रूग्ण न आढळल्याने दिलासा : कोरोना अपडेट\nओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करण्याची मागणी\nविधि संघर्ष ग्रस्त बालकाचा मुलीवर केला अतिप्रसंग\nपारशिवनी तालुकयातील कोरोणा रूग्‍णांसाठी कोविड सेंटर : आमदार अँड. आशिष जैस्वाल\nकन्हान परिसरात नविन १३ कोरोना रूग्ण : कोरोना अपडेट\nदुर्गम भागातील एक शिक्षकी शाळा खाजगी भागीदारी मध्ये चालवण्यास देण्याच्या प्रक्रीयेला विरोध\nकन्हान परिसरात ३४ पॉझीटिव्ह रूग्ण आढळले : कोरोना अपडेट\nकन्हान, साटक ला सात रूग्ण पॉझीटिव्ह :कोरोना अपडेट\nबहाद्दुर शास्री आणि महात्मा गांधी जयंती साजरी : खापा\nकन्हान परिसरात नविन शुन्य रूग्ण : कोरोना अपडेट\nकन्हान परिसरात कोरोना चे नविन १२ रूग्ण\nसाटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न\nसाटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न\nसाटक ला भव्य पशुधन संवर्धनलिंपी रोगावर प्रति बंधक उपाय व मार्गदर्शन वैद्यकीय शिबीर संपन्न\nपारशिवनी (ता प्र) : – पशुधन संवर्धन तालुका अधिकारी, पशुधन वैद्यकिय रूग्णालय साटक व ग्राम पंचायत साटक यांच्या सयुक्त विद्यमाने पशुधनावरील लिंपी साथीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणुन मोफत पशुधानाची तपासणी, फवारणी, लशीकरण, उपचार व औषधी वितरण आणि जनजागृती शिबीर संपन्न झाले.\nपशुधनावरील लंपी स्किन डिसिज या विषाणुजन्य साथीच्या रोगाचा प्रादुर्भा व वाढल्याने या रोगावर नियंत्रण व रोगा बाबत पशु पालकांमध्ये जनजागृतीपर पारशिवनी तालुका पशुधन संवर्धन वैद्य किय अधिकारी, पशुधन वैद्यकिय रूग्णा लय साटक व ग्रा प साटक याच्या सयुक्त विद्यमाने साटक ला भव्य शिबीराचे उद्घाटन मा ना सुनिलबाबु केदार पशुधन संवर्धन, दुग्ध व शालेय क्रिडा मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी सौ रश्मी ताई बर्वे जि प अध्यक्षा, मा तापेश्वर वैद्य सभापती पशुधन जि प नागपुर, डॉ कुंभरे सहआयुक्त पशुधन नागपुर विभाग, डॉ पुंडलिक मॅडम जिल्हा उपाआयुक्त पशुधन नागपुर, डॉ निरंजन शेट्टे जिल्हा पशुधन अधिकारी जि प नागपुर, व्यकट कारेमोरे जि प सदस्य, निकीता भारव्दाज प स सदस्या, सिमाताई उकुंडे सरपंचा,गजानन वांढरे उपसरपंच साटक आदीच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.\nग्रा प साटक ला भव्य पशुधन संवर्ध न वैद्यकीय शिबीरात प्रात्यक्षिकाच्या माध्यमातुन पशुपालकांमध्ये जनजागृतीपर मा ना सुनिलबाबु केदार व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी या साथीच्या रोगाबाबद प्रतिबंधक उपाय व योजना विषयी परिसरातील पशुपालकांना मार्गदर्शन केले. ४५० पशुधन व त्याच्या गोठयात फवारणी,१४० जनावरांना लशीकरण ईतर ९० जनावरांची तपासणी, उपचार व मोफत औषधी वितरण करण्यात आली. शिबीरास दयाराम भोयर तालुकाध्यक्ष कॉग्रेस कमेटी, , सिताराम भारव्दाज, जिवन चव्हाण, वर्माजी, जौंजाळ सर्व कृ उ बा समिती संचालक, यशंवतराव उकुंडे, रामेश्वर राऊत, राहुल वानखेडे, रविंद्र गुळधे, राजु ठाकरे, आत्माराम उकुंडे, धोटे, कवडु कंभाले, नथुजी चोपकर, रमेश वांढरे, नितीन हारोडे, प्रेमचंद चामट सह परिसरातील पशुपालक, शेत करी, गावकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबीराच्या यशस्विते करिता डॉ ठाकुर तालुका पशुधन संवर्धन अधिकारी, डॉ चिमुटे पशुधन संवर्धन अधिकारी साटक, कर्मचारी, ग्रा प साटक कर्मचारी यानी प्रयास केले\nPosted in Politics, आरोग्य, कृषी, नागपुर, मुंबई, राजकारण, विदर्भ\nवसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी\n*वंसतरावजी नाईक यांचे जिवनकार्यावर आधारीत पाठ शालेय पाठयपुस्तकात समाविष्ठ करा* *वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटनेची मागणी कन्हान ता.2 : आधुनिक व प्रगत महाराष्ट्र ज्यांनी घडविला त्यात सार्वधिक योगदान हे वसंतरावजी नाईक यांचे आहे. त्यांनी महाराष्ट्राचा विकासात्मक पाया एवढा मजबुत रचला होता की त्यामुळे आजही महाराष्ट्र हे देशातील सार्वाधिक प्रगत […]\nकन्हान परिसरात १२ रूग्ण कोरोना पॉझीटिव्ह : कोरोना अपडेट\nखंडाळा ग्राम पंचायतीत महाविकास आघाडी चा विजय\nश्रमसाफल्य संस्था व राष्ट्रीय बंजारा टायगर्स घाटंजी च्या पुढाकाराने सर्जिकल मास्कचे वितरण\nसंविधान निमित्त कार्यक्रमाचे आयोजन : कन्हान\nटेकाडी शेतशिवारात विज पडुन तीन बक-याचा मुत्यु व्यकटराव संतापे जख्मी\nनयाकुंड शिवारात बिबट्याच्या मृत्यू : मृत्यू नेमका कसा पेंच कायम \nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nPareshwar Nimbalkar on सावनेर येथे लियाफी चा 56 वा स्थापना दिन साजरा\nSanjay on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nVipin on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nऍड सय्यद जोहेब अली on कुटुंबातील व्यक्तीलाच घर / जागा विकल्यास स्टॅम्प ड्युटी माफ, राज्य शासनाचा निर्णय\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\nबी के सी पी शाळा कन्हान चा १००% निकाल\nकांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली\nडुमरी येथुन शेतक-याचा ट्रैक्टर चोरी\nकांन्द्री येथे भजन कीर्तना च्या गजर्रात आषाढी एकादशी साजरी\nअवैधरित्या हत्तीमार चाकु बाळगुण दशहत पसर विण्या-या युवकास पकडले\nमंत्री केदारांनी मुस्लिम बांधवांना दिल्या बकरी ईद च्या शुभेच्छा\n2 लाख 70 हजार रुपये दरोडेखोरांनी केले लंपास\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/economics/today-pm-narendra-modi-will-release-the-8th-instalment-of-financial-benefit-under-pradhan-mantri-kisan-samman-nidhi-scheme-news-updates/", "date_download": "2021-07-25T21:04:22Z", "digest": "sha1:3JNARRYCDKTCCBMWSYODFSOQY6Y4EJ6D", "length": 25529, "nlines": 165, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट | PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्य��ंचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » Economics » PM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट\nPM किसान सम्मान निधी वाटप | पंतप्रधानांकडून प्रत्येक हप्त्याचा जाहीर LIVE इव्हेंट\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 2 महिन्यांपूर्वी | By महाराष्ट्रनामा न्यूज नेटवर्क\nनवी दिल्ली, १४ मे | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंतप्रधान किसान सम्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीचा आठवा हप्ता जारी करणार आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ते आज सकाळी 11 वाजता संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानुसार आज 9.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 19 हजार कोटींहून अधिकची रक्कम वळती केली जाणार आहे. या वेळी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर देखील उपस्थित राहणार आहेत.\nPM किसान योजनेनुसार पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये आर्थिक मदत म्हणून दिले जातात. हे पैसे 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये वळते केले जातात. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टाकली जाते. आतापर्यंत .15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत.\nसूचीमध्ये आपले नाव असे चेक करा\nजर आपण या योजनेसाठी नोंदणी केली असेल तर पंतप्रधान किसान पोर्टलवर (https://pmkisan.gov.in) वर जाऊन आपले नाव तपासू शकता. नाव तपासण्यासाठी आपण या प्रक्रियेला फॉलो करा.\nसर्व प्रथम पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in भेट द्या.\nवेबसाइट उघडल्यानंतर मेनूबारमधील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा.\nयेथील लाभार्थी यादीवर क्लिक करा.\nयानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावची माहिती प्रविष्ट करा.\nयानंतर आपल्याला Get Report क्लिक करावे लागेल. या अहवालात आपल्या गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळेल.\nया यादीमध्ये आपण आपले नाव तपासू शकता.\nयादीमध्ये आपले नाव नसल्यास अशी तक्रार नोंदवा\nजर आपण नोंदणी केली असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नसेल तर आपण पीएम किसान या वेबसाइटवरील हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता.\nपीएम किसान हेल्पलाईन – 155261\nपंतप्रधान किसान टोल फ्री – 1800115526\nपंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक – 011-23381092, 23382401\nईमेल आयडी [email protected] वर ईमेलद्वारे तक्रार देखील केली जाऊ शकते.\nमागील बातमी पुढील बातमी\nBREAKING | राज्यात ���ुग्णांना गरज, तरी महाराष्ट्राच्या वाट्याचा ऑक्सिजन गुजरातला पळवला जातोय\nमहाराष्ट्रात कोविड रूग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. या रूग्णांवर उपचारासाठी ऑक्सिजन हे अत्यंत महत्वाचे आहे. हे लक्षात घेता केंद्र सरकारकडून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र यामध्ये ऑक्सिजन पुरवठा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यास केंद्र सरकार कमी पडत असल्याची टीका विरोधक करत आहेत. एकीकडे महाराष्ट्रात केंद्र सरकारकडून येत असलेला ऑक्सिजन साठा कर्नाटक सरकारने रोखल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. मात्र आता अजून एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे.\nVIDEO | भाजपच्या राजकारणाचा कळस | फुगे, हारतुरे अन फोटो शूटसाठी २ तास ऑक्सिजन टँकर रोखला\nदेशात करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी ही बैठका घेत राज्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. एवढचं नाही तर रुग्णांसाठी ऑक्सिजन आयातही केला जाणार आहे. अशातच आता देशात पहिली ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ (oxygen express ) धावणार आहे.\nअनेक लोकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला: केंद्रीय आरोग्य मंत्रालय\nदेशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालला असून रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस झपाट्याने वाढ होत आहे. अशातच ‘काही ठिकाणी नागरिकांनी सहकार्य न केल्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढला.’, असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. दिल्लीमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली.\nइथे गुजरातमधील लोकं देवाच्या भरोसे हे हायकोर्ट सांगतंय | तर या नेत्याचं मोदींना महाराष्ट्रात आणीबाणीसाठी पत्रं\nकाँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी ठाकरे सरकारकडून कोरोनाला रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर टीका केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे सांगत आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामधून आशिष देशमुख यांनी राज्यात आरोग्य आणि आर्थिक आणीबाणी लावण्याची मागणी केली आहे.\nकोरोना आपत्ती | गुजरातच्या जनतेला वाटतंय की ते देवाच्या कृपेवर ���गत आहेत - हायकोर्ट\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मागील २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर अनेक राज्यांप्रमाणे गुजरातमधील स्थिती देखील भयावह होतं असल्याने त्याची दाखल गुजरात उच्च न्यायालयाने देखील घेतली आहे.\nकोरोनावरून परिस्थिती नियंत्रणाबाहेर जातेय | महाराष्ट्र, गुजरातसह ४ राज्यांकडून मागवला अहवाल\nकोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5476", "date_download": "2021-07-25T22:45:02Z", "digest": "sha1:MTWKQHNCX4V5YDQFKLWPJWVTX4W3CVH6", "length": 7814, "nlines": 129, "source_domain": "abhivrutta.com", "title": "शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देणार : मुख्यमंत्री | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राजधानी मुंबई शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देणार : मुख्यमंत्री\nशेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देणार : मुख्यमंत्री\nमुंबई : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ३२.९० लाख पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. २० जुलै २०२० अखेर २७.३८ लाख खातेदारांना १७ हजार ६४६ कोटी रुपयांच्या रकमेचा लाभ देण्यात आला आहे. म्हणजेच योजनेअंतर्गत एकूण प्रसिद्ध केलेल्या पात्र खातेदारांच्या यादीतील ८३ टक्के खातेदारांना योजनेअंतर्गत लाभ देण्यात आला आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीसाठी पात्र असलेल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ देण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. योजनेत ज्या पात्र शेतकऱ्याला कर्जमुक्ती योजनेचा लाभ देणे बाकी आहे त्यांना लाभ देण्याची प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबविली जावी, जिल्हाधिकाऱ्यांनी या गोष्टीकडे विशेषत्वाने लक्ष द्यावे अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.\nPrevious articleदूध दराबाबत उद्या मंत्रालयात बैठक\nNext articleपाच हजार तरुणी होणार सायबर सखी\nराज्यातील आपत्कालीन स्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा\nमाहिती व जनसंपर्कचे शिष्टमंडळ राज्य शासनाच्या मान्यतेने इस्त्राईल दौऱ्यावर\nकोकणात पावसाचा हाहा:कार, घरे बुडाली, रेल्वेगाड्या थांबल्या\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%A1%E0%A4%95/", "date_download": "2021-07-25T22:12:48Z", "digest": "sha1:XVEMRPZOURSWYIC22M7UUOMJTXA4N6AE", "length": 7268, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "हाथरसच्या आडून दंगली भडकविण्याचा प्रयत्न; यंत्रणांचा दावा | Janshakti Newspaper", "raw_content": "\nहाथरसच्या आडून दंगली भडकविण्याचा प्रयत्न; यंत्रणांचा दावा\nहाथरसच्या आडून दंगली भडकविण्याचा प्रयत्न; यंत्रणांचा दावा\nहाथरस: उत्तर प्रदेशातील हाथरसमधील एका मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेवरून संपूर्ण देशात संताप व्यक्त होतो आहे. हाथरस घटनेतील पिडीत कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी होत आहे. विरोधकांकडून या प्रकरणावरून योगी आदित्यनाथ आणि भाजप सरकारवर आरोप केले जात आहे. मात्र या घटनेचे राजकारण विरोधक करत असल्याचा प्रत्यारोप भाजपकडून करण्यात आला आहे. या घटनेवरून समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होत असल्याचे आरोप होत असतांनाच आता हाथरस प्रकरणाच्या निमित्ताने जातीय दंगली भडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा दावा उत्तर प्रदेशातील सुरक्षा यंत्रणांनी केला आहे. एका अहवालानुसार एक बनावट वेबसाइट रात्रभरात तयार करण्यात आली आणि त्याद्वारे जातीय दंगली घडवण्याचा कट रचला गेला.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\njusticeforhathrasvictim.cardd.co ही ती वेबसाइट आहे. या वेबसाइटवर हाथरस प्रकरणातील हिंसाचाराची आग भडकवण्यासाठी काय करावे आणि काय करु नये हे सविस्तरपणे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मदतीची नावाखाली हिंसाचार पसरवण्यासाठी निधी उभारण्यात येत असल्याचा दावा केला जात आहे. PFI, SDPI यासारख्या संघटनांनीही उत्तर प्रदेशात हिंसाचार पसरविण्यासाठी वेबसाइट तयार करण्यात समान भूमिका बजावली आहे.\nजेईई अ‍ॅडव्हान्सचा निकाल जाहीर\n…तर एमपीएससीची परीक्षा होऊ देणार नाही: मराठा क्रांती मोर्च्याचा इशारा\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफा��� घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://abcprindia.com/buddhist-leni/", "date_download": "2021-07-25T22:27:14Z", "digest": "sha1:NOTTW3AL3UI3RSALKP4VCZYC6KUKYT6F", "length": 4784, "nlines": 85, "source_domain": "abcprindia.com", "title": "Buddhist Leni Archives » ABCPR TEAM", "raw_content": "\nBuddhist Leni / दुर्लक्षित लेणी\nपुणे जिल्ह्यातील मावळ प्रांतात लोणावळा मध्ये ऐतिहासिक भाजे बुद्ध लेणी च्या जवळ असलेला ऐतिहासिक लोहगड किल्ल्यावर असलेल्या प्राचीन बुद्ध लेण्यांचा समूह आपणास पाहायला मिळतो. साधारण पणे इसवी सन पूर्व दुसऱ्या…\nBuddhist Leni / अतिक्रमित लेणी\nलयणगिरि (शिरवळ ) बुद्ध लेणी\nप्राचीन भोर प्रांतात शिरवळ या ऐतिहासिक गावी असणारी हि बुद्ध लेणी प्राचीन लयनगिरी डोंगरावर असलेली हि ऐतिहासिक बुद्ध लेणी. लेणीच्या माहितीचे व्हिडीओ मराठी लेणीच्या माहितीचे व्हिडीओ हिंदी शिरवळ लेणी चा…\nBuddhist Leni / अतिक्रमित लेणी\nBuddhist Leni / अतिक्रमित लेणी\nBuddhist Leni / दुर्लक्षित लेणी\nरायगडावरील इतिहासाचा प्राचीन दाखला रायगड वरील बुद्ध लेणी\nरायगड किल्ला म्हटले कि स्वराज्याची राजधानी ची ओळख होते परंतु इतिहासाची अजून एक ओळख आहे ती म्हणजे पूर्वी हा रायगड रायरी चा किल्ला म्हणून देखील ओळखला जात होता शिवपूर्व काळ…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://durgeshsonar.blogspot.com/2009/04/", "date_download": "2021-07-25T22:16:14Z", "digest": "sha1:IHFOXGKVD4YFSMC7U3TOHDFBPILOARDF", "length": 9593, "nlines": 56, "source_domain": "durgeshsonar.blogspot.com", "title": "अंतरीचे बोल: April 2009", "raw_content": "\n...... उथळाचे श्रम वाया जाय \nबऱ्याच दिवसांनी आज लिहितोय. याचा अर्थ लिहिण्यासाठी अजिबात विषयच नव्हते, असा मुळीच नव्हे... थोडासा कंटाळा, काहीसा कामाचा ताण यामुळे लिहिण्यासाठी हवा तसा वेळ मिळत नव्हता. आता यावर तुम्ही म्हणाल आवड असली की सवड नक्की मिळते. हे शंभर टक्के मान्य आहे. पण, तशी वस्तुस्थिती प्रत्येक वेळी असतेच असं नाही. विषय कितीही डोक्यात घोळत असले तरी त्याला कागदावर मूर्त रुप देण्यासाठी काही तरी वेळ द्यायलाच हवा नां... मनात आले आणि लिहून मोकळा झालो, इतकं सहज सोपं नसतं नां लिहिणं... बियाणं पेरलं म्हणून लगेच ते थोडंच उगवून येतं... मनात आले आणि लिहून मोकळा झालो, इतकं सहज सोपं नसतं नां लिहिणं... बियाणं पेरलं म्हणून लगेच ते थोडंच उगवून येतं... त्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते, त्याची नांगरणी करावी लागते, थोडं खतपाणी करावं लागतं, आणि एवढं सगळं झालं की, ते बियाणं जोमानं उगवून यावं यासाठी सर्जनाचा पाऊस यावा लागतो. तर आणि तरच ते बियाणं जोरकसपणे उगवून येऊ शकतं... संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं होतं – खोल ओली पडे ते पिक उत्तम उथळाचे श्रम वाया जाय... ज्या पिकाची खोली उत्तम आहे, तेच पिक सकस उत्तम असतं... वर वर असलेलं उथळ असलेलं पिक वादळवाऱ्यात तग धरू शकत नाही. आणि हल्ली तर आजूबाजूला अशी वरवरची झुडुपं मोठ्या डौलात बहरताना दिसतात.. ही झुडुपं म्हणजेच खरेखुरे वटवृक्ष आहेत की काय असे वाटावे, अशी परिस्थिती मुद्दामहून निर्माण केली जाते. आपल्यालाही हेच मृगजळ खरे वाटायला लागते. ज्याच्याकडे मायेची सावली मागायला जावं, ते डेरेदार वृक्ष नाहीत तर फुटकळ झुडपं आहेत, हे समजेपर्यंत आपण परिस्थितीच्या उन्हात अगदी करपून गेलेले असतो. मोठी सावली देण्याचा आव आणणारी ही तथाकथित झाडं खरं तर बोन्सायच असतात. विशिष्ट विचारधारेला कवटाळून बसत आपल्याला सोयीचे तत्वज्ञान जगाला सांगणारी ही झाडं खुंटलेलीच असतात. त्यांची वाढ विशिष्ट चौकटीच्या पलिकडे होऊच शकत नाही. कारण अगदी स्पष्ट असतं. त्यांच्या मुळाशी एका विशिष्ट विचारधारेच्या तारेनं घट्ट बांधून ठेवलेलं असतं. आणि एकदा का ही विचारांची चौकट घट्ट पक्की झाली की, मग प्रत्येक प्रसंगाकडे हे लोक त्याच चौकटीच्या परिमाणातून पाहू लागतात. नदीच्या एकाच काठावर बसून ही मंडळी नदीच्या संपूर्ण भोवतालाचा अंदाज बांधू लागतात. त्यासाठी नदीच्या दुसऱ्या काठावर पण काही तरी आहे, तिथेही काही भोवताल आहे, हेच मुळी ते विसरून जातात. असो, तर अशी ही परिस्थिती असताना, लिहिण्यासाठी अजिबातच विषय नाही असे होणंच शक्य नाही... पण, लिहिण्यासाठी आवश्यक असणारी अंतःप्रेरणा जागृत करणारी परिस्थिती आजूबाजूला असते का, हे पाहावं लागतं. तरच नवं काही तरी लिहिलं जाऊ शकतं... अगदीच निराश व्हावं असं वातावरण असलं तरी त्यातही काही आश्वासक सूर आहेतच. ते गाते राहावेत, ते जुळून यावेत, यासाठी तरी आपले हात ��िहिते राहावेत, नाही का \nस्वतःविषयी लिहिण्याचा प्रसंग तसा फारवेळा येत नाही. स्वतःविषयी काय लिहायचं मी दुर्गेश दिगंबर सोनार. मूळचा पंढरपूरचा. एम.ए. बीसीजे पर्यंत शिक्षण घेतलं. पुण्यातून प्रत्यक्ष पत्रकारितेला सुरूवात केली. माझ्यातल्या इलेक्ट्रॉनिक पत्रकाराला चालना मिळाली ती हैदराबादमध्ये... ई टीव्ही मराठीत माझा पाया भक्कम झाला. त्यानंतर चोवीस तासचं थ्रील अनुभवलं. झी चोवीस तासमध्ये एक वर्ष आणि आता साम मराठीत... असा माझा पंढरपूर ते नवी मुंबई व्हाया पुणे-हैदराबाद प्रवास... लहानपणापासून लिहिण्याची आवड.. त्यातल्या त्यात कविता हा साहित्यप्रकार जास्त जवळचा... काव्यवाचनाचे अनेक कार्यक्रमही केले आणि करतोयही... कराडमध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी म्हणून बोलावलं होतं. तो अनुभव शब्दातीत आहे. अक्षरांती नावाचा एक काव्यसंग्रहदेखील प्रसिद्ध झालाय. आता कवितांच्या वाटेवर आणखीही चालायचंय... पाहूया देवी शारदा काय आशीर्वाद देते...\n...... उथळाचे श्रम वाया जाय \nदवा, दुवा आणि देवा...\nराज्याच्या राजकारणाचा पोत बदलतोय\nभाजीवाल्याच्या कथेची सादळलेली सकाळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/shiv-sena-bjp-alliance", "date_download": "2021-07-25T23:21:07Z", "digest": "sha1:ILUPB57YKRAF4ANHF65VVUMNJYXK6U45", "length": 4966, "nlines": 98, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nnitish kumar : 'संजय राऊतांसारख्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे मी ढुंकूनही बघत नाही'\nRamdas Athawale: बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर...; आठवलेंची शिवसेनेला साद\n'शिवसेनेसोबत सरकार चालवल्यामुळं माझ्या डोक्यावरचे केस उडाले'\nUday Samant: सारखं सारखं डिवचल्यास आम्ही त्यांचे बारा वाजवू; शिवसेना मंत्र्याचा इशारा\n'आधी नीतेश राणेंनी ठाकरे कुटुंबीयांची माफी मागावी, मग...'\nDevendra Fadnavis: शिवसेना-भाजप पुन्हा मैत्री होणार का; फडणवीसांनी केलं 'हे' मोठं विधान\nराज्यपालांनी १२ आमदारांची नियुक्ती रखडवली, ती लोकशाहीची हत्या नाही का\nUddhav Thackeray: शिवसेना-भाजप पुन्हा युती; अजितदादा, थोरातांकडे पाहत CM ठाकरे म्हणाले...\nआशिष शेलारांसोबतच्या गुप्त बैठकीवर संजय राऊ���ांचं हिंदीतून ट्वीट, म्हणाले...\nयुतीबद्दल बोलताना राऊतांनी दिला आमीर खान-किरण रावच्या घटस्फोटाचा दाखला\nNarayan Rane: शिवसेनेचा 'हा' बालेकिल्ला काबीज करण्यासाठी नारायण राणेंना बळ\n'देशात दहशत निर्माण करणाऱ्यांचं नामोनिशाण राहिलं नाही, हा इतिहास आहे'\nदेवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातच राहणार; नव्या घडामोडींमुळं शिक्कामोर्तब\n'...तेव्हा दिल्लीला शरण यावं लागतं हा इतिहास आहे'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://wish-i-could-change-the-system.blogspot.com/2014/12/", "date_download": "2021-07-25T21:57:52Z", "digest": "sha1:J3BFIKIRV5L5DIC7LZYE4BN6VH43SLVK", "length": 21085, "nlines": 52, "source_domain": "wish-i-could-change-the-system.blogspot.com", "title": "Articles by Rashmi Ghatwai: December 2014", "raw_content": "\nFitness:The Joy of Laziness:हसत खेळत जगण्याचा मंत्र \"द जॉय ऑफ लेझीनेस\"\nहसत खेळत जगण्याचा मंत्र :\"द जॉय ऑफ लेझीनेस\"\nउद्यमेन हि सिध्यन्ति कार्यणि न मनोरथै: /न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा://\nझोपलेल्या किंवा नुसतं बसून असलेल्या सिंहाच्या तोंडात हरीण काही आपणहून प्रवेश करणार नाही की बाबा रे तुला भूक लागली असेल,तेव्हा आता मला खाभूक लागल्यावर अगदी वनराज का असेना,त्याला शिकार हेरून तिच्यापाठीमागे धावावेच लागणार,शिकार करावी लागणार...तद्वतच सिंह शिकार करण्यासाठी जर का हरणाच्या मागे लागला असेल,तर आपला जीव वाचवण्यासाठी हरणाला जिवाच्या करारानं धावावं लागणार...जीवो जीवस्य जीवनम हा जसा जंगलाचा कायदा आहे,तसंच थांबला तो संपला हा पण जंगलाचा नियम आहे.त्यामुळे की काय,जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना आळस काही परवडणारा नाही.ती मनुष्य प्राण्याची मक्तेदारीभूक लागल्यावर अगदी वनराज का असेना,त्याला शिकार हेरून तिच्यापाठीमागे धावावेच लागणार,शिकार करावी लागणार...तद्वतच सिंह शिकार करण्यासाठी जर का हरणाच्या मागे लागला असेल,तर आपला जीव वाचवण्यासाठी हरणाला जिवाच्या करारानं धावावं लागणार...जीवो जीवस्य जीवनम हा जसा जंगलाचा कायदा आहे,तसंच थांबला तो संपला हा पण जंगलाचा नियम आहे.त्यामुळे की काय,जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना आळस काही परवडणारा नाही.ती मनुष्य प्राण्याची मक्तेदारी \"आलस्य हि मनुष्याणां शरीरस्थो महारिपु:\"माणसाच्या शरीरात भिनलेला आळस हाच माणसाचा सगळ्यात मोठ्ठा शत्रू आहे असं आळस ह्या दुर्गुणाबाबतचं एका संस्कृत सुभाषितातलं स्पष्ट मत आहे.\nअलसस्य कुतो विद्या,अविद्यस्य कुत: धनं /\nअधनस्य कुतो मित्र:,अमित्रस्य कुत: सुखम् //\nम्हणजे आळशी मनुष्याला विद्या कुठून मिळणार,विद्या नसलेल्याला धन कसे मिळणार,धनाचा अभाव असेल,तर त्याला मित्र नसेल आणि ज्याला मित्र नाही,त्याला सुख कसे मिळणार बरेअसं आणखी दुसरं संस्कृत सुभाषित सांगतं.थोडक्यात काय तर आळस ह्या महाभयंकर दुर्गुणाचा आपण तत्काळ त्याग केला पाहिजे.\nएकदा म्हणे एका गावात सगळ्यात आळशी कोण ही स्पर्धा घेण्यात आली.स्पर्धकांनी आपणच कसे सर्वात अधिक आळशी हे बसल्या जागेवरून नं हलता,जांभया देत देत पटवून सांगितलं. सरतेशेवटी पारितोषिक घोषित होणार तेवढ्यात कुणीतरी सांगितलं की आंब्याच्या झाडावर झोपलेले म्हातारेबुवाच त्या पारितोषिकाचे योग्य मानकरी ठरतील.लोकांनी त्यावर आक्षेप घेतला,की ज्याअर्थी ते या वयात एवढ्या उंच,डेरेदार आंब्याच्या झाडावर चढून झोपलेत त्याअर्थी ते आळशी नाहीत.त्यावर खुलासा करण्यात आला की त्या माळरानावर आंब्याची कोय पडली होती,तेव्हा त्यावर एक छोटं बाळ झोपलं होतं,पुढे त्या कोयीचा डेरेदार वृक्ष झाला नी ते छोटं बाळ म्हणजेच हे म्हातारेबुवा हे सुज्ञांस सांगणे नं लगे\nआळस झटका हे उपदेश चहूकडून आपल्या कानी आदळत असता जर का \"द जॉय ऑफ लेझीनेस\"हे एक अतिशय सुंदर पुस्तक पुढ्यात आलं तर काय होईलसमोरच्या उपदेशपांडे यांच्याकडे साफ दुर्लक्ष करून मस्तपैकी रजईत लोळत मनुष्य ते एका बैठकीत-आपलं एका ऐसपैस लोळण्यात वाचून काढेल.\n\"The Joy Of Laziness\"-द जॉय ऑफ लेझीनेस-हे पुस्तक Peter Axt,PhD -पीटर एक्स्ट व Michaela Axt-Gadrmann,M.D. -मिशेला एक्स्ट-गाडरमन या दोघांनी लिहिलंय.जर्मनीत राहणारे पीटर एक्स्ट हे हेल्थ सायन्टीस्ट आणि मिशेला एक्स्ट-गाडरमन ह्या मेडीकल डॉक्टर.दोघांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.\"Doing nothing actually does a whole lot of good.\" असं ह्या दोघांनी मेटाबोलिक थिअरी ह्या शास्त्रीय संशोधनावर आधारीत द जॉय ऑफ लेझीनेस ह्या पुस्तकात म्हटलंय.त्यामुळे 'भेटला बुवा कुणी आपल्या पंथाचा' अशी प्रतिक्रिया सलामीलाच वाचकाच्या मनात येते आणि वाचक पांघरुण आणखी घट्ट गुंडाळून मोठ्या चवीने पुस्तक वाचू लागतो.घरातले अन्य सदस्य त्रासिक चेहऱ्याने त्याच्याकडे बघू लागलेच तर पुस्तकाचे शीर्षक त्यांना दिसेल अशा पद्धतीने पुस्तक धरले की काम भागते.\n\"ठणठणीत प्रकृती साधे सर्दी पडसे सुद्धा नाही केवळ दोन वेळा जेवायचे,भुकेपेक्षा दोन घास क��ीच खावयाचे, मध्ये-अधे चरायचे नाही\",असे पाऊणशे वयमानाच्या आजोबांनी नातवंडांना सांगायला सुरुवात केल्यावर काय होईल हे वेगळे सांगायला नको.दीर्घायुष्यासाठी भरपूर व्यायाम करायला हवा,लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती भेटे अशी आपल्याकडची शिकवण.ह्या पार्श्वभूमीवर लेखकद्वयी चक्क सांगते की \"यू मस्ट डू \"नथिंग\" इन ऑर्डर टू स्टे हेल्दी अ‍ॅ​ण्ड​ फिट\".१९०८ मध्ये जर्मन फिजियोलॉजिस्ट मॅक्स रबनर यांनी प्रतिपादन केलं की प्रत्येक प्राणीमात्राला विवक्षीत प्रमाणात प्राणशक्ती अथवा जीव उर्जा(Life Energy ) मिळालेली असते.नंतर विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रोलंड प्रिन्झींजर यांनी जीव उर्जा संकल्पनेवर (Life Energy Theory)- या विषयावर संशोधन करून - त्याचंच अधिकृत नाव मेटाबोलिक थिअरी -सांगितलं की सर्व प्राणीमात्रांना त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रमाणात एकाच मापात ही प्राणशक्ती वा जीव उर्जा मिळालेली असते-अगदी एका उंदराला ही एका हत्ती एवढीच जीव उर्जा(प्राणशक्ती) मिळालेली असते.सर्वांना एकसारख्या प्रमाणात मिळालेली ही जीव उर्जा(वा प्राणशक्ती) असते आणि कुठलाही सजीव प्राणी त्याच्या शरीराच्या वजनाच्या प्रत्येक ग्रॅम मागे २५०० किलोज्युल्स जीव उर्जा (प्राणशक्ती) वापरू शकतो. तर रॉय वालफोर्ड या अमेरिकन संशोधकाच्या मते इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्यात ही जीव उर्जा दुप्पट असते. लेखकद्वयीच्या मते चयापचयाच्या गतीवर -मेटाबोलिझमच्या स्पीडवर आपली वृद्ध होण्याची,वय वाढण्याची (Ageing) प्रक्रिया अवलंबून असते.जर का आपण चयापचयाची गती कमी करू शकलो,तर आपण सावकाश वृद्ध होऊ.अनेक anti -aging तज्ञांच्या मते अनुकूल परिस्थितीत माणसाच्या आयुष्याची आयुर्मर्यादा १२० ते १३० वर्षे आहे.\n\"Extreme sports,excessive eating and false ambition are factors that can steal our energy,cause us to age faster and shorten our lives.\" असं लेखक लिहितात. एनर्जी कन्झम्प्शन -उर्जेचा वापर हा मुख्यत्वे आपल्या लाईफ स्टाईलवर -जीवनशैलीवर अवलंबून आहे.वयाच्या पंचविशीनंतर स्नायूंची प्रतिसाद देण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते,तिशीनंतर एजिंगची-वय वाढण्याची पहिली खूण डोळ्यांभोवती दिसू लागते. पस्तीशी, चाळिशी,पंचेचाळिशी,पन्नाशी या टप्प्यांवर काय काय बदल घडून येतात,तसंच ६० ते ७० या वयाच्या टप्प्यात काय काय बदल तीव्रपणे घडून येतात यावर त्यात विस्तृत विवेचन केलंय. \"शाळेत शिकलेली क��िता तुम्हाला जशीच्या तशी पाठ म्हणून दाखवता येते,मात्र आत्ता आपण गाडीच्या किल्ल्या कुठे ठेवल्यात,हेच बरेचदा विसरायला होतं.\"ते लिहितात.\nलेखक पेट्रोलवर आणि डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांशी ,फॉर्मुला-१ गाड्यांशी मनुष्याच्या शरीराची तुलना करतात. फॉर्मुला-१ शर्यतीत अतर्क्य वेगानं धावणाऱ्या गाड्या अवघे दीडशे किलोमीटर अंतर कापल्यावर त्यांच्या सर्व पार्टसची संपूर्ण दुरुस्ती करावी लागते अथवा ते बदलावे लागतात अथवा त्यांना मोडीत काढलं जातं. .काही माणसे फॉर्मुला-१ शर्यतीत असल्यासारखी विलक्षण गतीनं आपलं आयुष्य जगतात, त्याबद्दल त्यांचं समाजात कौतुक होतं,कामाच्या झपाट्यानं ते आर्थिक सुबत्ताही मिळवतात.हल्ली लहान मुले ही अशीच फॉर्मुला-१ शर्यतीत असल्यासारखी विलक्षण गतीनं पळतात.त्यांच्या संपूर्ण दिवसाचं वेळापत्रक कामांनी गच्च भरलेलं असतं. फॉर्मुला-१ शर्यतीत असल्याप्रमाणे पळणाऱ्या त्यांना कामाच्या ठिकाणी काय किंवा अन्य आघाड्यांवर काय,कायम पहिलं यायचं असतं.कुटुंबीय अथवा मित्रांपेक्षा आपल्या प्रोफेशनल यशाला ते अधिक महत्व देतात.त्यांना नेहमी अचूकच असायचं असतं, इतरांना काम विभागून देण्यापेक्षा सगळ्यावर त्यांचंच नियंत्रण असलं पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो.दिवसातला प्रत्येक क्षण हा कामात सत्कारणी लागला पाहिजे,वेळ रिकामा दवडण्यात हशील नाही असं त्यांना वाटत असतं,त्यांच्याजवळ मुळी रिकामा वेळ नसतो.आपण आपली प्राणशक्ती-life energy - stress -चिंता,काळजी करण्यात वाया घालवत असतो. मेन्टल स्ट्रेस मुळे फिजिकल स्ट्रेस निर्माण होतो. लेखकांनी यावर खूप विस्तृत विवेचन दिलंय.प्राणशक्तीचा ऱ्हास करणाऱ्या energy thieves पासून कसं दूर राहता येईल,यावर ते सांगतात.उच्च रक्तदाब, मधुमेह याबद्दल त्यांनी खूपच सोप्या शब्दांत वैद्यकीय ज्ञान दिलंय पण ते इतकं सोप्पं आहे,की डॉक्टर नव्हे,आपला जवळचा मित्रच ते समजावून सांगतोय, असं वाटतं.\nहसत खेळत जगण्याचा मंत्र देणाऱ्या \"द जॉय ऑफ लेझीनेस\"पुस्तकाबद्दल \"द टाईम्स\" नं आपल्या रिव्ह्यू मध्ये म्हटलं आहे,की डॉक्टर एक्स्ट यांनी आजवर प्रचलित असलेल्या फिटनेस एथिक्सनाच आव्हान दिलंय.हे फिटनेस एथिक्स एका प्रचंड मोठ्या Service Industry - सेवा उद्योगाचा आत्मा आहेत,ज्याचा प्रभाव व्यायामप्रकारांवर तर दिसतोच दिसतो पण fashion वर पण दिसतो. धावण्याचे जोडे इत्यादींचा पुरस्कार करण्यासाठी त्यांच्या जाहिरातींवर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो मात्र hammock (दोरखंडांपासून बनवलेला झुला ज्याच्यात आरामात तासनतास पहुडता येतं.)च्या जाहिरातींवर मात्र काहीच खर्च केला जात नाही.खरं म्हणजे hammock - झुला ही दीर्घ आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असू शकते. फिटनेसबद्दलच्या अनेक प्रस्थापित कल्पनांना लेखकद्वयीनं \"द जॉय ऑफ लेझीनेस\" मध्ये धक्के दिलेले आहेत.Pheidippides हा ग्रीक दूत ख्रिस्तपूर्व ४०० वर्षे Marathon पासून अथेन्स पर्यंत २६.१६ मैलांचे (४१.८५ किलोमीटर)अंतर धावत गेला आणि तिथे शिरताच अतीव थकव्याने बाजारात कोसळला,गतप्राण झाला.या excessive athleticism वर बरीच चर्चा आतापावेतो झाली,अद्यापही सुरू आहे.\"Excercise is clearly no guarantee of good health and a long life.\" असं लेखक अनेक क्रीडापटुंची उदाहरणे आणि दाखले देऊन सांगतात ,\nBrisk Walking-धावण्यापेक्षा जलद चालण्याचा व्यायाम आणि walking meditation\n( Peripatetic meditation )याचा ते पुरस्कार करतात.आहार ,झोप याबद्दलही सांगतात. अनेक प्रस्थापित कल्पनांना धक्का देणारे भाष्य करत,आस्वाद घेत,हसत खेळत,मजेत आयुष्य कसं जगायचं याचा मंत्र \"द जॉय ऑफ लेझीनेस\" हे पुस्तक देतं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82/", "date_download": "2021-07-25T23:23:41Z", "digest": "sha1:KU5TNQSU4XWLQXEFZRIRBXYUC7SD4WUL", "length": 7632, "nlines": 102, "source_domain": "ejanshakti.com", "title": "भुसावळील ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन प्लाँटसाठी मशनरी दाखल | Janshakti Newspaper", "raw_content": "\nभुसावळील ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन प्लाँटसाठी मशनरी दाखल\nभुसावळील ट्रामा केअर सेंटरमध्ये ऑक्सीजन प्लाँटसाठी मशनरी दाखल\nआमदार संजय सावकारे यांनी केली पाहणी\nभुसावळ : भुसावळातील ट्रामा केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय हॉस्पिटलच्या आवारात शंभर खाटांसाठी ऑक्सीजन प्रकल्पाची निर्मिती होत असून त्यासाठी गुरुवारी मशनरी दाखल झाली. आमदार संजय सावकारे यांनी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली.\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nएका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजन निर्मिती\nमाजी पालकमंत्री आमदार संजय सावकारे यांच्या निधीतून ऑक्सीजन प्रकल्पाची निर्मिती होत असून त्यासाठी तब्बल 32 लाख रुपये खर्च येत आहेत. एका मिनिटात अडीचशे लिटर ऑक्सिजनची या प्रकल्पातून निर्मिती होईल. हवेमधून ऑक्सिजन घेऊन हा थेट मशिनरीच्या माध्यमातून रुग्णांना मिळेल. या प्रकल्पामुळे आता बाहेरून ऑक्सीजन सिलिंडर घेण्याचा खर्चदेखील वाचणार आहे त्यामुळे शासनाच्या पैशांची बचतदेखील होणार आहे. गुरुवारी अहमदाबाद येथून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पासाठी लागणारी मशनरी हॉस्पिटलच्या आवारात दाखल झाली. यावेळी आमदार संजय सावकारे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मयुर चौधरी, ठेकेदार अजित सिंग बेहरा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मशनरी फिटिंग करण्यासाठी अहमदाबाद येथून शुक्रवारी वा शनिवारी इंजिनियर्स येतील व रविवारी प्रत्यक्षात ऑक्सीजन निर्मितीची चाचणी होण्याची शक्यता आहे. सोमवारी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या उपस्थितीत हा प्रकल्प सुरू होईल, अशी शक्यता आहे.\nजिल्हा परीषदेचा कनिष्ठ अभियंता व वरीष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात\nट्रकच्या धडकेत मामाचा मृत्यू, भाची जखमी\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/05/%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95.html", "date_download": "2021-07-25T21:33:14Z", "digest": "sha1:QXJF62WUZ6NYWAW6DFN462P75UIFAPBP", "length": 7325, "nlines": 96, "source_domain": "itechmarathi.com", "title": "फेसबुक चे संस्थापक मार्क जुकरबर्ग करतायेत शेळीपालन ।Facebook founder Mark Zuckerberg does goat farming -", "raw_content": "\nफेसबुक चे संस्थापक मार्क जुकरबर्ग करतायेत शेळीपालन \nफेसबुक चे संस्थापक मार्क जुकरबर्ग करतायेत शेळीपालन \nत्यांनी हे फोटो फेसबुक वर शेअर केले आहेत ,या दोन शेळ्यांची नवे हि Max and Bitcoin. अशी आहेत\nMahesh Raut यांनी वर पोस्ट केले मंगळवार, ११ मे, २०२१\nWorld Nurses Day 2021 : जागतिक परिचारिका दिन\nAkshaya Tritiya 2021 : अक्षय्यतृतीया माहिती, शुभमुहूर्त, पूजाविधी आणि अक्षय तृतीया शुभेच्छा इमेज\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदहावी बोर्डाच्या दोन्ही वेबसाईट लोड वर ,दहावी निकाल इथे बघा \nदहावीचा निकाल कसा बघायचा \nOppo Reno 6 आणि Reno 6 Pro आज भारतात लॉन्च , तुमची झोप उडवतील असे खतरनाक फिचर्स\nकाली लिनक्स म्हणजे काय आणि ते कसे डाउनलोड करावे \nahmednagar army bharti 2021:अहमदनगर आर्मी भरती ,आर्मी भरती अहमदनगर 2021 ,फॉर्म…\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2021-07-25T23:31:33Z", "digest": "sha1:ISNYMSABBU6FEYLZOOYW3IIXWNQC3VR7", "length": 5758, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:फायरवॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ५५ पैकी खालील ५५ पाने या वर्गात आहेत.\nऑनलाइन आर्मर वैयक्तिक फायरवॉल\nपीसी टूल्स फायरवॉल प्लस\nमायक्रोसॉफ्ट फोरफ्रंट थ्रेट मॅनेजमेंट गेटवे\nमॅकअ‍ॅफी खासगी फायरवॉल प्लस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जानेवारी २०११ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/05/blog-post_4.html", "date_download": "2021-07-25T22:36:19Z", "digest": "sha1:AEFZHWSK3EHAOKB3B5DLED5EVYGO2UKU", "length": 9496, "nlines": 66, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "जिल्हा कोरोना मुक्त होईल अशा प्रकारचे नियोजन करा : ना. प्राजक्त तनपुरे", "raw_content": "\nमुख्यपृष्ठचंद्रपूरजिल्हा कोरोना मुक्त होईल अशा प्रकारचे नियोजन करा : ना. प्राजक्त तनपुरे\nजिल्हा कोरोना मुक्त होईल अशा प्रकारचे नियोजन करा : ना. प्राजक्त तनपुरे\nमनोज पोतराजे मे १४, २०२० 0\nजिल्हयातील कोरोना उपायोजनाबाबत आढावा बैठक\nचंद्रपूर, दि. 14 मे : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुदैवाने कोरोना आजाराचा अधिक प्रादुर्भाव नाही. त्या दृष्टीने आपले नियोजनही उत्तम आहे.मात्र सध्या मोठ्या प्रमाणात मजूर, कामगार, विद्यार्थी यांचे रेड झोन मधून अवागमन होत आहे. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी. जिल्हा कोरोना मुक्त राहील अशा प्रकारचे आपले नियोजन असावे, अशी सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आज येथे केली.\nचंद्रपूर येथे जिल्हा नियोजन भवनात प्रमुख अधिकाऱ्यांची आज त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला शारीरिक अंतर राखून विभाग प्रमुखांना आपल्या कामकाजाचा आढावा देण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. यावेळी बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे तसेच आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.\nयावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. कोरोना प्रादुर्भाव सुरुवात झाल्यापासून प्रत्येक बाहेरून आलेल्या नागरिकांचे गृह अलगीकरण करणे, त्यांची नोंद घेणे, तसेच आरोग्य पथक यांच्यामार्फत वारंवार प्रत्येक घराची चौकशी करणे, तसेच आधुनिक संपर्क व्यवस्थेच्या माध्यमातून प्रशासन व सामान्य नागरिक यांच्यामध्ये समन्वय ठेवल्यामुळे म��ठ्याप्रमाणात तपासणी व रुग्णांची माहिती गोळा करता आली. त्यामुळे नेमकेपणाने जिल्ह्यामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविता आली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या उपाययोजनांचे सादरीकरणही करण्यात आले.\nसादरीकरणानंतर बोलताना प्राजक्त तनपुरे यांनी राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन व इतर मागास बहुजन कल्याणमंत्री ना. विजय वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री असल्यामुळे आपल्याला निधीची कमतरता जाणार नाही. त्यांच्या नेतृत्वात अतिशय उत्तम असे नियोजन जिल्ह्यांमध्ये करण्यात आले असून आगामी काळात आणखी रुग्ण वाढणार नाही यासाठी काळजी घेण्याचे त्यांनी स्पष्ट केले. सोबतच वेगवेगळ्या संपर्क व्यवस्था मार्फत सुरू असलेल्या उपाययोजना बद्दल सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक केले.\nतत्पुर्वी,त्यांनी राज्यातील सर्वात मोठ्या औष्णिक वीज केंद्राला भेट दिली. तसेच हा प्रकल्प लॉकडाऊनच्या काळातही पूर्ण क्षमतेने सुरू राहील, अशी काळजी घेण्याची सूचना केली. यावेळी उपस्थित चंद्रपूर औष्णिक विद्युत केंद्राचे श्री. घुगे, श्री. जयस्वाल, श्री. वैद्य, श्री. भंडारकर आदी अधिकारी उपस्थित होते.\nचंद्रपूर जिल्हा दारूबंदी उठविल्यानंतर नागरिक ज्या शासन निर्णयाची वाट बघत होते तो शेवटी आज निघाला\nचंद्रपूर शहरात आज देशी दारू दुकानाचे थाटात उद्घा टन \n१ जुलैपासून होणार दारू विक्रीला सुरुवात\nजिल्ह्यात 118 कोरोनामुक्त, 106 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यू corona update\nप्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\nबातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा 8605592406\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2021/01/blog-post_50.html", "date_download": "2021-07-25T22:00:06Z", "digest": "sha1:LFGWPCNN5Q4D4HSKXOCMDM2YADGECKM5", "length": 12769, "nlines": 84, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला कोरोना योध्यांचा सन्मान - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला कोरोना योध्यांचा सन्मान\nसावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला कोरोना योध्यांचा सन्मान\n■स्काऊट गाईड आणि सिध्दार्थ विद्या मंदिर यांचा उपक्रम...\nकल्याण , कुणाल म्हात्रे : महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कल्याण भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्था,कल्याण आणि सिध्दार्थ विद्या मंदिर कल्याण पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. यावेळी ठाणे जिल्हा संघटक संगीता रामटेके, सहा.जिल्हा आयुक्त जगन्नाथ सपकाळे, डोंबिवली स्थानिक संस्थेचे सचिव जगदीश उगले, संस्थेचे उपाध्यक्ष उत्तम गायकवाड, उपाध्यक्षा तथा मुख्याध्यापिका कल्पना शेवाळे, सचिव दिलीप तडवी, सहसचिव निवेदिता कोराने, कोषाध्यक्ष बाळासाहेब भोसले, सिध्दार्थ विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका ज्योत्स्ना चाळसे आदी मान्यवर उपस्थित होते.\nयावेळी संस्थेच्या माध्यमातून विविध विभागात कार्यरत असणा-या दोन महिलांचा सन्मान करण्यात आला. कोरोना काळात विविध प्रकारचे सर्वेक्षण करणा-या नेतिवली आरोग्य केंद्रातील इंताज शेख व वाहतूक उपशाखा कोळसेवाडी येथील पोलिस कॉन्स्टेबल सोनम मोजाड यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, रूमाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सुनिल उगले यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट अतिशय समर्पक शब्दात सर्वांसमोर मांडला. तसेच सत्कारमुर्ती सोनम मोजाड यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे महिलांसाठी असणारे महत्व विषद केले. यावेळी शाळेतील महिला शिक्षकांचा गुलाबपुष्पगुच्छ देऊन सन्मान केला व शुभेच्छा दिल्या.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप तडवी यांनी केले, सूत्रसंचालन प्रविण खाडे यांनी केले. तर आभार कोषाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी मानले. याप्रसंगी ट्रेनिंग कौन्सिलर दशरथ आगवणे, निता जाधव, सविता घरत त्याचबरोबर सिध्दार्थ विद्या मंदिरचे निता उगले, शर्मिला साळुंके, सुनिता वंजारी, प्रतिमा तळपे, रूपाली सोनवणे, ज्ञानेश्वर हरड, अशोक काठे, जितेंद्र कुळथे आणि मंगला पवार आदीजण उपस्थित होते. कोरोनामुळे मोजक्याच उपस्थितांमध्ये कार्यक्रम साजरा करण्यात आला.\nसावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महिला कोरोना योध्यांचा सन्मान Reviewed by News1 Marathi on January 03, 2021 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ��३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/union-health-minister-dr-harsh-vardhan-writes-letter-yoga-guru-ramdev-asked-him-to-withdraw-the-objectionable-statement-128519157.html", "date_download": "2021-07-25T22:59:41Z", "digest": "sha1:M2NZAVICKRPNQGT4YCVTBMJAJJ4O52LN", "length": 10474, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Union Health Minister । DR. Harsh Vardhan Writes Letter । Yoga Guru Ramdev । Asked Him To Withdraw The Objectionable Statement | रामदेव बाबांना आरोग्यमंत्र्यांचे पत्र, तुमच्या वक्तव्याने कोरोनाविरोधातील लढा कमजोर होऊ शकतो; आशा आहे की, तुम्ही ते मागे घ्याल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nडॉ. हर्षवर्धन यांचे पत्र:रामदेव बाबांना आरोग्यमंत्र्यांचे पत्र, तुमच्या वक्तव्याने कोरोनाविरोधातील लढा कमजोर होऊ शकतो; आशा आहे की, तुम्ही ते मागे घ्याल\nवेळ, काळ आणि परिस्थिती पाहून वक्तव्य करावे\nकेंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी योग गुरू रामदेव बाबांना पत्र लिहून आपले वादग्रस्त वक्तव्य मागे घेण्यास सांगितले आहे. हर्षवर्धन यांनी पत्र लिहिले, 'अ‍ॅलोपॅथीसंबंधीत आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर खूप मेहनतीने कोरोना रुग्णांचा जीव वाचवत आहेत. तुमच्या वक्तव्याने कोरोनाविरोधात सुरू असलेला लढा कमजोर पडू शकतो. आशा आहे की, तुम्ही तुमचे वक्तव्य मागे घ्याल. यापूर्वी शनिवारी इंडियन मेडिकल असोसिएशन(IMA)ने आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून अ‍ॅलोपॅथीवर रामदेव बाबांनी दिलेल्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. IMA ने रामदेव बाबांविरोधात खटला चालवण्याची मागणीही केली होती.'\nआपले स्पष्टीकरण दुखावलेल्या भावना बरे करण्यास अपुरे\nडॉ. हर्षवर्धन यांनी पत्रात लिहिले आहे की, 'अ‍ॅलोपॅथी औषधे आणि डॉक्टरांवरील तुमच्या टिप्पणीमुळे देशवासिय फार दु: खी झाले आहेत. मी आपणास यापूर्वीच फोनवर लोकांच्या या भावनांबद्दल जागरूक केले आहे. संपूर्ण देशासाठी, कोरोना आणि इतर आरोग्य कर्मचार्‍यांविरूद्ध लढणारे डॉक्टर देवासारखे आहेत. आपल्या वक्तव्यामुळे आपण केवळ कोरोना योद्ध्यांचा अनादरच केला नाही तर देशवासीयांच्या भावनांनाही दुखावले आहे. आपण काल ​​जारी केलेले स्पष्टीकरण लोकांच्या दुखावलेल्या भावनांना बरे करण्यास अपुऱ्या आहेत.\nसंकटाच्या काळात अॅलोपॅथीने कोट्यावधी लोकांना जीवनदान दिले\nत्यांनी पुढे लिहिले की, 'कोरोना महामारी संकटाच्या काळात, अ‍ॅलोपॅथी आणि त्याच्याशी संबंधित डॉक्टरांनी कोट्यावधी लोकांना जीवनदान दिले आहे, अशा वेळी अॅलोपेथी औषधे खाल्ल्याने कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे बोलणे खूप दुर्दैवी आहे. कोरोना महामारी विरूद्ध हा लढा केवळ सामूहिक प्रयत्नांनी जिंकला जाऊ शकतो हे आपण विसरू नये. आपले डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी ज्या प्रकारे रात्रंदिवस आपले जीव धोक्यात घालत लोकांचे जीव वाचवत आहेत, ती कर्तव्यनिष्ठा आणि मानवी सेवेबद्दलची निष्ठा हे एक अतुलनीय उदाहरण आहे.\nवेळ, काळ आणि परिस्थिती पाहून वक्तव्य करावे\nआरोग्यमंत्र्यांनी पुढे लिहिले की, 'तुम्हाला या गोष्टी चांगल्या प्रकारे ठाऊक आहेत की कोरोनाविरूद्धच्या या लढाईत भारतासह जगभरातील असंख्य डॉक्टर आणि आरोग्यसेवकांनी आपले बलिदान दिले आहे. आज लाखो लोक कोरोनातून बरे होत आहेत आणि घरी जात आहेत. आज जर देशात कोरोनामुळे मृत्युदर केवळ 1.13% आणि रिकव्हरी रेट 88% पेक्षा जास्त आहे, तर यामागे अ‍ॅलोपॅथी आणि त्यांच्या डॉक्टरांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.\nतुम्ही सार्वजनिक जीवनात राहणारे व्यक्तिमत्त्व आहात. अशावेळी आपले कोणतेही विधान हे महत्त्वाचे मानले जाते. मला वाटते की, तुम्ही कोणत्याही मुद्द्यावर वक्तव्य, वेळ, काळ आणि परिस्थिती पाहून दिले पाहिजे. अशा वेळी उपचारांच्या सध्याच्या पध्दतींना तमाशा असल्याचे सांगणे हे केवळ अ‍ॅलोपॅथी नाही तर त्यांच्या डॉक्टरांचे मनोबल तोडणे आणि कोरोना महामारीविरोधात आपल्या लडाईला कमजोर करणारे सिद्ध होऊ शकते.\nव्हायरस विरोधात हत्यार, व्हॅक्सीनही एलोपॅथीची देन\nहर्षवर्धन यांनी पत्रामध्ये लिहिले आहे की, तुम्हाला हे माहिती असावे की, चेचक, पोलियो, इबोला, सार्स आणि टी.बी.सारख्या गंभीर आजारांचे निदान अ‍ॅलोपॅथीनेच दिले आहे. आज कोरोनाविरोधात लस एक महत्त्वाचे हत्यार ठरत आहे. ही देखील अ‍ॅलोपॅथीचीच देन आहे. तुम्ही तुमच्या स्पष्टीकरणात केवळ एवढेच लिहिले आहे की, मॉडर्न सायन्स आणि चांगल्या डॉक्टरांविरोधात बोलणे तुमचा हेतू नव्हता. पण मला तुम्ही दिलेले स्पष्टीकरण पर्याप्त वाटत नाही. आशा आहे की, तुम्ही या विषयावर गांभीर्याने विचार कराल आणि जगभरातील कोरोना योद्धांचा सन्मान करत आपले आक्षेपार्ह आणि दुर्दैवी वक्तव्य पूर्णपणे मागे घ्याल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/politics/bjp-shivsena-governments-decision-to-bring-anganwadi-sevikas-under-messma/", "date_download": "2021-07-25T22:49:17Z", "digest": "sha1:RIN6LYQ4GBSFGP3UOL6TFMT3NPJ42WTJ", "length": 19441, "nlines": 151, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "BJP shivsena governments decision to bring Anganwadi sevikas under Messma | युती सरकारची जुलूमशाही, अंगणवाडी सेविका 'मेस्माच्या' कक्षेत | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nयुती सरकारची जुलूमशाही, अंगणवाडी सेविका 'मेस्माच्या' कक्षेत\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 3 वर्षांपूर्वी | By अमेय पाटील\nमुंबई : महाराष्ट्रातील युती सरकारने अंगणवाडी सेविका संप करु नये म्हणून अंगणवाडी सेविका तसेच कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक कायद्याच्या म्हणजेच ‘मेस्माच्या’ कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. अंगणवाडी सेविकांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.\nयुती सरकारचा कारभार हा म्हणजे जुलूमशाही ब्रिटिश सरकार पेक्षा सुद्धा जुलमी आहे अशी प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे. मेस्माच्या कक्षेत अंगणवाडी सेविकांना आणून त्यांचा लोकशाहीतील आंदोलनाचा हक्क हिरावून घेण्यासारखं आहे अशीच भाजप – शिवसेना सरकारची योजना असल्याची संतप्त प्रतिक्रिया अंगणवाडी सेविकांकडून येत आहेत.\nलवकरच महाराष्ट्रात निवडणूक येऊ घातल्या आहेत, त्यातच एका मागून एक मोर्चे थेट विधानभवनावर येऊन थडकू लागल्याने भाजप-शिवसेना सरकारबद्दलची चीड दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. त्याच्याच धसका युती सरकारने घेतला असल्याने आणि भविष्यात जर अंगणवाडी सेविकांनी असा मोर्चा किंव्हा संप केला तर सरकार प्रती वातावरण अजून गढूळ होण्याची चिन्हं आहेत म्हणूनच राज्यसरकारने अंगणवाडी सेविका तसेच कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र अत्यावश्यक कायद्याच्या म्हणजेच ‘मेस्माच्या’ कक्षेत आणण्याचा निर्णय घेतला आहे.\nअंगणवाडी सेविकांना कधीच वेळेवर मानधन मिळत नसल्याने त्यांचे रोजचे जगणे सुद्धा कठीण होऊन बसले आहे. त्यातच अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याच्या कक्षेत आणून भाजप-शिवसेना सरकार जणू काही आत्महत्येसाठीच प्रवृत्त करत असल्याचा आरोप राज्य अंगणवाडी कृती समितीचे नेते एम. ए. पाटील यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना केला.\nमागील बातमी पुढील बातमी\nशिवसेना जि. प. सदस्याला २० कोटीच्या खंडणी प्रकरणी अटक\nमुंबई मधील पवई स्थीत एका मोठ्या विकासकाकडून तब्बल २० कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.\nमी कासव व्हायला तयार, पण धरणात लघुशंका करणारा अजित पवार नाही.\nऔरंगाबाद मधील सभेत अजित पवारांनी केलेल्या टीकेला उध्दव ठाकरे यांचे प्रतिउत्तर.\n२०१९ लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर : शिवसेना\n२०१९ मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा आज शिवसेनेने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत केली.\nBLOG - निवडणुकीचा 'मनसे' प्रवास...पण\nविशेष म्हणजे युतीचा कारभार अनुभवल्यानंतर राज ठाकरे आणि मनसे भोवती अधिक विश्वासच वलय निर्माण झाल्याचे शहरी आणि ग्रामीण भागात ठळक पणे जाणवतं आहे.\nफडणवीस आणि केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा\nचंद्राबाबू नायडू यांचा टीडीपी पक्ष एनडीए मधून बाहेर पडल्यापासून दिल्लीतील राजकीय वातावरण आधीच तापलेले आहे. त्यात एका कार्यक्रमाच्या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे केंदीय मंत्री अनंत गीते यांच्यात बंद दरवाजाआड चर्चा झाल्याने राजकीय कुजबुज सुरु झाली आहे.\nनाणार प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्यास तो लादणार नाही : देवेंद्र फडणवीस\nनाणार ग्रामस्थांची भूमिका जर विरोधाची असेल तर शिवसेनेची भूमिका सुध्दा विरोधाचीच असेल आणि आमच्या पक्षाचाही नाणार प्रकल्पाला ठाम विरोध आहे असे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वा���्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nHealth First | मासिकपाळीच्या दिवसात हमखास येणारा पिंपल टाळण्यासाठी आयुर्वेदीक पथ्यपाणी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00622.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/5777", "date_download": "2021-07-25T21:41:46Z", "digest": "sha1:AGAD7CTFBEPNYHHTUM3Z6XZDVPKCI5JB", "length": 7368, "nlines": 130, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्यसभा सदस्य अमर सिंह यांचे सिंगापूरमध्ये निधन | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome राष्ट्रीय राज्यसभा सदस्य अमर सिंह यांचे सिंगापूरमध्ये निधन\nराज्यसभा सदस्य अमर सिंह यांचे सिंगापूरमध्ये निधन\nनवी दिल्ली : राज्यसभा खासदार समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांचे प्रदीर्घ आजाराने सिंगापूरमध्ये निधन झाले आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अंतिम श्वास घेतला.\nअमर सिंग हे समाजवादी पक्षाचे माजी सरचिटणीस होते. समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे मित्र म्हणून त्यांना ओळखले जात. दिल्लीच्या राजकीय क्षेत्रात अमर सिंह यांच्या नावाची नेहमीच चर्चा असायची. 2016 मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ ते आजारी होते. त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. आरोप झाल्याने त्यांना समाजवादी पक्षातून बरखास्त केले होते. जया बच्चन, अमिताभ बच्चन, जयाप्रदा यांना राजकारणात आणण्याचे श्रेय त्यांनाच देण्यात येते.\nPrevious articleआरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\nचीनमध्ये मुसळधार पाऊस : 12 मृत, अनेक बेपत्ता\nचालू शैक्षणिक वर्ष आॅक्टोबरपासून प्रारंभ करण्याचे निर्देश\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://itechmarathi.com/2021/04/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8.html", "date_download": "2021-07-25T22:40:43Z", "digest": "sha1:JXULWUTASIKMC4OU47RVQPORLOSUID27", "length": 6356, "nlines": 97, "source_domain": "itechmarathi.com", "title": "राम नवमी स्टेटस -", "raw_content": "\n10th exam 2021 maharashtra board : दहावीची परीक्षा रद्द ,असे मिळणार गुण\nPM Kisan gov in status : PM Kisan स्टेट्स असे करा चेक ,मी दोन हजार मिळाले का नाही\nऑनलाइन शॉपिंग कशी करायची – How to shop online\nFathers Day date 2021: जाणून घ्या तारीख, इतिहास आणि सर्व गोष्टी वडिलांसाठी विशेष…\nशुभ शनिवार सुविचार : Shubh Shanivar Images ( प्रेरणादायक सुविचार मराठी )\nजे पाहिजे ते सर्च करा .\nहे सर्वात जास्त वाचलं आहे \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत फॉर्म\nआषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा फोटो \nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी परीक्षा ,असा भरा मोफत…\nश्री विठ्ठल-रुक्मिणीचे असे होणार ऑनलाईन थेट दर्शन-This will be the online live…\nदेवमाणूस : सरू आजीच्या म्हणी \nव्यवसायात यश मिळवण्यासाठी ज्योतिष शास्त्रातील टिप्स, उपाय \nSSC CET Exam Apply Online : नोंदणी प्रक्रिया, एसएससी सीईटी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://kukufm.com/blog/category/language/marathi/", "date_download": "2021-07-25T23:15:31Z", "digest": "sha1:KU2T2NUPOXJTO5J7PEI4S2EX54ERGMJE", "length": 9075, "nlines": 54, "source_domain": "kukufm.com", "title": "Marathi Archives - KuKu FM Blog", "raw_content": "\nयुनिक पॉडकास्ट (podcast)कसा बनवावा \nआपण पॉडकास्ट ( podcast) बनवत असल्यास, अर्थातच आपण या क्षेत्रात एकटे नाही आहात. आपल्यासारखे बरेच कलाकार पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर त्यांचा कंटेंट सादर करीत आहेत. अशा परिस्थितीत आपला कंटेंट त्या गर्दीत हरवू नये, म्हणूनच आपला पॉडकास्ट उर्वरित पॉडकास्टपेक्षा युनिक पॉडकास्ट (podcast) असणे आवश्यक आहे. हे आपला पॉडकास्ट युनिक करण्यासाठी खूपच महत्वाचे आहे. Read more…\nचांगला पॉडकास्ट कसा बनवावा \nपॉडकास्ट बनवण्यासाठी अनेक गोष्टींची काळजी घेणे महत्वाचे ठरते. तसे आम्ही प्रत्येकच गोष्ट जी तुम्हाला चांगला पॉडकास्ट बनवण्यासाठी गरजेची आहे त्याविषयी तुम्हाला माहिती देतोच आहे. पण सोबतच याचविषयी जे जे काही आम्ही आमच्या लेखनमध्ये विस्तृत रित्या मांडतो आहोत ते एका ठिकाणी संक्षिप्तरित्या मांडणे मला गरजेचे वाटते. याचसाठी आजचा हा लेख जो Read more…\nसर्वोत्तम खरेदी तुमच्या होम स्टुडिओसाठी\nआम्ही ही गोष्ट अगदी वारंवार चांगल्या प्रकारे सांगितली आहे की पॉडकास्टिंग आपल्याला आपल्या कम्फर्ट झोनमध्ये करता येते. ही एक कंटाळवाणी प्रक्रिया नाही आणि ज्याला उत्साह आणि आत्मविश्वास आहे तो या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. शिवाय, अगदी कमीतकमी उपकरणांसह निर्माता होऊ शकतो. याउलट काही निर्माते त्यांची सामग्री अधिक चांगली करण्या Read more…\nपॉडकास्ट कोर्स कसा तयार करावा \nबर्‍याचदा मी लोकांना सांगतो की तुम्ही पॉडकास्ट मार्फत एक पूर्ण पॉडकास्ट कोर्स तयार करू शकतात, तर बर्‍याचदा ते आश्चर्य व्यक्त करतात की अख्खाच्या अख्खा पॉडकास्ट कोर्स आणि तो पण पूर्ण ऑडिओ स्वरुपात तयार करायचा आणि लोक असा पॉडकास्ट कोर्स पसंत करतील का आणि लोक असा पॉडकास्ट कोर्स पसंत करतील का तर लोक असा पॉडकास्ट कोर्स नक्की पसंत करतात. Read more…\nलाइफस्टाईल सोपी करण्यात पॉडकास्टची भूमिका\nआपण पॉडकास्टचे नाव ऐकले असेलच , आपण वेगवेगळे पॉडकास्ट देखील ऐकले असतील . पॉडकास्ट ऐकून तुम्हाला कधी काही प्रश्न पडले आहे का आपण कधी मनात विचार केला आहे का की पॉडकास्ट बनवण्याचा आपला हेतू काय असतो आपण कधी मनात विचार केला आहे का की पॉडकास्ट बनवण्याचा आपला हेतू काय असतो एखादी व्यक्ति पॉडकास्ट का तयार करते एखादी व्यक्ति पॉडकास्ट का तयार करते पॉडकास्ट तयार करण्याचे काय फायदे Read more…\nपॉडकास्टची ग्रेट सुरुवात आणि शेवट कसा करावा \nपॉडकास्ट तयार करतांना आपण नेहमीच पॉडकास्ट च्या मुख्य भागावर आपलं लक्ष केन्द्रित करत असतो. पण बर्‍याचदा असं होतं की पॉडकास्ट च्या सुरुवातीच्या भागावर आणि शेवटावर आपण लक्ष देणच विसरून जातो. पॉडकास्ट च्या मुख्य भागप्रमाणेच पॉडकास्टची ग्रेट सुरुवात आणि शेवट करणं खूपच गरजेचं ठरतं. तुमचा पॉडकास्ट पूर्ण ऐकला जाणार का नाही Read more…\nपॉडकास्टसाठी व्हायरल कंटेंट कसा तयार करावा \nप्रत्येक जण इंटरनेटच्या युगात व्हायरल होऊ इच्छित आहे. दररोज काही विशेष असे व्हिडिओ, ऑडिओ किंवा फोटो व्हायरल होत असतात. आपण सुद्धा असे एखादे कलाकार असल्यास आपणास देखील असा व्हायरल कंटेंट तयार करण्याची इच्छा असतच असेल. पण कसे हा प्रश्न आपल्याला बर्‍याचदा पडत असेल. जर आपण पॉडकास्ट निर्माता असाल तेव्हा हा Read more…\nKUKU FM सोबत पॉडकास्ट का बनवावा \nपॉडकास्टच्या यशस्वी होण्यामध्ये त्याच्या होस्टिंग प्लॅटफॉर्मची महत्त्वपूर्ण भूमिका असते. पॉडकास्ट तयार केल्यानंतर, त्यास योग्य व्यासपीठावर होस्ट करणे आवश्यक आहे. आपण प्रादेशिक भाषेत पॉडकास्ट तयार केलात आणि होस्ट करतांना मात्र अश्या प्लॅटफॉर्म वर होस्ट केलात की जिथे इतर भाषेत पॉडकास्ट ऐकणार्‍यांची संख्या जास्त आहे, तर आपला पॉडकास्ट चालणार नाही. आपण आपल्या Read more…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%85%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B2_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2021-07-25T21:09:18Z", "digest": "sha1:CCSDCZS4GUENVY7J3AYBOPT65NY654DH", "length": 12241, "nlines": 216, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नॅशनल फुटबॉल लीग - विकिपीडिया", "raw_content": "\nग्रीन बे पॅकर्स (१३ वेळा)\nनॅशनल फुटबॉल लीग (इंग्लिश: National Football League) ही अमेरिका देशातील एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघटना आहे. १९२० साली नॅशनल फुटबॉल लीगची स्थापना करण्यात आली. सध्या ३२ खाजगी अमेरिकन फुटबॉल संघ नॅशनल फुटबॉल लीगचे सदस्य आहेत.\n१.१ अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स\n१.२ नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स\n२ हे सुद्धा पहा\nबफेलो बिल्स राल्फ विल्सन स्टेडियम ऑर्चर्ड पार्क, न्यूयॉर्क (बफेलो, न्यूयॉर्क महानगर)\nमायामी डॉल्फिन्स सन लाइफ स्टेडियम मायामी गार्डन्स, फ्लोरिडा (मायामी महानगर)\nन्यू इंग्लंड पेट्रियट्स जिलेट स्टेडियम फॉक्सबोरो, मॅसेच्युसेट्स (बॉस्टन महानगर)\nन्यूयॉर्क जेट्स मेडोलॅंड्स स्टेडियम ईस्ट रदरफर्ड, न्यू जर्सी (न्यूयॉर्क महानगर)\nबॉल्टिमोर रेव्हन्स एम ॲंड टी बॅंक स्टेडियम बॉल्टिमोर, मेरीलॅंड\nसिनसिनाटी बेंगल्स पॉल ब्राउन स्टेडियम सिनसिनाटी, ओहायो\nक्लीव्हलॅंड ब्राउन्स क्लीव्हलॅंड ब्राउन्स स्टेडियम क्लीव्हलॅंड, ओहायो\nपिट्सबर्ग स्टीलर्स हाइन्झ फील्ड पिट्सबर्ग, पेनसिल्व्हेनिया\nह्युस्टन टेक्सन्स रिलायन्ट स्टेडियम ह्युस्टन, टेक्सास\nइंडियानापोलिस कोल्टस ल्युकास ऑइल स्टेडियम इंडियानापोलिस, इंडियाना\nजॅक्सनव्हिल जग्वार्स जॅक्सनव्हिल म्युनिसिपल स्टेडियम जॅक्सनव्हिल, फ्लोरिडा\nटेनेसी टाइटन्स एल पी फील्ड नॅशव्हिल, टेनेसी\nडेन्व्हर ब्रॉन्कोज इन्व्हेस्को फील्ड डेन्व्हर, कॉलोराडो\nकॅन्सस सिटी चीफ्स ऍरोहेड स्टेडियम कॅन्सस सिटी, मिसूरी\nओकलंड रेडर्स मॅकऍफी कोलिझियम ओकलंड, कॅलिफोर्निया\nलॉस एंजेल्स चार्जर्स स्टबहब सेंटर लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया\nडॅलस काउबॉईज काउबॉईज स्टेडियम आर्लिंग्टन, टेक्सास (डॅलस महानगर)\nन्यूयॉर्क जायन्ट्स मेट्सलाइफ स्टेडियम ईस्ट रदरफर्ड, न्यू जर्सी (न्यूयॉर्क महानगर)\nफिलाडेल्फिया ईगल्स लिंकन फायनान्शियल फील्ड फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया\nवॉशिंग्टन रेडस्किन्स फेडेक्स फील्ड लॅंडोव्हर, मेरीलॅंड (वॉशिंग्टन डी.सी. महानगर)\nशिकागो बेअर्स सोल्जर फील्ड शिकागो, इलिनॉय\nडेट्रॉईट लायन्स फोर्ड फील्ड डेट्रॉईट, मिशिगन\nग्रीन बे पॅकर्स लॅम्बो फील्ड ग्रीन बे, विस्कॉन्सिन\nमिनेसोटा व्हायकिंग्स ह्यूबर्ट एच हम्फ्री मेट्रोडोम मिनियापोलिस, मिनेसोटा\nअटलांटा फाल्कन्स जॉर्जिया डोम अटलांटा, जॉर्जिया\nकॅरोलिना पॅन्थर्स बॅंक ऑफ अमेरिका स्टेडियम शार्लट, नॉर्थ कॅरोलिना\nन्यू ऑर्लिन्स सेंट्स लुईझियाना सुपरडोम न्यू ऑर्लिन्स, लुईझियाना\nटॅंपा बे बक्कानियर्स रेमंड जेम्स स्टेडियम टॅंपा, फ्लोरिडा\nॲरिझोना कार्डिनल्स फिनिक्स युनिव���हर्सिटी स्टेडियम ग्लेनडेल, ॲरिझोना (फिनिक्स क्षेत्र)\nलॉस एंजेलस रॅम्स लॉस एंजेलस मेमोरिलय कॉलेसियम लॉस एंजेलस, कॅलिफोर्निया\nसॅन फ्रान्सिस्को फोर्टीनाइनर्स मॉन्स्टर पार्क सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्निया\nसिॲटल सीहॉक्स सेंच्युरीलिंक फील्ड सिॲटल, वॉशिंग्टन\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअमेरिकेतील व्यावसायिक सांघिक खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १६:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/288880", "date_download": "2021-07-25T23:46:03Z", "digest": "sha1:3UR5SYC24SEKTCBNGOYPQVHYJNNVDK2U", "length": 3143, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सुको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"सुको\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:२६, २६ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती\n४९९ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n०७:२४, २६ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n०७:२६, २६ सप्टेंबर २००८ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n== संदर्भ व नोंदी ==\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/district-planning-committee-meeting-held/", "date_download": "2021-07-25T22:56:40Z", "digest": "sha1:JCYNHZ3IXIK42RJHSPTJU3NWQZLXIW5Q", "length": 23709, "nlines": 203, "source_domain": "mh20live.com", "title": "जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न 360 कोटींचा आराखडा मंजूर – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/औरंगाबाद/जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न 360 कोटींचा आराखडा मंजूर\nजिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न 360 कोटींचा आराखडा मंजूर\n· वाढीव निधीतून जिल्ह्यातील गरजा पूर्ण होणार\n· मानव विकास निर्देशांक वाढीसाठी प्रयत्न\n· क्रीडा विद्यापीठ स्थापन्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न\n· 160 कोटींची नवीन गुंतवणूक जिल्ह्यात होणार\nऔरंगाबाद, दि.25, (जिमाका) :- सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 360 कोटींचा आराखडा मंजूर केला असून औरंगाबाद शहराच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आरोग्य, शिक्षण, उद्योग त्याचप्रमाणे पर्यटन आणि मानवी विकासासंदर्भात असणाऱ्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीदरम्यान केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक्‍ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,खासदार डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाठ, आ.अतुल सावे, आ.प्रशांत बंब, आ.अंबादास दानवे, आ.रमेश बोरनारे, आ.उदयसिंग राजपूत, आ.नारायण कुचे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, महावितरणचे संचालक नरेश गिते, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे उपस्थित होते.\nयावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासंदर्भात्‍ असलेल्या योजना यामध्ये कृषी, आरोग्य त्याचप्रमाणे शिक्षण, रस्ते विकास याबाबतच्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर केला असून पालकमंत्री या नात्याने समन्वयातुन जिल्ह्याच्��ा विकासासाठी निधीची कमतरता पडु दिली जाणार नाही अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री.देसाई यांनी दिली.\nबैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. यानंतर महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ‘स्मार्ट सिटीजन’ या अभियानाविषयी प्रास्ताविकात माहिती दिली. यानंतर ‘स्मार्ट सिटीजन’ या अभियानाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये शिक्षण, आरोग्य, स्त्री-पुरूष प्रमाण, उद्योग, सेवाक्षेत्र, पर्यटन या बाबींचा समावेश असलेला अहवाल सादर करण्यात आला. बैठकीदरम्यान औरंगाबाद येथील क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याबाबत त्याचप्रमाणे ग्रामीण रस्ते आणि पाणंद रस्ते, पैठण येथील संत विद्यापीठ, शहरातील अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद शाळांसाठी कुंपण, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांना मान्यता, नवीन केंद्रीय विद्यालय आणि आर्मी पब्लिक स्कुल सुरू करण्या संदर्भातील विविध मागण्यांवर नियोजन करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी केल्या. यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या विविध विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनकडे प्रस्ताव सादर करावेत. या बाबींच्या पुर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सर्वांच्या तळमळीणे आणि आत्मियतेने जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री श्री.देसाई यांनी बैठकीच्या समारोप प्रसंगी दिली. यानंतर सभागृहातच जलजीवन मिशन आराखड्याचे सादरीकरण जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री.घुगे यांनी सादर केले. आज राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्याने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्वांनी जागरुक मतदार व नागरिक म्हणून प्रतीज्ञा घेतली.\nसर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 मधील डिसेंबर,2020 अखेरच्या खर्चाचा आढावा.\nवर्ष अर्थसंकल्पित नियतव्यय प्राप्त निधी आजपर्यंतची प्रशासकीय मान्यता रक्कम आजपर्यंत वितरीत निधी प्राप्त निधीशी प्रशासकीय मान्यतेचीटक्केवारी\n· शासनाचे निर्देशाप्रमाणे सन 2020-21 मध्ये एकूण नियतव्ययाच्या 16.50% निधी कोविड (COVID – 19) या जिवाणू मुळे पसरणा-या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंध करण्यासाठी रु.53.71 कोटी उपलबधअसुन रु.53.68 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.\n· विशेष घटक योजना (SCP) व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजना (OTSP) – 2020-21\nअ.क्र. विकास क्षेत्राचे नांव सन 2020-21\nमंजूर अर्थसंकल्पीय नियतव्यय माहे डिसेंबर – 2020 अखेर झालेला खर्च\n1 आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (OTSP) 7.66 0.00\n· जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 प्रारुप आराखडयास मान्यता.\nप्रस्तावीत आराखडा – 2021-22\nअ.क्र. योजना रु.265.68 कोटीमर्यादेत (रु.लाखात) रु.360.00 कोटीच्या प्रस्तावीत वाढीवनुसार (रु.लाखात)\n1 नाविण्यपूर्ण योजना (3.5%) 929.88 1260.00\n2 मुल्यमापन, संनियंत्रण व डेटाएन्ट्री (0.5%) 132.84 180.00\n4 जिल्हा नियोजन समिती बळकटीकरण 15.26 15.26\n5 तातडीच्या उपाययोजना 2.00 2.00\n6 उर्वरीत निधी (गाभा व बिगर गाभा क्षेत्रासाठी) 25222.34 34182.74\nपैकी गाभा क्षेत्रासाठी (2/3) 16814.89 22788.49\nबिगर गाभा क्षेत्रासाठी (1/3) 8407.45 11394.25\nØ सन 2021-22 ची वित्तिय मर्यादा रु.265.68 कोटी\nØ यंत्रणांची एकूण मागणी रु.600.06 कोटी\nØ प्रस्तावीत वाढीव आराखडा रु.360.00 कोटी\nØ सन 2021-22 च्या प्राप्त वित्तिय मर्यादेनुसार वाढीव मागणी रु.94.32 कोटी\nजिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (OTSP) प्रारुपआराखडा मान्यता\nशिर्ष यंत्रणांची मागणी रु.7.66 कोटी वित्तीय मर्यादेनुसार अतिरिक्त मागणी\n2. गाभाक्षेत्र योजना 131.01 67.12 63.89\n3. मागासवर्गीयांचे कल्याण (विशेष क्षेत्र) 451.01 396.01 55.00\n4. नाविन्य पुर्ण योजना 15.33 15.33 0.00\n4. मुल्यमापन, संनियत्रण व उपयोगितातपासणी 3.83 3.83 0.00\nजिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 विशेष घटक योजना (SCP) प्रारुप आराखडयास मान्यता\nशिर्ष यंत्रणांचीमागणी रु.103.24 कोटी वित्तीय मर्यादेनुसार अतिरिक्त मागणी\n2. ग्रामीणविकास 0.00 0.00 0.00\n3. पाटबंधारे व पुरनियंत्रण 0.00 0.00 0.00\n7. सर्वसाधारणआर्थिकसेवा 0.00 0.00 0.00\n8. सामाजिक व सामुहिकसेवा 7439.40 6748.28 691.12\n9. वैशिष्टपुर्णयोजनांसाठीराखुनठेवावयाचा 3 % निधी 309.72 309.72 0.00\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nअनुसूचित जातीतील वस्तीत शासकीय योजना प्रभावीपणे राबवा -सुभाष पारधी\nसायबर, आर्थिक गुन्हेगारीचा बिमोड करावा-गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nडिसेंबरपर्यंत पोलिस भरती करणार-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील\nनागरिकांना करता येणार स्वतःच्या मोबाईलवर मतदार नाव नोंदनी – नायब तहसिलदार संतोष आनर्थे\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nमतदार राजा… जागा हो..\nघरासमोर चकरा का मारतो या कारणावरून झालेल्या मारहाणीत युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू\nसंभाजीनगरची ची शिवसंपर्क मोहीम ऐतिहासिक ठरेल ; आमदार अंबादास दानवे यांचा विश्वास\nराज्याच्या औद्योगिकरणात होतेय वाढ- उद्योग मंत्री सुभाष देसाई\n३ दिवसात पाणी प्रश्न न सोडवल्यास पैठण नगर परिषदेवर हंडा मोर्चा\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nचिकलठाणा येथील 37 एकरावरील जिल्हा क्रीडा संकुलाचे भूमीपूजन\nमहाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे निर्णय म्हणजे “लबाडाचे आवतन.१००० पेक्षा अधिक ओबीसी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाटुरफाटा येथे चक्काजाम आंदोलन\nजिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांचे हस्ते वटवृक्षारोपण\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-07-25T22:38:13Z", "digest": "sha1:7XA25CPDLTHOF7HKDIQAK2JSQJ3KRWAC", "length": 5232, "nlines": 72, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "स्लाव्हिक भाषासमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n(स्लाविक भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)\nस्लाव्हिक भाषा हे स्लाव्ह वंशीय समूहांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व एकमेकींशी संबंधित असलेल्या भाषांचे कुळ अथवा समूह आहे. इंडो-युरोपीय भाषाकुळातील उपकुळ असलेल्या ह्या भाषाकुळातील भाषांचा वापर प्रामुख्याने पूर्व युरोपात, काही प्रमाणात मध्य युरोपात व उत्तर आशियात होतो.\nपश्चिम स्लाव्हिक भाषा अधिकृत भाषा/ राष्ट्रभाषा असलेले देश\nपूर्व स्लाव्हिक भाषा अधिकृत भाषा/ राष्ट्रभाषा असलेले देश\nदक्षिण स्लाव्हिक भाषा अधिकृत भाषा/ राष्ट्रभाषा असलेले देश\nजुनी पूर्व स्लाव्हिक (लुप्त)\nजुनी पोलिश भाषा (लुप्त)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/forest-department-obstruction-water-scheme-316814", "date_download": "2021-07-25T23:34:21Z", "digest": "sha1:N6POJC6EARIEZT7R3A55QGB5B3U2FBIO", "length": 6649, "nlines": 125, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | वन विभागाने अडवली वारणवाडीची पाणी योजना", "raw_content": "\nवन विभागातील अधिकाऱ्यांनी 12 जून 2020 रोजी त्रुटी काढल्या. या सर्व त्रुटींची पूर्तता 15 जूनला करण्यात आली, तरीही या कामास वन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत नाही.\nवन विभागाने अडवली वारणवाडीची पाणी योजना\nनगर : राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत वारणवाडी (ता. पारनेर) येथील पाणीपुरवठा योजनेच्या कामात वन विभागामुळे आडकाठी आली.\nवन विभागाने नाहरकत प्रमाणपत्र त्वरित न दिल्यास मंगळवार (ता. सात) पासून उपोषण करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दाते यांनी दिला आहे.\nअवश्य वाचा ः सन्मान नाही करता आला तर अपमान तरी करू नका\nदाते यांनी म्हटले आहे, की वारणवाडी (ता. पारनेर) येथे पिण्याच्या पाणीपुरवठा योजनेसाठी 35 लाख मंजूर झाले आहेत. ��ा योजनेच्या कामासाठी वनक्षेत्रातील सर्व्हे नंबर 472मधील गट नंबर 41 येथे एकूण 2204.47 हेक्‍टर क्षेत्रापैकी 0.0078 हेक्‍टर व पाइपलाइनकरिता 0.06 हेक्‍टर असे एकूण 0.0678 हेक्‍टर क्षेत्र मिळण्याचा प्रस्ताव सहा जानेवारी 2020 रोजी सादर केला होता.\nक्लिक करा ः अभ्यासातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडते ः जगताप\nया प्रस्तावात वन विभागातील अधिकाऱ्यांनी 12 जून 2020 रोजी त्रुटी काढल्या. या सर्व त्रुटींची पूर्तता 15 जूनला करण्यात आली, तरीही या कामास वन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत नाही. या योजनेचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. या कामासाठी वन विभागाने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, यावर जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीत चर्चा झाली आहे.\nवन विभागाच्या कारभारामुळे ग्रामस्थ पाण्यापासून वंचित राहत असून, त्वरित नाहरकत प्रमाणपत्र न दिल्यास मंगळवारपासून आपण वन विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा दाते यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/6967", "date_download": "2021-07-25T21:52:09Z", "digest": "sha1:LTIYAA7HQ5ARAFV2P5ILUSP6VHDOE5X4", "length": 7596, "nlines": 129, "source_domain": "abhivrutta.com", "title": "राज्य शासनाचा सोयाबीनला ३८८० रुपये हमी भाव | ABHIVRUTTA", "raw_content": "\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nअभिसांज … एक कथा\nब्युटी अँड फॅशन वर्ल्ड\nHome प्रादेशिक राज्य शासनाचा सोयाबीनला ३८८० रुपये हमी भाव\nराज्य शासनाचा सोयाबीनला ३८८० रुपये हमी भाव\nसातारा : यावर्षी शासन सोयाबीनसाठी राज्यात 3 हजार 880 हमी भाव देणार असून येत्या 15 आॅक्टोबर पासून राज्यात खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे.\nराज्यात यावर्षी चांगला पाऊस झाला हा पाऊस आताही सुरू आहे. राज्यातील सोयाबीनचे पिक काढणे व मळणी काम अंतिम टप्यात आहे. काही शेतकरी आपला माल लवकरात लवकर विकावा यासाठी खासगी व्यापाºयांकडे जात आहेत. मात्र, राज्य शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावरच आपला माल विकावा, असे आवाहन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.\nराज्यात अजूनही पाऊस पडत असल्याने सोयाबीनला ओलसरपणा येण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी काढलेल्या सोयाबीन विक्रीची घाई करता कामा नये. सोयाबीनला राज्य शासनाने 3 हजार 880 रुपये भाव दिला आहे. राज्य शासनाकड��न 15 आॅक्टोबरपासून सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे. राज्य शासनाने सुरू केलेल्या खरेदी केंद्रावर आॅनलाईन नोंदणीनंतरच सोयाबीनची विक्री करावी, असे आवाहनही सहकारमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.\nPrevious articleखादी, गोरस पाक उद्योगातून मोठी रोजगार निर्मिती : गडकरी\nNext articleआगामी जुलैपर्यंत २५ कोटी लोकांना लस\nआंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला\nवनांच्या संरक्षणासह आदिवासींच्या हक्कांचे संरक्षण व्हावे : उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे\nमराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र\nतुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचं पुनर्वसन करू, मुख्यमंत्र्यांचा...\n‘ वन विश फाॅर दी अर्थ’ उपक्रमाचा श्रीगणेशा…\nउपराजधानी नागपूर July 24, 2021\n107 वर्षांच्या विद्यार्थिनीचे निधन, भागीरथी अम्माचे एक स्वप्न अपूर्णच…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/jeevan-mantra/jyotish-news/news/tuesday-25-may-2021-daily-horoscope-in-marathi-128522547.html", "date_download": "2021-07-25T22:36:28Z", "digest": "sha1:SVSFL5AA7AFIYKSDEHNYKTQPUM3L6DRO", "length": 6489, "nlines": 71, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tuesday 25 May 2021 daily Horoscope in Marathi | जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआजचे राशिभविष्य:जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार\nमंगळवार 25 मे रोजी स्वाती नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजची ग्रहस्थिती वरियान नावाचा योग तयार करत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना लाभाचा दिवस असून नोकरी-धंद्यात यशाचे नवे दरवाजे उघडले जाऊ शकतात. व्यापारात सुसंधी चालून येतील. या व्यतिरिक्त इतर 5 राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nयेथे जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील दिवस...\nमेष: शुभ रंग : मरून | अंक : ३\nआज काही पेचप्रसंगांना यशस्वीरीत्या सामोरे जाल. प्रामाणिक मेहनतीस आज नशिबाची हमखास साथ मिळेल.\nवृषभ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ८\nआज तुम्ही भावनेपेक्षा कर्तव्यास जास्त प्राधान्य द्याल. सहकारी तुमचा आदर करील. ध्येय साध्य होतील.\nमिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७\nयशस्वी व्यक्तींच्या सहवासात महत्वाकांक्षा वाढतील. आप्तस्वकीय, मित्रमंडळींत तुमच्या शब्दास मान राहील.\nकर्क : शुभ रंग : मोतिया| अंक : ९\nमोठेपणासाठी खर्च कराल. सडेतोड बोलण्याने कुणाची मने दुखावणा��� नाहीत याची काळजी घ्या.\nसिंह : शुभ रंग : राखाडी | अंक : ४\nस्वत:चेच खरे करण्याकडे आज तुमचा कल राहील. आज घाईगर्दीत काही चुकीचे निर्णय घेतले जातील.\nकन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : १\nव्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:चे वेगळेच स्थान निर्माण होईल. आज प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.\nतूळ : शुभ रंग : डाळींबी | अंक : ५\nनोकरीच्या ठीकाणी बढती बदलीच्या बातम्या येतील.विद्यार्थ्यांनी परिश्रम वाढवायला हवेत. यश सोपे नाही.\nवृश्चिक : शुभ रंग : चंदेरी | अंक : ३\nआज तुम्ही कौटुंबिक समस्यांवर लक्ष केंद्रीत कराल. गृहीणींना गृहोद्योगांतून चांगली कमाई होईल.\nधनू : शुभ रंग : पांढरा| अंक : १\nपारिवारीक सुखात वृध्दी होईल. वाहन वास्तुविषयी खरेदी विक्री फायद्यात राहील. मुलांना शिस्त लावायला हवी.\nमकर : शुभ रंग : आकाशी | अंक : २\nकाही आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावे लागेल.खाण्यापिण्यावर नियंत्रण गरजेचे आहे. येणी असतील तर मागा, म्हणजे वसूल होतील. रूग्णांनी पथ्य सांभाळावे.\nकुंभ : शुभ रंग : मोरपीशी | अंक : ५\nआज धंद्यातील आवक जावक सेम सेमच राहील. जोडीदाराकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. गृहीणी चारचौघीत झालेल्या कौतुकाने आनंदीत होतील.\nमीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६\nकुणाकडूनही सहकार्याची अपेक्षा करू नका. आज वेट अँड वॉच चे धोरण ठेवा. आज प्रतिकूल दिवस.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/mehul-choksi-extradition-update-mehul-choksi-extradition-fugitive-businessman-mehul-choksi-pnb-scam-mehul-choksi-antigua-prime-minister-gaston-browne-128541799.html", "date_download": "2021-07-25T21:46:46Z", "digest": "sha1:4AD4RUQOGKQ5AZ4CNYRT65GQ7CGA66ED", "length": 5738, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mehul Choksi Extradition Update | Mehul Choksi Extradition, Fugitive Businessman Mehul Choksi, PNB Scam, Mehul Choksi, Antigua Prime Minister Gaston Browne | फरार मेहुल चौकसीला भारतात आणण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल, एक विशेष विमान डोमिनिकात दाखल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nPNB घोटाळा:फरार मेहुल चौकसीला भारतात आणण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल, एक विशेष विमान डोमिनिकात दाखल\nभारताने एका विशेष विमानाने हस्तांतरणाचे डॉक्युमेंट्स डोमिनिकाला पाठवले\nपंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चौकसीला भारतात आणण्याच्या आशा वाढल्या आहेत. अँटीगुआचे पंतप्रधान गैस्टन ब्राउन यांनी सांगितल्यानुसार, भारताने एका खासगी विमानाद्वारे डोमिनिका सरकारला चौकसीच्या हस्तां���रणाचे डॉक्युमेंट पाठवले आहे. चौकसी सध्या डोमिनिकातील तुरुंगात कैद आहे. दरम्यान, चौकसीबाबत भारत सरकारकडून अद्याप कुठलेही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.\nचौकसी डॉमिनिकाच्या तुरुंगात कैद\nनुकतंच 14 हजार कोटींच्या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चौकसीचा डोमिनिकाच्या तुरुंगातून पहिला फोटो समोर आला आहे. तुरुंगात असलेल्या चौकसीने आकाशी रंगाचा टीशर्ट घातलेला दिसत आहे. तसेच, त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसत आहे. विशेष म्हणजे, चौकसीच्या डोळ्याला आणि हाताला दुखापत झालेली दिसत आहे.\nचौकसीने लावला अपहरण आणि मारहाणीचा आरोप\nदोन दिवसांपूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, डोमेनिकामध्ये चौकसीचे वकील मार्श वेनने म्हटले की, त्याने चौकशीची तुरुंगात भेट घेतली होती. वकीलाने सांगितल्यानुसार, चौकसीने डोमिनिकामध्ये अपहरण करुन आणल्याचा आणि मारहाणीचा आरोप लावला आहे. याप्रकरणी चौकसीचा वकील याचिका दाखल करणार आहे.\nक्यूबाला पळून जाण्याच्या तयारीत होता चौकसी\nचौकसी मंगळवारी(25 मे) डोमिनिकामध्ये पकडला गेला. अँटीगुआ मीडियाने आपल्यारिपोर्टमध्ये दावा केला आहे की, 62 वर्षीय चौकसी डोमिनिकामधून क्यूबामध्ये पळून जाण्याच्या तयारीत होता, यादरम्यान CID ने त्याला पकडले. सूत्रांनी सांगितल्यानुसार, तो अँटीगुआ आणि बारबुडामधून बोटीद्वारे डोमिनिकामध्ये दाखल झाला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-rto-office-organizes-camps-these-four-talukas-nanded-news-374068", "date_download": "2021-07-25T23:34:55Z", "digest": "sha1:IUWOWHOWPMQFV6R242LCWU7QS6TMSRDW", "length": 7900, "nlines": 122, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | नांदेड : आरटीओ कार्यालयाकडून या चार तालुक्यांच्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन", "raw_content": "\nकोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नांदेड जिल्हयातील तालुक्यांच्या ठिकाणी घेण्यात येणारे शिबीर (कॅम्प) कोव्हीड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर 23 मार्च 2020 पासून बंद करण्यात आली होती.\nनांदेड : आरटीओ कार्यालयाकडून या चार तालुक्यांच्या ठिकाणी शिबिरांचे आयोजन\nनांदेड: प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्के अनुज्ञप्ती व नविन वाहन नोंदणीचे कामकाजासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात देगलूर येथे ता. 20 नोव्हेंबर रोज���, धर्माबाद येथे ता. 23 नोव्हेंबर, किनवट येथे ता. 26 नोव्हेंबर तर माहूर येथे ता. 27 नोव्हेंबर 2020 रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.\nकोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक, खबरदारीचा उपाय म्हणून प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांच्या ठिकाणी घेण्यात येणारे शिबीर (कॅम्प) कोव्हीड-19 प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ता. 23 मार्च 2020 पासून बंद करण्यात आली होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे घेण्यात येणारे बहुतांश शिबीर कार्यालये ही तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात घेण्यात येत होती. तसेच याबाबत शिबीर कार्यालयासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह मिळण्यासंबंधी विचारणा केली असता बहुतांश विश्रामगृह कोव्हीड-19 महामारी संबंधी कारणासाठी अधिग्रहीत करण्यात आली होती.\nहेही वाचा - नांदेड : 18 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी, तर 32 कोरोना बाधितांची भर -\nसद्य:स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह उपलब्ध असल्याबाबत माहिती मिळाली आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाद्वारे पुढील नमूद ठिकाणी व दिनांकास शिबीर कार्यालय आयोजित करण्यात येणार आहे. या शिबीर कार्यालयात शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्के अनुज्ञप्ती व नविन वाहन नोंदणीचे कामकाज करण्यात येणार आहे. यात देगलूर येथे ता. 20 नोव्हेंबर रोजी, धर्माबाद येथे ता. 23 नोव्हेंबर रोजी, किनवट येथे ता. 26 नोव्हेंबर रोजी तर माहूर येथे ता. 27 नोव्हेंबर 2020 रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी या या शिबीराची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/mr/author/emma_steel/", "date_download": "2021-07-25T21:16:51Z", "digest": "sha1:2ND5ELM62XUAW7CIVA3AFM4YUYE7PUIU", "length": 7727, "nlines": 54, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "एम्मा_स्टील | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > एम्मा स्टील\nएम्मा वेगवेगळ्या देशांमधील कंपन्यांशी सल्लागार म्हणून कार्यरत आहे. तिच्या नोकरीसाठी बर्‍याचदा प्रवासाची आवश्यकता असते जे तिच्या कामाच्या भागीदारांशी थेट संपर्कात असावे, प्रवास करणे हा तिचा छंद असल्याने तिचे कार्य परिपूर्ण होते. तिला वेळोवेळी लेखनाचा आनंदही असतो बहुतेक प्रवासाशी संबंधित लेख, परंतु आरोग्य आणि जीवनशैली देखील. - आपण येथे क्लिक करू शकता रेबेकाशी संपर्क साधा\n8 सर्वोत्कृष्ट वाढदिवस प्रवासाच्या कल्पना\nवाचनाची वेळ: 7 मिनिटे यावर्षी आपल्याकडे जगातील चमत्कार शोधण्याची संधी आहे कारण प्रवासी नियमांना अनुकूल केले जात आहे. यापूर्वी बंद केलेली सुट्टीतील स्थाने हळू हळू पुन्हा उघडत आहेत कारण जगातील साथीच्या रोगांसह जगण्याचे समायोजन होते.. येथे आहेत 8 सर्वोत्तम…\nट्रेन प्रवास चीन, ट्रेन प्रवास इटली, ट्रेन प्रवास रशिया, प्रवास युरोप, प्रवास यू.एस.ए.\nआपल्या स्वयं-शोध सहलीला भेट देण्यासाठी मजेदार ठिकाणे\nवाचनाची वेळ: 6 मिनिटे एकट्या सहलीचे नियोजन हे एक अनुभवी प्रवासी देखील व्यस्त असू शकते, विशेषत: जेव्हा भेट देण्याचे योग्य गंतव्यस्थान आणि तेथे असताना सहभागी होण्यासाठी योग्य क्रियाकलापांची निवड करण्याची वेळ येते. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कारण तुम्हाला त्यातून सर्वोत्कृष्ट बनवायचे आहे…\nट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\nयुरोपियन स्वप्नाचा अनुभव घेत आहे: 5 अवश्य भेट द्या देश\nवाचनाची वेळ: 5 मिनिटे व्हायब्रंटच्या बाबतीत युरोप हा अग्रगण्य खंड आहे, राहण्यायोग्य, आणि मजेने भरलेली आधुनिक शहरे. तेथे आर्किटेक्चरल चमत्कारांची विपुलता आहे, संग्रहालये, आणि आपण विचार करू इच्छित असलेल्या प्रत्येक युरोपियन देशातील रेस्टॉरंट्स. खंडातील नाइटलाइफ आणि फूड सीन यापैकी दुसर्‍या क्रमांकावर नाहीत. वन्यजीव…\nकार प्रवासाच्या टीपा, ट्रेन प्रवास, रेल्वे प्रवास झेक प्रजासत्ताक, ट्रेन प्रवास फ्रान्स, ट्रेन प्रवास ग्रीस, ट्रेन प्रवास इटली, प्रवास युरोप, ...\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\n12 जगभरात टाळण्यासाठी प्रमुख ट्रॅव्हल घोटाळे\n10 युरोपमधील स्नोर्कलिंगसाठी सर्वोत्तम स्थाने\n10 युरोपमधील सर्वाधिक एपिक सर्फ गंतव्ये\n10 भेट देण्यासाठी सर्वाधिक प्रसिद्ध खुणा\n12 रशियामध्ये भेट देण्यासाठी आश्चर्यकारक ठिकाणे\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/134.html", "date_download": "2021-07-25T22:01:40Z", "digest": "sha1:RWNQLULWRLS2FGY5QMQ3GJQX3VGASLTC", "length": 12539, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "ठाणे पूर्वेतील 134 सफाई कामगारांचा राष्ट्रवादीकडून सन्मान - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / ठाणे पूर्वेतील 134 सफाई कामगारांचा राष्ट्रवादीकडून सन्मान\nठाणे पूर्वेतील 134 सफाई कामगारांचा राष्ट्रवादीकडून सन्मान\nठाणे , प्रतिनिधी : आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने ठाणे पूर्व येथील सुमारे 134 सफाई कामगारांना कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ‘8 दशके कृतज्ञतेची’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने कोरोनाच्या काळात ठाणे स्वच्छ ठेवणार्या सफाई कामगारांचा ‘कोविड योद्धा’ या पुरस्कारने सन्मान करण्यात येत आहे.\nआज याच उपक्रमाचा भाग म्हणून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाडसाहेब यांच्या आदेशाने शहराध्यक्ष मा. खा. आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पूर्व भागात स्वच्छतेचे काम करणार्‍या कोपरी गाव पेटीवरील 35, धोबीघाट पेटीवरील 35 आणि कोळीवाडा पेटीवरील 64 अशा 134 सफाई कामगारांना ‘कोविड योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\nयावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला अध्यक्ष सुजाता घाग,परिवहन सदस्य नितीन पाटील, सरचिटणीस रवींद्र पालव, सचिव अजित सावंत, शिवा कालुसिंग, दिलीप लोखंडे, युवक अध्यक्ष विक्रम खामकर,अध्यक्ष सामाजिक न्याय कैलास हावले, असंघटित कामगार अध्यक्ष राजू चापले, विधानसभा युवक अध्यक्ष संतोष मोरे,जेष्ठ नागरिक रमाकांत पाटील,कमलाकर केदारे,ब्लॉक अध्यक्ष रत्नेश दुबे, निलेश फडतरे महिला उपाध्यक्ष माया केसरकर, महिला ब्लॉक अध्यक्ष भानुमती पाटील, ज्योती निबंरगी,कार्याध्यक्ष राहुल ठाणेकर वॉर्ड अध्यक्ष संतोष सावंत,मनीष ठाणेकर, कुणाल कुडके,महिला वॉर्ड अध्यक्ष रुपाली गावंड, धनश्री पाटील, स्वाती टिळक, मंदा रासकर, स्मिता ठाणेकर, प्रियांका नाखवा, श्रावण भोसले, वॉर्ड अध्यक्ष अमोल गायके, गणेश खेडेकर,तुषार गावंड, महिला पदाधिकारी वंदना लांडगे, शुभांगी कोळकर, वंदना हुंडारे, स्मिता पारकर, सुरेखा शिंदे, सुवर्णा खिल्लारे, तसेच राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.\nठाणे पूर्वेतील 134 सफाई कामगारांचा राष्ट्रवादीकडून सन्मान Reviewed by News1 Marathi on December 19, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आज��राची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://dainikbombabomb.com/actor-jackie-shroff-suniel-shetty-madhuri-dixit-dance-goes-to-viral-on-dance-deewane-set/", "date_download": "2021-07-25T22:38:04Z", "digest": "sha1:YHIZQCISFBOOYHQVGNQJUBLSRBFWLMPE", "length": 10717, "nlines": 73, "source_domain": "dainikbombabomb.com", "title": "भारीच ना! जॅकी श्रॉफ अन् सुनील शेट्टीने 'झांझरिया' गाण्यावर लावले जोरदार ठुमके; माधुरी दीक्षितही झाली इम्प्रेस - Dainik Bombabomb", "raw_content": "Dainik Bombabomb - दैनिक बोंबाबोंब ही मनोरंजन क्षेत्राला वाहिलेली एक अग्रगण्य मराठी वेबसाईट आहे.\n जॅकी श्रॉफ अन् सुनील शेट्टीने ‘झांझरिया’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; माधुरी दीक्षितही झाली इम्प्रेस\n जॅकी श्रॉफ अन् सुनील शेट्टीने ‘झांझरिया’ गाण्यावर लावले जोरदार ठुमके; माधुरी दीक्षितही झाली इम्प्रेस\nटीव्हीवर असे अनेक रियॅलिटी शो आहेत, जे शोमार्फत आपल्या चाहत्यांचे भरभरून मनोरंजन करत असतात. यातीलच एक डान्स रियॅलिटी शो म्हणजे ‘डान्स दीवाने ३’ होय. या शोचे निर्माते आपल्या शोमध्ये नेहमीच काही ना काही हटके करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांना शोमध्ये आमंत्रित करतात आणि तेदेखील आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करतात. आता असेच काहीसे पुन्हा एकदा पाहायला मिळाले आहे. डान्स दीवाने ३ च्या शनिवारी (३ जुलै) झालेल्या एका एपिसोडमध्ये बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी हजेरी लावली होती. यादरम्यान त्यांन�� एकत्र मिळून शोची परीक्षक माधुरी दीक्षितला इम्प्रेस करण्यासाठी जोरदार ठुमके लावले होते. (Actor Jackie Shroff Suniel Shetty Madhuri Dixit Dance Goes To Viral On Dance Deewane Set)\nया शोच्या प्रदर्शित केलेल्या प्रोमोमध्ये एकीकडे जॅकी श्रॉफ आणि सुनील शेट्टी यांनी माधुरीला इम्प्रेस करण्यासाठी ‘झांझरिया’ गाण्यावर डान्स केला. दुसरीकडे जग्गू दादा म्हणजेच जॅकी यांनी माधुरीसोबत देव आनंद यांच्या गाईड चित्रपटातील ‘तेरे मेरे सपने अब एक रंग है’ गाण्यावर डान्स केला. या परफॉर्मन्सदरम्यान त्यांच्यातील केमिस्ट्री अगदी पाहण्यासारखी होती.\nसुनील आणि जॅकी यांच्यासोबत धर्मेश, राघव, तुषार आणि माधुरीने ‘फिर हेरा फेरी’ चित्रपटातील ‘ऐ मेरी जोहराजबीं’ गाण्यावर विचित्र डान्सही केला. यादरम्यान माधुरी राघव सोडून सर्वांकडे माईक घेऊन जात होती. हा परफॉर्मन्स खूपच मनोरंजक होता.\nविशेष म्हणजे यापूर्वीही शोमध्ये अभिनेत्री रवीना टंडनने हजेरी लावली होती. यादरम्यान पडद्यावरील दोन मोठ्या अभिनेत्री म्हणजेच रवीना आणि माधुरीने एकत्र डान्स केला होता. यादरम्यान सर्व चाहत्यांना खरी मजा तर तेव्हा आली, जेव्हा रवीनाने माधुरीच्या आणि माधुरीने रवीनाच्या गाण्यावर ठुमके लावले होते.\nसर्वप्रथम माधुरीने ‘टिप टिप बरसा पानी’ गाण्यावर डान्स केला होता. त्यानंतर रवीनाने माधुरीचे हिट गाणे ‘धक धक करने लगा’वर जोरदार ठुमके लावले होते. यानंतर दोघींनीही ‘अखियों से गोली मारे’ या गाण्यावर डान्स केला होता.\nदैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…\n ‘सैराट’ फेम ‘लंगड्या’ने केलं न्यूड फोटोशूट; फोटो पाहून सर्वांनीच घातली तोंडात बोटं\n-‘बॉलिवूडमध्ये कोणीही ड्रग्ज घेत नाही, सगळे पवित्र आहेत’; राखी सावंतच्या वक्तव्यावर ट्रोलर्सने साधला निशाणा\n-श्रुती मराठेच्या दिलखेचक फोटोशूटने वेधले अवघ्या सोशल मीडियाचे लक्ष; तिच्या अदा पाहून तुम्हीही कराल कौतुक\nकाळजाला चटका लावणारी बातमी ज्येष्ठ मराठी दिग्दर्शकाचे निधन; अशोक सराफांसोबत केले होते काम\n‘गुप्त’ चित्रपटाला २४ वर्षे पूर्ण, खलनायिकेची भूमिका साकारून काजोलने सर्वांना हैराण करत पटकावला होता पुरस्कार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या…\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल…\n लाल ड्रेसमध्���े नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला…\nही आहे सोहा अली खानची नवीन मेकअप असिस्टंट; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘किती…\n‘देव चोरून नेईल ,अशी कोणाची पुण्याई..’, स्वरगंधर्व सुधीर फडके यांचे चरित्र, चित्र आणि प्रवास पुस्तक रूपात रसिकांच्या भेटीला\nसुरेश रैनाच्या ‘में भी ब्राह्मण’ विधानाला देवोलिना भट्टाचार्जीचा पाठिंबा; ट्वीट करत म्हणाली, ‘हे कधी थांबणार\n‘अशी’ झाली होती शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राची पहिली भेट; वाचा त्यांच्या प्रेमाची आगळी वेगळी कहाणी\n चित्रपटगृहात प्रदर्शित होणार अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’\n लाल ड्रेसमध्ये नोरा फतेहीच्या बोल्ड अदा; फोटो पाहून नेटकऱ्यांनाही सुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathistars.com/news/dhamdhoom-marathi-movie-breaks-records-even-release/", "date_download": "2021-07-25T22:31:51Z", "digest": "sha1:JG3EJJHL4GTC75QSZ4XRRMURYTQXYGVM", "length": 8576, "nlines": 149, "source_domain": "marathistars.com", "title": "Dhamdhoom Marathi Movie breaks records even before release - MarathiStars", "raw_content": "\nप्रदर्शनापूर्वीच ”धामधूम” चा अनोखा विक्रम\nपहिल्याच आठवड्यात २०६ सिनेमागृहात झळकणार\n‘इच्छापूर्ती प्रॉडक्शन’ निर्मित, ‘अनामय प्रॉडक्शन’ प्रस्तुत ‘धामधूम‘ हा निर्माते रविंद्र वायकर यांचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाआधीच प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. येत्या ११ ऑक्टोबरला युफओ टेक्नोलॉजीच्या साह्याने पहिल्याच आठवड्यात सर्वाधिक २०६ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन दिवसाला ३२५ शो द्वारे नवा विक्रम करण्यास ‘धामधूम’ हा मराठी चित्रपट सज्ज झाला आहे. ‘धामधूम‘ मुंबईतील ४७ चित्रपटगृहात झळकणार असून ठाणे जिल्ह्यातील ३८ तर पुण्याच्या २४ चित्रपटगृहात दाखल होणार आहे. शिवाय महाराष्ट्रातील महत्वाच्या जिल्ह्यातील ७२ सिनेमागृहातून हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. मराठवाड्यातील विविध शहरातील १३ चित्रपटगृहात व विदर्भातील १२ चित्रपटगृहातून हा सिनेमा दणक्यात प्रदर्शित होणार आहे.\nभरत जाधव, सिद्धार्थ जाधव, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, सयाजी शिंदे, केतकी दवे, आनंद अभ्यंकर, मुग्धा शहा, विनय आपटे, मेघना वैद्य, उदय टिकेकर, आसावरी\nजोशी, अश्विनी आपटे, जयवंत वाडकर, किशोर प्रधान, विजू खोटे, अशा अनेक मातब्बर कलावंतांची अफलातून अदाकारी असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन देवेंद्र पेम यांनी केले आहे. रंगभूमीवर गाजलेल्या ‘ऑल द बेस्ट’ या नाटकाचे लेखक – दिग्दर्शक देवेंद्र पेम यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीद्वारे श्री. रविंद्र वायकर हे महत्त्वपूर्ण नाव मराठी सिने इंडस्ट्रीत दाखल झाले आहे. मराठीतील आघाडीच्या कलाकारांची फौज असलेला हा चित्रपट कथा,संगीत आणि इतर तांत्रिक बाजूनीही परिपूर्ण आहे.\nएवढी मोठी स्टारकास्ट एकत्र आणणे, त्यांच्या तारख्या जुळवून आणून प्रेक्षकांना पैसा वसूल कॉमेडी देण्याचे आव्हान निर्माता दिग्दर्शकांनी प्रभावीपणे पेललं आहे. गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या या गीतांना अवधूत गुप्तेंनी संगीताची साथ दिली असून नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव आणि राजेश बिडवे यांनी कोरिओग्राफी केली आहे. चित्रपटाचे छायांकन राजा सटाणकर यांचे तर संकलन आनंद दिवाण यांचे आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माता रत्नकांत जगताप आहेत. निखळ हास्याचा आनंद देणारा ‘धामधूम‘ ११ ऑक्टोबरला २०६ चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. तेव्हा प्रेक्षक या चित्रपटाचे जोरदार स्वागत करतील हे निश्चित \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7", "date_download": "2021-07-25T23:04:12Z", "digest": "sha1:ONI3OYEEI4GJ3I5EGNI5KQW6C2DRKHXL", "length": 8592, "nlines": 203, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्पॅनिश गृहयुद्ध - विकिपीडिया", "raw_content": "\n१७ जुलै, १९३६ — १ एप्रिल, १९३९\nस्पेन, स्पॅनिश मोरोक्को, स्पॅनिश सहारा, कॅनरी द्वीपसमूह, बालेआरिक द्वीपसमूह, भूमध्य समुद्र, उत्तरी समुद्र\nविमाने: ३५० पायदळ: ६ लाख\nस्पॅनिश गृहयुद्ध (स्पॅनिश: Guerra Civil Española) हे १९३६ ते १९३९ सालांदरम्यान प्रामुख्याने स्पेन देशात लढले गेलेले एक मोठे युद्ध होते. इ.स. १९३६ साली दुसऱ्या स्पॅनिश प्रजासत्ताकाच्या राजवटीविरुद्ध विरोधी गटाने बंड पुकारले. ह्या विरोधी गटाला स्पेनमधील अनेक पारंपारिक मताच्या राजकीय पक्षांचा पाठिंबा होता. ह्या अर्धयशस्वी बंडानंतर स्पेन देश राजकीय व भौगोलिक दृष्ट्या विभागला गेला. त्यानंतर फ्रांसिस्को फ्रँकोच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी गटाने प्रस्थापित स्पॅनिश रिपब्लिकन सरकारविरुद्ध युद्ध सुरू केले. ह्या बंडखोरांना नाझी जर्मनीच्या ॲडॉल्फ हिटलरने व इटलीच्या बेनितो मुसोलिनीने पाठिंब दिला तर मेक्सिको व सोव्हियेत संघाने प्रस्थापित सरकारच्���ा बाजूने लढण्यासाठी सैन्य पाठवले.\nजगातील सर्वात रक्तरंजित युद्धांपैकी एक मानल्या गेलेल्या स्पॅनिश गृहयुद्धामध्ये दोन्ही बाजूंची प्रचंड जिवितहानी झाली. ह्या युद्धात विजय मिळवून लोकशाहीच्या मार्गाने स्थापन झालेले सरकार उलथवून राष्ट्रवादी गटाच्या फ्रँकोने स्पेनमध्ये एकाधिकारशाही स्थापित केली.\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १२:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maharashtranama.com/india/story-during-lock-down-police-raids-mosques-secret-prayers-hundreds-people-mosques-covid-19-news-latest-updates/", "date_download": "2021-07-25T23:17:01Z", "digest": "sha1:LG5B3KTJQARIBQLOFNVQ2TDD47DE634Z", "length": 25498, "nlines": 156, "source_domain": "www.maharashtranama.com", "title": "कोरोना लॉकडाऊन: मशीदींमध्ये मोठ्याप्रमाणावर लपून नमाज पठण; पोलिसांचा छापा | कोरोना लॉकडाऊन: मशीदींमध्ये मोठ्याप्रमाणावर लपून नमाज पठण; पोलिसांचा छापा | महाराष्ट्रनामा", "raw_content": "\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)\nमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ भरती (MSRTC)\nSpecial Recipe | विदर्भातील झणझणीत सावजी अंडा शेरवा बनवा घरच्याघरी - वाचा रेसिपी Sarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा जळगावमध्ये मोठं राजकीय नुकसान झाल्यानंतर मनसेची पुन्हा शाखा आणि पक्षविस्ताराला सुरुवात Sarkari Naukri | आयकर विभाग, मुंबईत 155 पदांची भरती | १० शिक्षण | पगार ५६ हजार कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत | संध्याकाळपर्यंत घोषणा तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जबाबदारी सरकारची आहे | मुख्यमंत्र्यांचं चिपळूणमधील व्यापाऱ्यांना आश्वासन Special Recipe | तर्री वाल जत्रे प्रमाणे झणझणीत मटण घरच्याघरी बनवा - वाचा रेसिपी\nMarathi News » India » कोरोना लॉकडाऊन: मशीदींमध्ये मोठ्याप्रमाणावर लपून नमाज पठण; पोलिसांचा छापा\nकोरोना लॉकडाऊन: ��शीदींमध्ये मोठ्याप्रमाणावर लपून नमाज पठण; पोलिसांचा छापा\nमहाराष्ट्रनामा.कॉम | Updated: 1 वर्षांपूर्वी | By विजय केळकर\nलखनौ, २६ मार्च: देशातील कोरोना विषाणूचे संकट थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात ८५ वर्षीय महिलेचा कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुजरातमधील कोरोनाचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वी सूरतमध्ये एका ६९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू हा कोरोनामुळेच झाल्याची पुष्टी झाली असून देशातील मृत्यांचा आकडा १३ वर पोहोचला आहे. आतापर्यंत ६०० हून अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली असून हा आकडा वाढतच आहे.\nकरोना व्हायरसमुळे देशभरात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात करोना बाधितांची एकूण संख्या ६४९ आहे. त्यात ५९३ जण अजूनही करोना पॉझिटिव्ह आहेत. ४२ जण करोना मुक्त झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.\nदुसरीकडे संयुक्त राष्ट्राच्या जनरल सेक्रेटरीनं दिलेल्या माहितीनुसार जगभरात कोरोना विषाणूची बाधा झालेले एकूण ४ लाख ५० हजार रुग्ण आहेत. सर्व देशांच्या प्रयत्नामुळेच कोरोना विषाणूचा झपाट्यानं होणार प्रसार आपण रोखू शकतो असं युएनं सांगितले. कोरोना विषाणूमुळे जवळपास ३ अब्ज लोक लॉकडाऊन आहेत.\nमहाराष्ट्रात अनेक मंदिर देखील लोकांची गर्दी टाळण्याच्या उद्धेशाने बंद करण्यात आली आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशात वेगळंच प्रकरण समोर आलं आहे, वास्तविक डीबई पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे. लॉकडाऊन असूनही, मोठ्या संख्येने लोक बुधवारी दोन मशिदींमध्ये नमाज अदा करण्यासाठी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी माहिती मिळाल्यावर छापा टाकण्यात आला. या छापाची माहिती मिळताच नमाज पाठवण्यासाठी आलेले लोक बाहेर पडले. पोलिसांनी कारवाई करत दोन्ही मशिदींचे मौलाना ताब्यात घेतले. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. मौलानांविरोधात एफआयआर नोंदवून दोघांना अटक करण्या आली.\nतर न्यायालयाने दोन्ही मौलानांना जामिनावर सोडले. एसएसपी बुलंदशहर संतोषकुमार सिंग यांनी कडक इशारा दिला की जर कोणी धार्मिक ठिकाणी नमाज किंवा पूजा केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. लॉकडाऊनदरम्यान लोकांना घरातच राहण्याचे आवाहन त्यांनी केले.\nमागील बातमी पुढील बातमी\nआई ICU'मध्ये...पण मुलगा निभावतोय सामान्यांप्रति आरोग्यमंत्री म्हणून कर्तव्य\nदेशात बुधवारी कोरोनाग्रस्त (Covid – 19) रुग्णांची संख्या वाढून हा आकडा आता १७५ पर्यंत पोहोचला आहे. एकीकडे महाराष्ट्रात तब्बल ४९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिका गल्फ देशांमध्ये गेलेल्या तब्बल २६,००० भारतीयांसाठी क्वारंटाइनची सोय करीत आहे.\nकर्तव्यावर हजारोंशी संपर्क; वनरुम'च्या घरात बाबा चिमुकल्यांना लांब ठेऊन जेवतो अन पुन्हा..\nदेशव्यापी लॉकडाऊनचा आज दुसरा दिवस असून देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची सख्या वाढत असल्याचे दिसत आहे. देशभरात आतापर्यंत ६०६ जणांना करोना विषाणूची लागण झाली आहे, तर या आजारात ११ जणांचा बळी गेला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण संख्या महाराष्ट्रात १२२ इतकी आहे.\nकोरोना आपत्ती: सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय नाही: मुख्यमंत्री\nदेशातल्या वाढत्या प्रादुर्भावाचं महाराष्ट्र केंद्र बनत आहे. या जीवघेण्या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. शहरं बंद करायची का, वाहतूक व्यवस्था बंद करायची का याविषयी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. त्यामध्ये वाहतूक व्यवस्थेविषयी अद्याप निर्णय झालेला नाही. पण सरकारी कार्यालय बंद ठेवण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले.\nकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबईत धावणारी एसी लोकल उद्यापासून बंद - पश्चिम रेल्वे\nराज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढत चालला आहे. कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ होत ४९ वर येऊन पोहचला आहे. अशामध्ये सरकारकडून वारंवार आवाहन करुन देखील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे गर्दी कमी करण्यासाठी नाईलास्तव लोकल बंद करावी लागेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; राज्यातील सर्व निवडणुकांना अनिश्चित काळासाठी स्थगिती\nराज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तो रोखण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित असलेल्या सर्व निवडणूक प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आल्या असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.\nकोरोना आपत्तीमुळे पर्यटन उद्योगाला तब्बल ५ लाख कोटींचा फटका\nकोरोना व्हायरसच्या प्रकोपाचा परिणाम इतर क्षेत्रांवरही दिसत आहे. १० जानेवारीच्या प्रसार माध्यमातील आकडेवारीनुसार भारतीय टूर ऑपरेटर्सला यामुळे ५० कोटी डॉलर्सचा (३,५५० कोटी रुपये) फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार वर्षभर असेच चित्र कायम राहिले तर हे नुकसान तब्बल १४,२०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते. १० जानेवारीला रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र तो केवळ भारतीय टूर ऑपरेटर्ससंबंधित होता. दरम्यान, पर्यटन क्षेत्राशी निगडित अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत.\nVIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच\nVIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..\nVIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव\nपेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प\nकोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय\nमहाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड\nसोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे\nसरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल.\nमुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता\nआली रे आली लोकसभेआधी बाजारात \"मोदी साडी\" आली\nमराठी तारकांचे Valentine स्टेटस\nअपूर्वा नेमलेकर - रात्रीस खेळ चाले मधिल शेवंता\nअमित ठाकरेंच्या लग्नातील काही क्षणचित्रे\n#RepublicDay 2019 - राजपथावर तिन्ही दलाचं शानदार शक्तिप्रदर्शन\nHealth First | भात खाल्ल्याने वजन वाढतं की कमी होतं\nAmul फ्रँचायझी घ्या | बिझनेस सुरु करा | 2 लाख गुंतवणुक करून लाखो कमवा\nSarkari Naukri | SBI बँकेत 6100 पदांसाठी बंपर भरती | मराठी तरुणांना मोठी संधी - त्वरा करा\nपुण्यात चांगलं काम करणाऱ्या शाखा अध्यक्षाच्या घरी राज ठाकरे स्वत: जेवायला जाणार | महिन्यातील ३ दिवस पुण्यात\nबंदीचे आदेश धुडकावणारे पर्यटक खारघरमधील धबधब्यावर लहान मुलांसह अडकले | प्रशासनाच्या डोक्याला ताप\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊंची आज ४२१ वी जयंती\nआजही शनिवार वाड्यातून आवाज येते “काका मला वाचवा”\nपालकांनो | तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात | मग हि खबरदारी घ्या अन्यथा...\nसकारात्मक | कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग आजपासून सुरू होणार\nJob Alert | अहमदनगर अंगणवाडीत विविध पदांची भरती | महिलांना संधी\nSpecial Recipe | चटपटीत आणि मसालेदार आंध्रा स्टाईल टोमॅटो चटणी - वाचा रेसिपी\nHealth First | 'पित्ता'वर हे आहेत घरगुती उपाय - नक्की वाचा\nHealth First | डार्क सर्कल्सवर परिणामकारक असे घरगुती उपाय - नक्की वाचा\nमराठा आरक्षण | ESBC'च्या निुयक्त्या कायम तर SEBC च्या उमेदवारांची वयोमर्यादा वाढवणार - राज्य सरकार\nHealth First | नव्याने कान टोचल्यानंतर या गोष्टींची अवश्य काळजी घ्या - नक्की वाचा\nJEE Main Exam | जेईई मेन परीक्षेचे प्रवेशपत्र जारी | परीक्षेच्या तारखेतही बदल\nSpecial Recipe | घरच्या घरी कसा बनवा टॉमॅटो केचप - वाचा रेसिपी\nमहाराष्ट्र | मुंबई | देश | विदेश | नाशिक | पुणे | पश्चिम महाराष्ट्र | मराठवाडा | उत्तर महाराष्ट्र | ठाणे | नागपूर | विदर्भ | कोंकण | कोल्हापूर | राजकारण | मनोरंजन | क्रिडा | संपादकीय | फोटोगॅलरी | विडिओ | टेक्नॉलॉजि | कार\nराज्यातील आणि देश-विदेशातील घडामोडींवर अचूक, निर्भीड आणि सत्य विचार मांडणार एकमेव मराठी वेब न्यूज. प्रामाणिक पत्रकारितेतून लोकशाही मार्गाने बातम्यांचे निर्भीड विश्लेषण करणे हाच आमचा एकमेव प्रामाणिक उद्देश.\nअचूक बातम्यांचे त्वरित अपडेट्स वाचण्यास आवडतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mh20live.com/pishores-husband-and-wife-were-crushed-in-a-truck-bike-accident/", "date_download": "2021-07-25T22:22:03Z", "digest": "sha1:FKXDGPES5OKYLQTPJCUVCMIOWPFGKE4H", "length": 13563, "nlines": 149, "source_domain": "mh20live.com", "title": "भोकरदन -ट्रक दुचाकी अपघातात पिशोरच्या पतिपत्नीचे हात पाय चिरडून तुकडे – MH20 Live Network", "raw_content": "\nराज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर:मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\nऔरंगाबाद जिल्ह्यात आज 26 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर\nमाजी विधासभा अध्यक्ष आ.हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते ड्रेनेजलाईनचे उद्घाटन\nउध्वस्त होणार्‍या कुटुंबाला वाचविणार्‍या ”आकडे” चे थाटात प्रदर्शन\nबजाज ऑटो 22 जुलै 2021 पासून औरंगाबादमध्ये चेतक इलेक्ट्रीक स्कूटरचे बुकिंग सुरू करणार\nHome/क्राईम/भोकरदन -ट्रक दुचाकी अपघातात पिशोरच्या पतिपत्नीचे हात पाय चिरडून तुकडे\nभोकरदन -ट्रक दुचाकी अपघातात पिशोरच्या पतिपत्नीचे हात पाय चिरडून तुकडे\n(तिसऱ्या चारचाकीचा दरवाजा उघडला म्हणून झाला अपघात)\nशुक्रवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शहरातील माजी आमदार कार्यालय समोर पिशोरच्या एका पतिपत्नी चे ट्रका खाली येऊन हातपाय चिरडल्या ची घटना घडली आहेया बाबत मिळालेल्या माहितीनुसार की पिशोर ता.कन्नड जि. औरंगाबाद येथील गोरख आनंदा सपकाळ वय 41 सोबत पत्नी कांताबाई गोरख सपकाळ वय 38 हे भोकरदन तालुक्यातील पारध येथे वयक्तिक कामानिमित्त आपल्या क्र.एम एच 20 इ ए 4214 युनिकॉर्न दुचाकीवर आले होते तेथून परतत असतांना भोकरदन सिल्लोड रोडवरील माजी आमदार कार्यालय समोर एका छोट्या चारचाकी क्र. एम एच 20 इ वाय 7119 मधील चालकाने अचानक थांबून गाडीचे दरवाजा उघडला असता माघून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धक्का बसला आणि हे दोघे पतिपत्नी दुचाकी जवळून जाणाऱ्या ट्रक क्र एम एच 18 ए ए 9370 च्या घाली पडले त्यात कांताबाई सपकाळ यांच्या एका पायाचा चिरडून तुकडा पडला तर पती गोरख सपकाळ यांच्या हाताचे मनगट चिरडून गंबीर जखमी झाले होते तात्काळ घटनास्थळी नागरिकांनी दोघे पतिपत्नी ला उपचारासाठी भोकरदन मधील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते तर पुढील उपचारासाठी या दोघांनाही औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे तर तात्काळ घटनास्थळी पोलिसांनी येऊन वाहतूक व्यवस्था सुरळीत केली तर त्या छोट्या चारचाकी वाहन चालकाला ताब्यात घेतले व सोबत ट्रक चालक सहचालक ट्रक सोडून पसार झाले असता त्यांनी ट्रक ला ताब्यात घेतले होते व जखमींची पडलेली तुकडे रुग्णालयात नेले होते.\nपैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ,आडुळ शेतवस्तीवर कुटुंबाला घरात कोंडुन, लांबविला सव्वा लाखाला ऐवज\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nढाकेफळ येथिल शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु\nलॉकडाऊनच्या झळा सोसत निराशेपोटी मजुराची गळफास घेऊन आत्महत्या\nरक्कम दुप्पट करून देतो म्हणून व्यापाऱ्यास फसवले..10 लाख रुपये घेवून 20 लाखाच्या दिल्या मुलाच्या खेळण्याच्या नोटा\nपैठण तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले ,आडुळ शेतवस्तीवर कुटुंबाला घरात कोंडुन, लांबविला सव्वा लाखाला ऐवज\nबेपत्ता तलाठ्याचा शोध लागेना… कामचुकार तलाठ्यावर कावाई करा; ग्रामपंचायतीचा ठराव तहसिलदार यांच्याकडे तक्रार दाखल\nढाकेफळ येथिल शेळी पालकाचा ह्रदविकाराच्या तिव्र झटक्याने मृत्यु\nलॉकडाऊनच्या झळा सोसत निराशेपोटी मजुराची गळफास घेऊन आत्महत्या\nरक्कम दुप्पट करून देतो म्हणून व्यापाऱ्यास फसवले..10 लाख रुपये घेवून 20 लाखाच्या दिल्या मुलाच्या खेळण्याच्या नोटा\nआपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)\nजिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : दत्तात्रय मंत्री भरणे\nपुन्हा ‘कडकनाथ’ला चांगले दिवस,शेतीला जोडधंदा, शेतकर्याचे एटीएम, कडकनाथ\nउस्मानाबाद येथील बालविवाह थांबविण्यात यश\nट्रक मोटारसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू\nहातोड्याने वार करत केला परप्रांतीयाचा खुन – पाच तासात आरोपी गजाआड \nअनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीच्या मदतीने खुनाची सुपारी देऊन केला खून पैठण तालुक्यातील घटना\nअनैतिक संबधास अडसर ठरणाऱ्या पतीचा बहिणीच्या मदतीने खुनाची सुपारी देऊन केला खून पैठण तालुक्यातील घटना\nपत्रकार व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांवर बोगस डॉक्टर समर्थकांकडून भ्याड हल्ला बालानगर येथील घटना \nअज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ,कन्नड – सिल्लोड महामार्गावरील घटना\nइटलीच्या जीफोनी महोत्सवात ‘येरे येरे पावसा’\nऔरंगाबादकरांनी दिल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा\nयुरिया खताचा 2200 मे. टन संरक्षित साठा मुक्त करण्यास जिल्हाधिकारी यांची मान्यता\nहंगामी बदल दम्याचा अटॅक वाढवू शकतात-डॉ आशीष देशमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://anandghan.blogspot.com/2009/07/blog-post_21.html", "date_download": "2021-07-25T23:25:46Z", "digest": "sha1:UVZF5KAVLZP3SMB2ZO37OGRAFQTEFQWX", "length": 40351, "nlines": 258, "source_domain": "anandghan.blogspot.com", "title": "आनंदघन: उद्याचे सूर्यग्रहण", "raw_content": "\nविविध विषयावरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nसूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण यांचेविषयी लिहितांना सूर्यमालेची मांडणी दाखवण्यासाठी मी एक उदाहरण दिले होते. एका क्रिकेटच्या मैदानाच्या मधोमध लाल भोपळ्याएवढा सूर्य असला तर त्याच्या बाउंडरीलाईनवरून वाटाण्याएवढी पृथ्वी आणि तिच्यापासून वीतभर अंतरावर मोहरीएवढा चंद्र फिरत असतात असे त्या उदाहरणात लिहिले होते. जर त्या मैदानाची जमीन अंतर्धान पावली तर त्या वाटाण्यावर बसलेल्या सूक्ष्म जंतूला आपण स्थिरच आहोत असे वाटेल आणि स्टेडियमच्या पार्श्वभूमीवर तो तेजस्वी भोपळा जागचा हलतांना दिसेल, त्याचप्रमाणे मोहरीएवढा चंद्र आणि फुटाणा, बेदाणा, आवळा, लिंबू वगैरेंएवढे इतर ग्रहसुध्दा फिरतांना दिसतील. \"प्रत्यक्षात तो भोपळा एका जागी स्थिर आहे आणि वाटाणा, फुटाणा इत्यादी सगळे त्याच्याभोवती फिरत आहेत\" असे जर कोणी त्याला सांगितले तर त्याला ते खरे वाटणार नाही. त्या सर्वांची उंची, वजन, वेग असली नीरस माहिती कोणी सांगत राहिला तर तो कंटाळून त्याला दूर करेल. पण \"तिकडे तो फुटाणा ताडताड उडतो आहे आणि त्याचे चटके आपल्याला बसत आहेत, इकडच्या बेदाण्यामुळे गोडवा निर्माण होतो आहे. त्या लिंबामुळे मैत्रीपूर्ण संबंधावर विरजण पडत असले तरी लवकरच आवळ्याभोपळ्याची भेट होणार आहे आणि त्यांची मोट बांधली की सगळे सुरळीत होईल.\" अशा प्रकारच्या सुरस गोष्टी त्याला आवडतील, त्या ऐकतांना त्याला दिलासा मिळेल आणि तो सांगणारा त्याला जवळचा वाटेल हे साहजीक आहे.\nमाणसांच्या जगातसुध्दा असेच कांहीसे होत असते. आपल्या सभोवती असलेली घरे, झाडे, शेते, डोंगर वगैरे सारे कांही नेहमी जागच्या जागी दिसते पण आकाशातले सूर्य, चंद्र आणि चांदण्या रोज इकडून तिकडे जातांना दिसतात. अनेक संशोधकांनी त्यांच्या फिरण्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यावरून कांही निष्कर्ष काढले, इतर अभ्यासकांनी त्यावर सखोल चर्चा करून ते मान्य केले आणि त्���ातून खगोलशास्त्र विकसित झाले. त्यातल्या कांही ढोबळ गोष्टींचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केल्यामुळे पाठ्यपुस्तकांतून ती माहिती आपल्यापर्यंत पोचली. पण कांही मुले ते धडे वाचतच नाहीत, कांही मुलांना ते समजत नाहीत, पटत नाहीत किंवा आवडत नाहीत किंवा पुढच्या इयत्तेत गेल्यानंतर लक्षात रहात नाहीत. त्यातल्या ज्या माहितीचा पुढील जीवनात उपयोग होतो त्याची तेवढी उजळणी होते आणि बाकीची विस्मृतीत हरवून जाते. रोजच्या जीवनाचा आधार असलेला सूर्य सर्वांना चांगला परिचयाचा असतो. विजेच्या दिव्यांच्या लखलखाटाची संवय झाल्यावर रात्रीच्या काळोखातल्या आकाशाकडे फारसे कोणी पहात नसले तरी अधून मधून अवचित नजरेला पडणारा आकर्षक चांदोबाही ओळखीचा असतो, चांदण्यांच्या गर्दीतून शनी आणि मंगळ यांना शोधून काढून त्यांची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करणारा इसम मला बरेच दिवसात भेटलेला नाही. पण रोज वर्तमानपत्रे आणि टेलीव्हिजनवर त्यांच्याबद्दल जे सांगितले जाते त्यावरून हे दोघेजण कुंडलीच्या एका घरातून दुसर्‍या घरात जात असतात किंवा कुठे तरी ठाण मांडून बसलेले असतात आणि असतील तेथून आपल्याला उपद्रव देत असतात अशी समजूत होणे शक्य आहे.\nया विषयावर होत असलेल्या चर्चा मनोरंजक असतात. संशोधनातून सप्रमाण सिध्द झालेली तथ्ये बहुतेक लोकांना पटलेली आहेत असे वाटले तरी त्याच्या सपशेल विरुध्द अशा गोष्टीतसुध्दा तथ्य असेलच अशी सर्वसमावेशक भूमिका अनेक लोक घेतात तर कांही लोकांना त्यात फारसा रस नसल्यामुळे ते सगळ्यांच्या बोलण्याला हो ला हो करत असतात. कांही लोकांच्या मनात विज्ञानाविषयी अढी असते तर स्वधर्म, स्वराष्ट्र, संस्कृती वगैरेंना विज्ञानामुळे बाधा पोचते अशी तक्रार कांही लोक करत असतात. चांगल्या आणि सुशिक्षित लोकांच्या मनात असलेल्या विज्ञानाबद्दलच्या औदासिन्य, अनादर, संशय, द्वेष वगैरे भावनांचा विचार करून मी विज्ञानाची पुस्तके बाजूला ठेवली आणि फक्त साध्या डोळ्यांना जेवढे दिसते किंवा आपण पाहू शकतो तेवढीच या विषयावरील माहिती या लेखात द्यायचे ठरवले.\nकांही सुदैवी लोकांना अंथरुणात पडल्या पडल्या सकाळी खिडकीतून सूर्योदय पहायला मिळतो, कांही लोकांना त्यांच्या अंगणातून किंवा बाल्कनीतून तो दिसतो आणि इतरांना त्यासाठी जवळच्या मोकळ्या मैदानात किंवा टेकडीवर जावे लाग��े. भल्या पहाटे उठून आकाशात पहात राहिले तर तिथल्या काळोखाचा गडदपणा हळूहळू कमी होत जातो, तसतशा लुकलुकणार्‍या चांदण्या अदृष्य होत जातात. आकाशात धूसर प्रकाश पसरतो त्याच्या बरोबर विविध रंगांची उधळण होतांना दिसते. अचानक एक लालसर रंगाचा फुगवटा जमीनीतून वर येतांना दिसतो आणि पाहतापाहता त्याचे पूर्ण बिंब वर येतांना दिसते. वर येतायेतांनाच त्याचा रंग पालटत असतो आणि तेज वाढत जाते. तो क्षितिजाच्या थोडा वर आल्यानंतर त्याच्याकडे पाहणे अशक्य होते. तरीसुध्दा त्यानंतर तो आकाशात वर वर चढत जाऊन माध्यान्हाच्या सुमारास माथ्यावर येतो आणि त्यानंतर दुसर्‍या बाजूने खाली उतरत जातो हे आपल्याला जाणवते. अखेर संध्याकाळ झाल्यावर सकाळच्या उलट क्रमाने तो अस्ताला जातो. हे रोजचेच असल्यामुळे आपल्याला त्यात कांही विशेष वाटत नाही आणि आपण ते पहाण्याचा मुद्दाम प्रयत्न करत नाही, पण एकादे दिवशी दृष्टीला पडले तर मात्र मंत्रमुग्ध होऊन ते अनुपम दृष्य पहात राहतो.\nरोज होत असलेल्या सूर्योदय आणि सूर्यास्तात कांही फरक असतो कां ते पाहण्यापूर्वी माझ्या संवयीप्रमाणे एक उदाहरण देतो. समजा माझ्या घरासमोरील रस्त्याचा आकार चंद्रभागा नदीच्या पात्रासारखा वक्राकार आहे आणि गेटपाशी उभे राहिल्यावर समोरच्या अंगाला डाव्या आणि उजव्या बाजूच्या प्रत्येकी पाच इमारती दिसतात. रोज सकाळी एक पिवळ्या रंगाची स्कूलबस डाव्या बाजूने येते तेंव्हा तिकडच्या पाचव्या इमारतीसमोर आल्यानंतर माझ्या गेटवरून ती दिसू लागते आणि उजव्या बाजूच्या पाचव्या इमारतीच्या पुढे गेल्यानंतर ती नजरे आड जाते. त्या वेळी जर मी चालत चालत डाव्या बाजूच्या पाचव्या इमारतीपाशी आलो असलो तर मला ती दहाव्या इमारतीपाशी येताच दिसू लागेल आणि माझ्या घरापलीकडे जाताच दिसेनाशी होईल, मी जर उजव्या बाजूला तितकेच अंतर चालत जाऊन मागे वळून पाहिले तर माझ्या घरापाशी आल्यानंतर ती बस मला दिसू लागेल आणि दहाव्या इमारतीला पार करेपर्यंत ती दिसत राहील. म्हणजेच रोज त्याच मार्गाने जाणारी ती बस मी जर पाहण्याची जागा बदलली तर मला वेगवेगळ्या ठिकाणी आल्यानंतर दिसेल किंवा दिसेनाशी होईल. याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या जागी जाऊन सूर्योदय पाहिला तर क्षितिजाच्या वेगवेगळ्या भागात तो जमीनीतून वर येतांना दिसेल. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी अस्ताला ज���तांना तो क्षितिजाला वेगवेगळ्या जागी स्पर्श करतांना दिसेल.\nरस्त्यावरून येत असलेली बस आपल्याला जिथे प्रथम दिसते तिथे ती उत्पन्न होत नाही किंवा दिसेनाशी होतांना ती छूमंतर होत नाही. आपल्या नजरेला पडण्यापूर्वी कांही वेळ तसेच ती दिसेनाशी झाल्यानंतरसुध्दा कांही क्षणापुरते ती बस त्या रस्त्यावर कुठेतरी आहे असेच आपण समजतो. याचप्रमाणे सूर्य, चंद्र आणि चांदण्या जेंव्हा आपल्याला दिसत नाहीत तेंव्हासुध्दा त्या आभाळाच्या कुठल्या तरी भागात अस्तित्वात असतातच. दिवसा सूर्याच्या प्रखर तेजामुळे आकाशातल्या चांदण्या आपल्याला दिसत नाहीत आणि रात्री जेवढ्या चांदण्या आपल्याला एका वेळी दिसत असलेल्या आकाशाच्या भागात असतात तेवढ्याच त्या वेळी दिसतात. आपण ठरवून रोज एकाच जागेवरून सूर्योदय पहायचे ठरवले तर काल तो जिथे आणि जेंव्हा उगवला होता तिथेच आणि त्याच वेळी तो आज उगवला आहे असे आपल्याला वाटेल. सूर्याचे बिंब आकाशातली थोडीशी जागा व्यापते आणि त्याला जमीनीतून पूर्णपणे वर यायला थोडा अवधी लागतो. काल आणि आज यामधला फरक यांच्या तुलनेत कमी असला तर तो आपल्या लक्षात येत नाही. आपण फक्त दर रविवारी सूर्योदय पाहून त्याची नोंद ठेवायची असे ठरवले तर मात्र मागल्या रविवारच्या मानाने या रविवारी उगवण्याच्या वेळी क्षितिजावरच तो थोडा उजव्या किंवा डाव्या बाजूला सरकला असल्याचे लक्षात येईल. एकदा तो उजव्या बाजूला सरकू लागला की सहा महिने तिकडे सरकत जातो आणि त्याबरोबर उशीराने उगवत जातो. त्यानंतर त्याची उगवण्याची जागा पुढील सहा महिने डाव्या बाजूला सरकत जाते आणि तो लवकर उगवू लागतो असे चक्र चालत राहते. सूर्याच्या मावळण्याची जागासुध्दा अशीच डाव्या किंवा उजव्या बाजूला सरकत जाते, मात्र तो जेंव्हा लवकर उगवतो तेंव्हा उशीरा मावळतो त्यामुळे दिवस मोठा वाटतो आणि उशीराने उगवल्यावर लवकर अस्ताला गेल्यामुळे दिवसाचा काळ लहान होतो.\nमाध्यान्ही सूर्य आपल्या माथ्यावर येतो. मुंबईला दुपारी सुमारे साडेबारा वाजता तो आकाशातली सर्वात जास्त उंची गांठतो आणि त्यानंतर खाली येऊ लागतो. पण तो आपल्या डोक्याच्या अगदी बरोबर वर क्वचितच येतो. उगवतीकडे तोंड करून वर आकाशाच्या दिशेने पाहिले तर वर्षाच्या बर्‍याचशा काळात तो आपल्याला थोडा उजवीकडे दिसतो आणि थोडे दिवस तो डाव्या बाजूला कललेला ��ाटतो. भोपाळच्या पलीकडे ग्वाल्हेर किंवा दिल्लीला राहणार्‍या लोकांना वर्षभर रोज तो उजव्या बाजूलाच दिसतो, सकाळी उगवतांना उजवीकडे किंवा डावीकडे कुठल्याही बाजूला सरकला असला तरीसुध्दा माथ्यावर येतायेता तो फक्त उजवीकडेच झुकलेला असतो. सूर्याचे उगवण्याचे ठिकाण, माथ्यावरचा बिंदू आणि मावळण्याची जागा यांना जोडणारी काल्पनिक कमान काढली तर तो त्या दिवशी सूर्याच्या आकाशातल्या भ्रमणाचा मार्ग झाला. बादलीची कडी उचलून थोडी तिरपी धरली तर जशी दिसेल तसा त्याचा आकार असतो. रोजच्या रोज तो किंचित बदलत असतो.\nआकाशातल्या सूर्याकडे लक्षपूर्वक पाहणे कठीण असते, तसेच आकाशात कसलीही खूण नसल्यामुळे त्याचा मार्ग नीटसा समजत नाही. पण सूर्याच्या भ्रमणाचे अप्रत्यक्ष रीतीने निरीक्षण करण्यासाठी एक सोपी युक्ती आहे. आपल्या अंगणात किंवा गच्चीवर जिथे दिवसभर ऊन पडते अशा जागी एक हातभर उंचीची काठी उभी करून ठेवली तर तिची सावली जमीनीवर कुठे पडते ते पाहून त्याची नोंद करणे शक्य असते. सकाळी आणि संध्याकाळी आपली सावली लांबवर पडते आणि दुपारी ती लहान होते हे सर्वांना ठाऊक असते, पण तिची दिशा बदलत असल्याचे कदाचित लक्षात येत नसेल. मी दिलेला प्रयोग करून पाहिल्यास काठीची सांवली लहान मोठी होता होतांना घड्याळाच्या कांट्या प्रमाणे त्या काठीभोंवती फिरते हे दिसून येईल. त्या आडव्या सांवलीचे टोक आणि उभ्या काठीचे टोक यांना जोडून एक काल्पनिक रेषा काढली तर सूर्याच्या मार्गाचा अंदाज त्यावरून करता येतो.\nचंद्राचे तेज एवढे प्रखर नसल्यामुळे त्याचा आकाशातला मार्ग पाहणे सोपे असेल असे वाटेल. पण दिवसा चंद्र दिसतच नाही आणि रात्री जागून त्याला पहात राहणे कठीण असते. त्याशिवाय सूर्य जसा रोज सकाळी उगवतो आणि सायंकाळी मावळतो तसे चंद्राचे नाही. त्यामुळे त्याचे निरीक्षण करण्यासाठी महिनाभर सुटी घेऊन एकाद्या सोयिस्कर ठिकाणी जाऊन रहायला पाहिजे. पण आपल्याला जेवढे जमते तेवढे पाहिले तरी बरीचशी माहिती मिळू शकते. पौर्णिमेच्या दिवशी एका बाजूला सूर्य मावळत असतो त्याच सुमाराला दुसर्‍या बाजूने पूर्ण गोलाकार चंद्र उगवतो आणि रात्रभर आपल्यावर चांदणे शिंपून दुसरे दिवशीच्या सूर्योदयाच्या सुमाराला त्याच्या विरुध्द बाजूला मावळतो. फक्त याच दिवशी आपण त्याचा उदय व अस्त हे दोन्ही पाहू शकतो. त्याच्या दुसर्‍या दिवशी सूर्य अस्ताला गेला तरी चंद्राचा पत्ताच नसतो. तो सावकाशीने उगवतो आणि रात्रभर आकाशात राहून दुसरे दिवशी उन्हे वर आल्यानंतर मावळतो, पण तोपर्यंत तो अत्यंत फिकट झाला असल्यामुळे आपल्याला नीट दिसत नाही. त्यानंर रोज तो सुमारे पाऊण तास उशीरा उगवत जातो आणि आकाराने लहान लहान होतांना दिसतो. आठवडाभराने पाहिल्यास मध्यरात्रीच्या सुमारास अर्धगोलाच्या आकाराचा चंद्र उगवतो आणि उत्तररात्री प्रकाश देतो. रोज असाच उशीर करता करता आणखी चार पाच दिवस गेल्यानंतर तो सूर्याच्या पुढे असल्यासारखा वाटतो. पहाटे सूर्य उगवण्याच्या आधी उगवलेली चंद्राची कोर सूर्योदयाच्या आधी पूर्वेच्या आकाशात दिसते आणि सूर्याच्या प्रकाशात लुप्त होते. त्यानंतर सूर्य आणि चंद्र साधारणपणे एकाच वेळी उगवतात आणि मावळतात. दिवसा सूर्याच्या उजेडात चंद्र दिसत नाही आणि रात्री तो आभाळात नसतोच. त्यामुळे अवसेची काळोखी भयाण रात्र होते. त्यानंतर चंद्राच्या पुढे गेलेला सूर्य आधी मावळतो आणि त्याच्या अस्तानंतर चंद्राची रेघेसारखी कोर थोडा वेळ दिसून सूर्याच्या पाठोपाठ अस्तंगत होते. चंद्राचे उशीराने आकाशात येणे आणि जाणे चालूच असते. दिवसा तो उगवतो आणि सूर्यास्तानंतर कांही काळ आकाशात राहून मावळतो. या काळात तो आकाराने मोठा होत होत पौर्णिनेला त्याचे पूर्ण बिंब सूर्यास्ताच्या सुमाराला उगवते. हे चक्र चालत राहते. त्यामुळे पौर्णिमा सोडली तर इतर रात्री तो कधी उगवतांना तर कधी मावळतांना दिसू शकतो. तो जेवढा काळ आकाशात दिसतो त्याचे निरीक्षण करून तेवढ्या काळातला त्याचा मार्ग पाहता येतो आणि ती वक्ररेषा वाढवून त्या मार्गाच्या उरलेल्या भागाची कल्पना करता येते.\nसूर्याचा आकाशातला मार्ग सूक्ष्म रीतीने रोज बदलतो तर चंद्राचा मार्ग जाणवण्याइतपत वेगाने बदलत असतो. हा मार्ग सुध्दा बादलीच्या तिरप्या कडीच्या आकाराचा असला तरी तो सूर्याच्या मार्गापासून भिन्न असतो. हे दोन्ही मार्ग एकमेकांना छेद देतात, पण सूर्य आणि चंद्र वेगवेगळ्या वेळी आकाशात येत असल्यामुळे त्यांची टक्कर होत नाही. पण कधीकधी ते दोघेही आपापल्या मार्गावरून जातांजातां एकमेकांच्या अगदी जवळ जवळ येतात. काल परवा जर कोणी पहाटे उठून आधी उगवलेला चंद्र आणि नंतर झालेला सूर्योदय पाहिला असेल तर ते दोघेही जवळ जवळ एकाच ठिकाणी क��षितिजावरून वर येतांना दिसले असतील. उद्या २२ जुलैला सकाळी उगवतांना ते दोघेही एकसाथ आणि एकाच जागेवरून उगवतील. त्यातला चंद्र आपल्याला दिसणारच नाही. लहानशा ढगाच्या आड चंद्र लपतो आणि तो ढग बाजूला झाला की चंद्र पुन्हा दिसू लागतो, त्याप्रमाणे चंद्राच्या आड गेल्यामुळे पलीकडे असलेला सूर्याचा कांही भाग झाकला जाईल. सुरुवातीला चंद्र पुढे असल्यामुळे मागून आलेल्या सूर्याचा वरचा भाग त्याच्या आड जाऊन आपल्याला दिसणार नाही. दोघेही क्षितिजापासून वर सरकत असतांना सूर्याचा वेग किंचित जास्त असल्यामुळे हळूहळू त्याचा मधला भाग दिसेनासा होईल. त्यानंतर खालचा भाग झाकला जाईल तेंव्हा वरचा भाग दिसायला लागेल आणि कांही काळानंतर चंद्राच्या बिंबाला पूर्णपणे पार केल्यानंतर सूर्याचे पूर्णबिंब दिसू शकेल. कांही ठिकाणी कांही मिनिटांकरता सूर्य पूर्णपणे झाकला जाणार आहे. वरुणराजाने मेहरबानी करून आकाशातले ढग बाजूला केले तर आपण सगळे हे दृष्य पाहू शकतो.\nहे करतांना आपल्या डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक असते. पूर्वीच्या काळात गडद काळ्या रंगाची जाड भिंगे मिळत नसत. त्यामुळे सूर्याकडे टक लावून पहातांना डोळ्यांना इजा होण्याची शक्यता पाहता सरसकट ग्रहण पाहूच नये असे सांगितले जात असावे. आता आपण डोळ्यांची काळजी घेऊ शकतो आणि आपल्याकडल्या आभाळात ढग आले तरी दुसर्‍या ठिकाणी दिसणारे ग्रहण टेलीव्हिजनवर पाहू शकतो. उद्या दिसणारे सूर्यग्रहण या शतकातले सर्वात मोठे असल्यामुळे पाहून घ्यावे. कांही लोक तर ते पाहण्यासाठी हवेत उड्डाण करणार आहेत आणि त्यासाठी लाख लाख रुपये मोजायला तयार आहेत. आपल्याला एवढी हौस नसली तरी घरबसल्या फुकट दिसणारे हे निसर्गाचे रुपडे पहायला काय हरकत आहे \nलेखमालिका ७ - पंपपुराण\nपहिली लेखमालिका ... तोच चंद्रमा नभात\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nलेखमालिका - ५ नवरात्र\nलेखमालिका ६ - दीपावली\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nआजके माहौलपर दो रचनाएँ\nआधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा – ४\nशिंपले आणि गारगोट्या | कांही वेचक चित्रे, किस्से आणि विनोद\nविविध विषय��वरील माहिती, माझे विचार, काही प्रवासवर्णने आणि जुन्या आठवणी\nलेखमालिका - ५ नवरात्र\nअनुक्रमणिका -१, २ (२००६,२००७, २००८)\nअनुक्रमणिका - ३ (२००९)\nअनुक्रमणिका - ४ - ६ (२०१०, २०११, २०१२)\nअनुक्रमणिका - ७,८,९,१० (२०१३ ते २०१६)\nअनुक्रमणिका ११ -१२ (२०१७, २०१८)\nलेख मालिका १. तेथे कर माझे जुळती\nलेखमालिका २ - स्मृती ठेउनी जाती\nलेखमालिका ३ विठ्ठल आणि संतमंडळी\nलेखमालिका - ४ श्रीगणेश\nतेथे कर माझे जुळती - भाग ५ श्रीमती गंगूबाई हंगल\nलांडगे आले रे .... आणि परत गेले\nन्यू जर्सी ते न्यूयॉर्क\nजन्मतारीख - भाग ५\nजन्मतारीख - भाग ४\nएक धामधुमीचा दिवस (११ जुलै २००६)\nजन्मतारीख - भाग ३\nजन्मतारीख - भाग २\nजन्मतारीख - भाग १\nपडू आजारी - एक स्वानुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.news1marathi.com/2020/12/blog-post_399.html", "date_download": "2021-07-25T22:22:32Z", "digest": "sha1:O7KOCPIXRVJ4BUCYGTO6Q4IVNSRBKUMR", "length": 11736, "nlines": 83, "source_domain": "www.news1marathi.com", "title": "१८गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप - News1 Marathi | Digital Media", "raw_content": "\nHome / ठाणे / १८गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप\n१८गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप\nकल्याण , कुणाल म्हात्रे : १८ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय ठाकरे सरकारने बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी केला असल्याचा आरोप भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.\nराज्य सरकारचा कल्याण डोंबिवलीतील १८ गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर भाजप अमदार गणपत गायकवाड यांनी सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. २७ गावांची नगरपरिषद झाली पाहिजे होती. पण २७ पैकी ९ गावे राजकीय फायद्यासाठी महापालिकेत घेतली गेली. त्यांनी ९ गावे महापालिकेत ठेवून त्यांच्या सोयीप्रमाणे केलं आहे. यामागे बिल्डर लॉबीचा हात आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे.\n२७ गावांची वेगळी नगरपरिषद बनवायची होती. ही नगरपरिषद झाली तर शेतकरी बांधवांचा एफएसआयचा जो विषय आहे, टीडीआर नगरपरिषदेत कमी भेटेल तर महापालिकेत जास्त भेटेल. तरीसुद्धा वेगळी नगरपरिषद असावी, अशी लोकांची भावना होत���. त्यामुळे आम्ही नगरपरिषदेसाठी तयार होतो. पण २७ गावातील ९ गावे जेव्हा बाहेर निघाले त्यावेळी राजकीय घोषणाबाजी करणाऱ्या कोणत्याच नेत्याने आवाज उठवला नाही, यामागे मोठ्या बिल्डरलॉबीचा हात असण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींमध्ये सर्वसामान्य जनतेची दिशाभूल होते. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो अशी भूमिका गणपत गायकवाड यांनी मांडली.\n१८गावांच्या स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय बिल्डर लॉबीच्या फायद्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांचा आरोप Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5\nटेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण\nडोंबिवली ( शंकर जाधव ) जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात टेलगट ट्युमर नावाचा दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\nमागासवर्गीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा हरीभाऊ राठोड\nजिल्हा परिषदेच्या आश्वसनाची पूर्तता होईल की नाही यासाठी बी.जे.हायस्कुल माजी विद्यार्थी संघटना आणि पारशी ट्रस्टचे पदाधिकारी बी.जे.हायस्कुलच्या वास्तू मध्ये\nभारतीयांना अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूकीची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://ejanshakti.com/%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%B0-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-07-25T21:23:47Z", "digest": "sha1:7SFNSA6XD2RTS6DTWPRXCXAWEI3UQ4R2", "length": 5601, "nlines": 94, "source_domain": "ejanshakti.com", "title": "कंटेनर लक्झरीवर आदळला : प्रवासी ठार ; दहा प्रवासी जखमी | Janshakti Newspaper", "raw_content": "\nकंटेनर लक्झरीवर आदळला : प्रवासी ठार ; दहा प्रवासी जखमी\nकंटेनर लक्झरीवर आदळला : प्रवासी ठार ; दहा प्रवासी जखमी\nभुसावळ : भरधाव कंटेनर व लक्झरीमध्ये धडक होवून झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर दहा प्रवासी जखमी झाले. राष्ट्रीय महामार्गावरील कपिलवस्तू नगराजवळ शनिवार, 3 रात्री 12.10 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातातील ट्रॅव्हल्समधील सैय्यद अकबर सैय्यद उस्मान (50, मिठी खाडी, सुरत) या प्रवाशाचा मृत्यू झाला तर अन्य दहा प्रवासी जखमी झाले. अपघात प्रकरणी सैय्यद फारूख सैय्यद उस्मान (रा.मिठी खाडी, सुरत) यांच्या फिर्यादीनुसार कंटेनर चालक कुलदीपसिंग यांच्याविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.\n31 हजार वाहनधारकांकडून 72 लाखांचा दंड वसुल\nगिरणा नदी पात्रात बुडून तरुणाचा मृत्यू\nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर जखमी\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nहाडाखेड चेकपोस्टवरील लाचखोर आरटीओ एजंट एसीबीच्या जाळ्यात\nबांभोरी येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या\nअज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळमधील पिता ठार, तर मुलगी गंभीर…\nरावेरातील संतापजनक प्रकार : मुख्यालय सोडून कर्मचारी गायब \nरायपूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण : आठ रेल्वे गाड्या रद्द\nराज्यातील शिक्षकांना 11 टक्के महागाई भत्ता मिळावा\nदोन हजारांचे लाच प्रकरण : शिंदखेडा तालुका वैद्यकीय…\nधूम स्टाईल सोनसाखळी लांबवणारे चोरटे धुळे शहर पोलिसांच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/us-election-what-if-joe-biden-and-kamla-harris-win-vijay-naik-article-366331", "date_download": "2021-07-25T21:20:52Z", "digest": "sha1:TMWFL67VRTIOTIDTU55SSSCXC7OZEIBJ", "length": 22313, "nlines": 133, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | us election: बायडन, हॅरिस जिंकले तर ...", "raw_content": "\n2016 साली निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उपाध्यक्ष माइक पेन्स पुन्हा उभे असून, विरोधात डेमाक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे अध्यक्ष व कमला हॅरिस या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित आहेत.\nus election: बायडन, हॅरिस जिंकले तर ...\nनवी दिल्ली- जगाचे लक्ष लागलेल्या अमेरिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकांचे निकाल 3 नोव्हेंबर रोजी अपेक्षित असले, तरी मतदान बव्हंशी इ-मेलने व प्रत्यक्ष मतदानाच्या स्वरूपात झाल्याने त्यांची मोजणी करण्यास वेळ लागेल व निकालाला काही दिवस उशीर होऊ शकतो.\n2016 साली निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व उपाध्यक्ष माइक पेन्स पुन्हा उभे असून, विरोधात डेमाक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे अध्यक्ष व कमला हॅरिस या उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवित आहेत. मतदान बऱ्याच प्रमाणात ट्रम्प यांच्या विरोधात जाणार असल्याचे अंदाज व्यक्त होत आहेत. म्हणूनच, ट्रम्प यांनी आधीच कांगावा केला असून, मतदानात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याने आपला पराभव झाला, तरी आपण तो मान्य करणार नाही, असे घोषित केले आहे. याचा अर्थ, ते निकालाला आव्हान देऊ शकतात अथवा कोणत्याही थराला जाऊ शकतात. म्हणूनच बायडेन व हॅरिस यांना हुकमी बहुमत म्हणजे 538 जागांपैकी 270 जागा मिळवाव्या लागतील. 2016 च्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प (रिपब्लिकन्स) यांना 304 जागा मिळाल्या, तर, हिलरी क्लिंटन (डेमाक्रॅट्स) यांना 227 मिळाल्या होत्या.\nअमेरिकेच्या सिनेटमध्ये रिपब्लिकन पक्षाचे बहुमत आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरूद्ध डिसेंबर 2019 मध्ये त्यांनी केलेला सत्तेचा दुरूपयोग, अमेरिकन काँग्रेसच्या कामकाजात अडथळा आणणे या आरोपांवरून चालविलेला महाभियोगही (इम्पीचमेन्ट) सफल होऊ शकला नाही. ट्रम्प यांना फेब्रुवारी 2020 मध्ये निर्दोष ठरविण्यात आले. त्यानंतर त्यांना अधिक चेव आला. दरम्यान, करोनाने अमेरिकेत घातलेल्या हैदोसाला ते कमी करू शकले नाही. केवळ बढाया मारीत सुटले. अखेर, त्यांनाही करोनाने गाठले. त्यातून बरे होतात न होतात तोच ते मुखावरण न घालता प्रचारात उतरले. त्यांच्या धाडसाला दाद द्यावी लागेल. परंतु, सत्तेवर येताच मेड इऩ अमेरिका, अमेरिका फर्स्ट आदी नारेबाजी करूनही गेल्या चार वर्षात आर्थिक परिस्थितीत लक्षणीय बदल झाला नाही. एच वन बी, एल वन व अन्य वर्गाच्या व्हिसांवर व अमेरिकन कंपन्यावर जाचक बंधने आणूनही बेरोजगारीचे प्रमाण केवळ एक टक्क्याने घटले ( ते सप्टेंबर 2020 मध्ये 8.4 टक्क्यांवरून 7.9 टक्क्यांवर आले. चीनच्या विस्तारवादाचा उदय व अमेरिकेच्या प्रभावाची पीछेहाट ट्रम्प यांच्या कारकीर्दीत झाली. शिवाय वंशवादाला पेटविण्यात ट्रम्प यांचा मोठा हात आहे. 2016 मध्ये त्यांच्यावर अनेक अमेरिकन महिलांनी विनयभंग व बलात्काराचे आरोप करूनही त्यांना मते मिळाली. यंदा महिलांची मते किती मिळणार, यावरही त्यांचे यश अवलंबून राहाणार आहे.\nअमेरिकेतील निवडणुकीत साताऱ्याची झलक बायडेन यांनी भर पावसात गाजवली सभा\nमाजी अध्यक्ष बराक ओबामा निववडणुकीत उभे राहिले होते, तेव्हा मी अमेरिकेत होतो. त्यावेळी वर्णावरून त्या��च्यावर जोरदार हल्ला झाला. शिवाय ते कृष्णवर्णीय मुसलमान आहेत, असाही प्रचार झाला. त्याचा उलट परिणाम होऊन भारतीय, हिस्पॅनिक, लॅटिनो, स्पॅशिन व भारतीय व श्वेतवर्णियांचीही मते ओबामा यांच्याकडे वळली होती. त्याच्या पुनरावृत्तीची दाट शक्यता असल्याने त्याचा लाभ बायडेन व हॅरिस यांना मिळणार आहे. प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील भारतीयांच्या एकूण 27 लाख लोकसंख्येपैकी दोन तृतीअंश मतदान डेमाक्रॅटिक पक्षाच्या बाजूने होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nमिनियापोलिसमध्ये कृष्णवर्णीय युवक जॉर्ज फ्लॉइड याचा भुरट्या गुन्ह्यासाठी पोलिसांनी गळा दाबून केलेला खून व त्यानंतर अमेरिकेत पोलिस व ट्रम्प यांच्या वर्तनाविरूद्ध उसळलेला आगडोंब, झालेली निदर्शने याचा परिणाम मतदानावर होणार आहे. त्यामुळे बायडेन व हॅरिस यांचे पारडे जड होईल.\nअमेरिकेहून येणाऱ्या वृत्तात, बायडेन यांच्या पेक्षाही हॅरिस यांच्यावर ट्रम्प व त्यांचे सहकारी जोरदार प्रचार करीत वैयक्तिक टिप्पण्या करीत सुटलेत. त्यांचे नावही त्यांना ठीकपणे उच्चारता आलेले नाही. त्यांनी तो चेष्टेचा विषय केला आहे, तसेच, अध्यक्ष झाले, तरी बायडेन काही महिन्यांपुरते राहातील व नंतर अध्यक्षपदाची सूत्रे हॅरिस यांच्या हाती देतील, असा प्रचार चालविला आहे. त्याउलट ते म्हणतात, की पुढची महिला अध्यक्ष होणार ती त्यांच्या कन्या इन्हांका ट्रम्प, कमला हॅरिस नव्हे.\nअगदी काठावरच्या बहुमताने ट्रम्प व पेन्स निवडून आले, तर त्यांच्या धोरणात फार मोठा बदल होणार नाही. उलट, पंतप्रधान नरेंद्र मोदी व ट्रम्प यांची दोस्ती चालू राहील. भारताशी अधिक जवळीक होईल. चीनला जोरदार विरोध होईल. त्याच्या विस्तावरवादाला लगाम घालण्याचे प्रयत्न होतील. परंतु बायडेन व हॅरिस निवडून आल्यास त्यांचे चीनविषयक धोरण काय असेल, याचा आज अंदाज करणे घाईचे ठरेल. असे असले, तरी चीन व अमेरिकेत करोना व व्यापारावरून झालेले तीव्र मतभेद एकाएकी नष्ट होणार नसल्याने ट्रम्प यांचे चीनविषयीचे धोरण बायडेन यांना बदलता येणार नाही.\nमात्र, हवामान बदल (क्लायमेट चेन्ज), इराणवर लादलेले निर्बंध या निर्णयांत मात्र ते निश्चित बदल करतील. जगातील वेगाने बदलणाऱ्या हवामानाला प्रदूषण व निसर्गावर मानवाने चालविलेले अत्याचार, याला ट्रम्प मानायला तयार नाही. तर बायडेन त्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा प्रचार करीत आहेत. ट्रम्प यांचे रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याबरोबर असलेले मैत्रिपूर्ण संबंध काही प्रमाणात घटतील व बायडेन यांची भाषा अधिक व्यवहारी असेल. ट्रम्प यांनी आखाती देश व इस्राएल यांच्या दरम्यान प्रस्थापित केलेल्या मैत्रीपूर्ण संबधांचा बायडेन यांना लाभ होईल. सौदी अरेबियाने या करारात प्रवेश केल्यास ते अमेरिकेच्या व भारताच्या हिताचे ठरेल. इराणवर लादलेले निर्बंध कमी होतील. इराणला अण्वस्त्र निमिर्तीपासून परावृत्त करण्यासाठी पुन्हा ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन, अमेरिका व युरोपमधील उच्च प्रतिनिधी यांच्या कराराचे पुनरूज्जीवन होण्याची शक्यता आहे. एच वन बी व अन्य प्रकारच्या व्हिसांवर लादलेल्या बंधनांचा पुनर्विचार होण्याची प्रक्रिया सुरू होईल. परंतु, तसे करताना अमेरिकन कंपन्यांवरील बंधने शिथील करताना, बेरोजगारीचे प्रमाण कमी व्हावे, यावर भर दिला जाईल. वाढणाऱ्या दहशतवादाकडे पाहाता होमलँड सिक्युरिटी मंत्रालयाचा कारभार अधिक कडक केला जाईल.\nभारतीयांचे लक्ष असेल, ते कमला हॅरिस अमेरिकास्थित भारतीय व भारतासाठी काय करतात, याकडे.\nआंतरराष्ट्रीय क्षेत्राकडे पाहता, पाकिस्तानबाबत ट्रम्प यांच्या कारकीर्दीत ताठर झालेला दृष्टिकोन कायम राहील. अफगाणिस्तानात तालिबान व विद्यमान अध्यक्ष अब्दुल घनी यांच्या सरकार दरम्यान समझोता करण्याचे प्रयत्न जारी राहातील. परंतु, ट्रम्प यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्याबरोबर एकाएकी संबंध सुधारण्यासाठी टाकलेल्या पावलांची गती धीमी होण्याची शक्यता आहे. पाहावयाचे हे, की ओबामा यांच्या कारकीर्दीत क्यूबाबरोबर सुधारलेले संबंध व ट्रम्प यांनी त्यांना दिलेला पूर्णविराम, यात बदल होणार काय. राजकीय वर्तुळानुसार, त्या दृष्टीने बायडन पावले टाकण्याची शक्यता अधिक.\nराष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी दंगल उसळण्याची शक्यता; मार्क झुकरबर्गचा इशारा\nट्रम्प यांच्या कारकीर्दीत ओबामा यांनी कल्पिलेली ट्रान्स पॅसिफिक पार्टनरशिप (टीपीपी) संपुष्टात आली. तिचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता अधिक. त्यादृष्टीने, क्वाड (अमेरिका, जपान, भारत व ऑस्ट्रेलिया यांचा सामरिक चतुष्कोन) अधिक विस्तारीत होण्यास चालना मिळेल. भारत व अमेरिका यांच्या दरम्यान झालेला नाग���ी अणुऊर्जा निर्मिती करार अजूनही खऱ्या अर्थाने अंमलात आलेला नाही, बायडेन- हॅरिस यांच्याकडून तो कार्यान्वित करण्याची भारताची अपेक्षा असेल.\nगेल्या आठवड्यात अमेरिका व भारत यांच्या दरम्यान झालेल्या टू प्ल्स टू व्यवस्थेच्या अंतर्गत वाटाघाटींतून झालेल्या समझोत्यांची अंमलबजावणी वेगाने होईल. त्यात अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाँपेओ व परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर तसेच, अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पार व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भाग घेतला. भारतीय सीमेवरील चीनचा आक्रमक पवित्रा पाहता, या बैठकीत अमेरिकेकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत देऊ करण्यात आली. तसेच पाँपेओ यांनी श्रीलंका व मालदीव यांना भेट देऊन चीनपासून तेथील राज्यकर्त्यांना अधिक सावध केले, हे भारताच्या हिताचेच ठरणार आहे.\nबायडेन व हॅरिस यांना यश मिळाल्यास भारताला सर्वबाबतीत लाभ होईल, असे नाही, तर ट्रम्प यांच्या काळात मानवाधिकारांचे हनन, जम्मू काश्मीरचा प्रश्न, अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार आदींच्या संदर्भात अमेरिकेकडून उपस्थित होणाऱ्या मुद्यांचीही पुनरावृत्ती होण्याची शक्यता असून त्यांना उत्तर द्यावे लागेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-31/segments/1627046151866.98/wet/CC-MAIN-20210725205752-20210725235752-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"}